{"url": "http://aisiakshare.com/node/3794", "date_download": "2018-12-13T12:54:19Z", "digest": "sha1:DG23GLNAAHIZCQH4C3Z6E3MRGQ2EPAB4", "length": 18499, "nlines": 246, "source_domain": "aisiakshare.com", "title": " छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच\nया पर्वात विषय देताना एकच एक विषय न देता वाचलेल्या पुस्तक, लेखनातला उतारा देणं अपेक्षित आहे. बंडखोरीचा नियम पाळत (किंवा आपण पुस्तकं वाचत नाही याची जाहिरात करत) पुढचा विषय देत आहोत - काच. (हा विषय सायली आणि मी संयुक्तपणे ठरवला आहे.) काचेतून आरपार दिसतं, काचेतून प्रकाश परावर्तित, अपवर्तित होतो, काच ठिसूळ असते, असे काचेच गुणधर्म दाखवणाऱ्या छायाचित्रांची या भागात अपेक्षा आहे. काचेसारख्या परावर्तन, ठिसूळपणा असे गुणधर्म दाखवणाऱ्या इतर वस्तूंचे फोटोही या स्पर्धेसाठी चालतील. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे काचेचे फोटो अपेक्षित आहेत.\n१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.\n२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील\n३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)\n४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट ३ मार्च २०१५ रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.\n५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.\n६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.\n७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.\n८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.\n९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.\n१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.\nगेल्या भागातले संयुक्त विजेते फोटो - एक आणि दोन\nसें. थॉमस कॅथेड्रल मुंबई (चर्चगेट मधले चर्च \nकॅमेरा : कॅनन १०००डी\nलेन्स : कॅनन 55-250\nधागा वर काढत आहे (१)\nचित्र जालावरून. स्पर्धेसाठी नाही.\nचार डोळे दोन काचा दोन खाचा\nयात कोठे प्रश्न येतो आसवांचा \nउमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला\nकोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला\nअसाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...\nअसंच एकदा घरी वेळ घालवण्यासाठी काढलेला फोटो. विषयाला पूर्णतः धरून नाही म्हणून स्पर्धेसाठी देत नाहीये.\nएकाच साईडला कसे काय बुड्बुडे\nएकाच साईडला कसे काय बुड्बुडे\nसंध्याकाळी घरी येताना एका सिग्नलला थांबल्यावर एका विशिष्ट वेळी,साधारण ५.३० च्या सुमारास\nबरोबर पाठीमागच्या खिडकीतुन पश्चिम दिशेतुन सूर्य मावळताना पडलेले सूर्यकिरण\nआणि ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर हाताशी बराच वेळ असताना काढलेला फोटो.\nफोटो स्त्रोतः आयफोन कॅमेरा.\nधागा वर काढत आहे (२)\nनिकाल देण्यासाठी उशीर झाला,\nनिकाल देण्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. या स्पर्धेसाठी कमी फोटो आल्यामुळे निराशा झाली.\nसायलीशी चर्चा करून हा निकाल जाहीर करत आहे -\n२. बोका - या प्रकारचे फोटो काढताना पांढुरका भाग ओव्हरएक्सपोज होण्याची भीती असते. बोका यांनी ते टाळलेलं दिसतंय.\n१. नंदन - दृश्य, प्रेक्षक आणि प्रेक्षकांची प्रतिमा दाखवणारं चित्र, त्यातले रंग सगळंच आवडलं.\nनंदनने पुढचा विषय द्यावा.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%97/", "date_download": "2018-12-13T14:40:09Z", "digest": "sha1:R4C6PZC35RMC2XH6QSRY3WMIRHGJYIPF", "length": 11388, "nlines": 113, "source_domain": "mahaenews.com", "title": "…म्हणून पुढील दोन दिवस जगभरातील अनेक देश होणार 'ऑफलाइन' | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news …म्हणून पुढील दोन दिवस जगभरातील अनेक देश होणार ‘ऑफलाइन’\n…म्हणून पुढील दोन दिवस जगभरातील अनेक देश होणार ‘ऑफलाइन’\nजगभरातील इंटरनेट युझर्सला पुढील दोन दिवसांमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीसंदर्भात समस्या येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. जगभरामध्ये इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या मुख्य सर्व्हर्सच्या देखभालीचे काम हाती घेण्यात आल्याने ही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.\n‘रशिया टुडे’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमी नुसार, वार्षिक देखभालीच्या कामासाठी इंटरनेट सेवा पुरवणारे मुख्य सर्व्हर्स काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स अॅण्ड नंबर्स (आयसीएएनएन) मार्फत सर्व्हर देखभालीचे महत्वाचे काम केले जाणार आहे. जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या महत्वाचे सर्व्हसमध्ये काही महत्वाचे तांत्रिक बदल करायचे आहेत. या डागडुजीमध्ये ‘क्रिटोग्राफिक की’ म्हणजे ज्यामध्ये जगभरातील वेबसाईट्सचे डोमेन नेम्स (वेबसाईट्सची नावे) साठवून ठेवलेली असतात त्या ‘की’मध्ये बदल करण्यात येणार आहे. जगभरातील सायबर हल्ल्याचे वाढलेले प्रमाण बघता हे बदल करण्यात येणार असल्याचे ‘आयसीएएनएन’ने सांगितले आहे.\n‘आयसीएएनएन’शिवाय यासंदर्भात कम्युनिकेशन्स रेग्यलेट्री अथॉरीटीने (सीआरए) एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये जगभरातील डोमेन नेम्स सुरक्षित, स्थिर आणि सक्रीय राहण्यासाठी ही डागडुजी महत्वाची असल्याचे ‘सीआरए’ म्हटले आहे. काही इंटरनेट युझर्सला इंटरनेट वापरताना अडचणींना समोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचे ‘सीआरए’ स्पष्ट केले आहे. ज्या इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांने या बदलांसंदर्भात तांत्रिक पूर्तता केली नसेल त्या या कंपन्यांकडून इंटरनेट सेवा घेणाऱ्यांना ही अडचण मोठ्या प्रमाणात येऊ शकते. मात्र इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते तांत्रिक बदल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांनी केल्यास या अडचणी येणार नाही असेही ‘सीआरए’ने या पत्रकात म्हटले आहे.\nपुढील दोन दिवस इंटरनेटवरुन काही वेब पेजेस वाचता येणार नाहीत. तसेच काहींना ऑनलाइन व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.\n१०० वर्ष जुन्या शिसवाची किंमत ऐकून व्हाल थक्क\n#MeToo : महिला पत्रकारही काही साध्या भोळ्या नाहीत: भाजपा नेत्या लता केळकर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-19-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-13T12:53:15Z", "digest": "sha1:XRHYSQMYVZBDB7NQHD3YQCMZAJ6U7KYS", "length": 6506, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंडर-19 विश्‍वचषक, पाकचे सहा गडी बाद, भारताच्या गिलचे शतक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअंडर-19 विश्‍वचषक, पाकचे सहा गडी बाद, भारताच्या गिलचे शतक\nक्राईस्टचर्च – न्यूझीलंडमधल्या अंडर-19 विश्वचषकात भारताच्या शुभमन गिलने नाबाद शतक झळकवले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात शुभमनने ही कामगिरी केल्याने तो पुन्हा एकदा हीरो ठरला आहे. गिलच्या या शतकाच्या जोरावर भारताने नऊ बाद 272 धावांची मजल मरली. पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान आहे.\nइशान पोरेलचा भेदक माऱ्यावर पाकिस्तानचा तिसरा गडी बाद झाला आहे. कर्णधार पृथ्वी शॉने हा अप्रतिम झेल टिपला आहे. यापूर्वी पाकला दुसरा धक्का, इम्रान शाह अवघ्या 2 धावांवर तर पहिला धक्का, झैद आलम 7 धावांवर बाद झाल्याने बसला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमरनाथ यात्रेकरूंवरील हल्लाप्रकरणी लष्कर-ए-तोयबाच्या विरोधात आरोपपत्र\nNext articleपुरंदर विमानतळावर आणखी दोन धावपट्ट्या असाव्यात\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\nदहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबत – डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/book-review-saptarang-17184", "date_download": "2018-12-13T14:24:21Z", "digest": "sha1:5JFYCO5MCRKEZYFC3CRAM6NRJIE2B6LZ", "length": 21308, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "book review in saptarang तरल शब्दांतून उमलली व्यक्तिपुष्पं! | eSakal", "raw_content": "\nतरल शब्दांतून उमलली व्यक्तिपुष्पं\nरविवार, 20 नोव्हेंबर 2016\nमराठी साहित्यात व्यक्तिचित्र हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. लेखकांमध्येही आणि वाचकांमध्येही. लिहिणारा आणि वाचणारा या दोघांनाही या प्रकारामध्ये आनंद मिळतो. लेखकाला आपल्या निकटच्या किंवा त्याला प्रेरणादायी ठरणाऱ्या माणसांबद्दल लिहिताना त्याला जे भावलं ते लिहिता येतं आणि वाचकाला त्या व्यक्तीची ओळख तर होतेच; पण त्या लेखकाच्या माध्यमातून त्या व्यक्तीकडं पाहता येतं. तो माणूस अशा लेखनातून नेमका कळत जातो, जरी ती व्यक्ती त्याच्या परिचयाची नसली, तरी त्या व्यक्तीसारख्या व्यक्ती तो आपल्या पर्यावरणात शोधायला लागतो. अशा साम्य असणाऱ्या मिळाल्या, की त्याला ते व्यक्तिचित्र अधिकच भावतं.\nमराठी साहित्यात व्यक्तिचित्र हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. लेखकांमध्येही आणि वाचकांमध्येही. लिहिणारा आणि वाचणारा या दोघांनाही या प्रकारामध्ये आनंद मिळतो. लेखकाला आपल्या निकटच्या किंवा त्याला प्रेरणादायी ठरणाऱ्या माणसांबद्दल लिहिताना त्याला जे भावलं ते लिहिता येतं आणि वाचकाला त्या व्यक्तीची ओळख तर होतेच; पण त्या लेखकाच्या माध्यमातून त्या व्यक्तीकडं पाहता येतं. तो माणूस अशा लेखनातून नेमका कळत जातो, जरी ती व्यक्ती त्याच्या परिचयाची नसली, तरी त्या व्यक्तीसारख्या व्यक्ती तो आपल्या पर्यावरणात शोधायला लागतो. अशा साम्य असणाऱ्या मिळाल्या, की त्याला ते व्यक्तिचित्र अधिकच भावतं. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवरचं ते लेखन असेल, तर कधी नवी माहिती मिळते किंवा व्यक्तिचित्रातल्या मांडणीमुळे किंवा त्यातल्या एखाद्या मुद्यामुळं किंवा त्या लेखकाला त्या व्यक्तीचा आलेला अनुभव वाचून वाचकांची त्या व्यक्तीबद्दलची मतंही बदलतात.\nव्यक्तिचित्रांची ही लोभस दुनिया वाचकाला भुरळ घालते आणि त्यातल्या काही अफलातून व्यक्तींमुळं त्या त्याच्या स्मरणातही राहतात. त्यामुळे पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधली माणसं अनेकांच्या लक्षात राहतात. व. पु, काळे यांचा टी. टी. टिळक किंवा भदेही असाच स्मरणात राहतो. ललितलेखनातल्या या प्रकाराचं सर्वच लेखकांना आकर्षण वाटलं आहे. दिवगंत लेखक रव्रीद्र पिंगे असोत की रहस्यकथा आणि कादंबरीकार दिवंगत सुहास शिरवळकर असोत की अत्यंत कमी लेखन करणाऱ्या सुनीताबाई देशपांडे असोत. अनेकांनी हा प्रकार समर्थपणे हाताळला आहे. मात्र मराठी कवितांमधून हा प्रकार हाताळला गेलेला नाही. एकतर असा प्रयोग कुणाला करावासा वाटला नसेल किंवा संपूर्ण व्यक्तिचित्रांसाठी कविता हे माध्यम अपुरं वाटलं असेल. गद्य लेखनात ज्या सहजतेनं आणि सविस्तरपणानं एखादी व्यक्ती उभी करता येते तसं कवितेत करता येत नाही. कारण इथं मामला अल्प शब्दांचा आणि बऱ्याचदा प्रतिमांचा असतो. कवितेतून एखादा माणूस उभा करताना एकतर ते स्तुतीकाव्य किंवा विडंबनगीत होण्याची भीती असते. मात्र कविता या साहित्यप्रकाराची ताकद आणि मर्यादा नेमकेपणाने ओळखून विश्‍वास वसेकर यांनी या काव्यसंग्रहात ५६ लोकांची व्यक्तिचित्रं रेखाटली आहेत. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, देशाचे माजी पंतप्रधान आणि कवी विश्‍वनाथ प्रतापसिंह यांच्यापासून ते हिंदी कवयित्री अमृता प्रीतम यांच्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या नामवंतांची ओळख करून दिली आहे.\nवसेकर ही व्यक्तिचित्रं रेखाटताना त्या व्यक्तीबद्दल जी सर्वपरिचित माहिती आहे त्यापेक्षा वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळंच अण्णा भाऊ साठे यांनी ‘फकिरा’ कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली होती, असं सागून जातात, दिवंगत ज्येष्ठ कविवर्य बा. भ. बोरकर यांचं व्यक्तिचित्र रेखाटताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या वेगळ्या बाबी आणि गोव्यातल्या दोना पावला शिल्पाचा उल्लेख करताना त्याचं महत्त्व सांगतात. ज्येष्ठ गझलकार, माजी कुलगुरू, माजी साहित्यसंमेलनाध्यक्ष; तसेच वसेकरांच्या निकटच्या वर्तुळातली अनेक मंडळी या काव्यसंग्रहातून वाचकांसमोर येतात. त्या मंडळींचं पर्यावरण आणि वसेकर यांच्याशी असलेलं नातं आणि त्याच्याबरोबरचे त्यांचे भावबंध अगदी मोजक्‍या शब्दांत विलक्षण ताकदीनं वसेकर मांडतात. मग ती ‘राजकुमार’ किंवा डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावरची ‘दरबार’ कविता असो. ही माणसं वाचकांला माहीत असण्याची गरज पडत नाही. ते एक ग्राफ तुमच्यासमोर उभा करतात आणि त्याला चिंतनाचीही जोड देतात. प्रसिद्ध व्यक्तींची रेखाचित्रं मांडताना वसेकर इतिहासातल्या व्यक्तिरेखा व काही महत्त्वाच्या घटनांची जोड देत त्या व्यक्तींबद्दलचं निरीक्षण चपखलपणानं नोंदवतात.\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते हिंदीतले साहित्यिक केदारनाथ साहनी यांनी समर्थपणाने हा काव्यप्रकार हाताळला आहे. इंग्रजीमध्ये अनेकांनी हा प्रकार हाताळलाय. वसेकर यांचा हा प्रयोग यशस्वी तर झालाच आहे; पण या वेगळ्या प्रकाराला हात घातलाना वसेकर यांनी या कविता रुक्ष होऊ दिलेल्या नाहीत की त्यातलं काव्य संपुष्टात आलेलं नाही. या संग्रहातली एखाद दुसरी कविता फसलेली आहे मात्र त्याला इलाज नाही. या काव्यसंग्रहाची अभ्यासपूर्ण प्रस्तावना वसंत केशव पाटील यांची असून, ती वाचल्यावर हा काव्यसंग्रह कसा वाचला पाहिजे आणि हा प्रकार आहे तरी कसा याची कल्पना येते. एकुणातच या वेगळ्या प्रयोगाचा आस्वाद घेताना वाचक खूप मोठ्या कालखंडाचा फेरफटका करतो आणि अनेक विषयांची ओळख करून घेतो. कवितेसारख्या कमी शब्दांच्या माध्यमात ही अनुभूती येणं, हेच त्या कवीचं त्यातल्या कवितांचं यश मानावं लागेल.\nपुस्तकाचे नाव : पोट्रेट पोएम्स\nकवी : विश्‍वास वसेकर\nप्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे\nपृष्ठं : १४६ मूल्य : १५० रुपये.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nसर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान\nमंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11...\nआता तरी सुधारणा होणार का\nऔरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व...\nकर्नाटकच्या एटीएस पथकाची साकळीत चौकशी\nयावल : साकळी (ता. यावल) येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास बंगळूर येथील एटीएसच्या पथकाने साकळी येथे आज चौकशीकामी आणले होते. नालासोपारा स्फोटक प्रकरणी...\nआशियाई चित्रपट महोत्सव २४ पासून\nपुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक...\nमी महर्षी कर्वेंचा (नसलेला) पुतळा बोलतोय...\nनमस्कार, तुम्ही मला ओळखलंच असेल मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/isro-118011200012_1.html", "date_download": "2018-12-13T12:53:28Z", "digest": "sha1:UR3M2OZCQG5HBJPEYE6PKFNTHW7M4V7P", "length": 9012, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "इस्रोकडून १०० व्या उपग्रहाचे प्रक्षेपण | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nइस्रोकडून १०० व्या उपग्रहाचे प्रक्षेपण\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोकडून आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. या उपग्रहात PSLV C 40 या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं कार्टोसॅट २ उपग्रह अवकाशात झेपावलं. या उपग्रहात देश-विदेशातले अन्य ३१ उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्यात आले आहेत.\nहवामान निरीक्षणासाठी उपयोगात आणला जाणारा हा उपग्रह इस्रोच्या ताफ्यातला १०० वा उपग्रह आहे.इस्रोकडून लॉन्च करण्यात आलेल्या पीएसएलव्ही सी-४० रॉकेटच्या माध्यमातून ३१ सॅटेलाईट्समध्ये २८ विदेशी आणि ३ स्वदेशी उपग्रह आहेत. या ३१ सॅटेलाईट लॉन्चिंगच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी २ तास २१ मिनिटांचा वेळ लागला. कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, कोरिया, ब्रिटन आणि अमेरिकेच्या उपग्रहांसह भारताचा एक मायक्रो आणि एक नॅनो उपग्रह सोडण्यात आले आहेत. या ३१ उपग्रहांचं एकूण वजन १ हजार ३२३ किलो आहे.\n‘आयआरएनएसएस-१एच’ चे प्रक्षेपण अयशस्वी\nइस्त्रोची 29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून मोठी कमाई\nसंचार उपग्रह जीसॅट १७ चे यशस्वी प्रक्षेपण\nइस्त्रोने केले 31 उपग्रहांचे प्रक्षेपण\nइस्त्रो आणखी एक इतिहास रचणार\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3.html", "date_download": "2018-12-13T14:17:11Z", "digest": "sha1:5PC6JAMOEXX7QRUMKM34LSOYXFOE7NVA", "length": 13947, "nlines": 117, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "पाठदुखी आणि ताण - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपाठदुखी म्हणजे खालच्या बाजूला पाठ दुखणे (Lower Back Pain), पाठीवर ताण येणे किंवा पाठीला अस्वस्थ वाटणे होय. पाठदुखीमधे पाठीचा कणा किंवा स्नायू दुखावतात. ही व्याधी ब-याचदा मानसिक ताणामुळे सुरू होते. पाठीच्या कण्याजवळ जे मोठे स्नायू असतात ज्याचा पाठीच्या कण्याला आधार असतो ते दुखावल्या मुळे किंवा त्यावर ताण आल्याने पाठदुखी होते. खरोखरच दुखापत झाली असेल तर ती मात्र मानसिक ताणामुळे नसते.\nपाठदुखीची व ताणाची कारणे आणि धोके:\nताणामुळे आलेली पाठदुखी ही एकाच जागी, एकाच पोझ मध्ये खूप वेळ बसल्यामुळे किंवा ताण आल्यामुळे येते. जसे की नोकरीच्या ठिकाणी खुर्चीत दिवसभर बसावे लागते. पाठीवरच्या ताणामुळे माणसाचा मानसिक ताण सुद्धा वाढण्याची शक्यता असते. आणि ब-याचदा मानसिक ताणामुळे पाठदुखी सुरू होते.\nअशी काहीवेळा गंभीर स्थिती असते जेव्हा पाठदुखी मानसिक ताणामुळे नसते, पूर्णपणे शारिरीक असते आणि भयंकर वेदना देणारी असते; तेव्हा मात्र ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे आणि गरज लागल्यास हॉस्पिटलमधे ऍडमिट होणे जरुरीचे असते. उदाहरणार्थ, एखाद्या वहान अपघातात मार बसल्याने पाठीची वेदना होते, मार बसतो तेव्हा तात्काळ मदत लागते. तसेच अतीताण घेऊन खूपच जास्त वजन उचलले तरीही पाठीला फ़्रॅक्चर होऊ शकते आणि त्याचे नंतर रुपांतर पाठदुखीत होते. पाठीमधे गाठ झाली, ट्युमर झाला, किंवा कसला संसर्ग झाला तरीही पाठदुखी ही असतेच. कर्करोग, ताप, संसर्ग, वजन उतरणे, अशक्तपणा ह्या सर्व समस्यांमुळे होणा-या पाठदुखी बद्दल आपण आपल्या डॉक्टरांना किंवा फिजिशियनना सांगणे अत्यंत गरजेचे असते.\nसर्वसाधारणपणे आढळणारी खालच्या बाजूची पाठदुखी ही २० ते ४० या वयोगटात आढळते. हे दुखणे पाठ, खालची बाजू किंवा मांड्या ह्या ठिकाणी होते. अशा प्रकारचे दुखणे बरे व्हायला ४ ते ५ आठवडे लागतात. अशा ठिकाणी जखम झाली तर त्यावरचा अतीताण जायला १२ ते ३६ तास लागतात.\nखालच्या बाजूची पाठदुखी (Lower Back Pain)सुरू असेल आणि त्यावर आपण काहीच उपचार घेतले नाहीत तर त्याचे रुपांतर भयानक होऊ शकते. त्यामुळे पुढचे दुखणे टाळण्यासाठी योग्य वेळी योग्य उपचार सुरू करणे अत्यंतिक गरजेचे असते. त्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते व्यायाम शिकणे आणि ते नियमित करणे, गरज भासल्यास वजन कमी करणे, काही वजन उचलायचे असल्यास ते योग्य त-हेने उचलणे, झोपण्याची किंवा शारिरीक हलचालींची व्यवस्थित पोझ घेणे, ह्या गोष्टी तज्ञांच्या सल्ल्याने पाळणे आवश्यक असते.\nपाठदुखीची लक्षणे जर दुखणे विकोपाला नेणारी असतील तर तत्काळ उपचार सुरू करावा. बरेच जण पाठ दुखत असेल तर झोपून रहातात, पण तसे कधीच करू नये. खरे तर ती सर्वात चुकीची पद्धत आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामधे पाठदुखी बद्दलचे प्रशिक्षण आणि सर्वांगिण माहितीसुद्धा अंतर्भूत असते. त्यामधे ही व्याधी वाढू न देण्यासाठी आणि कमी होण्यासाठी काय काय करावे हे डॉक्टर सांगतात. मानसिक ताणामुळे आलेल्या पाठदुखीची काळजी आणि दुखापतीमुळे झालेल्या पाठदुखीची काळजी ही वेगळी असते; त्यामुळे त्याची गल्लत करू नये. कोल्ड कॉम्प्रेसचा उपभोग दिवसातून अधून मधून २० ते ३० मिनिटे घ्यावा. त्याचा खूपच उपयोग होतो.\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/was-offered-200-000-daller-to-bowl-badly-alleges-shane-warne-1770198/", "date_download": "2018-12-13T13:30:30Z", "digest": "sha1:WH66YQB7AFYXRNOF6QXK5RICSKZA6NK2", "length": 12116, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Was offered 200 000 Daller to bowl badly alleges Shane Warne| पाकिस्तानी खेळाडूने मला लाच देण्याचा प्रयत्न केला शेन वॉर्न | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nपाकिस्तानी खेळाडूने मला लाच देण्याचा प्रयत्न केला – शेन वॉर्न\nपाकिस्तानी खेळाडूने मला लाच देण्याचा प्रयत्न केला – शेन वॉर्न\n2 लाख डॉलरची लाच देऊ केल्याचा दावा\nशेन वॉर्न (संग्रहीत छायाचित्र)\nऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने पाकिस्तानचा माजी खेळाडू सलीम मलिकवर आपल्याला लाच दिल्याचा आरोप केला आहे. शेन वॉर्नचं ‘No Spin’ हे आत्मचरित्र वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी शेन वॉर्न सध्या प्रसारमाध्यमांना मुलाखती देतो आहे. NDTV वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेन वॉर्नने हा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.\nसलीम मलिकने मला कराची सामन्यामध्ये 2 लाख अमेरिकन डॉलरची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. मी ऑफ स्टम्पच्या बाहेर गोलंदाजी केली तर सामना अनिर्णित राखण्यास मदत होईल, अशी ऑफर सलीम मलिकने आपल्याला दिल्याचं शेन वॉर्नने म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या 1994-95 सालच्या पाकिस्तान दौऱ्यात कराची कसोटी सामन्यातमध्ये लाच प्रकरणाने क्रिकेट विश्वात गदारोळ माजवला होता. यानंतर शेन वॉर्नने दिलेल्या मुलाखतीमुळे हा वाद पुन्हा एकदा डोकं वर काढण्याची चिन्ह दिसतं आहेत.\nमलिकवर फिक्सिंगच्या आरोपाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही माक्र वॉ आणि टीम मे यांनी 1995 साली मलिकने सामना हरण्यासाठी ऑफर दिल्याचा दावा केला होता. पाकिस्तानमधील बुकी सलिम पर्वेझनेही पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामना फिक्स करण्यासाठी मलिकने 42.5 लाख दिल्याचे पाकिस्तानच्या न्यायालयासमोर कबुल केले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभारताला मुलभूत चुका भोवल्या- शेन वॉर्न\nऑस्ट्रेलियाची संघनिवड चुकीची – शेन वॉर्न\nIND vs AUS : पुजाराला बाद करण्यात लॉयनसोबत शेन वॉर्नचाही हात, जाणून घ्या कसं\nIND vs AUS : गिलख्रिस्टने विराटला बसवलं ‘या’ थोर खेळाडूंच्या पंगतीत\nशेन वॉर्न म्हणतो ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंचा ठेचला अहंकार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.lotto.in/mr/jaldi5-double/results/29-august-2018", "date_download": "2018-12-13T13:01:00Z", "digest": "sha1:QGIPHYDLFP5NUHO4FEB2PDTCGMZZOAMM", "length": 2403, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "जल्दी5 डबल सोडतीचे निकाल August 29 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nबुधवार 29 ऑगस्ट 2018\nजल्दी5 डबल सोडतीचे निकाल - बुधवार 29 ऑगस्ट 2018\nखाली बुधवार 29 ऑगस्ट 2018 तारखेसाठीचे जल्दी5 डबल लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया जल्दी5 डबल पृष्ठाला भेट द्या.\nबुधवार 29 ऑगस्ट 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2018 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/category/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/page/109/", "date_download": "2018-12-13T14:36:54Z", "digest": "sha1:6TBZFIXBFJJT7PIJFJ7ZQPFEXCI2GRA3", "length": 17759, "nlines": 208, "source_domain": "mahaenews.com", "title": "मुंबई | Maha E News Pimpri Chinchwad News Portal - Part 109", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nअंधेरीत रेल्वे पादचारी पुलाचा भाग कोसळला\nमुबंई – अंधेरी रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळावर पादचारी पुलाचा भाग आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुलाचा मोठा भाग रेल्वे... Read more\nमुख्यमंत्र्यांकडून 1767 कोटींची जमीन बिल्डरला 3 कोटीत विक्री : काँग्रेसचा आरोप\nमुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जागेबाबत मोठा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल एक हजार 767 कोटी रुपय... Read more\nमनसे आंदोलन; थिएटर मालकांना दिलासा देण्यास उच्च न्यायलयाचा नकार\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरविरोधात सुरु केलेल्या आंदोलनासंदर्भात थिएटर मालकांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. मारहाणीविरो... Read more\nसचिन तेंडुलकर झाला ‘या’ चिमुकल्याचा चाहता\nनवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगात कोट्यवधी चाहते असतील पण सचिन नुकताच एका चिमुकल्याचा चाहता झाला असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मोहसिन या व्यक्तीने आपल्या भाच्याचा... Read more\nमुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात वापरले प्लास्टिक\nकल्याण : राज्यात प्लास्टिक बंदी लागू केलेली असतानाही काल मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. काल कल्याण येथे झालेल्य कार्यक्रमात हा प्रक... Read more\nगृहकर्ज ओव्हरड्राफ्ट खाते बँकांसाठी डोकेदुखी\nमुंबई: उच्च रिटर्न भरण्याच्या पर्यायांमधून बाहेर पडल्यानंतर कर्जदार आपल्या गृहकर्ज ओव्हरड्राफ्ट खात्यात मोठ्या ठेवी ठेवत आहेत. त्यामुळे गृहकर्ज ओव्हरड्राफ्ट खाते बँकांसाठी डोकेदुखी बनले आहेत... Read more\n मुंबईत कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू\nमुंबई : मुंबईत कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोहम्मद गौस दस्थगीर अहमद असे या मुलाचे नाव आहे. गोवंडीतील शिवाजीनगर भागात ही घटना घडली. शिवाजीनगरच्... Read more\nविनोद कांबळीच्या पत्नीविरोधात पोलिसात तक्रार\nमुंबई : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या पत्नीने गायक अंकित तिवारी याच्या वृद्ध वडिलांना मारहाण केली. असा आरोप अंकितच्या भावाने केला असून तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अंक... Read more\nमीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचे मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर आंदोलन\nमुंबई – मराठी अस्मितेच्या मुद्दयावर शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेने मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर आंदोलन केले. शिवसैनिकांनी दुकानाच्या इंग्रजी पाट्यांना काळे फ... Read more\nभाजप-शिवसेनेतील तणातणीचा लाभ उठवण्यासाठी विरोधक सज्ज\nपावसाळी अधिवेशनात होणार राज्य सरकारची कोंडी मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 4 जुलैपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. त्या अधिवेशनात भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी मित्रपक्षांम... Read more\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nघरात कुकचे काम करते दिशा\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nघरात कुकचे काम करते दिशा\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nराष्ट्रवादी नगरसेवकांचे महापालिकेसमोर कचरा फेको आंदोलन\nलग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार : येरवडा पोलिसांनी केली तरूणाला अटक\nसलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा नवा उच्चांक\nशालिनी सिनेटोनसाठी कोल्हापुरात ‘चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन’ ‘काळा दिन’\nभारतीय माजी हाॅकीपटू ‘संदीप मायकेल’ यांचे निधन\nडेंग्यू, हिवताप रुग्णांमध्ये घट\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nमहाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\n शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले.\nआला उन्हाळा आता पाणी वाचवा \nपुणे विद्यापीठाने भारतीय इतिहास काँग्रेसचे अधिवेशन पुढे ढकलले\nघरातील कामे न केल्याने बहीण-भावाचा सावत्र आईकडून छळ\nतरुणीवर सामूहिक बलात्कार; वडिलांचा पोलीस ठाण्यातच मृत्यू\nनिधी अभावी “इंडियन हिस्टरी काँग्रेस” ही परिषद रद्द\nपुण्यात रविवारी विजय दिवस रॅलीचे आयोजन\nपिंपळे सौदागरमध्ये तीन हॉटेलला भीषण आग\nबेकायदेशीर पिस्टल दाखवून तरुणाची परिसरात दहशत\n‘तु लग्नाला हो म्हण, नाहीतर तुझ्या आई-वडिलांचे काही खरे नाही’, तरुण अटकेत\n‘तु माझी नाही झालीस, तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही’\nविवाहितेचा छळ ; सासरच्या सहाजणांवर निगडी पोलिसात गुन्हा दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/thane/municipal-corporation-seizure-action-882-tax-exempted-assets-159-sealed-property-seals/", "date_download": "2018-12-13T14:40:31Z", "digest": "sha1:OQPRRHIHYFTCZ2RU6FJ27GCRPWO6VL7S", "length": 30001, "nlines": 378, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Municipal Corporation Seizure Action On 882 Tax-Exempted Assets, 159 Sealed Property Seals | कर थकविणाऱ्या ८८२ मालमत्तांवर पालिकेची जप्तीची कारवाई, १५९ मालमत्ता केल्या सील | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nAll post in लाइव न्यूज़\nकर थकविणाऱ्या ८८२ मालमत्तांवर पालिकेची जप्तीची कारवाई, १५९ मालमत्ता केल्या सील\nकर थकविणाऱ्या ८८२ मालमत्तांवर पालिकेची जप्तीची कारवाई, १५९ मालमत्ता केल्या सील\nठाणे महापालिकेच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून डिसेंबर महिन्यापासूनच थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार १५९ मालमत्ता सील करण्यात आल्या असून ९८ नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत.\nकर थकविणाऱ्या ८८२ मालमत्तांवर पालिकेची जप्तीची कारवाई, १५९ मालमत्ता केल्या सील\nठळक मुद्देमहापालिकेने केल्या ९८ नळ जोडण्या खंडीतआॅनलाईनद्वारे सुध्दा कर भरणा करण्याची सुविधा\nठाणे - ठाणे महापालिकेच्यावतीने मालमत्ता कर व पाणी कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली असून देयके न भरणाºयांविरुध्द धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतंर्गत ८८२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करत १५९ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. तर ९८ नळ जोडण्या खंडीत करण्यांत आले आहेत. दरम्यान जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आपली मालमत्ता कर आणि पाणी कराची थकबाकी रक्कम तत्काळ भरावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.\nठाणे महापालिकेने २०१८-१९ या आर्थिक वर्षात ज्या मालमत्ताधारकांनी कराची रक्कम महापालिकेकडे जमा केलेली नाही, अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर कडक कारवाई करण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे महापलिकेच्या प्रभागनिहाय ही कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना मालमत्ता कर जमा करणे सोईचे व्हावे या दृष्टीकोनातून १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यत महापालिकेची सर्व मालमत्ता कर संकलन केंद्र सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (२१ मार्च, २०१९ वगळून) पुर्णवेळ तसेच सर्व रविवारी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत कार्यान्वीत राहणार आहेत. तसेच ज्या गृहसंकुलात, उद्योग संकुलात मालमत्ता कराची सदनिका, युनिटनिहाय स्वतंत्र बिले दिली जातात, अशा गृहसंकुल,उद्योग संकुलात मालमत्ता कर वसुलीचा कॅम्प संबंधितांच्या विनंतीनुसार आयोजित करण्यांत येईल. यासाठी प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ता कर विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहनही पालिकेने केले आहे.\nमहापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर आॅनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर वेळेत भरुन सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुजोर फेरीवाल्यांकडून ज्येष्ठ नागरिकाला जबर मारहाण, रुग्णालयात दाखल\nपुणेकरांना मिळकत करात कचरा स्वच्छता करही द्यावा लागणार\nपारसिक रेतीबंदर झोपडपट्यांचे रुपडे पालटणार, नेलादुरुस्ती, पायवाटा, रंगरंगोटीच्या कामांना सुरवात\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\n१५ टक्के अनुदानवाढीची मागणी, पाचवा वित्त आयोग\nमुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला पालिकेचे २० कोटी\nमुलाला शाळेत प्रवेश नाकारल्याने त्यांनी स्वत:चीच काढली शाळा\nआरपीएफच्या भरतीसाठी 19 डिसेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा\nठाणे : ओळख असल्याचे भासवून वयोवृद्धांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी गजाआड\nमोदींच्या दौऱ्यात शिवसेनेवर कुरघोडी\nनदी प्रदूषणाचा मागवला अहवाल\n१५ टक्के मालमत्ताकरवाढीची तलवार कायम\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nOnePlus 6T ची मॅक्लॅरेन एडिशन लाँच; दिली 10 जीबी रॅम पण किंमत...डोळे पांढरे करणारी\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\n'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nईशा अंबानी-आनंद पिरामलच्या लग्नाचा शाही थाट\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/%E0%A4%90%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE-116040800007_1.html", "date_download": "2018-12-13T13:03:28Z", "digest": "sha1:C7BV7LUVCD44GJ7ZCLZP5VXM7DRI7SMD", "length": 10642, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ऐन दुष्काळात गारपीटीचा तडाखा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nऐन दुष्काळात गारपीटीचा तडाखा\nदुष्काळ आणी पाणीटंचाईने होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपलं. जिल्ह्यातल्या महत्वाच्या तालुक्यांमध्ये फटका शेतकऱ्यांना बसला.\nकाही भागात पावसामुळे वीजही खंडीत झाली. पण काल आलेल्या पावसामुळे पाच वर्षात ज्या नदी नाल्यांची पात्र कोरडी राहीली होती. ते पहिल्यांदाच भरुन वाहिले.उस्मानबाद तालुक्यातील तडवळा परीसरात गारपीट, वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. तर पळसप\nकळंब आणि तुळजापूर तालुक्यातील काही ठिकाणी पाऊस झाला.दुसरीकडे कोंबडवाडी शिवारात जोरदार पाऊस पडला, त्यामुळे या परिसरातील नदी -नाले तब्बल पाच वर्षानंतर वाहिले.\n‘एरोपोनिक व हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामुळे दुष्काळावर मात करणे शक्य’\nदुष्काळाचा मुद्दा संपल्याने नव्या मुद्दय़ासाठी पवारांचा दौरा : खडसे\nनाना दुष्काळात शेतकर्‍यांना वाटणार 80 लाख रुपये\nदुष्काळाच्या जखमेवर परतीच्या पावसाची फुंकर\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/mala-kahich-problem-nahi-trailer-launch-esakal-news-62107", "date_download": "2018-12-13T14:07:54Z", "digest": "sha1:IH2LGFIMDKMKFCVL7GRSPYWPKY3OPMZQ", "length": 12342, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mala kahich problem nahi trailer launch esakal news 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटाचा ट्रेलर लाँच | eSakal", "raw_content": "\n'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटाचा ट्रेलर लाँच\nमंगळवार, 25 जुलै 2017\nटॉर्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला.\nमुंबई : टॉर्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवाल, रिचा सिन्हा आणि रवि सिंग तर दिग्दर्शक समीर विद्वांसबरोबरच चित्रपटातील कलाकार स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, कमलेश सावंत, सीमा देशमुख, मास्टर आरश गोडबोले, करण भोसले आणि पटकथा संवाद लेखक कौस्तुभ सावरकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.\nउपस्थितीत कलाकारांबरोबरच निर्मिती सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, ज्येष्ठ रंगकर्मी सतिश आळेकर आणि डॉ. साहिल कोपर्डे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बऱ्याच हिट मालिका प्रेक्षकांसमोर आणणारे दिग्दर्शक विनोद लव्हेकर समीरच्या चित्रपटात अभिनय करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत.\nया चित्रपटाच्या निमित्ताने सतत मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत आपल्या प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरूणाईचे प्रॉब्लेम्स आणि त्यावर कसा तोडगा ही तरूणाई काढू\nशकते याचं चित्रण मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.\nसमीर विद्वांस दिग्दर्शित या सिनेमाची कथा निर्माते रवि सिंग यांची असून त्याला साजेसं संगीत ह्रषिकेश-सौरभ- जसराज यांनी दिलं आहे. गुरू ठाकूर आणि वैभव जोशी यांच्या\nलेखणीतून अवतरलेल्या गीतांना बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आनंदी जोशी, अभय जोधपूरकर, श्रृती आठवलेबरोबरच संगीत दिग्दर्शक जसराज जोशी यांचे सुमधूर स्वर लाभले आहेत.\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\nआशियाई चित्रपट महोत्सव २४ पासून\nपुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक...\n#MeToo दिग्दर्शकांच्या संघटनेतून साजिद खान निलंबित\nमुंबई - देशातील \"# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या...\n#HappyBirthdayThalaiva : थलैवा रजनीकांतला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nचेन्नई : चित्रपटसृष्टीचे थलैवा सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 68वा वाढदिवस अभिनयाच्या हटके स्टाईलमुळे रजनी जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच देशासह जगभरात...\n'जैत रे जैत' चित्रपटाला स्मिता पाटील स्मृती पुरस्कार\nमुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या...\nजम्मू-कश्‍मीरकडील संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीत आणि चित्रपट तसंच सुगम संगीतातही मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/rupal-nand-injured-goth-esakal-news-58883", "date_download": "2018-12-13T14:12:36Z", "digest": "sha1:C7ZVWDZ7MUYS34ARSYNBZRHSLBNYPHA3", "length": 13215, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "rupal nand injured goth esakal news दुखावला पाय.. पण हयगय नाय! 'गोठ'मधील राधेची कौतुकास्पद कामगिरी | eSakal", "raw_content": "\nदुखावला पाय.. पण हयगय नाय 'गोठ'मधील राधेची कौतुकास्पद कामगिरी\nमंगळवार, 11 जुलै 2017\nएकदा मालिका मिळाली की कलाकाराला त्याचे असे आयुष्य उरत नाही. एका ठरलेल्या चक्रात तो अडकतो. मग पाऊस असो.. वारा असो पण मालिकेचे शूट करण्यासाठी त्यांना आपली कमिटमेंट पाळावीच लागते. पण कुणाला प्रवासात लागलं, खुपलं तर मात्र सुट्टी दिली जाते. पण गोठ मालििकेत राधाचे काम साकारणारी रुपल नंद मात्र याला अपवाद ठरली.\nमुंबई : एकदा मालिका मिळाली की कलाकाराला त्याचे असे आयुष्य उरत नाही. एका ठरलेल्या चक्रात तो अडकतो. मग पाऊस असो.. वारा असो पण मालिकेचे शूट करण्यासाठी त्यांना आपली कमिटमेंट पाळावीच लागते. पण कुणाला प्रवासात लागलं, खुपलं तर मात्र सुट्टी दिली जाते. पण गोठ मालििकेत राधाचे काम साकारणारी रुपल नंद मात्र याला अपवाद ठरली.\nकाही दिवसांपूर्वी एक घटना राधाची भूमिका साकारणाऱ्या रुपल नंदला अनुभवायला मिळाली. चित्रीकरण संपवून स्कूटरवरून घरी जात असताना, तिचा अपघात झाला. तिच्या उजवा हात आणि पायाला लागलं. पायातून कळा येत होत्या. तिला नीट उभंही राहाता येत नव्हतं. मात्र, रुपल स्वत: फिजिओथेरपिस्ट असल्यानं तिनं या परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिलं. न घाबरता ती तशीच गाडी चालवत घरी गेली. उजव्या पायाचा स्नायू दुखावला असल्याचं तिच्या लक्षात आलं.\nदुसऱ्या दिवशी मालिकेचं चित्रीकरण ठरलेलं होतं. तिच्या न जाण्यानं चित्रीकरण रद्द करावं लागलं असतं किंवा सिक्वेन्स बदलावा लागला असता. त्यामुळे स्वत:चं थोडेफार उपचार करून ती पुन्हा चित्रीकरणाला उपस्थित राहिली. रुपल सेटवर आल्यावर सर्वांना झालेला प्रकार कळला. तिच्या या खंबीर वागण्याचं सर्वांनीच कौतुक केलं.\n'स्टार प्रवाह'च्या 'गोठ' मालिकेतली राधा अडचणींना खंबीरपणे सामोरी जाणारी आहे. लग्नानंतर म्हापसेकरांच्या घरी गेल्यानंतरही तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, तिनं हिंमत न हारता परिस्थितीला सामोरी गेली. त्याचाच परिणाम म्हणून राधा आणि विलास आता पती-पत्नी म्हणून जवळ आले आहेत. त्याचं नातं फुलू लागलं आहे. रुपलचा हाच स्वभाव राधेच्या अायुष्यात उतरला आहे.\n म्हटल्यानंतरही कपिलने केला गर्लफ्रेण्डशी विवाह\nजालंधर : कामेडी किंग कपिल शर्मा याची गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथ हिच्या वडिलांनी कपिल शर्माला शटअप म्हणून विवाहास नकार दिला होता. सासऱयाने केलेल्या...\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\n#MeToo दिग्दर्शकांच्या संघटनेतून साजिद खान निलंबित\nमुंबई - देशातील \"# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या...\nमराठा जातीचे पहिले जातप्रमाणपत्र उमरखेडमध्ये प्रदान\nउमरखेड (जि. यवतमाळ) : मराठा समाजाला 16 टक्‍के विशेष आरक्षण जाहीर झाल्यानंतर विदर्भातील पहिले मराठा जातीचे डिजिटल स्वाक्षरी असलेले ऑनलाइन प्रमाणपत्र...\nश्रोत्यांऐवजी आत्मानंदासाठी वादन हवे - पंडित बसंत काब्रा\nपुणे - ‘‘श्रोत्यांना खूश करणारे वादन करण्याऐवजी विशुद्ध संगीताची अभिव्यक्ती करायला हवी. कालांतराने समज वाढून रसिकांना ते आवडू लागेल,’’ असे परखड मत...\nसनईच्या मंगल सुरांनी ६६ व्या सवाई महोत्सवाला सुरवात\nपुणे : प्रसिद्ध सनईवादक कल्याण अपार यांच्या सनईच्या मंगलमय सुरांनी ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/problem-because-vice-president-venkaiah-naidu-baramati-meet-125478", "date_download": "2018-12-13T13:55:30Z", "digest": "sha1:C3QSGMYFF3XQYDANE2JQAV7INGDI4WS2", "length": 13498, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "problem because of vice president venkaiah naidu in baramati meet बारामतीतील उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेमुळे अनेकांना मनस्ताप | eSakal", "raw_content": "\nबारामतीतील उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेमुळे अनेकांना मनस्ताप\nशुक्रवार, 22 जून 2018\nअतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत तडजोड योग्य नाही ही बाब मान्य करतानाच नियोजन अभाव अनेक ठिकाणी दिसल्याने त्याचा मनस्ताप उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान अनेकांना झाला.\nबारामती शहर - उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या बारामती दौऱ्यात पोलिसांनी सुरक्षेचा अतिरेक केल्याने त्याचा फटका अनेकांना सहन करावा लागला. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत तडजोड योग्य नाही ही बाब मान्य करतानाच नियोजन अभाव अनेक ठिकाणी दिसल्याने त्याचा मनस्ताप अनेकांना झाला.\nविद्या प्रतिष्ठानमध्ये उपराष्ट्रपती माध्यमांशी संवाद साधणार होते. त्याचे पासेसही पत्रकारांना दिले होते. मात्र सुरक्षेच्या कारणावरुन पत्रकारांच्या दुचाकीही संकुलाच्या बाहेर पोलिसांनी लावायला लावल्या. त्या ठिकाणापासून विश्रामगृहाचे अंतर दोन कि. मी. असतानाही पत्रकारांनी चालत जाण्याची तयारी दर्शविली. मात्र त्यालाही पोलिसांनी नकार देत शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकारांना मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच थांबवून ठेवले.\nशेवटी पत्रकारांनी बहिष्काराचा इशारा दिल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली व त्यांनी पोलिस गाडीतून विश्रामगृहापर्यंत सोडण्याचे कबूल केले. मात्र येथेही वरिष्ठ अधिकारी गायब होते व नियोजनच नसल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीप्रमाणे पत्रकारांना एका पिंजरा गाडीत बसवून विश्रामगृहापर्यंत नेल्याने पत्रकारांनी संताप व्यक्त केला.\nउपराष्ट्रपतींशी संवाद साधणे गरजेचे असल्याने या गाडीतून जाणे पत्रकारांनी नाइलाजाने मान्य केले. खरे मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून नियोजन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यातून अधोरेखित झाला.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह प्रकरणी आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nबारामती शहर - दारु पिऊन गाडी चालवित असताना अपघातात जर कोणाचा जीव गेला तर या पुढील काळात चालकासह गाडीतून प्रवास करणा-यांविरोधातही सदोष मनुष्यवधाचा...\nराष्ट्रवादीच्या संसदीय गटनेतेपदी सुप्रिया सुळे\nनवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यापुर्वी हे पद पक्षातून बाहेर पडलेले...\nइंदापुरात धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक\nनिमगाव केतकी - सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमधून क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीच्या सर्व...\nस्वच्छतेबाबत बारामतीकर अद्यापही असमाधानीच\nबारामती शहर : एकीकडे स्वच्छतेसाठी आम्ही तयार आहोत,असे फलक नगरपालिकेने गावात लावले असताना दुसरीकडे शहराच्या अनेक भागातील कचरा उचलला जात...\nदारुची नशा निष्पापाच्या जीवावर बेतली\nबारामती : दारुच्या नशेत गाडी चालवून एका तेरावर्षीय निष्पाप मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल शहर पोलिसांनी तिघांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/maharashtra/7962/Governor_maharashtra_on_irrigation.html", "date_download": "2018-12-13T14:11:45Z", "digest": "sha1:XCH7LHZL3FVYRGZJRQQ76RLVE4525Z5F", "length": 14494, "nlines": 101, "source_domain": "aajdinank.com", "title": "गाव समृद्धीसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावर भर - राज्यपाल चे. विद्यासागर राव", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nगाव समृद्धीसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावर भर - राज्यपाल चे. विद्यासागर राव\nगाव समृद्धीसाठी सिंचन सुविधा निर्माण\nकरण्यावर भर - राज्यपाल चे. विद्यासागर राव\nदत्तक घेतलेल्या नांदेड जिल्ह्यातील जावरला गावाला राज्यपालांची भेट\nनांदेड, दि. 11 :- दत्तक घेतलेल्या जावरला ता. किनवट या गावाला राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सदिच्छा भेट देऊन विविध विकास कामांचे उद्घाटन केले. गावकऱ्यांशी संवाद साधताना जावरला गावाच्या समृद्धीसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावर भर देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nराज्यपाल चे. विद्यासागर राव यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले की, आदिवासी भागातील गावांच्या विकासाकडे सर्वांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. जावरला हे गाव दत्तक घेतल्यानंतर विकासाभिमूख होत असून येथील ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचे आपले प्रयत्न राहणार आहेत. या परिसरातील जवळपास 2 हजार एकर पर्यंत सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेती फारशी फायदेशीर ठरत नाही. ही गरज ओळखून प्रशासनाने या भागात सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी दोन-तीन पर्याय असलेले सविस्तर प्रस्ताव तयार करावेत. त्याला मंजुरी देऊन सिंचनासाठी फायदेशीर मार्ग अवलंबला जाईल, असे सांगत त्यांनी ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला.\nअंबाडीला जाणाऱ्या जुन्या दळणवळणाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वन विभागाकडून संमती मिळविण्यात येईल, असे सांगून राज्यपालांनी सध्या गावात होत असलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले. अधिसुचना काढून पाच टक्के निधी विकासकामांसाठी थेट ग्रामपंचायतींना देण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगून राज्यपालांनी भूमिपूजन केलेल्या क्रीडा संकुलातील विविध क्रीडा सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही दिली.\nमुलांमुलींनी शिक्षणाबरोबरच माहिती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रातही कौशल्य आत्मसात करुन स्वावलंबी होण्याचा मार्ग अवलंबावा असे सांगत त्यांनी वनोपज संपत्तीवर त्या क्षेत्रातील आदिवासींना पूर्ण अधिकार राहिला पाहिजे, असे मत व्यक्त केले.\nगाव परिसरातील शेती समृद्धीच्या दृष्टीने कृषि विद्यापीठाचे तज्ज्ञ पाठविले जातील असे सांगून राज्यपालांनी युवक-युवतींना पुढाकार घेऊन गाव विकासाच्या नवनवीन संकल्पना समोर आणण्याचे आवाहन केले.\nप्रारंभी सरपंच भुपेंद्र आडे यांनी स्वागत केले. तर शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करुन राज्यपालांची मने जिंकली. ग्रामस्थांच्यावतीने श्री मरसकोल्हे यांनी प्रास्ताविकात गावातील झालेल्या विकासाच्या कामांबद्दल आभार व्यक्त करुन पदवी शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आणि सिंचनाच्या सुविधांची मागणी केली.\nया कार्यक्रमापूर्वी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून 2 लाख रुपये अनुदानातून जंगुबाई आदिवासी महिला शेतकरी गटाने सुरु केलेल्या दालमिलचे उद्घाटन करण्यात आले. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून 7 लाख 50 हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच 2 कोटी 95 लक्ष रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. भूमिपूत्र शेतकरी गटाच्या दालमिलचे तसेच लक्ष्मण भिमा आतराम या लाभार्थ्याने बांधलेल्या आदिम कोलाम आवास योजनेतील घरकुलाचे उद्घाटन करण्यात आले. 99 लाख 62 हजार रुपयांच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे तसेच मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही राज्यपाल यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.\nया कार्यक्रमास राज्यापालांचे सचिव बी. वेनुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजित कुमार, आमदार प्रदीप नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजीत कुंभार, आदी उपस्थित होते. शेवटी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी आभार मानले.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%9C%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-13T14:40:50Z", "digest": "sha1:QOWEVFHGESUQCUZOZCX3IALLFCPSU653", "length": 9487, "nlines": 110, "source_domain": "mahaenews.com", "title": "जो सन्मान दलाई लामांना तो शंकराचार्यांना नाही | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news जो सन्मान दलाई लामांना तो शंकराचार्यांना नाही\nजो सन्मान दलाई लामांना तो शंकराचार्यांना नाही\nनवी दिल्ली : देशात गेल्या काही वर्षांपासून सांप्रदायिक ध्रुवीकरण वाढल्याचा हवाला देत जो सन्मान दलाई लामांना दिला जातो. तो सन्मान शंकराचार्यांना दिला जातो का, असा सवाल शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींनी उपस्थित केला आहे. काँग्रेसचे अनेक लोक आमच्याकडे येतात. पण आम्ही कधी कोणालाही वैयक्तिक कामाबाबत बोलत नाही, असे सांगत काँग्रेसी म्हणून आम्हाला शिवी तर दिली जाते. पण मी काँग्रेसी बनून कोणकोणते फायदे घेतलेत हेही सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.\nएका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी अनेक मुद्यांवर खुलेपणाने चर्चा केली. काँग्रेस समर्थक असल्याच्या आरोप करणाऱ्यांवर आपण नाराज असल्याचे ते म्हणाले. देशात सांप्रदायिक ध्रुवीकरण वाढल्याचे सांगत यामागे धर्म नव्हे तर राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन्ही पक्षांनी समजून घेतले पाहिजे की त्यांचे भांडण कशाबरोबर आहे. मी कोणाबरोबरही भेदभाव करत नाही असे सांगत जो सन्मान दलाई लामांना मिळतो तो शंकराचार्यांना आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळावर आपण निराश असल्याचेही ते म्हणाले.\nखंडणीप्रकरणी अबू सालेमला ७ वर्षांचा तुरुंगवास\nमोबाइलमध्ये विजेचा फोटो काढणं ‘त्या’च्या जीवावर बेतलं\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2018-12-13T13:09:07Z", "digest": "sha1:YRCQPY2T7K6QHAVGTX724XR3EEYHO3WN", "length": 12429, "nlines": 117, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "पर्यायी औषधोपचार म्हणून गंधोपचार - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपर्यायी औषधोपचार म्हणून गंधोपचार\nपर्यायी औषधोपचार म्हणून गंधोपचार\nपर्यायी औषधोपचार म्हणून ‘गंधोपचार’ या उपायास आता प्रसिध्दी मिळत आहे.\n‘गंधोपचार’ ही एक अशी उपचार पध्दती आहे की ज्यात शरीराचा तोल, मन व आत्मा यांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी होतो. गंधोपचारात नैसर्गिक झाडांचा अर्क शरीर सुदृढ ठेवण्यासाठी वापरला जातो. ही एक खूप प्राचीन पध्दती आहे. या उपाचारामध्ये वासहुंगणे, झाडापासून, फुलापासून, साली आणि खोडापासून शीत दाबाने किंवा उर्ध्वपातनाने काढलेले तेल/अर्क यांनी मसाज करणे हे अंतर्भूत आहे.\nहा एक थेंब अर्क/तेल जीवंत झाडाच्या १ औंस इतका असतो. हा अर्क अतिशय परिणामाकारक असतो व त्यामुळे त्याचा परिणाम अतिशय सूक्ष्मपणे होतो असे तज्ञ सांगतात. हळूहळू गंधोपचार या उपचार पध्दतीस भारतामध्ये निसर्गोपचार म्हणून मान्यता मिळू लागली आहे. यामधे त्वचेवरील छिद्रामुळे शरीरावर व मनावर उपचार होतात, शिवाय ही पध्दती सुरक्षीत आहे. याचा वापर थंडी, खोकला, निद्रानाश, सांधेदूखी यामधे केला जातो. या उपचारामधे नैसर्गिक तेल हूंगून किंवा मसाजाद्वारे प्रवेशकरते आणी प्रसरते, काही काळ रहाते. यामधे साइड इफेक्टस्‌ नसल्याने सर्व वयोगटातील लोकांसाठी वापरले जाउ शकते. गंधोपचार तज्ञ असा इशारा देतात की इतर पध्दतीप्रमाणे याचा स्वत: वापर करू नये. सुवास हा यामधील महत्वाचा घटक आहे पण वासाचा सर्वांवर सारखाच परिणाम होतो असे नाही. अर्कामुळे मानसिक आरोग्य सुधारते, सकारात्मक विचारांना चालना मिळून नकारात्मक विचार कमी हो‍उ लागतात. सूखद आठवणी, भावना जागृत होतात, भावनिक तोल सांभाळला जातो, आरामदायी वाटते आणि लैंगिक भावना जागृत होण्यास मदत होते. या अर्कांना/तेलांना खूपच वैद्यकीय गूण आहेत. उदा. अँटी सेप्टीक, अँटी बॅक्टेरीयल, अँटी व्हायरल, अँटी टॉक्सीक आणि अँटी इनल्फेमेट्री इत्या.\nऔषधी गुणधर्म असणारी जवळ जवळ २०० प्रकारची तेल/अर्क गंधोपचारामध्ये वापरली जातात. केस सौंदर्य, सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायात त्वचेवरील सुरकूत्या कमी करण्यासाठी व इतर त्वचेस ंबंदी समस्या दूर करण्यासाठी केला जातो. संपृक्त अर्क/तेल हे अतिशय तीव्र असते व ते नैसर्गिक आहे म्हणून धोका नाही असे नाही. याच्या अयोग्य वापरामुळे धोके निर्माण हो‍उ शकतात म्हणून हे उपचार तज्ञांकडून घ्यावेत. गरोदरपणात बसिल, जस्मीन, रोझमेरी, पेपरमिंट यांचा वापर टाळणे आवश्यक आहे नाहीतर गर्भपात होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाबामधे पाइन, रोझमेरीचा वापर टाळावा. ही उपचार पध्दती एक दंत कथा बनून राहिली होती पण सध्या लोकांना तिचे महत्व पटायला लागले आहे.\nपर्यायी औषधोपचार म्हणून गंधोपचार\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/chalisgaon-news-leopard-attack-63993", "date_download": "2018-12-13T13:57:29Z", "digest": "sha1:IAKWV7TYX7RSBDUAOX3CWGSXEMPWBVAW", "length": 12779, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "chalisgaon news leopard attack चाळीसगाव- बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार | eSakal", "raw_content": "\nचाळीसगाव- बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nपिलखोड(ता. चाळीसगाव) - तामसवाडी(ता. चाळीसगाव) येथील मांजरी जंगललगतच्या शेती शिवारात काल(ता. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे परिसरात भीती पसरली आहे.\nपिलखोड(ता. चाळीसगाव) - तामसवाडी(ता. चाळीसगाव) येथील मांजरी जंगललगतच्या शेती शिवारात काल(ता. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे परिसरात भीती पसरली आहे.\nपिलखोडपासून दोन किलोमीटर अंतरावर तामसवाडी(ता. चाळीसगाव) गाव आहे. येथील शेतकरी कृष्णा बाबुलाल पाटील यांची शेती मांजरी जंगल भागात आहे. शेतात त्यांच्या चार शेळ्या डाळींबाच्या बागेत बांधलेल्या होत्या. काल(ता. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक बिबट्या आला आणि त्याने एका शेळीवर हल्ला केला. शेतात काम करणार्यांनी ती घटना स्वतः डोळ्याने पाहिली. शेतकर्यांनी भ्रमणध्वनीद्वारे गावातील काही जणांना कळवून मदतीसाठी बोलावले. मात्र तोपर्यंत बिबट्याने त्या शेळीला ठार केले होते. काही ग्रामस्थांच्या जमावाने बिबट्याला हाकलले. बिबट्या मृत शेळीला सोडून जंगलात पळून गेला. दरम्यान, कृष्णा पाटील यांचे सुमारे नऊ हजारांचे आर्थिक नुकसान झाले असून भरपाईची मागणी होत आहे.\nबिबट्याच्या हल्ल्यांमधे कमालीची वाढ\nदोन दिवसांपुर्वी तिरपोळे(ता. चाळीसगाव) शिवारात पिनल गायकवाड व कुटुंबियांना बिबट्याचे दर्शन घडले होते. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती देखील दिली होती. त्यानुसार वनविभागाच्या कर्मचार्यांनी प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवून घेतला. यापूर्वी बिबट्याने उंबरखेड(ता. चाळीसगाव) येथील एका बालकाला ठार केले होते. तसेच वरखेडे(ता. चाळीसगाव) शेती शिवारात बोकड व वासरुंना बिबट्याने फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत.\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी...\nआई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची...\nपथदिवे थकबाकीचा भार सोसवेना; जिल्ह्यात 196 कोटी थकीत\nजळगाव ः गावातील रस्त्यांवर अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत. परंतु, गावातील अंधार दूर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेचा मोबदला...\nभाजप अध्यक्षांवरील कारवाईमुळे पोलिस निरीक्षकांची बदली\nजळगाव : वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चोपडा भाजपच्या शहर अध्यक्षासह माजी अध्यक्षास कायद्याचा बडगा दाखविणाऱ्या निरीक्षक किसन नजन-पाटलांना आज...\nअन् त्यांनी काढुन दिल्या दोन दुचाक्या आणि चार चाकू\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : महाराष्ट्र बँकेच्या उंबरखेडे शाखेच्या शाखा व्यवस्थापक व कॅशियरला उंबरखेडे - देवळी रस्त्यावर दुचाकी आडवी लावुन व्यवस्थापक...\nकिर्तनाच्या मानधनातून गाईंची सेवा\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने चाऱ्याअभावी गुरे पाळणे जिकरीचे बनले आहे. अशा दाहकतेतही वडगाव लांबे (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cyber-shot-hx60v-204mp-combo-with-ucb-watch-black-price-pdqjUA.html", "date_download": "2018-12-13T13:23:43Z", "digest": "sha1:XUGM64G4RVAK4YI7AFZUID5FYRSDAW2M", "length": 13704, "nlines": 303, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स६०व पॉईंट & शूट\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक नवीनतम किंमत Jun 15, 2018वर प्राप्त होते\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅकस्नॅपडील उपलब्ध आहे.\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 22,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक वैशिष्ट्य\n( 6 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 256 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 116 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 130 पुनरावलोकने )\n( 148 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक\n5/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/1/maharashtra.html/", "date_download": "2018-12-13T13:18:16Z", "digest": "sha1:B77CCWTKWWTXAE4IBFWTDACMFXY3QAXH", "length": 22385, "nlines": 120, "source_domain": "aajdinank.com", "title": "AajDinank", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर कृषी पंपाच्या वीज बिलातील सवलतींसह आठ उपाययोजना लागू - मुख्यमंत्री मुंबई, दि. 23 : सन 2018 च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीच्या निकषाचे ट्रीगर 2 लागू झालेल्या राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे आज राज्य शासनाने जाहीर केले. दुष्काळसदृश परिस्थितीवर उपाययोजना म्हणून या तालुक्यांमध्ये आठ विविध सवलती लागू करण्यात आल्या असून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सन 2018 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील सर्व तालुक्यांचे महा मदत संगणक प्रणालीद्वारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनानुसार राज्यातील 201 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 लागू झाले होते. या तालुक्यांचे प्रभावदर्शक निर्देशांकांचे मूल्यांकन करून ट्रिगर 2 मध्ये समाविष्ट झालेल्या 180 तालुके आज जाहीर करण्यात करण्यात आले. या ...\t...\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी औरंगाबाद: जायकवाडी धरणामध्ये वरच्या धरणांतून त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी सूचना जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिली. त्यानंतर गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याचे आदेश दिले. यामुळे जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व खोऱ्यातील जलाशयामधून जवळपास ९ टीएमसी पाणी येणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ही कार्यवाही करण्यात आली. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याची कार्यवाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ सुरु करा,असे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला सोमवारी सुनावले. त्यानंतर जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व खोऱ्यातील जलाशयांतून जवळपास ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले. कोणत्या धरणातून किती पाणी सोडण्यात येणार >मुळा १.९० टीएमसी >प्रवरा ३.८५ ...\t...\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे बीड:‘जनतेने सरकारच्या दारात नव्हे तर सरकारने जनतेच्या दारात आले पाहिजे हा शिवसेनाप्रमुखांचा दंडक होता. ही खरी लोकशाही, ही खरी शिवशाही, तीच लोकशाही मला अभिप्रेत आहे. थापाडे सरकार आता नको, तुमच्यासाठी, महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी रयतेचे राज्य आले पाहिजे. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सत्तेसाठी वापर करणाऱ्यांना रयतेच्या राज्याचा विसर पडला आहे. शिवसैनिकांनो वङ्कामुठ आवळा. घराघरात, गावागावात जा. थापाड्या सरकारचे कारनामे सांगा, जे जाहिरातीत सांगितले होते ते तुमच्या पदरात पडले का हे विचारा. बस्स झाले आता. 2019 चा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल, महाराष्ट्राच्या विधीमंडळावरच काय दिल्लीच्या तख्तावरही शिवसेनेचा भगवा फडकेल असा जबरदस्त आत्मविश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडमध्ये व्यक्त केला. सरकार चूकत असेल तर आसूड ओढणारच, उद्धव ठाकरे यांनी ...\t...\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध मुंबई: भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सध्या मुस्लीम कट्टरतावादी पक्ष एमआयएमशी युती केली असून या दोन्ही पक्ष सध्या सर्वत्र मैत्रीच्या आणाभाका घेताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर आता प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दिन ओवेसींसोबतची ही मैत्री पक्की व्हावी यासाठी ओवेसींच्या भूमिकाही स्वीकारायच्या ठरवलेले दिसते. म्हणूनच, आता प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसींच्या पावलावर पाऊल ठेऊन चक्क ‘वंदे मातरम्’लाही विरोध केला आहे. परभणी येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी वंदे मातरमबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, वंदे मातरम् हवेच कशाला, असाही प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. एमआयएमने अनेकदा आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही, अशी उघड भूमिका घेतली आहे. ही भूमिका आपल्याला मान्य आहे काय, अशा आशयाचा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, “राष्ट्रगीत असताना वंदे मातरम् हवे ...\t...\nमंत्री पंकजा मुंडे यांची अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची दिवाळी 'बहीणबीज' भेट\nमंत्री पंकजा मुंडे यांची अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची दिवाळी 'बहीणबीज' भेट २ लाख ७ हजार अंगणवाडी सेविकांची दिवाळी होणार गोड मुंबई, दि. 23 : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची दिवाळी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोड केली आहे. यंदा दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये'बहीणबीज' (भाऊबीज) त्यांनी मंजूर केली असून लवकरच सेविकांच्या बॅंक खात्यात ही भेट जमा होणार आहे. सुमारे २ लाख ७ हजार ९६१ अंगणवाडी सेविकांना ही भेट मिळणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका, ९७ हजार ४७५ अंगणवाडी मदतनीस व १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण दोन लाख सात हजार ९६१ मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०१८-१९ या वित्तीय वर्षासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये ...\t...\nप्रधानमंत्री आवास योजनेला गती मिळणार, मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ\nप्रधानमंत्री आवास योजनेला गती मिळणार मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ मंत्रिमंडळ निर्णय : दि.२३ ऑक्टोबर २०१८ प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासह निश्चित केलेले उद्दिष्ट ठरविलेल्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी मोठ्या वसाहतींचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (MahaHousing) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या महामंडळामार्फत 2022 पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी पाच लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येणार असून प्रत्येक प्रकल्पात किमान पाच हजार घरकुलांचा समावेश असणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्य शासनाने 2022 पर्यंत 19 लाख 40 हजार घरांच्या बांधणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार ...\t...\nदेशाच्या शैक्षणिक परंपरेचा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी देशाच्या उभारणीत योगदान देण्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे आवाहन\nदेशाच्या शैक्षणिक परंपरेचा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी देशाच्या उभारणीत योगदान देण्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे आवाहन सिम्बायोसिस विद्यापीठाचा पंधरावा पदवीदान समारंभ थाटात पुणे दि. २३: भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचे आवाहन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज केले. लवळे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या पंधरावा पदवीदान समारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, विद्यापीठाचे कुलपती शां. ब. ...\t...\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nऊस उत्पादकांना उसाचा रास्त दर देण्याची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उच्चस्तरीय बैठकीत मागणी Read More\nमंत्री पंकजा मुंडे यांची अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची दिवाळी 'बहीणबीज' भेट Read More\nप्रधानमंत्री आवास योजनेला गती मिळणार, मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ Read More\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमंत्र्यांसाठी शासनाच्या वतीने खासगी जनसंपर्क अधिका-यांची नेमणूक करणे योग्य आहे का\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tjcylr.com/mr/contact-us/", "date_download": "2018-12-13T12:42:43Z", "digest": "sha1:GYTKCIWVSENV62ZB2N7SFLGQW27XQ4FS", "length": 3383, "nlines": 152, "source_domain": "www.tjcylr.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा - टिॅंजिन Chunyuan Longrun कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nपीई मऊ रबरी नळी\nठिबक सिंचन टेप साठी पाईप फिटिंग्ज\npe पाईप साठी पाईप फिटिंग्ज\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nटिॅंजिन Chunyuan Longrun सूक्ष्म सिंचन तांत्रिक कंपनी, लिमिटेड\nWuqing जिल्हा, टिॅंजिन शहर, 301712, चीन\nसोमवार-शनिवार: 8:30 am 17:30 वाजता\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nकंपनी: टिॅंजिन chunyuan longrun सूक्ष्म सिंचन तांत्रिक कंपनी, लिमिटेड\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/article-about-junior-chef-julian-frederick-cooking-1757082/", "date_download": "2018-12-13T14:05:25Z", "digest": "sha1:5XVWI3A4VTTKRFXPYDYQJHBLV2OJG7RD", "length": 17930, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Junior Chef Julian Frederick Cooking | सर्फिग : जुलिअन फ्रेडरिक छोटा शेफ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nसर्फिग : जुलिअन फ्रेडरिक छोटा शेफ\nसर्फिग : जुलिअन फ्रेडरिक छोटा शेफ\nआई आणि बाबा कुणीही स्वयंपाकघरात काही करीत असेल तर तुम्हालाही त्यांना मदत करावीशी वाटते.\nजुलिअन फ्रेडरिक छोटा शेफ\nतुम्ही कधी स्वयंपाकघरात लुडबुड केली आहे आई किंवा पोळ्या करणाऱ्या मावशी पोळ्या करायला लागल्यावर एक कणकेचा गोळा घेऊन त्याचा पोळी करण्यापासून क्लेपर्यंत कशाहीसाठी वापर केला आहे आई किंवा पोळ्या करणाऱ्या मावशी पोळ्या करायला लागल्यावर एक कणकेचा गोळा घेऊन त्याचा पोळी करण्यापासून क्लेपर्यंत कशाहीसाठी वापर केला आहे आईने स्वयंपाकात मदत नको म्हटलं तर स्वयंपाकघरात तिच्या भोवती भोवती घुटमळला आहात आईने स्वयंपाकात मदत नको म्हटलं तर स्वयंपाकघरात तिच्या भोवती भोवती घुटमळला आहात बाबाने स्वयंपाकघराचा ताबा घेतल्यावर ‘तुला काही माहीत नाही, आई इथे ठेवते,’ म्हणत मदत केली आहे\nआई आणि बाबा कुणीही स्वयंपाकघरात काही करीत असेल तर तुम्हालाही त्यांना मदत करावीशी वाटते. बरोबर ना आणि मदत केलीच पाहिजे. स्वयंपाक सगळ्यांनी मिळून केला तर आईवर त्याचा ताण येत नाही. आणि स्वयंपाकघरात आपल्याला कितीतरी गोष्टी शिकता येतात. वेळेचं, वस्तूंचं नियोजन कसं करायचं इथपासून स्वच्छता आणि आपण जे अन्न खातो त्याविषयी आदर, ते अन्न निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकासाठी आदर आपोआपच तयार होतो. त्यामुळे मुलगा असो नाही तर मुलगी, तुम्ही प्रत्येकाने स्वयंपाक शिकलाच पाहिजे.\nआता म्हणाल, या सगळ्याचा सर्फिंगशी संबंध काय\nतुम्हाला आई-बाबा स्वयंपाकघरात लुडबुड करू देत नाहीत या गोष्टीला एक आव्हान म्हणून स्वीकारून मुलांना निरनिराळ्या रेसिपीज् शिकवण्याचा विडा एका दहा वर्षांच्या मुलाने उचलला आहे. त्याचं नाव आहे जुलिअन फ्रेडरिक. तर जुलिअन तीन वर्षांचा होता तेव्हा वाढदिवसाचा केक मीच बनवणार असा हट्ट त्याने आईकडे धरला. आईनेही त्याला परवानगी दिली आणि तीन वर्षांचा असताना त्याने पहिल्यांदा कुकिंग केलं. तीन वर्षांच्या चिमुकल्या जुलिअनला त्यात मज्जा आली. मग तो सातत्याने काही ना नाही बनवायला लागला. त्याच्या आईच्या लक्षात आलं. जुलिअनला स्वयंपाकाची नुसती आवड नाहीये, त्यात त्याला विलक्षण गती आहे. मग आईनेही त्याला अडवलं नाही. लुडबुड का करतोस म्हणत टोकलं नाही. आणि बघता बघता जुलिअनने स्वत:ची वेबसाइट सुरू केली. या वेबसाइटचं वैशिष्टय़ म्हणजे यात दहा वर्षांचा जुलिअनच मुलांना निरनिराळे पदार्थ शिकवतो.\nएका मुलाने मुलांसाठी चालवलेली साइट\nआहे की नाही भन्नाट प्रकार\nजुलिअनच्या या साइटवर रेसिपीज् आहेत, निरनिराळ्या भांडय़ांची माहिती आहे, ती कशी वापरली पाहिजेत याविषयी तपशील आहेत. सुरीचा वापर न करता कोणते पदार्थ बनवता येऊ शकतात याची माहिती आहे. ब्रेकफास्टपासून डिनपर्यंत आणि स्नॅक्सपासून डेझर्टपर्यंत विविध प्रकारच्या रेसिपीज् आहेत. तुम्हाला हवं असेल तर ऑनलाइन क्लासेस आहेत. कोस्रेस आहेत. त्याचा स्वत:चा ब्लॉग आहे. त्यात तुम्हाला स्वयंपाकाच्या एकदम सोप्या सोप्या टिप्स आणि युक्त्या दिलेल्या आहेत. प्रत्येक पदार्थाच्या डिटेल रेसिपी तर आहेतच, पण प्रत्येक स्टेपचे फोटोही त्याने टाकलेले आहेत; जेणेकरून तुम्हा मुलांना त्या रेसिपीज् बघून पदार्थ बनवणं सोप्पं जाईल.\nजुलिअन त्याच्या एका मुलाखतीत म्हणतो, ‘‘मी पहिल्यांदा केक बनवला तेव्हाच मला माहीत होतं की मला कुकिंग करायचं आहे. आई-बाबा आम्हा मुलांना स्वयंपाकघरात शिरू देत नाहीत, हे मला बदलायचं आहे. मला जगभरातल्या पालकांना हे दाखवून द्यायचं आहे की, आम्ही मुलं स्वयंपाकघरात आत्मविश्वासाने वावरू शकतो. स्वयंपाकामुळे आमचा आत्मविश्वास वाढतोच, पण आम्ही स्वावलंबीही बनतो. शिवाय स्वयंपाक आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य देतो.’’\nकिती महत्त्वाचं सांगतोय जुलिअन एखादा पदार्थ बनवताना आपण कोणकोणते घटक वापरणार आहोत, काय वापरलं की काय होऊ शकतं.. अशा प्रत्येक निर्णयांतून आपण निवड कशी केली पाहिजे हे शिकत असतो. एखादा पदार्थ करताना वेळेचं गणित पक्कं असावं लागतं, नाही तर पदार्थ चांगला होत नाही. म्हणजेच आपण आपोआप वेळेचं नियोजन करायला शिकतो. आहे की नाही गंमत\nस्वयंपाक ही कुणा एकाने करण्याची गोष्ट नाही, तर तो प्रत्येकाला आलाच पाहिजे आणि प्रत्येकाने करण्याचा आनंदही घेतलाच पाहिजे. शिवाय मदतीला जुलिअनच्या वेबसाइटचा पत्ता देतेच आहे. त्यावर जाऊनही तुम्ही नवीन पदार्थ शिकू शकता. शिवाय यूटय़ूबवरही पुष्कळ चॅनल्स आहेत, ज्यावर मुलांना सुरी, गॅस न वापरता पदार्थ कसे बनवता येतील याचे व्हिडीओज् आहेत, ते तुम्ही बघू शकता. मग आता आई आणि बाबाला सांगा, आणि त्यांची मदत घेऊन तुम्हाला आवडतात ते पदार्थ करून बघा\nजुलिअन फ्रेडरिकच्या वेबसाइटसाठी http://www.stepstoolchef.com या लिंकचा वापर करा.\n(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahapanan.maharashtra.gov.in/1077/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-12-13T13:49:26Z", "digest": "sha1:PPMCMX6DRZQM23E6GRHLTMER4R5A4SNG", "length": 14520, "nlines": 121, "source_domain": "mahapanan.maharashtra.gov.in", "title": "धोरणे आणि अस्वीकार -पणन संचालनालय,महाराष्ट्र राज्य, भारत", "raw_content": "\nमाहितीचा अधिकार अधिनियम माहिती\nमाहितीचा अधिकार कलम 4-(1)( ब)\nतुम्ही आता येथे आहात :\nया पोर्टलवरील वैशिष्ट्यपूर्ण साहित्य विनाशुल्काने, कोणत्याही स्वरूपात किंवा माध्यमात विनिर्दिष्ट परवानगीच्या आवश्यकतेशिवाय उद्धृत करता येईल. साहित्य अचूकपणे उद्धृत करण्यावर आणि अप्रतिष्ठाकारक रितीचा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदर्भाचा वापर न करण्यावर हे अवलंबून आहे. जेथे साहित्य प्रकाशित करावयाचे असेल किंवा इतरांना निर्गमित करावयाचे असेल तेथे स्त्रोतास ठळकपणे आभिस्वीकृत करणे आवश्यक आहे. तथापि त्रयस्थाचा स्वामित्व हक्क असलेले साहित्य अशी या स्थळावर ओळख पटविण्यात आलेल्या अशा कोणत्याही साहित्याच्या उद्धृतीकरणाचे प्राधिकारपत्र संबंधित स्वामित्व हक्क धारण करणाऱ्याकडून प्राप्त करण्यात यावे.\nबाह्य संकेतस्थळे / पोर्टल्सशी असलेल्या जोडण्या\nया पोर्टलवर अनेक ठिकाणी तुम्हाला अन्य संकेतस्थळांच्या / पोर्टलच्या इतर शासकीय, अशासकीय / खाजगी संस्थांनी निर्माण व परिरक्षित केलेल्या जोडण्या आढळून येतील. या जोडण्या तुमच्या सोईसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. जोडणीची निवड केल्यावर तुम्ही त्या संकेतस्थळामध्ये संचार करू शकता. त्याचक्षणी या संकेतस्थळावर तुम्ही या संकेतस्थळाच्या मालकाच्या / पुरस्कर्त्याच्या गोपनीयता आणि सुरक्षेच्या धोरणांच्या अधीन असाल. जोडणीवरील संकेतस्थळाच्या मजकूरासाठी आणि विश्वसनीयतेबाबत महाराष्ट्राचे पणन संचनालय जबाबदार असणार नाही आणि त्यामधील हेतुबाबत अनावश्यक पुष्टीही देणार नाही. केवळ ही जोडणी असण्याबाबतचे किंवा या पोर्टलवरील यादीमधील तिचा समावेश हा कोणत्याही प्रकारच्या पृष्ठांकनासाठी गृहित धरला जाऊ नये.\nमहाराष्ट्राच्या पणन संचनालयाच्या संकेतस्थळाशी इतर संकेतस्थळे / पोर्टल्स याद्वारे असलेल्या जोडण्या\nआमच्या स्थळावर आयोजित केलेली माहिती तुम्ही थेट जोडणीद्वारे घेण्याविषयी आमची कोणतीही हरकत नाही आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या स्थळावरील चौकटींमध्ये आमची पृष्ठे भरण्यासाठी आम्ही अनुमती देऊ शकत नाही. आमच्या विभागाची पृष्ठे ही केवळ वापरकर्त्याच्या नव्याने उघडण्यात आलेल्या ब्राऊझरच्या चौकटीमध्येच भरली पाहिजेत.\nया संकेतस्थळावर उपलब्ध माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र या माहितीचा वापर अथवा परिणामांची जबाबदारी पणन संचनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावर राहणार नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती अथवा संभ्रम आढळल्यास वापरकर्त्याने तपशीलवार स्पष्टीकरणासाठी संबंधित विभाग अथवा पणन संचनालयाशी संपर्क साधावा.\nसर्वसाधारण नियमानुसार, हे पोर्टल तुमच्याकडून (जसे की, नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-टपालाचा पत्ता) अशी कोणतीही विनिर्दिष्ट वैयक्तिक माहिती आपोआप ग्रहण करू शकत नाही, ज्याद्वारे तुमची स्वतंत्रपणे ओळख पटविण्याची आम्हाला मुभा मिळू शकेल. हे पोर्टल तुमच्या भेटीचा अभिलेख ठेवते आणि सांख्यिकी प्रयोजनासाठी पुढील माहितीची जसे की, आंतरजाल नियमावली (आयपी) पत्ते, अधिक्षेत्राचे नाव, ब्राऊझरचा प्रकार, कार्यप्रणाली, भेट दिल्याची तारीख व वेळ आणि भेट दिलेली पृष्ठे यांची नोंद करते. या स्थळाला हानी पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा तपास लागेपर्यंत आमच्या स्थळाला भेट देणाऱ्यांची स्वतंत्रपणे ओळख पटविण्यासाठी या पत्त्यांशी संधान साधण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करत नाही. कायदे अंमलबजावणी अभिकरणाचा सेवा प्रदात्याच्या नोंदी तपासण्याबाबतचा लेखी आदेश असल्याशिवाय, वापरकर्त्याची किंवा त्याच्या ब्राऊझिंग क्रियांची ओळख आम्ही पटविणार नाही. पणन संचनालयाच्या महाराष्ट्राच्या संकेतस्थळाने तुमच्याकडे वैयक्तिक माहिती पुरविण्याची विनंती केल्यास आणि तुम्ही ती देणे पसंत केल्यास ते कसे वापरावे याची माहिती तुम्हाला दिली जाईल आणि तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी सुरक्षा प्रमाणके आचरली जातील.\nअधिक अटी आणि शर्ती\nमजकूर लेखन, नियमन आणि मंजुरी धोरण\nअधिक मजकूर लेखन, नियमन आणि मंजुरी धोरण\nवेब मजकूर आढावा धोरण\nअधिक वेब मजकूर आढावा धोरण\nमजकूर पुराभिलेख संबंधी धोरण\nअधिक मजकूर पुराभिलेख संबंधी धोरण\nअधिक संकेतस्थळ सुरक्षा धोरण\nअधिक संकेतस्थळ संनियंत्रण धोरण\nकृउबास विभाग निहाय विगतवारी\nकृउबास घाऊक बाजार यंत्रणा\nकृषी उत्पन्न बाजार समिती नकाशा, ठिकाण\nबाजार सुधारणा जलद दुवे\nपणन आणि प्रक्रिया संस्था जलद दुवे\nपणन आणि प्रक्रिया संस्था दृष्टिक्षेप\nकापुस जिनिंग आणि प्रेसिंग दृष्टिक्षेप\nग्राहक सहकारी संस्था दृष्टिक्षेप\nफळे व भाजीपाला संस्था दृष्टिक्षेप\nखरेदि-विक्रि सहकारी संस्था दृष्टिक्षेप\nपणन आणि प्रक्रिया संस्था माहिती यंत्रणा\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम\nसंत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान\nएम एस ए एम बी\nएकूण दर्शक: १२९४१९८३ आजचे दर्शक: १३५८७\nह्या संकेतस्थळाचे स्वामित्व हक्क पणन संचनालय, महाराष्ट्र शासन, भारत' विभागाकडे सुरक्षित आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pmp-bus-tukaram-mundhe-66756", "date_download": "2018-12-13T14:29:43Z", "digest": "sha1:7GM5OL2IOQFG37YOBZRUCQFEQB32LKAB", "length": 14687, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pmp bus Tukaram Mundhe आठशे बसगाड्या खरेदीला मंजुरी - तुकाराम मुंढे | eSakal", "raw_content": "\nआठशे बसगाड्या खरेदीला मंजुरी - तुकाराम मुंढे\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nपुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) सुमारे 800 नव्या बसगाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती \"पीएमपी'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिली.\nयेत्या दीड वर्षात सर्व बस खरेदी केल्या जातील. मात्र, त्यातील 400 \"सीएनजी' आणि 400 \"डिझेल'वरील बसगाड्या घेण्यात येणार असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले.\nपुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) सुमारे 800 नव्या बसगाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती \"पीएमपी'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिली.\nयेत्या दीड वर्षात सर्व बस खरेदी केल्या जातील. मात्र, त्यातील 400 \"सीएनजी' आणि 400 \"डिझेल'वरील बसगाड्या घेण्यात येणार असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले.\n\"पीएमपी' संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये झालेल्या निर्णयाची माहिती मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, संचालक सिद्धार्थ शिरोळे, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन निकाळजे, स्थायीच्या अध्यक्ष सीमा सावळे आदी बैठकीला उपस्थित होते.\n\"\"प्रदूषण रोखण्यासाठी \"ग्रीन टेक्‍नॉलॉजी'ला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेण्यात आली असून, नव्यापैकी 400 बस \"सीएनजी'वर धावणाऱ्या घेण्यात येतील. सध्या \"पीएमपी'कडे या इंधनाचा वापर करणाऱ्या 1 हजार 226 बस आहेत. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील 65 टक्के बस सीएनजीवर धावतील, तर सुमारे 35 टक्के बस डिझेलचा वापर करतील. \"सीएनजी'च्या बसचे प्रमाण अधिक असल्याने त्यासाठी नव्या पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. या इंधनाचा पुरवठा आणि डेपो वाढविण्याचे नियोजन आहे. तसेच, या इंधनाच्या दाबामुळे बसचे \"ब्रेकफेल' होण्याचे प्रमाण अधिक असेल. ते कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. या बसखरेदीमुळे पीएमपीकडे 2 हजार 491 बस उपलब्ध होतील'', असे मुंढे यांनी सांगितले.\nनव्या बसगाड्या स्वयंचलित राहणार असून, त्यातील प्रवासी मोजण्याचे यंत्रही उपलब्ध असेल, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. ते म्हणाले, \"\"सध्याच्या बसगाड्यांचा विचार करून नव्या बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे चालक-वाहकांना फारसा त्रास होणार नाही. शिवाय, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्चही कमी राहणार आहे. सीएनजीवरील बससाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. सीएनजीवरील एकूण बसपैकी 30 टक्के बस देखभाल-दुरुस्तीमुळे बंद राहतात; तर डिझेलवरील बसचे प्रमाण हे 10 टक्के इतकेच राहणार आहे.\nसर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान\nमंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11...\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र,...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावर बॅग तपासणी स्कॅनर, सरकता जिना, बॅटरी ऑपरेटेड कार, बॉटल क्रशिंग युनिट, मेटल डिटेक्‍टर आदी अनेक सुविधा फक्त...\n#PMCIssue प्रकल्पाची अट कागदावरच\nपुणे - वीस सदनिकांच्या वरील सर्व गृहप्रकल्पांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविणे महापालिकेकडून बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी...\nविकासकामांमुळे उपनगरे होताहेत स्मार्ट\nपिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/chandrapur-news-liquor-sale-grampanchayat-chimur-68126", "date_download": "2018-12-13T13:31:46Z", "digest": "sha1:WPH5VYFOCQM7GO7IE4EBPFS55NGEEQ5G", "length": 15635, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chandrapur news liquor sale by grampanchayat in chimur ग्रामपंचायत करणार रस्त्यावर फलक लावून दारू विक्री | eSakal", "raw_content": "\nग्रामपंचायत करणार रस्त्यावर फलक लावून दारू विक्री\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nऔद्योगीक जिल्हा म्हणुन ओढख असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी करण्यासाठी श्रमीक एल्गार संघटनेने आंदोलने केली. या आंदोलनाची दखल घेत अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन १ एप्रिल २०१५ ला जिल्हयात दारूबंदी करण्यात आली. या दारूबंदीच्या निर्णयाचे सर्व स्तरातुन स्वागतही करण्यात आले. मात्र काही महिन्याच्या बंदीनंतर लगेच जिल्हयात अवैध दारू विक्रीने डोके वर काढले.\nचिमूर - चंद्रपुर जिल्ह्यात दोन वर्षापुर्वी मोठा गाजावाजा करीत दारूबंदी करण्यात आली. या दारूबंदीने जिल्हयातील फक्त परवाना धारक दुकानातील दारू विक्री बंद झाली. मात्र दारूबंदी नंतर जिल्हयातील गावा गावात अवैध दारूविक्रीला उधान आले. चिमूर तालुक्यातील वहानगाव येथे होणाऱ्या अवैध दारू विक्रीने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी चक्क ग्रामपंचायतीच्या मार्फतीने मुख्य रस्त्यावर फलक लावुन दारू विक्रीचा निर्णय घेतला आहे.\nऔद्योगीक जिल्हा म्हणुन ओढख असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी करण्यासाठी श्रमीक एल्गार संघटनेने आंदोलने केली. या आंदोलनाची दखल घेत अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन १ एप्रिल २०१५ ला जिल्हयात दारूबंदी करण्यात आली. या दारूबंदीच्या निर्णयाचे सर्व स्तरातुन स्वागतही करण्यात आले. मात्र काही महिन्याच्या बंदीनंतर लगेच जिल्हयात अवैध दारू विक्रीने डोके वर काढले. या अवैध दारू विरोधात जिल्हयात पोलीस कार्यवाह होत असल्या तरी प्रशासनाने अवैध दारूबाबत ठोस उपाययोजना न केल्याने चंद्रपुर जिल्हयातील दारूबंदी फसल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.\nचिमूर तालुक्यात असलेल्या व शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वहानगाव येथे मागील अनेक महिन्यापासुन अवैध दारूचा महापुर सुरू आहे. या साठी ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरीकांनी तक्रार केल्या या तक्रारीवर तात्पुरती कार्यवाही करून अवैध दारू विक्रेत्यांना सोडण्यात येते. हेच दारू विक्रेते गावातील सरपंच सदस्य व पदाधिकाऱ्यांना धमक्या देतात. त्यामुळे वहानगाव येथील नागरीक या गावात होणाऱ्या अवैध दारू विक्रीने त्रस्त झाले आहेत. अवैध दारू विक्रेते जिवावर उधार होऊन हा व्यवसाय करीत असल्याने व यांना पोलीस प्रशासनाचा धाक नसल्याने अवैध दारू विक्रेत्यांची हिमंत वाढून ते सैराट सुटले आहेत. त्यामुळे गावातील महीला व पदाधिकारीही या अवैध दारू विक्रेत्याच्या दहशतीत जगत आहेत.\nया सर्व प्रकाराने त्रस्त झालेल्या वहानगाव येथील नागरीकांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रशासणाच्या हतबलतेने अवैध दारू विक्रीचे गावातुन पुर्ण उच्चाटन करण्यासाठी गावातील अवैध दारू विक्री सात दिवसात पुर्णता बंद करा नाहीतर ग्रामपंचायतच फलक लावुन मुख्य रस्त्यावर दारू विक्री करेल असा प्रशासणाला निर्वाणिचा इशारा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हा पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन सरपंच कलाबाई जुमनाके, उपसरपंच प्रशांत कोल्हे सदस्या अर्चणा थुटे यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे.\nप्रियकराच्या मदतीने पतीचा खून\nनागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर अपघात झाल्याचा देखावा निर्माण करीत...\nदारू पाजून लुटण्याचा डाव तरुणाने उधळला\nपिंपरी : तरुणास दारू पाजून त्यास लुटण्याचा डाव तरुणाने उधळून लावला. याप्रकरणी मोटार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन बबन कांबळे (वय 32...\nमुलाने केला दारुड्या पित्याचा खून\nनागपूर : दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या वडिलांचा रागाच्या भरात मुलाने लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना बिडगाव येथे घडली. पश्‍चात्ताप झाल्याने...\nलोकसभा, विधानसभेसाठी प्रशासनाकडून तयारी\nजळगाव ः देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतील निवडणुका पाहता जिल्हा प्रशासनाने लोकसभेची जय्यत तयारी करणे...\nवडगाव शिंदेमध्ये दारूड्या पतीचा खून\nकोरेगाव भीमा - दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून पतीचा खून करणाऱ्या पत्नीला तसेच पुरावा नष्ट करण्यास मदत करणाऱ्या तिच्या भावाला लोणीकंद...\nभाजप आमदाराचा महिलेसोबतचा डान्स झाला व्हायरल\nलखनौ - उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे एका भारतीय जनता पक्षाचे आमदाराने महिलेसोबत केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रानीगंज विधानसभेतून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%B9%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%8C/", "date_download": "2018-12-13T14:39:57Z", "digest": "sha1:YV7U3FK2GU6IILOJR2OTIOGLLVYI3LKH", "length": 12205, "nlines": 121, "source_domain": "mahaenews.com", "title": "'हो मी देवाला पाहिलंय', गौतम गंभीरने मानले जवानांचे आभार | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news ‘हो मी देवाला पाहिलंय’, गौतम गंभीरने मानले जवानांचे आभार\n‘हो मी देवाला पाहिलंय’, गौतम गंभीरने मानले जवानांचे आभार\nकेरळ:- देवभूमी केरळमध्ये महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. केरळमध्ये आलेल्या या महाप्रलयामध्ये आतापर्यंत जवळपास २३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २० हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान भारतीय नौसेना आणि लष्कर जवानांकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु असून लोकांना सुरक्षितस्थळी नेलं जात आहे. सोशल मीडियावर जवानांचं कौतूक केलं जात असून भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरनेही जवानांचे आभार मानले आहेत. हो मी देवाला पाहिलंय अशा शब्दांत त्याने जवानांचं कौतूक केलं आहे.\n‘हो मी देवाला पाहिलंय, सध्या ते आपल्याच देशात अडकलेल्या पूरग्रस्तांचा बचाव करत आहेत’, असं ट्विट गौतम गंभीरने केलं आहे.\nदरम्यान केरळमध्ये मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाल्यामुळे सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. नागरिकांचे पुर्नवसन सुरू झाले आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे.\nभारतीय हवामान विभागानुसार ८७ वर्षापूर्वी ऑगस्ट महिन्यात असाच मुसळधार पाऊस कोसळला होता. गेल्या १०० वर्षातील केरळमध्ये पडलेला हा सर्वात मोठा पाऊस आणि पूरग्रस्त स्थिती आली आहे.\nया महाप्रलयांमध्ये सर्वात मोठे नुकसान सर्वसामान्य लोकांचे झाले आहे. २३७जणांचा बळी गेला. दहा लाख ७८ हजार नागरिक बेघर झाले आहेत. बेघर झालेल्या लोकांना ५,६४५ सुरशित ठिकाणी हलवण्यात आले आहे. राज्यातील ४० हजार हेक्टर पिकांची नासधूस झाली तर २६ हजार घरे जमीनदोस्त झाली आहे. राज्यातील एक लाख किलोमीटर रस्ते खराब झाले आहेत. तर १३४ पूल खराब झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. केरळमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी आपली सर्व बुकींग रद्द केली आहे. त्यामुळे या क्षेत्राला सर्वात मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटन विभागाचा १/१० टक्के वाटा असतो. त्यामुळे आता यामधून सावरण्यासाठी पर्यटन विभागाला आणि राज्याला बराच वेळ लागणार आहे.\nपर्यटनाशिवाय चहा, कॉफी, इलाईची आणि शेतीमुळे राज्यला दहा टक्के जीडीपी येतो. शेतीच्या नुकसानामुळे आता राज्याला मिळणाऱ्या उत्पन्न कमी होणार आहे. शेतीच्या क्षेत्राला तब्बल ६०० कोटींचे नुकसान झाले आहे. रस्ते खराब झाल्यामुळे १३,००० कोटींचे तर पूल तुटल्यामुळे ८०० कोटींचे नुकसान झाले आहे.\nक्रिस्टल टॉवरमधल्या आगीतील मृतांची नावं\nटेनिस : अंकीता रैनाची दुहेरी वाटचाल\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathidesha.com/index.php?option=com_content&view=article&id=164&Itemid=53", "date_download": "2018-12-13T14:17:26Z", "digest": "sha1:N7X47P4HHKXW5P7ICKTEHCYCZ5NSLG74", "length": 19556, "nlines": 130, "source_domain": "marathidesha.com", "title": " कान्होजी जेधे", "raw_content": "\nआपला आवडता विषय निवडा\nGo to article... मुस्लिम सेनानी autopublish अंकुश अजिंठा अष्टविनायक आंबोली आबाजी महादेव आयुधे कान्होजी जेधे किल्ले अजिंक्यतारा किल्ले उंदेरी किल्ले कणकदुर्ग किल्ले कर्नाळा किल्ले कुलाबा किल्ले कोकण किल्ले कोलई किल्ले खांदेरी किल्ले गोपाळगड किल्ले जंजिरा किल्ले जयगड किल्ले तिकोणा किल्ले तोरणा किल्ले देवगड किल्ले नाणेघाट किल्ले निवती किल्ले पन्हाळा किल्ले पुरंदर किल्ले पूर्णगड किल्ले प्रतापगड किल्ले बाणकोट किल्ले भरतगड किल्ले भूदरगड किल्ले महाराष्ट्र किल्ले रत्नदुर्ग किल्ले राजगड किल्ले राजमाची किल्ले रायगड किल्ले रायरेश्वर किल्ले रेवदंडा किल्ले रोहिडा किल्ले लोहगड किल्ले विजयदुर्ग किल्ले विशाळगड किल्ले विसापूर किल्ले शिवनेरी किल्ले सिंधूदुर्ग किल्ले सिंहगड किल्ले सुधागड किल्ले सुवर्णदुर्ग किल्ले हरिश्चंद्रगड किल्ले हर्णे किल्लेदुर्ग कुणकेश्वर कुलपे कोंडाजी फर्जंद कोल्हापूर खंजिर खाद्यसंस्कृती गोदाजी जगताप घारापुरी चलचित्रे चिखलदरा चिलखत छत्रपती राजाराम महाराज छत्रपती शहाजी महाराज छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवरायांवरील काव्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपतींची वंशावळ छायाचित्रे जीवबा महाला जैन तीर्थक्षेत्रे ठासणीची बंदूक ढाल तलवार तानाजी मालुसरे ताराबाईंचा जीवनक्रम तोफ तोफगोळा दर्याराजे कान्होजी आंग्रे दर्यावीर मायनाक भंडारी दर्यावीर लायजी पाटील दस्तान दांडपट्टा दारू ठेवण्याचे भांडे दिवेआगार धार्मिक स्थळे नावजी बलकवडे नृत्यप्रकार नेताजी पालकर पट्टा परसू पराक्रमी मावळे पर्यटन स्थळे पाचगणी प्रतापराव गुजर प्रतिक्रिया फिरंगोजी नरसाळा बाजी जेधे बाजी पासलकर बाजी प्रभू देशपांडे बाजीराव जीवनक्रम भाले मराठी लेखन मराठेकालीन राजवटी महाबळेश्वर महाराष्ट्रगीते महाराष्ट्रातील नेत्रपेढ्या महाराष्ट्रातील सण माथेरान मुखपृष्ठ मुरारबाजी मुस्लीम सेनानी मोडी लिपी येसाजी कंक राजमाता जिजाबाई राजाराम राजेंचा जीवनक्रम रामजी पांगेरा लोककला लोणावळा-खंडाळा वाघनखे वेरूळ शंभुराजे कृत नखशिख शंभुराजे कृत नायिकाभेद शंभुराजे कृत बुधभूषण शंभुराजे कृत सातसतक शहाजीराजेंचा जीवनक्रम शिवकालीन पत्रे शिवकालीन शब्दार्थ शिवछत्रपतींचे सुबक शिवा काशीद शिवाजीराजेंचा जीवनक्रम श्री औंढा नागनाथ,हिंगोली श्री क्षेत्र,आळंदी श्री क्षेत्र,देहू श्री खंडोबा,जेजुरी श्री गणपतीपुळे श्री घृष्णेश्वर मंदिर,औरंगाबाद श्री जोतिबा श्री तुळजाभवानी,तुळजापूर श्री त्र्यंबकेश्वर,नाशिक श्री दत्तदेवस्थान,नरसोबावाडी श्री परळी वैजनाथ श्री भीमाशंकर,पुणे श्री महालक्ष्मी श्री रेणूका,माहूर श्री विठ्ठल,पंढरपूर श्री शनिशिंगणापूर श्री शिवमंदिर,खिद्रापुर श्री सप्तशृंगी,वणी श्री साईबाबा,शिर्डी श्री सिध्दीविनायक,मुंबई श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट संत संत एकनाथ संत गजानन महाराज संत गाडगे महाराज संत गोरा कुंभार संत चोखामेळा संत ज्ञानेश्वर संत तुकडोजी महाराज संत तुकाराम संत नामदेव संत रामदास संत साईबाबा संत सावता माळी संत सोयराबाई संदर्भ संपर्क संभाजी कावजी संभाजीराजेंचा जीवनक्रम संस्कृती सिधोजी निंबाळकर सुर्यराव काकडे हंबीरराव मोहिते हरिहरेश्वर हिरोजी फर्जंद हिरोजी फर्जद\nप्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)\nप्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com\nकान्होजी जेधे आणि त्याचा पुत्र बाजी तथा सर्जेराव हे शिवकालातील जेधे घराण्यातील दोन कर्तबदार पुरूष होते.पुण्यापासून दक्षिणेस सुमारे पन्नास कि.मी.अंतरावर असलेल्या भोरजवळच्या कारी या गावचे देशमुख,कान्होजी जेधे होते.ही देशमुखी त्यांना अदिलशाहने दिली होती.शिवाजीराजेंच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या अदिलशाहने फत्तेखान या सरदारामार्फत सन १६४८ साली शहाजीराजेंना अटक केली होती,तेव्हा कान्होजी व दादाजी लोहोकरे शहाजीराजेंसोबत होते.पुढे सर्वांची सुटका झाल्यावर शहाजीराजें अदिलशाहाच्या हुकूमानुसार बंगळूर या आपल्या नव्या जहागीरीच्या ठिकाणी निघाले असता त्यांनी कान्होजींना शिवाजीराजेंकडे पाठविले.\nशहाजीराजें त्यांना बोलिले,\"मावळप्रांती तुम्ही जबरदस्त आहा,राजश्री सिवाजी राजेपण आहेत.त्यांकडे जमेतीनिसी तुम्हास पाठवितो.तेथे इमाने शेवा करावी कालकला(बिकट प्रसंगी)तरी जीवावरी श्रम करून त्यापुढे खस्त व्हावे(मरण पत्करावे)तुम्ही घरोबियातील मायेचे लोक आहा.तुमचा भरोसा मानून रवाना करतो(जेधे करीना)\nशहाजीराजेंचे हे बोल म्हणजे आज्ञा मानून कान्होजीं शिवाजीराजेंकडे आले आणि म्हणाले,\"महाराजांनी(शहाजी)शफत घेऊन साहेबांचे शेवेसी पाठविले.तो इमान आपला खरा आहे.खासा व पाच जण लेक व आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ.\"(जेधे करीना)\nयाच सुमारास सन १६४९ साली अफजलखानाने जावळीवर स्वारी करावयाचे ठरविले व अदिलशाहाच्या वतनदारांना फर्मान धाडिले व आपणा सोबत येण्यास सांगितले.खानाच्या फर्मानास घाबरून केदारजी व खंडोजी खोपडे खानास मिळाले.फलटणचे निंबाळकर पूर्वीपासून अदिलशाहसोबत होते.पण कान्होजीं जेधे आपले पाच पुत्रासह,सहकारी घेऊन राजापाशी आले आणि बोलिले,\"यापुढे खस्त होऊ(मरण पत्करू)तेव्हा आमचे वतन कोण खावे आम्ही इमानास अंतर करणार नाही.\"यानंतर राजेंचा निरोप घेऊन कान्होजीं कारी या आपल्या गावी आले,व मावळातील समस्त देशमुखांना बोलावून शिवरायांची मदत करावयास सांगितले.\nकान्होजी जेधे यांचे रोहिडा किल्ल्यावरील वाड्यातील देवघर\nमोफत सकल मराठी फॉंट\nमराठीत लेखन कसे करावे\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठीदेशा © २०१२ सर्व हक्क सुरक्षित संकल्पना व निर्मिती दामोदर मगदूम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/thane/parasik-sandibandar-slums-will-be-transformed-nelladurusti-pavata-rangarangoti-work-started/", "date_download": "2018-12-13T14:38:13Z", "digest": "sha1:OMBCKJZZKUDYMLZHREUZ2EZ7S765KUU3", "length": 31983, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Parasik Sandibandar Slums Will Be Transformed, Nelladurusti, Pavata, Rangarangoti Work Started | पारसिक रेतीबंदर झोपडपट्यांचे रुपडे पालटणार, नेलादुरुस्ती, पायवाटा, रंगरंगोटीच्या कामांना सुरवात | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nAll post in लाइव न्यूज़\nपारसिक रेतीबंदर झोपडपट्यांचे रुपडे पालटणार, नेलादुरुस्ती, पायवाटा, रंगरंगोटीच्या कामांना सुरवात\nParasik Sandibandar slums will be transformed, Nelladurusti, Pavata, Rangarangoti work started | पारसिक रेतीबंदर झोपडपट्यांचे रुपडे पालटणार, नेलादुरुस्ती, पायवाटा, रंगरंगोटीच्या कामांना सुरवात | Lokmat.com\nपारसिक रेतीबंदर झोपडपट्यांचे रुपडे पालटणार, नेलादुरुस्ती, पायवाटा, रंगरंगोटीच्या कामांना सुरवात\nइंदिरानगर प्रमाणेच आता ठाणे महापालिका प्रशासन आणि स्थानिक आमदार यांच्या समन्वयातून पारसिक रेती बंदर येथील झोपडपट्यांचे रुपडे पालटणार आहे. शुक्रवार पासून येथे विविध कामांना सुरवात झाली.\nपारसिक रेतीबंदर झोपडपट्यांचे रुपडे पालटणार, नेलादुरुस्ती, पायवाटा, रंगरंगोटीच्या कामांना सुरवात\nठळक मुद्देप्रशासन आणि आमदाराचा समन्वयस्वच्छतेची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ\nठाणे - मागील कित्येक वर्षे विकासापासुन वंचित राहिलेला पारिसक रेती बंदरच्या डोंगराळ भागात नव्या विकासाला चालना मिळाली आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समन्वयातून हा विकास शक्य झाला असून लोकप्रतिनिधी आणि एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय झाल्यास विकासाचा नवीन पॅटर्न कसा निर्माण होतो याची प्रचिती आता रेतीबंदर येथे आल्यावर होते.\nपारिसक चौपाटीसारख्या ऐतिहासिक प्रकल्पानंतर ठाणे महानगरपालिका आणि मिसाल मुंबई या संस्थेच्या सहकार्याने रेतीबंदर येथील आठ झोपड्या विविध आकर्षक रंगात न्हावून निघणार आहेत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या या प्रकल्पाची सुरूवात आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि मिसाल मुंबई या संस्थेच्या रूबल नागी यांच्या उपस्थितीत शुक्र वारी विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आव्हाड आणि जयस्वाल या दोघांनीही एकमेकांचे भरभरून कौतुक केले असून हम साथ साथ है असा संदेश दिला आहे. या कामाअंतर्गत परिसरात जवळपास ५३ विद्युत पोल बसविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ स्थानिक आमदार आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नाले दूरूस्ती, रस्ते पायवाटा बनविणे, कल्व्हर्ट बांधणे आणि नाल्यांची साफसफाई करणे आदी कामांना जुना गवळीपाडा येथून सुरूवात करण्यात आली. मिसाल मुंबई या संस्थेच्यावतीने येथील झोपडपट्ट्यांना रंगरंगोटी करण्यास सुरूवात झाली असून आता या सर्व झोपडपट्ट्या कात टाकायला लागल्या आहेत. डोंगरीपाडा, इंदिरानगर या झोपडपट्टीनंतर आता रेतीबंदर येथील आठ झोपड्यांना नवी झळाळी मिळणार आहे. दरम्यान यानिमित्ताने रेतीबंदरच्या जुना गवळीपाड्याच्या झोपडपट्यांमधील नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबीराचे आयोजनही करण्यात आले होते.\nरेतीबंदर प्रकल्पाचे देशभरात नाव होईल - जितेंद्र आव्हाड\nसंजीव जयस्वाल हे पहिले आयुक्त आहेत की ज्यांनी या झोपडपट्टीला भेट देवून तेथील मुलभूत कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. या परिसराला एक नवे रूप प्राप्त होत असून नाशिक रोड वरून जाताना व मुंबईच्या दिशेने प्रवास करताना या परिसराचे सौंदर्य पाहून नक्कीच प्रत्येक प्रवासी सुखावला जाणार आहे. या प्रकल्पाचे देशभरात नक्कीच नाव होईल, कालांतराने या परिसराला संजीव जयस्वाल नगर म्हणावे लागेल असेही ते म्हणाले.\n‘’स्वच्छ सर्वेक्षण २०१९’’ सुरु झाले असून ठाणे शहराला ‘स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे’ करण्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेच्याशाळा क्र .४९ मधील विद्यार्थ्यांना केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या\n१५ टक्के अनुदानवाढीची मागणी, पाचवा वित्त आयोग\nमुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला पालिकेचे २० कोटी\nकामगार आयुक्त विभागाचा कारभार ‘रामभरोसे’\nफर्निचर दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल\nमुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला महापालिका देणार २० कोटींचा निधी\nमुलाला शाळेत प्रवेश नाकारल्याने त्यांनी स्वत:चीच काढली शाळा\nआरपीएफच्या भरतीसाठी 19 डिसेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा\nठाणे : ओळख असल्याचे भासवून वयोवृद्धांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी गजाआड\nमोदींच्या दौऱ्यात शिवसेनेवर कुरघोडी\nनदी प्रदूषणाचा मागवला अहवाल\n१५ टक्के मालमत्ताकरवाढीची तलवार कायम\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nOnePlus 6T ची मॅक्लॅरेन एडिशन लाँच; दिली 10 जीबी रॅम पण किंमत...डोळे पांढरे करणारी\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\n'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nईशा अंबानी-आनंद पिरामलच्या लग्नाचा शाही थाट\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/20439-jaise-jyache-karma-taise-%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%B3-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8B", "date_download": "2018-12-13T14:52:00Z", "digest": "sha1:ZJB37XC2EGVZW5UL5VCR6HCOT3JTJS2H", "length": 2659, "nlines": 48, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Jaise Jyache Karma Taise / जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nJaise Jyache Karma Taise / जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर\nजगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर\nजैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर\nक्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट\nकुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट\nदेह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर\nज्ञानी असो की अज्ञान गती एक आहे जाण\nमृत्यूला न चुकवी कुणी थोर असो अथवा सान\nसोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर\nमना खंत वाटुनी ज्याचे शुद्ध होई अंतःकरण\nक्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण\nअंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली झरझर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/ban-wafers-and-gutkha-fist-said-raju-shetty-159432", "date_download": "2018-12-13T14:23:28Z", "digest": "sha1:4LDWGTSI3BX6A6RHPSQOTV55XSO3MD22", "length": 13629, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "ban on wafers and gutkha fist: said Raju Shetty अनुदान देण्याबाबत निर्णय न घेतल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल : राजू शेट्टी | eSakal", "raw_content": "\nअनुदान देण्याबाबत निर्णय न घेतल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल : राजू शेट्टी\nशनिवार, 8 डिसेंबर 2018\nपुणे : ''राज्य सरकारकडून दूध उत्पादक संघांना प्रति लिटर पाच रूपये अनुदान न मिळाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, दूध संघ आणि राज्य सरकारच्या वादात दूध उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे सरकारने तातडीने अनुदान देण्याबाबत निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल.'' असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.\nपुणे : ''राज्य सरकारकडून दूध उत्पादक संघांना प्रति लिटर पाच रूपये अनुदान न मिळाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, दूध संघ आणि राज्य सरकारच्या वादात दूध उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे सरकारने तातडीने अनुदान देण्याबाबत निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल.'' असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.\nशेट्टी म्हणाले, ''राज्य सरकारने दूध उत्पादक संघांना दूध खरेदीसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. एक ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या अनुदानाची रक्कम दूध संघांना देण्यात आली. परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील अनुदानाची रक्कम दूध संघांना दिली नाही. राज्य सरकारकडे अनुदानापोटी सव्वादोनशे कोटी रुपये थकीत आहेत. यासंदर्भात दुग्धविकास मंत्र्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी. सरकारकडे अनुदानासाठी पैसे आहेत. परंतु दूध संघांकडून आवश्यक माहिती मिळत नाही, त्यामुळे अनुदान देण्यास उशिर होत आहे.'' सरकारकडे मागणी करूनही प्रतिसाद देत नसल्याचे दूध संघांचे म्हणणे आहे. मात्र, सरकार दूध संघांना अनुदान देण्याबाबत चालढकल करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.\nशेट्टी म्हणाले, ''प्लॅस्टिक पिशवीतून दूध विक्री करण्यास पर्यावरण विभागाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक संघ अडचणीत येणार असून, त्याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसेल. तसेच, दुधाचे दर वाढतील. सरकारने अगोदर वेफर्स आणि गुटखा पाऊचवर बंदी घालावी. त्यानंतर दुधाच्या पिशवीचा विचार करावा.''\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nगोव्यात राजकीय हालचालींना वेग\nपणजी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप येथे कोणता पवित्रा घेणार याकडे घटक पक्षांचे तर घटक पक्ष काय करतील याकडे भाजपचे...\nरस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसचा विरोध\nपणजी : झुआरी नदीवरील आठ पदरी पूल आणि फ्लायओवरच्या बांधकामासाठी कुठ्ठाळी ते वेर्णा रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसने विरोध केला आहे. भाववाढीमुळे...\nधोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/hingoli/extraordinary-gifts-get-timely/", "date_download": "2018-12-13T14:40:36Z", "digest": "sha1:3FAIY7OMX3ZHRBAT4KIRVNZXO6INEMQY", "length": 30409, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Extraordinary Gifts Get Timely ... | तुटपुंजे मानधनही मिळेना वेळेवर... | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nAll post in लाइव न्यूज़\nतुटपुंजे मानधनही मिळेना वेळेवर...\nतुटपुंजे मानधनही मिळेना वेळेवर...\nमागील सात ते आठ महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांना अद्याप मानधन वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे स्वयंपाकी मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाकडून तुटपुंजे मानधनही वेळेत दिले जात नाही हे विशेष.\nतुटपुंजे मानधनही मिळेना वेळेवर...\nहिंगोली : मागील सात ते आठ महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांना अद्याप मानधन वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे स्वयंपाकी मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाकडून तुटपुंजे मानधनही वेळेत दिले जात नाही हे विशेष.\nजिल्ह्यातील हजारो स्वयंपाकी मदतनिसांचे मानधन अद्याप रखडलेलेच आहे. जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाºया मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसल्याने सध्या उसणवारीवरच व्यवहार सुरू आहेत. तेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय इंधन व भाजीपाल्याची रक्कमही मिळाली नाही. त्यामुळे मदतनिसांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून जिल्हाभरातील मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न कायम आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. योजना प्रभावीपणे राबविण्याच्या शासनाच्या सूचना आहेत, शिवाय या योजनेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु शासनाची ही महत्त्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबविली जात नाही. कधी शाळेत तांदुळाचा पुरवठा वेळेत होत नाही, तर कधी धान्यादी मालच नसतो. या विविध कारणांमुळे मात्र शाळकरी मुलांना पोषण आहार मिळत नाही. त्यात स्वयंपाकी मदतनिसांनाच्या मानधनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मानधन देण्याची मागणी मागील अनेक महिन्यांपासून आहे. परंतु याबाबत संबधित यंत्रणा लक्ष देण्यास तयार नसल्याचे मतदनिसांतून सांगितले जात आहे. मध्यान्ह भोजन म्हणून दिल्या जाणाºया पोषण आहार योजनेतून नेमके कोणाचे पोषण होत आहे असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.\nपुणे येथील शालेय पोषण आहारच्या स्वतंत्र विभागास म. रा. प्रा. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी २०१६-१७ ते २०१७-१८ या वर्षातील मदतनिसांच्या मानधनाबाबत लेखी तक्रार केली होती. याबाबत संबधित विभागाने चौकशी करण्याचे पत्रही शिक्षण विभागास पाठविले आहे.\nजिल्हा परिषदेच्या १ हजार शाळांमधून दीड लाखाच्या वर पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. सकस आहारापासून विद्यार्थी वंचित राहू नये, याची शासनाकडून खबरदारी घेतली जात असली तरी संबधित यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे शाळकरी मुलांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ येते. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे मदनिसांचे मानधन नियमित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु मानधनाच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते.\nशिक्षण विभागातील संबधित यंत्रणाही मतदनिसांच्या मानधनाबाबत काही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे नेमके मानधन न अदा करण्याचे कारण समजण्यास मार्ग नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसोयगाव तालुक्यातील ५९ शाळा खडूविना\nदेपूळ येथील शाळा समितीच्या गठणाला कोलदांडा\nथकीत वेतन व भत्ते अदा करण्याचे आदेश\nसंशोधन निर्मिती म्हणजे बौद्धिक स्वामित्व\n...अन् नागपुरातील प्रियदर्शनी शाळा ७ मिनिटात केली खाली\nअखेर पालकांनीच दिले ‘नवोदय’ला सौर हिटर\nहिंगोली-कनेरगाव मार्गावर अपघातात एकजण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी\nमाथाड्यांनी दिले जिल्हा प्रशासनास निवेदन\nबीडीओ रुजू झाल्यास काम बंदचा इशारा\nमालवाहू ट्रकची संत्र्याच्या गाडीला धडक\nवाळूघाट लिलावांचा मार्ग मोकळा\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nOnePlus 6T ची मॅक्लॅरेन एडिशन लाँच; दिली 10 जीबी रॅम पण किंमत...डोळे पांढरे करणारी\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\n'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nईशा अंबानी-आनंद पिरामलच्या लग्नाचा शाही थाट\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ranjit-kolekar-get-success-public-service-commission-examination-125816", "date_download": "2018-12-13T14:27:33Z", "digest": "sha1:OAI5ICF2NS7Z4MFUXOMDYHOTF3C4JNIS", "length": 13793, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "ranjit kolekar get success public service commission examination रणजित कोळेकर लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मिळवले यश | eSakal", "raw_content": "\nरणजित कोळेकर लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मिळवले यश\nरविवार, 24 जून 2018\nमंगळवेढा : पाण्यासाठी टाहो फोडणाय्रा गावात शेतीत करिअर करण्यापेक्षा चांगला अधिकारी व्हायचे स्वप्न बाळगून पुण्यात गेलेल्या तालुक्यातील पाठखळ येथील रणजित कोळेकर हा तरुण लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवून अखेर पोलीस उपनिरीक्षक झाला. थोरल्या भावाने तोकडया पगारात मंगळवेढयातील मेडीकल दुकानात काम करत केलेल्या आणि घेतलेल्या कष्टाचे चीज झाले.\nमंगळवेढा : पाण्यासाठी टाहो फोडणाय्रा गावात शेतीत करिअर करण्यापेक्षा चांगला अधिकारी व्हायचे स्वप्न बाळगून पुण्यात गेलेल्या तालुक्यातील पाठखळ येथील रणजित कोळेकर हा तरुण लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवून अखेर पोलीस उपनिरीक्षक झाला. थोरल्या भावाने तोकडया पगारात मंगळवेढयातील मेडीकल दुकानात काम करत केलेल्या आणि घेतलेल्या कष्टाचे चीज झाले.\nवडील पोलीस दलात असल्यामुळे पोलीस खात्यातील कामाबददल रणजित कल्पना होती.पण मुलांनी कोणते क्षेत्र निवडावे यासाठी मात्र आग्रह धरला नाही. पाठखळच्या प्राथमिक शिक्षण शिकुन माध्यमिक शिक्षण इंग्रजी स्कुल तर, महाविदयालयीन मदनसिंह मोहिते पाटील शास्त्र महाविदयालय मंगळवेढा येथे घेतले. 2016 साली पालघर येथे पोलीस दलात निवड झाली तरीही अधिकारी बनण्याचे स्वप्न उरी बाळगल्यामुळे त्या पदावर हजर न होता म्हणून त्यांने लोकसेवा लोकसेवा परिक्षेतून प्रशासनातील अधिकारी बनावयाचे स्वप्न मनात ठेवत आयोगाची तयारी करण्यासाठी थेट 2015 ला पुणे गाठले.\nलोकसेवा आयोगाची दोन वर्षे तयारी पुण्यात केल्यानंतर डिसेबर 2016 आलेल्या जाहीरातीनुसार अर्ज दिला त्यानंतर फेब्रुवारी 2017 ला प्रवेश झाली, मुख्य परिक्षा जुन 2017 झाली शारीरीक चाचणी नोव्हेबर 2017 झाली या निकालात न्यायालयीन प्रक्रियेत विलंब होवून 20 जुनला निकाल जाहीर होताच आनंद गगनात मावेना इंग्रजी व गणित या विषयासाठी क्लास लावला अन्य विषयाचा अभ्यास करुन हे यश मिळविले. रणजितला नायब तहसीलदार महादेव कारंडे, बुध्ददेव भालशंकर यांनी मोलाची मदत केल्यामुळे या यशापर्यत जाता आले आता जनता आणि प्रशासनातील दुवा म्हणून काम करुन नावलौकीक करण्याची संधी प्राप्त झाल्याने त्यासाठी प्रयत्न करणार असल्याने रणजितने सकाळला सांगितले.\nपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशातील राजकीय वाऱ्यांची दिशा बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अर्थात या पाच राज्यांवरून...\nसटाण्यात कांद्याला अवघा दीड रुपया भाव\nसटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी...\nस्वच्छता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ चर्चेचीच\nसातारा - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा...\nमराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय अळू\nऔरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी कंदांची विक्री व त्यायोगे उत्पन्न मिळविण्यासाठी अळूच्या शेतीकडे वळले आहेत. साधारण सहा महिन्यांचे हे...\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nदीडशे एकरांवर देशमुख यांची करार शेती\nशिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख यांची सुमारे ५० एकर शेती खारपाण पट्ट्यात आहे. येथे विविध पिके घेण्यास मर्यादा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulakhat.com/rohith-vemula-2/", "date_download": "2018-12-13T13:40:27Z", "digest": "sha1:ZZGVJHMP7UP44YF5APKMYIU7D6TBRBYX", "length": 15751, "nlines": 101, "source_domain": "mulakhat.com", "title": " जातिय भेदभावाचा बळी रोहिथ – मुलाखत", "raw_content": "\nजातिय भेदभावाचा बळी रोहिथ\nजातिय भेदभावाचा बळी रोहिथ\nरोहिथच्या जातीने अन्यायकारक शिक्षेला सोप्प केलं- दत्तात्रय आणि ईराणी यासाठी जबाबदार आहेत – रामजी\nजातिय भेदभावाचा बळीरोहिथ, रोहिथचे जिवलग मित्र रामजी यांची ही खास मुलाखत.\nहैदराबाद युनिवर्सिटीमध्ये पीएचडीचा विद्यार्थी असणा-या रोहिथ वेमुल्लाने केलेल्या आत्महत्येसंदर्भात ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ च्या रोहित ई डेविड यांनी रोहिथचे मित्र रामजी यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत. जे हैदराबाद युनिवर्सिटीमध्ये आंबेडकर स्टुडंट असोसिएशन(ASA)चे अध्यक्ष आहेत. ते रोहिथच्या आत्महत्येमुळे अस्वस्थ असून त्यांनी रोहिथविषयी नि घडलेल्या घटनेविषयी विस्तृृतपणे सांगितलं आहे.\nउ- रोहिथ एक जिंदादिल, प्रेरक, हसमुख असं व्यक्तिमत्त्व होतं. त्याला शिकायला फार आवडायचं आणि तो खूप हुशारही होता. त्याची आई एक रोजनदारीवर काम करणारी कामगार आहे आणि वडिल सिक्युरिटी गार्ड आहेत.\nसर्व विद्यार्थ्यांना निलंबित केलं असताना रोहितनेच हे पाऊल का उचललं \nउ- निराशा वाढत चालली होती. आम्ही सरकारला चुकिचं ठरवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण आमचे कुलगुरूच आमच्यासोबत नव्हते. आम्हाला निलंबित करण्याचा निर्णय कळल्यावर रोहिथने कुलगुरूंना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्याने विद्यापीठात वाढत असलेल्या दलितांच्या समस्यांविषयी लिहिलं होतं. पण कुलगुरूंनी त्याचं उत्तर कधीच दिलं नाही. रोहिथ त्याला निलंबित केल्याच्या निर्णयामुळे फारच निराश झाला होता. एका सामाजिक कार्यकर्ता असणा-या मुलावरील बहिष्काराच्या निर्णयानंतर सर्व निलंबित विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधील प्रवेशावर बंदी घालण्यात आली. ज्यामुळे त्यांना उघड्यावर झोपावं लागत होतं. १३ दिवसांपासून अभाविपव्यतिरिक्त सर्व विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या या शिक्षेला विरोधा केला होता. पण शासनाकडून कोणीच आमची साधी दखलंही घेतली नाही .\nएएसएचं कार्य काय आहे \nउ- ‘मुजफ्फरनगर बाकी है’ या डॉक्यमेंट्रीच्या स्क्रीनिंगच्या वेळेस अभाविपने दिल्लीत केलेल्या हल्ल्याविरोधात एएसएने निदर्शन केलं होतं. त्यावर कोणी एका व्यक्तीने असं म्हटलं देखील होतं की,’एएसएचे गुंड गुंडागर्दीविषयीच नेहमी बोलतात’. एएसएने त्याच्या स्पष्टीकरणासाठी त्या व्यक्तिशी संपर्कही केला. तेव्हा त्याने सुरक्षा अधिका-यासमोर याविषयी लिखित माफीदेखील मागितली होती. नंतर त्याच व्यक्तिने आरोप केला की, एएसएच्या सदस्यांनी त्याला मारलं. या आरोपानंतर प्रोक्टोरियल बोर्डतर्फे तपासही करण्यात आला, पण त्यांना एएसएने केलेल्या मारहाणीविषयी कुठलाच पुरावा मिळाला नाही. त्यावर त्या संदर्भातील समितीने एएसएला क्लीन चीट दिली आणि त्यांना शिक्षेतून मुक्त करण्यात आलं.\nयात सरकारची काही भुमिका आहे असं तुम्हाला वाटतं का \nउ- आम्ही रोहिथच्या आत्महत्येसाठी दत्तात्रय आणि ईराणी यांना जबाबदार धरतो. आम्हाला देशद्रोही संबोधण्यात आलं होतं. हेच आम्हाला असहाय्य करणारं होतं. आम्ही आंबेडकारांना मानतो आणि हिंदुत्त्ववादी विचाराधारेवर प्रश्न उभे करतो- त्यामुळे ते आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरूवातीला तपासादरम्यान एएसए विरोधात कोणताच पुरावा मिळाला नाही. त्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांतून दोन साक्षीदार आणण्यात आले. पण जबाबामध्ये असं लिहिलं गेलं होतं की, त्या व्यक्तिला मारहाण झाली तेव्हा त्या ठिकाणी तो एकटाच होता, मग हे साक्षीदार आले कुठून शिवाय एक पत्र मानव संसाधन मंत्रालयादेखील पाठवण्यात आलं होतं. ज्यामध्ये असं लिहिलं होतं की एएसए सांप्रदायिक, जातियवादी आणि देशद्रोही कारावायांमध्ये सहभागी आहे. मंत्रालयाने विद्यापीठाला या कारवायांविरूध्द काय कारवाई केली गेली असं विचारलं. त्यामुळे मंत्रालयाच्या दबावावरून आमच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांना आता त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावाच लागेल. याच कारणामुळे आमचं निलंबन झालं होतं.\nकेवळ जातीमुळे रोहितशी भेदभाव केला जात होता का \nउ- हो. तो दलित जातीतला होता म्हणूनच तर त्याला कोणाचा पाठिंबा मिळाला नाही. जातीच्या मुद्दयावरून त्याने दक्षिणपंथीय आणि त्याच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केली. त्याच्या प्रश्नांनी त्यांना अस्वस्थ केलं. दक्षिणपंथी शक्ति त्याच्या अभिव्यक्ति स्वांतत्र्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करायच्या, ज्यामुळे तो अजूनच पेटून उठायचा. पण तो अन्यायकारक शिक्षेचा बळी ठरला.\nहा खूप मोठा संदेश आहे का \nउ- हो. हिंदुत्ववादाच्या अजेंड्याविरोधात सर्व विद्यापीठात निदर्शने होत आहेत.\nतुम्ही राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत आहात का \nउ- हो. आम्ही राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत व समाधानी आहोत. त्यामुळे आपला अजेंडा चुकीचा आहे हे भाजपने आता समजून घेण्याची गरज आहे. संसदेत सर्वांनी सरकारला प्रश्न विचारायला हवेत नाहीतर ते हुकुमशाह बनतील.\nमुलाखतकार : रोहित ई डेविड\nस्त्रोत : द टाइम्स ऑफ इंडिया\nरोहिथ वेमुल्लाच्या आत्महत्येनंतर देशभरातून निषेधाचा सूर तीव्र होतो आहे. ही आत्महत्या नसून संस्थानिक जातीय द्वेषातून घ़डवून आणलेली...\nनॉन इश्य़ू.. आणि साहित्य संमेलन\nनॉन इश्य़ू.. आणि साहित्य संमेलन\nबॉलिवूड हंगामा तर्फे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तलवार चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्याशी केलेली ही खास बातचीत.\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\nबाप लेकीची हटके केमिस्ट्री\nगुंतागुंतीच्या स्त्री व्यक्तिरेखांतून उलगडलेली अभिनेत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://svkanade.blogspot.com/2006/12/hate-mail-to-etv-marathi.html", "date_download": "2018-12-13T13:12:59Z", "digest": "sha1:LRIP7CF5J55ERYTQKZQP2SB452BUUYIL", "length": 13617, "nlines": 117, "source_domain": "svkanade.blogspot.com", "title": "विचार सागरातील सुंदर तरंग...", "raw_content": "विचार सागरातील सुंदर तरंग...\nआजवर तुम्हाला जवळपास सर्व नियतकालीकांच्या समीक्षकांकडून एक एक तरी hate mail आली असणारच पण आमची ही hate mail अगदी वेगळ्या धाटणीची आहे बरं का पण आमची ही hate mail अगदी वेगळ्या धाटणीची आहे बरं का जशी तुमची प्रत्येक मालिका अगदी वेगळी असल्याचा दावा त्यातले कलाकार करतात की नाही जशी तुमची प्रत्येक मालिका अगदी वेगळी असल्याचा दावा त्यातले कलाकार करतात की नाही तसलाच प्रकार हा. आता प्रत्येकच जण म्हणतो, त्याची mail इतरांपेक्षा वेगळी आहे. पण आमची ही mail एकदा वाचून तर बघा, मग जाणवेल तुम्हाला एक नाविन्य. तसा ह्या mail मधला मसाला नेहमीचाच आहे हो तसलाच प्रकार हा. आता प्रत्येकच जण म्हणतो, त्याची mail इतरांपेक्षा वेगळी आहे. पण आमची ही mail एकदा वाचून तर बघा, मग जाणवेल तुम्हाला एक नाविन्य. तसा ह्या mail मधला मसाला नेहमीचाच आहे हो (ही सगळी arguments तुमच्याच वाहिनी वरुन चोरली आहेत बरंका. आम्ही पडलो पुणेरी. स्पष्टवक्तेपणा आमचा गुणच आहे (ही सगळी arguments तुमच्याच वाहिनी वरुन चोरली आहेत बरंका. आम्ही पडलो पुणेरी. स्पष्टवक्तेपणा आमचा गुणच आहे\nतर त्याचं झालं असं. तब्बल दोन महीन्यानी etv marathi बघण्याचा योग आला. म्हटलं link लागेल की नाही पण काही विशेष जड गेलं नाही. पहिल्यांदा तर मजाच झाली. स्वाती चिटणीस, अविष्कार, डॉ विलास उजवणे, आनंद अभ्यंकर यांना एकाच frame मध्ये पाहिलं की कळतच नाही हो कुठली मालिका चालू आहे ते पण काही विशेष जड गेलं नाही. पहिल्यांदा तर मजाच झाली. स्वाती चिटणीस, अविष्कार, डॉ विलास उजवणे, आनंद अभ्यंकर यांना एकाच frame मध्ये पाहिलं की कळतच नाही हो कुठली मालिका चालू आहे ते मग अभ्यंकरांच्या खोट्या दाढी मिश्यांवरून ओळखलं नाव मग अभ्यंकरांच्या खोट्या दाढी मिश्यांवरून ओळखलं नाव आहे की नाही मजा\nserial सुरु होतेय तोच जाहीरातींचा सपाटा सुरु झाला. मग जाहीराती संपल्या तेव्हा कळलं आपण कुठलीतरी serial बघत होतो ते. तर,जाहिरातींमध्ये मधुरा वेलणकरची नविन मालिका सुरु होणार हे कळलं. \"साता जन्माच्या गाठी\" म्हणून. पहिला episode केवळ तिच्यासाठी बघितला. छान टपोरे काळेभोर डोळे, चाफेकळी नाक, धनुष्यासारखे कमनीय ओठ, आणि ओठांच्या डावीकडे पडणारी गोजिरी खळी... पण ह्या सगळ्यात गुंग असतानाच वरती etv marathi चा लोगो दिसला, आणि नुकत्याच उमलू घातलेल्या मोग-याच्या शुभ्र कलिकेवर झुरळ विराजमान झाल्याचं चित्र डोळ्यासमोर आलं आणि तो लोगो etv चा होता म्हणून की काय, पुढच्याच क्षणी ते ढब्बं झुरळ चपलेखाली चिरडलं गेल्याचं दृश्य आलं आणि तो लोगो etv चा होता म्हणून की काय, पुढच्याच क्षणी ते ढब्बं झुरळ चपलेखाली चिरडलं गेल्याचं दृश्य आलं बाई गं, एकच मागणं आहे. सिद्धिविनायकाला १००० मालिकांचा प्रसाद वाहता वाहता स्वत:चा मोदक होवू देऊ नकोस. आमची सर्वांची लाडकी कविता लाड हिचं काय झालंय बघते आहेस ना बाई गं, एकच मागणं आहे. सिद्धिविनायकाला १००० मालिकांचा प्रसाद वाहता वाहता स्वत:चा मोदक होवू देऊ नकोस. आमची सर्वांची लाडकी कविता लाड हिचं काय झालंय बघते आहेस ना नसलस बघितलं, तर तुझ्या मालिकेचं shooting झाल्यावर रेंगाळ जरा सेट वर. ती येइल तिथेच. हे etv वाले सर्वं मालिकांना तोच सेट वापरतात नाही तरी. set ही तेच, अन्‌ माणसंही तीच नसलस बघितलं, तर तुझ्या मालिकेचं shooting झाल्यावर रेंगाळ जरा सेट वर. ती येइल तिथेच. हे etv वाले सर्वं मालिकांना तोच सेट वापरतात नाही तरी. set ही तेच, अन्‌ माणसंही तीच अहो डॉ. उजवणे, डोक्यावर केस उगवणे, हा तुमच्यासाठी एक कल्पनाविलास आहे हे आम्ही चांगलं जाणतो. तुम्ही निम्म्या मालिकांमध्ये टोप घाला किंवा नका घालू, तुमच्या character मध्ये यत्किंचितही फरक पडत नाही. आम्ही लगेच ओळखतो तुम्हाला. दुसरे एक टोपाजीराव अभ्यंकर, त्यांच्याही राज्यात असलाच आनंद आहे अहो डॉ. उजवणे, डोक्यावर केस उगवणे, हा तुमच्यासाठी एक कल्पनाविलास आहे हे आम्ही चांगलं जाणतो. तुम्ही निम्म्या मालिकांमध्ये टोप घाला किंवा नका घालू, तुमच्या character मध्ये यत्किंचितही फरक पडत नाही. आम्ही लगेच ओळखतो तुम्हाला. दुसरे एक टोपाजीराव अभ्यंकर, त्यांच्याही राज्यात असलाच आनंद आहे चिटणीस बाई, आपण एका मालिकेसाठी फिगर मेंटेन करायला जाता, आणि दुस-या serial मधली भक्कम आजी लुकडी होते की हो चिटणीस बाई, आपण एका मालिकेसाठी फिगर मेंटेन करायला जाता, आणि दुस-या serial मधली भक्कम आजी लुकडी होते की हो पण etv च्या मालिकेला 'नाही' कसं म्हणणार नाही का पण etv च्या मालिकेला 'नाही' कसं म्हणणार नाही का\nती extra-marital affairs, pre-marital pregnancy, सांस - बहू आता खरोखर बोअर व्हायला लागलीये हो. काटा रुते कोणाला म्हणता म्हणता का आम्हालाच साळू सारखे एकसमान सिरियल्य्स चे सहस्र काटे मारता चार दिवस सासूचे बघता बघता, आमच्या या गोजिरवाण्या डोक्याची पार अग्निशिखा होते हो चार दिवस सासूचे बघता बघता, आमच्या या गोजिरवाण्या डोक्याची पार अग्निशिखा होते हो तुमच्या आमच्या नाहीतरी साता जन्माच्या गाठी जुळल्या आहेतच. त्याचं काय़ आहे, तुमची वाहिनी आम्हाला झक मारत बघावीच लागते. आमच्या कडे आहे DTH service. त्यात फुकट दिसणा-य़ा मराठी वाहिन्या दोनच तुमच्या आमच्या नाहीतरी साता जन्माच्या गाठी जुळल्या आहेतच. त्याचं काय़ आहे, तुमची वाहिनी आम्हाला झक मारत बघावीच लागते. आमच्या कडे आहे DTH service. त्यात फुकट दिसणा-य़ा मराठी वाहिन्या दोनच एक तुमची, आणि दुसरी तर इतकी अति-महा-भुक्कड आहे, की \" 'स' पासून सुरू होणारी आणि 'द्री' ने संपणारी एखादी वाहिनी आठवतेय का एक तुमची, आणि दुसरी तर इतकी अति-महा-भुक्कड आहे, की \" 'स' पासून सुरू होणारी आणि 'द्री' ने संपणारी एखादी वाहिनी आठवतेय का\" असं विचारल्यावर लोक बोंबिलवाडीतल्या प्रमाणे सरळ निगरगट्टपणे \"नाSही\" म्हणून मोकळे होतील\nबरेच मुद्दे खरं म्हणजे सांगायचे होते, पण सगळेच आत्ता आठवत नाहीयेत. आणि आम्हाला पांचट लांबणं लावायची सवयही नाहीये. तरीपण, पुरुष निर्मातेहो, तुमची जराशी मर्दुमकी आणि स्त्री निर्मात्याहो, तुमच्या ३३% आरक्षित स्वाभिमाना पैकी प्रत्येक जिन्नस थोडा-थोडा जरी शिल्लक असेल तर एखादी खरंच नविन कलाकृती करून दाखवाल. नाहीतर तुम्हाला माझं open challenge आहे, मी तुमच्यापेक्षा सरस मालिका काढून दाखवीन TRP च्या मागे लागून काय करून घेतलं आहेत हो स्वत:चं TRP च्या मागे लागून काय करून घेतलं आहेत हो स्वत:चं काय आहे, एखाद्या finite set मधल्या प्रत्येक element ला एक एक real number (ह्या case मध्ये TRP Rating) जोडला की त्यात एक maxima मिळणारच की नाही काय आहे, एखाद्या finite set मधल्या प्रत्येक element ला एक एक real number (ह्या case मध्ये TRP Rating) जोडला की त्यात एक maxima मिळणारच की नाही माफ करा, संसारीक प्रश्न सोडवताना तुमची तर्कबुद्धी लयाला गेली आहे विसरलोच मी माफ करा, संसारीक प्रश्न सोडवताना तुमची तर्कबुद्धी लयाला गेली आहे विसरलोच मी थोड्क्यात सांगायचं, तर वासरात लंगडी गाय शहाणीच ठरते थोड्क्यात सांगायचं, तर वासरात लंगडी गाय शहाणीच ठरते, म्हणून म्हणतो, आता उचला पावलं लवकर...\nलोभ नसला तरी काSही बिघडत नाही,\nअरे आपल्या मराठी लोकांना इनमिन ३ मराठी() वाहिन्या बघायला मिळतात. ई, झी आणि तिसरी सह्याद्री\nई आणि झी ने तर आता सगळ्यात भयानक मालिका कोण दाखवतो अशी स्पर्धाच सुरू केलेली दिसते. पण आपल्याला दुसरा पर्याय नाही.\nठेविले अनंते तैसेचि रहावे\nजेजे दाखवतील ते ते पहावे...\nअसेच करावे लागणार आहे\nअहो लेखक महाशय तुम्हाला कॉमेडी मालिका आवडत नाहीत का उदा.चार दिवस सासूचे किती चांगली मालिका आहे कलाकारांचे overacting पाहून हसून हसून बोबडीच वळते. ्त्यातले आपले favourite आहे सुप्रिया कलाकारांचे overacting पाहून हसून हसून बोबडीच वळते. ्त्यातले आपले favourite आहे सुप्रिया कसली स्टायलिश बाई आहे. कविता लाड मेढेकर अगदीच मिळमिळीत आहे. असो, महाभुक्कड वाहिनीचे विशेषण आवडले. घाबरु नका झी २४ तास ने पुरुष प्रेक्षकांची चांगली सोय होणार आहे तर मी मराठी नामक नवी वाहिनी सुध्दा सुरु होत आहे.\nओ ETV Marathi वाले,आजवर तुम्हाला जवळपास सर्व नियतक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/98?page=4", "date_download": "2018-12-13T13:46:27Z", "digest": "sha1:LEOOO7KHKT24M3JUWEQ2FEHFNL5VDICV", "length": 13509, "nlines": 216, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सेवाभावी संस्था : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /समाज /संस्था /सेवाभावी संस्था\nनवी मुंबईतील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव\nनवी मुंबईतले चांगले डॉक्टर (व्यक्ती म्हणुन + व्यवसायाने) यांची यादी.\nनाव, गाव, पत्ता, वेळ, स्पेशलायझेशन, पॅथी.\nRead more about नवी मुंबईतील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव\nसामाजिक उपक्रम २०१६ - पुर्वतयारी\nमायबोलीवरील सामाजिक उपक्रमाच्या पहिल्या आवाहनाची वेळ झाली आहे.\nहा उपक्रम यंदाही केला जाईल व याकरता स्वयंसेवक हवे आहेत.\nउपक्रमातील सर्वच सहभागी स्वयंसेवकांना पुढील कामे करावी लागतात :\n१. आपली ईमेल्स नेहमी पहाणे व उपक्रमासंबधी इथे अथवा ईमेलने आलेल्या सर्व प्रश्नांना वेळेवर उत्तर देणे.\n२. देणगीदारांची यादी व देणगीच्या रकमा यांची लगेच योग्य जागी नोंद करणे व इतर स्वयंसेवकांना देखील लगेच ती माहिती पुरवणे.\n३. उपक्रमाच्या कामाच्या ठराविक पायर्‍या असतात. ती कामे वेळेवर पार पाडणे.\nRead more about सामाजिक उपक्रम २०१६ - पुर्वतयारी\nगेल्या आठवड्यात माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी.\nआपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते. मात्र पाहुण्यांच्या दृष्टीनी हा अनुभव काही एकमेवाद्वितीय (unique) नसतो.\nपैशामुळं तर कधी कधी\nजगण्यासाठी हा पैसा की\nपैशासाठी हे जगणं आहे,.\nपातोंडा परीसर विकास मंच- मदतीचे आवाहन\nसदर लेख हा आम्ही तरुणानी आमच्या गावी सुरु केलेल्या 'पातोंडा परीसर विकास मंच' करीता वस्तु वा आर्थिक स्वरुपात मदतीचे आवाहन म्हणुन लिहला असून जमेल त्या पध्दतीने सध्या स्थीती मांडण्याचा प्रयत्न करतोय…\nRead more about पातोंडा परीसर विकास मंच- मदतीचे आवाहन\nतडका - शुभेच्छा नव-वर्षाच्या\nमिळत राहील यश सदैव\nहा घ्या शब्दफूलांचा गुच्छा\nनव वर्षाच्या नव शुभेच्छा\nRead more about तडका - शुभेच्छा नव-वर्षाच्या\nRead more about मार्तंड जे तापहिन...\nतडका - आमचे संविधान\nइथे मिळतो हो बहूमान\nजगात भारी आमचे संविधान\nRead more about तडका - आमचे संविधान\nलवकरच येत आहे… माझी पी. एच. डी. - उवा आणि मानवी उत्क्रांती.....\nलवकरच येत आहे… माझी पी. एच. डी. - उवा आणि मानवी उत्क्रांती...\nआमचे गाईड -आमचा न्हावी\nपृथ्वीच्या पाठीवर न्हाव्याचा जेवढा संबंध डोक्याशी (दुसर्याच्या) येतो तेवढा क्वचितच कुणाचा येत असावा. असा डोकेबाज माणूस माझा गाईड असावा हा तर दुग्ध शर्करा योग. त्याच न्यायाने जी जमातच मुळात डोक्यावर राहते ती तर किती डोकेबाज असेल विचार करा.….\nRead more about लवकरच येत आहे… माझी पी. एच. डी. - उवा आणि मानवी उत्क्रांती.....\nमहिला दिन सामाजिक उपक्रम २०१५ अंतर्गत शबरी सेवा समिती यांना मिळालेल्या देणगीचा अहवाल\nयंदा आपण शबरी सेवा संस्थेला सौरदिवे बसवण्याकरीता रु.३५,०००/- इतकी देणगी दिली. सौरदिवे बसवण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असून त्याचे काही फोटो खाली सगळ्यांच्या माहितीसाठी देत आहे.\nRead more about महिला दिन सामाजिक उपक्रम २०१५ अंतर्गत शबरी सेवा समिती यांना मिळालेल्या देणगीचा अहवाल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comment/169991", "date_download": "2018-12-13T14:20:32Z", "digest": "sha1:ROI5VXY4JYHXU5N7JJAD52O2HPNVLTU2", "length": 70867, "nlines": 363, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आमच्या कुटुंबातल्या भाषा-भेळीचा स्वाद आणि त्याची रेसिपी! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआमच्या कुटुंबातल्या भाषा-भेळीचा स्वाद आणि त्याची रेसिपी\nआमच्या कुटुंबातल्या भाषा-भेळीचा स्वाद आणि त्याची रेसिपी\nपार्श्वभूमी : मी गेली दहा वर्षे बार्बारा ( अर्थात बाशा ) या माझ्या ( कजाग ) पोलिश बायकोबरोबर (कसाबसा ) संसार करीत असून , आम्हाला जुळी मुले आहेत. पोलंड अशा एका अत्यंत “एकच भाषा , एकच संस्कृती , एकच तथाकथित धर्म वगैरे असलेल्या “मोनो” देशाने आम्हाला हे जबरी स्टिरीओ का बरे द्यावे याचा विचार मी कायमच करीत असतो ) पोलिश बायकोबरोबर (कसाबसा ) संसार करीत असून , आम्हाला जुळी मुले आहेत. पोलंड अशा एका अत्यंत “एकच भाषा , एकच संस्कृती , एकच तथाकथित धर्म वगैरे असलेल्या “मोनो” देशाने आम्हाला हे जबरी स्टिरीओ का बरे द्यावे याचा विचार मी कायमच करीत असतो तर आजवर आमच्या घरात जी भाषिक भेळ आम्ही बनवत आहोत त्यामध्ये खमंग असे पोलिश चुरमुरे ( की मुरमुरे तर आजवर आमच्या घरात जी भाषिक भेळ आम्ही बनवत आहोत त्यामध्ये खमंग असे पोलिश चुरमुरे ( की मुरमुरे ) , तोंडीलावणीला जर्मन कोथिंबीर , झकास मराठी मसाला आणि घोळ ( मराठी आणि त्यातूनही मी म्हणल्यावर घोळ आलाच ) , तोंडीलावणीला जर्मन कोथिंबीर , झकास मराठी मसाला आणि घोळ ( मराठी आणि त्यातूनही मी म्हणल्यावर घोळ आलाच ) , संस्कृत चे भाजलेले दाणे आणि इतरही स्वादवर्धन करणारे पदार्थ उदा : हिंदी , भोजपुरी , गुजराती , कधी शेजारी देशातून आणलेलं चेक किंवा युक्रेनियन असे पदार्थ वापरत आहोत. या भाषिक भेळेची रेसिपी सांगण्याचा हा प्रयत्न:\nमाझी आणि बाशाची ओळख एका इंटरनेट फोरम मुळे झाली (साधारण २००३/४ साली). त्या फोरमवर मला जगभरात इतरही अनेक मित्र-मैत्रिणी होते. फोरमवर स्वतःविषयी जुजबी माहिती , आपल्या आवडी निवडी , पत्ता वगैरे इतकंच लोक लिहीत असत , असं मला आठवतंय तिथे chatting वगैरे भानगड नव्हती, आणि पुष्कळ लोकांशी मी जर्मन भाषेतून “कागदी पत्रव्यवहार” करीत असे. पत्र पाठवल्याचं मेल करून सांगणे इतकाच मेलचा यामध्ये सहभाग होता. ( हे आज कदाचित बावळटपणाचं किंवा चमत्कारिक/आऊटडेटेड वाटू शकतं ). अनपेक्षितपणे आमचा पत्रव्यवहार निरनिराळी वळणं घेत इथपर्यंत आला. तर अशा प्रकारे माझा या देशात प्रवेश झाला. पोलंड या देशाबद्दल आपण फारसं कधी ऐकत नाही, अर्थातच दुसऱ्या महायुद्धाचा एक जोरदार उल्लेख हा तेवढा आपल्या लक्षात असतो असं म्हणलं तर वावगं होणार नाही. तर या देशाची भाषा ऐकण्याचं , त्याबद्दल फारशी बैजवार माहिती असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.\nभाषिक पार्श्वभूमी : भाषा -एक ऐकणे \nमाझी आणि माझ्या बायकोची भाषिक पार्श्वभूमी अर्थातच खूप वेगळी आहे. मी जरी नारायण पेठेत वाढलो असलो तरी माझ्याभोवती मराठीच्याच अनेक बोली , किंवा मराठीचे अनेक लहेजे अस्तित्वात होते, शेजारीपाजारी हिंदी , पंजाबी , गुजराती ही होत्या. मी स्वतः कधीच भाषिक भेदभाव किंवा भाषिक उतरंड मानणारा नव्हतो , म्हणजे मला तसं कधीच जाणवलं नाही. “पुणेरी मराठी/शुद्ध मराठी” म्हणजेच उच्च मराठी असा भाव माझ्या मनात कधीच नव्हता, त्यामुळे भाषेचे अनेक लहेजे किंवा बोली; उदा : जळगावी , नागपुरी , देशी , दख्खनी , कोल्हापुरी , मालवणी इत्यादी- असे अनेक लहेजे ऐकणे हे मला खूप आवडत असे, आजही आवडते. भाषा ही आपण सुरुवातीला ऐकतो आणि म्हणूनच ‘भाषा ऐकणे’ हा माझ्यासाठी आजही अत्यन्त गूढ , रहस्यमय प्रांत आहे, आपण नक्की कसे “ऐकतो” हाच माझ्या आयुष्यभराच्या कुतूहलाचा , औत्सुक्याचा , संशोधनाचा विषय आहे. आपल्या भोवताली असलेल्या भाषा आपण नक्की कशा ऐकतो याबद्दल आपण काय सांगू शकतो माझ्या अनुभवातून मी भाषेचे दोन थेट भाग केले आहेत. एक आहे सांगाडा वाला भाग , म्हणजे भाषाशास्त्रीय भाग , त्यात अर्थातच - वाक्यविचार , क्रियापदांची रचना इत्यादी सर्व मुद्दे आले. नंतर येतो तो भाषेच्या व्यक्तिमत्वाचा , तिच्या आत्म्याचा आणि तिच्या सांगीतिक /ध्वनीशी संबंधित रचनेचा , चित्राचा भाग. म्हणजे असं पहा- क्वचित काही अपवाद वगळता जगातील तमाम पुरुषांचे सांगाडे एकसारखेच आहेत , आणि स्त्रियांचे एकसारखेच आहेत. फरक असेल तर वस्तुमानामध्ये , आकारामध्ये, उंचीमध्ये वगैरे असेल, परंतु सांगाड्याची मूळ रचना तीच आहे. परंतु आपल्या जीवनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण एक मनुष्य म्हणून ओळखतो , त्याचे बरेवाईट गुण असतील त्यानुसार ओळखतो. आपली प्रिय व्यक्ती म्हणजे फक्त एक सांगाडा आहे अशी कल्पना करून पहा बरं माझ्या अनुभवातून मी भाषेचे दोन थेट भाग केले आहेत. एक आहे सांगाडा वाला भाग , म्हणजे भाषाशास्त्रीय भाग , त्यात अर्थातच - वाक्यविचार , क्रियापदांची रचना इत्यादी सर्व मुद्दे आले. नंतर येतो तो भाषेच्या व्यक्तिमत्वाचा , तिच्या आत्म्याचा आणि तिच्या सांगीतिक /ध्वनीशी संबंधित रचनेचा , चित्राचा भाग. म्हणजे असं पहा- क्वचित काही अपवाद वगळता जगातील तमाम पुरुषांचे सांगाडे एकसारखेच आहेत , आणि स्त्रियांचे एकसारखेच आहेत. फरक असेल तर वस्तुमानामध्ये , आकारामध्ये, उंचीमध्ये वगैरे असेल, परंतु सांगाड्याची मूळ रचना तीच आहे. परंतु आपल्या जीवनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण एक मनुष्य म्हणून ओळखतो , त्याचे बरेवाईट गुण असतील त्यानुसार ओळखतो. आपली प्रिय व्यक्ती म्हणजे फक्त एक सांगाडा आहे अशी कल्पना करून पहा बरं फार मुश्किल , आल्मोस्ट नामुमकिन फार मुश्किल , आल्मोस्ट नामुमकिन तद्वतच भाषेची माझी ओळख तिच्या ध्वनी/सांगीतिक गुणांमुळे होते. भाषाशास्त्रीय गोष्टी मी अर्थातच वाचत असतो , त्यावर कधी चर्चा वगैरे ही करतो , पण त्यात माझा आत्मा नाहीच. असो तर मुद्दा इतकाच आहे , की आजही मी अनेक भाषा , बोली , लहेजे लक्षपूर्वक ‘ऐकतो’, कधी बोलण्याचा , आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी भाषा-ध्वनी-संगीत हे एकाच तत्वाचे विविध पैलू आहेत.\nबाशाच्या बाबतीत खूपच निराळी भाषिक पार्श्वभूमी आहे. मुळात पोलिश भाषेमध्ये खूप जास्त बोली/लहेजे नाहीत. आणि जे आहेत त्यातही मोठा फरक जाणवतो असंही नाही. तेव्हा मुळातच पोलिश मनुष्याचा कान या बारीकी ऐकायला तयार नाही/नसतो. शाळेत इंग्लिश शिकलेली असून देखील माझी बायको देखील आजही फारसं इंग्लिश बोलू शकत नाही, किंवा समजू शकत नाही. यात नुसतंच वैयक्तिक (अ)क्षमते बद्दल बोलायचं नाही , तर एकूण पोलिश मानसिकतेचा आणि शैक्षणिक इतिहासाचा पुष्कळ भाग आहे यामध्ये. ९० नंतर हा देश खुला झाला आणि आजघडीला इथल्या रस्त्यांवर बऱ्यापैकी भाषा-वैविध्य ‘ऐकायला’ मिळतं, परंतु ९० पर्यंत एकचएक भाषा , शाळेत जबरदस्तीच्या रशियन किंवा जर्मन भाषा यापलीकडे ‘भाषा-वैविध्य’ अस्तित्वातच नव्हतं. पुन्हा ७०/८०/९० च्या पोलिश पिढीमध्ये ( आणि जवळजवळ आजही) एक फार मोठा सामाजिक प्रॉब्लेम दिसतो , तो म्हणजे खुल्या दिलाने न गाण्याचा तासनतास भसाड्या आवाजात खुल्लमखुल्ला अंताक्षरी गाण्याचं अतिरेकी प्रस्थ भारत देशात आहे , तर पोलिश माणसाला सक्तमजुरीच्या शिक्षेची धमकी दिली तरी तो गायला तयार होईल की नाही ही शंकाच आहे. इथले लोक मजेत एखादं गाणं गुणगुणत आहेत असं चित्र देखील फार क्वचित दिसलं आहे मला. याउलट आपल्या भारतीय स्त्रिया, आज्या , मावश्या , काकवा किती सुरेख गुणगुणतात तासनतास भसाड्या आवाजात खुल्लमखुल्ला अंताक्षरी गाण्याचं अतिरेकी प्रस्थ भारत देशात आहे , तर पोलिश माणसाला सक्तमजुरीच्या शिक्षेची धमकी दिली तरी तो गायला तयार होईल की नाही ही शंकाच आहे. इथले लोक मजेत एखादं गाणं गुणगुणत आहेत असं चित्र देखील फार क्वचित दिसलं आहे मला. याउलट आपल्या भारतीय स्त्रिया, आज्या , मावश्या , काकवा किती सुरेख गुणगुणतात अशा गुणगुणणाऱ्या, गाणाऱ्या गुणी पोलिश स्त्रिया या जास्तकरून पूर्व पोलंड मध्ये सापडतात. माझ्या निरीक्षणाप्रमाणे तथाकथित ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माने इथल्या माणसाच्या मनात जे अनेक घोळ घातले आहेत त्यात गाण्यावर, त्यातही खुलेपणाने गाण्यावर घाला घातला आहे. इथले मूळ स्लाव्हिक लोक आणि हे अत्यंत खुश राहणारे आणि मजेत नाचगाणं करणारे आहेत. इथली जुनी स्थानिक लोकगीतं फार अप्रतिम आहेत अशा गुणगुणणाऱ्या, गाणाऱ्या गुणी पोलिश स्त्रिया या जास्तकरून पूर्व पोलंड मध्ये सापडतात. माझ्या निरीक्षणाप्रमाणे तथाकथित ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माने इथल्या माणसाच्या मनात जे अनेक घोळ घातले आहेत त्यात गाण्यावर, त्यातही खुलेपणाने गाण्यावर घाला घातला आहे. इथले मूळ स्लाव्हिक लोक आणि हे अत्यंत खुश राहणारे आणि मजेत नाचगाणं करणारे आहेत. इथली जुनी स्थानिक लोकगीतं फार अप्रतिम आहेत असो तर इथला मनुष्य आजही टीव्ही वर इंग्लिश पिक्चर - लेकतोर - च्या सोबत ऐकतो , म्हणजे कल्पना करा की मनोहारी शय्येवर कमीतकमी कपड्यात असलेली निकोल किडमन मादकपणे कुणाला म्हणते आहे , “चल ना आता ” तर पोलिश लेकतोर त्याच्या अत्यंत सपाट अशा आवाजात याचं पोलिश भाषांतर वाचतो; पुढच्या प्रसंगात एखादा नट हात चाकू/पिस्तूल घेऊन खुनी आवेशात ओरडतो आहे “मी तुझा खून करेन ” तर पोलिश लेकतोर त्याच्या अत्यंत सपाट अशा आवाजात याचं पोलिश भाषांतर वाचतो; पुढच्या प्रसंगात एखादा नट हात चाकू/पिस्तूल घेऊन खुनी आवेशात ओरडतो आहे “मी तुझा खून करेन ” तर याचं देखील पोलिश भाषांतर पोलिश लेकतोर आधीच्याच निकोल किडमनच्या मादक प्रसंगाला जो स्वर दिला होता त्याच सुरात ऐकवतो” तर याचं देखील पोलिश भाषांतर पोलिश लेकतोर आधीच्याच निकोल किडमनच्या मादक प्रसंगाला जो स्वर दिला होता त्याच सुरात ऐकवतो आणि जवळजवळ ९८ % पोलंड देश गेली अनेक पिढ्या अशा प्रकारे इंग्रजी सिनेमे पाहतो/ऐकतो आहे. यात दुसरी भाषा ‘ऐकण्याचा’ सवालच येत नाही.भारतीय मनुष्याकडे विविध भाषा , लहेजे , संगीत ‘ऐकण्याची’ फार मोठी क्षमता आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज आम्ही १० वर्षे एकत्र राहत असलो तरी माझ्या बायकोला मराठी भाषा फारशी समजत नाही , तिला हिंदी-मराठी मध्ये फरक करता येतो हे मात्र विशेष. तसेच तिला मराठी गाण्यांबद्दल वगैरे जास्त माहिती नाही, मी मात्र ५० च्या दशकापासून ते आजपर्यंत चे अनेक पोलिश गायक/गायिका ऐकत असतो. त्यांच्या गाणी वाचतो , त्यावर प्रश्न विचारतो वगैरे वगैरे आणि जवळजवळ ९८ % पोलंड देश गेली अनेक पिढ्या अशा प्रकारे इंग्रजी सिनेमे पाहतो/ऐकतो आहे. यात दुसरी भाषा ‘ऐकण्याचा’ सवालच येत नाही.भारतीय मनुष्याकडे विविध भाषा , लहेजे , संगीत ‘ऐकण्याची’ फार मोठी क्षमता आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज आम्ही १० वर्षे एकत्र राहत असलो तरी माझ्या बायकोला मराठी भाषा फारशी समजत नाही , तिला हिंदी-मराठी मध्ये फरक करता येतो हे मात्र विशेष. तसेच तिला मराठी गाण्यांबद्दल वगैरे जास्त माहिती नाही, मी मात्र ५० च्या दशकापासून ते आजपर्यंत चे अनेक पोलिश गायक/गायिका ऐकत असतो. त्यांच्या गाणी वाचतो , त्यावर प्रश्न विचारतो वगैरे वगैरे मी नियमित पोलिश रेडिओ ऐकतो , अनेकवेळा मी ज्या पोलिश गायकाची गाणी ऐकलेली असतात ती माझ्या बायकोला माहीत नसतात.\nमुले , मुले आणि मुळाक्षरे\nतर २००९ मध्ये आम्हाला जुळी मुले झाली. जुळी मुले म्हणजे काय धांदल असते याची काही लोकांना कल्पना असेल. आई , आजी आजोबा आणि आजूबाजूचे अनेक लोक हे या मुलांशी पोलिश बोलणार हे स्वाभाविकच होतं. माझं काय मला पोलिश ठीकठाक बोलता येत असलं , तरी ती माझी अभिव्यक्तीची भाषा नाही. माझ्यासाठी अगदी सहज असणारी अर्थातच मराठी आणि मग इंग्रजी , संस्कृत , हिंदी अशी अनेक भाषांची भेळ असलेली भाषा. मुलं जन्मल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासून मी त्यांच्याशी मराठी मध्ये बोलतो आहे, त्यांना अनेक गोष्टी सांगतो आहे, त्यांना मराठी फिल्म , विडिओ , क्लिप्स आणि मुलांना मराठी पुष्कळ समजतं. हा एका अर्थाने चमत्कार आहे, कारण त्यांच्याशी मराठी मध्ये बोलणारा मी एकटाच आहे, आजूबाजूला मी बोलत असलेल्या गोष्टींचे अर्थ तुलनेने पडताळून पाहायला मराठी बोलणारं कोणीच नाही. आमची मुलं अगदी लहान असताना नक्की कशा प्रकारे मराठी ऐकत होती , आणि आजही ऐकतात याची कल्पना करण्याचा प्रयत्न करतो , पण करता येत नाही. सुदैवाने आमच्याकडे कायमच जगभरातून लोक येतात, आम्हा दोघांनाही असंख्य मित्र-मैत्रिणी आहेत. त्यामुळे मुलांना या भाषिक भेळेची सवय आहे. सर्वसाधारण पोलिश मुलापेक्षा त्यांच्या आजूबाजूला पुष्कळच भाषिक विविधता आहे आणि ती तशी ठेवण्याचा आम्ही बऱ्यापैकी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतो. मी आणि बायको जर्मन मध्ये बोलतो , बायको आणि मुले पोलिश मध्ये बोलतात , मी मुलांशी मराठी ( तसेच किंचित इतर भा. भा. ) मध्ये बोलतो, मुलं माझ्याशी पोलिश मध्ये , आणि तोडक्या मोडक्या मराठीत बोलतात, अशी आमच्याकडच्या संवादाची संरचना आहे, तरीही आमचं जीवन चालू आहे. आणि माझ्या आणि बायकोच्या संवाद-विसंवादाबद्दल बोलायचं झालं तर समान मातृभाषा असलेल्या जोडप्यांत “ अखेरचा शब्द हा बायकोचाच असतो” अशा त्रिकालाबाधित सत्याचा साक्षात्कार जबरदस्त निरीक्षण शक्ती असल्याने मला लहानपणीच झाला आहे , तद्वत हा अखेरचा शब्द दुसऱ्या भाषेत आला तर त्यानिमित्ताने आपल्याला दुसरी भाषा तरी शिकता येईल अशी सूज्ञ दूरदृष्टी माझ्यामध्ये होतीच\nमाध्यमे , पुस्तके इत्यादी :\nभाषा शिकणाऱ्या किंवा भाषेशी संपर्क ठेवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी इंटरनेट आणि इतर दृक-श्राव्य माध्यमे ही मोलाची देणगी आहे. मुलं लहान असल्यापासून किमान चार भाषांमधले रेडिओ ऐकत आहेत. साडेतीन-चार वर्षाची असल्यापासून त्यांना अधूनमधून काही छोट्या मराठी क्लिप्स , बालगीते ऐकवायला सुरुवात केली. अर्थात मुलं अनेक भाषांत पारंगत व्हावीत यासाठी हा अट्टाहास अजिबातच नाही. परंतु अनेकविध भाषा ऐकून , जगात अजूनही काही भाषा आहेत याचं भान येणे आणि मुळात त्याची भीती ना वाटणे हे फार महत्वाचं आहे. इथल्या स्थानिक लोकांचं निरीक्षण केल्यावर माझ्या लगेच लक्षात आलं, की इथला मनुष्य ‘परदेशी/अज्ञात’ गोष्टींना फारच बुजतो. या पार्श्वभूमीवर भारतीय लोकांनी “इंडियन इंग्लिश लिटरेचर” निर्माण करावं ही फार मोठी ताकद आहे. परदेशी भाषेमध्ये ताकदीची , गहिरी अभिव्यक्ती करता येणं ही क्षमता खास भारतीय असावी \nमुलांना मी कायम सांगत असतो , की त्यांना मुद्दाम, मारुनमुटकून भाषांची आवड लागावी असं माझं बिलकुल म्हणणं नाही , पण जर अनेक भाषा ऐकणं , त्यांचा आनंद घेणं शक्य असेल तर का नाही , आणि मुळात दुसऱ्या भाषेची भीती असायला नको. आज आमची मुलं चिंटू सारखे मराठी चित्रपट आवडीनं पाहतात , त्यांचा आनंद घेतात, आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यातल्या भाषिक विनोदांना हसतात. ससस सुट्टी… हे त्यांचं आवडतं गाणं आहे. त्यांना , खासकरून रॉयला विनोदाची चांगली समज आणि आवड आहे. त्यामुळे तो मराठी-पोलिश अशा ही विनोदाच्या काही खास जागा शोधतो, मजेदार असे पोलिश-मराठी शाब्दिक खेळ/कोट्या शोधतो - आणि माझ्या माहितीत तरी असे विनोद समजणारा आमचा तीनच लोकांचा ग्रुप पृथ्वीतलावर असावा विनोद समजणे हा भाषा समजण्यातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. त्यातही फालतू विनोद समजणे , कोट्या समजणे हाही विनोद समजणे हा भाषा समजण्यातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. त्यातही फालतू विनोद समजणे , कोट्या समजणे हाही उदाहरणार्थ - अर्थात यात इतर सामाजिक-सांस्कृतिक समज जी असते ती माझ्या मुलांना अनुभवाशिवाय येणारच नाही. उदा : झाडावर प्रेम करा , झाडाखाली करू नका - या ( मुळात अत्यंत टुकार) विनोदी स्लोगन वर ती हसतील नक्कीच , त्यांना -झाडावर प्रेम करा यात कोणावर तरी प्रेम करणे - हा मूळ वाक्प्रचार माहित आहे, परंतु यामागची भारतीय सांस्कृतिक पार्श्वभूमी माहित नाही. दुसरा मुलगा निरंजन खूप ऐकतो. सुदैवाने पोलिश रेडिओ वर मुलांसाठी म्हणून खास चॅनेल असतो, इतकंच नाही तर मुलांसाठी रेडिओ नाट्याचा इतका मोठा खजिना आहे, की काय सांगायचं उदाहरणार्थ - अर्थात यात इतर सामाजिक-सांस्कृतिक समज जी असते ती माझ्या मुलांना अनुभवाशिवाय येणारच नाही. उदा : झाडावर प्रेम करा , झाडाखाली करू नका - या ( मुळात अत्यंत टुकार) विनोदी स्लोगन वर ती हसतील नक्कीच , त्यांना -झाडावर प्रेम करा यात कोणावर तरी प्रेम करणे - हा मूळ वाक्प्रचार माहित आहे, परंतु यामागची भारतीय सांस्कृतिक पार्श्वभूमी माहित नाही. दुसरा मुलगा निरंजन खूप ऐकतो. सुदैवाने पोलिश रेडिओ वर मुलांसाठी म्हणून खास चॅनेल असतो, इतकंच नाही तर मुलांसाठी रेडिओ नाट्याचा इतका मोठा खजिना आहे, की काय सांगायचं ऑनलाईन देखील काही चांगली पोर्टल आहेत. स्नॉवेल ने मराठी कथा/कविता ध्वनी रूपात आणल्यामुळे त्याचे काही तुकडे त्याला ऐकायला फार आवडतात. स्नॉवेल सारखे उपक्रम जाणीवपूर्वक राबवले आणि वयोगटानुसार नवीन नवीन रेडिओ ( ध्वनी ) नाट्ये /कथा-कविता वाचन आपण निर्माण करीत राहिलो तर त्याचा भाषिक , सांस्कृतिक वगैरे पातळ्यांवर फायदाच फायदा होईल.\nपुस्तके : माधुरी पुरंदरे यांनी अप्रतिम स्केचेस वाली अप्रतिम पुस्तके लहानग्यांसाठी लिहून फार भारी काम करून ठेवलं आहे. शाळेत जायचं या पुस्तकांपासून सुरु झालेला आमचा प्रवास आजही सुरु आहे. यासोबतच मुलांना मी इतरही अनेक गोष्टी वाचून दाखवतो/ऐकवतो; त्यात महाभारत , रामायण , पुराणकथा असं सर्व काही आलं. विक्रम-वेताळ हे तर प्रचंड आवडतं आहे. वेताळ पंचविशी चं १९५५ सालचं एक अप्रतिम पोलिश भाषांतर उपलब्ध आहे, पण मुलं म्हणतात की मराठीतच कथा ऐकव मी त्यांच्यासमोर पुस्तक उघडून या कथा वाचून न दाखवता स्वतःच्या शब्दात सांगतो. पुस्तकी मराठी त्यांना फारशी माहित नाही. तरीही -पराक्रमी राजा , सत्यनिष्ठ हरिश्चंद्र - अशा प्रकारची शब्दावली त्यांना समजते. वेताळाचे प्रश्न मी आधी त्यांना विचारतो आणि नंतर पुस्तकातलं उत्तर देतो. यावर पुष्कळ सविस्तर लिहिता येईल , पण थोडक्यात इतकंच सांगू शकतो की विचार करण्याचा , एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा प्राचीन दृष्टिकोन हा आजच्या नवीन प्रकारे पाहण्याला/दृष्टिकोनाला , त्यातही मुलांच्या , खूप प्रेरणा देऊ शकतो आणि त्याच्या पायावर नवीन प्रकारे विचार करण्याची , नवीन प्रकारे पाहण्याची शक्यता मिळू शकते. मुलांची आवडती भारतीय पात्रे म्हणजे अकबर-बिरबल , तेनालीराम , भीष्म , हरिश्चंद्र , प्रल्हाद , बाळकृष्ण, राम इत्यादी.\nआजीने पाहिलेला चोर (व्यंकटेश माडगूळकर ) ही कथा आजवर त्यांना दहा वेळा तरी वाचून दाखवली असेल. ती कथा ऐकताना ते ज्याप्रकारे हसतात त्याचा व्हिडीओ केला तर टॉप टेन व्हायरल मध्ये जाईल हे नक्की ऐक टोले पडताहेत यातल्या गूढ कथा , भुतांच्या काही सांगीवांगी च्या कथा , काही पारंपरिक भुतांचे अनुभव हे देखील त्यांच्या भाषिक विश्वाचा एक भाग आहेत ( अशा प्रकारच्या कथा पोलिश भाषिक विश्वात , आणि त्यातही मुलांच्या भाषिक विश्वात फारशा येत नाहीत याची नोंद घ्यावी ऐक टोले पडताहेत यातल्या गूढ कथा , भुतांच्या काही सांगीवांगी च्या कथा , काही पारंपरिक भुतांचे अनुभव हे देखील त्यांच्या भाषिक विश्वाचा एक भाग आहेत ( अशा प्रकारच्या कथा पोलिश भाषिक विश्वात , आणि त्यातही मुलांच्या भाषिक विश्वात फारशा येत नाहीत याची नोंद घ्यावी \nयाला जोडूनच येणारा महत्वाचा मुद्दा म्हणजे -मुले, मुलांची पुस्तके आणि चित्रवाचन संस्कृती याबद्दल भाषा आणि तिचे दृश्य स्वरूप यामध्ये अधिक लिहितो आहे.\nभाषा : उच्चारण आणि पट्टी/ पिच ( pitch )\nपोलिश भाषेमध्ये ‘ट’ वर्गीय वर्ण नाहीत , पुन्हा ‘ण’ नाही , तसेच - अ आणि आ - ( ज्याला इथले लोक long a अँड short a असं म्हणतात ) देखील नाहीत. हे फरक आजूबाजूला ध्वनी स्वरूपात उपलब्ध नसल्याने ते यांनी कधी ‘ऐकलेलेच; नाहीत , आणि त्यामुळे यातल्या उच्चारणाचा फरक पोलिश मुखातून येत नाही. आमची मुलं लहानपणापासून मराठी ऐकत आलेली आहेत, त्यामुळे त्यांच्या - त , ट , ठ , ड , ढ … इत्यादी - उच्चारणात तुलनेनं पुष्कळ शुद्धता आहे आणि मुळात ड , ढ , ध - अशा अनेक उच्चारांमध्ये फरक करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आता या क्षमतेमुळे तुमच्यासमोर कोणते छोटे छोटे आनंद खुले होतात तर -लहान मुलांचे बोबडे बोल , विनोदी कथांमध्ये चुकीचे उच्चार करून धमाल उडवून देणारी पात्रं या प्रकारच्या गोष्टींचा आस्वाद तुम्ही या क्षमतेमुळे घेऊ शकता. अर्थातच त्या त्या ठिकाणच्या सामाजिक , सांस्कृतिक संदर्भांची माहिती जितकी अधिक तितका आपला समजण्याचा आवाका वाढत जातो हे आहेच. परंतु आमची मुलं अजून लहान आहेत , पुढेमागे जर त्यांना यात रुची वाटू लागली तर कदाचित ते - चला हवा येऊ द्या - ( पुष्कळसा टुकार ...पण तरीही विनोदीच ) सारखा तथाकथित विनोदी कार्यक्रम पाहू शकतील. त्यांचं पोलिश भाषेचं उच्चारण देखील उत्तम आहे.\nआता मुद्दा येतो तो पट्टी चा अर्थात पिच चा. भारतीय लोक सर्वसाधारणपणे वरच्या पट्टीत बोलतात , त्यातही स्त्रिया जास्तच. आपल्याकडे खालच्या पट्टीत गाणाऱ्या गायिका अगदीच कमी आहेत आणि याउलट स्थिती इथे आहे. माझ्या निरीक्षणानुसार दैंनदिन भाषा बोलण्याचा आपला एक - लघुत्तम सामाजिक पिच -असतो आणि तो देखील अर्थातच काळानुसार बदलत असतो. या लसापी चा वापर हा नाटकांमध्ये , कार्यक्रमांमध्ये गंभीर/विनोदी इत्यादी वातावरणनिर्मितीसाठी होतो , तसेच टीव्ही, रेडिओ वर बातम्या देणारे देखील जाणता-अजाणता या लसापि च्या आजूबाजूचे आवाज असणारेच घेतले जातात. उदा : ४०/५० च्या दशकातला बीबीसी आणि अमेरिकन रेडिओवरचा आवाज आठवून पहा. विविध भारती वरील गेल्या तीन दशकांमधले उद्घोषक आठवून पहा. अनेकदा मराठी सिनेमे पाहताना हा उंच पिच माझ्या मुलांना त्रास देतो.\nभाषा आणि तिचे दृश्य स्वरूप : पाश्चात्य जगात एकूणातच दृश्य तत्वाला फार महत्व आहे. इथल्या लहान मुलाला ए , बी , सी , डी ( त्या त्या भाषेतली मुळाक्षरे ) हे ठिकठिकाणी दृश्य स्वरूपात दिसतं. यात नूडल , मॅकरोनी , बिस्किटं असे खाद्यप्रकार पण आले. एकूण भारतीय जीवनात एक मुळाक्षरांचा तक्ता सोडला तर आपल्याला आपली अक्षरे कुठे कुठे दृश्य स्वरुपात आणि तीदेखील सुबक , सुरेख , क्रिएटिव्ह स्वरूपात दिसतात हा प्रश्न विचारला पाहिजे. वरणफळं , पोळ्या बनवताना त्यात अक्षरे कोरून , त्या त्या अक्षराच्या आकारात बनवून दिली तर हा प्रयोग मी करून पहिला आहे , अर्थात फार वेळा नाही \nउत्तम रेखाटने लहान मुलांची असणारी पुस्तके ही मराठीमध्ये आताशा निघू लागली आहेत हे फार सुदैवाचं आहे. तरीही अकबर बिरबल, विक्रम-वेताळ वगैरे मराठी/हिंदी पुस्तके , कॉमिक्स यामधली रेखाटनं ही सुरेख, सुबक , उत्तम दर्जाची नसतात. त्याचं प्रिंटिंग करताना योग्य ती खबरदारी घेत नाहीत. रॉय या रेखाटनांमधल्या त्यांच्या कलर स्कीम मधल्या अनेक चुका वेळोवेळी काढत असतो.\nमराठी मध्ये ( एकूणात देवनागरी वापरून ) भाषिक खेळ फारसे नाहीत , नवीन काळानुसार असे खेळ बनवले पाहिजेत. मुलांसाठी भाषिक खेळ बनवणारा एक विभागच पप्रत्येक शहरात /शाळेत तयार केला पाहिजे \nमातृभाषा - परदेशी भाषा - संपर्क भाषा : आजची गणिते\nमराठी ही माझ्या मुलांसाठी मातृभाषा आहे का हा मोठा मजेशीर प्रश्न आहे. माझ्यामते ती आहे पण आणि नाही पण. आपल्या भाषिक केंद्रामध्ये दिवसेंदिवस होणारा ( प्रामुख्याने जागतिकीकरणामुळे होणारा ) बदल दाखवणारी ही नवीन पिढी आहे. आमचं घर , कुटुंब हेच मुळी एक फ्युजन आहे , किंवा संकर म्हणूया संकराचे फायदे तोटे दोन्ही आम्हाला मिळणार आहेत. आणि जागतिकीकरणाचा वेग , त्याच्या दिशा पाहता, जगभरात आजवर न अनुभवायला न मिळालेली भाषिक कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये वाढ होत जाईल. सर्वसामान्य भारतीय मनुष्याचं भाषिक केंद्र ( नुक्लियस ) हे कमीतकमी द्विभाषी असतंच. परंतु मिश्र कुटुंबातल्या , मग ती कुटुंबे एकाच देशातली परंतु भिन्न भाषी आई बाबांची असली तरी मुलांची भाषिक केंद्रे ही निराळी असतात , आणि जगभरात अशी भाषिक केंद्रे असलेली मुलं हळू हळू वाढतच जातील असा माझा अंदाज आहे. या संदर्भात आपली भाषा आपण आज कशी शिकवतो , आणि शिकवली पाहिजे याचा जाणीवपूर्वक शोध घेतला पाहिजे आणि तसे प्रयोग ही करून पहिले पाहिजेत.\nविभूतियोगामध्ये “अक्षराणाम अकारोस्मि” असं गुडाकेशाला सांगणारे भगवान श्रीकृष्ण आज कदाचित म्हणतील की , “ हे अर्जुना , पहा इथे तिथे पसरलेल्या विशिष्ट काली जन्म पावणाऱ्या , हळूहळू विकसित होणाऱ्या आणि लयाला जाणाऱ्या या अनेक भाषा/बोली, आजच्या क्षणाला प्रगतीकडे, अधोगतीकडे वाटचाल करणारे हे ध्वनीसमूह माझ्याच विभूती आहेत”.\n( ता. क. : वास्तविक खूप खूप लिहावं , सांगावं असं वाटतं , अगदी बैजवार पण किती लिहिणार , किती बोलणार पण किती लिहिणार , किती बोलणार कधी जर यात रुची असणाऱ्या लोकांशी प्रत्यक्ष याबद्दल गप्पा मारता आल्या, त्यांचे अनुभव जाणून घेता आले तर मजा येईल आणि कदाचित उपयोग ही होईल )\nफारच सुंदर आणि दुर्मीळ विषयावरचा लेख आहे.\nमाझा एक पोलिश मित्र आहे; आम्ही तीन वर्षं एकाच घरात राहिलो. भारतात एवढ्या भाषा आहेत, आणि मी इंग्लिश त्याच्यापेक्षा बरंच बरं बोलते, याबद्दल त्याला फार कुतूहल वाटत असे. वैषम्य नाही, कुतूहल, आश्चर्यच. पोलिश एकसुरीपणा मला जाणवला तो त्याची एक मैत्रीण आमच्या संस्थेत कामाला आली तेव्हा. कारण तिच्याही बऱ्याच प्रतिक्रिया या मित्रासारख्याच होत्या. नवीन भाषेला, उच्चारांना बुजणं त्याच्यासारखंच. हा मित्र महिनाभर अमेरिकेत राहून आल्यावरही त्याचे इंग्लिशचे हेल बदलायचे नाहीत; मात्र आठवडाभर पोलंडला जाऊन आला की त्याचं इंग्लिश समजायला प्रयत्न करावे लागायचे, हे आम्ही बरेचदा म्हणायचो.\nतुला पूर्ण कादंबरी दिसत राहते, मला सिनेमाचं ट्रेलर दिसलं होतं.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nफार सुंदर लेख. तुमचं आणि तुमच्या मुलांचं कौतुक वाटतं.\nपोलिश भाषेत बोलींचे खूप वैविध्य नसण्याचे कारण काय असावे प्रमाणीकरण बऱ्याच आधी झालेले असणे व एकाच राज्यसत्तेखाली खूप काळासाठी असणे की इतर बोलीगटांनी हळूहळू प्रतिष्ठित मुख्यबोलीचा स्वीकार करणे की इतर काही\nआवाजाच्या पट्टीचा मुद्दाही रोचक आहे आणि आधी लक्षात आलेला आहे. माझे अनेक अमेरिकन मित्र माझ्यापेक्षा बऱ्याच खालच्या पट्टीत बोलतात. विशेषतः एखादे फॉर्मल प्रेझेंटेशन देताना त्यांचा आवाज अजूनच खालच्या पट्टीत जातो.\nपोलिश बोलींचा भाषाशास्त्रीय \"अधिकृत\" इतिहास मला देखील ठाऊक नाही. मुळात या देशाचा इतिहास फारच कॉम्प्लिकेटेड आहे. साधारण १२० वर्षे ( बहुधा १७६१ नंतर) हा देश जगाच्या नकाशावर नव्हताच. रशियन , ऑस्ट्रियन आणि जर्मन असे तीन झोन्स होते. काही लोकांच्या सांगण्याप्रमाणे शंभरएक वर्षांपूर्वी या देशात आजच्या तुलनेने पुष्कळ भाषिक-सांस्कृतिक विविधता होती. एक दंतकथा सांगतो. असं म्हणतात की कोणी प्रोफेसर बाई जुन्या बोलींचा अभ्यास करून त्यांचं रेकॉर्डिंग करण्यासाठी गावागावात हिंडत होत्या, तर युद्धामुळे यातले जुन्या बोली बोलणारे लोक अचानक एका रात्रीच्या बॉम्बिंग मुळे पृथ्वीतलावरून नष्टच झाले आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. नष्ट झालेले आवाज की बोली असं एक पुस्तक ही त्यांनी लिहिलं आहे बहुधा हे सर्व मी दुसऱ्याच एका प्रोफेसर बाईंकडून ऐकलं आहे. तर याबद्दल अधिक काही 'अधिकृत' माहिती मिळाली तर त्यावर लिहीनच \nमस्त लिखाण. तुमचे अनुभव आणि त्याकडे तुमचं बघणं... आवडलं.\nजबरदस्त लेखन, अतिशय दुर्मिळ\nजबरदस्त लेखन, अतिशय दुर्मिळ परिस्थितीतले अनुभव झकास मांडले आहेत. लय आवडलं. तुमचं वाचून जस्ट फॉर इट्स ओन सेक एखादी स्लाव्हिक भाषा शिकावीशी वाटू लागलीय...\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n मी ऑगस्ट-सप्टेंबर भारतात ( पुणे-तळेगाव) असणार आहे. जर एखादा \"ऐसी-पोलिश कट्टा\" जमवता आला तर पोलिश भाषेच्या काही गमतीजमती शिकवायला/सांगायला आवडतील\nमला आवडेल यायला ऐसी-पोलिश कट्ट्यावर. कोणतीही संध्याकाळ किंवा रविवारी सकाळीसुद्धा.\nविभूतियोगामध्ये “अक्षराणाम अकारोस्मि” असं गुडाकेशाला सांगणारे भगवान श्रीकृष्ण\nयेशू ख्रिस्त म्हणतो, \"I am the Alpha and the Omega\". यशोदेचा कृष्ण (फक्त) म्हणतो, \"अक्षराणाम् अकारोस्मि\". कोण मोठा\nयशोदेच्या कृष्णाने \"ज्ञ\"वरसुद्धा क्लेम केला नाही, याचे कारण उर्वरित तेहेतीस कोटी वजा एकपैकी दुसऱ्याच कोणाला तरी ज्ञकार अॅलॉट झाला, हे असावे काय\nएकेश्वरवादाचे फायदे हे असे असतात (बोले तो, देवाला/देवपुरुषाला. आम्हा काय त्याचे (बोले तो, देवाला/देवपुरुषाला. आम्हा काय त्याचे\nबाकी, लेख छान. तूर्तास वरवरच वाचला; सवडीने सविस्तर वाचेन म्हणतो.\n...श्रीकृष्णाचा रोख असा काही असू शकेल काय, की बाबा अकार म्हणजे सुरुवात आणि ज्ञकार म्हणजे शेवट. आता, मी अकार म्हणजे सुरुवात तर आहेच, परंतु तिच्यामारी आमचे विश्वच (बोले तो त्याची व्याप्ती) इतके मोठे आहे, की ज्ञकारापर्यंत म्हणजे शेवटापर्यंत पोहोचणे खुद्द मलासुद्धा शक्य नाही, सबब मी ज्ञकार असू शकत नाही. ते आल्फा नि ओमेगा वगैरे म्हणणे येशू ख्रिस्ताला सोपे आहे; त्याला माझी अडचण ती काय कळणार\n(अतिअवांतर: यावरून एक विनोद आठवला. जुन्या काळातली गोष्ट आहे. पूर्व युरोपातल्या कोठल्यातरी कम्युनिस्ट राष्ट्रातला शेतकरी अमेरिकेस मायग्रेट होतो, नि थेट टेक्सासात पोहोचतो. तिथला त्याचा नवीन शेजारी त्याला शोऑफ करत असतो. आमच्या अमेरिकेत कसे सगळे मोठे असते, नि यंव नि त्यंव. एकदा त्याला आपली रँच दाखवायला घेऊन जातो, नि सांगतो, \"ही पहा माझी रँच इथे मी भल्या पहाटे माझा पिकप ट्रक घेऊन एका टोकावरून निघालो, तर दुसऱ्या टोकाला पोहोचेपर्यंत सूर्यास्त झालेला असतो.\"\nपूर्व युरोपीय शेतकरी समजूतदारपणे मान डोलावतो. \"युगोस्लावियात (किंवा जेथे कोठे असेल तेथे) माझ्याकडेसुद्धा तसलीच कार होती.\")\nलेख अतिशय आवडला. विशेषत: अक्षरं दृश्य स्वरुपात फारशी न आढळणं, भाषिक खेळ आणि पुस्तकांतील रेखाटनं यांबाबतची निरीक्षणं अगदी नेमकी आहेत.\nत्यामुळे मुलांना या भाषिक भेळेची सवय आहे. सर्वसाधारण पोलिश मुलापेक्षा त्यांच्या आजूबाजूला पुष्कळच भाषिक विविधता आहे आणि ती तशी ठेवण्याचा आम्ही बऱ्यापैकी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतो. मी आणि बायको जर्मन मध्ये बोलतो , बायको आणि मुले पोलिश मध्ये बोलतात , मी मुलांशी मराठी ( तसेच किंचित इतर भा. भा. ) मध्ये बोलतो, मुलं माझ्याशी पोलिश मध्ये , आणि तोडक्या मोडक्या मराठीत बोलतात, अशी आमच्याकडच्या संवादाची संरचना आहे, तरीही आमचं जीवन चालू आहे.\n--- भाषिक भेळेवरून नात्यातलं एक मराठी-सिंधी कुटुंब आठवलं. त्यातली स्त्री आपल्या सासऱ्यांशी सिंधीतून, नवऱ्याशी हिंदीतून, मुलांशी (बव्हंशी) इंग्रजीतून, तिच्या आईसोबत किंवा सख्ख्या भावंडांशी मालवणीतून आणि माहेरच्या अन्य नातेवाईकांशी मराठीतून संवाद साधत असे. एखाद्या समारंभात गोतावळा जमला असताना तिच्या संभाषणाची गाडी भाषेचे रुळ ज्या सफाईने बदले; त्याला Code-switching म्हणतात हे नंतर समजलं. (दुवा)\nवानगीदाखल हा एक 'फ्रेंच - इंग्लिश - बहासा इंडोनेशिया'मधला, कौटुंबिक वातावरणातला व्हिडिओ:\nलेख आवडला, आपणही आवडलात.\nलेख आवडला, आपणही आवडलात.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nतुमचं इतर लेखनही आवडतंच. हे लिखाण विशेष आवडलं.\nहा आवडीचा विषय आहे, त्यामुळे पुन्हा नीट वाचून काही बोलेन. मिहिरने विचारलेले प्रश्न मलाही पडलेच.\nकालच बहुभाषिकता ह्या पुस्तकाविषयी वाचलं.\nतुमचे प्रयत्न आणि निरीक्षणं\nतुमचे प्रयत्न आणि निरीक्षणं आवडली.\n\"वास्तविक खूप खूप लिहावं ,\n\"वास्तविक खूप खूप लिहावं , सांगावं असं वाटतं , अगदी बैजवार पण किती लिहिणार , किती बोलणार पण किती लिहिणार , किती बोलणार कधी जर यात रुची असणाऱ्या लोकांशी प्रत्यक्ष याबद्दल गप्पा मारता आल्या, त्यांचे अनुभव जाणून घेता आले तर मजा येईल आणि कदाचित उपयोग ही होईल\"\nमला लहानपणापासून वाटायचं की बय्राच भाषा याव्यात. पण फारशी प्रगती झाली नाही. गुजराती सहावीत वाचायला शिकलो चंदामामा वाचून. मग पेपर मासिकं वाचता येऊ लागली. चित्रलेखातलं तारक मेहतानो उंधो चष्मा आवडीने वाचत असे. मराठी चित्रलेखा नंतर आलं.\nइतर भाषांचेही प्रयत्न सुरूच ठेवणार आहे.\nतुमच्या मुलांचंही कौतुक आहे.\nबय्राच वर्षांनी एक चांगला लेख वाचायला मिळाला.\nलहानपणी भाषा शिकण्याची क्षमताही चांगली असते आणि सजग प्रयत्नांना यश येतेच.\nमाझ्याही माहितीत एक आगळे कुटुंब आहे. ते तेव्हा तरी पॅरीसमधे होते. अभय शुक्ल. त्यांची बायको इटालिअन. एकमेकांशी फ्रेंच आणि इंग्लिश. मुलांशी दोघंही आपापाल्या भाषा मुद्दाम बोलत. एकाआड एक दिवशी रात्री झोपताना एकेका भाषेत गोष्ट सांगत. मुलांना चारही भाषा येत होत्या.\nतुमचे अभिनंदन व शुभेच्छा.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nफार सुंदर लिहिलय तुम्ही. वा.\nफार सुंदर लिहिलय तुम्ही. वा.\nकाय जबरदस्त लेख आहे\nकाय जबरदस्त लेख आहे... मस्त मस्त मस्त...\nएका शब्दपेक्षा दोन बरे.\nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 9 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/fashion/twinning-fashion-celebrity-couples/", "date_download": "2018-12-13T14:36:47Z", "digest": "sha1:VSS6FMADFUWX6M4VUQ2EEYFQFBTBWQPR", "length": 25233, "nlines": 308, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Twinning Fashion Of Celebrity Couples | सिलेब्रिटींची ट्युनिंग न्यारी; ट्विनिंग आउटफिट्समध्ये दिसतात भारी! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nसिलेब्रिटींची ट्युनिंग न्यारी; ट्विनिंग आउटफिट्समध्ये दिसतात भारी\ntwinning fashion of celebrity couples | सिलेब्रिटींची ट्युनिंग न्यारी; ट्विनिंग आउटफिट्समध्ये दिसतात भारी\nसिलेब्रिटींची ट्युनिंग न्यारी; ट्विनिंग आउटफिट्समध्ये दिसतात भारी\nकाही दिवसांपूर्वीचं लग्नाच्या बंधनात अडकलेलं नवं जोडपं म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. सध्या सर्वत्र त्यांच्या आउटफिट्सच्या चर्चा होताना दिसत आहेत. मग गोष्ट त्यांच्या ग्रँड रॉयल वेडिंगची असो, किंवा त्यांच्या ट्विनिंग आउटफिट कॉम्बिनेशनची. चाहत्यांच्या नजरा त्यांच्यावरून हटतच नाही. लग्नाच्या आधी अनेकदा आणि लग्नानंतर प्रत्येकवेळी हे कपल मॅचिंग आउटफिटमध्ये दिसून आलं आहे. पण या दोघांव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटी कपल्स आहेत जे नेहमी ट्विनिंग फॅशन ट्रेन्ड फॉले करताना दिसून येतात.\nविश्वसुंदरी म्हणून ओळखली जाणारी बच्चन कुटुबियांची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन अनेकदा ट्विनिंग आउटफिट्समध्ये दिसून येतात. तसेच यांच्या ट्यूनिंगची चाहत्यांमध्ये नेहमी चर्चा असते.\nक्रिकेट कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील वर्षीच लग्नाच्या बंधनात अडकले. नेहमी एकमेकांसोबत दिसून येणारं हे कपल सेम आउटफिट्समध्ये दिसून येतं.\nबॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि हॉलिवुडमधील फेमस सिंगर निक जोनस लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. हे कपलही अनेकदा सेम कलरच्या आउटफिट्समध्ये दिसून येतं. अनेकदा त्यांना एकत्र सायकलिंग करताना किंवा एअरपोर्टवर पाहण्यात आले आहे.\nमीरा राजपूत बॉलिवुड सेलिब्रिटी नाही परंतु आपल्या सौंदर्याने ती अनेकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ती आणि पति शाहीद कपूर अनेकदा आपल्या रोमॅन्टीक अंदाजासोबतच सेम आउटफिट्समध्ये दिसून आले आहेत.\nतसं पाहायला गेल तर टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांनी आपल्या नात्याबद्दल कोणत्याही प्रकारचं स्पष्टिकरण दिलेलं नाही. परंतु दोघेही नेहमी एकत्र ट्विनिंग आउटफिट्समध्ये दिसून येतात.\nबॉलिवूडमधील हे हॉट कपल नेहमी आपल्या हटके अंदाजात दिसून येतं. बिपाशा आणि करण अनेकदा एकत्र ट्विनिंग आउटफिट्समध्ये दिसून आले आहेत.\nसर्वांच लाडकं कपल आणि टेलिव्हिज विश्वातील मोस्ट फेवरेट कपल म्हणजे प्रिन्स आणि युविका. काही दिवसांपूर्वीच हे कपल लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. हे दोघेही अनेकदा सेम आउटफिट्समध्ये दिसून येतात.\nछोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कपल दिव्यांका आणि विवेक यांनी आपली लग्नगाठ बांधली. वेस्टर्न आउटफिट असो किंवा ट्रेडिशनल आउटफिट. हे दोघेही सेम कलरच्या आउटफिट्समध्ये दिसून येतात.\nफॅशन बॉलिवूड सेलिब्रिटी दीप- वीर विरूष्का दिव्यांका त्रिपाठी बिपाशा बासू टायगर श्रॉफ दिशा पटानी\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nBirthday Special : ३७ वर्षांची झाली दिया मिर्झा फोटोंत पाहा आत्तापर्यंतचा सुंदर प्रवास\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nभारताजवळील स्वस्तात मस्त सहा देश\nमॉर्निंग वॉक शरीरासाठी आरोग्यदायी\nपहिल्याच डेटला मुलीला 'हे' प्रश्न विचारुन होणारं काम बिघडवाल\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/hitachi-waza-3200i-inv-rsd318eaea-15-ton-inverter-split-ac-price-pqMS4L.html", "date_download": "2018-12-13T13:09:26Z", "digest": "sha1:MP3PAFOTW434GDBIZNRZD4SOAJ3BABV3", "length": 16927, "nlines": 370, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये हिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा किंमत ## आहे.\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा नवीनतम किंमत Sep 15, 2018वर प्राप्त होते\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असाऍमेझॉन उपलब्ध आहे.\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 45,981)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा दर नियमितपणे बदलते. कृपया हिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 1.50 tons\nस्टार रेटिंग 3 Star\nएअर सर्कलशन हिंग म३ हर 583\nइतर कॉन्वेंईन्स फेंटुर्स Remote control\nइनेंर्गय इफिसिएंचय श 3 Star\nकूलिंग ऑपरेटिंग करंट 7\nपॉवर कॉन्सुम्पशन & वॅट्स 1640\nवेइगत व आऊटडोअर 35\nविड्थ स इनडोअर 15\n( 32 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 27 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 23 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/national/7-weird-indian-tribal-traditions-thatll-make-you-go-wtf/", "date_download": "2018-12-13T14:38:05Z", "digest": "sha1:M6F7S7SO6XQPAS6HMHU3BNVBQ2SANTQR", "length": 24887, "nlines": 304, "source_domain": "www.lokmat.com", "title": "7 Weird Indian Tribal Traditions Thatll Make You Go Wtf | या आहेत आदिवासींच्या वेगवेगळ्या जमातीतील अजब-गजब 7 प्रथा | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nAll post in लाइव न्यूज़\nया आहेत आदिवासींच्या वेगवेगळ्या जमातीतील अजब-गजब 7 प्रथा\nया आहेत आदिवासींच्या वेगवेगळ्या जमातीतील अजब-गजब 7 प्रथा\nसेंटिनल आदिवासी - देशात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करत असला तरी भारतात अशा काही जाती-जमाती आहेत ज्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यांच्या प्रथा-परंपराही वेगवेगळ्या आहेत. अमेरिकन व्यक्तीची हत्या करून अंदमानातील सेंटिनल ही आदिवासी जमात चर्चेत आली होती. या जमातीला लाल रंग फार आवडते. ते मासे, डुक्कर आणि इतर जनावरांचं भक्षण करतात. परंतु हरणाला ते पवित्र मानतात, त्यामुळे त्याचं मांस ते खात नाहीत.\nजारवा जनजाती - यांच्या प्रथाही सेंटिनल आदिवासीसारख्याच आहेत. तसेच तिथे अल्पवयीन मुलगा सज्ञान झाल्यानंतर त्याचं नाव बदलण्याची प्रथा आहे. मुलींना माती, डुक्कराचं तेलाचा टिका लावला जातो.\nचेंचस आदिवासी जमात- चेंचस अनुसूचित जातीही मुख्यतः आंध्र प्रदेशात आढळते. त्यांची विचार करण्याची क्षमता प्रगत आहे. तिथे तरुणांना कोणाशीही लग्न करण्याची मुभा असते. आई-वडील मुलांवर दबाव टाकू शकत नाहीत. तसेच एका गोत्रात लग्न होत नाही.\nभिल जमात- राजस्थानातील भिल ही आदिवासी जमातही प्रसिद्ध आहे. भिलांच्या स्वतःचे नियम आणि परंपरा असतात. भिल समुदायामध्ये महिलांना स्वातंत्र्य असते. या महिला पुरुषांबरोबरच मद्याचं सेवन करू शकतात.\nसंथाल आदिवासी जमात- संथाल ही आदिवासी जमात पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड आणि आसाममध्ये आढळते. त्यांचा शहरी भागाशी कोणताही संपर्क नसतो. ते संथाली या भाषेव्यतिरिक्त इतरही भाषा बोलतात. संथाल नास्तिक नसतात, परंतु ते मूर्तिपूजा करत नाहीत.\nमुंडा आदिवासी जमात- झारखंडमधली ही मागास जनजाती आहे. खेळ, राजकारण आणि साहित्यात मुंडा जनजातीच्या लोकांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे. याच जनजातीचे राम दयाल मुंडा यांना पद्मश्रीनंही सन्मानित करण्यात आलं होतं.\nखासी आदिवासी जमात- मेघालयातील ही खासी जनजाती फारच नावाजलेली आहे. खासी जमात ही फारच शांत असते. ते खासी भाषा बोलतात. जास्त करून खासी जनजमातीचे लोक धर्माचं पालन करतात. तर काहींनी इस्लाम आणि ईसाई धर्म स्वीकारला आहे. या जमातीत मातृसत्ताक परंपरा आहे. या समाजातील लोकांमध्ये आईला सर्वोच्च स्थान देण्यात आलं आहे. या जमातीच्या प्रथा या काहीशा हिंदू परंपरांसारख्या आहेत.\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nBirthday Special : ३७ वर्षांची झाली दिया मिर्झा फोटोंत पाहा आत्तापर्यंतचा सुंदर प्रवास\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nभारताजवळील स्वस्तात मस्त सहा देश\nमॉर्निंग वॉक शरीरासाठी आरोग्यदायी\nपहिल्याच डेटला मुलीला 'हे' प्रश्न विचारुन होणारं काम बिघडवाल\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-powershot-a2200-14mp-digital-camera-black-price-pdqnH7.html", "date_download": "2018-12-13T13:12:29Z", "digest": "sha1:TOJEDZLLYVJBUI63LII7GJPUOOOUPPXU", "length": 15258, "nlines": 336, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन पॉवरशॉट अ२२०० १४म्प डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन पॉवरशॉट अ२२०० डिजिटल कॅमेरा\nकॅनन पॉवरशॉट अ२२०० १४म्प डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nकॅनन पॉवरशॉट अ२२०० १४म्प डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन पॉवरशॉट अ२२०० १४म्प डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nवरील टेबल मध्ये कॅनन पॉवरशॉट अ२२०० १४म्प डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन पॉवरशॉट अ२२०० १४म्प डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन पॉवरशॉट अ२२०० १४म्प डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन पॉवरशॉट अ२२०० १४म्प डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन पॉवरशॉट अ२२०० १४म्प डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन पॉवरशॉट अ२२०० १४म्प डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन पॉवरशॉट अ२२०० १४म्प डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 Megapixels\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 4213 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 19 पुनरावलोकने )\n( 635 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 262 पुनरावलोकने )\n( 37 पुनरावलोकने )\n( 1313 पुनरावलोकने )\n( 315 पुनरावलोकने )\nकॅनन पॉवरशॉट अ२२०० १४म्प डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n4/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/scrab-vehicle-crime-rto-157884", "date_download": "2018-12-13T14:20:44Z", "digest": "sha1:YEEBRMYCCTMI2V6QPG37UJPTY7TFPZM5", "length": 12455, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Scrab vehicle Crime RTO भंगार वाहने उचलण्याची तीन दिवस मोहीम | eSakal", "raw_content": "\nभंगार वाहने उचलण्याची तीन दिवस मोहीम\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nऔरंगाबाद - शहरातील रस्त्यांवर अडथळा करणारी भंगार वाहने उचलण्याची मोहीम तीन दिवस चालणार आहे. महापालिका, पोलिस व आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने ही माहीम एक ते तीन डिसेंबरदरम्यान राबवली जाणार असल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी गुरुवारी (ता.२९) सांगितले.\nऔरंगाबाद - शहरातील रस्त्यांवर अडथळा करणारी भंगार वाहने उचलण्याची मोहीम तीन दिवस चालणार आहे. महापालिका, पोलिस व आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने ही माहीम एक ते तीन डिसेंबरदरम्यान राबवली जाणार असल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी गुरुवारी (ता.२९) सांगितले.\nशहरातील रस्त्यावर शेकडो भंगार वाहने पडून आहेत. त्याचा वाहतुकीला अडथळा होता. तसेच शहराचे विद्रूपीकरणही होत आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य शासनाच्या गृह विभागाने रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळा ठरणारी भंगार वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नुकतीच पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात भंगार वाहने उचलण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मोहीम आता एक ते तीन डिसेंबरदरम्यान राबविण्यात येईल.\nभंगार वाहने उचलण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. प्रत्येक वॉर्ड कार्यालयासाठी दोन क्रेन आणि ट्रक दिले जाणार आहेत. ही वाहने गरवारे क्रीडा संकुलामधील जागेत ठेवण्यात येणार आहे.\nभंगार वाहनांचे वॉर्ड अभियंता आणि नागरिक मित्र पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. अभियंत्यांनी केलेल्या सर्वेक्षणात १८७, तर नागरिक मित्र पथकाच्या सर्वेक्षणात १४६ वाहने आढळली. यात बस, ट्रक, टेंपो, कार, रिक्षा व दुचाकी वाहनांचा समावेश आहे.\nइफेड्रीनसह तरुण अटकेत; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त\nठाणे : इफेड्रीन या अमलीपदार्थासह एका तरुणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले. अंकुश कचरू कसबे (वय.30 रा.महात्मा फुले नगर)...\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करणार : ससाणे\nकल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी...\nअडीच हजारांची लाच स्वीकारणारा कृषी अधिकारी जाळ्यात\nनांदेड : शेतातील शेडनेटसाठी एका शेतकऱ्यांकडून अडीच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कृषी सहाय्यकास लाचुलचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (ता. १३)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/death-animal-disposal-126300", "date_download": "2018-12-13T13:29:11Z", "digest": "sha1:LSSUTAZ6AXBZ5SMRPWYYJHJ46TGYO7QM", "length": 13345, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "death animal Disposal मृत जनावरांच्या विल्हेवाटीचा मार्ग मोकळा | eSakal", "raw_content": "\nमृत जनावरांच्या विल्हेवाटीचा मार्ग मोकळा\nमंगळवार, 26 जून 2018\nनागपूर - मृत जनावरे पुरण्याऐवजी तांत्रिक पद्धतीने विल्हेवाटीचा मार्ग आज मोकळा झाला. स्थायी समितीने इन्सिनरेटर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करण्यासंबंधीच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखविली. भांडेवाडीत अठराशे वर्ग मीटर जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे.\nनागपूर - मृत जनावरे पुरण्याऐवजी तांत्रिक पद्धतीने विल्हेवाटीचा मार्ग आज मोकळा झाला. स्थायी समितीने इन्सिनरेटर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करण्यासंबंधीच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखविली. भांडेवाडीत अठराशे वर्ग मीटर जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून भांडेवाडी परिसरात मृत जनावरे पुरली जाताहेत. मृत जनावरांच्या तोंडातून निघणारा स्त्राव, अपघातात मृत पावलेल्या जनावरांचे रक्त थेट जमिनीत मुरत असल्याने भूगर्भातील पाणी दूषित होत असल्याकडे ‘सकाळ’ने ‘मृत जनावरांमुळे भूगर्भ दूषित’ या मथळ्यासह ठळकपणे वृत्त प्रकाशित करीत लक्ष वेधले होते. या वृत्तांची दखल घेत आरोग्य विभागाने मृत जनावरे तांत्रिक पद्धतीने जाळण्यासाठी आवश्‍यक इन्सिनरेटर खरेदीसंदर्भातील प्रस्ताव तयार करून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला. स्थायी समितीची बैठक आज महापालिकेत पार पडली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी प्रस्ताव मंजूर केला. साडेतीन कोटी रुपयांचा हा प्रकल्प भांडेवाडीतील कत्तलखान्यासाठी आरक्षित जागेवर उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छतेसाठी २८८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे.\nकेंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या स्वच्छतेच्या निधीतून या प्रकल्पासाठी खर्च केला जाणार आहे. इन्सिनरेटरच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.\nयाच वर्षात इन्सिनेरेटरची उभारणी केली जाईल. स्थायी समितीने इन्सिनरेटर खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेला हिरवी झेंडी दिली आहे.\n- वीरेंद्र कुकरेजा, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करणार : ससाणे\nकल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी...\nकन्हेरगाव-हिंगोली रस्त्यावर भीषण अपघात; एक मृत्युमुखी\nकन्हेरगाव (हिंगोली) : फाळेगाव पाटी जवळील श्रीकृष्ण मंदिरासमोर दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, दोन...\nचालकांच्या मर्जीनुसार रिक्षातून अवैध वाहतूक\nऔरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा आणि व्हॅनमधून अक्षरश: कोंबून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अशा वाहनांमध्ये चालकाच्या मर्जीनुसार वाटेल तेवढ्या...\nनवी मुंबई - दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी...\n#PMCIssue सासवड रस्त्यावर अपघातांची मालिका\nहडपसर - पुणे-सासवड रस्त्यावर सत्यपुरम सोसायटी ते आयबीएम कंपनीपर्यंतच्या रस्त्यावर रस्ता दुभाजक बसविले आहेत. मात्र त्याला रिफ्लेक्‍टर बसविले नाहीत....\nमृतदेहाची ओळख तीन वर्षांनंतर पटली\nमुंबई - रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची तीन वर्षांनंतर ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. शुभम अनिलकुमार बन्सल (२५) असे त्याचे नाव आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-13T14:39:14Z", "digest": "sha1:KB3VZZY2HM57KIFWSMUJKKTZ36VKODPJ", "length": 10170, "nlines": 111, "source_domain": "mahaenews.com", "title": "मेंदू शस्त्रक्रियेवेळी रुग्ण गिटार वाजवत होता ! | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news मेंदू शस्त्रक्रियेवेळी रुग्ण गिटार वाजवत होता \nमेंदू शस्त्रक्रियेवेळी रुग्ण गिटार वाजवत होता \nबंगळुरू: ‘गिटारिस्ट डिस्टोनिया’ या आजाराशी गेल्या चार वर्षांपासून झुंजणारा बांगलादेशी गिटारवादक तस्कीनच्या मेंदूवर बंगळुरूतील भगवान महावीर जैन रुग्णालयात नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, रुग्णालयातील जेआयओएम एसएन विभागाचे डॉक्टर शस्त्रक्रिया करत असताना तस्कीन उत्कृष्ट गिटारवादन करत होता.\nतस्कीनवर ब्रेन सर्किट सर्जरी करण्यात आली. शस्त्रक्रिया सुरू असताना तो गिटार वाजवत होता. डॉक्टरांशी संवादही साधत होता. त्याशिवाय शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते, असे डॉक्टरांनी सांगितलं. डॉ. संजीव सी. सी. यांनी सांगितले, ‘तस्कीनने २००८मध्ये गिटारवादनाला सुरुवात केली. २०१३ मध्ये त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला त्रास जाणवू लागला. एका वर्षात उजव्या हाताच्या सर्व बोटांना त्रास होऊ लागला. त्याचे गिटार वाजवणे पूर्णपणे बंद झाले होते. तपासणी केली तेव्हा त्याला ‘गिटारिस्ट डिस्टोनिया’चे निदान झाले. त्याच्यावर ‘ब्रेन सर्किट सर्जरी’ करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यात ‘ब्रेन सर्किट’ जाळले जातात. ते ‘सर्किट’ माहिती करून घेण्यासाठी शस्त्रक्रिया सुरू असताना रुग्णाने गिटार वाजवणे आवश्यक असते.’\nडॉ. शरण श्रीनिवासन यांनी सांगितलं की, ‘शस्त्रक्रियेनंतर तस्कीनची सर्व बोटे आता पूर्वीसारखीच कार्यरत झाली आहेत. गिटारिस्ट डिस्टोनिया ही एक असामान्य व्याधी आहे. एक टक्का संगीतकार या आजाराने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या त्रस्त असतात.’\nशहरात प्लाॅस्टीक पिशव्या वापर करणा-यावर दंडात्मक कारवाई\nपुगावच्या विकासकामांसाठी खासदार अमर साबळे यांचा पुढाकार\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.aisiakshare.com/node/1668", "date_download": "2018-12-13T12:52:01Z", "digest": "sha1:GLUTRWLMYUTMIWTQGG4R2JNKU3QK564K", "length": 65576, "nlines": 878, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १९: स्वयंपाकघर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nछायाचित्रण पाक्षिक-आव्हान १९: स्वयंपाकघर\nया वेळचा स्पर्धेचा विषय आहे 'स्वयंपाकघर'. स्वयंपाकघर, तिथल्या वस्तू, विविधरंगी, विविध पोत असणारे मसाले, भाज्या, शिजवलेले, सजवलेले पदार्थ, एकंदरच अन्न या मूलभूत गरजेशी संबंधित गोष्टींचे लाळ गाळू पहाणारे, फक्त डोळ्यांनाच सुखावणारे, किंवा यापेक्षा अधिक काहीतरी सुचवणारे फोटो दिसतील अशी आशा आहे.\nअनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा.\nस्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:\n१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.\n२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.\n३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)\n४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १ एप्रिल रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २ एप्रिलला निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.\n५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.\n६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.\n७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.\n८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.\n९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.\n१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.\nसूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.\nचित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.\nमागचा धागा: विषय प्लास्टीक, आणि विजेते छायाचित्र\nअदिती अधिक काहीतरी सुचवणारे\nअदिती अधिक काहीतरी सुचवणारे म्हणजे नेमके काय\nखरकटी भांडी, घरकाम करणार्या काकूनी दांडी मारल्याने भांड्याचे पडलेले ढीग, स्वैपाक घरातील फसलेले प्रयोग इत्यादी फोटो चालणार काय\n(फक्त) खातानाचे फोटो चालतील का\nस्वगत: फार्फार तर चहाच्या भांड्याचा फोटू टाकता येईल ब्वॉ\nखरकटी भांडी, घरकाम करणार्या\nखरकटी भांडी, घरकाम करणार्या काकूनी दांडी मारल्याने भांड्याचे पडलेले ढीग, स्वैपाक घरातील फसलेले प्रयोग इत्यादी फोटो चालणार काय\n(फक्त) खातानाचे फोटो चालतील का\nस्वगत: फार्फार तर चहाच्या भांड्याचा फोटू टाकता येईल ब्वॉ\nछतावरचं कोळीष्टकही स्वयंपाकघराशी संबंधित आहे असं फोटोमधून दाखवू शकलात तर ते ही चालेल.\nअधिक काही म्हणजे काय सुचवायचं हे प्रत्येकावर अवलंबून आहे. मागच्या धाग्यात 'युके आणि भारत' असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यात ऋताला 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वरचा हल्ला दिसला, राजेशला एकच शहर असावं असं वाटलं. तसं अन्नपदार्थांच्या रचना करून इतर काही गोष्टीही दाखवता येतील. बिस्कीटांवर चीज, टोमॅटोचे मनोरे रचता येतील आणि त्यातून काहीतरी गोष्ट सांगता येईल. किंवा 'खुराक' असंही काही सुचवता येईल.\nNile, जेवण स्वतःच बनवायला पाहिजे असं काही नाही. बाहेर कुठे कुठे हादडतोस तिथले मनोरंजक फोटो टाकलेस तरी चालेल. स्वयंपाकघर याचा मुदपाकखाना असा अर्थ लावला तरी चालेल. (पण प्लीज, प्लीज, प्लीज माझ्या धाग्याला प्रतिसाद द्या.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nरुची चे केक, ब्रेड चे फोटो\nरुची चे केक, ब्रेड चे फोटो आठवले. खास करुन टी पार्टीचा. खूप सुंदर होता तो. आधी 'रंग' या आव्हानात दिलेला होता. तो परत या आव्हानात देता येईल का\nपाव च्या धाग्यावर इतरांनी देखील कसले टेम्प्टिँग फोटो दिलेले.\nअदिती, काळजी नको खूप रिस्पॉँस येईल या आव्हानाला. तुला निवड करणंच आव्हान होइल.\nस्वच्छ किचन सुंदर किचन\nघरातल्या (डोमेस्टिक) स्वयंपाकघरापर्यंत मर्यादित आहे का विषय\n\"Nile, जेवण स्वतःच बनवायला\n\"Nile, जेवण स्वतःच बनवायला पाहिजे\nअसं काही नाही. बाहेर कुठे कुठे\nहादडतोस तिथले मनोरंजक फोटो टाकलेस\nयाचा मुदपाकखाना असा अर्थ\nलावला तरी चालेल. (पण प्लीज, प्लीज,\nप्लीज माझ्या धाग्याला प्रतिसाद\nहे वाचा की राव. 'एनिथिँग रिलेटेड विथ फुड' चालेल.\nअर्र.. स्वारीच की.. फक्त धागा\nफक्त धागा वाचून प्रतिसाद दिल्ता.. हपीसात संक्षिप्तात वाचावं लागतं ना कधीकधी..\nकॅमेरा- निकॉन डी ९०, F-5, 1/15 Sec\nद आय ऑफ द ड्रेन\nड्रेनाक्ष आवडल्या गेला आहे अतिश्य कल्पक अन रोचक\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n\" समर्थाचिया सेवका वक्र पाहे\nअसा सर्व भूमंडळी कोण आहे \n\" समर्थाचिया सेवका वक्र पाहे\nअसा सर्व भूमंडळी कोण आहे \nकॅमेरा : सॅमसंग गॅलॅक्सी एस-३\nअनावरणकाल : १/१५ सेकंद\nआय एस ओ : ८००\nकेंद्रमान : ३.७ मिमि\nGIMP 2.8.4 वापरून कातरले\nसंपादकः width=\"\" height=\"\" टाळावे ही विनंती\nहा फोटो जरा जास्तंच आवडला\nहा फोटो जरा जास्तंच आवडला\n पण फटु किंचित हलला आहे असे वाटतेय.\nसमोरून फोटो घेताना स्टँड वापरता येतो तसा असा वरून फोटो घ्यायचा असेल तर असा कंप येऊ नये म्हणून काही क्लृप्ती आहे का\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nबर्‍याचदा जिथे क्लिक करताना\nबर्‍याचदा जिथे क्लिक करताना कॅमेरा हालण्याची शक्यता असते त्यावेळी मी २ सेकंदाचा टायमर लावतो. म्हणजे क्लिक करून फोटो हालण्यापे़क्षा हे असे काढलेले फोटो चांगले येतात. पॉईंट अँड शूट कॅमेर्‍यातही रात्रीच्यावेळी फोटो काढताना ही युक्ती कामी येते.\nफोटो आवडला. मला वाटते हाताच्या कंपाऐवजी कमी प्रकाशामुळे एक्सपोजरचा काहीतरी घोळ झाल्याने चित्र हलल्यासारखे वाटत आहे.\nफोटोतील धूसरपणा निवडल्यामुळे आहे. (अनेक फोटो काढले होते, वगैरे.) अर्थात ही निवड योग्य किंवा अयोग्य, हवे ते संदेशन करण्यात कार्यक्षम की अडथळा याबाबत बघणार्‍याचे मत माझ्या मतापेक्षा विपरित असू शकते.\n(वेगळा तांत्रिक मुद्दा : @ऋषिकेश, होय काही ट्रायपॉडांमध्ये वरून खालचे चित्र काढायचे सोय असते.)\nफोटो आवडला. धूसरपणा, (खरंतर फोटोकडे बघताना डोळ्यांचा फोकस चित्रापलीकडे() करून पाहिल्याने, नाहीतर माझे लक्ष फोटोतल्या गोष्टींकडेच उरत होते) विषय पोहोचला (असे वाटते). पण मग दोन्ही कॉईल्स का पेटवल्या नसतील, तिरका फोटो का इ. शंका आल्या\n२. स्वयंपाक व्हायला अजून खूप वेळ आहे...\n'चिमण्या' दिव्यात वाढणारे कोंबः\nतुम्ही 'आक्वा नतुराले'वाले वाट्टं \nभर उन्हाळ्यात कधितरी 'फ्रिझ्झान्ते'ही चाखून पाहा.\n'फ्रिझ्झान्ते' चेहर्‍यावरचे भाव न बदलता पिऊ शकत्ये आता...पण आक्वा नातुराले हीच पहिली निवड.\n'भटारखाना' - व्हॅली ऑफ किंग्ज, लक्जर - इजिप्त. हा धाबा बहुधा सायंकाळी चालत असावा. दिवसा बंद. धाब्याच्या भिंतीवर रेखाटलेले हे भटारखान्याचे चित्र. कणिक मळणे, रोट्या थापणे - लाटणे, त्या भट्टीत भाजायला घेऊन जाणे आणि भाजलेली खरपूस रोटी भट्टीतुन बाहेर काढुन ताटलीत ठेवणे य सर्व क्रिया इथे दाखविल्या आहेत. पार्श्वभूमीवर घरे आहेत, आकाशात पक्षी उडत आहेत - बहुधा सकाळची वेळ असावी, त्यामुळे मंडळी घराबाहेर पडण्याआधी पाकसिद्धता सुरू असावी. वस्तीतल्या स्त्रिया बहुधा एकाच मांडवाखाली जमुन एकत्र रोट्या बनवित असाव्यात किंवा भटारखाना चालवित असाव्यात.\nअन्नपदार्थांचे प्रकाशचित्रण ही बरीच पुढे गेलेली व्यावसायिक कला आहे. त्याची इतकी उत्कृष्ट उदाहरणे आपण रोज बघतो, की त्यात आपल्याला काय जमणार असे वाटते. शिवाय तयार अन्नपदार्थांच्या चित्रांत पुष्कळदा स्वयंपाक-रांधणे ही भावना कमीच असते.\nस्वयंपाकघरात जाऊन फोटो काढावा, तर असंबद्ध अडगळ चित्रात बोचते आणि स्वयंपाकघराचा \"आत्मा\" मात्र चित्रातून हरवतो. (येथे सहेतुक अडगळीचे चित्रण म्हणायचे नाही - तसे जमले तर चांगलेच. पण बहुतेक वेळा हेतूला घातक अडगळ चित्रात गजबज करते.)\nमला सोपा विषय वाटलेला...\nमला सोपा विषय वाटलेला... कटलरी, ग्लासवेअर, कुकीँग रेंज, वेगवेगळे पदार्थ त्यांच्या वेगवेगळ्या अरेँजमेँटस्... बरेच फोटो काढता येतील. गावाकडे चुलीवर बनणारी भाकरी, मातीच्या भांड्यातली रटरटणारी आमटी, संग्रहालयातील औरंगजेबच्या स्वयंपाक्याने वापरलेली भांडी देखील चालतील\nमला स्वयंपाक/घर मधे शुन्य इंटरेस्ट आहे नैतर मीच दिले असते भरपुर फोटो\nउदाहरणांतल्या कल्पना चांगल्या आहेत खर्‍या. पण प्रत्यक्षातील स्वयंपाकघरे provoke the desire, but it take away the performance of photography. चांगली कलाकृती भावनिक आवाहन करते. खर्‍याखुर्‍या स्वयंपाकघरात भावना भरपूर उद्भवतात. (चुलीवरची भाकरी, रटरटणारी आमटी या विषयांत खूप भावनिक शक्यता आहेत.) परंतु चित्रात तीच भावना प्रकर्षाने जाणवावी अशी मांडणी खर्‍याखुर्‍या स्वयंपाकघरात जमत नाही.\nरटरटणारी आमटी मस्त दिसावी त्याचे तंत्र खाद्य-उद्योगातील व्यावसायिक प्रकाशचित्रकारांनी खूप पुढे नेले आहे. मात्र असे चित्र खर्‍या स्वयंपाकघरात काढणे कठिण जाईल. आपण बिगरव्यावसायिक रीतीने काढलेली चित्रे कंटाळवाणी दिसतील, हा धोका फारच असतो. उदाहरणार्थ वरच्या एका चित्रात \"तळणी\" बिगर-व्यावसायिक स्तरावर चांगली आली आहे. पण दररोज दूरदर्शनवर आणि ग्लॉसी मासिकांत बघतो त्या चित्रांमुळे \"तोंडाला पाणी सुटले, तोंडात कुरकुरीतपणा जाणवला\" असे व्हायला आजकाल कठिण आहे.\nवर लहान मुलीच्या स्वयंपाकाचे चित्र हृद्य आहे. पण पिवळ्या प्रकाशाची अवकळा सुधारेपर्यंत मुलीची ही मस्त \"पोझ\" टिकली असती का\nकिंवा इजिप्तमधील भित्तिचित्रातली सुबक मांडणी बघा. भित्तिचित्रात कृतींची रेलचेल असली तरी गजबज-गोंगाट नाही. खर्‍याखुर्‍या \"पूर्वतयारी\" चित्रात कथानकाला घातक असा विस्कळितपणा आहे : या प्रसंगी प्रत्यक्षात चित्रकाराला कार्यचैतन्य आणि सहकार्याची भावना अनुभवायला आली असावी. मात्र चित्रात तो भाव गजबजाटामुळे कमी प्रभावी आहे.\nवस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या छोट्या-मोठ्या वस्तूंची चित्रे काढणे मला फार कठिण जाते. भावनिक आवाहन व्हावे अशी मांडणी संग्राहक करतात खरी. पण मी काढलेल्या चित्रात मला निर्जंतुकता (स्टेरिलिटी) जाणवते.\nहम्म मी एवढा विचार नाही\nहम्म मी एवढा विचार नाही केला.. फक्त मला काय बघायला आवडेल ते सांगीतलं.\nआधीच्या काही धाग्यात पाहीलेले राजेश, अदिती चे वाईन ग्लास, त्रिलोकेकरांचे कॉकटेल ग्लास, रुची च्या ब्लॉगवरचे किँवा पाव केक चे फोटो मस्त आहेत. इथेदेखील तसेच काही पहायला मिळेल वाटलेलं.\nधनंजय यांच्या फोटोग्राफीच्या प्रतिसादांतून बरेच म्हणजे खूप शिकायला मिळते.\nएखाद्या मराठमोळ्या स्वयंपाकघराचा फोटो कोणीतरी द्यायला हवा होता असे वाटले. पोळपाट-लाटणे, तवा, परात, कढई, झारा, स्टोव्ह, ग्यास, चूल, सिलींडर, सांडशी, डाव, कुकर वगैरे काहीही. स्वयंपाकघर म्हटले की वाईन, बिअर, ओव्हन वगैरे गोष्टी अजूनही मनात येत नाहीत.\nचित्र १. फक्त दोनच मिनिटाञ्चे स्वयम्पाकघर ;)\nही चित्रे स्पर्धेकरिता नाहीत.\n(काही दिवसाम्पूर्वी घरी बनविलेले कॅरमेल कस्टर्ड.)\nहे चित्र स्पर्धेकरिता नाही.\nपम्परनिकल् ब्रेड्, क्रीमी स्क्रॅम्बल्ड् एग्स्, मशरूम्स्, चेरी टोमॅटोज़् (शेफ 'गॉर्डन रॅमसे'ची पाककृती.)\nभला उनके स्क्रॅम्बल्ड एग्ज हमारे स्क्रॅम्बल एग्जसे...\nअमुक, तुम्हीपण गोर्डन फॅन का\nवाक्य पूर्ण केले नाहीत त्यामुळे कुणाचे एग्ग्स् ज्यास्त छान आहेत ते गुलदस्त्यातच राहिले.\nमशरूम फारच क़ातिल दिसत आहेत.\nमी बनवले त्यावेळी माझ्यापाशी ती मशरूम्स् आणि वाईल्ड् टोमॅटो नव्हते. घरी असलेल्या गोष्टींवर निभावून नेले. हिरव्या रङ्गासाठी चाइव्ह्स् नव्हते तर कोथिम्बीर टाकली. टोमॅटोसोबत तीळ टाकून पाहिले. तेही छान लागले.\nमी गॉर्डनचा कधी कधी फॅन असतो. या पाककृतीतले एग्ग्स् मला फारच आवडले. तुमच्या चित्रात जे टोमॅटोशेजारी भरीत (ग्रेवी) दिसत आहे ते कसले आहे ते कृपया व्यनितून कळवाल का इथे सगळे अवान्तर होत जाईल.\n व्यनितून नको, जाहिरच कळवा. अवांतर चालेल, पण रेसिपी घालवू नका.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n+१ वाटल्यास रेसीपीसाठी नवीन\nवाटल्यास रेसीपीसाठी नवीन धागा काढा.\nअमुक आणि रुची यांनी दिलेले फोटो 'वाह यमी\n२०-२५ चेरी टोमॅटो किंवा ३-४ मध्यम टोमॅटो, १ हिरवी मिरची, १०-१२ छोटे सांबार कांदे किंवा १ मध्यम कांदा, ३-४ पाकळ्या लसूण, १ इंच आले (खिसलेले), १ मोठा चमचा टोमॅटो पेस्ट, १ चमचा पंचफोरण (मोहरी, जिरे, मेथी, बडीशेप, कलौन्जी), फोडणीचे इतर साहित्य (तेल, हिंग, कडीपत्ता), कोथिंबीर, १ मोठा चमचा गूळ, लिंबू किंवा चिंच चवीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे.\nटोमॅटो, लसूण आणि कांदा चिरून घ्या. तेलाची पंचफोरण घालून फोडणी करा आणि त्यात चिरलेला कांदा, मिरची घालून परता. कांदा मऊ झाल्यावर आले, लसूण घाला, टोमॅटो पेस्ट घाला आणि पुन्हा थोडे परता. आता टोमॅटो घाला आणि शिजेपर्यंत बारीक आचेवर ठेवा. शिजल्यावर मीठ, गूळ आणि कोथिंबीर घालुन हलवा आणि चटणी मिक्सरवर थोडीशी वाटा. जास्त बारीक वाटू नका. हवे असल्यास वरून पुन्हा थोडी फोडणी घाला. थोडे लिंबू किंवा चिंच आंबटपणासाठी घाला. टोमॅटो किंचित आंबट किंवा कच्चे असतील गरज पडणार नाही पण जर टोमॅटो खूप गोड असतील तर घाला.\n(वरील पाककृती 'रुची' यान्नी त्याञ्च्या खिरापत या जालनिशीवर लिहीली आहे. कळविल्याबद्दल खूप आभार 'रुची'.)\nस्क्रॅम्बल्ड् एग्ग्स् ची गॉर्डन रॅमसेकृत पाककृती इथे मिळेल.\nहे चित्र स्पर्धेकरिता नाही.\n(एक ब्रिटिश डिश. करायला सोप्पी आणि फारच चविष्ट.)\nचित्र स्पर्धेकरता नाही. ऐसी\nचित्र स्पर्धेकरता नाही. ऐसी वर आज आले असता, इतका सुरेख विषय निवडल्याचे पाहून अदितीचे अभिनंदन करावेसे वाटले. स्वयंपाकघर हा मनातील हळवा कोपरा आहे. स्वयंपाकघरात फोटो काढण्यास गेले असता, बरेच विस्कळीत विचार आले. मी ज्या घरात वाढले ते माझ्या आईचे राज्य असलेले स्वयंपाकघर की आताचे माझे राज्य असलेले नक्की कोणता फोटो द्यायला हवा कारण दोहोत थोडा फरक आहेच.\nमाझ्या स्वयंपाकघरात मला हा सुंदर दूधाचा पेला (जग) सापडला. नीळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर एक गोंडस सूर्य चितारलेल्या या पेल्यातील दूध त्या चित्रकारीमुळे अधिक गोड लागते असा अनुभव. स्वयंपाक घराचे मुख्य फन्क्शन (काम) हे पोषण (नर्चरींग) आहे याबद्दल दुमत नसावे. आणि या नर्चरींगचे आणि त्यातून जन्म घेणार्‍या व्हायटॅलिटी (आरोग्याचे) प्रतिक म्हणून बाळ सूर्याच्या पेल्यातला दूधाचा फोटो मला योग्य वाटला.\nमला हा सुंदर दूधाचा पेला (जग)\nमला हा सुंदर दूधाचा पेला (जग) सापडला\nअशा दुधाच्या पेल्याला जग म्हणतात\nटि सेट मधला मिल्क पॉट वाटतोय\nटि सेट मधला मिल्क पॉट वाटतोय तो...\nक्रॉकरीचा फोटो द्यायची आयडीआ चांगलीय.\n३) काळाबरोबर थांबून गेलेले स्वयंपाकघर.\nछायाचित्राला शक्यतो स्वतःच बोलू द्यावे आणि आपली गोष्ट स्वतःच सांगू द्यावी हे खरेच आहे पण या वरील चित्राची गोष्ट केवळ एका छायाचित्रात उलगडण्यासारखी नाही म्हणून खालची छायाचित्रे देत आहे. खालील चित्रे स्पर्धेसाठी नाहीत.\nमाझेही दोन पैसे - आटुकाल पोंगल १\nEXIF टाकायचे राहून गेले ते तिन्हीचे एकदम देतो आहे\nतिन्ही फोटो कातरले आहेत आणि पिकासा मध्ये थोडा टोन / कॉन्ट्रास्ट अ‍ॅडजस्ट केला आहे.\nरटरटणारे पातेले छान आहे.\nरूची यांचा फोटो सोडून वरील\nरूची यांचा फोटो सोडून वरील सर्व फोटो 'स्वयंपाकघराचे' म्हणून अजीबात पटले नाहीत.\nबहूतेकांनी 'स्वयंपाकघर' म्हणून खाद्यपदार्थ, त्यांच्या डीश आदी फोटो दिले आहेत.\nबाबा बर्वे यांचा फोटो थोडा झुकतो आहे पण त्याला स्वयंपाकघर म्हणणे जड जाते आहे. उघड्यावर स्वयंपाक'घर'\nबाकी हॉटेल किंवा टिव्ही शो मधल्यासारखे स्वयंपाकघर हे खरे स्वयंपाकघर वाटतच नाही. घर अन होस्टेल यात फरक राहणारच.\nमागच्या स्पर्धेला मिळालेला कमी प्रतिसाद पाहून 'स्वयंपाकघर' असा विषय देताना रोजच्या बघण्यातली गोष्ट असावी म्हणजे जास्त प्रतिसाद मिळेल असा माझा विचार होता. तो तसा मिळाला याचा आनंद झाला. खाद्यपदार्थांचे फोटो, धनंजय म्हणतो तसे, व्यावसायिकांमुळे खूप जास्त चांगले दिसतात. म्हणून फक्त खाद्यपदार्थांचे फोटो मला अपेक्षित नव्हतेच. पण त्यातही अमुक आणि रुचीचे खाद्यपदार्थांचे फोटो फारच आवडले. तळणीचा फोटो, मुखपृष्ठावरचा आणि बाबा बर्वेंचाही, अशी काही माझी अपेक्षा आहे/होती; पण त्यापेक्षा अधिक वेगळेपण दिसलं. ऋताच्या 'Buon appetito'ची कल्पना आवडली; त्यातलं अन्न ओव्हरएक्सपोज्ड वाटतंय. सर्वसाक्षींचा 'भटारखाना' फोटो म्हणून रोचक आहे (पण स्वयंपाकघर या थीमपेक्षा चित्र म्हणून मला जास्त आवडलं).\nपदार्थ बनवण्याची पूर्वतयारी, प्रत्यक्ष पदार्थ बनवणे आणि वाढणे, सजावट असे फोटो आहेत. त्यात व्यावसायिक सफाई असण्यापेक्षाही रोजच्या व्यवहारांचं डॉक्यूमेंटेशन हे मला आवडतं. 'द आय ऑफ द ड्रेन' आणि धनंजयच्या फोटोची कल्पना मला आवडली ती रोजच्या व्यवहारातल्या गोष्टीच, वेगळ्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत म्हणून बाबा बर्वेंची 'तळणी, रुचीने दाखवलेलं 'स्वयंसिद्धेचं स्वयंपाकघर', 'काळाबरोबर थांबलेलं स्वयंपाकघर' आणि मैत्रचा 'आटुकाल पोंगल' हे ही मला आवडले.\nविजेता म्हणून एकच फोटो निवडावा लागणार; मैत्रचा 'तीन दगडांची चूल' मला फार आवडला. त्यातली गती, रंग, मांडणी हे सगळंच मला आवडलं. मैत्रने पुढच्या धाग्याचा विषय द्यावा.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nफोटो आवडला याचा आनंद आहे.\nमला बाबा बर्वे यांचा तळणीचा आणि रुचीच्या गोंडस उत्साही मुलीचा फोटो आवडला. तळणीच्या फोटोच्या तांत्रिक बाबी उजव्या आहेत तर चिमुकल्या कूकचा आनंद आणि एकूण कंपोझिशन मस्त आहे.\nजगन्नाथ ही संकल्पना चांगली वाटली .. हलल्यामुळे त्याचा चार्म थोडा हरवला.\nबाकी योगायोगाने गेल्याच आठवड्यात स्क्रॅम्बल्ड एग शोधल्यावर गॉर्डनचा व्हिडिओ मिळाला आणि प्रयोगही झाले. पण इथले फोटो पाहून खाणार्‍यांचा हेवा वाटला\nपुढच्या स्पर्धेचा धागा लवकरच येईल.. तोपर्यंत एक इनोव्हेटिव्ह (मराठी) असा उपयोग पाहिला तो इथे दाखवावासा वाटतोय..\nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-jalana-road-beed-bypass-accident-isue-62390", "date_download": "2018-12-13T13:51:07Z", "digest": "sha1:47HU4MPLNUIPXZ6PIYGVQE2N63I2RQHK", "length": 15380, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news jalana road beed bypass accident isue जालना रोड, बीड बायपासच्या कामातील विघ्न हटेना | eSakal", "raw_content": "\nजालना रोड, बीड बायपासच्या कामातील विघ्न हटेना\nबुधवार, 26 जुलै 2017\nऔरंगाबाद - भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या माध्यामातून करण्यात येणाऱ्या जालना रोड आणि बीड बायपासच्या कामातील विघ्न सध्या तरी हटताना दिसत नाही. दिल्लीत पार पडलेल्या बैठकीतही यावर तोडगा न निघाल्याने हे काम मार्गी लावण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे आता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.\nऔरंगाबाद - भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या माध्यामातून करण्यात येणाऱ्या जालना रोड आणि बीड बायपासच्या कामातील विघ्न सध्या तरी हटताना दिसत नाही. दिल्लीत पार पडलेल्या बैठकीतही यावर तोडगा न निघाल्याने हे काम मार्गी लावण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे आता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.\nऔरंगाबाद शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोड आणि बीड बायपास या दोन रस्त्यांचे रुंदीकरण एनएचएआयच्या माध्यमातून करण्याची घोषणा होऊन आता बराच काळ उलटला आहे. असे असले तरी शहरातील या प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी आणि धुळे-सोलापूर रस्त्याच्या कामासाठी राजधानी दिल्लीत मंगळवारी (ता. २५) सायंकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार खैरे, एनएचएआयचे अध्यक्ष दीपक कुमार, नागपूरचे अधिकारी चंद्रशेखर आदींची उपस्थिती होती. या बैठकीत जालना रोड आणि बीड बायपास या ७८९ कोटींच्या दोन रस्त्यांसाठीच्या निविदा प्रक्रियांना अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही, असे सांगण्यात आले. यासाठीचा डीपीआर तयार असून तो मंत्रालयात पडून आहे. हे काम करण्यासाठी अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याने त्यासाठी आपण बुधवारी (ता.२६) नितीन गडकरी यांना भेटणार आहोत, असे श्री. खैरे यांनी सांगितले. दरम्यान, देवगिरी किल्ल्यालगत दक्षिण मुखी मारुती मंदिरापासून जाणाऱ्या रस्त्याचे काम धुळे-सोलापूर महामार्गाच्या कामातच करण्यात येणार आहे आणि त्यासाठी २४ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे श्री. खैरे म्हणाले.\nबायपासची निविदा पंधरा दिवसांत निघणार\nसोलापूर-औरंगाबाद रस्त्याचे काम गती घेत असले तरी औरंगाबाद शहराच्या बाहेरील बायपास आणि त्यापुढील कन्नडपर्यंतच्या रस्त्याच्या निविदांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या निविदा १५ दिवसांत काढण्यात येणार असल्याचे एनएचएआयच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर साधारण डिसेंबर महिन्यात या कामास सुरवात करण्यात येणार असल्याचे खासदार खैरे यांनी सांगितले.\nखडकाचे नमुने घेण्यासाठी औट्रम घाटात जाणार\nधुळे- सोलापूर रस्त्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या औट्रम घाटाच्या बोगद्याच्या अलाईनमेंट आता बदलणार आहेत. ११ किलोमीटरचा हा बोगदा सात किलोमीटरवर आल्याने हे बदल करण्यात येणार आहेत. औट्रम घाटाचा डीपीआर तयार करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असलेले खडकाचे नमुने घेण्यासाठी वन विभाग आणि एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसह आगामी आठवड्यात आपण औट्रम घाटात जाणार असल्याचे श्री. खैरे यांनी सांगितले.\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nऔरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय...\nमराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय अळू\nऔरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी कंदांची विक्री व त्यायोगे उत्पन्न मिळविण्यासाठी अळूच्या शेतीकडे वळले आहेत. साधारण सहा महिन्यांचे हे...\nउद्योजकांनी पाहिला 'ऑरीक'चा पहिला टप्पा\nऔरंगाबाद : दिल्ली मुंबई औद्योगिक क्षेत्रा अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी (ऑरीक) च्या पहिल्या टप्प्याची पाहणी शहरातील...\nनागपूर : एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/karad-news-congress-ncp-66300", "date_download": "2018-12-13T13:47:16Z", "digest": "sha1:X4UY2E3QCW4SQ3GNLBILOAOCEWSXJRNC", "length": 16071, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "karad news congress ncp काँग्रेसअंतर्गत बंडाळीमुळे ‘राष्ट्रवादी’ चार्ज | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेसअंतर्गत बंडाळीमुळे ‘राष्ट्रवादी’ चार्ज\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nकऱ्हाड - काँग्रेस पक्षाच्या खच्चीकरणाला काँग्रेस पक्षांतर्गत बंडाळीच कारणीभूत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांमध्ये अंतर निर्माण झाल्याने पक्षांतर्गत बंडाळी वाढली आहे. जिल्हास्तरांवरील निवडणुकांत पक्षांतर्गतच कटकारस्थानांचा फटका यापूर्वीच्या निवडणुकांत काँग्रेसला बसला. त्याचीच पुनरावृत्ती नियोजन समितीच्या निवडणुकीत झाली. बुडत्याचा पाय खोलात अशी काँग्रेसची स्थिती होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ‘चार्ज’ झाल्याचे दिसत आहे.\nकऱ्हाड - काँग्रेस पक्षाच्या खच्चीकरणाला काँग्रेस पक्षांतर्गत बंडाळीच कारणीभूत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांमध्ये अंतर निर्माण झाल्याने पक्षांतर्गत बंडाळी वाढली आहे. जिल्हास्तरांवरील निवडणुकांत पक्षांतर्गतच कटकारस्थानांचा फटका यापूर्वीच्या निवडणुकांत काँग्रेसला बसला. त्याचीच पुनरावृत्ती नियोजन समितीच्या निवडणुकीत झाली. बुडत्याचा पाय खोलात अशी काँग्रेसची स्थिती होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ‘चार्ज’ झाल्याचे दिसत आहे.\nदेशात व राज्यात अनेक वर्षे सत्ता कायम राखलेल्या काँग्रेसला सध्या आपली ठाणी राखताना नाकीनऊ आले आहे. भाजपचा वारू रोखताना काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांची दमछाक होत आहे. श्री. चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार आनंदराव पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्यात व आमदार जयकुमार गोरे यांच्यातील दरी परिणामकारक ठरली आहे. जयकुमार गोरे यांच्यासारख्या नेत्याची जिल्हा काँग्रेसच्या प्रमुखपदी गरज आहे, असे वक्तव्य करून ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले\nआहे. जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत श्री. पाटील आणि श्री. गोरे यांनी पक्ष निरीक्षकांसमोरच आपापल्या ताकदीचे दर्शन घडवण्याचे काम केले. त्यातून काँग्रेसअंतर्गत वाद विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसच्या काही उमेदवारांना बसला. काँग्रेसचे निवास थोरात आणि सुनीता कदम निवडून आले.\nत्यांच्या विजयाच्या ‘बॅनर’वर पृथ्वीराज चव्हाण, जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, भीमराव पाटील यांचे फोटो आहेत. मात्र, जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांचा फोटोच नाही. त्यातूनही पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसते. काँग्रेसअंतर्गत वादाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसने बेरजेचे राजकारण करत जिल्हा नियोजन समितीवरील वर्चस्व कायम राखण्यासाठी केलेली व्यूहरचना यशस्वी झाली. तेथे त्यांना त्यांचा गड राखत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपले वर्चस्व कायम राखले.\nपृृथ्वीराजबाबा निर्णय घेणार का\nजिल्ह्यामध्ये पृथ्वीराज बाबांचे नेतृत्व सर्वमान्य आहे. मात्र, काँग्रेसअंतर्गत बंडाळी वेळीच रोखली गेली नाही तर काँग्रेसचेच पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती सध्या जिल्ह्यात आहे. येणाऱ्या ग्रामपंचायतींसह अन्य निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचा गड कायम राखायचा असेल, तर अंतर्गत वादावर पडदा टाकायची गरज आहे. त्यासाठी पृथ्वीराज बाबांनी तातडीने तोडगा काढावा, अशी जिल्ह्यातील सामान्य काँग्रेसजनांची मागणी आहे.\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र,...\nचंद्रशेखर राव सलग दुसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज (ता.13) गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र...\nकॉंग्रेस नेत्यांचा जनाधार तोळामास\nमुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या...\nसटाण्यात कांद्याला अवघा दीड रुपया भाव\nसटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी...\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचे हात\nपुणे - मराठवाडा - विदर्भात दुष्काळ पडल्यानंतर त्याचा परिणाम या भागांतून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर कसा होतो. यावर ‘...\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. संवाद हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nanded/will-malegaon-area-get-right-water/", "date_download": "2018-12-13T14:40:55Z", "digest": "sha1:MUOIHZA6YWKKGKT7BFDBURPNGRPIFXRU", "length": 32914, "nlines": 383, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Will The Malegaon Area Get The Right Water? | मालेगाव परिसराला हक्काचे पाणी मिळणार का? | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nAll post in लाइव न्यूज़\nमालेगाव परिसराला हक्काचे पाणी मिळणार का\n | मालेगाव परिसराला हक्काचे पाणी मिळणार का\nमालेगाव परिसराला हक्काचे पाणी मिळणार का\nया भागाला उर्ध्व पैनगंगा (इसापूर) धरणाचे हक्काचे पाणी मिळणे अपेक्षित असताना सिंचन विभाग मात्र पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहे़\nमालेगाव परिसराला हक्काचे पाणी मिळणार का\nठळक मुद्दे१२ हजार हेक्टर लाभक्षेत्रावर संक्रांतसिंचन विभागाचे कानावर हात\nमालेगाव : यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या येलदरी व सिद्धेश्वर धरणात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने मालेगाव परिसरातील बारा हजार हेक्टर शेतीपिकांच्या लाभक्षेत्रावर मोठे संकट निर्माण झाले असून या भागाला उर्ध्व पैनगंगा (इसापूर) धरणाचे हक्काचे पाणी मिळणे अपेक्षित असताना सिंचन विभाग मात्र पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहे़ सदरील पाणी न मिळाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत़\nखा़ अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना २००९ साली इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून भाटेगाव शाखेतून दाभडी (जि़हिंगोली) वितरिकेतून पूर्णा प्रकल्पक्षेत्रात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली तर उर्ध्व पैनगंगा येथून पाणी सोडण्यासाठी २८ एप्रिल २००९ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली होती़\nत्यामध्ये उर्ध्व पैनगंगा धरण ७५ ते १०० टक्के भरलेले असल्यास या भागाला २० दलघमी तर ५० टक्के उपलब्ध पाणीसाठा असेल तर १० दलघमी पाणी देण्यास मंजुरी मिळाली होती़ सद्य:स्थितीत उर्ध्व पैनगंगा (इसापूर) धरणात ६५ टक्के पाणी साठा उपलब्ध असून शासन निर्णयाप्रमाणे पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाºया मालेगाव परिसरातील ऊस, हळद, कापूस या पिकांना १० दलघमी पाणी देणे बंधनकारक आहे़ सद्य:स्थितीत पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाºया सिद्धेश्वर, येलदरी धरणात मृतसाठा असल्याने मालेगाव परिसरातील पिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे़ सद्य:स्थितीत मालेगाव परिसरातील ऊस, कापूस, हळद व रबी पिकांचे एकूण लाभक्षेत्र १२ हजार हेक्टरच्या वर आहे़ उर्ध्व पैनगंगेचे पाणी मालेगाव परिसरातील शेतीला देण्यासंदर्भात ३ नोव्हेंबर रोजी खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत सिंचन विभागाची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाºया सिंचन विभागातील अधिकाºयांना पाणी देण्याबाबत खा़ चव्हाण यांनी सूचना केल्या़ या बैठकीला भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, संचालक रंगराव कदम, काँग्रेस तालुकाध्यक्ष केशवराव इंगोले, माजी जि़ प़ अध्यक्ष माणिकराव इंगोले, बळवंत पाटील यांची उपस्थिती होती़\nउर्ध्व पैनगंगेच्या भाटेगाव शाखा कालव्यातून दाभडी (जि़हिंगोली) नाल्याद्वारे पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाºया मालेगाव, बामणी, देळूब बु़, कामठा बु़, डौर, धामधरी, कोंढा, देळूब खु़, शेलगाव बु़, पिंपळगाव म़, उमरी, सावरगाव, देगाव कु़, सांगवी खु़, गणपूर, मेंढला खु़, शहापूर आदींना गावातील शेती लाभक्षेत्राला व पिण्याच्या पाण्यासाठी लाभ मिळतो़ हक्काचे पाणी न मिळाल्यास मालेगाव परिसरातील १२ हजार हेक्टर पिके वाया जाणार आहेत़\nदाभडी नाल्याचा प्रश्न अधांतरी\nउर्ध्व पैनगंगेचे पाणी पूर्णा प्रकल्प क्षेत्रास भाटेगाव कालव्यातून हिंगोली जिल्ह्यातील दाभडी नाल्यातून मिळते़ पाणीपातळी वेळी या भागातील शेतकरी संपादित जमिनीचा मावेजा न मिळाल्यामुळे पाणी देण्यास अनेक वर्षांपासून विरोध करतात़ दाभडी नाल्याच्या दुरुस्तीसाठी शासनाचा निधी उपलब्ध असूनही हे काम मात्र रेंगाळलेले आहे़\nमालेगाव परिसरात एकूण बारा हजार हेक्टर लाभक्षेत्र असून सध्या ऊस, हळद यासारखी पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत़ उर्ध्व पैनगंगेचे पाणी १० दलघमी रोटेशन ४:३:३ असे विभागून देण्यात यावे -केशवराव इंगोले, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, अर्धापूऱ\nइसापूरचे पाणी हे शेतकºयांच्या हक्काचे पाणी आहे़ पाणी उपलब्ध असूनही सिंचन विभाग मात्र पाणी देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे़ पाणी न मिळाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे -रंगराव इंगोले, संचालक, भाऊराव चव्हाण सक़ारखाना़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभोकरमध्ये उड्डाणपुलाखालचे अतिक्रमण हटविले\nग्रामीण भागातील रस्त्यांचे उजळणार भाग्य\n'कुठल्याही परिस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्पाला जमिनी देणार नाहीच'\nबोगस डॉक्टरच्या व्यसनमुक्ती केंद्राने घेतला दोन सख्ख्या भावांचा बळी\nपरभणीत दुष्काळी उपाययोजनांवरून अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी\nनांदेडात महिलेस जीवे मारण्याचा प्रयत्न; चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल\nनांदेडात लग्न जुळत नसल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या\nभीषण दुष्काळातही चोख व्यवस्थापनाने शेती केली यशस्वी\nधर्माबाद तालुक्यात २ हजार हेक्टर तूर धोक्यात\nनांदेड मनपा सभापती पदाची निवडणूक घोषित\nट्रॅव्हल्सचा सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले आरोपीला\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nOnePlus 6T ची मॅक्लॅरेन एडिशन लाँच; दिली 10 जीबी रॅम पण किंमत...डोळे पांढरे करणारी\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\n'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nईशा अंबानी-आनंद पिरामलच्या लग्नाचा शाही थाट\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/bunglow-shivaji-maharaj-statue-bajirao-bangar-112447", "date_download": "2018-12-13T13:42:47Z", "digest": "sha1:VRXSHKCPPNZSX56C6QUHLZGLI2LZD4SY", "length": 12370, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "bunglow shivaji maharaj statue bajirao bangar बंगल्यावर उभारला शिवरायांचा पुतळा | eSakal", "raw_content": "\nबंगल्यावर उभारला शिवरायांचा पुतळा\nडी. के. वळसे पाटील\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील बाजीराव महाराज बांगर या शिवभक्ताने आपल्या बंगल्यात तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील बाजीराव महाराज बांगर या शिवभक्ताने आपल्या बंगल्यात तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.\nबांगर आठ वर्षांपासून शिवचरित्र व शंभूराजे यांचे चरित्र सांगण्याचे काम करतात. नाट्य रूपाने हुबेहूब प्रसंग सांगण्याची त्यांची खासियत आहे. संगीताची साथ देणारे मुस्लिम समाजाचे युवक आहेत. बंगल्याच्या प्रवेश द्वारावर दोन मावळे, इमारतीवर शिवमुद्रा व पहिल्या मजल्यावर शिवचरित्र अभ्यासकासाठी ग्रंथालय सुरू केले आहे. अभ्यासिका शिवप्रेमींसाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत खुली ठेवली आहे. बाजीराव महाराज म्हणाले, ‘‘शिवाजी महाराज यांना थेट घरात आणण्याचे व दररोज त्यांची पूजा करण्याचे स्वप्न होते.\nबंगल्याचे काम सुरू केले. मंचर येथील शिल्पकार गणेश पांचाळ व वसंत परदेशी यांच्याबरोबर चर्चा केली. कोणत्या गावात पुतळा बसविणार असे त्यांनी मला विचारले. मी सांगितले, माझ्या बंगल्यावर महाराजांचा पुतळा बसवायचा आहे. त्या वेळी त्यांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. त्यांनी होकार देऊन उभा पुतळा तयार करण्याचे काम सुरू केले. पंधरा दिवसांत पुतळा तयार झाला.’’ पुतळा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. शिवभक्त गोरक्षक पंडित मोडक, वैभव पोखरकर, अनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत महाराजांच्या पुतळ्याचा नुकताच अनावरण समारंभ झाला आहे.\nसर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान\nमंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11...\nहुतात्मा बाबू गेनू यांच्यामुळेच स्वातंत्र्याचा लढा गतिमान झाला : दिलीप वळसे पाटील\nमंचर : \"देशभक्त हुतात्मा बाबू गेनू मुंबई येथे गिरणीत कामाला होते. पण मनात स्वातंत्र्याचा सतत ध्यास होता. १९३० मध्ये वडाळा येथे झालेल्या...\nमंचरला देशभक्त हुतात्मा बाबू गेनू प्राणज्योतीचे स्वागत\nमंचर (पुणे) : येथील शिवाजी चौकात बुधवारी (ता. 12) सकाळी देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्राणज्योतीचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्यात आले. हुतात्मा...\nअवसरी-पेठ घाटातील जुना पुणे-नाशिक रस्ता बंद\nमंचर : खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याच्या कामाचे मोठे दगड व मुरूमाचा ढीग अवसरी-पेठ (ता.आंबेगाव) घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक...\n...पण जीवनाच्या लढाईत तो हरला\nभोर कुटुंबांची अवस्था; मुलगा झालेल्या तुषारची जीवनाच्या लढाईत हार मंचर (पुणे) : घरात नवा पाहुणा येणार म्हणून सर्वजण खूष होते; मात्र भावी पिता...\nजातींतील संघर्ष थांबला पाहिजे: डॉ. सबनीस\nमंचर (पुणे) : समाजवाद व धर्मनिरपेक्षता यांची बांधिलकी संविधानाने स्वीकारली आहे. पण सध्या हिंदू, मुस्लिम, मराठा, दलित, ब्राह्मण, ब्राह्मणेतर वाद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.zpgadchiroli.org/?MenuID=1143", "date_download": "2018-12-13T12:52:34Z", "digest": "sha1:CHMWEQGI55ZNFYPJJZAFROTOP3VRLGZQ", "length": 7004, "nlines": 106, "source_domain": "www.zpgadchiroli.org", "title": "Zilla Parishad Gadchiroli |जिल्हा परिषद गडचिरोली (आय.एस.ओ. 9001-2008 प्रमाणीत)| ZP Gadchiroli | ZP Gad", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nजि.प.गट व प.स.गण निहाय प्रारुप मतदार यादी\nजिल्हा परिषद गडचिरोली Thursday,Dec,2018\nश्री. शान्तनु गोयल (भा.प्र.से.)\nमार्कंडा येथील शिव मंदिर\nचपराला येथील हनुमान मंदिर\nमहाराष्ट्राची भव्यता आणि विविधतेने तुम्ही स्तिमित व्हाल. इथल्या पर्वतराजींवर जिथवर तुमची नजर पोहोचेल, तितके तुम्ही रोमांचित व्हाल. इथले अभेद्य, महाकाय गडकिल्ले आजही खंबीरपणे अन ताठ मानेने उभे आहेत. इथली असंख्य मंदिरे व लेणी शिलाखंडामधून कलापूर्णरित्या कोरली आहेत.\nगडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे\nजिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा परिषद गडचिरोली इमारत\nआस्थापना विषयक जाहिरात 2\nकाम वाटप समिती सूचना क्रमांक-12/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 11/2018-19\nदि.०१.०१.१८ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता सूची(सा.प्र.वि.)\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 13/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 14/2018-19\n© हे जिल्हा परिषद गडचिरोलीचे अधिकृत संकेतस्थळ आहे . सर्व अधिकार राखीव .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/maharashtra-band-live-update-118010300002_1.html", "date_download": "2018-12-13T12:53:07Z", "digest": "sha1:UWQMD4EGEWOLSJRKL25U6BP6DZMTLJHM", "length": 16561, "nlines": 171, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्र बंद LIVE UPDATE | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाराष्ट्र बंद LIVE UPDATE\nसायन पनवेल महामार्ग वाशी येथे रास्तारोको गाड्यांच्या काचा फोडल्या\nदुपारी 1 वाजेपर्यंत बेस्टच्या 48 बसेसची तोडफोड. 4 बसचालक काचा लागून जखमी\nकांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर आंदोलकांची मोठी तोडफोड. खुर्च्या, लाइट, पाणी प्यायच्या मशिनसह साहित्यांची तोडफोड\nसंध्याकाळी पाच वाजेनंतर महाराष्ट्र बंद आंदोलन मागे घेऊ. आनंदराज आंबेडकर यांचं वक्तव्य\nतीन तासांपासून ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे ठप्पच\nसिंधुदुर्ग - कुडाळ येथे भिमसैनिकांनी केला मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको\nमहापालिकेवर भीमसैनिकांचा मोर्चा. महापालिकेतील कामकाज बंद\nनांदेड- आंबेडकर नगर भागात जमावाची दगडफेक, पोलीस वाहन फोडलं\nकोरेगाव भिमा घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लासलगाव बंदला व्यवसायिकांनी आपली दुकाने शंभर टक्के\nबंद ठेवत उस्फूर्त प्रतिसाद दिला\nबंदच्या पार्श्वभूमीवर नाशकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात काही शाळांना सुट्टी, वाहतुकीवर परिणाम\nसिन्नर येथे रास्ता रोकोचा प्रयत्न पोलिसांनी उधळला\nठाण्यातील कळवा नाका येथे दीड तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू\nकांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्ग बंद\nकाही ठिकाणी व्यावसायिकांचा स्वत:हून प्रतिसाद, काही ठिकाणी जबरदस्तीने बंद\nमुंबई विद्यापीठाकडून आजच्या परीक्षा रद्द\nघाटकोपर आणि असलफा मेट्रो सेवा बाधित\nलोकसभेत काँग्रेसने हिंसाचार प्रकरण गाजवले\nहिंसाचारामागे आरएसएसचा हात: मल्लिकार्जुन खडगे\nकर्नाटक आणि महाराष्ट्र यात चालणार्‍या 700 बस रद्द\nघाटकोपर आणि गोरेगाव येथे बस रिकाम्या करण्यात येत आहे\nवडाला येथील बरकत अली रोड बंद केले\nनालासोपारा रेल्वे स्टेशनवर रेल रोको प्रदर्शन\nबेस्ट बस या रुटवर चालणार नाही: कांदीवली- अकुर्ली, हिंडोशी-हनुमान नगर, चांदीवली-संघर्ष नगर, खैरानी रोड-साकीनाका, साहर कार्गो, मुलुंड चेक नाका, जीजामात नगर\nऔरंगाबादमध्ये शहरभर जमावबंदी लागू\nसोनपेठ येथे बसवर दगडफेक\nमालेगाव पाटीवर एका बसची काच फोडल्याने वाहतूक बंद\nहिंगोली जिप जाळण्यात आल्या\nभीमा कोरेगाव प्रकरण: हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदचे आवाहन\nमुंबईतील डबेवाले आपली सेवा बंद ठेवतील. ट्रांसपोर्ट सुविधा बाधित असल्यामुळे वेळेवर डिलेवरी देणे शक्य होणार नाही.\nपुण्याचे अबासाहेब गरवरे कॉलेज बंद\nआज गृहमंत्री राजनाथ सिंग यावर उद्बोधन करु शकतात\nपुणे ते बारामती आणि सातरा जाणार्‍या बस निरस्त\nनाशिकात काही शाळा माहाविद्यालय बंद\nमुंबई: विरार स्थानकात रेल रोको\nइंटरनेट सेवा बरोबर एसटी सेवा सुध्दा बंद करण्यात आली.\nअकोल्यात शाळा माहाविद्यालय बंद जिल्हाधीकारी यांचा निर्णय\nमहाराष्ट्रात जागोगाजी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त\nमहाराष्ट्रात भाजपला इशारा, झळकवले पोस्टर्स\nसातही दिवस दुकाने सुरु ठेवा, मात्र कामगारांना आठवडी सुट्टी द्या\nनॉन क्रिमिलेअर उत्पन्नाची मर्यादा ६ लाख रुपयांवरून ८ लाख रुपये\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोघातील भांडणातून पुण्यातील गंज पेठेत जाळल्या दुचाकी गाड्या\nपुण्यात पुन्हा दुचाकी जळीत कांड झाले असून,दोघांमधील वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या ...\nसतत जाड म्हणून पत्नीचा छळ, नवरयावर दाखल झाला गुन्हा\nबीकेसीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह आई वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी झाला होता. हा ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://ahmednagari.blogspot.com/2012/05/blog-post_1460.html", "date_download": "2018-12-13T14:11:23Z", "digest": "sha1:BXOQ5PYTPNTCHB4BNVDBRKLWGZYS6IIW", "length": 3630, "nlines": 35, "source_domain": "ahmednagari.blogspot.com", "title": "अहमदनगरी / Ahmednagar: २.दमडी मशीद / Damadi Masjid", "raw_content": "\nदगडावर केलेले अप्रतिम कोरीव काम साठी ही मशीद प्रासिध्द आहे. ही मशीद भुईकोट किल्ल्यापासून बुऱ्हानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. आशिया खंडातील १० आदर्श मशिदीमध्ये हिची तुलना होते.निजामशाही मधला सरदार सहेल खान याने इसवी सन १५६७ मध्ये ही मशीद बांधली. दमडी हे तेव्हाचे नाण्याचे नाव होते.\nतिच्या बांधकामाच्य वेळी तिथे एक फकीर बसत असे. मजुरांनी दिलेल्या दमड्या साठवून त्याने ही मशीद बांधल्याचे सांगितले जाते.मिनारांवर तसेच दर्शनी भागात कमळाची फुले कोरण्यात आली आहेत. समोरच्या भिंतीमध्ये कुराणातील वाचणे कोरण्यात आली आहेत. मशिदीतील संगमरवरी दगडावर ‘अल्ला आम्हाला विजय मिळवून द्या’ असे कोरण्यात आले आहे. या मशिदीच्या परीअरात एक बाराव असून त्यात एक थडगे आहे. तसेच अनेक कबरी आहेत.\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nअवतार मेहेर बाबा / Avtar Meher Baba\nफेसबुक वर लाईक करा\nया ब्लॉग चा शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/newss/1/6/beed.html/", "date_download": "2018-12-13T14:29:27Z", "digest": "sha1:ICQYA4LWZSHBADW64GR2KPRGWHRAANED", "length": 22344, "nlines": 120, "source_domain": "aajdinank.com", "title": "AajDinank", "raw_content": "\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे बीड:‘जनतेने सरकारच्या दारात नव्हे तर सरकारने जनतेच्या दारात आले पाहिजे हा शिवसेनाप्रमुखांचा दंडक होता. ही खरी लोकशाही, ही खरी शिवशाही, तीच लोकशाही मला अभिप्रेत आहे. थापाडे सरकार आता नको, तुमच्यासाठी, महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी रयतेचे राज्य आले पाहिजे. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सत्तेसाठी वापर करणाऱ्यांना रयतेच्या राज्याचा विसर पडला आहे. शिवसैनिकांनो वङ्कामुठ आवळा. घराघरात, गावागावात जा. थापाड्या सरकारचे कारनामे सांगा, जे जाहिरातीत सांगितले होते ते तुमच्या पदरात पडले का हे विचारा. बस्स झाले आता. 2019 चा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल, महाराष्ट्राच्या विधीमंडळावरच काय दिल्लीच्या तख्तावरही शिवसेनेचा भगवा फडकेल असा जबरदस्त आत्मविश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडमध्ये व्यक्त केला. सरकार चूकत असेल तर आसूड ओढणारच, उद्धव ठाकरे यांनी ...\t...\nबीड जिल्ह्यात मराठा आरक्षण मागणीचा पहिला बळी\nबीड जिल्ह्यात मराठा आरक्षण मागणीचा पहिला बळी बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीची धग दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी आरक्षणाबाबत एकाने फेसबूक पोस्ट करून आत्महत्या केल्यानंतर १२ तासाच्या आता दुसरी घटना जिल्ह्यातील विडा येथे घडली आहे. अभिजीत बालाबसाहेब देशमुख (३५) असे तरुणाचे नाव असून त्याने सोमवारी मध्यरात्री प्लॅस्टिक पाईपने स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुटूंबियावर बॅकेचे कर्ज, पदव्युत्तर शिक्षण होऊनही नोकरी मिळत नसल्याने तसेच आरक्षण नसल्याने निर्माण होणारे अडथळे या सर्व समस्यांना त्रासून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे. राज्यात आरक्षणावरून आत्महत्या होत असताना मी देखील यामधीलच एक असून बलिदान देणार असल्याचे त्यांनी मित्रांजवळ बोलून दाखविले होते. आणि सोमवारी मध्यरात्री करूनही दाखविले. अभिजित देशमुख याच्या घरची परिस्थिती नाजूक आहे . तो एमएस्सी शिकलेला असून ही आरक्षण न मिळाल्याने त्याला नौकरी लागली नाही .त्यामुळे ...\t...\nमराठा तरुणाच्या आत्महत्येस मुख्यमंत्री जबाबदार, पोलिसात तक्रार दाखल\nमराठा तरुणाच्या आत्महत्येस मुख्यमंत्री जबाबदार, पोलिसात तक्रार दाखल परळी वैजनाथ गंगापूर येथील तरुणाने केलेल्या आत्महत्येस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे यांनी हा तक्रार अर्ज सोमवारी सायंकाळी परळी शहर पोलीस ठाण्यास दिला असून, मुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रार अर्जात नमुद करण्यात आले आहे की, १८ जुलै पासून परळीत मराठा समाजाला आरक्षण व मेगा भरती रद्द करावी यासाठी आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत .परंतू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जुलै रोजी एक वक्तव्य करत ‘मी मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही तसेच मेगा नोकर भरती होणार’, असे वक्तव्य केल्याने मराठा समाजातील तरुणांमध्ये एक नैराश्याची भावना निर्माण झाली होती. या नैराश्यातून ...\t...\nरमेश करडांची निवडणुकीतून माघार \nभाजपचे धक्कातंत्र यशस्वी बीड: लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. कारण भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतली आहे. गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचे तिकीटही दिले होते. मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण वेळ निघून गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता उमेदवारच नाही. रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. या मतदारसंघात भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे. धस यांची राष्ट्रवादीने हकालपट्टी केली आहे. --------------------------------------- भाजपचे ...\t...\nबीडमध्ये सहावे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन\nबीडमध्ये सहावे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन बीड, दि. २० : बीड येथे दोन दिवस चालणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही सकाळी 9 वाजता व्यसनमुक्ती दिंडी निघणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माने कॉम्लेक्स पर्यंत काढण्यात येणाऱ्या दिंडी आणि दोन दिवस चालणाऱ्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे. बीड येथे दिनांक 21 व 22 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आहेत. संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विनायक मेटे आहेत तर पशुसंवर्धन व ...\t...\nशेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचेपर्यंत स्वस्थ बसणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचेपर्यंत स्वस्थ बसणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस बीड येथे राष्ट्रीय महामार्गाच्या विविध कामांचे भूमीपूजन बीड, दि. १९ : राज्य शासन गरिबांच्या सर्वांगीण विकासाकरिता एका निश्चित ध्येयाने काम करणारे शासन आहे. हेच स्व.गोपीनाथराव मुंडे यांचेही स्वप्न होते आणि ही स्वप्नपूर्ती पूर्ण होईपर्यंत माझ्यासह माझे मंत्रीमंडळातील सहकारी स्वस्थ बसणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अंबाजोगाई येथे केले. राष्ट्रीय महामार्गाच्या विविध कामांचा भूमीपूजन समारंभ जिल्ह्यातील अंबा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. हे भूमीपूजन केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले. यावेळी ...\t...\nबीडमध्ये 2019 पर्यंत रेल्वे धावणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nबीडमध्ये 2019 पर्यंत रेल्वे धावणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री क्षेत्र नारायण गडावरील विविध विकासकामांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण बीड, दि. १५ : सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या सेवेची संधी मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून सत्ता हे सेवेचे माध्यम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री क्षेत्र नारायण गडावरील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व कोनशिला अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, श्री क्षेत्र नारायण गड देवस्थानचे महंत शिवाजी महाराज, माजी राज्यमंत्री सुरेश धस, बदामराव पंडित, आमदार सर्वश्री विनायक मेटे, भिमराव धोंडे, लक्ष्मण पवार, आर.टी. देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हेर, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी देवेंद्र ...\t...\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nऊस उत्पादकांना उसाचा रास्त दर देण्याची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उच्चस्तरीय बैठकीत मागणी Read More\nमंत्री पंकजा मुंडे यांची अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची दिवाळी 'बहीणबीज' भेट Read More\nप्रधानमंत्री आवास योजनेला गती मिळणार, मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ Read More\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमंत्र्यांसाठी शासनाच्या वतीने खासगी जनसंपर्क अधिका-यांची नेमणूक करणे योग्य आहे का\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ahmednagari.blogspot.com/2012/05/blog-post_3153.html", "date_download": "2018-12-13T14:03:22Z", "digest": "sha1:TD4J3J6KQ6EUBLAVPHEMUJJ5YHSRKHK4", "length": 4491, "nlines": 48, "source_domain": "ahmednagari.blogspot.com", "title": "अहमदनगरी / Ahmednagar: ८.चांदबीबी महाल / Chandbibi Mahal", "raw_content": "\nअहमदनगर शहरात प्रवेश करतांना दूर डोंगरावर उभी असलेली ही वास्तू नजरेत भरू लागते. नगर-पाथर्डी रस्त्यावरील ही वास्तू खर तर मुर्तझा निजामशहा चा मंत्री सरदार सालाबत खान (दुसरा) याची कबर आहे. समुद्र सपाटीपासून ३०८० फुट उंचीवर, शहा डोंगराच्या पठारावर ही तीन माजली अष्टकोनी दगडी वास्तू बांधण्यात आली आहे. सालाबत खान सन१५८९ मध्ये वारला. पण त्याने आपल्या हयातीतच सन १५८० मध्ये ही कबर बांधून ठेवली.या इमारतीच्या तळघरात सालाबत खान आणि त्याच्या पत्नीची कबर आहे. तर वास्तूच्या आवरत दुसऱ्या पत्नीची आणि कुत्र्याची कबर आहे.\nमहालाभोवती डोंगर उतरणीवर तीन तलाव बांधण्यात आले आहेत. पायथ्याशी वीरभद्र मंदिर आहे. जवळच विवेकानंद सागर तलाव आहे. महालाभोवती खिरनीची जुनी झाडी आहेत. निजामशाहीच्या काळात ही वास्तू लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात असे. दुर्बिण महाल म्हणूनही या वास्तूचा उल्लेख केला जातो. ब्रिटिशांनी याचा उपयोग सैनिकांसाठी आरोग्य धाम म्हणूनही उपयोग केला. बस स्थानकापासून अंतर १२ किमी आहे.\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nअवतार मेहेर बाबा / Avtar Meher Baba\nफेसबुक वर लाईक करा\nया ब्लॉग चा शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/president-pranab-mukherjee-to-visit-china-next-month-1230566/lite/", "date_download": "2018-12-13T13:29:22Z", "digest": "sha1:UXXV5D5JWIEU65UDZB4EY334C45HGVHE", "length": 5382, "nlines": 104, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राष्ट्रपती मुखर्जी पुढील महिन्यात चीन दौऱ्यावर – Loksatta", "raw_content": "\nराष्ट्रपती मुखर्जी पुढील महिन्यात चीन दौऱ्यावर\nराष्ट्रपती मुखर्जी पुढील महिन्यात चीन दौऱ्यावर\nचीनचे पंतप्रधान ली केक्यांग यांच्याशी झालेल्या भेटीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी या दौऱ्याची घोषणा केली.\nलोकसत्ता टीम |वृत्तसंस्था, बीजिंग |\nपाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास भारत बांधील -राष्ट्रपती\nसंसदेत चर्चा व्हावी, गोंधळ नको\nमसूद अझहरवर बंदी घातली जावी यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रात केलेले प्रयत्न चीनने रोखल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांत काहीसा दुरावा आला असतानाही हे संबंध बळकट करण्याच्या प्रयत्नापोटी उच्चस्तरावरील द्विपक्षीय भेटींच्या मालिकेत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे पुढील महिन्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.\nचीनचे पंतप्रधान ली केक्यांग यांच्याशी झालेल्या भेटीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी या दौऱ्याची घोषणा केली.\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतीच रशियामध्ये चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती. तेथेही या विषयावर चर्चा झाली होती. तसेच संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चीनला नुकत्याच दिलेल्या भेटीतही हा विषय चर्चेला आला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.lotto.in/mr/thunderball/results/22-may-2018", "date_download": "2018-12-13T13:21:39Z", "digest": "sha1:C4KW5QPAYH7ALP7ONHOCGG625EDRMW46", "length": 2353, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "थंडरबॉल सोडतीचे निकाल May 22 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nमंगळवार 22 मे 2018\nथंडरबॉल सोडतीचे निकाल - मंगळवार 22 मे 2018\nखाली मंगळवार 22 मे 2018 तारखेसाठीचे थंडरबॉल लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया थंडरबॉल पृष्ठाला भेट द्या.\nमंगळवार 22 मे 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2018 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vegetarian-recipes/veg-recipe-matar-roll-117122600016_1.html", "date_download": "2018-12-13T14:15:14Z", "digest": "sha1:IZGHXXUH3IJPX5SKCZTF775R5HF3AN6L", "length": 9958, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मटार रोल्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n– हिरवे वाटाणे – एक मोठी वाटी\n– उकडलेले बटाटे – दोन-तीन\n– किसलेले चीज – दोन मोठे चमचे\n– खोबरे – अर्धी वाटी\n– हिरव्या मिरच्या – चार\n– एका लिंबाचा रस\n– अर्धा इंच आले\n– एक बारीक़ चिरलेला कांदा\n– साखर – चवीप्रमाणे\n– पावचा बारीक चुरा – आवश्‍यकतेनुसार\nकृती : – सर्वप्रथम उकडलेला बटाटा नीट बारीक स्मॅश करून घ्या.\n– या स्मॅश केलेल्या बटाट्यात मीठ, साखर, लिंबू पिळून घ्या\n– नंतर वाटाणा उकडून बारीक़ करून घ्या.\n– त्यात किसलेले चीज, खोबरे, मिरची, आले, बारीक़ चिरलेला कांदा, मीठ, साखर व लिंबाचा रस पिळा.\n– बारीक केलेल्या बटाट्याच्या सारणाच्या दोन छोट्या आकाराच्या पुऱ्या करून वाटाण्याचे सारण त्यात भरून रोल तयार करा.\n– हा रोल पावाच्या चुऱ्यात घोळवून घ्या.\n– तेलात मंद गुलाबी रंग येईपर्यंत हा रोल तळा.\n– आता हा मटार रोल सॉसबरोबर सर्व्ह करा.\nझणझणीत लाल मिरच्यांचे लोणचे\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nकुकिंग टिप्स : घरच्या भाजीला स्वादिष्ट चव देण्यासाठी काही ...\n* तूर डाळ, चणा डाळ, मूग मोगर जरा-जरा प्रमाणात घ्यावी. धणे, जिरा, हिंग, मेथीदाणा, ...\nदुधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे\nगूळ, चवीसह आरोग्यासाठी देखील खजिना आहे. हे खाण्याने केवळ तोंडाचा स्वादच बदलत नाही तर ...\nपुरुषांपेक्षा स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त होतो, याचे ...\nपुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त असतो. याचे कारण त्यांचे दुहेरी जीवन ...\nमधुमेह आणि लठ्ठपणा दूर करेल आंब्याच्या पानांचा चहा\nएक संशोधनाप्रमाणे आंब्याच्या पानांमधून काढलेल्या अर्कने मधुमेहाचा नैसर्गिक उपचार संभव ...\nपाच प्रकारचे मीठ असतात, आरोग्यानुसार जाणून घ्या कोणते मीठ ...\nकोणता मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणते हानिकारक आहे ते आता स्वत: निवडा. असे म्हटले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-rain-in-nandurbar-and-jalgoan-latest-updates-5983713.html", "date_download": "2018-12-13T14:28:00Z", "digest": "sha1:UYI26Z2HARV5GHZXUQAVA23HCHED6IUA", "length": 6916, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rain in Nandurbar and Jalgoan Latest Updates | नंदुरबार शहरात पावसाच्या हलक्या सरी...जळगाव, बुलडाणा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनंदुरबार शहरात पावसाच्या हलक्या सरी...जळगाव, बुलडाणा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले\nपावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरची काळी पडण्याची शक्यता आहे.\nनंदुरबार/जळगाव/बुलढाणा- राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यात सोमवारी नंदुरबारसह जळगाव, बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाचा पिकांना मोठा फटका बसणार आहे.\nनंदुरबार शहरासह परिसरात सोमवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक पाऊस झाल्याने मिरची व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरची काळी पडण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, कोल्हापूर शहराला सोमवारी मध्यरात्री दोन वाजता मुसळधार पावसाने झोडपले. अर्धा तास शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले आहे. रविवारी दिवसभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तेव्हापासूनच पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातल्याही अनेक भागात जोरदार पाऊस झाला.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..\nमनोहर पर्रीकरांचा आज जन्मदिवस..CM बनल्यानंतर झाले होते पत्नीचे निधन, थोरली सून US रिटर्न तर धाकटी फार्मासिस्ट\nसीएम फडणविसांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस, निवडणूक शपथपत्रात माहिती लपविल्याचे आरोप\nईशा अंबानीच्या लग्नात बायको मीरासोबत पोहोचला शाहिद, पत्नीचा लहेंगा पाहून त्यावरुन नजर हटवू शकला नाही, फोटोग्राफर्स समोरही न्याहाळत होता पत्नीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/round-up-2017/bahubali-2-117122200022_1.html", "date_download": "2018-12-13T12:53:22Z", "digest": "sha1:MW4FMYXHYVNFZXRA2N7RJBZPJFGOTZM5", "length": 11388, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'बाहुबली २' हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'बाहुबली २' हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत\nट्विटरवर २०१७ मध्ये बाहुबली २ हा हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत राहिला. तर याचबरोबर जीएसटी, मन की बात या हॅशटॅगवरही\nचर्चा रंगल्या. वर्षभरात भारतीयांनी केलेल्या ट्वीटमध्ये कोणत्या विषयांवर सर्वाधिक चर्चा रंगली याबाबत ट्विटरने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात मनोरंजन विभागात बाहुबली २ सर्वाधिक चर्चा झालेला विषय असल्याचे समोर आले आहे. तर वृत्त आणि राजकारण या विभागात जीएसटी आणि मन की बात हे दोन हॅशटॅग ट्रेण्डिंग होते. मनोरंजन क्षेत्रात या वर्षी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीने बाजी मारली आहे. दक्षिण भारतातील सूर्या शिवकुमारच्या चित्रपटाच्या पोस्टरचे छायाचित्र असलेले ट्वीट ‘गोल्डन ट्वीट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे २०१७ मध्ये हे ट्वीट सर्वाधिक रीट्वीट करण्यात आले. क्रीडा विभागात भारत पाकिस्तान सामन्यावर सर्वाधिक दहा लाख ८० हजार ट्वीट झाले. तर सर्वाधिक अनुयायी असलेल्या ट्विटरतींच्या यादीत प्रथमच विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांचा पहिल्या दहामध्ये समावेश झाला आहे.\nबहुचर्चित माकडाला मिळाले 'पर्सन ऑफ द इअर' चे नामांकन\nस्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा आघाडीतून बाहेर\nशेतकरी संप : पूर्ण राज्यात प्रथमच शेतकरी संपावर\nराज ठाकरे यांचा पुन्हा परप्रांतियांनवर हल्ला : संताप मोर्चा\nसरकारची सर्वात मोठी घोषणा : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-new-born-baby-heart-sickness-67968", "date_download": "2018-12-13T14:17:38Z", "digest": "sha1:6F4HMZQJAKWIEKAZWNJP734CHOGHEWQJ", "length": 17024, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news new born baby heart sickness मातेने टाकलेल्या ‘त्या’ नवजात शिशूला हृदयरोगाचे निदान | eSakal", "raw_content": "\nमातेने टाकलेल्या ‘त्या’ नवजात शिशूला हृदयरोगाचे निदान\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nमातृहृदयी कर्मचारी-पोलिसांनी स्वीकारली जबाबदारी\nजळगाव - महिन्यापूर्वी नवजात शिशूला सोडून पलायन करणाऱ्या परप्रांतीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल होऊन शोध सुरू असताना ती महिला आलीदेखील... मात्र, नंतर पुन्हा गायब झाली... त्या महिलेच्या मातृहृदयाला बाळाविषयी ‘पाझर’ फुटला नाहीच... अखेर दहा दिवस नवजात शिशू अतिदक्षता विभागाने उपचारांतर्गत बाळाला हृदयरोग असल्याचे निदान झाले अन्‌ रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांच्या मातृहृदयी प्रेमाने या बाळाच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारत सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिलाय...\nमातृहृदयी कर्मचारी-पोलिसांनी स्वीकारली जबाबदारी\nजळगाव - महिन्यापूर्वी नवजात शिशूला सोडून पलायन करणाऱ्या परप्रांतीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल होऊन शोध सुरू असताना ती महिला आलीदेखील... मात्र, नंतर पुन्हा गायब झाली... त्या महिलेच्या मातृहृदयाला बाळाविषयी ‘पाझर’ फुटला नाहीच... अखेर दहा दिवस नवजात शिशू अतिदक्षता विभागाने उपचारांतर्गत बाळाला हृदयरोग असल्याचे निदान झाले अन्‌ रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांच्या मातृहृदयी प्रेमाने या बाळाच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारत सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिलाय...\nमाता, कौन... पिता कौन, नही है पता...\nदेखा नहीं, सुना नही नाम किसीका...\n...असे अर्थपूर्ण बोल असलेल्या नव्वदच्या दशकातील (१९९१) ‘बेनाम बादशाह’ या हिंदी चित्रपटातील या गाण्याच्या उक्तीप्रमाणेच प्रचिती माता-पिता असूनही बेवारस झालेल्या एका नवजात शिशुवर आली आहे. मूळ, उत्तरप्रदेशातील लखाई तालुक्‍यातील अत्यंत गरीब कुटुंबातील रेहाना हेसिराज शेख (वय-२५) ही महिला प्रवासात असताना तिला प्रसववेदना होत असल्याने तातडीने, जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. २५ जुलैस तिने बाळाला जन्म दिला.. मात्र, जन्मत:च बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातच नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. बाळाची प्रकृती सुधारत असताना २८ आणि २९ जुलैस या विभागातील नर्सेस व डॉक्‍टरांनी आईला दूध पाजण्यासाठी पाचारण केले. तेव्हा त्याची आई प्रसूती विभागातून डिस्चार्ज न घेताच निघून गेल्याची माहिती समोर आली. आईच नसल्याने डॉक्‍टर व नर्सेस यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत बाळाच्या दुधाची सोय करून जगवले...\nमातेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर...\nअखेर १३ ऑगस्टला या प्रकरणी बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील कळसकर यांनी फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसांत बाळाला सोडून गेलेल्या रेहाना शेख या महिलेविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. गेले अठ्ठावीस दिवस जिल्हा रुग्णालयातील बालरुग्ण विभागात या बाळावर उपचार सुरू असून नुकतीच त्याची ‘टु-डी इको’ तपासणी केल्यावर त्याला हृदयरोग असल्याचे निदान झाले आहे. अधिकच्या उपचाराला पाठविण्यापूर्वी कायदेशीर बाबी पूर्ण करून गुन्ह्याच्या तपासाधिकारी उपनिरीक्षक कविता भुजबळ, डॉ. स्वप्नील कळस्कर यांनी वरिष्ठांना कल्पना देत नेमकी प्रक्रिया तातडीने राबवून आज सायंकाळी सहाच्या सुमारास शासकीय रुग्णवाहिका-१०८द्वारे पोलिसासह एका डॉक्‍टरांच्या निगराणीत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पुढच्या उपचारासाठी रवाना करण्यात आले.\nजन्मलेल्या बाळाचे अद्यापही नामकरण झालेले नाही, तत्पूर्वीच त्याची आई निघून गेली. अद्यापही तो बेनाम असून त्याच्यासाठी कळवळा करणारी आई व धावपळ करणारे बाबा आज त्याच्या जवळ नसले तरी, शासकीय यंत्रणेनेच त्याची जबाबदारी उचलत या बाळाला जगवण्याचा विडा उचलला असून आज ‘माता कौन पिता कौन...’ची परिस्थिती असली तरी, बरा होऊन मोठा झाल्यावर कदाचित विपरीत परिस्थितीशी यशस्वी लढा देत जिंकलेला ‘बादशाह’ ठरेल, हे आज मात्र सांगता येणे कठीण आहे.\nकर्नाटकच्या एटीएस पथकाची साकळीत चौकशी\nयावल : साकळी (ता. यावल) येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास बंगळूर येथील एटीएसच्या पथकाने साकळी येथे आज चौकशीकामी आणले होते. नालासोपारा स्फोटक प्रकरणी...\nमोदींना पक्षात सगळेजण घाबरतात- सिन्हा\nपुणे : \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज जे भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला \"मुडद्यांचा पक्ष' असे म्हणत...\nसोशल मीडियावर पोलिसांचा वॉच\nपुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्‍चक्री होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे...\nइतिहासाची पदवी घेतलेले नवे आरबीआय गव्हर्नर ट्रोल\nमुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना...\nउद्योजकांनी पाहिला 'ऑरीक'चा पहिला टप्पा\nऔरंगाबाद : दिल्ली मुंबई औद्योगिक क्षेत्रा अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी (ऑरीक) च्या पहिल्या टप्प्याची पाहणी शहरातील...\nश्रीपाद छिंदम शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक (व्हिडिओ)\nनगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारणारा श्रीपाद छिंदम आज (ता.12) शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला. महानगरपालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/lalu-yadav-to-be-sentenced-in-fodder-scam-case-118010300007_1.html", "date_download": "2018-12-13T14:18:31Z", "digest": "sha1:SQ2QIW4KIOIWPFOQZYBCK7NB2FVKLTJS", "length": 9171, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावणार\nचारा घोटाळ्या दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. लालू यांच्यासहीत १६ जणांना २३ डिसेंबरला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चारा घोटाळ्यात दोषी ठरवले होते. पोलिसांनी त्याच दिवशी सर्वांची रवानगी रांची येथील बिरसा मुंडा सेंट्रल कारागृहात केली होती.\nसीबीआय विशेष न्यायालयाने लालू यादव यांना फसवणूक करणे, कट रचणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपा कलम ४२०, १२०-बी आणि पीसी अ‍ॅक्ट १३(२) नुसार दोषी ठरवले होते. १९९४ ते १९९६ दरम्यान देवघर जिल्हा कोषागारातून ८४.५ लाख रूपये काढले गेले होते.\nसीबीआयने या प्रकरणात देवघर कोषागारातून खोटी बिल सादर करून पैसे काढण्यात आल्याचा आरोप सर्वांवर लावला होता. लालू प्रसाद यांच्यावर या प्रकरणाची माहिती असूनही याला आळा न घालण्याचा आरोप आहे.\nचारा घोटाळा प्रकरणावर आज अंतिम निर्णय\nलालू प्रसाद यादव यांचा टोमणा भाजपचे तारुण्य आता संपले\nलालू प्रसाद यादव यांच्या २२ ठिकाणांवर आयकर छापे\nचारा घोटाळा प्रकरणात खटला चालणार\nसंघ व भाजप दलितविरोधी असल्याचे ठळक उदाहरण\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-block-water-proliferate-57445", "date_download": "2018-12-13T13:51:46Z", "digest": "sha1:MTX5GV6OFNHX2J3U627755HX3VZO5JJK", "length": 15616, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news block of water proliferate आता झिरपणारे ‘ब्लॉक’ | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 5 जुलै 2017\nपाणी साचणाऱ्या रस्त्यांवर महापालिकेचे नियोजन\nपुणे - पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी जमिनीत झिरपण्याच्या उद्देशाने आता रस्त्यालगत ‘पोरस ब्लॉक’ बसविण्याचा प्रयोग महापालिका प्रशासन करणार आहे. या ‘ब्लॉक’मुळे पाणी जमिनीत झिरपत असल्याचे प्राथमिक चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. वर्दळीच्या आणि प्रमुख मात्र, ज्या रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्‍यता आहे, अशा रस्त्यालगत प्राधान्याने हे ब्लॉक बसविले जाणार आहेत. त्याकरिता, रस्त्यालगतची रचनाही बदलण्यात येणार आहे. तळजाई पठारावर हे ब्लॉक बसविले असून, तो प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसून आले आहे.\nपाणी साचणाऱ्या रस्त्यांवर महापालिकेचे नियोजन\nपुणे - पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी जमिनीत झिरपण्याच्या उद्देशाने आता रस्त्यालगत ‘पोरस ब्लॉक’ बसविण्याचा प्रयोग महापालिका प्रशासन करणार आहे. या ‘ब्लॉक’मुळे पाणी जमिनीत झिरपत असल्याचे प्राथमिक चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. वर्दळीच्या आणि प्रमुख मात्र, ज्या रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्‍यता आहे, अशा रस्त्यालगत प्राधान्याने हे ब्लॉक बसविले जाणार आहेत. त्याकरिता, रस्त्यालगतची रचनाही बदलण्यात येणार आहे. तळजाई पठारावर हे ब्लॉक बसविले असून, तो प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसून आले आहे.\nशहराच्या विविध भागातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची पाहणी करून पोरस ब्लॉक बसविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे. पुढील महिनाभरात किमान दोन रस्त्यालगत हे ब्लॉक बसविण्याचे प्रयत्न आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nशहर आणि परिसरात सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यात, पाचशेहून अधिक किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचाही समावेश आहे. मात्र, रस्त्यांची बांधणी करताना, जुन्या आणि नव्या रस्त्यांवर सखल भाग असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाण्याची डबकी साचतात. तासन्‌तास रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघाताच्या घटनाही घडतात. त्यामुळे रस्त्यांच्या बांधणीबाबत प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाणी साचते, ते झिरपण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या ‘पोरस ब्लॉक’चा पर्याय निवडण्यात आला आहे.\nमहापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, ‘‘साचलेले पाणी जमिनीत झिरपावे, यासाठी पोरस ब्लॉकचा प्रयोग करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ते बसविले आहेत. त्याच्या तपासण्या सुरू आहेत. ब्लॉक बसविण्याचे नियोजन प्राथमिक टप्प्यात आहे. ते अधिकाधिक उपयुक्त ठरावेत, याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी ब्लॉक बसविताना, रस्त्यालगतची रचना बदलण्याचा प्रयत्न असेल.’’\nसिमेंट काँक्रीटऐवजी खडीचा वापर\nसध्या रस्त्यालगत सिमेंट ब्लॉक बसविले आहेत. संपूर्ण रस्ता खोदण्यापेक्षा रस्त्यालगतच्या भागाची खोदाई करता यावी हा सिमेंट ब्लॉक बसविण्यामागचा उद्देश आहे. मात्र, या ब्लॉकच्या खाली, सिमेंट काँक्रीट असल्याने पाणी झिरपत नाही. परंतु, पोरस ब्लॉक बसविताना त्याच्या खाली केवळ खडीचा वापर करण्यात येणार आहे. ज्यामुळे ब्लॉकमधून पाणी सहज झिरपू शकेल.\nपुणे : देशात अठाराव्या शतकात विस्तारलेल्या मराठा साम्राज्याच्या कारभारचे केंद्र असलेली शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झालेली आहे. मात्र,...\nकॉंग्रेस नेत्यांचा जनाधार तोळामास\nमुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या...\nविकासकामांमुळे उपनगरे होताहेत स्मार्ट\nपिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा...\nस्मार्ट घड्याळे खरेदीचा विषय तहकूब\nपिंपरी - महापालिका आरोग्य विभागाचे स्वच्छतेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी अधिकारी, सफाई कर्मचारी आणि स्वच्छताविषयक ठेकेदाराकडील कामगारांसाठी...\nपुण्यातील अनेक लॉजेस्‌, मंगल कार्यालय, ब्युटी पार्लरची नोंदच नाही\nयेरवडा : शहरातील अनेक लॉजेस्‌, मंगल कार्यालये, ब्युटी पार्लर, सलून, रसवंतीगृह, पान टपरी असो की अंडीविक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या...\nपालिका शाळेतील मुलांची विमानतळ सफर\nपनवेल : पनवेल महापालिका व \"द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/khed-shivapur-pune-news-katraj-ghat-road-65968", "date_download": "2018-12-13T14:04:02Z", "digest": "sha1:4FNVXTGCMH74RCD4OEEFN76DMPWK5ZQL", "length": 11531, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "khed shivapur pune news katraj ghat road कात्रज घाटरस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण | eSakal", "raw_content": "\nकात्रज घाटरस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण\nशनिवार, 12 ऑगस्ट 2017\nखेड शिवापूर - कात्रज घाटातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे त्रासदायक झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.\nखेड शिवापूर - कात्रज घाटातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे त्रासदायक झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.\nकाही महिन्यांपूर्वी कात्रज घाटातील जुना बोगदा-भिलारवाडीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने हा रस्ता सुस्थितीत आहे. मात्र शिंदेवाडी हद्दीतील आणि भिलारवाडी ते कात्रज पर्यंतचा घाट रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या ठिकाणच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे त्यांत पाणी साचून अपघात होत असून येथील वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. दरवर्षी या ठिकाणी खड्ड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र माती आणि मुरूम टाकून खड्डे बुजविण्यापलीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग काही उपाययोजना करत नाही. या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.\nग्रामस्थांनी बांधले स्वखर्चाने बंधारे\nजळगाव - गिरणा नदीच्या शेवटच्या भागातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द व फुपनगरी या गावांमधील शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे संरक्षित पाणी उपलब्ध...\nपुणेेेे : 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये दहशत\nखेड-शिवापूर (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून एका मोटारीच्या आडवा आलेल्या वाघाचा व्हिडिओ कात्रज घाटातील असल्याचे सांगून सोशल मिडीयावर...\nमंचरला देशभक्त हुतात्मा बाबू गेनू प्राणज्योतीचे स्वागत\nमंचर (पुणे) : येथील शिवाजी चौकात बुधवारी (ता. 12) सकाळी देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्राणज्योतीचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्यात आले. हुतात्मा...\nगॅसने भरलेला टॅंकर ओढ्यात\nचाकण - खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत चाकण- तळेगाव राज्य मार्गावर सोमवारी (ता. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास इंडियन ऑइल कंपनीचा गॅसचा टॅंकर...\nदेहूरोडमध्ये शिस्तीसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू\nदेहू - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेत देहू आणि देहूरोडचा पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतून शहरी पोलिस हद्दीत समावेश झाला. त्यामुळे देहूरोड...\nगांधीजीचं शेती विषयीचं शहाणपण आमच्या लक्षातच आलं नाही - अभय भंडारी\nमंगळवेढा - समाज आज आनेक व्याधींनी जर्जर झालेला आहे. जेवणाच्या ताटातील अन्न शुद्ध नाही. विषारी किटकनाशकं वापरल्यामुळे काहीही शुद्ध राहिलं नाही. आपण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/women-in-saudi-arabia-get-opportunity-to-watch-football-matches-1616013/", "date_download": "2018-12-13T13:29:50Z", "digest": "sha1:5ITV664KGWTCDVUY3RWZWKCQFKT3R4OL", "length": 12448, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Women in Saudi Arabia get opportunity to watch football matches | सौदी अरेबियात महिलांना प्रथमच फुटबॉल सामने पाहण्याची संधी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nसौदी अरेबियात महिलांना प्रथमच फुटबॉल सामने पाहण्याची संधी\nसौदी अरेबियात महिलांना प्रथमच फुटबॉल सामने पाहण्याची संधी\nमहिलांवर फुटबॉल स्टेडियममध्ये जाण्यावर निर्बंध होते, ते तेथील राजवटीने अलीकडेच उठवले आहेत.\nसौदी अरेबियात प्रथमच महिलांना फुटबॉल स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. म\nसौदी अरेबियात प्रथमच महिलांना फुटबॉल स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. महिलांवर फुटबॉल स्टेडियममध्ये जाण्यावर निर्बंध होते, ते तेथील राजवटीने अलीकडेच उठवले आहेत. महिलांना मोटार चालवण्यास व चित्रपटगृहात जाण्यास बंदी होती तीही उठवण्यात आली आहे. काल जेद्दाह स्टेडियममध्ये झालेला सामना पाहण्यासाठी महिला गॉगल व सैलसर बुरखा घालून आल्या होत्या. त्यांचा पोशाख पारंपरिक काळ्या रंगाचा होता. राजपुत्रे महंमद बिन सलमान यांनी गेल्या वर्षी महिलांवरील अनेक निर्बंध उठवले होते. महिलांसाठी खुला करण्यात आलेला पहिला फुटबॉल सामना अल अहली व अल बतिन या दोन लीग क्लबमध्ये जेद्दाह येथे झाला. तेथील पर्ल स्टेडियममध्ये या महिला त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आल्या होत्या, काही जणी एकटय़ाही आल्या.\nमहिला व पुरूष यांच्यादरम्यान काचा लावण्यात आल्या होत्या. त्यांना वेगवेगळे बसवण्यात आले होते. सलेह अल झियाजी यांनी त्यांच्या तीन मुलींना सामना पाहण्यासाठी आणले होते. माझ्या मुलींचा सामना पाहायला मिळणार यावर विश्वास बसत नव्हता. रात्री आठ वाजता सामना सुरू झाला. लामया खालेद नासेर या फुटबॉल प्रेमी युवतीने सांगितले की, फुटबॉलचा सामना पाहायला मिळाला ही अभिमानाची बाब आहे. याचा अर्थ आता आमचे भवितव्य उज्ज्वल आहे. शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक होता त्यात मूलभूत बदल दिसून आले, असे रूवाद्या अली कासेम हिने सांगितले.\nगेल्याच आठवडय़ात महिलांना शनिवार व गुरुवारचे सामने पाहण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय दिनानिमित्त रियाध येथे महिलांना फुटबॉल स्टेडियममध्ये येण्यास परवानगी देण्यात आली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/palakatvacha-nav-kshitij-news/article-by-sangeeta-banginwar-on-adoptive-child-1598096/", "date_download": "2018-12-13T13:38:58Z", "digest": "sha1:KRF6GV76ITFB3VTMRB62CT5HFKP2AWM7", "length": 24323, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article by Sangeeta Banginwar on Adoptive child | दत्तक प्रक्रियेचं वर्तुळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nपालकत्वाचं नवं क्षितिज »\nविकास हा कर्नाटकात राहतो, व्यवसायाने वकील.\nविकास हा कर्नाटकात राहतो, व्यवसायाने वकील. ‘पूर्णाक’ या आमच्या संस्थेचा व्यकंटेश हा विकासचा महाविद्यालयीन मित्र. त्यावेळेस कधी हे दोघं दत्तक याविषयी बोलले नाहीत, परंतु विकासने जेव्हा दत्तक प्रक्रियेतून मूल घरी आणण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तो व्यंकटेशशी बोलला आणि ‘पूर्णाक’मध्ये सामील झाला. विकासचा प्रवास तसा थोडासा वेगळा, परंतु मला त्याच्या प्रवासात बरेच कंगोरे जाणवले जे वाचकांना नक्कीच काहीतरी देऊन जातील म्हणून हा लेखप्रपंच. मी विकासला विचारले, ‘‘तुझ्या दत्तक प्रक्रियेबद्दल आणि त्यानंतरचा तुझा प्रवास याबद्दल सविस्तर सांगशील का’’ विकास अगदी मनापासून मोकळेपणानं बोलला.\nविकास म्हणाला, ‘‘माझ्या आईचं लग्न झालं आणि फारशी वाट न बघता मी जन्माला आलो. सगळं काही व्यवस्थित चालू होतं, मी जेमतेम एक-दीड वर्षांचा असताना अचानक माझे बाबा वारले. त्यानंतर आजोबा आईला आणि मला घेऊन त्यांच्या घरी आले. थोडय़ाच दिवसांत त्यांनी आईचं दुसरं लग्न करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे तिचं दुसरं लग्न झालं. मी मात्र आजोबांच्या घरीच राहावं, असं लग्नाच्या आधी ठरलं होतं, परंतु बाबांनी आजोबांना विनंती करून मलाही घरी आणलं. पुढं त्यांनी रीतसर दत्तक प्रक्रिया करून कायदेशीर माझं पालकत्व स्वीकारलं. माझी जन्मदात्री आणि आई एकच आहे परंतु बाबांनी मला दत्तक घेतलं. त्याअर्थी मी दत्तकच.\nआमचं हे नवीन कुटुंब एकत्र होतं, त्यामुळं घरात आजी, काका-काकू आणि भावंडं असे सगळे असायचे. माझे बाबा हे कर्ते पुरुष, ते सतत कामात व्यग्र असायचे त्यामुळे माझ्यासोबत ते फारसा वेळ कधी देऊ शकले नाही. लग्नानंतर त्यांना अजून एक अपत्य झालं तो म्हणजे माझा धाकटा भाऊ. लहानपणी अर्थात मला हे माहीत नव्हतं. आईला नेहमी वाटायचं आपण विकासला सगळं सत्य सांगावं, परंतु बाबांचं नेहमी म्हणणं असायचं, ‘तो माझा आहे त्यामुळं दत्तकप्रक्रियेबद्दल सांगायची काहीही आवश्यकता नाही.’ आई दरवेळेस गप्प राहायची. परंतु का कोण जाणे मला माझ्या एका काकांकडून आणि आजीकडून बऱ्याचदा वेगळी वागणूक मिळायची. नक्की मला त्यांचं बोलणं आठवत नाही, परंतु माझ्याशी आणि खरं तर आईशी पण त्यांचं वागणं आणि बोलणं हे बाकी भावंडांपेक्षा नक्की वेगळं वाटायचं. आता मागं वळून विचार केला तर वाटतं बहुतेक बाबा कर्ते असल्यामुळं धाकाने ते उद्धटपणे वागायचे नाहीत, नाहीतर कदाचित आईला त्यांनी सळो की पळो केलं असतं. एकदा शाळेत माझा मित्र म्हणाला, ‘तुझा रक्तगट तुझ्या आईबाबांपेक्षा वेगळा कसा काय त्यांनी तुला दत्तक घेतलं का त्यांनी तुला दत्तक घेतलं का’ हे एक वाक्य एवढं मनात कोरलं गेलं की आजही तो प्रसंग डोळ्यासमोर येतो. घरात तसेही नेहमीच वाद चालू असायचे, मुखत्वे हे वाद आर्थिक बाबींवरून असायचे. लहानपणापासून घरात शांतता किंवा फारसं खेळीमेळीचं वातावरण असल्याचं मला आठवत नाही. त्यामुळं मला बाकी कुणाचं वागणं खटकलं तरी आई किंवा बाबांना जाऊन सांगायला कधी आवडलं नाही. वाटायचं, काळजीचा बोजा कमी आहे का यांना की त्यांना अजून आपण या गोष्टी सांगून त्यात भर घालायची. या विचारांमुळं झालं असं की, मी थोडा अंतर्मुख व्हायला सुरुवात झाली. स्वत:चा स्वत:वरील विश्वास कमी होऊ लागला. आयुष्यात आपल्याला नेमकं काय हवंय याचा विचार कधी करता आला नाही. घरातील वातावरणाचा एवढा परिणाम झाला की वाटायचं मोठं झालं की खूप पैसे कमवायचे, कारण पैशानं सगळ्या अडचणी दूर होऊ शकतात, हे मनात पक्क बसलं होतं. अर्थात जेव्हा कमवायला लागलो तेव्हा लगेच जाणवलं आपल्या या विचारात काही तथ्य नाही.\nपुढे मी दहावीत असताना आईबाबा यांनी स्वत:चा वेगळा संसार सुरू केला. पण त्याच वेळी मी बारावीनंतर शिकायला बाहेर पडलो. त्यामुळं परत आईबाबांसोबतचा वेळ तसा कमीच मिळायचा. बारावीनंतर मी कायदेतज्ज्ञ व्हायचं ठरवलं, इथं माझी ओळख व्यंकटेशसोबत झाली. वसतिगृहात दोन वर्ष आम्ही एकाच खोलीत राहायचो. पुढे मी मुंबईत नोकरी सुरू केली. दरम्यानच्या काळात बहुतेक आईबाबांशी बरेचदा बोलायची की विकासला आपण पूर्ण सत्य सांगू या आणि बाबांनी दरवेळेस तिला ‘नाही’ असंच उत्तर दिलं. परंतु तिनं मनात ठरवलं असावं की मी नोकरीला लागलो की आपण हे विकासला नक्की सांगू या. तिची धारणा अशी असावी की शिक्षण संपून मुलं आपल्या पायावर उभे राहिले की मानसिकदृष्टय़ा ते सगळं झेलायला तयार असतात. खरं तर तिचं हे वाटणं मला फारसं योग्य वाटत नाही. मुलांना लहानपणापासून सत्य सांगितलं तर नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. दुसरी बाजू अशीही आहे की, बाहेरचे लोक कधी ना कधी याविषयी बोलणारच आणि ते अर्धसत्य असतं.\nमी पंचवीस वर्षांचा असताना आईनं मला हे सगळं सत्य सांगितलं. ऐकल्यानंतर मला फार मोठा मानसिक धक्का बसला असं काही झालं नाही. ‘हे मला काही प्रमाणात माहीत होतंच फक्त आईनं सांगितलं त्यामुळं त्यातील सत्यता कळली, एवढंच पण एक प्रश्न मात्र प्रकर्षांने छळत राहिला की कोण आहेत आपले जन्मदाते पिता पण एक प्रश्न मात्र प्रकर्षांने छळत राहिला की कोण आहेत आपले जन्मदाते पिता’ परंतु या दरम्यान मी आधीच एका मानसिक धक्क्यातून स्वत:ला सावरत होतो, त्यामुळं थोडय़ाच दिवसात मला जास्त त्रास होऊ लागला. स्वत:वरचा विश्वास एकदम कमी झाला, आपण काहीच कामाचे नाहीत, असं सारखं वाटायचं. काही काळ नैराश्यात गेला. सगळ्याच नात्यांत काही तथ्य नाही असं वाटायचं. थोडय़ा महिन्यांनी परत स्वत:ला कामात गुंतवून घेतलं.\nआईला ज्यावेळेस मी माझ्या जन्मदात्या पित्याबद्दल विचारतो, त्यावेळेस ती नेहमीच म्हणते, ‘विकास, ज्या घरात तुझी आणि माझी हेटाळणी झाली तिथं तू परत गेलास तर त्यांचा नकार आणि अस्वीकार याशिवाय तुला काही अनुभवायला मिळणार नाही.’ बाबांशी या विषयावर मी एकदाच बोललो, त्याचं म्हणणं होतं, ‘सगळं काही छान चालू आहे, त्यामुळं तुला तुझ्या जन्मदात्या पित्याचा शोध का घ्यावासा वाटतो परंतु विकास जर तुझी तशी इच्छा असेल तर मी तुला पूर्ण सहकार्य करीन.’ मी पण थोडा विचार केला, आईबाबांनी आपल्यासाठी सगळं केलं, जे मला करायचं होतं त्यात त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. आज मी जो काही आहे ते फक्त त्यांच्यामुळे.’ मी ठरवलं, जर आईबाबांना त्रास होणार असेल तर मग कशाला या शोधाच्या मागे लागू परंतु विकास जर तुझी तशी इच्छा असेल तर मी तुला पूर्ण सहकार्य करीन.’ मी पण थोडा विचार केला, आईबाबांनी आपल्यासाठी सगळं केलं, जे मला करायचं होतं त्यात त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. आज मी जो काही आहे ते फक्त त्यांच्यामुळे.’ मी ठरवलं, जर आईबाबांना त्रास होणार असेल तर मग कशाला या शोधाच्या मागे लागू शिवाय बाबा नव्हतेच या जगात, त्यामुळं नको शोध घ्यायला, असं ठरवून टाकलं.’\nज्यावेळेस माझ्या लग्नाचं ठरत होतं त्यावेळेस हा विषय बोलायची गरज नाही, असं आईबाबांना वाटलं. परंतु मी माझ्या होणाऱ्या बायकोला आणि तिच्या घरच्यांना सगळी कल्पना दिली. अर्थात त्यांना यात काहीच वावगं वाटलं नाही आणि आम्ही गेली चार वर्ष सुखाने संसार करतोय. सुरुवातीला मी तिला म्हणायचो, आपण स्वत:च्या मुलाचा विचार नको करायला. त्यापेक्षा संस्थेमधील चार-पाच मुलांचा खर्च उचलून त्यांच्या आयुष्याचं भलं करू या. सुरुवातीला तिला ते पटलं, परंतु हळूहळू तिला स्वत:ला मातृत्व अनुभवायचं आहे हे जाणवू लागलं. मला मूल नको असं जरी नसलं तरी हवंच असंही कधी फारसं वाटायचं नाही. खरं तर मला लहान मुलांबद्दल प्रचंड प्रेम, जिव्हाळा आहे. तिची इच्छा आणि कदाचित मलाही आतून जाणवलं की आपलं मूल हे दत्तक प्रक्रियेतून घरी येऊ देत. हे जेव्हा मी तिच्याशी बोललो, त्यावेळेस तिलाही हे चटकन पटलं. काराच्या साइटवर अर्ज भरला आणि लगेच व्यंकटेशशी बोललो. सध्या आम्ही आमचं बाळ घरी येण्याची आतुरतेनं वाट बघतोय. मला विश्वास आहे की मी आणि माझी बायको एक चांगले आईबाबा नक्की होऊ. ‘पूर्णाक’च्या माध्यमातून दत्तक पालकत्वासाठी आम्हाला खूप मदत होईलच तसंच आलेल्या आमच्या बाळाला ‘पूर्णाक’मुळे मोठा परिवार मिळेल.’’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/table-tennis-tables/latest-table-tennis-tables-price-list.html", "date_download": "2018-12-13T13:29:15Z", "digest": "sha1:23X536C6ZNFDKM3FSCTS62CP3UIQEG6O", "length": 11465, "nlines": 259, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या टेबले टेनिस टेबल्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest टेबले टेनिस टेबल्स Indiaकिंमत\nताज्या टेबले टेनिस टेबल्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये टेबले टेनिस टेबल्स म्हणून 13 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 8 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक स्टॅग चॅम्पिअनशिप रोल व टेबले टेनिस टेबले विथ ७५म्म व्हील्स & लेव्हलर 29,250 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त टेबले टेनिस गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश टेबले टेनिस टेबल्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nशीर्ष 10 टेबले टेनिस टेबल्स\nताज्या टेबले टेनिस टेबल्स\nस्टॅग चॅम्पिअनशिप रोल व टेबले टेनिस टेबले विथ ७५म्म व्हील्स & लेव्हलर\nदोनेक यंग चॅम्प सेट 150 टेबले टेनिस सेट\nदोनेक टीम 707 टेबले टेनिस टेबले\nदोनेक टीम 505 टेबले टेनिस टेबले\nदोनेक चॅम्प 202 टेबले टेनिस टेबले\nस्टिंग मेगा आई कंस टेबले टेनिस टेबले\nस्टिंग त्रिवफ टेबले टेनिस टेबले\nटेबले टेनिस रोबो पोंग 2050 न्यूग्य रोबोट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/vodaphone-new-plan-117122500005_1.html", "date_download": "2018-12-13T13:25:14Z", "digest": "sha1:7XF46TURPKGAWM62KYGO7RRB4VETAPOY", "length": 10456, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "व्होडाफोनचा नवा प्लॅन, 198 रुपयात दररोज 100 मेसेज, 1GB डेटा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्होडाफोनचा नवा प्लॅन, 198 रुपयात दररोज 100 मेसेज, 1GB डेटा\nरिलायन्स जिओने ‘हॅप्पी न्यू ईयर 2018 प्लॅन’ची घोषणा केल्यानंतर लगेच व्होडाफोनने हे प्लॅन आणत जोरदार टक्कर दिली आहे.\nव्होडाफोनच्या नव्या प्लॅनमध्ये पहिला प्लॅन 198 चा आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि दररोज 1GB 4G/3G डेटा मिळणार आहे. व्होडाफोनच्या केवळ प्रीपेड ग्राहकांनाच या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.\nसोबतच 198 शिवाय व्होडाफोनने प्रीपेड ग्राहकांसाठी 229 चा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्येही 198 च्या प्लॅनप्रमाणेच सुविधा मिळतील, मात्र 1GB डेटाऐवजी दररोज 2GB डेटाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. म्हणजेच महिन्याला ग्राहकांना 56GB डेटा मिळणार आहे.\nदरम्यान, एअरटेलनेही 199 चा प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये 28 दिवसांसाठी दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि दररोज 1GB 4G/3G डेटा मिळणार आहे.\nया गोष्टीतही भारत आघाडीवर\nजिओ ने लाँच केले हॅपी न्यू इअर ऑफर, मिळेल जास्त डेटा\nस्मार्टफोनमधली स्मार्ट सेटिंग्ज माहित आहे का\nजीएसटी रिटर्न भरणाऱ्याची 'लेट फी' माफ\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-13T14:39:50Z", "digest": "sha1:3UB7PK4ZETY36N22D3SS2INWRPZNZWJI", "length": 9596, "nlines": 110, "source_domain": "mahaenews.com", "title": "बीआरटी मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार, दोन जखमी | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news बीआरटी मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार, दोन जखमी\nबीआरटी मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार, दोन जखमी\nपिंपरी – सांगवी-किवळे बीआरटी मार्गावर रावेत येथील भोंडवे वस्ती भागात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर रावेत येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उस्मान अली शेख (वय 38, रा पवारनगर ,थेरगाव ) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव असून विजयकुमार अरविंदकुमार ( वय 19 ) व फरहान खान ( वय 19 , दोघे राहणार विकासनगर , किवळे ) हे दोघे अपघातात जखमी झाले आहेत.\nदेहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकासनगर ( किवळे ) येथील अक्सा मस्जिदचे मौलाना उस्मान अली शेख हे दुचाकीवरून रावेतबाजूकडून विकासनगरच्या दिशेने येत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीची जोरदार धडक बसली.या अपघातात शेख हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित करण्यात आले. दुसऱ्या दुचाकीवरील दोघे युवकही अपघातात जखमी झाले असून त्यांना रावेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.\nशिक्षण समिती सभापतींसह कार्यकारी अभियंत्यासाठी टाटांची झेस्ट गाडी खरेदी करणार\nकृषि उत्पन्न बाजार समितीत बसवणार धान्य चाळणी यंत्र\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahapanan.maharashtra.gov.in/1008/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-12-13T12:58:49Z", "digest": "sha1:VXCYNLKYSMBIW6P6JIDTYDWEQLJPDZZ4", "length": 4316, "nlines": 92, "source_domain": "mahapanan.maharashtra.gov.in", "title": "पुरस्कार आणि कामगिरी-पणन संचालनालय,महाराष्ट्र राज्य, भारत", "raw_content": "\nमाहितीचा अधिकार अधिनियम माहिती\nमाहितीचा अधिकार कलम 4-(1)( ब)\nतुम्ही आता येथे आहात :\nकृउबास विभाग निहाय विगतवारी\nकृउबास घाऊक बाजार यंत्रणा\nकृषी उत्पन्न बाजार समिती नकाशा, ठिकाण\nबाजार सुधारणा जलद दुवे\nपणन आणि प्रक्रिया संस्था जलद दुवे\nपणन आणि प्रक्रिया संस्था दृष्टिक्षेप\nकापुस जिनिंग आणि प्रेसिंग दृष्टिक्षेप\nग्राहक सहकारी संस्था दृष्टिक्षेप\nफळे व भाजीपाला संस्था दृष्टिक्षेप\nखरेदि-विक्रि सहकारी संस्था दृष्टिक्षेप\nपणन आणि प्रक्रिया संस्था माहिती यंत्रणा\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम\nसंत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान\nएम एस ए एम बी\nएकूण दर्शक: १२९४१३९९ आजचे दर्शक: १३००३\nह्या संकेतस्थळाचे स्वामित्व हक्क पणन संचनालय, महाराष्ट्र शासन, भारत' विभागाकडे सुरक्षित आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-metro-project-three-tender-eligible-64175", "date_download": "2018-12-13T14:09:52Z", "digest": "sha1:26TOLJ4ROOVLCCTHMWRSR4N76ZAPYZKI", "length": 15260, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news metro project three tender eligible मेट्रो प्रकल्पासाठी तिन्ही निविदा पात्र | eSakal", "raw_content": "\nमेट्रो प्रकल्पासाठी तिन्ही निविदा पात्र\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nपीएमआरडीएच्या हिंजवडी- शिवाजीनगर मार्गाबाबत गित्ते यांची माहिती\nपीएमआरडीएच्या हिंजवडी- शिवाजीनगर मार्गाबाबत गित्ते यांची माहिती\nपुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पासाठी आलेल्या तिन्ही कंपन्यांच्या निविदा पात्र ठरल्या असून, डिसेंबरअखेरपर्यंत त्यापैकी एका कंपनीला हे काम देण्यात येईल, असे पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी बुधवारी सांगितले. या प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी मेट्रो मार्गालगतची 22 हेक्‍टर जागा मिळावी, असा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nशिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. त्यासाठी पीएमआरडीएकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. तीन कंपन्यांनी निविदा भरल्या असून, पूर्वपात्रता फेरीत त्या पात्र ठरल्या आहेत.\nदरम्यान, प्रकल्पाच्या कामाचा संबंधित कंपन्यांशी करारनामा करण्यापूर्वी तांत्रिक, आर्थिक, कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी ट्रान्झिट ऍडव्हायजर नेमण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. त्यासाठी आठ कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. नेमणूक केलेली कंपनी पीपीपी मॉडेलचा करारनामा कसा असावा, या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. प्रकल्प राबविताना आणि भविष्यात तो चालविताना कोणतीही अडचण येऊ नये, हा त्यामागील उद्देश असल्याचेही गित्ते यांनी सांगितले.\nकेंद्राकडून वीस टक्के निधी मंजूर\nकेंद्र सरकारने या प्रकल्पासाठी वीस टक्के निधीला नुकतीच मान्यता दिली आहे. याशिवाय संचलनातील तूट भरून काढण्यासाठी या मेट्रो मार्गावरील 23 स्टेशनचे ब्रॅंडिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी काही कंपन्यांशीही संपर्क साधण्यात आला आहे. हिंजवडीतील चार स्टेशनचे ब्रॅंडिंग करण्याची तयारी इन्फोसिस या कंपनीने दर्शविली आहे. अन्य कंपन्याही यासाठी पुढे येत आहेत. त्यांच्यापुढे दरमहा भाडे अथवा \"वन टाइम पेमेंट' असे दोन पर्याय ठेवण्यात येणार आहेत. प्रकल्प गतीने मार्गी लावण्यासाठी \"वॉर रूम'मध्ये त्याचा समावेश करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आल्याचेही गित्ते यांनी सांगितले.\nम्हाळुंगेत 250 हेक्‍टरवर टीपी स्कीम\nया मेट्रो प्रकल्पाला निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मेट्रो मार्गालगतच्या 22 हेक्‍टर जमिनीची सरकारकडे मागणी केली आहे. ही जागा मिळाल्यानंतर ती संबंधित कंत्राटदार कंपनीला 35 वर्षे भाडेकराराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यातून संचालनातील तूट भरून काढण्यात येणार आहे. याशिवाय म्हाळुंगे येथील 250 हेक्‍टरवर पहिली टीपी स्कीम राबविण्यात येणार आहे. त्यातून 50 एकर जागा पीएमआरडीएला मिळणार आहे. त्या जागा आयटी कंपन्यांना भाडेकरारावर उपलब्ध करून देऊन त्यातूनही निधी उभारण्याची योजना आहे.\nविकासकामांमुळे उपनगरे होताहेत स्मार्ट\nपिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा...\nहिंजवडीत दररोज सव्वालाख वाहने\nपिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील ठराविक रस्त्यांवर रहदारी वाढत असल्याचे पुणे...\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन - सीएमपी) तयार...\nनऊ डिसेंबर रोजी १८ हजार पुणेकर धावणार\nपुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ...\nपीएमआरडीए मेट्रोच्या कामाला शहर सुधारणा समितीची मंजुरी\nपुणे - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम महापालिकेच्या हद्दीत सुरू करण्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणास (पीएमआरडीए...\nपिंपरी-चिंचवड शहरात आणखी तीन बीआरटी रोड\nपिंपरी - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तीन बीआरटी मार्गांचा आराखडा तयार केला आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/brussels-news-google-fine-55779", "date_download": "2018-12-13T14:16:32Z", "digest": "sha1:C6V7IJ4WGMZOZM6BTLT3LVZ2W6LLWMZU", "length": 13197, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "brussels news google fine गुगलला 2.4 अब्ज युरोचा दंड | eSakal", "raw_content": "\nगुगलला 2.4 अब्ज युरोचा दंड\nबुधवार, 28 जून 2017\nविश्‍वासभंग केल्याने युरोपीय समुदायाच्या स्पर्धा आयोगाची कारवाई\nब्रुसेल्स : विश्‍वासभंग केल्याबद्दल गुगल कंपनीला युरोपीय समुदायाने तब्बल 2.4 अब्ज युरोचा विक्रमी दंड मंगळवारी ठोठावला. याआधी अमेरिकेतील चिप निर्माती कंपनी इंटेलला 1.06 अब्ज युरोचा दंड युरोपीय समुदायाने केला होता.\nविश्‍वासभंग केल्याने युरोपीय समुदायाच्या स्पर्धा आयोगाची कारवाई\nब्रुसेल्स : विश्‍वासभंग केल्याबद्दल गुगल कंपनीला युरोपीय समुदायाने तब्बल 2.4 अब्ज युरोचा विक्रमी दंड मंगळवारी ठोठावला. याआधी अमेरिकेतील चिप निर्माती कंपनी इंटेलला 1.06 अब्ज युरोचा दंड युरोपीय समुदायाने केला होता.\nया कारवाईविषयी बोलताना युरोपीय समुदायाच्या स्पर्धा आयोगाच्या प्रमुख मार्गारेट वेस्टागेर म्हणाल्या, की गुगलने बाजारपेठेतील आघाडीच्या स्थानाचा गैरफायदा घेतला. जगातील सर्वांत प्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या गुगलने स्वत:च्या विक्रीसेवांना सर्चमध्ये झुकते माप दिले आहे. युरोपीय समुदायाच्या विश्‍वासभंगविरोधी कायद्यांतर्गत हे बेकायदा ठरते. गुणवत्ता आणि नावीन्य या निकषावर गुगलने अन्य कंपन्यांना स्पर्धा करण्याची संधी यामुळे डावलली आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे युरोपमधील ग्राहकांना योग्य आणि नावीन्यपूर्ण सेवा मिळण्यापासून वंचित ठेवले. या प्रकरणी गुगलविरोधात 2010 मध्ये तीन खटले दाखल झाले होते.\nस्पर्धा आयोगाने सांगितल्यानुसार, गुगलने व्यावसायिक पद्धतीत बदल करण्याची सूचना करण्यात आली आहे. गुगलला झालेला दंड हा कंपनीच्या गेल्या वर्षीच्या एकूण महसुलाच्या दहा टक्के आहे. गुगलने गुगल शॉपिंगला प्राधान्य देण्याची पद्धत बंद करावी, असे स्पर्धा आयोगाने म्हटले आहे.\nबड्या अमेरिकी कंपन्यांवरही कारवाई\nस्टारबक्‍स, ऍपल, ऍमेझॉन आणि मॅकडोनाल्ड या बड्या अमेरिकी कंपन्यांविरोधातही युरोपीय समुदायात खटले दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईची होण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या गुगलवर कारवाई होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.\n#PUBGFad ‘पबजी’चे ‘फॅड’; तरुणाई ‘मॅड’\nपुणे - ‘गुगल प्ले- स्टोअर’वर यंदा सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ‘पबजी’ गेमने तरुणांसह शालेय विद्यार्थ्यांनाही अक्षरशः वेड लावले आहे. फेसबुक आणि यूट्यूबवर गेम...\nव्हॉट्‌सऍपची पेमेंट सुविधा लवकरच \nनवी दिल्ली : फेक न्यूजप्रकरणी टीकेचा सामना केल्यानंतर \"व्हॉट्‌सऍप' आता भारतात आपल्या पेमेंट सुविधेचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे...\nआता गुगल मॅपवरही 'मंदिर यही बनेगा'\nपुणे- सध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. हा मुद्दा चर्चेत असतानाचा आता, गुगल मॅपवरही 'मंदिर यही बनेगा' चे लोकेशन मिळू लागले आहे. मंदिर यही...\n'पाच रुपये द्या अन् नरेंद्र मोदींना भेटा'\nनवी दिल्ली- आपल्याला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायची इच्छा असेल तर, आता हे अगदी सहज शक्य होणार आहे. आता मोदींना तुम्हाला भेटायची इच्छा असेल...\nदप्तराच्या ओझ्याचे आज राज्यात सर्वेक्षण\nमुंबई - केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनाची पाहणी करण्याचा...\nकुपोषणावर मात करण्यासाठी टाटा ट्रस्ट्‌सचा पुढाकार\nपुणे - समाजातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी टाटा ट्रस्ट्‌सने पुढाकार घेतला असून, यासाठी मार्स इनकॉर्पोरेटेडशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/category/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BE/page/3/", "date_download": "2018-12-13T14:38:27Z", "digest": "sha1:7UZLBSECR6UWIXV6OMWWHPQ5SLRTD2QR", "length": 17591, "nlines": 208, "source_domain": "mahaenews.com", "title": "क्रिडा | Maha E News Pimpri Chinchwad News Portal - Part 3", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nInd vs Aus 1st Test : सामन्यात रंगत; भारताला विजयासाठी ६ बळींची गरज\nभारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १०४ धावांपर्यंत मजल मारली. पहिले चार गडी झटपट गमावल्यानंतर शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला... Read more\nतीन आठवड्यात मतदार यादीतून नाव गायब, ज्वाला गुट्टाचा आरोप\nमतदार यादीतन माझे नाव तीन आठवड्यात गायब झाले असा आरोप बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने केला आहे. २-३ आठवड्यांपूर्वी मी मतदार यादी ऑनलाइन चेक केली होती. त्यावेळी माझे आणि माझ्या आईचे नाव त्या यादी... Read more\nIND vs AUS : …तरच अश्विन अॅडलेडच्या खेळपट्टीवर यशस्वी होईल\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या खेळात भारताचा पहिला डाव २५० धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. त्यांच... Read more\nIND vs AUS : पुजाराच्या खेळीवर ‘क्रिकेटचा देव’ प्रसन्न, म्हणाला…\nभारतीय संघाचा पहिला डाव २५० धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर भारताने दहावा गडी गमावला. या डावात भारताकडून सर्वाधिक धावा चेतेश्वर पुजारा याने केल्या. त्याने २४६ चेंडूत १२३ ध... Read more\nबीसीसीआयने मला आयपीएल लिलावाच्या प्रक्रियेतून वगळलं, रिचर्ड मेडलींची स्पष्टोक्ती\nआयपीएलच्या बाराव्या हंगामाचा लिलाव येत्या १८ डिसेंबरला जयपूरमध्ये पार पडला जाणार आहे. बीसीसीआयने लिलावाच्या तारखेची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. या हंगामात एकूण ७० खेळाडूंचा लिल... Read more\nआयपीएलसाठी युवराजकडून मूळ किंमत निम्म्यावर\nकिंग्ज इलेव्हन पंजाबने संघातून मुक्त केल्यानंतर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामात खेळण्यासाठी युवराज सिंगने आपली मूळ किंमत दोन कोटी रुपयांवरून एक कोटीवर म्हणजेच निम्म्यावर आणली... Read more\nऑलिम्पिक पात्रतेसाठी कर्करोगग्रस्त ली मैदानावर परतण्याच्या तयारीत\nजागतिक क्रमवारीत प्रदीर्घ काळ अव्वल स्थानी राहिलेला मलेशियाचा ली चोंग वेई हा नाकाच्या कर्करोगाने ग्रस्त असूनही ऑलिम्पिक पात्रतेसाठी पुन्हा मैदानावर परतण्याची तो तयारी करीत आहे. तीन वेळा ऑलिम... Read more\nसांघिक खेळावर भर द्या -सरदारसिंग\nहॉकीच्या माजी कर्णधाराचा भारतीय संघाला सल्ला भुवनेश्वरला सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताने सुरुवात चांगली केली आहे. आता हीच लय कायम राखत सांघिक खेळावर भर द्यायला हवा, असा सल्ला मा... Read more\nस्वप्निल गुगळेच्या शतकामुळे महाराष्ट्राची दमदार मजल\nसलामीवीर स्वप्निल गुगळेच्या शतकी खेळीमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अ-गटात महाराष्ट्राने पहिल्या दिवशी पहिल्या डावात ३ बाद २९८ अशी दमदार मजल मारली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटन... Read more\nअनुष्कासाठी विराटने केलेले ‘ते’ ट्विट ठरलं या वर्षीचं गोल्डन ट्विट\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गेल्या वर्षी ११ डिसेंबरला इटलीमध्ये लग्न केलं. तेव्हापासून आजतागायत या जोडीची रोज नवनवीन चर्चा रंगत असते. विशेष म्... Read more\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nघरात कुकचे काम करते दिशा\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nघरात कुकचे काम करते दिशा\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमहापालिकेतील 72 अधिकारी,कर्मचा-यांच्या नोकरीवर टांगती तलवार \n दोन वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन बलात्कार\nसप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव\nवांद्रे स्थानकला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या – भाजपा खासदार\nविराट कोहली भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू\nडेंग्यू, हिवताप रुग्णांमध्ये घट\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nमहाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\n शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले.\nआला उन्हाळा आता पाणी वाचवा \nपुणे विद्यापीठाने भारतीय इतिहास काँग्रेसचे अधिवेशन पुढे ढकलले\nघरातील कामे न केल्याने बहीण-भावाचा सावत्र आईकडून छळ\nतरुणीवर सामूहिक बलात्कार; वडिलांचा पोलीस ठाण्यातच मृत्यू\nनिधी अभावी “इंडियन हिस्टरी काँग्रेस” ही परिषद रद्द\nपुण्यात रविवारी विजय दिवस रॅलीचे आयोजन\nपिंपळे सौदागरमध्ये तीन हॉटेलला भीषण आग\nबेकायदेशीर पिस्टल दाखवून तरुणाची परिसरात दहशत\n‘तु लग्नाला हो म्हण, नाहीतर तुझ्या आई-वडिलांचे काही खरे नाही’, तरुण अटकेत\n‘तु माझी नाही झालीस, तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही’\nविवाहितेचा छळ ; सासरच्या सहाजणांवर निगडी पोलिसात गुन्हा दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2238-jan-palbhar-mhantil-%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%AD%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2018-12-13T14:51:56Z", "digest": "sha1:NGSTRRO7LU6UUB3LTKWHVOUTCZXGXRAS", "length": 2644, "nlines": 64, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Jan Palbhar Mhantil / जन पळभर म्हणतील हाय हाय - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nJan Palbhar Mhantil / जन पळभर म्हणतील हाय हाय\nजन पळभर म्हणतील हाय हाय\nमी जाता राहील कार्य काय \nसूर्य तळपतील, चंद्र झळकतील\nतारे अपुला क्रम आचरतील\nअसेच वारे पुढे वाहतील\nहोईल काही का अंतराय \nमेघ वर्षतील, शेते पिकतील\nगर्वाने या नद्या वाहतील\nकुणा काळजी की न उमटतील\nपुन्हा तटावर हेच पाय\nसखे सोयरे डोळे पुसतील\nपुन्हा आपुल्या कामी लागतील\nउठतील, बसतील, हसूनी खिदळतील\nमी जाता त्यांचे काय जाय \nअशा जगास्तव काय कुढावे\nमोही कुणाच्या का गुंतावे\nहरिदूता का विन्मुख व्हावे\nका जिरवू नये शांतीत काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://pratikmukane.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-12-13T13:51:05Z", "digest": "sha1:D35ASBX6CAQQSERCQEMD2AYV5TPTIFEV", "length": 19709, "nlines": 166, "source_domain": "pratikmukane.com", "title": "राजकारण नाटकवाल्यांचे – Pratik Mukane", "raw_content": "\nसेकंड हँड फोन घेण्यापूर्वी…\nनाटय़ परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखालील ‘उत्स्फूर्त’ पॅनल आणि विद्यमान उपाध्यक्ष विनय अपटे यांच्या नेतृत्वाखालील ‘नटराज’ पॅनल यांच्यात झालेली शाब्दिक चकमक, मराठी नाटय़सृष्टीला लागलेले गालबोट आणि आमदारकीसाठी लढविल्या जाणाऱ्या निवडणुकीइतके नाटय़ परिषदेच्या निवडणुकीला प्राप्त झालेले महत्त्व, यामुळे नाटय़ परिषदेत नेमकं काय दडलंय आणि ही निवडणूक इतक्या प्रतिष्ठेची का केली, हे सर्वासाठी एक कोडं आहे.\nआरोप प्रत्यारोप, डुप्लिकेट मतपत्रिका, पत्रकबाजी, धमकीची भाषा, असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा हा एखाद्या राजकीय निवडणुकीतील प्रकार आहे, असेच वाटते. परंतु हा प्रकार राजकीय निवडणुकीतील नसून अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीतील आहे. या निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांनी ही निवडणूक इतक्या प्रतिष्ठेची केली, जणू काही ही नाटय़ परिषदेची नसून महापालिका किंवा आमदारकीसाठी लढविली जाणारी निवडणूक आहे.\nअखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेत १० वर्षानी निवडणुकीचे बिगुल वाजले. संमेलन भरवणे, यशवंत नाटय़संकुल सांभाळणे आणि वार्षिक पुरस्कार देणे, केवळ या गोष्टींसाठी मर्यादित असलेल्या नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत मुंबईतील १६ जागांसाठी ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखालील ‘उत्स्फूर्त’ पॅनल आणि विद्यमान उपाध्यक्ष विनय अपटे यांच्या नेतृत्वाखालील ‘नटराज’ पॅनल यांच्यात झालेली शाब्दिक चकमक, मराठी नाटय़सृष्टीला लागलेले गालबोट आणि आमदारकीसाठी लढविल्या जाणाऱ्या निवडणुकीइतके नाटय़ परिषदेच्या निवडणुकीला प्राप्त झालेले महत्त्व, यामुळे नाटय़ परिषदेत नेमकं काय दडलंय आणि ही निवडणुक इतक्या प्रतिष्ठेची का केली, हे सर्वासाठी एक कोडं आहे.\nनाटय़ क्षेत्रात काम करत असलेले कलाकार, निर्माते, मेकअप-आर्टिस्ट आणि बॅकस्टेजला काम करणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडविणे, त्यांना आधार देणे आणि नाटय़ क्षेत्रात सकारात्मक बदल घडविणे, हे मुळात परिषदेचे काम आहे. परंतु गेल्या अनेक वर्षात रंगभूमीकरिता काम करणाऱ्या लोकांसाठी नाटय़ परिषदेने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याची खंत नाटय़ क्षेत्रातील कलाकारांनी व्यक्त केली आहे. राजकारण करण्यापेक्षा नियामक मंडळाने परिषदेचे कामकाज पारदर्शक करून, कलाकार आणि निर्मात्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, रंगमंचावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, डॉक्युमेंटेशन करावेत व परिषदेचे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा काही कलाकारांनी व्यक्त केली आहे. तसेच संमेलनांसाठी करण्यात येणारा अनावश्यक खर्च नाटय़सृष्टीच्या भविष्यासाठी ठेवला व कलाकारांना पेन्शन सुरू केली, तर तो पैसा सत्कर्मी लागेल, असे देखील अनेकांचे मत आहे.\nनाटय़ परिषदेची निवडणूक ही एखाद्या महानगरपालिका किंवा आमदारकीसारखी झाली असली, तरी त्याबाबत आपण काहीच करू शकत नाही. ज्या प्रकारे ही निवडणूक झाली, त्याप्रकारे ती व्हायला नको हवी होती, परंतु जर मतपत्रिका गहाळ होत असतील, डुप्लिकेट मतपत्रिका छापल्या जात असतील, तर करायचे काय, असा सवाल उपस्थित करत, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ‘नटराज’ पॅनलचे विनय अपटे यांनी केली आहे.\nएकेकाळी, नाटय़ परिषदेच्या निवडणुकीला उमेदवार उभे करायला लागायचे. परंतु यावेळी निवडणुकीला एवढे महत्त्व का प्राप्त झाले आणि ५८ उमेदवार का उभे राहिले, हे मला स्वत:ला समजलेलं नाही. नट, डिझाईनर, निर्माते किंवा नाटकांशी संबंध नसलेले लोकसुद्धा निवडणुकीत उभे राहिले होते. नाटय़ परिषदेला हाय-टेक बनविण्याच्या गोष्टी करणाऱ्यांनी परिषदेचे संकेतस्थळ देखील अजून उपलब्ध न केल्याचे सांगत, आपटे यांनी अप्रत्यक्षपणे मोहन जोशी यांच्यावर टीका केली.\n‘‘नाटय़ परिषदेची निवडणूक ज्याप्रकारे झाली, तशी कधी होईल, असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. जे काही घडले ते खूप वाईट घडले असून त्यामुळे नाटय़सृष्टीला गालबोट लागले आहे. या निवडणुकीत विजयी होऊन कोणालाही मुख्यमंत्री किंवा राज्यमंत्रिपद भूषवायचे नसल्याने, ही निवडणूक एवढय़ा प्रतिष्ठेची करण्याची काही गरज नव्हती,’’ असे मत ज्येष्ठ कलावंत शरद पोक्षे यांनी व्यक्त केले.\n‘नटराज’ आणि ‘उत्स्फूर्त’ हे पॅनल राजकीय पक्ष असलेल्या कॉग्रेस-राष्ट्रवादी यांच्या प्रमाणेच वाटत होते. ज्या उमेदवारांना निवडणुकीत उभे राहण्याची इच्छा होती, त्यांनी एखाद्या पॅनलमधून उभे न राहता वैयक्तिकरीत्या निवडणूक लढवली असती, तर कदाचित एवढा वाद निर्माण झालाच नसता, असेही पोंक्षे म्हणाले.\nतर झालेल्या प्रकाराबाबत दु:ख व्यक्त करत अश्विनी एकबोटे म्हणाल्या, ‘‘नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत घडलेला प्रकार अत्यंत लाजिरवाणा होता. कलाकारांचा धर्म काय, त्यांनी काय केलं पाहिजे आणि ते करताहेत काय, या गोष्टी विचार करायला लावतात. सभासदांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान होणे आणि सभासदांनी पोस्टाने मतदान करणे, हा संपूर्ण प्रकारच चुकीचा असून निवडणूक प्रRियेमध्येच त्रुटी आहेत. राजकारणी जेव्हा घोळ करतात, तेव्हा त्यांना पैसा, सत्ता आणि पद मिळते. पण नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत जेव्हा राजकारण होते, तेव्हा त्यामधून काय साध्य होते, तेच कळत नाही’’.\n‘‘नाटय़ परिषदेने खरंतर कलाकारांच्या भवितव्याकडे लक्ष दिले पाहिजे. आज अनेक कलावंत ३० ते ४० वर्षापासून नाटय़सृष्टीत काम करत आहेत. नाटय़ संमेलनावर ५० ते ६० लाख रुपये खर्च करण्यापेक्षा, जर ८ ते १० लाख रुपये खर्च करून एखाद्या हॉटेलमध्ये कार्यRम आयोजित केला, कलाकारांना आपली मतं मांडण्याची संधी दिली व उपस्थित प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा फायदा सर्वानाच होईल. तसेच शिल्लक रक्कम दरवर्षी बँकेत ठेवून, काही वर्षानी मोठी रक्कम जमा झाली, तर त्याचा नाटय़भूमीसाठी काम केलेल्या व्यक्तींना लाभ मिळवून देता येऊ शकतो’’, असेही पोंक्षे म्हणाले.\nतसेच नियामक मंडळाने इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा, परिषदेच्या कामकाजाकडे लक्ष देत, नाटय़ संमेलनासाठी जे पैसे खर्च केले जातात, ते कलाकार, निर्माते आणि बॅक स्टेजला काम करणाऱ्या लोकांसाठी वापरावेत. तसेच नवीन संहिता मिळत नसल्यामुळे कलाकारांना जुन्या नाटकांकडेच पुन्हा वळावे लागते. जर परिषदेने पुढाकार घेऊन चांगले साहित्य लिहिणाऱ्या लेखकांना प्रोत्साहान दिले, तर नवीन संहिता उपलब्ध होतील व नवीन नाटकांची निर्मिती होईल, असेही अश्विनी एकबोटे म्हणाल्या.\nआप ले अनुकरण करणाऱ्या आणि आदर्श मानणाऱ्या मनोरंजन विश्वातील तरुण कलावंतांसमोर ज्येष्ठ कलावंतांनी राजकीय चित्र उभे केले, तर त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होते.\nनिवडणुका झाल्यावर ज्याप्रकारे राजकीय पक्षातील उमेदवार माध्यमांना कोणतीही प्रतिRिया देण्यास टाळाटाळ करतात, त्याच प्रकारे ‘उत्स्फूर्त’ पॅनलचे मोहन जोशी यांनी या विशयावर कोणतेही भाष्य करण्यास नकार देत, अंतिम निकाल लागल्यावर सविस्तर प्रतिRिया देईन, असे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=81&page=2", "date_download": "2018-12-13T14:39:20Z", "digest": "sha1:AS7UISITHPRG7UQ2GNPYEE3WHWMJFXDD", "length": 4637, "nlines": 71, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "सामाजिक अभ्यास", "raw_content": "\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\nऑटिस्टिक मुलांच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या अनुभवी तज्ज्ञांचे कानमंत्र देणारं हे पुस्तक ऑटिस्टिक मु..\nVivek Ani Vidroh |विवेक आणि विद्रोह\nविद्रोहाची शक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणातच वापरली गेली पाहिजे याचे भान राखणारा आणि विध्वंसाबर..\nडॉ. सदानंद नाडकर्णी यांच्या चिंतनपर लेखांचा हा संग्रह. समाजवादी विचारांच्या डॉ. नाडकर्णी यांनी प्रस..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-accident-mumbai-goa-highway-75725", "date_download": "2018-12-13T13:34:28Z", "digest": "sha1:AMFKXIGGXYZL4W26C6C6NBMN7F652MS3", "length": 11781, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news: accident on mumbai goa highway मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत ट्रक दरीत कोसळला | eSakal", "raw_content": "\nमुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत ट्रक दरीत कोसळला\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nमुंबई गोवा महामार्गाचे अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरु असलेले काम, रस्त्याच्या कडेला अालेले मोठे दगड अाणि माती, उतार व चढ, अरुंद अाणि खड्डेयुक्त रस्ता,अवजड वाहनांची रेलचेल, संरक्षक कठड्यांचा अभाव, वेगवान वाहने, दरड कोसळण्याची शक्यता यामुळे सुकेळी खिंडीतील मार्ग अत्यंत धोकादायक अाहे.यामुळे येथे वारंवार अपघात घडतात\nपाली - मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीतील रस्ता अत्यंत धोकादायक आहे. सुकेळी खिंडीत बुधवारी (ता.४) रात्री दहाच्या सुमारास केमिकलचे ड्रम नेणारा ट्रक रस्त्याच्या बाजुच्या दरीत कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.\nचिपळूण तालुक्यातील लोटे एमअायडिसी मधून केमिकलचे ड्रम घेवून हा ट्रक पंजाबला चालला होता. घाट चढत असतांना ट्रकचा गिअर अडकल्याने ट्रक कोसळला. सुदैवाने ट्रकमध्ये असलेल्या ड्रायव्हर व क्लिनरला कोणतीही दुखापत झाली नाही. मुंबई गोवा महामार्गाचे अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरु असलेले काम, रस्त्याच्या कडेला अालेले मोठे दगड अाणि माती, उतार व चढ, अरुंद अाणि खड्डेयुक्त रस्ता,अवजड वाहनांची रेलचेल, संरक्षक कठड्यांचा अभाव, वेगवान वाहने, दरड कोसळण्याची शक्यता यामुळे सुकेळी खिंडीतील मार्ग अत्यंत धोकादायक अाहे.यामुळे येथे वारंवार अपघात घडतात.\nसकाळने अनेक वर्षांपासून याबाबत माहिती देवून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nनवी मुंबई - दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी...\nनवी मुंबई - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन...\nमेट्रो भूमिपूजनानंतर मोदींची जाहीर सभा \nमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कल्याण मेट्रोच्या कामाचा मुहूर्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...\nपालिका शाळेतील मुलांची विमानतळ सफर\nपनवेल : पनवेल महापालिका व \"द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई...\nहुतात्मा बाबू गेनू यांच्यामुळेच स्वातंत्र्याचा लढा गतिमान झाला : दिलीप वळसे पाटील\nमंचर : \"देशभक्त हुतात्मा बाबू गेनू मुंबई येथे गिरणीत कामाला होते. पण मनात स्वातंत्र्याचा सतत ध्यास होता. १९३० मध्ये वडाळा येथे झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/sion-panvel-highway-gas-leak-from-tanker-causes-traffic-jam-1729615/", "date_download": "2018-12-13T13:40:35Z", "digest": "sha1:MT6Z3OQL3ULWBBYUBE3UQ5QUB72FNHBN", "length": 10355, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sion panvel highway gas leak from tanker causes traffic jam | सायन- पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ टँकरमधून गॅसगळती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nसायन- पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ टँकरमधून गॅसगळती\nसायन- पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ टँकरमधून गॅसगळती\nसायन - पनवेल महामार्गावर शनिवारी सकाळी एका टँकरला चार चाकी वाहनाने मागून धडक दिली. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.\nसायन – पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ टँकरमधून गॅसगळती झाली असून सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे सायन – पनवेल महामार्गावर शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे.\nसायन – पनवेल महामार्गावर शनिवारी सकाळी एका टँकरला चार चाकी वाहनाने मागून धडक दिली. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, धडकेमुळे टँकरमधून गॅसगळती सुरु झाली. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम सुरु असल्याचे समजते. लवकरच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होईल, असे पोलिसांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mulakhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-13T13:41:12Z", "digest": "sha1:37QZFLHT7J5YNNMGPDQA7OVBEI7OUB4W", "length": 8372, "nlines": 91, "source_domain": "mulakhat.com", "title": " नटसम्राटची चित्तरकथा – मुलाखत", "raw_content": "\n“कुणी घर देतं का …… घर…… एका तुफानाला कुणी घर देतं का …….. एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून डोंगराडोंगरात हिंडतं आहे, जिथुन कुणी उठवणार नाही अशी जागा धुंडतं आहे…….. कुणी घर देतं कारे…….. एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून डोंगराडोंगरात हिंडतं आहे, जिथुन कुणी उठवणार नाही अशी जागा धुंडतं आहे…….. कुणी घर देतं कारे ………. घर \nनटसम्राट. वि.वा.शिरवाडकर लिखित एक अजरामर कलाकृती. नटसम्राट हे नाटक पुन्हा एकदा लोकांसमोर आलं पण चित्रपट स्वरूपात. त्यामुळे जी पिढी ह्या नाट्यकृतीला मुकली होती तिलाही हा अप्रतिम अनुभव घेता आला. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला नि आज हा चित्रपट पुन्हा एकदा नव्याने प्रदर्शित झाला आहे. ह्याच चित्रपटाच्या अनुषंगाने आयबीएन लोकमतचे सिनेपत्रकार अमोल परचुरे यांनी महेश मांजरेकर नि नाना पाटेकर यांची घेतलेली ही खास मुलाखत.\nमहेश मांजरेकर नि नाना पाटेकर ह्यांनी एकत्र येऊन केलेली ही पहिलीच कलाकृती. कसा झाला ह्या चित्रपटाचा प्रवास, महेशने नानांचीच निवड या भुमिकेसाठी निवड का केली, नटसम्राट हे आव्हान मांजरेकरांनी कसं पेललं ह्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा.\nमुलाखत : नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर\nमुलाखतकार : अमोल परचुरे\nस्त्रोत : आयबीएन लोकमत\nआज वयाच्या सत्तरीत असलेल्या सीमाताईंना आयुष्याकडे मागे वळून पाहताना काय वाटतं, ते सांगणारी त्याची ही मुलाखत.\nगुंतागुंतीच्या स्त्री व्यक्तिरेखांतून उलगडलेली अभिनेत्री\nआयबीएन लोकमतचे तत्कालीन संपादक निखिल वागळे ह्यांनी ग्रेट भेट मध्य़े रिमा लागूंची घेतलेली ही खास मुलाखत.\nबाप लेकीची हटके केमिस्ट्री\nचॅट कॉर्नरमध्ये उद्य नि स्वानंदी टिकेकर ह्या बाप लेकीशी रंगलेली मनसोक्त गप्पांची मैफल.\nमी चित्रपट करण्यासाठीच जगतोय – संजय भन्साळी\nबाजीराव मस्तानीच्या निमित्ताने संजय लीला भन्सालींची ही भन्नाट मुलाखत. बिग बजेट फिल्म करणारा हा दिग्दर्शक किती बिग...\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\nमी चित्रपट करण्यासाठीच जगतोय – संजय भन्साळी\nबाप लेकीची हटके केमिस्ट्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/usmanabad/yadshi-ashram-under-fire-four-lakhs-asset-burn/", "date_download": "2018-12-13T14:38:42Z", "digest": "sha1:DY4EXZJWZDLR5IJBNGLH2TKEUPZDKGOO", "length": 27354, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In Yadshi, Ashram Under Fire; Four Lakhs Of Asset Burn | येडशीत आश्रमाला आग लागून चार लाखाचे साहित्य खाक | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nAll post in लाइव न्यूज़\nयेडशीत आश्रमाला आग लागून चार लाखाचे साहित्य खाक\nयेडशीत आश्रमाला आग लागून चार लाखाचे साहित्य खाक\nसकाळी आरती झाल्यानंतर विद्यार्थी शाळेत गेले़ त्यानंतर काही वेळातच आश्रमाच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली़\nयेडशीत आश्रमाला आग लागून चार लाखाचे साहित्य खाक\nयेडशी (उस्मानाबाद ) : उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील श्री संत रामकृष्ण भाऊ व भगवान भाऊ यांच्या आश्रमास अचानक लागलेल्या आगीत जवळपास चार लाखाचे साहित्य जळून खाक झाले़ ही घटना गुरूवारी सकाळच्या सुमारास घडली़\nयेडशी येथील श्री संत रामकृष्ण भाऊ व भगवान भाऊ यांच्या आश्रमात गुरूवारी सकाळी आरती झाल्यानंतर विद्यार्थी शाळेत गेले़ त्यानंतर काही वेळातच आश्रमाच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली़ या आगीत लाकडी माळवद, शैक्षणिक, धार्मिक साहित्य व वाद्यकाम साहित्य आदी चार लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले़\nयावेळी चांगदेव गडकर, सौदागर चव्हाण, शहाजी शिंदे, श्रीकृष्ण तापडे, महादेव सस्ते, मंगेश देशमुख, बाळासाहेब जाधव व नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला़ अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग अटोक्यात आली़ पोहेकॉ विलास जाधव, आनंद कांबळे, बी़डी़तांबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़ या प्रकरणी महादेव इंगळे यांनी दिलेल्या माहितीवरून उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मित जळीतची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोहकॉ विलास जाधव हे करीत आहेत़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसुट्टीच्या दिवशीही अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य\nपर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आरेची पाहणी\nडोंगरांना आग लावणे महागात पडणार\nसिंधुदुर्ग : शाळा दुरुस्तीला सर्वात जास्त निधी : दीपक केसरकर\nकऱ्हाड : विद्यानगरला बिनदप्तराची शाळा-सगाम शाळेचा उपक्रम\nसिन्नरला पेट्रोल पंपावर पेटली कार\nकळंबमधील ‘तो’ फेर बेकायदेशीर : उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर\nउस्मानाबादमध्ये अडीच लाखांचा गुटखा, सुंगधी तंबाखु पकडली\nउस्मानाबाद जिल्ह्यात ११ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप\nतेर येथे कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याने बंद\nउमरगा येथे खासदार आठवलेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांचा रास्तारोको\nवरिष्ठ लिपिकाने शासकीय योजनेतील लोकवाट्यात केला अपहार\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nOnePlus 6T ची मॅक्लॅरेन एडिशन लाँच; दिली 10 जीबी रॅम पण किंमत...डोळे पांढरे करणारी\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\n'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nईशा अंबानी-आनंद पिरामलच्या लग्नाचा शाही थाट\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-coconut-chiplun-69086", "date_download": "2018-12-13T14:07:11Z", "digest": "sha1:WW6H3HADA6O4V5D37ZNZV4TZQXBXAOSL", "length": 14689, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news coconut chiplun नारळ महागला; दररोज तीन हजारांहून अधिक विक्री | eSakal", "raw_content": "\nनारळ महागला; दररोज तीन हजारांहून अधिक विक्री\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nचिपळूण - गणेशोत्सवाच्या काळात शहरात दररोज तीन हजारहून अधिक नारळांची विक्री होत आहे. गणरायाच्या आगमनापासून ते त्याच्या विसर्जनापर्यंत नारळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात मोदक, पूजा, नवस फेडणे, तोरण यामध्ये वापरावे लागत असल्याने नारळांची विक्री वाढली आहे. अगरबत्ती, कापूर, अष्टगंध, फुले, फळे, चिरमुरे यांची रोजची उलाढाल काही हजारात पोहोचली आहे.\nचिपळूण - गणेशोत्सवाच्या काळात शहरात दररोज तीन हजारहून अधिक नारळांची विक्री होत आहे. गणरायाच्या आगमनापासून ते त्याच्या विसर्जनापर्यंत नारळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात मोदक, पूजा, नवस फेडणे, तोरण यामध्ये वापरावे लागत असल्याने नारळांची विक्री वाढली आहे. अगरबत्ती, कापूर, अष्टगंध, फुले, फळे, चिरमुरे यांची रोजची उलाढाल काही हजारात पोहोचली आहे.\nगुहागरी नारळ सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथील व्यापाऱ्यांनी तामिळनाडू, कर्नाटक येथूनही नारळ आयात केले आहे. कोल्हापूर येथील घाऊक विक्रेत्यांकडून तामिळनाडू, कर्नाटक येथील नारळ आणले जातात. कोल्हापूर येथून दिवसआड एक गाडी मागवली जात आहे. गणरायाला २१ मोदकांच्या नैवेद्याशिवाय उत्सवाची पूर्तता होत नाही. या मोदकाला खास कर्नाटकी नारळाच्या खोबऱ्याचा किस लागतो. कर्नाटकी नारळाच्या खोबऱ्याला जाडी अधिक असते. त्याचा दरही नियमित नारळापेक्षा अधिक आहे. शेकडा १८०० ते २५०० असा घाऊक बाजारात दर आहे. किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये प्रतिनग दराने हा नारळ विकला जातो. तोरणासाठी व गणरायाला वाहनासाठी तामिळनाडूतील शेंडीवाल्या नारळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. घाऊक बाजारात याचा दरही शेकडा १०५० रुपये इतका आहे. गणरायाची आरास करण्यासाठी विविध सुगंधी फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. फुल बाजारातील गणेशोत्सव काळातील उलाढाल वाढली आहे. गलाटा, गुलाब, झंडू, ॲस्टर, केवडा, कमळांचेही दर वाढले आहेत. सुगंधी वातावरण निर्मितीसाठी दीर्घकाळ जळणाऱ्या वेगवेगळ्या अगरबत्तीही बाजारात आल्या आहेत. कापूरच्या अगदी रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत आहेत. यासह केवळ होम हवनसाठी भीमसेन काळा कापूरही बाजारात विक्री उपलब्ध आहे. विशेषही या कापूराचा वापर स्वाईन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी रुमालामध्ये एक तुकडा ठेवला जातो. त्यामुळे या कापूरालाही मागणी वाढली आहे. याचा दरही १० ग्रॅमला ३५ रुपयांना आहे.\nगणेशोत्सव काळात मोठ्या अगरबत्तींनाही मागणी आहे. विशेषत: एक रुपयांपासून अगदी ५०० रुपयांपर्यंत अगरबत्तीच्या किमती आहेत. गणेशोत्सवात कापूरही मोठ्या प्रमाणात लागतो. यात छोटा, मोठा, षटकोनी, चौकोनी असे १० ग्रॅम पासून किलोच्या पॅकिंगमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\nदिवाळीसाठी एसटीकडून जादा बस\nपुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने जादा बस सोडण्याची व्यवस्था...\n#mynewspapervendor पेपर विक्रेता ते सनदी अधिकारी\nपुणे : पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर...\nचिपळूण पालिकेत ग्रॅव्हिटी योजनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती\nचिपळूण - ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा विचार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने...\nकोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्य तर सातारचा ज्योतिरादित्य जाधव उपविजेता\nकोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ...\nभास्कर जाधवांचा शिवसेना प्रवेश थांबला\nचिपळूण -गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/islampur-news-murder-crime-sangli-63757", "date_download": "2018-12-13T14:08:08Z", "digest": "sha1:5U52OTUX5NDHGLZCDXKUIVKC566HNXWF", "length": 19606, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "islampur news murder crime sangli प्रियकराच्या मदतीने पतीचा खून | eSakal", "raw_content": "\nप्रियकराच्या मदतीने पतीचा खून\nमंगळवार, 1 ऑगस्ट 2017\nइस्लामपूर - पतीच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या घोगाव (ता. पलूस) येथील अंजना निवृत्ती शिंदे (वय ४०) हिनेच पती निवृत्ती शिंदे याचा प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nइस्लामपूर पोलिसांनी या प्रकरणी प्रियकर विकास सर्जेराव माळी (वय ४२), त्याचा मित्र राजेंद्र हिंदूराव कांबळे (वय ५०, सर्व रा. घोगाव) व अंजना शिंदे यांना गजाआड केले. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या निवृत्तीला कायमचा संपवण्यासाठी त्यांनी कट केल्याचे उघड झाले.\nइस्लामपूर - पतीच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या घोगाव (ता. पलूस) येथील अंजना निवृत्ती शिंदे (वय ४०) हिनेच पती निवृत्ती शिंदे याचा प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nइस्लामपूर पोलिसांनी या प्रकरणी प्रियकर विकास सर्जेराव माळी (वय ४२), त्याचा मित्र राजेंद्र हिंदूराव कांबळे (वय ५०, सर्व रा. घोगाव) व अंजना शिंदे यांना गजाआड केले. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या निवृत्तीला कायमचा संपवण्यासाठी त्यांनी कट केल्याचे उघड झाले.\nमृत निवृत्ती गोविंद शिंदे (वय ५०) यांचे लहान भाऊ शरद यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपाधीक्षक किशोर काळे व पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिलेली माहिती अशी ः अंजना शिंदे व विकास माळी यांचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. त्याची कुणकुण निवृत्ती शिंदे यांना लागली. सहा महिन्यांपासून त्यांच्यात वाद होत होता. त्याला कंटाळून व आपल्या प्रेमातील पतीचा अडसर कायमचा दूर करण्यासाठी अंजना व विकास माळी यांनी कट रचला. त्यानुसार शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अंजनाने पती निवृत्ती यांना चहातून नशेच्या गोळ्या दिल्या. रात्री आठच्या सुमारास ‘माझा कान दुखतोय, इस्लामपूरला दवाखान्यात जाऊ या’ असा बनाव केला. पत्नीच्या म्हणण्यानुसार निवृत्ती व अंजना दोघेजण दुचाकीवरून इस्लामपूरला यायला निघाले. तोपर्यंत निवृत्ती यांना गुंगी आली होती. दुचाकीवरून दोघेजण बोरगाव येथील शिंदे मळ्याजवळून येत असताना दुचाकीने एका अज्ञात वाहनाला धडकली. निवृत्ती यांच्या पायाला व शरीराला जखमा झाल्या. ज्या वाहनाला त्यांची दुचाकी धडकली त्यांनी निवृत्ती यांना इस्लामपूरला आणले. न्यायालयाजवळ रस्त्यावर सोडले. त्याच वेळी अंजनाने प्रियकर विकासला या बाबतची कल्पना दिली होती. तो कटानुसार पाठीमागून त्याचा मित्र राजेंद्र कांबळे याच्या बरोबर दुचाकीवरून आला. दवाखान्यात जाऊया, असे म्हणून जखमी निवृत्ती यांना गाडीवर घालत चौघेजण निघाले. गाडी शिराळ्याच्या दिशेने गेली. पावलेवाडी खिंडीत गाडी गेल्यानंतर रस्त्यापासून तीस फुटांवर आत जात त्यांनी निवृत्ती यांना खाली पाडले. कीटकनाशकाची बाटली निवृत्ती यांच्या तोंडात ओतली. तोंडाला फेस आल्यानंतर ते निपचीप पडले. १५ ते २० मिनिटांनी परत रस्त्यावर गाडीजवळ आल्यानंतर अंजनाने तो खरोखर मेलाय का याची खात्री परत एकदा करा, असे विकास व राजेंद्रला सांगितले. त्यानुसार परत तिघे निवृत्ती यांच्याजवळ गेले. विकासने निवृत्ती यांच्या गळ्यावर पाय ठेवून दाबला. मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्वजण परत इस्लामपूरला आले. अंजनाला उपजिल्हा रुग्णालयाजवळ सोडले.\nरात्री साडेअकराच्या सुमारास अंजनाने उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पतीचा अपघात झाला आहे. त्यांना रुग्णालयात आणले का अशी चौकशी केली. त्यानंतर ती इस्लामपूर पोलिस ठाण्यात आली. पतीचे अज्ञातांनी अपहरण केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना अंजनाचे बोलणे संशयास्पद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर चौकशी करा, आम्हीही करतो असे सांगितले. दुसऱ्या दिवशी अंजनासह सर्व नातेवाईक परत एकदा इस्लामपूर पोलिस ठाण्यात आले.\nदरम्यान, पावलेवाडी खिंडीत अज्ञाताचा मृतदेह सापडल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळाली. त्यांनी मृत निवृत्ती यांचा भाऊ शरद यांना घेत खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी गेले. तो मृतदेह निवृत्ती यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या दरम्यान हवालदार दीपक पाटील व जितेंद्र थोरात या दोघांनी खबऱ्यामार्फत घोगाव येथून माहिती मिळवली होती. त्यानुसार त्या महिलेला व विकास माळी यांना ताब्यात घेत पोलिसी खाक्‍या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. अंजना, विकास व राजेंद्र या तिघा संशयितांना ताब्यात घेतले. शिराळा पोलिस ठाण्यात तिघांच्यावर संगनमत करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिराळा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप वाईकर तपास करीत आहेत.\nमाळकरी अंजना व फिल्मीस्टाईल कट\nअंजना शिंदे माळकरी आहे. तिला विवाहित मुलगी व नववीमध्ये शिकणारा मुलगा आहे. पती निवृत्ती किर्लोस्करवाडी येथे कंपनीत कामाला होते. त्यांचा प्रेमात अडसर ठरू लागल्याने काटा काढण्यासाठी तिने पद्धतशीर प्रियकर विकासच्या मदतीने कट रचला. फिल्मी स्टाईलने एक स्टोरी तयार करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; मात्र स्वतःच ती जाळ्यात प्रियकरासह ती अलगद सापडली.\nमृतांच्या कुटुंबीयांना मिळणार नुकसानभरपाई\nपुणे - खराडी येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यात मृत्यू झालेल्या दोन संगणक अभियंत्यांना सात महिन्यांनंतर न्याय मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना...\nसाकेत कांबळेचा मृतदेह शोधून काढण्यात अखेर पोलिसांना यश\nइस्लामपूर : येथील साकेत कांबळे याचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना आज यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जीवन रक्षक दिनकर कांबळे ...\nआबा पवार, कांबळेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल\nकुरळप - मीनाई आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार आणि स्वयंपाकी मदतनीस मनीषा शशिकांत...\nएकरकमी एफआरपीने तिढा सुटला\nकोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांचे एकमत होऊन ऊसदराचा तिढा...\nउसाच्या बीलापोटी दमडीही न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी\nइस्लामपूर - वाळवा तालुक्यातील कोणत्याही कारखान्याने गेल्या गळित हंगामात ठरलेल्या एफआरपी प्लस 200 रुपये फॉर्म्युल्याप्रमाणे दर दिलेला नाही. त्यातच...\nराजारामबापू दुधसंघास राज्यशासनाचा सहकार भूषण पुरस्कार\nइस्लामपूर - राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघास राज्य शासनाच्या वतीने सहकार भुषण पुरस्कार घोषित झाला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विनायकराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-12-13T12:47:57Z", "digest": "sha1:GISSWVOCA4XQT2AVHJ6HZWBXVLA74SAR", "length": 27480, "nlines": 196, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "अमेरिका अंटाक्टिर्र्का | Veena World", "raw_content": "\nमानवनिर्मित आश्‍चर्ये आणि नैसर्गिक आकर्षणे यांचा खजिना म्हणजेच ‘दि अमेरिकाज आणि अंटार्क्टिका.नॉर्थ अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स असो किंवा साउथ अमेरिकेतील अर्जेंटिना, सेंट्रल अमेरिकेतील पनामा असो किंवा जगाच्या तळाशी असलेला अंटार्क्टिका, पर्यटकांना साद घालणारी अमेरिका आहे तरी कशी कोणता काळ अमेरिका भेटीसाठी उत्तम आहे कोणता काळ अमेरिका भेटीसाठी उत्तम आहेकाय काळजी घ्यावी या प्रश्‍नांची नेमकी उत्तरे देणारा आणि अमेरिका सहलीची रंगत वाढवणारा पर्यटकांचा मार्गदर्शक मित्र म्हणजे वीणा वर्ल्डचे ‘अमेरिका आणि अंटार्क्टिका\nवीणा वर्ल्डच्या डेस्टिनेशन गाइड मालिकेतील दुसरा भाग ‘अमेरिका अंटार्क्टिका’ हा पाचशे नव्वद पानांचा, दोन खंड, एकोणिस देश, एकशे पंचवीस शहरे, पंधरा वंश आणि बारा भाषांना स्पर्श करणारा आणि सदतीस वर्ल्ड हेरिटेज साइट्सना एकाच ठिकाणी संकलित करणारा पर्यटन मार्गदर्शक आता वाचकांना उपलब्ध झाला आहे. या आधी याच प्रकारचा ‘युरोप’ हा पर्यटक मार्गदर्शक प्रकाशित झाला आणि असंख्य पर्यटकांनी युरोप बघताना त्याचा खूप उपयोग झाला याची पोचपावती आवर्जून दिली ह्याचं समाधान वाटलं. पर्यटनासाठी जाणार्‍या कोणत्याही प्रकारच्या पर्यटकाला मग तो ग्रुप टूरवर गेलेला असो, वैयक्तिकरित्या कस्टमाईज्ड पॅकेज घेऊन गेलेला असो, बॅकपॅकर असो किंवा अ‍ॅडव्हेंचरिस्ट प्रत्येकाला जिथे जाणार तिथली माहिती मराठीमध्ये एकत्रितपणे संकलित केलेली मिळावी आणि त्याच्या सहलीचा आनंद आणखी वाढावा ह्यासाठीच हा डेस्टिनेशन गाइड सिरीजचा प्रपंच. तुमच्या आमच्यासारख्या पर्यटकाला हवी तेव्हढी माहिती मिळावी हा साधा विचार मुळाशी असल्याने, ‘थोडक्यात पण महत्वाचे’ हा नियम पाळूनच या गाइड सिरीजची आखणी केली आहे. त्यामुळे आधीच्या ‘युरोप’ प्रमाणेच हे ‘अमेरिका अंटार्क्टिका’ देखील वाचकांचा आणि पर्यटकांचा मार्गदर्शक मित्र बनून त्यांच्या पर्यटनाचा आनंद द्विगुणित करेल याची मला खात्री आहे.\nपंधराव्या शतकाच्या अखेरीला युरोपमधून भारताकडे जाण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिकेला पोहोचला आणि युरोपला ‘न्यू वर्ल्ड’ सापडले. कोलंबसने अमेरिका शोधली असे आपण म्हणतो खरे, पण आपण आता ज्याला अमेरिका म्हणतो त्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या भूमीवर कोलंबस कधी गेलाच नाही. त्याने आपल्या सगळ्या मोहिमांमध्ये भेट दिली ती सेंट्रल अमेरिकेतील बेटे आणि देशांना. गेल्या काही दशकांपर्यंत आपल्या पर्यटकांची अवस्थाही अशीच काहीशी होती. ते अमेरिकेला जाऊन आलो, अमेरिका पाहून आलो म्हणायचे तेंव्हा त्यांनी फक्त युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाला भेट दिलेली असायची. हा देश ज्या नॉर्थ अमेरिका खंडात येतो त्यातील कॅनडा किंवा मेक्सिको हे देश जणू भारतीय पर्यटकांसाठी अस्तित्वातच नसायचे. मग साउथ अमेरिकेचे नाव ही घ्यायला नको. पण पर्यटन व्यवसायातील माझ्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत मी हे चित्र बदलताना पाहिले. एकतर प्रसारमाध्यमांतील क्रांतीने जग अधिक जवळ आलं आणि नोकरी व्यवसायासाठी देशापार जाणार्‍या आपल्या मराठी लोकांनी खरोखरच क्षितिजे ओलांडायला सुरुवात केली, त्यामुळे अमेरिका म्हणजे फक्त यु.एस.ए. नाही याची जाणीव होऊ लागली. ही जाणीव अधिक स्पष्ट व्हावी आणि ‘दि अमेरिकाज’ या महाखंडातील महत्वाच्या, पर्यटनाला अनुकूल अशा देशांची ओळख व्हावी म्हणूनच हे मार्गदर्शक पुस्तक. गेल्या दशकभरात तर साउथ अमेरिका ओलांडून आपली मंडळी थेट अंटार्क्टिकाकडे कूच करू लागली आहेत, त्यामुळे यामध्ये अंटार्क्टिकाचाही आवर्जून समावेश करण्यात आला आहे.\n‘दि अमेरिकाज’ या महाखंडातील देशांचे वर्णन करायला ‘भव्य दिव्य’हा एकच शब्द मला योग्य वाटतो. यु.एस.ए. मधील मानवनिर्मित ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ असो किंवा डिस्ने वर्ल्डमधील मायानगरी, ‘ग्रँड कॅन्यॉन’चे निसर्गशिल्प असो किंवा अलास्कातील ग्लेशियर्सची बर्फाची दुनिया, कॅनडातील यलोहेड हायवे असो किंवा मेक्सिकोमधील ‘चिचेन इत्झा’ असो किंवा ग्रीन लँडमधील ‘इंडिपेंडस फियोर्ड’असो, नॉर्थ अमेरिकेत पर्यटकांसाठी जणू खजिनाच ठेवलाय. आता नॉर्थ अमेरिकेत खजिना आहे म्हटलं तर साउथ अमेरिकेत कुबेराचं भांडारच आहे म्हणावं लागेल. शब्दांत किंवा नजरेत कशातच न मावणारा ‘इग्वाझू धबधबा’, आधुनिक जगातील सात आश्‍चर्यांमधील दोन – ‘माचू पिचू’ आणि ‘ख्राइस्ट द रिडीमर’, अ‍ॅमेझॉनचा भलामोठा प्रवाह आणि त्याकाठचं घनदाट जंगल, जगातले सर्वात उंचावरचे टिटिकाका सरोवर, जगातील सर्वात मोठे मिठागर ‘सालार डि युयुनी’, ‘गॅलोपॅगस’ बेटावरील वन्यजीवन, चिलीमधील ‘इस्टर आयलंड’, साउथ अमेरिकेच्या आकर्षणांची यादी न संपणारीच आहे. बरं, नॉर्थ आणि साउथ अमेरिका पाहून झाल्यावर जगाच्या तळाशी असलेल्या अंटार्क्टिकाचे वेध लागणारच. आता या खंडाची गंमत म्हणजे इथे मानवनिर्मित काहीच नाही, भव्य वास्तू नाहीत की शॉपिंग मॉल्स नाहीत, रेस्टॉरंट्स नाहीत की म्युझियम्स नाहीत. पण निसर्गाने उभारलेली इथली बर्फाची दुनिया आणि या दुनियेतील पेंग्विन आणि व्हेल्स सारखे मानकरी पाहायचे असतील तर इथेच यायला हवे. माझ्या सुदैवाने एक सहल संयोजक म्हणून नॉर्थ, साउथ अमेरिका आणि अंटार्क्टिका पाहायचे भाग्य मला लाभले. साहजिकच मी जे पाहिले ते अनेकांनी पाहावे म्हणून तर ही डेस्टिनेशन गाइड बुक सिरीज. ‘अमेरिका अंटार्क्टिका’या पुस्तकाच्या आधारे जरा या खंडांची एक झलक तर पाहूया.\nसंपूर्णतः पृथ्वीच्या पश्‍चिम गोलार्धातच पसरलेला खंड म्हणजे अमेरिका. आपण अनेकदा ‘यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ अर्थात ‘यू.एस.ए.’ या देशालाच ढोबळपणे अमेरिका म्हणतो. प्रत्यक्षात ‘नॉर्थ अमेरिका’ आणि ‘साउथ अमेरिका’ असे दोन खंड मिळून अमेरिका हा महाखंड तयार होतो. या महाखंडाला ‘अमेरिकाज’ म्हणायची पध्दत आहे. मात्र यू.एस.ए. मधील बहुसंख्य लोक आपल्या देशाला अमेरिका आणि स्वतःला अमेरिकन म्हणवणे पसंत करतात. तर अमेरिका खंडातील इतर देशांतील लोकांना हे ‘अतिक्रमण’ मान्य नाही. कॅनडासारखे नॉर्थ अमेरिकन देशातले लोक कटाक्षाने मात्र या देशाचा ‘यूनायटेड स्टेट्स’ किंवा फक्त ‘स्टेट्स्’ म्हणूनच उल्लेख करतात.\nअमेरिकेचा शोध कोलंबसने लावला असं आपण इतिहासाच्या पुस्तकात शिकलो, पण नव्याने झालेल्या संशोधनानुसार या भूमीवर कोलंबसच्याही आधी काही अन्य दर्यावर्दी संशोधकांनी पाऊल ठेवले होते आणि इसवी सन पूर्व एक हजार या काळात व्हायकिंग, इन्यूइट लोकांनी नॉर्थ अमेरिकेच्या विविध भागात वसाहती बनवल्या होत्या. बरं कोलंबस तर भारत समजून या भूमीवर उतरला होता, त्यामुळे तो या भूमीला अमेरिका म्हणणे शक्यच नव्हते, त्याने आपल्या एका पत्रात या भूमीचा उल्लेख ‘न्यू वर्ल्ड’ असा केला आहे. मग ‘अमेरिका’ हे नाव कुठून आलं तर एका सर्वमान्य सिध्दांतानुसार कोलंबसच्या आधी या खंडाला ‘अमेरिगो वेस्पुस्सी’ या इटालियन व्यापार्‍याने भेट दिली होती. त्याच्या नावाचे लॅटिन रुप होते ‘अमेरिकस वेस्पुसीयस’. इतर खंडांची नावे लॅटिन भाषेतील स्त्री लिंगी शब्द आहेत म्हणून या खंडाचे नाव पडले ‘अमेरिका’. हे नाव जर्मन नकाशातज्ञ मार्टिन वाल्डसिम्युलर याने 1750 साली बनवलेल्या नकाशावर आणि पृथ्वीच्या गोलावर पहिल्यांदा उमटले.\nअमेरिकाज म्हणजे नॉर्थ आणि साउथ अमेरिका या दोन्ही खंडांनी मिळून पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागाच्या 8.3% भूभाग व्यापलेला आहे. या भूभागावर पृथ्वीच्या एकूण लोकसंख्येच्या 14% लोक राहातात. संपूर्ण अमेरिका खंडाची विभागणी भाषेच्या आधारावर ‘लॅटिन अमेरिका’ आणि ‘ग्लो अमेरिका’ अशी करता येते. ढोबळमानाने नॉर्थ अमेरिका ग्लो अमेरिका म्हणजे जिथे इंग्लिश भाषा प्रामुख्याने वापरली जाते असा भाग ठरते, कारण या खंडातील यू.एस.ए. आणि कॅनडा या देशांची पाळंमुळं ब्रिटनमध्ये रुजलेली आहेत. मात्र कॅनडात फ्रेंचसुध्दा अधिकृत भाषा आहे. तर यू.एस.ए. मध्ये तीनशेहून अधिक वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. लॅटिन अमेरिका हे संबोधन प्रामुख्याने साउथ अमेरिकेसाठी वापरले जाते, कारण लॅटिनमधून निर्माण झालेल्या स्पॅनिश आणि पोर्तुगिज या भाषा साउथ अमेरिकेतील देशात प्रचारात, वापरात आहेत. याच लॅटिन अमेरिकेच्या भूमीवर झटेक, टॉलटेक्स, कॅरिब्स, तुपी, माया, इंका अशा स्थानिक जमाती बहरल्या, वाढल्या. निसर्गपुत्र असलेल्या या जमाती अनेक बाबतीत प्रगत होत्या. कोलंबसच्या शोधयात्रेनंतर म्हणजे सोळाव्या शतकात या भूभागाकडे युरोपियन साम्राज्यांची वक्र दृष्टी वळली आणि इथल्या स्थानिकांची साम्राज्ये लयाला गेली. विविध वंशियांमुळे लॅटिन अमेरिकेचा सांस्कृतिक पट बहुरंगी, उठावदार झालेला आहे. या भूमीच्या मूळ रहिवाशांची प्राचीन संस्कृती, युरोपियन सत्ताधिशांनी आणलेली त्यांची संस्कृती, आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेल्यांची संस्कृती या सगळ्यातून लॅटिन अमेरिकेची संस्कृती विणली गेली आहे.\nतर मंडळी साउथ अमेरिकेतील ब्राझील असो, सेंट्रल अमेरिकेतील कोस्टा रिका असो, नॉर्थ अमेरिकेतील ग्रीन लँड असो, आता सगळी अमेरिका आणि अंटार्क्टिका आम्ही तुमच्यासाठी एकाच पुस्तकात आणली आहे. सगळ्या प्रकारच्या पर्यटकांना मार्गदर्शक असल्याने या पुस्तकात अमेरिकेची तयारी असे प्रकरण तर आहेच. या प्रकरणात यु.एस.ए. चा व्हिसा किती प्रकारचा असतो, त्यासाठी काय करावे लागते, साउथ अमेरिकेतील देशांचा व्हिसा वेगवेगळा काढावा लागतो का या माहिती बरोबरच कॅनडाला कोणत्या काळात भेट द्यावी, सेंट्रल अमेरिकेसाठी कोणता काळ योग्य आहे, साउथ अमेरिकेतील पर्यटन करण्यासाठी कोणते महिने योग्य आहेत याचे मार्गदर्शनही केले आहे. अमेरिकेला पर्यटक म्हणून भेट देताना सोबत काय काय न्यावे, खाण्या पिण्याची सोय काय करावी याच्या टिप्सही दिल्या आहेत. अलिकडच्या काळात स्वतंत्रपणे पर्यटन करणार्‍यांची संख्या वाढत आहे. अशा पर्यटकांसाठी आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडेज्ची टीम सज्ज असतेच, याच टीमकडून अशा पर्यटकांनी आपल्या मनासारखी अमेरिका कशी अनुभवावी याचेही एक प्रकरण या पुस्तकात आहे. मग मेक्सिकोच्या भेटीत तिथले ‘अंडर वॉटर म्युझियम’, कोस्टारिकामध्ये गेल्यावर जायलाच हवा असा ‘अरेनल ज्वालामुखी’, पेरूला गेल्यावर चुकवू नये असं ‘माचू पीचू’, कॅनडातील ‘रॉकी माउंटेनियर’ रेल्वेचा प्रवास अशा अमेरिकेतील प्रत्येक देशांतील खासम खास अनुभवांची माहिती एकत्रितपणे या प्रकरणात मिळेल.\nआता इतकी सगळी माहिती एकत्र करुन तिचे संकलन आणि संपादन करुन ती वाचनिय पध्दतीने मांडायची म्हणजे जरा वेळखाऊच काम पण आमच्या मकरंद जोशीने ही जबाबदारी वाटून घेतली आणि हे पुस्तक आकाराला आलं. मॅजेस्टिक प्रकाशनाच्या अशोकराव कोठावळेंनी मॅजेस्टिकतर्फे ही सगळी मालिकाच प्रकाशित करायची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या बुक डेपोंमध्ये युरोप आणि अमेरिका अंटार्क्टिका ही दोन्ही पुस्तके उपलब्ध आहेत. आमचे पुढच्या भागावरचे म्हणजे ‘आशिया’ वरचे काम सुरू आहेच. लवकरच आशियाचे पर्यटन मार्गदर्शक पुस्तकही आपल्याला उपलब्ध होईल, तोपर्यंत शुभ यात्रा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pankajz.com/2010/11/blog-post_3.html", "date_download": "2018-12-13T14:38:49Z", "digest": "sha1:AFO7LLRIJCJJSRNJFENFZKVCZXRIXXKC", "length": 45383, "nlines": 565, "source_domain": "www.pankajz.com", "title": "दिवाळी: आऊसाहेबांची आणि थोरल्या महाराजांची - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\nदिवाळी: आऊसाहेबांची आणि थोरल्या महाराजांची\nओसरीवर आऊसाहेब जपमाळेचे मणी सारत आजूबाजूला चाललेली लगबग निरखीत होत्या. जपमाळेचा एक वेढा संपल्यावर ती कपाळाशी ‘जगदंब.. जगदंब’ म्हणताना सकाळी शिवरायांना, शंभूराजांना आणि राजारामाला अभ्यंग स्नानाच्या वेळी लावलेल्या उटण्याचा सुवास अजूनही हातावर दरवळत होता. नकळत त्यांचे मन हळूच भूतकाळात रमून गेले. शिवरायांच्या बालपणी लालमहालाच्या अंगणात त्यांनी सवंगड्यासोबत केलेले किल्ले, ते करताना चिखलाने माखलेले हात, मग अंगरखा खराब केला म्हणून आपण त्याला केलेली ओरड, मग आपला राग घालवण्यासाठी शिवबाने त्याच चिखलाच्या हातांनी कमरेला मारलेली मिठी, आणि त्या मिठीसरशी लोण्यासारखा वितळून गेलेला राग. त्यांचे त्यांनाच हसू आले. चेहर्‍यावर झळकलेले ते स्मित राणीवशाच्या झरोक्यातून पुतळाबाईसाहेबांनी अचूक टिपले. आतमध्ये त्यांनी काशीबाईंना ते पहायला खुणावले. काशीबाईंची नजर जाण्याच्या आतच थोरल्या महाराजसाहेबांच्या आठवणीने आऊसाहेबांच्या काळजात एक यातनेची लकेर उमटली आणि डोळ्यांच्या कडा पाणावल्या. प्रसंग ओळखून तो क्षण सावरण्यासाठी पुतळाबाईसाहेब ओसरीवर आल्या आणि डोईचा पदर सावरत दासीमंडळाला उद्देशून म्हणाल्या... \"चला गं, झाली का पूजेची तयारी\" त्या आवाजासरशी जिजाऊंनी स्वतःला सावरले आणि पदराने डोळे टिपून भानावर आल्या. पुतळाबाईंची ही हुशारी ओळखून असलेल्या सोयराबाईंनी नाकातली नथ नीट करत मंद स्मित केले.\nवाड्यावर दिमतीला असणार्‍या बहुतेक दासी आणि सेवक मंडळाला जिजाऊंनी दिवाळीला बळेच घरी धाडले होते. त्यांचाही आपल्या लाडक्या जिजाऊंना सोडून महाराजसाहेबांच्या नजरेआड पाय निघत नव्हता. पण आऊसाहेब ऐकतील तर शपथ. सणासुदीला प्रत्येकाने आपल्या लेकराबाळांसोबत कुटुंबाबरोबर असावे असा त्यांचा दरवर्षीचा शिरस्ता होता. म्हणूनच त्यांनी जातीने लक्ष घालून दिवाळीची बिदागी देऊन आपापल्या घरी धाडले होते. जे काही शिवरायांनी आधार दिलेले निराधार सेवक आणि दासी होते त्यांना आप्तांची उणीव भासू नये म्हणून वाड्यावरच त्यांची नवीन कपडे, मिठाई अशी बडदास्त ठेवली होती. सेवकांनाही संकोचल्यासारखे होत होते. म्हणूनच की काय वाड्यावर सेवेशी ते जातीने हजर होते.\nदासी पणत्यांचे तबक घेऊन इकडे-तिकडे करीत होत्या. पूजेसाठी लागणारी फुले सकाळीच माळीकाकांनी आणून दिली होती. जुईच्या फुलांचा मंद दरवळ बाहेर अगदी ओसरीपर्यंत आला होता. ब्राह्मणवाड्यातून गुरुजी आणायला पालखी रवाना केली होती. दासीमंडळ तेलाच्या पणत्या सर्वत्र पोचवण्यात मग्न होत्या. इकडे सदरेवर गावोगावच्या सरदारांनी पाठवलेले नजराणे शिवरायांच्या हस्तस्पर्शाने पावन होण्यासाठी निरोपाच्या दूतांसह रांग लावून होते. त्यांनाही आज जाणता राजा पहायला मिळणार म्हणून आभाळ ठेंगणे झाले होते. येतानाच त्यांनी गजांतलक्ष्मी ऐश्वर्य काय असते याचा प्रत्यय घेतला होता. अगदी देवडीवरच्या पहारेकर्‍यापासून पालख्यांच्या भोयांपर्यंत सगळे भरजरी रेशमी झब्बे घालून नटले होते. महाद्वारावर फुलांची रांगोळी काढली होती. पुष्करणीच्या पाण्यावर तरंगणारी रांगोळी पाहून त्यांना ते पाणी आहे हे सांगूनही खरे वाटत नव्हते. सर्वत्र पणत्यांचा मंद सोनेरी प्रकाश वाड्याला न्हाऊ घालत होता. गजशाळेतले हत्ती सोन्याच्या झुली आणि अंबारी कसून तयार होते. माहून सोनेरी अंकुश सावरुन स्वार झाले होते. निशाणाचा घोडा पाठावर भगवे निशाण घेऊन अश्वशाळेच्या भुईवर खूर आपटत होता. तोफांना वाती खोचून गोलंदाज सज्ज होते.\nशिवरायांच्या दालनात त्यांचा विश्वासू सेवक मदारी मेहतर महाराजांचा जिरेटोप तबकात ठेवून अदबीने उभा होता. आपण आजवर असे काय पुण्य केले असेल तेव्हा आपण राजांच्या खाजगीत दिमतीस आहोत असाच विचार केव्हापासून त्याच्या मनात फेर धरुन नाचत होता. राजे दर्पणात केस सावरुन समोर आले तरीही त्याचे लक्ष नव्हते. त्यांनी जिरेटोप उचलला आणि डोईवर चढवला. तेव्हा कुठे मदारी भानावर आला. टोप नीट करुन ‘बसलाय का’ अशा प्रश्नार्थक नजरेने राजांनी त्याच्याकडे पाहिले. ‘लई झ्याक’ असे म्हणून त्याने होकार भरला आणि राजांची एकवार ‘नजर उतरवावी’ असे त्याला वाटून गेले. नित्यपूजेच्या स्फटिकाच्या शिवलिंगाला नमस्कार करुन राजे हिरोजीच्या हातातून समशेर घेत ओसरीवर आले. बाहेरचे सेवक जरासे चपापले, पण तेजाने लखलखती स्मितहास्य करणारी ती गोरीपान मूर्ती पाहून आदराने मुजरे झडले. जिजाऊंनी शेवटी मीठ-मोहर्‍या घेऊन राजांची दृष्ट काढलीच. तसाच तो हात शेजारी असलेल्या शंभूराजांवरुनही फिरवला. ते रुबाबदार रुपडे पाहून राणीवशाच्या झरोक्याआड बांगड्या किणकिणल्या, कित्येक गाल गुलाबी लाजरे झाले. राजांच्या नजरेतून आणि कानांतून ते सुटले नाहीच. पण त्याकडे दुर्लक्ष करुन ते सदरेवर आले. मागोमाग कुटुंबकबिला. सदरेवर मुजरे झडले. राजांनी कारकुनाला त्या सगळ्या निरोप्यांची योग्य ती राहण्याची व्यवस्था करण्यास बजावले. सायंकाळच्या पंगतीला आमच्याबरोबर बसा असा प्रेमळ इशारा दिला. लक्ष्मीपूजनाची मुहुर्ताची घटिका समीप आली असा सांगावा कुबेरखान्यातून आला तसा जिजाऊ, राजे, शंभूबाळ, लहानगा राजाराम आणि सारा राणीवसा तिकडे निघाले.\nस्वराज्याचे सारे वैभव कुबेरखान्यात व्यवस्थित मांडून ठेवले होते. रत्नराशी, दाग-दागिने, सोने, जड-जवाहिर यांनी भरलेले मोठमोठाले पेटारे, त्यावर भक्कम कुलुपं, त्यावर आतमध्ये असलेल्या मुद्देमालाचा अचूक तपशील लिहिलेला तक्ता, हिशेबाची बाडं, कारकुनांच्या बैठकी, कलम-दौती सगळे कसे फुलांनी सजवून ठेवले होते. त्या फुलांचा मंद दरवळ कुबेरखान्याचे वातावरण प्रसन्न करत होता. मंत्रघोषात लक्ष्मीपूजन सुरु जाहले. गुरुजींनी थोडेसे गोमूत्र सर्वांवर शिंपडले. त्याचे महत्त्व न कळल्याने राजारामाने थोडेसे त्रासिकपणे अंग चोरले, पण सोयराबाईंनी त्याला डोळ्यांनीच समजावले. राजे हात जोडून लक्ष्मीच्या रुपेरी मूर्तीसमोर डोळे मिटून उभे राहिले. विचार करुन लागले...\n\"हे देवी, आजवर जमवलेले हे धन-दौलत सारे स्वराज्याच्या रयतेच्या मालकीचे आहे. हे जमवण्यासाठी आतापर्यंत कित्येक लाखमोलाच्या सवंगड्यानी बलिदान केले आहे. कोंडाण्यावर तानाजी, सुर्याजी, पुरंदरावर मुरारबाजी, पावनखिंडीत बाजीप्रभू, नेसरीच्या लढाईतले प्रतापरावांसह सात वीर असे कित्येक कसलेले पैलू पाडलेले हिरे आपण गमावले आहेत. त्यांच्या बलिदानावरच स्वराज्याची ही मराठी दौलत उभी आहे. आपली खरी दौलत म्हणजे आजवर मिळालेल जिवाभावाचे, प्रसंगी जिवाला जीव देणारे मावळे आहेत. आपण जोडलेली माणसे आहेत. ही समोर असलेली भौतिक संपत्ती आपल्याकडे फक्त राखणासाठी आली आहे. याचे खरे मालक ही स्वराज्याची रयत आहे. आपण तिचे विश्वस्त आहोत. ती राखण्यासाठी मला शक्ती दे, माझे पाऊल कधीही वाकडे पडू देऊ नको. या संपत्तीवर मी कधीही भाळू नये अशी शक्ती मला प्रदान कर. माझ्या आणि माझ्यानंतरच्या राज्यकर्त्यांच्या पिढीला हे रयतेच्या धनाचे रक्षण करण्यासाठी विश्वस्त म्हणूनच राहण्याची सुबुद्धी आणि शक्ती दे... जगदंब... जगदंब...\nमागे मंत्रघोष चालूच होता. पूजा आटोपल्यावर सर्वांना तीर्थ दिले. राजांनी वाड्याच्या चौकातून मागच्या आठवड्यातच फिरंगी वकिलाने ्नजर केलेल्या दुनळीतून बार काढला आणि तीच पडत्या फळाची आज्ञा मानून गोलंदाजांनी बुरुजांवरुन चौफेर तोफा डागल्या तशी राजांचे लक्ष्मीपूजन झाले याची वर्दी पंचक्रोशीत पोचली. निशाणाचा अश्व गडावर फेरी मारुन आला. हत्तीवरुन साखर वाटण्यात आली. अवघा गड पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला. जणू आकाशीचे तारेच धरणीवर आले आहेत. भेटीगाठी चालू झाल्या. राणीवशाचे हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडले. गडावरल्या सरदारांनी एकमेकांना आलिंगने देत दिवाळी साजरी केली. फराळाची ताटे उंबर्‍यातून आतबाहेर करु लागली. राजे सदरेवर आले. नजराण्यांचा स्वीकार केला गेला. दूरदेशीच्या स्वराज्याच्या शिलेदारांची, रयतेची ख्यालीखुशाली विचारली गेली. फेरनजराणे रवाना केले गेले. या सार्‍या गोंधळात रात्रीच्या पंगतीची वेळ झाली. पाटचौरंग मांडले गेले, रांगोळ्या पडल्या, उदबत्त्यांचा घमघमाट सुटला. उंची अत्तराचा फाया दिला गेला. छान गप्पाटप्पा होत, हसत खेळत पंगत बसली. पंचपक्वान्नांचा थाट होता. अगदी निरोप घेऊन आलेले निरोपे दूतही राजांच्या पंगतीला बसलेले पाहून जिजाऊंना वाटले हाच खरा रयतेचा राजा... जाणता राजा. जेवणानंतर निरोपाचे सुवासिक विडे दिले गेले. तृप्त मनाने मंडळी मुक्कामी निघाली.\nदिवसभराच्या दगदगीने शिणलेल्या राजांनी समशेर तबकात ठेवली. जिरेटोप आणि भरजरी वस्त्रे उतरवून बिछान्याला पाठ टेकवली आणि डोळे मिटले. थोडासा डोळा लागला तेव्हा अचानक ऐकू आलं, ‘इकडच्या स्वारीचं लक्षच नाही आमच्याकडं’. राजे चपापून उठून पाहू लागले. ते एक स्वप्न होते. सईबाईंचे स्वप्न. स्वप्नातही सईबाईंची आठवण पाठ सोडत नव्हती. एक तीव्र उसासा टाकून राजे खिडकीशी आले. मदारी जागा झाला... थंडगार वार्‍याची झुळुक आली तशी त्याने राजांवर शाल पांघरली. राजांनी त्याच्या डोक्यावरुन हात फिरवून सांगितले \"जा, झोप तू\". अजूनही पणत्या तेवत होत्या. दूरवर स्वराज्यात दिवाळी सुरु होती... वैभवशाली दिवाळी. मराठी दौलत लखलखत होती. राजे पुन्हा विचार करु लागले...\n\"हे देवी, आजवर जमवलेले हे धन-दौलत सारे स्वराज्याच्या रयतेच्या मालकीचे आहे. हे जमवण्यासाठी आतापर्यंत कित्येक लाखमोलाच्या सवंगड्यानी बलिदान केले आहे. कोंडाण्यावर तानाजी, सुर्याजी, पुरंदरावर मुरारबाजी, पावनखिंडीत बाजीप्रभू, नेसरीच्या लढाईतले प्रतापरावांसह सात वीर असे कित्येक कसलेले पैलू पाडलेले हिरे आपण गमावले आहेत. त्यांच्या बलिदानावरच स्वराज्याची ही मराठी दौलत उभी आहे. आपली खरी दौलत म्हणजे आजवर मिळालेल जिवाभावाचे, प्रसंगी जिवाला जीव देणारे मावळे आहेत. आपण जोडलेली माणसे आहेत. ही समोर असलेली भौतिक संपत्ती आपल्याकडे फक्त राखणासाठी आली आहे. याचे खरे मालक ही स्वराज्याची रयत आहे. आपण तिचे विश्वस्त आहोत. ती राखण्यासाठी मला शक्ती दे, माझे पाऊल कधीही वाकडे पडू देऊ नको. या संपत्तीवर मी कधीही भाळू नये अशी शक्ती मला प्रदान कर. माझ्या आणि माझ्यानंतरच्या राज्यकर्त्यांच्या पिढीला हे रयतेच्या धनाचे रक्षण करण्यासाठी विश्वस्त म्हणूनच राहण्याची सुबुद्धी आणि शक्ती दे... जगदंब... जगदंब...\nकुठलाही संदर्भ न घेता लिहिलेली ही पोस्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. सहज बसलो असता थोरल्या महाराजांची दिवाळी कशी असेल असा एक विचार मनात चमकला. आणि जे जे काही सुचले ते लिहून काढले. स्थल-काल-व्यक्ती संदर्भ कदाचित चुकीचे असू शकतात.\nसुंदर झालंय.. डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं.. शिवराय अगदी अशीच दिवाळी साजरी करत असतील नक्की \nपंकज.. स्थल-काल-व्यक्ती संदर्भ कदाचित चुकीचे असू शकतात.... अरे तू अनावधानाने लिहिलेले संदर्भ बघता ही दिवाळी १६७३ ची आहे असे आपण नक्की धरू शकतो... :) प्रतापरावांचा मृत्यू आणि काशीबाईंचा मृत्यू याच्या मधली दिवाळी... :) शिवाय फिरंगी वकील, राजांचा १६७३ असणारा दरारा, राज्या भिशेका पूर्वी निर्माण झालेले वैभव हे सर्व पोस्ट मध्ये एकदम चपखल बसताय...\nकला आहे मी... ह्यात पण दिवस आणि तारखा जोडतोय... कसले मस्त लिहिले आहेस तू... अस वाटतंय की मी १६७३ मध्ये पोचलोय आणि रायगडाच्या एका कोनाड्यात उभा राहून हे सर्व बघतोय... :)\nआता रायगडाला कधी जायचे रे आठवण करून दिलीस... ह्यावेळची दिवाळी हुकली... :(\nपुन्हा एकदा मानला तुला... :) मस्तच मस्तच मस्तच... :)\nअरे.... खुप सुंदर, खुप सुंदर... सुरेख नजारा उभा केलास\nराजांच्या नावानं .. काय सुंदर सुरुवात झाली आजच्या दिवसाची....सुरेख.. अगदी राजांच्या युगाची सफर झाली\nमनोमनी: राजांनी पुन्हा यावे हीच ईच्छा.. दिवाळीच्या अनेक शुभेच्छा\nअरे तू तर समोर चित्रच उभे केलेस. खूप छान झाली आहे पोस्ट. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पंकज दादा ....\nसुंदर, अशीच असेल शिवाजी महाराजांची दिवाळी आमची दिवाळीची सुरुवात छान करून दिलीस आमची दिवाळीची सुरुवात छान करून दिलीस\nदिवसाची आणि दिवाळीची मस्त सुरूवात झाली आहे.\nवर्णन आणि त्यातील बारकावे लाजवाब आहेत. खरच शिवकालात गेल्याचा भास झाला आणि आपण एक मावळा म्हणून सगळं अनुभवत आहे असे वाटले. अप्रतिम लेखनकौशल्य \nदिवाळीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा \n मित्रा, काय लिहिलयंस यार \nअस वाटतंय की मी १६७३ मध्ये पोचलोय आणि रायगडाच्या एका कोनाड्यात उभा राहून हे सर्व बघतोय... :) ++++\nअगदी एखादा नाट्यप्रयोग वाचवा तसं चित्रवत डोळ्यासमोर उभ केलस बघ....\nसगळा देखावा डोळ्यासमोर उभा राहीला होता...\nमित्रा अक्खा पोस्ट वाचला आणि नंतर वाचला कि तू हे विचार करून स्वताच्या मनाने लिहिला आहेस, हे खरच विचार करण्याच्या पलीकडले आहे, तू तर एक अप्रतिम जिवंत चित्र उभं केलं आहेस\nवाह यार..शब्द नाही रे सुचत..\nतुमच्या लेखणीचे तेज आता दिशा, काल, व्यक्तीसापेक्ष न राह्ता सर्वव्यापी झाले आहे. This is no doubt your one of the best post on this blog...काय लिहीलं आहेस मित्रा..... तू शिवचरीत्रावर खुप प्रासादिक लिहू शकतोस यार.......अप्रतिम. प्रत्येकाने वाचावी अशीच पोस्ट \nपंकज, आज सकाळी अभ्यंग, फराळ झाल्यावर 'पुढे काय ' असा प्रश्न असताना ही‌पोस्ट वाचायला मिळाली, जबरदस्त् ' असा प्रश्न असताना ही‌पोस्ट वाचायला मिळाली, जबरदस्त् हीच पोस्ट पुढे वाढवून कादंबरी व्हावी .. हीच दिवाळीची शुभेच्छा हीच पोस्ट पुढे वाढवून कादंबरी व्हावी .. हीच दिवाळीची शुभेच्छा \n एक एक वाक्य वाचताना एक एक चित्र डोळ्यासमोर उभं रहात होतं एखादं आर्टवर्क बनवावं असा विचार आला एखादं आर्टवर्क बनवावं असा विचार आला तुझ्या लिखाणाला तोड नाहिये\nमी एवढाच म्हणतो की मागल्या जन्मी तू शिवरायांचा मावळा होतास \nजे बघितलंस ते लिहिलंस :)))\nमहाराज... प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, गोब्राम्हण प्रतिपालक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय \nजय भवानी, जय शिवाजी...\nजय शिवाजी, जय भवानी...\nसर्वांना मनापासून धन्यवाद. जे मनाला आले, भावले आणि जमले तसे लिहायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. तरी मला काही त्रुटी दिसत आहेत. पण असो, आपल्याला आवडले यातच भरुन पावलो.\nट्रेकरसिड, अरे मित्रा जगातल्या कुठल्याही भौतिक उपाधी आणि कौतुकापेक्षा ही \"शिवरायांचा मावळा\" प्राणप्रिय असेल. धन्य झालोय आज मी.\nदिवाळीत ही पोस्ट वाचता आली नव्हती. पण तू सुंदर लिहिलं आहेस. डोळ्यांपुढे चित्र उभं राहिलं, खूप बरं वाटलं.\nछान लिहिले आहेस ...\nपंकज, अखेरीस आज तुझी ही पोस्ट वाचली. सहीच लिहिलं आहेस ... थेट १६७३ मध्ये पोहोचवलंस सगळ्यांना.\nमहाराजांची दिवाळी असं कधी मी डोळ्यापुढे आणलं नव्हतं. त्यांचा सण म्हणजे दसरा ... शिलंगण - तो साजरा करणं म्हणजे नव्या मोहिमा आखणं, स्वराज्याच्या सीमा विस्तारणं.\nस्वस्थतेने दिवाळी साजरी करायला त्यांना कधी सवडच मिळाली नसेल असं वाटायचं मला :)\nपंकज, 'स्टार माझा'च्या यशाबद्दल अभिनंदन\nधन्यवाद अनघा... निकालाबद्दल महेंद्रजी, भुंगा यांनी लिहिले आहेच.\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nमी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.\nदिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...\nभर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज...\nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/p-chidambaram-article-on-rafale-aircraft-deal-1767264/", "date_download": "2018-12-13T13:29:38Z", "digest": "sha1:BF7GTGOQIGELDQGP2N7AB2X2GJHCKL7T", "length": 23543, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "P Chidambaram article on rafale aircraft deal | त्यांना कारणे हवी होती, ही घ्या दहा.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nत्यांना कारणे हवी होती, ही घ्या दहा..\nत्यांना कारणे हवी होती, ही घ्या दहा..\nनव्या करारानुसार भारत ३६ विमाने खरेदी करेल आणि त्यांची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.\nनव्या ‘राफेल’कराराची मुळात गरज काय होती, इथपासून प्रश्न सुरू होतात..\nनव्या करारात विमानाची किंमत किती, हा संरक्षण-सज्जतेशी संबंधित नसलेला प्रश्न अनुत्तरितच राहतो आणि ही विमाने आधीच्या कराराप्रमाणेच, म्हणजे ‘त्याच गुणवैशिष्टय़ांची’ असतील असा स्पष्ट उल्लेख नव्या करारातच असूनही एकंदर खरेदी व्यवहार अवाच्या सवा का वाढला हा प्रश्न साऱ्यांनाच पडतो.. याची उत्तरे शोधण्यासाठी चौकशी समिती हाच उपाय असून तो सत्वर व्हायला हवा..\nसंरक्षणमंत्री या निष्पाप महिला आहेत. त्यांनी पदभार ३ सप्टेंबर २०१७ रोजी स्वीकारला, त्यापूर्वी राफेल कराराबाबत घडलेल्या अनेक बाबी त्यांना माहीत नसाव्यात, असे दिसते. त्यांनी त्यांची रोजच्या भेटीगाठींची यादीही नीट पाहिली नसावी, अशीही शंका घेण्यास वाव आहे.\nभारत आणि फ्रान्स सरकारमधील राफेल कराराची घोषणा पंतप्रधानांनी पॅरिस येथून १० एप्रिल २०१५ रोजी केली आणि २३ सप्टेंबर २०१६ रोजी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्याने वाद निर्माण झाला असून चौकशीची मागणी होत आहे. अलीकडेच संरक्षणमंत्र्यांनी जाहीरपणे विचारले, ‘‘मी चौकशीचे आदेश का द्यावेत’’ ज्याप्रमाणे आपण निष्पाप व्यक्तीला नेहमी देतो, त्याप्रमाणे त्यांनाही संशयाचा फायदा देऊन कारणे देणे योग्य ठरेल. त्यांनी कारणे मागितली आहेत, म्हणून येथे दहा कारणे देत आहे.\n(१)भारत आणि फ्रान्सच्या सरकारने सामंजस्य करार केला होता, ज्यानुसार भारत १२६ राफेल दोन इंजिनांची, बहुउद्देशीय विमाने खरेदी करणार होता. त्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय निविदा १२ डिसेंबर २०१२ रोजी उघडण्यात आल्यानंतर एका विमानाची किंमत ५२६.१० कोटी रुपये असल्याचे समजले. विमानांची निर्मिती करणारी दसाँ कंपनी १८ विमाने तयार स्थितीत पुरवणार होती; तर उरलेली १०८ विमाने दसाँचे तंत्रज्ञान वापरून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) बंगळूरु येथील कारखान्यात तयार करण्यात येणार होती. यासाठीचे तंत्रज्ञान दसाँ कपनी ‘एचएएल’ला करारानुसार हस्तांतरित करणार होती. तो सामंजस्य करार रद्द करण्यात आला आणि पंतप्रधानांनी १० एप्रिल २०१५ रोजी नवा करार जाहीर केला. संरक्षणमंत्री कृपया हे सांगतील का, की पूर्वीचा सामंजस्य करार रद्द करून नवा करार का करण्यात आला\n(२)नव्या करारानुसार भारत ३६ विमाने खरेदी करेल आणि त्यांची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. भारतीय हवाई दलाने म्हटले आहे की, त्यांना लढाऊ विमानांच्या ४२ स्क्वॉड्रनची गरज आहे आणि त्यांच्याकडे सध्या ३१ स्क्वॉड्रन आहेत. जर १२६ (सात स्क्वॉड्रन) किंवा अधिक विमानांची गरज होती आणि अद्यापही आहे, तर सरकार केवळ ३६ विमाने (दोन स्क्वॉड्रन) का विकत घेत आहे\n(३)एकंदरीत सरकार तेच विमान, त्याच उत्पादकाकडून, ‘त्याच गुणविशेषांसह’ (किंवा सोयींसह) खरेदी करीत आहे. ‘त्याच गुणविशेषांसह’ हा शब्दप्रयोग १० एप्रिल २०१५च्या संयुक्तनिवेदनात आढळतो. हे खरे आहे की नव्या करारात एका विमानाची किंमत १६७० कोटी आहे (दसाँने म्हटल्याप्रमाणे) आणि ते खरे असेल तर किंमत तिप्पट वाढण्याचे स्पष्टीकरण काय\n(४)जर सरकार दावा करीत आहे त्याप्रमाणे नव्या करारानुसार विमानाची किंमत ‘नऊ टक्के स्वस्त’ आहे, तर सरकार दसाँने देऊ केलेली सर्व १२६ विमाने खरेदी न करता फक्त ३६ विमानेच का खरेदी करीत आहे\n(५)नवा करार हा आणीबाणीची किंवा अतिगरजेची वेळ भागवण्याचा खरेदी म्हणून सादर केला जात आहे. जर पहिले विमान सप्टेंबर २०१९ मध्ये (करारानंतर चार वर्षांनी) मिळणार असेल आणि अखेरचे विमान २०२२ मध्ये मिळणार असेल, तर हा करार आणीबाणीतील खरेदी म्हणण्यास कसा पात्र ठरतो\n(६)एचएएलला ७७ वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी विविध उत्पादकांकडून परवान्याखाली अनेक विमाने तयार केली आहेत. नवा करार करताना त्यात दसाँकडून एचएएलला तंत्रज्ञानाच्या हस्तांतराचा उल्लेख नाही. एचएएलला तंत्रज्ञानाचे हस्तांतर करणारा करार का रद्द करण्यात आला\n(७)भारताकडून होणाऱ्या प्रत्येक संरक्षण खरेदीत पुरवठादारावर ऑफसेट्सची -म्हणजे संरक्षणसामग्रीचे अंशत: उत्पादन भारतातील भागीदार उत्पादकांकरवी करण्याची- अट घालण्यात येते. दसाँने ३६ विमानांच्या विक्रीच्या बदल्यात साधारण ३०,००० कोटी रुपयांच्या ऑफसेट्सची अट मान्य केली आहे. एचएएल ही सरकारी क्षेत्रातील कंपनी आहे. एचएएलने ३ मार्च २०१४ रोजी दसाँशी कामात भागीदारीचा करार केला होता आणि ऑफसेट्स भागीदार म्हणून पात्र ठरली होती. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वां ओलांद यांनी उघड केले आहे की, ऑफसेट्स भागीदारीसाठी खासगी कंपनीचे नाव ‘भारत सरकारने’ सुचवले आणि त्यामुळे फ्रान्स सरकार आणि दसाँला या प्रकरणात निवडीला काही वाव नव्हता. लगोलग भारत सरकारने असे नाव सुचवल्याचा इन्कार केला आहे. परंतु भारत सरकारने खरोखरच एखादे नाव सुचवले होते का आणि असेल तर सरकारने एचएएलचे नाव का सुचवले नाही\n(८) फ्रान्सच्या संरक्षणमंत्री श्रीमती फ्लॉरेन्स पार्ली या २७ ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत भारताच्या संरक्षणमंत्र्यांना भेटल्या. त्याच दिवशी श्रीमती पार्ली विमानाने नागपूरला गेल्या. श्रीमती पार्ली यांनी नागपूरजवळील मिहान येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फ्रान्सचे भारतातील राजदूत यांच्या उपस्थितीत खासगी कंपनीची कोनशिला उभारली, जेथे ऑफसेट भागांचे उत्पादन केले जाईल. जेव्हा त्या दोघी भेटल्या, तेव्हाच श्रीमती पार्ली यांच्या या कार्यक्रमाबद्दल संरक्षणमंत्र्यांना माहिती होती की नव्हतीच आणि समजा माहिती नसेल, तर त्यांनी या कोनशिला कार्यक्रमाबद्दल दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत वाचले नाही का\n(९) दसाँ आणि त्यांचा खासगी क्षेत्रातील ऑफसेट भागीदार यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केले की, त्यांची संयुक्त कंपनी ऑफसेट्सची अट पूर्ण करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावेल. ‘दसाँने ऑफसेट्स भागीदार म्हणून कुणा खासगी कंपनीची निवड केल्याचे आपणास माहीत नाही,’ असे म्हणताना संरक्षणमंत्री खरे बोलत होत्या का\n(१०)एचएएलला मिग, मिराज आणि सुखोई विमानांच्या परवान्याखाली उत्पादनाचा आणि त्यांच्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस विमानाच्या उत्पादनाचा अनुभव आहे. त्यांची ६४,००० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. २०१७-१८ या वर्षांत त्यांची उलाढाल १८,२८३ कोटी रुपये आणि नफा ३,३२२ कोटी रुपये इतका होता. संरक्षणमंत्र्यांनी अलीकडच्या निवेदनात एचएएलचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक टी. एस. राजू यांच्या विधानाला विरोध केला आहे आणि एचएएलबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. एचएएलचे खासगीकरण करण्याचा किंवा एचएएल बंद करण्याचा सरकारचा इरादा आहे का\nसरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश का द्यावेत याची मी दहा कारणे दिली आहेत (आणखी बरीच कारणे आहेत). पुढील सूत्रे आपल्या निष्पाप, निरपराध संरक्षणमंत्र्यांच्या हाती आहेत.\nलेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.annashirgaonkar.in/", "date_download": "2018-12-13T12:58:36Z", "digest": "sha1:D46WEKR6CLMAX6RVVJYXVW5O7MQUKXLN", "length": 3301, "nlines": 27, "source_domain": "www.annashirgaonkar.in", "title": "Anna Shirgaonkar - A Historian in Kokan (अपरान्त)", "raw_content": "\nमाझ्या संकेत स्थळाला भेट दिल्याबद्दल आभार माझ्या कामाचा लेखाजोखा विविध ठिकाणी प्रसिध्द झाला आहेच तरी नव्या पिढीला भावणार्‍या ’महाजालावर’ हि माहिती देऊन त्यांच्याशी संवाद साधणे हा ह्या संकेत स्थळाचा मुख्य उद्देश आहे.\nमाझ्या आयुष्यभराच्या पायपिटीतून, भ्रमंतीतून, धडपडीतून इसवी सनापूर्वीची नाणी, ९ ताम्रपट, काही शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखीते, सनदा, फर्माने, खलिते, मूर्ती,फॉसिल्स, गुहा, लेणी, खापरे, भांडी अशा अनेकानेक वस्तू मिळाल्या. अनेक संस्थांमधील विद्वानांनी त्यावर संशोधन केले, शोध निबंध लिहिले. ह्या सर्वातून माझ्या कोकणच्या इतिहासावर नवा प्रकाश पडला याचे मला फार समाधान आहे.\nमाझे शरीर जरी आता थकले असले तरी नव्या पिढीबरोबर केलेल्या संवादातून माझ्या इच्छा, कल्पना पुढे नेण्यासाठी माझ्या मनाला नक्कीच उभारी मिळाले.\nह्याच बरोबरीने माझी हकिकत, ’वाशिष्ठीच्या किनार्‍यावरून’ हि लिहावी असे मनात आहे. काम मोठे, कष्टाचे आणि खर्चाचेहि आहे. तुमचे मत आणि मदत मिळाली तरप्रयत्न करणार आहे. ह्या संकेत स्थळावर दिलेल्या इमेलवर किंवा फोनवर किंवा चक्क पत्र लिहून तुमचा अभिप्राय नक्की कळवा. ’कशाला करता हा नवा उपद्व्याप’ असे कळवलेत तरी आनंद आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/vstar-1-ton-window-ac-vaw12f12f9t-price-pfKapm.html", "date_download": "2018-12-13T13:09:10Z", "digest": "sha1:UAKF4OFRQQRLH6BVOB3RWLQHKYYLDXUJ", "length": 13164, "nlines": 318, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "विस्तार 1 टन विंडो असा वव१२फ१२फ९त सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nविस्तार 1 टन विंडो असा वव१२फ१२फ९त\nविस्तार 1 टन विंडो असा वव१२फ१२फ९त\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nविस्तार 1 टन विंडो असा वव१२फ१२फ९त\nवरील टेबल मध्ये विस्तार 1 टन विंडो असा वव१२फ१२फ९त किंमत ## आहे.\nविस्तार 1 टन विंडो असा वव१२फ१२फ९त नवीनतम किंमत Jul 17, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nविस्तार 1 टन विंडो असा वव१२फ१२फ९त दर नियमितपणे बदलते. कृपया विस्तार 1 टन विंडो असा वव१२फ१२फ९त नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nविस्तार 1 टन विंडो असा वव१२फ१२फ९त - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nविस्तार 1 टन विंडो असा वव१२फ१२फ९त वैशिष्ट्य\nअसा कॅपॅसिटी 1 Ton\nस्टार रेटिंग 3 Star\nएअर फ्लोव वोल्युम 230/50/1\nइनेंर्गय इफिसिएंचय श 2.96\nकूलिंग ऑपरेटिंग करंट 5.1\nडिमेंसीओं र इनडोअर 600 x 560 x 380 mm\n( 890 पुनरावलोकने )\n( 193 पुनरावलोकने )\n( 9509 पुनरावलोकने )\n( 121 पुनरावलोकने )\n( 48 पुनरावलोकने )\n( 1352 पुनरावलोकने )\n( 2188 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 108 पुनरावलोकने )\n( 906 पुनरावलोकने )\nविस्तार 1 टन विंडो असा वव१२फ१२फ९त\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/career__/7243/MPSC_2018_EXAM.html", "date_download": "2018-12-13T14:13:03Z", "digest": "sha1:GIUVWTTOHSHRLORYZPDGGGSOWTC5IPMB", "length": 14450, "nlines": 99, "source_domain": "aajdinank.com", "title": "महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१८ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१८ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१८\nमधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nमुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2018 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.\nया वेळापत्रकानुसार राज्य कर (विक्रीकर) निरीक्षक परीक्षा 2017 (परीक्षेसाठी मागणीपत्र प्राप्त दि. 19 एप्रिल) साठीची पूर्व परीक्षा 16 जुलै 2017 रोजी घेण्यात आली होती. आता या पदासाठीची मुख्य परीक्षा रविवार दि. 7 जानेवारी 2018 रोजी घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. राज्य सेवा परीक्षा 2018 साठीची जाहिरात डिसेंबर 2017 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 8 एप्रिल 2018 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार दि. 18 ऑगस्ट ते सोमवार दि. 20 ऑगस्ट, 2018 अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी जानेवारी 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 6 मे 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2018 अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1- रविवार दि. 26 ऑगस्ट 2018 रोजी, पेपर क्र. 2 (पोलीस उपनिरीक्षक)- रविवार दिनांक 2 सप्टेंबर 2018, पेपर क्रमांक 2 (राज्य कर निरीक्षक)- रविवार दि. 30 सप्टेंबर 2018, पेपर क्र. 2 ( सहायक कक्ष अधिकारी)- शनिवार दि. 6 ऑक्टोबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2018 साठी फेब्रुवारी 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 13 मे 2018 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार दि. 8 सप्टेंबर 2018 रोजी घेण्याचे नियोजित आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2018 साठी फेब्रुवारी 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 20 मे 2018 रोजी तर मुख्य परीक्षा रविवार दिनांक 9 सप्टेंबर2018 रोजी घेण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा 2018 साठी मार्च 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 10 जून 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2018अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1- रविवार दि. 14 ऑक्टोबर 2018 रोजी, संयुक्त पेपर क्रमांक 2 (लिपिक-नि-टंकलेखक)- रविवार दि. 21 ऑक्टोबर 2018, संयुक्त पेपर क्रमांक 2 (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क)- रविवार दि. 4 नोव्हेंबर 2018, संयुक्त पेपर क्रमांक 2 (कर सहायक)- रविवार दि. 2 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2018 साठी मार्च 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 24 जून 2018 रोजी तर मुख्य परीक्षा रविवार दि. 28 ऑक्टोबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2018 साठी एप्रिल 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2018 रविवार दि. 8 जुलै 2018 मध्ये घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 शनिवार दि. 24 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 रविवार दि. 25 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018शनिवार दि. 15 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- 2018 साठी मे 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून शनिवार दि. 4 ऑगस्ट 2018 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2018 साठी मे, 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून परीक्षा शनिवार दि. 25 ऑगस्ट 2018 रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-13T14:01:39Z", "digest": "sha1:PRUXFCD7B7GXGWCOW5RXKFYULQ7B4CC3", "length": 10151, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा- मुख्यमंत्री | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा- मुख्यमंत्री\nजळगाव: पोलीस दलाने गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करताना संवेदनशीलतेने काम करीत जनतेच्या मनात पोलीस दलाविषयी विश्वास वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त राजाराम माने, खासदार ए.टी.पाटील, आमदार चंदूलाल पटेल, संजय सावकारे,शिरीष चौधरी, स्मिता वाघ, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, उन्मेश पाटील,जि.प.अध्यक्ष उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, विशेष पोलीस महानिरीक्षक चेरिंग दोरजे आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी गुन्ह्यातील साक्षीपुरावे न्यायालयात भक्कमपणे सादर करावेत. सरकारी वकिलांसोबत चर्चा करून पोलीस आधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा. अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू, गुटखा विक्री किंवा सट्टा सुरू राहणार नाही याबाबत प्रभारी अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.\nअधिकाऱ्यांनी आपल्या कामगिरीने जनतेच्या मनात पोलीस दलाविषयी विश्वास वाढेल असा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील पोलिस निवासस्थानाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यात पोलिसांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध होण्यासाठी पीपीपी तत्वावर घरे बांधण्याचा प्रस्ताव तयार करावा. तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. यापुढे पोलीस ठाण्यानिहाय गुन्ह्याबाबत आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशननिहाय हत्या, महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याबाबत तसेच ऑनलाईन आलेल्या तक्रारींचाही आढावा घेतला.\nबैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस दलातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजना व उपक्रमांचे सादरीकरण केले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘खालच्या स्तरावर जावून राजकारण केले नाही’ – ना. राम शिंदे\nNext article‘प्राध्यापकांच्या संपात हस्तक्षेप करुन मार्ग काढा’-ना. विखे पाटील\nसरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना ‘बेबी केअर किट’\nमुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस\nपाण्याचा बेकायदा उपसा करणाऱ्यांवर फौजदारी\nसहकारी साखर कारखाने खरेदी घोटाळ्याची न्यायालयाकडून दखल\nसरकारच्या दबावातूनच उर्जित पटेलांचा राजीनामा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र मंत्रालयात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2576/members", "date_download": "2018-12-13T13:28:46Z", "digest": "sha1:537ULUXAR4WE4652POHTANCQQTVQTYQR", "length": 3716, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोणाशी तरी बोलायचंय members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोणाशी तरी बोलायचंय /कोणाशी तरी बोलायचंय members\nकोणाशी तरी बोलायचंय members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61842?page=6", "date_download": "2018-12-13T13:11:28Z", "digest": "sha1:Q2YABHNRSNY4QLWVOPIGBA5J4Q55QICT", "length": 17535, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्द-शृंखला - २ मार्च | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शब्द-शृंखला - २ मार्च\nशब्द-शृंखला - २ मार्च\nआपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान तपासून बघूया.\nआम्ही एक शब्द देऊ.\nपहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.\nदुसरा खेळाडू दुसर्‍या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.\nया प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.\n१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.\n२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.\n३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)\n४. सगळे शब्द मराठीच हवेत.\n५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.\n६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.\n७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.\n८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.\n९. वाक्य अर्थपूर्ण व्हावे म्हणून एका वाक्यात जास्तीत जास्त १२ शब्द असावेत.\nउदाहरण नको कारण नियम माहितीपूर्ण रचलेत.\nवाक्य - रौद्र रुपाचे चित्रविचित्र तळपणारे रेखाचित्र तमाम मायबोलीकरांना न्याहाळण्यास सांगावे.\nवाक्य - निसर्गरम्य मेदिनी नुकतीच चराचरात तेजस्वी वदनाने नटली.\nवाक्य - मोहक कृष्णाच्या चरणकमलांवर राधेने नवरत्नांचा चमचमणारा रत्नहार रोमांचित तनुने नाजुकपणे निरखला.\nवाक्य - सिंहाच्या चालीवर, राजपुत्र, रहस्यमय यच्चयावत तोडगे गंभीरपणे निवडण्यास सांगतो.\nवाक्य - कार्यालयात तिच्या येण्याने, नकळत त्यांच्या चुगल्या लगोलग गुरुजींच्या चावडीमध्ये यायला लागल्या.\nवाक्य - लाचार रत्नावलीच्या चाहत्यांनी निरवानिरव व्हायला लागल्यावर रस्त्यावर रंगीत तालीम मांडली.\nवाक्य - गानकोकिळा लतादीदी दादरच्या चतुरस्त्र स्त्रीवर्गात तेव्हा हलकेच चंदेरी रजईवर रियाज जमवायला लागल्या.\nवाक्य - दर्‍याखोर्‍यांतून नदीच्या चंचल लकबदार रस्त्याने न्हाउन नटलेल्या लतासुमनांचा चमकदार रानमेवा विखुरला.\nवाक्य - लग्नघटिका काळानुरूप पद्धतीने नवनविन नियम, मुख्यत्वे वंशपरंपरागत तुलनेने नवरदेवाच्या चालीरीतीनुसार रुजवतात.\nवाक्य - नकळत तिलोत्तमेने नवसागर रसशाळेत तुरटी टाकण्याचा चुकीचा चंबू बुडवला.\nवाक्य- अस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख खरेखोटे, टवाळखोरांनी नेहमीप्रमाणे निनावी वापरले.\nवाक्य - राष्ट्राध्यक्ष क्षणभर रागावुन नेत्रकटाक्षाने नवयोजना निभावण्यासाठी ठमाकाकूंना नाक कापून नाचवतात.\nमराठी भाषा दिन २०१७\nनवीन शब्द दिला आहे.\nनवीन शब्द दिला आहे.\nनकळत तिलोत्तमेने नवसागर रसशाळेत\nनकळत तिलोत्तमेने नवसागर रसशाळेत तुरटी\nनकळत तिलोत्तमेने नवसागर रसशाळेत तुरटी टाकण्याचा\nनकळत तिलोत्तमेने नवसागर रसशाळेत तुरटी टाकण्याचा चुकीचा\nनकळत तिलोत्तमेने नवसागर रसशाळेत तुरटी टाकण्याचा चुकीचा चंबू\nनकळत तिलोत्तमेने नवसागर रसशाळेत तुरटी टाकण्याचा चुकीचा चंबू बुडवला.\nनवीन शब्द दिला आहे.\nनवीन शब्द दिला आहे.\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार रगड्यात\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार रगड्यात तेलासहीत\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार रगड्यात तेलासहीत तंबाखु\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार रगड्यात तेलासहीत तंबाखु खाणारा\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार रगड्यात तेलासहीत तंबाखु खाणारा रडतोच.\nमंडळी, वाक्याचा अर्थ लागतोय\nमंडळी, वाक्याचा अर्थ लागतोय का बघा बरं जरा\nअस्वस्थ सकाळ लोणचे चवीनुसार रगड्यात तेलासहीत तंबाखु खाणारा रडतोच.>>>\nअस्वस्थ सकाळ पासून पुन्हा एकदा सुरुवात करा.\nसकाळी असे केले तर अर्थ लागेल.\nसकाळी असे केले तर अर्थ लागेल. असो,\nअस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख\nअस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख\nअस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख\nअस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख खरेखोटे\nअस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख\nअस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख खरेखोटे, टवाळखोरांनी\nअस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख\nअस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख खरेखोटे, टवाळखोरांनी नेहमीप्रमाणे\nअस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख\nअस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख खरेखोटे, टवाळखोरांनी नेहमीप्रमाणे निनावी\nअस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख\nअस्वस्थ सकाळी लिहिलेले लेख खरेखोटे, टवाळखोरांनी नेहमीप्रमाणे निनावी वापरले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिन २०१७\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/288?page=7", "date_download": "2018-12-13T13:48:24Z", "digest": "sha1:73QNZUAKEJSRDCUMEHKAXZN2EKHUSGK3", "length": 7968, "nlines": 229, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इतर प्रकार : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इतर प्रकार\nRead more about शेजवान बिट्टे\nबिट्टे ( बिबटे नाही :D )\nपुट्टु, कडला करी आणि पोटॅटो स्ट्यू\nRead more about पुट्टु, कडला करी आणि पोटॅटो स्ट्यू\nRead more about राजस्थानी दाल बाटी\nबर्‍यापैकी हेल्दी झटपट पिझ्झा\nRead more about बर्‍यापैकी हेल्दी झटपट पिझ्झा\nहोममेड चॉकलेटस (खुप्पच सोपे)\nRead more about होममेड चॉकलेटस (खुप्पच सोपे)\nमटकी ची शेव (फोटो सहित)\nRead more about मटकी ची शेव (फोटो सहित)\nRead more about कुरमुर्‍याचा चिवडा\nपोश्तो बोडा (बंगाली - खसखस वडे) - फोटोसहित\nRead more about पोश्तो बोडा (बंगाली - खसखस वडे) - फोटोसहित\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/nifty-hits-9950-mark-sensex-record-high-ril-crosses-rs1600-61807", "date_download": "2018-12-13T13:31:18Z", "digest": "sha1:3V53GFCIIJEA7Z2FSJ5UQTSOJPZTV2RJ", "length": 13403, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nifty hits 9,950 mark, Sensex at record high, RIL crosses Rs1,600 शेअर बाजार तेजीवर स्वार; निफ्टी 10 हजारांजवळ | eSakal", "raw_content": "\nशेअर बाजार तेजीवर स्वार; निफ्टी 10 हजारांजवळ\nसोमवार, 24 जुलै 2017\nबीएसईच्या निर्देशांकांमध्ये कंझ्युमर डय़ुरेबल्स निर्देशांक सर्वाधिक वधारला आहे. त्यात 1.1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यापाठोपाठ एफएमसीजी 0.96 टक्के, आयटी 0.77 टक्के आणि टेक 0.74 टक्क्यांनी वधारले आहेत.\nमुंबई: भारतीय शेअर बाजारात आठवड्याची सुरूवात तेजीने झाली आहे. दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी गाठली आहे.\nसध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 192 अंशांनी वधारला असून 32,221.50 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 50 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी 9,965.05 पातळीवर व्यवहार करतो आहे. दोन्ही निर्देशांकांनी इंट्रा.डे व्यवहारात अनुक्रमे 32,232.63 आणि 9,968.95 अंशांची उच्चांकी पातळी गाठली आहे.\nबीएसईच्या निर्देशांकांमध्ये कंझ्युमर डय़ुरेबल्स निर्देशांक सर्वाधिक वधारला आहे. त्यात 1.1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यापाठोपाठ एफएमसीजी 0.96 टक्के, आयटी 0.77 टक्के आणि टेक 0.74 टक्क्यांनी वधारले आहेत.\nसध्या मुंबई शेअर बाजारात रिलायन्स (+ 2.19 टक्के), आयटीसी (+ 1.91 टक्के), विप्रो (+1.82 टक्के), आयसीआयसीआय बँक (1.29 टक्के) आणि इन्फोसिस (1.13 टक्के) यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर ओएनजीसी (-1.34 टक्के), एशियन पेंट्स (-0.83 टक्के), एल अँड टी (-0.42 टक्के) आणि सन फार्माच्या (-0.37 टक्के) शेअर्समध्ये घसरण झाली आहे.\nई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nकोयना धरणातील पाणीसाठा 70 टक्क्यांवर\nऋषी कपूरने केले महिला संघाबद्दल आक्षेपार्ह ट्विट\nज्येष्ठ शास्त्रज्ञ व इस्रोचे माजी अध्यक्ष यू.आर. राव यांचे निधन\n'वाइबो'च्या ड्रॅगनचे ना फूत्कार, ना ज्वाळा\nहिंदू चूप बसतील असा विचार करू नका: सुब्रह्मण्यम स्वामी​\n‘राग देश’ चित्रपट २८ ला रूपेरी पडद्यावर\nकर्जमाफीसाठी राज्य सरकार सज्ज - मुख्यमंत्री\nसरसकट कर्जमाफीचाच विरोधकांचा आग्रह\nमुख्यमंत्र्यांचे पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष\nमहापालिकेच्या रुग्णालयांसाठी आठ कोटींची औषध खरेदी\nस्वाईन फ्लूचे शहरात ५४ रुग्ण\nपंचगंगेचा \"पिकनिक पॉईंट' हाऊसफुल्ल\nटेम्पो भरून चला पिक्‍चरला...\nशेअर बाजाराकडून निवडणूक निकालाचे स्वागत\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाच्या या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात ६५०...\nमुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५७२ अंशांनी कोसळून ३५ हजार ३१२ अंशांवर बंद झाला....\nशेअर बाजार गडगडला; गुंतवणूकदारांचे 2.28 लाख कोटी स्वाहा\nमुंबई ः शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 572 अंशांनी कोसळून 35 हजार 312 अंशांवर बंद झाला....\nअमेरिका आणि रशियामध्ये पुन्हा तणाव; शेअर बाजारात घबराट\nमुंबई: आण्विक मिसाइलच्या मुद्दावर अमेरिका आणि रशिया या दोन देशांदरम्यान सुरु झालेले धमकीसत्र आणि चीनच्या हुवाई टेक्नॉलॉजीसच्या मुख्य आर्थिक...\nउच्च विकासदर हा आर्थिक स्वास्थ्याचा एकमेव दर्शक मानणे गैर होईल. अनेक देशांत उच्च विकासदर असूनही वाढती विषमता व बेरोजगारी हे प्रश्‍न दिसून येतात....\nशेअर बाजार घसरणीसह बंद\nमुंबई: अमेरिका-चीन देशांदरम्यान सुरु असलेल्या व्यापार वाटाघाटी किती सकारात्मक राहतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाटचालीबद्दल असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/family-doctor/dr-balaji-tambe-article-126957", "date_download": "2018-12-13T14:19:05Z", "digest": "sha1:RMQHKBUW2N5URIVHXCTAU2IKKVLZCRRM", "length": 18757, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dr. Balaji tambe article अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) | eSakal", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com\nशुक्रवार, 29 जून 2018\nयोग्य प्रमाणात घेतलेल्या आहाराचा पोटावर भार जाणवत नाही, हृदयाच्या गतीमध्ये अवरोध उत्पन्न होत नाही, पोटात जडपणा वाटत नाही, इंद्रिये तृप्त होतात, अन्नाचे पचन व्यवस्थित होते, तसेच शरीराची वाढ व्यवस्थित होते.\nचरकसंहितेतील ‘अग्र्यसंग्रह’ या विभागाची आपण माहिती घेतो आहोत. मागच्या आठवड्यात अग्नी कोणकोणत्या कार्यात अग्रणी असतो याची माहिती घेतली. आता या पुढचा विषय जाणून घेऊ.\nजलं स्तम्भनीयानाम्‌ - म्हणजे पाणी स्तंभन करण्यासाठी श्रेष्ठ असते.\nया ठिकाणी पाण्याचा बाहेरून उपयोग केला असता त्याचा काय परिणाम होतो हे सांगितलेले आहे. म्हणून नाकातून रक्‍त येत असले तर डोक्‍यावर पाणी थपथपण्याचा उपयोग होतो. गर्भधारणेसाठी प्रयत्न केले असले, तर शुक्र गर्भाशयात राहावा म्हणून स्त्रीच्या ओटीपोटावर गार पाण्याचे फडके ठेवायला सांगितले जाते. गार पाण्याने स्नान केले, तर त्वचेवरील रोमरंध्रे आकुंचित होतात आणि त्यामुळे शरीरस्थ अग्नी शरीरात केंद्रित होतो आणि चांगली भूक लागते.\nमृद्‌भृष्टलोष्ट्रनिर्वापित उदकं तृष्णाच्छर्दि अतियोगं प्रशमनानाम्‌ - मातीचे ढेकूळ गरम करून पाण्यात विझवून तयार केलेले पाणी तहान शमविण्यासाठी, तसेच वमनाचा अतियोग थांबविण्यासाठी सर्वश्रेष्ठ असते.\nमातीचे टणक ढेकूळ अग्नीवर ठेवून विस्तवासारखे लाल होईपर्यंत तापवले जाते व ते पाण्यात विझविले जाते, मग ते काढून घेऊन नीट गाळून घेतलेले पाणी पिण्यासाठी वापरले जाते. मातीचा संस्कार झालेले हे पाणी चविष्ट तर लागतेच, त्याला मातीचा सुगंधही येतो आणि ते साधे पाणी पिऊनही न शमणाऱ्या तहानेवर औषधाप्रमाणे उपयोगी पडते. वमन उपचारातही जर उलटीचे आवेग थांबत नाहीत असे वाटले, तर असे पाणी घोट घोट घेण्याचा उपयोग होतो. उलटी या रोगातही असे पाणी पिता येते.\nअतिमात्राशनम्‌ आमप्रदोषहेतूनाम्‌ - आमदोष उत्पन्न करणाऱ्या कारणांमध्ये अतिमात्रेत जेवण करणे हे मुख्य कारण असते.\nआहाराचे प्रमाण व्यक्‍तिसापेक्ष असते. अमुक प्रमाणात आहार घेतलाच पाहिजे असा नियम करता येत नाही, कारण हे प्रमाण त्या त्या व्यक्‍तीच्या अग्नीवर पर्यायाने पचनक्षमतेवर अवलंबून असते. आपण सेवन केलेला आहार प्रमाणापेक्षा अधिक होता का, हे ओळखता यावे यासाठी काही मापदंड ठरवून दिलेले आहेत. चरकसंहितेतील पुढील सूत्रातून हे समजू शकते.\nअतिमात्रं पुनः सर्वदोषप्रकोपणमिच्छन्ति कुशलाः \nतत्र वातः शूलानार्हामुखशोषमूर्च्छाभ्रमाग्निवैषम्य-पार्श्वपृष्ठकटिसिराकुञ्चनस्तम्भनानि करोति, पित्तं पुनर्ज्वरातीसारान्तर्दाहतृष्णामदभ्रमप्रलपनानि, श्‍लेष्मा तु च्छर्द्यरोचकाविपाकशीतज्वरालस्यगात्रगौरवाणि \nअति प्रमाणात आहाराचे सेवन सर्व दोषांना प्रकुपित करणारे असते असे कुशल वैद्य मानतात. यात प्रकुपित वायूमुळे पोटात वेदना होतात, पोटात गॅस धरून राहतो, अंग दुखते, तोंडाला शोष पडतो, चक्कर येते, पाठ, कंबर जखडते, शिरा जखडतात, अग्नी अन्न नीट पचवत नाही; प्रकुपित पित्तामुळे ताप, जुलाब, शरीराचा दाह, समाधान न होणारी तहान, चक्कर वगैरे लक्षणे उत्पन्न होतात; प्रकुपित कफामुळे उलटी, जेवणात अरुची, अपचन, आळस, शरीर जड होणे यांसारखी लक्षणे उद्‌भवतात.\nयातूनच पुढे आमाची उत्पत्ती होते, ज्याचे पर्यवसान मोठ्या रोगात होऊ शकते.\nयथा अग्निअभ्यवहारो अग्निसंधुक्षणानाम्‌ - अग्नीला कायम प्रदीप्त ठेवण्यासाठी म्हणजेच अग्नीचे काम व्यवस्थित चालू राहण्यासाठी अग्नीच्या क्षमतेनुसार म्हणजे भूक असेल त्या प्रमाणात जेवण करणे हे मुख्य असते.\nम्हणजेच केवळ चवीला आवडते म्हणून जास्ती खाणे आणि वेळ नाही म्हणून किंवा आवडत नाही म्हणून कमी खाणे, न खाणे हे दोन्ही अग्नीला बिघडविणारे असते. भूक लागेल त्या प्रमाणात जेवणे म्हणजे मात्रापूर्वक जेवणे, याची सुद्धा लक्षणे आयुर्वेदाच्या ग्रंथांत दिलेली आहेत,\nकुक्षेरप्रपीडनम्‌ आहारेण, हृदयस्यनवरोधः पार्श्वयोरविपाटनम्‌ अनतिगौरवमुदरस्य, प्रीणनमिन्द्रियाणां, क्षुत्पिपासोपरमः, स्थानासनशयनगमनोच्छ्वासप्रश्वासहास्यसंकथासु सुखानुवृत्तिः, सायं प्रातश्‍च सुखेन परिणमनं, बलवर्णोपचयकरत्वं च, इति मात्रावतो लक्षणमाहारस्य भवति \nआहाराचा पोटावर भार जाणवत नाही, हृदयाच्या गतीमध्ये अवरोध उत्पन्न होत नाही, पोटात जडपणा वाटत नाही, इंद्रिये तृप्त होतात, भूक व तहान शमलेली असते, बसणे, झोपणे, चालणे, उभे राहणे वगैरे क्रिया सहजतेने घडतात, श्वासोच्छ्वास, हसणे, बोलणे वगैरे क्रिया सुखपूर्वक होतात, सकाळी सेवन केलेल्या अन्नाचे संध्याकाळी आणि संध्याकाळी सेवन केलेल्या अन्नाचे पचन सकाळपर्यंत व्यवस्थित होते, पोट व्यवस्थित साफ होते, शरीरशक्‍ती, शरीरकांती तसेच शरीराची वाढ व्यवस्थित होते.\nरुग्णालयाने मृत घोषीत केलेला रुग्ण जीवंत \nयेरवडा - हडपसर येथील एका मोठ्या रुग्णालयात येरवड्यातील एक रुग्ण गेली सहा महिने डायलिसीसवर उपचार घेत होते. गेल्या आठवड्यात रुग्णाला डायलिसीस करताना...\nचेहरा व मानेवरील व्रण हे एकूणच रुपाला बाधा पोहोचवणारे ठरतात. ते व्रण बुजवण्याला अजून परिणामकारक उपाय नव्हता. व्रणांवरील उपचारांसाठी कॉर्टिकॉस्टेरॉइड्...\n#FamilyDoctor आईपणाचा ताण घेताय\nबाळाला जन्म देणें हे आईसाठी वेगवेगळ्या प्रकारे आव्हानात्मक घटना ठरते. तुम्हाला एकाच वेळेस दमल्यासारखें वाटतें, उत्साहीही वाटतें. शिवाय अत्यंत काळजीही...\nवनस्पतिशास्त्रानुसार तुळशीला ऑसिमम सॅन्क्‍टम (Ocimum scantum) म्हटले जाते. यातील ऑसिमम शब्दाचा अर्थ गंध असा आहे; तर सॅन्क्‍टम शब्द पवित्र या अर्थाने...\nमहाभारतात एक कथा आहे, एकदा असे ठरले की, श्रीकृष्णांच्या वजनाएवढी सोने-नाणे-रत्ने वाटली वा दान केली तरच एका ऋणातून श्रीकृष्ण मुक्‍त होतील. तराजूच्या...\n'एएसआय' कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची निवड\nऔरंगाबाद - 'एमजीएम'चे उपअधिष्ठाता तथा सर्जरी विभागप्रमुख डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची असोसिएशन ऑफ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.learnsubject.in/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-13T12:43:42Z", "digest": "sha1:HTUA53WKQ25QG7H35EI7B2TA2MMEKRM2", "length": 8009, "nlines": 52, "source_domain": "www.learnsubject.in", "title": "सत्यवानाच्या सावित्री आणि फुलेंची सावित्री – Learn Subject", "raw_content": "\nसत्यवानाच्या सावित्री आणि फुलेंची सावित्री\nसत्यवानाच्या सावित्री आणि फुलेंची सावित्री\nआज माझ्या धर्मपत्नीने एक मेसेंज पाठविला होता. ‘ एका सावित्रीने वडाला फेऱ्या मारायला शिकवलं तर एका सावित्रीने अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर पडायला शिकवलं … सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा फुलेंची सावित्री समाजाला कळली असती तर देशाचा इतिहास काही वेगळाच असता…’\nवरील संदेश हा काही प्रमाणात सत्य आणि असत्य आहे असे मला वैयक्तिक वाटते ते कसे याचे मी स्पष्टीकरण देतो.\nसत्यवानाची सावित्री ही एक पतिवृत्ता होती जिने आपल्या पतीच्या आयुष्यासाठी यमाशीही युद्ध पुकारले होते व शेवटी NEVER EVER GIVE UP प्रमाणे आपल्या पतीचा जीव परत मिळेपर्यंत लढत राहिली व शेवटी ते साध्य केले. आजच्या कलयुगात अश्या पत्नींची गरज सर्वच पतींना आहे जी त्याच्या आयुष्याच्या सर्व सुख- दुःखात साथ देऊ शकेन , आज समाजात काही विडंब अश्या परिस्थती उद्भवत आहेत. पत्नी आपल्या पतीच्या वाईट काळात साथ देणे पसंद न करता ‘तू आणि मी तेही फक्त चांगली परिस्थिती असल्यास’ या भावनेकडे मोठ्या प्रमाणात आगेकूच करत आहेत. सत्यवानाच्या सावित्रीप्रमाणे जर ती त्याच्या आयुष्यात खंबीरपणे पाठीमागे नाहीतर सोबत खांद्याला-खांदा लावून उभी राहिली तर ती आपला परिवार व संसार अबाधित व सुख-समृद्धीपूर्ण ठेवू शकेन.\nफुलेंची सावित्री ह्या सत्यवानाची सावित्री ह्यांच्याकडून बहुतेक प्रेरणा घेतल्या असाव्यात अन्यथा त्या घरी अठरा विश्व् दारिद्र्य असताना त्यांच्या पतीच्या सत्कार्यात सहभागी झाल्या नसत्या , त्या फक्त आपल्या पुरता विचार करून वेगळा मार्ग शोधू शकल्या असत्या. त्यांनी आपल्या पतीच्या कार्यात स्वतःला वाहून टाकले. अंगात भणभनलेला ताप असतानाही त्या आपल्या पतीने चालू केलेल्या चळवळीतून माघार न घेता त्या करत राहिल्या. त्या फक्त एका साडीवर देखील आपले ध्येय साध्य करू शकल्या.\nकलयुगातील स्पर्धेचे जीवन जगणाऱ्या (राहणीमान, पोशाख,मिरवणेपणा) पत्नी ज्या सत्यवानाची सावित्री आणि फुलेंची सावित्री यांच्यातील श्रेष्ठेबद्दल वक्त्यव करणाऱ्यांनी आपण ह्या दोन्ही सावित्रीपैकी एकीकडून प्रेरणा घेतली आहे का हा प्रश्न स्वतःला विचारून पाहावा मगच मत प्रकट करावे.\nआजच्या युगात प्रत्येक पत्नीने जर सत्यवानाची सावित्री आणि फुलेंची सावित्री यांच्याकडून प्रेरणा घेतल्यास फक्त वैयक्तिकच नव्हे समाजामध्ये देखील त्या आजही नवीन इतिहास घडवण्याची क्षमता राखतात. आपल्या पतीसोबत जर त्या खांद्याला-खांदा लावून उभी राहिल्या तर त्या पुरुषांस कोणीही ह्या पृथ्वीतलावर हरवू तर शकणारच नाही तर तो स्वतःच्या कुटुंबाचेच तसेच देशाच्या नावाचे अटकेपार झेंडे लावू शकेन. तसेच आपली पत्नी सावित्रीसारखी असावी अशी अशा बाळगणाऱ्या प्रत्येक पतीने देखील काय आपण सत्यवान किंवा महात्मा फुलेंसारखं त्यांना आपलेसे मानले आहे का , मान-सन्मान दिला आहे का, वागवणूक दिली आहे का हे प्रश्न नक्की विचारून पुढे पावले टाकावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathidesha.com/index.php?option=com_content&view=article&id=173&Itemid=53", "date_download": "2018-12-13T13:15:29Z", "digest": "sha1:AFADVKULQH6V4H4VIQS6YCH5WVZW6A73", "length": 18457, "nlines": 126, "source_domain": "marathidesha.com", "title": " संभाजी कावजी", "raw_content": "\nआपला आवडता विषय निवडा\nGo to article... मुस्लिम सेनानी autopublish अंकुश अजिंठा अष्टविनायक आंबोली आबाजी महादेव आयुधे कान्होजी जेधे किल्ले अजिंक्यतारा किल्ले उंदेरी किल्ले कणकदुर्ग किल्ले कर्नाळा किल्ले कुलाबा किल्ले कोकण किल्ले कोलई किल्ले खांदेरी किल्ले गोपाळगड किल्ले जंजिरा किल्ले जयगड किल्ले तिकोणा किल्ले तोरणा किल्ले देवगड किल्ले नाणेघाट किल्ले निवती किल्ले पन्हाळा किल्ले पुरंदर किल्ले पूर्णगड किल्ले प्रतापगड किल्ले बाणकोट किल्ले भरतगड किल्ले भूदरगड किल्ले महाराष्ट्र किल्ले रत्नदुर्ग किल्ले राजगड किल्ले राजमाची किल्ले रायगड किल्ले रायरेश्वर किल्ले रेवदंडा किल्ले रोहिडा किल्ले लोहगड किल्ले विजयदुर्ग किल्ले विशाळगड किल्ले विसापूर किल्ले शिवनेरी किल्ले सिंधूदुर्ग किल्ले सिंहगड किल्ले सुधागड किल्ले सुवर्णदुर्ग किल्ले हरिश्चंद्रगड किल्ले हर्णे किल्लेदुर्ग कुणकेश्वर कुलपे कोंडाजी फर्जंद कोल्हापूर खंजिर खाद्यसंस्कृती गोदाजी जगताप घारापुरी चलचित्रे चिखलदरा चिलखत छत्रपती राजाराम महाराज छत्रपती शहाजी महाराज छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवरायांवरील काव्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपतींची वंशावळ छायाचित्रे जीवबा महाला जैन तीर्थक्षेत्रे ठासणीची बंदूक ढाल तलवार तानाजी मालुसरे ताराबाईंचा जीवनक्रम तोफ तोफगोळा दर्याराजे कान्होजी आंग्रे दर्यावीर मायनाक भंडारी दर्यावीर लायजी पाटील दस्तान दांडपट्टा दारू ठेवण्याचे भांडे दिवेआगार धार्मिक स्थळे नावजी बलकवडे नृत्यप्रकार नेताजी पालकर पट्टा परसू पराक्रमी मावळे पर्यटन स्थळे पाचगणी प्रतापराव गुजर प्रतिक्रिया फिरंगोजी नरसाळा बाजी जेधे बाजी पासलकर बाजी प्रभू देशपांडे बाजीराव जीवनक्रम भाले मराठी लेखन मराठेकालीन राजवटी महाबळेश्वर महाराष्ट्रगीते महाराष्ट्रातील नेत्रपेढ्या महाराष्ट्रातील सण माथेरान मुखपृष्ठ मुरारबाजी मुस्लीम सेनानी मोडी लिपी येसाजी कंक राजमाता जिजाबाई राजाराम राजेंचा जीवनक्रम रामजी पांगेरा लोककला लोणावळा-खंडाळा वाघनखे वेरूळ शंभुराजे कृत नखशिख शंभुराजे कृत नायिकाभेद शंभुराजे कृत बुधभूषण शंभुराजे कृत सातसतक शहाजीराजेंचा जीवनक्रम शिवकालीन पत्रे शिवकालीन शब्दार्थ शिवछत्रपतींचे सुबक शिवा काशीद शिवाजीराजेंचा जीवनक्रम श्री औंढा नागनाथ,हिंगोली श्री क्षेत्र,आळंदी श्री क्षेत्र,देहू श्री खंडोबा,जेजुरी श्री गणपतीपुळे श्री घृष्णेश्वर मंदिर,औरंगाबाद श्री जोतिबा श्री तुळजाभवानी,तुळजापूर श्री त्र्यंबकेश्वर,नाशिक श्री दत्तदेवस्थान,नरसोबावाडी श्री परळी वैजनाथ श्री भीमाशंकर,पुणे श्री महालक्ष्मी श्री रेणूका,माहूर श्री विठ्ठल,पंढरपूर श्री शनिशिंगणापूर श्री शिवमंदिर,खिद्रापुर श्री सप्तशृंगी,वणी श्री साईबाबा,शिर्डी श्री सिध्दीविनायक,मुंबई श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट संत संत एकनाथ संत गजानन महाराज संत गाडगे महाराज संत गोरा कुंभार संत चोखामेळा संत ज्ञानेश्वर संत तुकडोजी महाराज संत तुकाराम संत नामदेव संत रामदास संत साईबाबा संत सावता माळी संत सोयराबाई संदर्भ संपर्क संभाजी कावजी संभाजीराजेंचा जीवनक्रम संस्कृती सिधोजी निंबाळकर सुर्यराव काकडे हंबीरराव मोहिते हरिहरेश्वर हिरोजी फर्जंद हिरोजी फर्जद\nप्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)\nप्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com\nछत्रपती शिवाजी राजेंचा हा अंगरक्षक होता.संभाजी कावजीने प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी पळून जाणार्‍या अफजलखानाचे शीर कापले होते.अंगाने धिप्पाड व मजबूत असलेल्या कावजीने घोड्यास चार पायावर उचलले होते.हणमंतराव मोर्‍याच्या मुलीला लग्नासाठी मागणी घालण्याचे निमित्त करून कावजीने त्यास ठार मारिले.अफजलखानाचे भेटीवेळी छत्रपतींनी संभाजी कावजी व जीवा महाला यांना अंगरक्षक म्हणून नेले होते.\nसभासद बखरीत प्रतापगडाच्या लढाईचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,छत्रपतींनी उजवे हातचे बिचवियाचा मारा चालवून खानाची चरबी बाहेर काढली व चौथरियाखालें उडी घालोन निघोन गेले.'खाण याणी गलबला केला की मारीले मारीले,दगा जाहला,जलदीने धावा असे बोलीले मग भोई याणी जलदीने पालखी आणुन खानास पालखीस घालुन उचलोन चालिले तो इतकियात संभाजी कावजी हुद्देकरी याणे भोयाच्या पायाच्या पट्ट्याने ढोण सिरा तोडुन पालखी भुईस पाडली आणी खानाचे डोचके कापुन हाती घेऊन राजियाजवळ आला.'\nपुढे शायिस्तेखानाच्या आक्रमणावेळी संभाजी कावजीचा मित्र बाबाजी राम हा खानास मिळाला,त्यामुळे छत्रपतींनी त्याची कानउघाडणी केली.ती सहन न झाल्यामुळे संभाजी कावजी सुध्दा खानास मिळाला.तेथे कावजीने घोड्यास चार पायावर उचलुन आपल्या ताकतीचे प्रदर्शन केले,'जोरावर होता,घोडा चहूं पाई धरून उचलला.'हे त्याचे शौर्य पाहून खानाने त्यास मौजे मलकर या ठाण्यास पाचशे स्वारांसह सलाबतखान दखनी याच्या तैनातीस ठेविले.पुढे प्रतापराव गुजर यांस,छत्रपतींनी त्याजवर पाठवून त्यास इ.स. १६६१ मध्ये ठार मारिले.\nमोफत सकल मराठी फॉंट\nमराठीत लेखन कसे करावे\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठीदेशा © २०१२ सर्व हक्क सुरक्षित संकल्पना व निर्मिती दामोदर मगदूम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/krane-turned-over-on-highway/", "date_download": "2018-12-13T14:07:01Z", "digest": "sha1:EIK7UNEHATSF4TZ6OTB2PRXQDZIYXB7G", "length": 7040, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सायन-पनवेल महामार्गावर क्रेन उलटली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसायन-पनवेल महामार्गावर क्रेन उलटली\nमुंबई: मुंबईला वाशी आणि पुण्याशी जोडणाऱ्या सायन-पनवेल महामार्गावर नादुरुस्त अवस्थेत असलेला पादचारी पूल हटविताना क्रेन उलटून अपघात झाला आहे. त्यामुळे संध्याकाळपासून मुंबईकडे येणारी आणि वाशीकडे जाणारी अशा दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.\nवाशी खाडीजवळ असलेला जकात नाक्‍यासमोर अर्धवट अवस्थेत पडलेला पादचारी पूल हटविण्याचे काम आज सकाळपासून सुरु होते. चार वाजताच्या दरम्यान या मार्गावरील वाहतूक बंद करून क्रेनच्या साहाय्याने हा पादचारी पूल हटवण्यास सुरुवात झाली. तेव्हा पुलाचे वजन जास्त झाल्यामुळे क्रेन पुलासह रस्त्यावर उलटली.\nसुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण मुंबईच्या खूप महत्त्वाचा असलेल्या या महामार्गावर संध्याकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाशी पूल ओलांडून टोल नाक्‍यापर्यंत मुंबई वाहिनीवर तर मानखुर्द जंक्‍शनपासून वाशी वाहिनीवर वाहतूक कोंडी झाली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबानी गला अतिक्रमणाबाबत इम्रान खानविरोधात कारवाईचे आदेश\nNext articleविमानात धुमश्‍चक्री : नेदरर्लॅंडने पाठवली दोन लढाऊ विमाने\nकोल्हापुरात शेतकऱ्यांनी बाजार समितीला ठोकलं टाळे\nसरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना ‘बेबी केअर किट’\nमुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस\nपाण्याचा बेकायदा उपसा करणाऱ्यांवर फौजदारी\nसहकारी साखर कारखाने खरेदी घोटाळ्याची न्यायालयाकडून दखल\nसरकारच्या दबावातूनच उर्जित पटेलांचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/oil-price-hike-continuous-after-tax-relaxation/", "date_download": "2018-12-13T13:28:34Z", "digest": "sha1:EIQT7JR6D2F23AHFPR5DJ273UKFPUMFA", "length": 8766, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "करकपातीनंतर इंधन दरवाढ सुरूच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकरकपातीनंतर इंधन दरवाढ सुरूच\nनवी दिल्ली: केंद्र आणि राज्य शासनाने इंधनाच्या करात कपात करून सर्वसामान्यांना थोडासा दिलासा दिला होता. तर डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी आणखी काही पैशांची घट झाली. मात्र करकपात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून पेट्रोलच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ पुन्हा सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये प्रति लिटर 14 पैशांनी पेट्रोलची दरवाढ झाली आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 14 पैशांनी, तर डिझेलचे दर प्रति लिटर 31 पैशांनी महागले आहेत. मुंबईमध्ये आता पेट्रोल प्रति लिटर 87.29 रूपये, तर डिझेल 77.06 रूपये प्रति लिटर मिळेल.\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पाच रुपयांची घट होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी प्रत्यक्षात पेट्रोलच्या दरामध्ये 4.36 रुपयांनी, तर डिझेलच्या दरामध्ये केवळ 2.59 रुपयांची कपात करण्यात आली. 2014 मध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 60 रुपयांच्या आसपास होता. 2017 मध्ये तो 80 रुपयांच्या पुढे गेला आहे.\nमागील महिनाभराचा विचार केल्यास एकाच महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढले होते. त्यामुळे सर्वच नागरिकांसह वाहतूकदारांनाही त्याची झळ बसत होती. यंदाच्या मे महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा पहिला उच्चांक नोंदविला गेला होता. या कालावधीत पेट्रोल 86 रुपयांपर्यंत, तर डिझेलचा दर 72.50 रुपयांपुढे पोहोचला होता. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडयात पेट्रोलच्या दराने नव्वदी ओलांडून सर्वच उच्चांक मोडीत काढले होते.\nकरकपातीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळून पेट्रोलचे दर नव्वदीच्या खाली उतरले आहेत. डिझेलच्या दरात शनिवारी 70 पैशांचा दिलासा मिळाला. मात्र डिझेलसह पेट्रोलच्या दरांत रविवारी पुन्हा काही पैशांनी वाढ झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजागतिक विकासासाठी भारत उत्प्रेरक ठरेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nNext articleअहमदनगर बॅकस्टेज आटिॅस्टस असोसिएशनचे आयोजन ः संगीत क्षेत्रासाठी नवे व्यासपीठ\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा \nचंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ\nराम मंदिराच्या मुद्यावर सेनेचा भाजपला खो\nपाच राज्यात प्रादेशिक पक्षांना नोटापेक्षाही कमी मते\nशक्तिकांत दास यांची निवड अयोग्य : सुब्रमण्यम स्वामी\nभाजपाला कॉंग्रेस हाच सक्षम पर्याय : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mulakhat.com/dalit-panther-2/", "date_download": "2018-12-13T13:40:02Z", "digest": "sha1:6XVDFLJSHW56ROHKIH4P4O5YQSGJ7SZU", "length": 10007, "nlines": 89, "source_domain": "mulakhat.com", "title": " दुबळ्यांचा साथी – पँथर – मुलाखत", "raw_content": "\nदुबळ्यांचा साथी – पँथर\nदुबळ्यांचा साथी – पँथर\nपद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त दलित पँथरविषय़ी भाष्य करणारी ही विशेष मुलाखत फक्त मुलाखत.कॉमच्या वाचकांसाठी. आरपीआयचे सरचिटणीस अविनाश महातेकर आणि दलित पँथरचे अध्यक्ष ज.वि.पवार ह्यांची ही जय महाराष्ट्र चॅनलमधील सामर्थ्य आहे चळवळीचे ह्या कार्यक्रमातील खास मुलाखत. दलित पँथर चळवळीची स्थापना मुळात कशी झाली, त्यामागे कोणता उद्देश होता, कोणते ध्येय डोळ्यांसमोर ही चळवळ सुरू झाली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ह्या मुलाखतीत मिळतील. आजवर दलितांवर उच्च वर्णीयांकडून अनेक अत्याचाराच्या घटना आपल्यासमोर मिडियाच्या माध्यमातून सतत मांडण्यात आल्या, आजही त्या काही अंशी घडताना दिसतात. पण त्याच अत्याचारांना निमुटपणे सहन न करता त्या विरूद्ध लढण्य़ाची ताकद देणारी सशक्त चळवळ वा दुबळ्यांना साथ देणारी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी चळवळ म्हणजे दलित पँथर. ह्या मुलाखतीचे विशेष म्हणजे या मुलाखतीत पद्मश्री नामदेव ढसाळ ह्यांचे दलित पँथर विषयीचे विचार आणि त्यांच्या सुरूवातीच्या काही लढ्यांच्या आठवणी ते येथे सांगताना आढळतात. दलित पँथरच्या सुरूवातीच्या काळातच राजा ढाले नि नामदेव ढसाळ असा वाद सुरू झाला होता. त्यातूनच पँथरची ही चळवळ व्यक्तिकेंद्री झाली असं म्हणतात, ते कसं झालं हे ज.वि.पवार येथे सांगताना आढळतात. ढालेंच्या बुध्दिझममुळे नि ढसाळांच्या कम्युनिझममुळे कसे दोन वेगवेगळे गट पँथरमध्ये निर्माण झाले याचे कारण शिवाय ढसाळ आणि ढालेंचे त्याविषयीचे विचार आपल्याला या मुलाखतीत ऐकायला मिळतात. थोडक्यात दलित पँथर या चळवळीचे मुल्यमापन या मुलाखतीत केले गेेले आहे. त्यामुळे त्याविषयी आणखी जाणून घेण्य़ासाठी ही मुलाखत नक्की पहा. त्यासाठी क्लिक करा पुढील लिंकवर http://mulakhat.com/dalit-panther-2/\nमुलाखत : ज.वि.पावर आणि अविनाश महातेकर\nमुलाखतकार : मंदार फणसे\nस्त्रोत : जय महाराष्ट्र\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nप्रसिध्द मुुलाखतकार राजूपरूळेकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.\nहा लेखक आपल्यातल्या नाटककाराला टिकवून ठेवण्यासाठी आयुष्यभर कसा धडपडला, हे या मुलाखतीतून उलगडतं.\nगुंतागुंतीच्या स्त्री व्यक्तिरेखांतून उलगडलेली अभिनेत्री\nआयबीएन लोकमतचे तत्कालीन संपादक निखिल वागळे ह्यांनी ग्रेट भेट मध्य़े रिमा लागूंची घेतलेली ही खास मुलाखत.\nमी चित्रपट करण्यासाठीच जगतोय – संजय भन्साळी\nबाजीराव मस्तानीच्या निमित्ताने संजय लीला भन्सालींची ही भन्नाट मुलाखत. बिग बजेट फिल्म करणारा हा दिग्दर्शक किती बिग...\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vs.millenniumyoga.com/tag/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-13T14:12:42Z", "digest": "sha1:UT6BEHY7IRD6KNASA6AOITZVXLAFG766", "length": 3317, "nlines": 45, "source_domain": "vs.millenniumyoga.com", "title": "कॅलिफोर्निया आर्टस् अससोसिएशन – विश्वसंवाद", "raw_content": "\nकाही आगळं-वेगळं करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी बातचीत\nविश्वसंवाद -७: कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन – “कला”\nकॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन म्हणजेच “कला”च्या १५व्या वर्धापन-दिनानिमित्त “कला”च्या काही कलारत असणाऱ्या मंडळींशी साधलेला संवाद.\nFiled Under: Podcast Tagged With: कला, कॅलिफोर्निया आर्टस् अससोसिएशन\nतुमच्या सूचना आणि प्रतिसाद समजून घ्यायला आवडेल, जरूर लिहा.\nया पॉडकास्टवर पाहुणे म्हणून बोलवावं अशी नावं सुचवायला हरकत नाही – अगदी तुमचंही. मात्र त्या मंडळींचा ई-मेल आणि फोन नंबर कळवा. mandar@preyasarts.com\nआमच्या ई-मेल लिस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. या पॉडकास्टचे नवीन एपिसोड्स प्रसिद्ध झाल्याची ई-मेल तुम्हाला येत राहील.\nEric Ferrie अतुल वैद्य अनिमा पाटील-साबळे आशय जावडेकर आशिष महाबळ एरिक फेरिए कला कुमार अभिरूप कॅलिफोर्निया आर्टस् अससोसिएशन चंदा आठले जयवंत उत्पात दीपक करंजीकर प्रदीप लोखंडे मेधा ताडपत्रीकर यशोदा वाकणकर विजय पाडळकर शिरीष फडतरे सायली राजाध्यक्ष सुनील खांडबहाले स्वाती राजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/39023", "date_download": "2018-12-13T13:32:31Z", "digest": "sha1:KVFGXMI66SLUIO24V4PURSYYPYM4NSAY", "length": 6220, "nlines": 126, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मी केलेला आकाश कंदिल | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मी केलेला आकाश कंदिल\nमी केलेला आकाश कंदिल\nगूगल वर paper lantern शोधलं तेव्हा हा आकाश कंदिल मिळाला , सोपा वाटला म्हणून करून बघितला.\nमी आधी नुसते पेंटॅगॉन कापून एकमेकांना चिकट्वले होते. नवर्‍याने प्रत्येकाच्या मधे आकार कापून दिले आणि मग आतून क्रेप पेपर चिकटवला .\nगुलमोहर - इतर कला\nछान आहे. सोपा वाटतोय. १२\nछान आहे. सोपा वाटतोय. १२ पंचकोन लागले का\n११ लागले, त्या लिंकवर कृती\n११ लागले, त्या लिंकवर कृती आहे म्हणून मी स्टेप बाय स्टेप दिले नाही\nह्या पंचकोनात पाचही बाजुंना अर्धवर्तुळ काढायच. मग ही पाच पाकळ्यांची फुलं एक्मिकांना चिकटवायची. ते पण भारी दिसतं. फोटो सापडला तर टाकते.\n काल तू फेबुवर दिलेली\nकाल तू फेबुवर दिलेली लिंक बघुन नवर्‍याने आणि मुलींनी एक कंदिल केला.\nछान आहे....करावा यावेळी...तसाही लेक सध्या art attack mode मध्ये आहे\n@ रचनाशिल्प, तसं करून बघते @\n@ रचनाशिल्प, तसं करून बघते\n@ वत्सला, फोटो टाक ना तुम्ही केलेल्याचा\nअजून एक प्रकार इथे आहे, सोपा आणि छान आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/47042", "date_download": "2018-12-13T13:45:06Z", "digest": "sha1:4OTB4H2AD4W5FPR3VFQOKZLSAKRKU2PW", "length": 3774, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "२०१४ चा आशावादी आढावा !! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /२०१४ चा आशावादी आढावा \n२०१४ चा आशावादी आढावा \nभ्रष्टाचार पाय घसरून पडावा\nत्याला तेथेच कायमचा गाडावा\nमनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63080", "date_download": "2018-12-13T14:08:11Z", "digest": "sha1:2YRTSPEFTRUEWOR3WMJGMAUERW3QVQ3S", "length": 7977, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टीव्ही व मालिका | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /टीव्ही व मालिका\nमाणुस एक तर आक्रमक असावा किंवा फार दुबळा असावा, या दोघांनाही अनुक्रमे सर्वांचे लक्ष केंद्रित करता येते वा सहानुभुती मिळवता येते. असलेच विषय हल्लीचे हिंन्दी व मराठी मालिका तयार करणारे निवडतात, ज्या मधुन समाजाला कोणताच सकारात्मक संदेश दिला जात नाही. उलटपक्षी नैतिकतेच्या चिंद्या करीत, अनैतिक संबंधाचं बटबटीत चित्रण दाखवून केवळ साचेबद्ध नातेसंबधांच उदात्तीकरण केलेलं दाखवतात, जवळचेच काहि नातेवाईक, मित्र खलनायक दाखवत कथानक तयार करून प्रायोजक मिळवून प्रसारीत करायचे व गल्ला वाढवित रहायचे. या सार्‍यात केवळ टी.आर.पी. वाढवायच्या नावाखाली मुळ कथेचं पार मातेरं केलं जातं.\nसमाजात टी.व्ही. सारखे माध्यम फार व्यापक व ठोस परीणाम करणारे ठरते, परंतु काही लोकं याचं गांभिर्य न जाणता केवळ प्रायोजक सांगतात तेवढंच करतात. खोटेपणा, ढोंग, अवास्तव चांगुलपणा, पराकोटीचा द्वैष, तेवढीच सहनशीलता व जुन्या परंपरांचा पगडा व बेगडी अाव वगैरे गोष्टी सहज दाखवून लांबी वाढवत राहतात. मी मी म्हणनार्‍या एका चँनलच्या काही मालिका तर केवळ धंदेवाईक मुल्य जपून निर्माण केलेल्या स्पष्ट जाणवतात. निर्माते व प्रयोजकानी लोकांना, प्रेक्षकांना इतकं गृहित धरायला नको. एक प्रकारे हे लोक संस्कार मुल्याची पार वाट लावुन टाकतात.\n(माझ्या विचारांशी सर्वांनी सहमत असावेच असा आग्रह नाही)\n© शिवाजी सांगळे, मो. +91 9545976589\nओह.. डबल पोस्ट झाला वाटतं सेम\nओह.. डबल पोस्ट झाला वाटतं सेम लेख.\nअहो टीव्ही, सिनेमे, वर्तमानपत्रे, मासिके, जाहिराती असल्या गोष्टींतून काही सकारात्मक मिळेल ही अपेक्षा का\nसामान्य जनतेला जे काय हवे आहे, ज्यासाठी ते वाट्टेल तेव्हढे पैसे खर्च करायला तयार आहेत, तेच सर्व या गोष्टींमधून दाखवले, लिहीले जाते.\nही वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने सकारात्मक विचारांची आवड बहुजनसमाजात नाही. पण सकारात्मक वृत्ती अंगी असावी लागते, अशी ऐकून, वाचून ती निर्माण होत नाही.\nसकारात्मक लोक टीव्ही, सिनेमे, वर्तमानपत्रे, मासिके, जाहिराती याकडे दुर्लक्ष करतात\nइतर अनेक ठिकाणी सकारात्मक विचार, उच्च विचार, योग्य मार्गदर्शन होत असते. उदा. तुम्हीच इथे एक लेख लिहीला आहे, तिथे पहा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i080715054543/view", "date_download": "2018-12-13T12:58:11Z", "digest": "sha1:AMAIONCLTN6AMMCFZTIGJX5XEZCTVU57", "length": 6652, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "सार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय सहावा", "raw_content": "\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय सहावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - आरंभ\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १ ला\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २ व ३ रा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ४ था\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ५ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ६ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ७ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ८ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ९ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १० वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ११ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १२ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १३ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १४ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १५ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १६ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १७ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १८ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १९ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २० वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathamandir.com/kalakendra.html", "date_download": "2018-12-13T13:59:36Z", "digest": "sha1:BY4GJWRRXUZ5FVECUDSVPYNNO46SHMYD", "length": 3350, "nlines": 57, "source_domain": "marathamandir.com", "title": "मराठा मंदिर कलाकेंद्र | Maratha Mandir Kala Kendra", "raw_content": "\nमराठा मंदिर या अग्रगण्य संस्थेचे कलाकेंद्र हे दालन १९५९ साली सुरु करण्यात आले. या कालाकेंद्राचा उद्देश मराठा मंदिर आणि अन्य समाज यांच्यामध्ये सांकृतिक देवाण घेवाण होऊन कलावंतांत त्यांच्या कलेमध्ये उत्तेजन मिळावे व जास्तीत जास्त कलाकारांना यामध्ये सहभाग मिळावा हा आहे.\nत्या दृष्टीकोनातून कलाकेंद्र हा उपक्रम राबविण्यात येतो. गायन, नृत्य इत्यादी कार्यक्रम विविध कलावांतानद्वारे मराठा मंदिरच्या सभागृहात साजरे करता येतात.\nसध्या कलाकेंद्रात कार्याध्यक्ष श्री.राजेंद्र प्र.गावडे असून श्री.शंकर द.पालदेसाई हे उपाध्यक्ष आहेत.सचिव म्हणून सौ.वैशाली भेंडे हे काम पाहत आहेत.\nया कलाकेंद्राने नाटक, गायन, एकांकिका इत्यादी सादर सरून नवोदित कलाकारांना प्रशिक्षण देखील देता येते. तसेच हस्तकला व चित्र कला यांचे हि मार्गदर्शन दिले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/category/breaking-news/page/890/", "date_download": "2018-12-13T14:39:54Z", "digest": "sha1:JNRGEV3H65J3HNAZKM3VQAGKO43H3BJV", "length": 17641, "nlines": 208, "source_domain": "mahaenews.com", "title": "breaking-news | Maha E News Pimpri Chinchwad News Portal - Part 890", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nबेल्जियममध्ये दहशतवादी हल्ल्यात तिघे ठार\nहल्लेखोर पोलिस गोळीबारात ठार लिग (बेल्जियम) – एका हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यामध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांसह तिघेजण ठार झाले. या हल्लेखोराने पोलिसांच्याच बंदुकीने हा गोळीबार करून रस्त्यावरच्या... Read more\nएससीओ बैठकीसाठी चीनचे इराणला निमंत्रण – रुहानी उपस्थित राहणार\nबीजिंग (चीन) – पुढील महिन्यात होणाऱ्या एससीओ (शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन) च्या बैठकीसाठी चीनने इराणला निमंत्रण दिले आहे. चीनचे निमंत्रण स्वीकारून इराणचे अध्यक्ष हसन रूहानी या बैठकीला उपस्थ... Read more\nमादकद्रव्य विरोधी मोहीमेत बांगला देशात शंभरावर लोक ठार\nढाका – बांगला देशातील मादकद्रव्यांच्या चोरट्या व्यापारावर सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या धडाकेबाज कारवाईत आत्ता पर्यंत एकूण 105 जण ठार झाले... Read more\nइंडोनेशियात बॉंबच्या अफवेने विमान प्रवाशांची पळापळ ; 10 जखमी\nजकार्ता – इंडोनेशियाच्या लायन एअर प्लेनचे विमान 189 प्रवाशांसह उड्डाणासाठी सज्ज असतानाच एका प्रवाशाने विमानात बॉंब असल्याची आरोळी ठोकल्याने विमान प्रवाशांची चांगलीच धावाधाव झाली. या अफवेने व... Read more\nउत्तर कोरियाचा वरीष्ठ लष्करी अधिकारी अमेरिकेकडे\nचर्चा प्रक्रियेची पुढील टप्पा सुरू सेऊल – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांच्यातील चर्चेच्या प्रक्रियेचा भाग म्हणून उत्तर कोरियाचा एक वरीष्ठ लष्करी अधि... Read more\nमहापालिकेच्या जून्या वाहनांचा लिलाव ; स्थायीसमोर प्रस्ताव\nपिंपरी – महापालिकेच्या वापरात असलेली मात्र, मुदत संपलेल्या 69 जुन्या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. याकरिता आतापर्यंत तीन वेळा निविदा मागविण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत एकाच लिलावदा... Read more\nपॅराग्वेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ‘एलिसिया पुचेता’\nऍसुन्शियन (पॅराग्वे) – पॅराग्वेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला देशाची राष्ट्रपती बनण्याचा सन्मान मिळालेला आहे. पॅराग्वेच्या उप राष्ट्रपती एलिसिया पुचेता (68) या देशाच्या राष्ट्रपतीपदी विराज... Read more\nसरकारला शिवसैनिकांचा घरचा आहेर ; पिंपरीत शिवसेनेचा पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सायकल मोर्चा\nपिंपरी – एकीकडे केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या एनडीए सरकारमध्ये सहभागी होवून शिवसेना सत्तेची चव चाखत आहे. राज्यातही भाजप-शिवसेनेच्या युतीचे सरकार आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये पे... Read more\nअफगाण सुरक्षा दलाकडून चुकीने झाली 9 जणांची हत्या\nकाबुल (अफगाणिस्तान) – अफगाण सुरक्षा दलाकडून चुकीने 9 जणांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. अफगाणिस्तानच्या नंगरहार भागात रात्रीच्या वेळी घातलेल्या एका छाप्यात ही गोष्ट जाहीर झाली आहे. मारल्या... Read more\nइजिप्तमध्ये यू ट्यूबवर एक महिन्याची बंदी-सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nकैरो (इजिप्त) – इजिप्तच्या सर्वोच्च न्यायालयने यू ट्यूब या वेबसाईटवर एका महिन्यासाठी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या संबंधातील एक वर्षभर प्रलंबित असलेल्या खटल्याचा निकाल जाहीर करताना सर्वो... Read more\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nघरात कुकचे काम करते दिशा\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nघरात कुकचे काम करते दिशा\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nPCMC : आयुक्तांनी सर्वसामान्य जनतेची घोर फसवणूक केली – अजित पवार\nगौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना अटक\nबेलबाग चौक परिसरात स्तनपान कक्ष\n“सिटी प्राईड” स्कूलमध्ये बाबासाहेबांना विद्यार्थ्यांनी केले अभिवादन\nऑलिम्पिकमध्ये कसर भरून काढेन\nडेंग्यू, हिवताप रुग्णांमध्ये घट\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nमहाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\n शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले.\nआला उन्हाळा आता पाणी वाचवा \nपुणे विद्यापीठाने भारतीय इतिहास काँग्रेसचे अधिवेशन पुढे ढकलले\nघरातील कामे न केल्याने बहीण-भावाचा सावत्र आईकडून छळ\nतरुणीवर सामूहिक बलात्कार; वडिलांचा पोलीस ठाण्यातच मृत्यू\nनिधी अभावी “इंडियन हिस्टरी काँग्रेस” ही परिषद रद्द\nपुण्यात रविवारी विजय दिवस रॅलीचे आयोजन\nपिंपळे सौदागरमध्ये तीन हॉटेलला भीषण आग\nबेकायदेशीर पिस्टल दाखवून तरुणाची परिसरात दहशत\n‘तु लग्नाला हो म्हण, नाहीतर तुझ्या आई-वडिलांचे काही खरे नाही’, तरुण अटकेत\n‘तु माझी नाही झालीस, तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही’\nविवाहितेचा छळ ; सासरच्या सहाजणांवर निगडी पोलिसात गुन्हा दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/selectors-and-team-management-on-same-page-says-msk-prasad-1770000/", "date_download": "2018-12-13T14:09:41Z", "digest": "sha1:DXCLVC3QUQHORE6BOAE3MTIJXHK3GL5O", "length": 12068, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Selectors and team management on same page says MSK Prasad| निवड समिती आणि संघ व्यवस्थापनात मतभेद नाहीत एम. एस. के. प्रसाद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nनिवड समिती आणि संघ व्यवस्थापनात मतभेद नाहीत – एम. एस. के. प्रसाद\nनिवड समिती आणि संघ व्यवस्थापनात मतभेद नाहीत – एम. एस. के. प्रसाद\nनिवड समिती आपल्या भूमिकेवर ठाम\nबीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद\nकरुण नायर आणि मुरली विजय यांना भारतीय कसोटी संघात स्थान न मिळाल्यामुळे मध्यंतरी दोन्ही खेळाडूंनी आपली नाराजी व्यक्त केली होती. निवड समितीकडून आपल्याला कोणत्याही गोष्टीची कल्पना देण्यात आली नसल्याचं दोन्ही खेळाडूंनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र निवड समिती प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी हे आरोप फेटाळून लावताना, निवड समिती व संघ व्यवस्थापनात एकवाक्यता असल्याचं म्हटलं आहे. ते विंडिजविरुद्ध पहिल्या दोन वन-डे सामन्यांचा संघ घोषित करताना बोलत होते.\n“संघ व्यवस्थापन आणि निवड समिती या दोघांमध्येही नेहमी एकवाक्यता आहे. संघ निवडीच्या प्रक्रियेबद्दल याआधी मी जे काही बोललो आहे त्यावर मी ठाम आहे.” प्रसाद यांनी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली. क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दुसऱ्या कसोटी सामन्याआधी झालेल्या बैठकीत, प्रशासकीय समिती या वादात पडू इच्छित नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे प्रसाद यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर हा वाद आता शमतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.\nअवश्य वाचा – Ind vs WI : विराटसोबतच्या सेल्फीसाठी त्याने भेदलं सुरक्षेचं कडं\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nInd vs Aus : पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ अॅडलेडमध्ये दाखल\nमितालीने चिखलफेक करण्यापेक्षा खेळावर लक्ष केंद्रीत करावं \nअनिल कुंबळेंच्या गच्छंतीमागे विराट कोहलीचाच हात डायना एडुलजींच्या ई-मेलमधून गौप्यस्फोट\nविराट कोहली आणि हरमनप्रीत कौर यांच्यात भेदभाव का\n‘देव’माणूस करणार भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i071201085857/view", "date_download": "2018-12-13T14:16:59Z", "digest": "sha1:WHA7HAYP6P7KNBW6TO5URI7JM5D3WAW2", "length": 11053, "nlines": 63, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संत तुकाराम गाथा", "raw_content": "\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य.\nसंत तुकाराम गाथा - संदर्भ\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह १ ते १००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह १०१ ते २००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह २०१ ते ३००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह ३०१ ते ४००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह ४०१ ते ५००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह ५०१ ते ६००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह ६०१ ते ७००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह ७०१ ते ८००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह ८०१ ते ९००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह ९०१ ते १०००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह १००१ ते ११००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह ११०१ ते १२००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह १२०१ ते १३००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह १३०१ ते १४००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह १४०१ ते १५००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह १५०१ ते १६००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह १६०१ ते १७००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह १७०१ ते १८००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह १८०१ ते १९००\nतुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/haunted-island-where-nobody-dares-to-go-abandoned-from-years-5990919.html", "date_download": "2018-12-13T12:42:52Z", "digest": "sha1:23RCCF42RQWRCE5EKNRLWKIWVBNLPP3G", "length": 9088, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Haunted Island Where Nobody Dares To Go, Abandoned From Years | 50 वर्षांपासून निर्जन आहे हे बेट, आधी हजारो लोक राहायचे, पण आता जाण्यासाठी घ्यावी लागते सरकारची परवानगी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n50 वर्षांपासून निर्जन आहे हे बेट, आधी हजारो लोक राहायचे, पण आता जाण्यासाठी घ्यावी लागते सरकारची परवानगी\nपॅरानॉर्मल एक्सपर्ट्स म्हणाले- येथे काहीतरी गडबड आहे.\nन्यूयॉर्क- अमेरिकेच्या ईस्ट नदीमध्ये उत्तरेकडे एक असे बेट आहे ज्याला भुतांचे घर समजले जाते. हे बेट 50 वर्षांपासून निर्जन आहे. आधी येथे हजारो लोक राहायचे पण नंतर अशा काही घटना घडल्या की, पाहता-पाहता हे बेट आयलंड निर्मनुष्य झाले. असे म्हटले जाते की, या बेटावर भुते राहतात. 20 एकरात पसरलेल्या या आयलंडवर अनेक इमारती आहेत, त्या एवढ्या दिवसांपासून पडीक आहेत की आता तेथे कोणी नात नाही. पॅरानॉर्मल एक्सपर्ट्सनी तर तेथे निगेटिव्ह एनर्जी असल्यामुळे काहीतरी गडबड असल्याचा दावा केला आहे...\n1885 पर्यंत हे बेट रिकामे होते. त्यानंतर येथे एक रूग्णालय बांधण्यात आले. या रूग्णलयात चिकनपॉक्सच्या रूग्णांना ठेवले जायचे. त्याकाळात चिकनपॉक्स एक जीवघेणा आजार होता आणि तो पसरू नये म्हणून त्या रूग्णांना शहरापासून दूर बेटावर ठेवले जायचे.\nअनेक आजारांसाठी बांधले रूग्णालय\nबेटावर भरपूर जागा होती म्हणून टीबीसह अनेक जीवघेण्या आजारांसाठी रूग्णालये बांधण्यात आली, आणि रूग्णांना येथे ठेवण्यात आले.\nबरा नाही झाला तर आयुष्यभर कैदेत\nअसे सांगितले जाते की, जोपर्यंत हे आजार ठिक होत नाहीत तोपर्यंत रूग्णांना त्यांच्या घरी जाऊ दिले जात नव्हते. एखादा आजार बरा होत नसेल तर त्या रूग्णाला आयुष्यभर येथे कैद केले जायचे. त्यातल्या अनेक रूग्णांनी आत्महत्या केल्या आहेत.\nसतत होऊ लागले मृत्यु\nया बेटावर फक्त रूग्णांना ठेवले जायचे पण 1943 पासून येथे मृत्युचे तांडव सुरू झाले, एकानंतर एक शेकडो मृत्यु झाले. जे वाचले ते तेथून पळू आले. त्यानंतर या बेटाला भुतांचे बेट समजण्यात आले. येथील लोकांना त्या आत्महत्या केलेल्या रूग्णांच्या आत्मांनी मारल्याची चर्चा केली जाते.\nया मृत्युंचा जनरल स्लोकम जहाज दुर्घटनेशी संबंध जोडला जातो. 15 जून 1904 या आयलंडच्या जवळ वाफेवर चालणारे जहाज बूडाले होते आणि त्यात असलेले 1 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक वर्षापर्यंत या आयलंडजवळ अनेक मृतदेह आढळले आहेत तेव्हापासून या जागेवर जाणे सरकारने बंद केले.\nरात्री घेऊन आला मुलगी, सकाळी बनली गाढवीन...\nप्रेमात पडलेल्या महिलेने सापाला बनवले पती; कोणी डॉल्फिनशी तर कोणी कुत्र्याशी केला विवाह, पाहा जगातील विचित्र लग्न...\n650 तरुणींना मारणारी जगातील सर्वात निर्घृण सिरीयल किलर, तरुण राहण्यासाठी रक्ताने करायची अंघोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/uc-browser-app-vanishes-from-google-play-store-1585772/", "date_download": "2018-12-13T13:32:01Z", "digest": "sha1:2G5MZWOG764RATBOJR4UJ4GEAVWNZ7NZ", "length": 11074, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "UC Browser app vanishes from google Play Store | … म्हणून गुगलनं प्ले स्टोअरवरून हटवलं UC Browser | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\n… म्हणून गुगलनं प्ले स्टोअरवरून हटवलं UC Browser\n… म्हणून गुगलनं प्ले स्टोअरवरून हटवलं UC Browser\nकोट्यवधी लोकांनी डाऊनलोड केलं होतं\nचीनमधील प्रसिद्ध कंपनी अलीबाबाचे हे ब्राऊजर आहे.\nगुगलनं प्ले स्टोअरमधून UC Browser हे अॅप काढून टाकलं आहे. भारतात सर्वाधिक डाऊनलोड करण्यात येणारं हे सहाव्या क्रमांकाचं अॅप होतं. पण गेल्या काही दिवसांपासून या ब्राऊजरमुळे महत्त्वाची माहिती चोरीला जात असल्याचे उघड झाल्यानंतर हे अॅप प्लेस्टोअरमधून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.\nया ब्राऊजरमधून भारतीयांची महत्त्वाची माहिती चोरी करण्यात येत असून ही माहिती चीनमधल्या सर्व्हरला पाठवली जात असल्याची धक्कादायक गोष्ट उघड झाली होती. डेटा हॅक होण्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत होत्या. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. डेटा हॅकिंग आणि सुरक्षेच्या कारणामुळे अखेर प्लेस्टोअरमधून हे अॅप काढून टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अँड्राईड फोनसाठी हे अॅप उपलब्ध नाही पण अॅपल स्टोअरवर मात्र अद्यापही हे अॅप उपलब्ध आहे.\nभारतीय तरुणाने स्थापन केला ‘किंग्डम ऑफ दीक्षित’ नावाचा देश\nचीनमधील प्रसिद्ध कंपनी अलीबाबाचे हे ब्राऊजर आहे. आतापर्यंत जगभरातून ५० कोटींहून अधिक लोकांनी हे ब्राऊजर डाऊनलोड केले आहे. फक्त भारतातच नाही तर कॅनडिअन नागरिकांनी देखील युसी ब्राऊजरमधून डेटा चोरीला जात असल्याची तक्रार २०१५ मध्ये केली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%82-%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-13T14:40:33Z", "digest": "sha1:USAYT3Y6AEV4QEB3YLHGWNCXD756S5WH", "length": 10960, "nlines": 112, "source_domain": "mahaenews.com", "title": "विचारवंत नजरकैदेत अन् दंगलीचे आरोपी मोकाट, वा रे फडणवीस सरकार – खासदार सुप्रिया सुळे | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news विचारवंत नजरकैदेत अन् दंगलीचे आरोपी मोकाट, वा रे फडणवीस सरकार – खासदार सुप्रिया सुळे\nविचारवंत नजरकैदेत अन् दंगलीचे आरोपी मोकाट, वा रे फडणवीस सरकार – खासदार सुप्रिया सुळे\nपुणे – विचारवंतांना नजरकैदेत ठेवले जाते, जेलमध्ये टाकले जाते. दंगली घडवणाऱ्यावरील गुन्हे मागे घेऊन मोकाट सोडले जात आहे. ज्यांच्यावर आरोप नाहीत त्यांना नजरकैदेत ठेवलं जातं आहे आणि ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मोकाट सोडलं जात असल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांना आणि सरकारवर संरशधान साधले आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सकाळी 9 ते 11वाजताच्या दरम्यान मूक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी सरकारवर त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली.\nतसेच त्या म्हणाल्या की, गांधीजींनी जो शांततेचा मार्ग सांगितला तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व या दोन्हीची सांगड घालत याची जाणीव आजच्या पिढीला करून देण्यासाठी आज आम्ही येथे शांततेत आंदोलन केले. निवडणुकीपूर्वी पारदर्शक कारभाराच्या घोषणा केल्या पण पारदर्शक कारभार दिसत नाही. सरकारमध्ये असणारे जबाबदार व्यक्ती महिलांना उचलून नेण्याची भाषा करतात आणि त्यावर सरकार किंवा गृहमंत्रालयाने कुठलेही भाष्य केले नाही. कालवा फुटी चे प्रकरण लक्षात घेता स्वतः वरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकल्याचे गिरीश महाजन यांच्या विधानातून स्पष्ट होते.ही बाब अंत्यत चुकीची आहे. आपण 21 व्या शतकात असताना कोल्हापूरच्या देवीचे दर्शनासाठी तोकडे कपडे घालणाऱ्याना प्रवेश नसल्याची चर्चा सुरू आहे.अशा प्रकारची चर्चा होणे आणि निर्णय घेणे चुकीची बाब आहे.अशा गोष्टींवर चर्चा होण्यापेक्षा कुपोषण, महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षितता यावर लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.\n‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’चा दमदार टीझर लॉन्च\nजॅकलीनने ‘लवरात्री’ चित्रपट केला प्रमोटच…\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/after-sanju-rajkumar-hirani-will-make-munna-bhai-3-sanjay-dutt/", "date_download": "2018-12-13T14:38:33Z", "digest": "sha1:F43ASATYZTS6GPAANLFPWEQILUQ4CJUC", "length": 31911, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "After Sanju Rajkumar Hirani Will Make Munna Bhai 3 With Sanjay Dutt | फायनल! पुन्हा येणार मुन्ना-सर्किटची जोडी!! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nAll post in लाइव न्यूज़\n पुन्हा येणार मुन्ना-सर्किटची जोडी\n पुन्हा येणार मुन्ना-सर्किटची जोडी\n पुन्हा येणार मुन्ना-सर्किटची जोडी\nनिर्माता, दिग्दर्शक राजकुमार हिराणी व संजय दत्त यांची मैत्री जुनी आहे. येत्या वर्षांत तर ही मैत्री आणखी बहरणार आहे. होय, संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यानंतर राजकुमार हिराणी पुन्हा एकदा संजयसोबत काम करणार आहेत.\n पुन्हा येणार मुन्ना-सर्किटची जोडी\nठळक मुद्दे‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर जोरदार कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटातील संजय दत्त आणि अर्शद वारसीच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले होते. या चित्रपटातील संजय आणि अर्शदची केमिस्ट्री खूपच गाजली होती.\nनिर्माता, दिग्दर्शक राजकुमार हिराणी व संजय दत्त यांची मैत्री जुनी आहे. येत्या वर्षांत तर ही मैत्री आणखी बहरणार आहे. होय, संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यानंतर राजकुमार हिराणी पुन्हा एकदा संजयसोबत काम करणार आहेत. सूत्रांचे मानाल तर राजकुमार हिराणी सध्या ‘मुन्नाभाई’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाईजीच्या तिस-या भागावर काम करत आहेत आणि या चित्रपटात मुन्ना-सर्किट अर्थात संजय दत्त आणि अर्शद वारसी या दोघांचे नाव फायनल करण्यात आले आहे. या दोघांना वगळता चित्रपटातील अन्य स्टारकास्ट नवी असणार आहे.\nहिराणी स्क्रिप्टवर सर्वाधिक मेहनत घेतात. ‘मुन्नाभाई’च्या स्क्रिप्टवरही ते मेहनत घेत आहेत. स्क्रिप्ट तयार आहे आणि २०१९ च्या अखेरपर्यंत या चित्रपटाचे शूटींग सुरू होईल, असे कळतेय. अर्थात या चित्रपटाची कथा काय असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.\n‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर जोरदार कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटातील संजय दत्त आणि अर्शद वारसीच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले होते. या चित्रपटातील संजय आणि अर्शदची केमिस्ट्री खूपच गाजली होती.\nमुन्नाभाई एम.बी.बी.एस या चित्रपटाच्या काही वर्षं आधीच संजय दत्त जेलमधून सुटून आला होता. जेलमधून आल्यानंतर त्याने वास्तव हा सुपरहिट चित्रपट दिला पण ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ हा त्याचा खºया अथार्ने कमबॅक ठरला. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा संजय पाहायला मिळाला. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळालेत. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाच्या यशानंतर ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा त्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या काहीच वर्षांत भेटीस आला. ‘लगे रहो मुन्नाभाई’हा चित्रपट हिट ठरल्यानंतर ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ या चित्रपटाची लगेचच घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या पटकथेवर काम देखील झाले होते आणि या चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण पुढे या चित्रपटाची कथा दिग्दर्शक-निर्मात्यांना तितकीशी न आवडल्याने या चित्रपटाचे काम रखडले. पण आता लवकरच मुन्नाभाईचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSanjay DuttRajkumar HiraniArshad Warsiसंजय दत्तराजकुमार हिरानीअर्शद वारसी\nअर्शद वारसी 'असूरा'मधून करणार वेबसिरिजच्या माध्यमात पदार्पण\nमहेश भट यांनी फॉक्स स्टार स्टुडिओजसोबत केली हातमिळवणी, हे आहे कारण\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nरणवीर सिंगच्या 'सिम्बा'मधून रोहित शेट्टी करणार 'गोलमाल ५'ची घोषणा\nभय्याजी सुपरहिट या चित्रपटाच्या प्रमोशनला अर्शद वारसी आणि प्रिती झिंटा यांनी या अंदाजात लावली हजेरी\nदिवाळीत संजय दत्तने पत्रकारांना दिली शिव्यांची ‘भेट’\n‘चांदनी’च्या आठवणीने भावुक झाला ‘बादशाह’, या कारणामुळे शाहरुख श्रीदेवी यांना मिस करतो\nपाहा, ‘मणिकर्णिका’त झलकारी बाई बनलेल्या अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक\nIsha Ambani Wedding : इशा अंबानीच्या लग्नातील हा फोटो झाला व्हायरल, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nKGF Song Gali Gali : सुपरस्टार यश कुमारसोबत थिरकली मौनी रॉय\nशबाना आझमी यांनी सांगितले जावेद अख्तर व उर्मिला मातोंडकरच्या ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य\nKedarnath Movie Review : हृदयस्पर्शी प्रेमकथा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nOnePlus 6T ची मॅक्लॅरेन एडिशन लाँच; दिली 10 जीबी रॅम पण किंमत...डोळे पांढरे करणारी\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\n'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nईशा अंबानी-आनंद पिरामलच्या लग्नाचा शाही थाट\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2322-je-ved-majla-lagle-%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-12-13T14:49:40Z", "digest": "sha1:7XY57MCTI6QOBWLLFISOIF67TTYELRWU", "length": 2543, "nlines": 44, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Je Ved Majla Lagle / जे वेड मजला लागले - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nजे वेड मजला लागले, तुजला ही ते लागेल का \nमाझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का \nमी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी\nजे मी मुकेपणी बोलतो, शब्दात ते रंगेल का \nहा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण जाहलो\nजे जागले माझ्या मनी, चित्ती तुझ्या जागेल का \nमाझे मनोगत मी तुला, केले निवेदन आज गे\nसर्वस्व मी तुज वाहीले, तुजला कधी उमगेल का \nजे वेड मजला लागले अत्यंत गोड प्रेम गीत...... त्याचे विश्लेषण मानसी पटवर्धन यानि अतिशय मनोवेधक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/air-india-flight-crash-wall-trichi-airport-1769710/", "date_download": "2018-12-13T14:17:52Z", "digest": "sha1:S7ECKUH3ZQNYDVLT24EU7D7WRRQDKK2A", "length": 11549, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Air India flight crash wall Trichi Airport | एअर इंडियाच्या विमानाची संरक्षक भिंतीला धडक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nएअर इंडियाच्या विमानाची संरक्षक भिंतीला धडक, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग\nएअर इंडियाच्या विमानाची संरक्षक भिंतीला धडक, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग\nएअर इंडियाच्या विमानाने संरक्षक भिंतीला धडक दिली असून मोठी दुर्घटना टळली आहे\nएअर इंडियाच्या विमानाने संरक्षक भिंतीला धडक दिली असून मोठी दुर्घटना टळली आहे. त्रिची विमानतळावर ही दुर्घटना घडली आहे. रात्री दीडच्या सुमारास विमानाने एटीसीच्या संरक्षक भिंतीला धडक दिली असल्याची माहिती मिळत आहे. हे विमान त्रिचीहून दुबईला चाललं होतं. दरम्यान विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. सुदैवाने विमानातील सर्व 136 प्रवासी सुखरुप आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, त्रिची विमानतळावरुन विमानाने उड्डाण केलं असता एटीसीच्या संरक्षक भिंतीला धडक दिली. विमानात एकूण 136 प्रवासी प्रवास करत होते. वैमानिकाने पहाटे पाच वाजता मुंबई विमानतळावर विमानाचं लँडिंग केलं असून सर्व प्रवाशांना तिथे थांबवण्यात आलं आहे. तांत्रिक कारणामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत.\nअपघातानंतर सर्व प्रवासी प्रंचड घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्थेची सोय केली जात आहे. अपघातानंतर मंत्री नटराजन यांनी विमानतळाला भेट देत दुर्घटनेची माहिती घेतली. अपघातानंतर विमानाचं नुकसान झालं होतं. मुंबई विमानतळावर विमानाची पाहणी केली असून पुढील उड्डाणासाठी योग्य स्थितीत असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/maharashtra/7948/parbhani_devlopment_projects.html", "date_download": "2018-12-13T14:27:35Z", "digest": "sha1:XBLKGVH6QYB63FXPHQHIT6GHPTYWWGCI", "length": 12024, "nlines": 99, "source_domain": "aajdinank.com", "title": "परभणी जिल्ह्यातील तीन हजार कोटींच्या विकास कामांचे ई - भूमिपूजन - बबनराव लोणीकर", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nपरभणी जिल्ह्यातील तीन हजार कोटींच्या विकास कामांचे ई - भूमिपूजन - बबनराव लोणीकर\nपरभणी जिल्ह्यातील तीन हजार कोटींच्या\nविकास कामांचे ई - भूमिपूजन - लोणीकर\nपालम तालुक्याला तीन वर्षात २०६ कोटींचा निधी\nपालम ( जि. परभणी ) - केंद्र व राज्य सरकारच्या वतीने परभणी जिल्ह्यासाठी तीन हजार कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून, या कामाचे ई - भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लवकरच होणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.\nपालम येथील गजानन मंगल कार्यालयात आयोजित समाधान शिबीर पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, भाजपाचे युवा नेते राहुल लोणीकर, गणेशदादा रोकडे, बालाजी देसाई, डॉ. प्रफुल्ल पाटील, ज्ञानोबा मुंडे, नगराध्यक्ष बालासाहेब रोकडे, विट्ठलमामा रबदाडे, व्यंकटराव तांदळे, रामकिसन खादलें, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, प्रकल्प संचालक प्रतापराव सवडे, डॉ. सुभाष कदम, साहेबराव शिरसकर आदींची उपस्थिती होती.\nलोणीकर पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षात पालम तालुक्यात जलयुक्त शिवारासाठी २४ कोटी ७३ लाख, दुष्काळी अनुदान ४९ कोटी ३२ लाख, पिके विमा अनुदान ५२ कोटी १८ लाख, सा.बा. विभागाचे रस्ते १५ कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ते १४ कोटी ३८ लाख, ग्रामीण पाणीपुरवठा योजना ९ कोटी १६\nलाख स्वछ भारत अभियानासाठी ६ कोटी ९३ लाख, नगर परिषदांना अनुदाने ५ कोटी २१ लाख, महावितरण २ उपकेंद्र व विदुतीकरण १७ कोटी इत्यादी कामांचा समावेश आहे, असे लोणीकर यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी समाधान शिबिराच्या माध्यमातून परभणी व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एक लाख अशा दोन लाख लोकांना विविध योजनेअंतर्गत लाभांचे वाटप केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिलेल्या विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचे ई - भूमिपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये जिंतूर- औंढा नागनाथ-शिरड शहापूर हा ७० कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी ६१८ कोटी, जिंतूर-बोरी-झरी-परभणी ३८ कि.मी., २७२ कोटी, परभणी-दैठण-गंगाखेड ३६ कि.मी. २५७ कोटी, गंगाखेड-किनगाव ३६ कि.मी. २२६ कोटी, पाथरी-सेलू-देवगाव फाटा ४३ कि.मी. २८६ कोटी, इंजेगाव-पाथरी ४१ कि.मी. २७३ कोटी, कोल्हा-नसरतपूर ५२ कि.मी. २८२ कोटी, परभणी वळण रास्ता १४. ५ कि.मी. ५५३ कोटी या कामांचा समावेश आहे, असे लोणीकर यांनी सांगितले.\nयावेळी लोणीकर यांच्या हस्ते विविध योजनेतील लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात आले. यात पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र, उजवला गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटप, बचत गटाच्या महिलांना प्रत्येकी एक लाखांचे धनादेश वाटप करण्यात आले.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/facebook-prompting-users-for-aadhaar-card-details-117122800003_1.html", "date_download": "2018-12-13T12:52:55Z", "digest": "sha1:CHQPS2H5CTNYREBTIBI4RXD4KVE2XBU5", "length": 11103, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फेसबुकवर आधारकार्ड माहितीची विचारणा, पण सक्ती नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफेसबुकवर आधारकार्ड माहितीची विचारणा, पण सक्ती नाही\nफेसबुकवर आता नव्याने खाते काढायचे असेल तर तुम्हाला आधारची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे, पण त्याची सक्ती केलेली नाही. फेसबुकवर आधारची माहिती विचारण्यात आल्याचा स्क्रीनशॉट एका वापरकर्त्यांने रेडिटवर टाकला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये फेसबुकने आधारची माहिती विचारल्याचे दिसत आहे. वापरकर्त्यांचे नाव पहिले नाव, आडनाव हे आधारकार्डवर असेल तसेच सांगावे लागते.\nफेसबुकचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी सांगितले, की आम्ही मर्यादित वापरकर्त्यांना ही माहिती केवळ चाचणीचा भाग म्हणून विचारत आहोत. जरी आधार कार्डची माहिती विचारण्यात येत असली तरी त्याची सक्ती करण्यात आलेली नाही. फेसबुकवर जे नाव आहे तेच नाव\nलोकांनी सगळीकडे वापरावे असे आम्हाला वाटते व त्यामुळे मित्र व कुटुंबीय जोडले जाऊ शकतात. ही अगदी छोटी चाचणी आहे. यात अतिरिक्त भाषेची सोय दिली आहे. आधारची माहिती दिल्याने मित्र त्यांना फेसबुकवर लगेच ओळखू शकतील. लोकांनी फेसबुकवर जसे नाव आहे तसे आधारवर देण्याची सक्ती नाही असे प्रवक्त्याने सांगितले.\nया मोबाईलवर बंद होणार आहे व्हॉट्सअॅप\nप्रायव्हसी आणि सुरक्षिततेसाठी फेसबुकचे नवे टूल\nव्होडाफोनचा नवा प्लॅन, 198 रुपयात दररोज 100 मेसेज, 1GB डेटा\nया गोष्टीतही भारत आघाडीवर\nजिओ ने लाँच केले हॅपी न्यू इअर ऑफर, मिळेल जास्त डेटा\nयावर अधिक वाचा :\nफेसबुकवर आधारकार्ड माहितीची विचारणा\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/2000-printing-printing-sbi-claims-117122100007_1.html", "date_download": "2018-12-13T13:25:20Z", "digest": "sha1:VGDYHOJFYFK2WX7ZE55PTIPV6W6UBC4F", "length": 11355, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "2 हजार रुपयांची नोट बंद होण्याची शक्‍यता | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n2 हजार रुपयांची नोट बंद होण्याची शक्‍यता\nरिझर्व बॅंकेकडून सध्या चलनात असलेली 2 हजार रुपयांची नोट बंद केली जाऊ शकते किंवा या नोटेची छपाई तरी थांबवली जाऊ शकते आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या संशोधन अहवालामध्ये ही शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालाच्या आधारे लोकसभेमध्ये अलिकडेच सादर केलेल्या माहितीनुसार एसबीआयच्या “इकोफ्लॅश’ अहवालामध्ये ही शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.\nमार्च 2017 पर्यंत चलनात असणाऱ्या कमी किंमतीच्या नोटांची संख्या 3,501 अब्ज इतकी आहे. तर 8 डिसेंबरपर्यंत उच्च मूल्ल्याच्या 13,324 अब्ज रुपयांच्या नोटा चलनात होत्या. आरबीआयने 8 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांच्या 16,957 दशलक्ष नोटा आणि 2000 रुपयांच्या 3,654 दशलक्ष नोटांची छपाई केली होती. या नोटांचे एकूण मूल्ल्य 15,787 अब्ज इतके आहे.\nयाचा अर्थ उच्च मूल्ल्याच्या 2,463 अब्ज रुपये किंमतीच्या नोटा छापल्या गेल्या मात्र आरबीआयने त्या चलनात आणल्या नव्हत्या. याचा अर्थ एवढ्या किंमतीच्या कमी मूल्ल्याच्या (50 आणि 200 रुपये ) नोटा आरबीआयने छापल्या असल्या पाहिजेत. म्हणजेच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई जाणिवपूर्वक थांबवली असावी किंवा पुरेशी छपाई झाल्यावर कमी छपाई केली असावी, असा अंदाजही या अहवालात वर्तवला आहे.\nबिहार : साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, ४ ठार\n'नासा' मंगळावर दोन, तर गुरूवर एक यान पाठविणार\nउल्हासनगर शहरात आणल्या गेलेल्या विकास आराखड्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान\nव्होडाफोनचा धमाका १६०० रुपयात फोन\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2110-jevha-tuzya-batanna-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9C", "date_download": "2018-12-13T14:50:34Z", "digest": "sha1:WZR33KIHLR5WPH6VLMZ5IMJFMNRZXU6B", "length": 2716, "nlines": 48, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Jevha Tuzya Batanna / जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nJevha Tuzya Batanna / जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा\nजेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा\nमाझा न राहतो मी हरवून हा किनारा\nआभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी\nओढून जीव घेते, पदरावरील नक्षी\nलाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा\nडोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना\nही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना\nदेशील का कधी तू थोडा तरी इशारा\nनशिबास हा फुलांचा का सांग वास येतो\nहासून पाहिल्याचा नुसताच भास होतो\nकेव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा\nJevha Tujhya Batana - Suresh Wadkar - जेव्हा तुझ्या बटांना - Lyricsजेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, माझा न राहतो मी हरवून हा किनारा आभाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/belapur-news-garden-69883", "date_download": "2018-12-13T14:03:10Z", "digest": "sha1:FECLPQLFUP7KIYD37KC6WH3MX7KEAUSI", "length": 14489, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "belapur news garden सानपाड्यातील उद्याने दिवसा बंद | eSakal", "raw_content": "\nसानपाड्यातील उद्याने दिवसा बंद\nशनिवार, 2 सप्टेंबर 2017\nबेलापूर - नवी मुंबई शहर उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, सानपाडा सेक्‍टर ७ मधील सीताराम मास्तर व संत शिरोमणी ही उद्याने सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवली जातात. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होते; शिवाय बच्चे कंपनीचाही हिरमोड होतो. विशेष म्हणजे नेरूळ व सीवूडस्‌मधील अनेक उद्याने दिवसभर खुली असतात. त्यामुळे पालिकेचा प्रत्येक उद्यानासाठी वेगळा नियम आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nबेलापूर - नवी मुंबई शहर उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, सानपाडा सेक्‍टर ७ मधील सीताराम मास्तर व संत शिरोमणी ही उद्याने सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवली जातात. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होते; शिवाय बच्चे कंपनीचाही हिरमोड होतो. विशेष म्हणजे नेरूळ व सीवूडस्‌मधील अनेक उद्याने दिवसभर खुली असतात. त्यामुळे पालिकेचा प्रत्येक उद्यानासाठी वेगळा नियम आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nनवी मुंबई महापालिकेने शहरात अत्याधुनिक सोई-सुविधा असलेली २०० पेक्षा अधिक उद्याने विकसित केली आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. या उद्यानाचा वापर लहान मुले, तरुण व शहरातील ज्येष्ठ नागरिक करतात. परंतु, शहरातील अनेक उद्यानांच्या वापरावर वेळेची मर्यादा असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी आपला दिनक्रम बदलला आहे. सानपाडा सेक्‍टर ७ हा परिसर गजबजलेला आहे. या भागात ही दोनच उद्याने असल्याने ज्येष्ठ नागरिक, तरुण व लहान मुलांची मोठ्या प्रमाणावर येथे वर्दळ असते. परंतु, काही महिन्यांपासून तेथे वेळेची मर्यादा घातल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. सानपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळ्यासाठी सीताराम मास्तर उद्यानात येतात. साप्ताहिक व सार्वजनिक सुटीच्या काळात लहान मुलेही या उद्यानात येतात. परंतु, ती सकाळी ९.३० पासून सायंकाळी ५ पर्यंत बंद ठेवली जातात. त्यामुळे पालिकेने ही उद्याने कोणासाठी बनवली आहेत, असा सवाल नागरिक विचारत आहेत. इतर विभागांमधील उद्याने दिवसभर सुरू ठेवली जात असून, सानपाडा विभागासाठीच हा नियम का, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत.\nपालिकेने शहरातील सर्व उद्यानांसाठी समान नियम ठेवणे गरजेचे आहे. उद्याने दिवसा बंद ठेवणे चुकीचे आहे. ज्येष्ठ नागरिक आणि सुटीच्या दिवशी लहान मुले विरंगुळा म्हणून उद्यानात येतात. दिवसा उद्याने बंद ठेवून नागरिकांना मूलभूत सुविधेतून वंचित ठेवण्याचा हा प्रकार काही महिन्यांपासून सुरू आहे.\n- भरत ठाकूर, रहिवासी, सानपाडा\nशहरातील सर्वच उद्याने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवली जातात. ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाहीत, ती उद्याने सुरू राहत आहेत. लवकरच ती उद्यानेही या वेळेत बंद ठेवण्यात येतील.\n- भालचंद्र गवळी, अधीक्षक, उद्यान विभाग\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nनवी मुंबई - दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी...\nनवी मुंबई - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन...\nपालिका शाळेतील मुलांची विमानतळ सफर\nपनवेल : पनवेल महापालिका व \"द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nनवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/maharashtra/5305/pik_vima.html", "date_download": "2018-12-13T13:17:03Z", "digest": "sha1:RXVW2L7GFZPLANFPLF72YASZQ4QZA7A7", "length": 14580, "nlines": 95, "source_domain": "aajdinank.com", "title": "जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक\nविम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन\nजालना : शासन निर्णयानुसार राज्यात खरीप हंगाम २०१७ पासून व्यापक स्वरुपातील प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येणार आहे. सदरची योजना जालना जिल्हयातील खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, भुईमुग, सोयाबीन, कापूस या पिकांसाठी राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै अशी आहे. योजनेची वैशिष्टये नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे व कृषि क्षेत्राच्या पतपुरवठयात सातत्य राखणे. योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामातील २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. जोखिमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली २ वर्ष वगळून ) गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल. जोखमीची व्याप्ती वाढविण्यात आली असून त्या खालीलप्रमाणे आहेत.\nपिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपीट, चक्री वादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे होणारे नुकसान. काढणी पश्चात नुकसान. स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान. खरीप 2017 पासून सहभाग घेणेसाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खाते पुस्तकाची प्रत तसेच आधारकार्ड छायांकित प्रत, पीक पेरणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आधारकार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावती सोबत खालील पैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र किंवा किसान क्रेडीटकार्ड किंवा नरेगा जॉबकार्ड किंवा वाहनचालक परवाना.\nपिकवार प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता रक्कम पिकाचे नांव खरीप ज्वारी विमा संरक्षित रक्कम २४ हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम ४८०, बाजरी विमा संरक्षित रक्कम २० हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम ४००/-, मका विमा संरक्षित रक्कम २५ हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम ५००/-, तूर विमा संरक्षित रक्कम २० हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम ६००/-, मुग विमा संरक्षित रक्कम १८ हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम ३६०, उडीद विमा संरक्षित रक्कम १८ हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम ३६० भुईमुग विमा संरक्षित रक्कम ३० हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम सहाशे सोयाबीन विमा संरक्षित रक्कम ४० हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम आठशे, कापूस विमा संरक्षित रक्कम ४० हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम २ हजार/- खरीप हंगाममध्ये सहभागी होण्याकरीता आधार क्रमांकाशी जोडलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमुद करावे. त्वरीत नजीकचे आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करुन नोंदणीची प्रक्रीया पूर्ण करावी. आपले सरकार सेवा केंद्रात प्रधानमंत्री पिक विमा याजनेचे अर्ज भरता येतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://hopezone.info/%E0%A4%9B-%E0%A4%B5-%E0%A4%95-%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AB-%E0%A4%B0-%E0%A4%A1-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%A1", "date_download": "2018-12-13T12:58:54Z", "digest": "sha1:X74YHI4FHOW76LFVIQDTCDYO23BHA5WK", "length": 1178, "nlines": 5, "source_domain": "hopezone.info", "title": " छावा कादंबरी फ्री डाउनलोड.pdf - Free Download", "raw_content": "\nछावा कादंबरी फ्री डाउनलोड.pdf\nछावा कादंबरी फ्री डाउनलोड.pdf फकीरा कादंबरी डाउनलोड.pdf छावा कादंबरी.pdf मानव तस्करी दंड.pdf पावनखिंड (कादंबरी).pdf राऊ कादंबरी मराठी.पीडीएफ.pdf धना कादंबरी Pdf.pdf लोकसंख्या वाढीचा इतिहास.pdf मराठी कादंबरी.pdf कानूनी धारा लिस्ट.pdf लोकसंख्या वाढ उद्दिष्टे.pdf अप्रवासी कामगार गाइड.pdf संभाजी कादंबरी.pdf वातावरणातील बदलाचा परिणाम.pdf िद ली िवकास प्रािधकरण की बैठक के िलए कायर्सूची म.pdf", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mahapanan.maharashtra.gov.in/1096/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA", "date_download": "2018-12-13T12:40:48Z", "digest": "sha1:AL56HFJGUFWDPVKYHRXLRHAZCBOUX6XU", "length": 9283, "nlines": 184, "source_domain": "mahapanan.maharashtra.gov.in", "title": "कामकाज वाटप-पणन संचालनालय,महाराष्ट्र राज्य, भारत", "raw_content": "\nमाहितीचा अधिकार अधिनियम माहिती\nमाहितीचा अधिकार कलम 4-(1)( ब)\nतुम्ही आता येथे आहात :\nसहसंचालक 1 (रिक्त पद)\nश्री. प्रमोद धुळकर, मुलि\nश्रीमती सुरेखा पडयाळ व.लि.\nश्रीमती सुचित्रा काळे व.लि\nश्रीमती संगिता चौधरी, व.लि.\nश्रीमती यमुना इंदलकर, व.लि.\nश्रीमती रंजना नायक देशमाने\nश्रीमती एम.बी. कांबळे, मु.लि.\nश्रीमती उमा शेजवलकर वलि\nपणन-11 संघटना व कार्यपध्दती, आवक जावक शाखा\nश्री. दारकाप्पा बंडगर, व.लि.\nश्रीमती मिनाक्षी माकर, क.लि.\nश्रीमती आशा देवकर, दप्तरबंद\nपणन-13 फळे व भाजीपाला\nसहसंचालक 2 श्री. योगीराज सुर्वे\nश्री. अनंता रेंगडे, मु.लि\nपणन-3 खरेदी विक्री संघ, कांदा\nश्रीमती संजना जढर, का.अ.\nश्री. बाशा शेख, क.लि.\nश्री. बाशा शेख, क.लि.\nसहसंचालक 3 (रिक्त पद) (अति.कार्य.)\nश्री. गुरुदत्त सातारकर, का.अ.\nश्री. भरत देशमुख व.लि.\nपणन-7 अंदाज व नियोजन\nश्रीमती. कल्पना साळी, का.अ.\nश्रीमती वैशाली घुगे मुलि\nश्रीमती सरस्वती लोखंडे व.लि\nसहसंचालक 3 (रिक्त पद) (अति.कार्य.)\nश्रीमती. संगिता सगट व.लि.\nश्री मुकुंद आडेप व.लि.\nकृउबास विभाग निहाय विगतवारी\nकृउबास घाऊक बाजार यंत्रणा\nकृषी उत्पन्न बाजार समिती नकाशा, ठिकाण\nबाजार सुधारणा जलद दुवे\nपणन आणि प्रक्रिया संस्था जलद दुवे\nपणन आणि प्रक्रिया संस्था दृष्टिक्षेप\nकापुस जिनिंग आणि प्रेसिंग दृष्टिक्षेप\nग्राहक सहकारी संस्था दृष्टिक्षेप\nफळे व भाजीपाला संस्था दृष्टिक्षेप\nखरेदि-विक्रि सहकारी संस्था दृष्टिक्षेप\nपणन आणि प्रक्रिया संस्था माहिती यंत्रणा\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम\nसंत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान\nएम एस ए एम बी\nएकूण दर्शक: १२९४११९३ आजचे दर्शक: १२७९७\nह्या संकेतस्थळाचे स्वामित्व हक्क पणन संचनालय, महाराष्ट्र शासन, भारत' विभागाकडे सुरक्षित आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A5%87._%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AE", "date_download": "2018-12-13T12:45:24Z", "digest": "sha1:RGK7RR5KDAKY3LD4FXMTTFN6RY3GZ2LG", "length": 3348, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डोनाल्ड जे. क्रॅमला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nडोनाल्ड जे. क्रॅमला जोडलेली पाने\n← डोनाल्ड जे. क्रॅम\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख डोनाल्ड जे. क्रॅम या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nएप्रिल २२ ‎ (← दुवे | संपादन)\nडोनाल्ड जेम्स क्रॅम (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nदेशानुसार नोबेल पारितोषिक विजेते ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/02/22/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95/", "date_download": "2018-12-13T13:58:04Z", "digest": "sha1:RPDRZJ7JKX34MYEAJDVJYS2IRS7IQPS7", "length": 12753, "nlines": 156, "source_domain": "putoweb.in", "title": "पुढच्या काळात “आजार” पण डॉक्टरांकड़े वीकत मिळायला लागले तर?", "raw_content": "\nपुढच्या काळात “आजार” पण डॉक्टरांकड़े वीकत मिळायला लागले तर\nपुढच्या काळात जर “आजार” पण डॉक्टरांकड़े वीकत मिळायला लागले तर\nया लेखाचा उद्देश फक्त मनोरंजन म्हणून आहे, कोणाच्या हि भावना दुखावणे, अपमान करणे किंवा आरोप करणे नाही, या लेखातील सर्व पात्रे, ठिकाण, संवाद, घटना या काल्पनिक असून जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा.\nजरा विरंगुळा… एक गम्मत म्हणून वाचा…..\nकाही लोकांना औषध आणि डॉक्टर शिवाय करमतच नाही, मी विचार केला की जर कधी या पुढच्या काळात “आजार” पण डॉक्टरांकड़े वीकत मिळायला लागले तर\nपेशंट डॉक्टरकड़े जाईल बरका….\nडॉक्टर – नमस्कार बाळू काका, खुप दिवसांनी\nबाळू काका – (तोंड पाडून) काय धड़धाकट आहे ओ…\nडॉक्टर – का ओ\nकाका – काय सांगायचे अहो , खुप फिट वाटतय, असे ताजेतवाने वाटतंय…. कित्ती दिवस झाले साधा एक जुलाब पण नाही……\n तरी तुम्हाला सांगत होतो की वरचावर येत जा, हे घ्या अजाराचे नविन मेनूकार्ड\nकाका – सध्या काय ट्रेंड चालु आहे म्हणजे लेटेस्ट काय आजारची फैशन\nडॉ. – सध्या स्वाईन फ्लू ला जोरदार मागणी आहे, देऊ का मस्त महीनाभर बघायला नको.\nकाका – (विचार करत) स्वाईन फ्लूऊऊऊऊऊऊऊ…… नको, खुप कॉमन झाला आहे, शेजारच्या गण्या पण घेऊन आलाय. आणि त्यात औषधे पण कमी आहेत.\nडॉ.(काळजीने, समजवायच्या स्वरात) – बर मग मलेरिया देऊ का मग मलेरिया देऊ का या आधी घेतलाय कधी अनुभव\nकाका– आम्मम्म….. मलेरिया…….. नाही कधी आठवत नाही.\nडॉ – घ्या घ्या , ज़रा काहीतरी वेगळे, भरभरून औषधे पण घेता येतात यात.\nडॉ – काय तसा 2000 रूपये आहे, पण तुमचासाठी फ़क्त 1800 मधे.\nकाका – ऑ 😕….. काहीही, अहो शेजारचे डॉक्टर 1400 मधे देतात….अमेजोण वर ऑनलाइन 949.00 आहे. इन्क्लूडिंग टैक्सेज….\nडॉ – अहो चाइना मेड असतात ते, 15 दिवस पण आजार टिकणार नाही. आपले ब्रांडेड आहे नेस्टळे चे, महीना दीड महीना आजार उतरला तर सांगा. त्यात वाटल्यास रोज एक इंजेक्शन पण ऐड करू… तुमचा कडून जास्त घेणारेका तुम्ही काय परके आहात का तुम्ही काय परके आहात का\nही अशी स्थिति होईल…..\nमग बायकांचे तर काय पहायलाच नको.\nरुजू , रंजू ला भेटायला जाते,\nरुजू – काय रंजू अशी हळद लावून का बसली आहेस अशी हळद लावून का बसली आहेस लग्न करते काय पुन्हा\nरंजू – नाही गं, काविळ आणलीये कालच….\nरुजू – अरे वाह कुठून आणली चांगलीच पिवली पडली आहेस, ओरिजिनल प्रोडक्ट दिसते आहे,\nरंजू – आग ऑनलाइन मागवली, मस्त प्रोडक्ट आहे. स्किम होती, त्यावर एक मैग्गी आणि खरुज पण फ्री मिळाला, खुप आंग खाजतय मस्त….\nरुजू – हम्म्म्म्म , एकटी एकटी मला पण मागवायचे ना मला पण मागवायचे ना मी जाते आता, मी पण मागवते….\nरंजू – ओके, ऐ… जाता जाता मला तोंड़ावर एक बुक्की मारून जा ना….. तेवढ़ीच जरा डोळा बिळा सुजून, तोंड सुजून औषधे वाढतील जरा…\n असे दिवस नको यायला कधी…..\nया वेबसाईट वरील सर्व लेखांचे सर्व हक्क पुणेरी टोमणे कडे असून, कॉपी पेस्ट करण्यास, तुमच्या नावाने पसरवण्यास परवानगी नाही, शेअर करा फक्त.\n*** पुणेरी टोमणे ***\nआपल्या जाहिरातींनी मला काय शिकवले\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\n​तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर\n18+ ओन्ली... हा फोटो पाहून आधी मी बिथरलोच\nआपल्या जाहिरातींनी मला काय शिकवले\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nTanmay on या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवा…\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे 04/05/2018\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे 03/05/2018\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nTanmay on या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवा…\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-12-13T13:03:07Z", "digest": "sha1:XUQQEWMHZAT7MAUIFEXFNY2LFMVWP3WS", "length": 3385, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काशिनाथ त्र्यंबक तेलंगला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nकाशिनाथ त्र्यंबक तेलंगला जोडलेली पाने\n← काशिनाथ त्र्यंबक तेलंग\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख काशिनाथ त्र्यंबक तेलंग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य:Sankalpdravid/दखलपात्र भर घातलेले लेख ‎ (← दुवे | संपादन)\nपागोटे ‎ (← दुवे | संपादन)\nएलफिन्स्टन महाविद्यालय ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/21-november-2013", "date_download": "2018-12-13T14:22:02Z", "digest": "sha1:7CFKVIGDC5TN46BZRCT4HUFAOXHFILZS", "length": 2601, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल November 21 2013", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 21 नोव्हेंबर 2013\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 21 नोव्हेंबर 2013\nखाली गुरूवार 21 नोव्हेंबर 2013 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 21 नोव्हेंबर 2013\nसामग्री सर्वाधिकार © 2018 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/tech/whastapp-tv-campaign-launched-stop-fake-news-and-rumors-whatsapp/", "date_download": "2018-12-13T14:40:20Z", "digest": "sha1:PDDZOAW4SLE2YJXE3DKVK54XNFBKJKHE", "length": 22946, "nlines": 305, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Whastapp Tv Campaign Launched To Stop Fake News And Rumors On Whatsapp | व्हॉट्सअॅपवर 'आनंद पसरवा, अफवा नाही' | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nAll post in लाइव न्यूज़\nव्हॉट्सअॅपवर 'आनंद पसरवा, अफवा नाही'\nव्हॉट्सअॅपवर 'आनंद पसरवा, अफवा नाही'\nव्हॉट्सअॅपवरील अफवा आणि खोट्या बातम्यांमुळे जमावाकडून होणाऱ्या हिंसक आणि फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता व्हॉट्सअॅपने एक उपाय सुचवला आहे.\nवर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन जाहिरातीच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपकडून फेक न्यूजबाबत जनजागृती करण्यात येत आहे. 'आनंद पसरवा, अफवा नाही' असा संदेश या जाहिरातीतून देण्यात आला आहे.\nखोट्या असू शकणाऱ्या बातम्या ओळखा - व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या हे जाणून घ्या. ज्या मेसेजचा सोर्स माहीत नसतो असे फॉरवर्डेड मेसेज अनेकदा खोटे असतात. फोटो, व्हिडीओ, व्हॉईस रेकॉर्डींगसुद्धा एडीट करून दिशाभूल केली जाऊ शकते.\nइतर स्त्रोतांकडून तपासून घ्या - एखाद्या मेसेजचं सत्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्च करा. बातम्यांच्या विश्वसनीय साईटवरून ही बातमी कोठून आली आहे याचा शोध घ्या. तरी देखील शंका असेल तर सत्य शोधणाऱ्या वेबसाईट तसेच इतर गोष्टींच्या सहाय्याने अधिक माहिती मिळवा.\nअफवांचा प्रसार थांबवण्यासाठी मदत करा - तुम्हाला जर एखादी बातमी फेक वाटत असेल तर लोकांना शेअर करण्यापूर्वी ती तपासून पाहा. कोणीही शेअर करण्याची विनंती केली तरी उगाच शेअर करू नका.\nव्हॉट्सअॅपने अफवा आणि खोट्या बातम्यांविरोधात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे ठरवले आहे.\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nBirthday Special : ३७ वर्षांची झाली दिया मिर्झा फोटोंत पाहा आत्तापर्यंतचा सुंदर प्रवास\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nभारताजवळील स्वस्तात मस्त सहा देश\nमॉर्निंग वॉक शरीरासाठी आरोग्यदायी\nपहिल्याच डेटला मुलीला 'हे' प्रश्न विचारुन होणारं काम बिघडवाल\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8.html", "date_download": "2018-12-13T14:22:55Z", "digest": "sha1:4FFXFPR4FLNLNKQG2GMYKZDDQZLYD7UD", "length": 11363, "nlines": 138, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "एक्झेमास - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nप्रादुर्भाव किंवा प्रत्युर्जीत अवस्था\nत्वचेची लाही लाही होणे (एक्झेमास)\nत्वचेची लाही किंवा एक्झेमास दोन्हीं एकाच प्रकारचे विकार आहेत. एक्झेमास हा त्वचेचा विकार आहे जो त्वचेचा दाह झाल्यामुळे होतो. त्याचे मुळात दोन प्रकार असतात.\nएक्झोजेनॉस एक्झेमा: त्वचेची बाह्य निष्काळजीपणामुळे उद्भवतो. एंडोजेन एक्झेमा : शाररिक स्वाभाविकतेमुळे किंवा अनुवांशिकतेमुळे उद्भवतो.\nएक्झोजेनॉस एक्झेमा चे प्रकार: त्वचेची जळजळ व प्रादुर्भावासह होतो. साबणामुळे होणारा त्वचेचा दाह, ओलाव्यामुळे होणारा त्वचेचा दाह, अतीबंधनामुळे होणारा त्वचेचा दाह\nएंडोजेन एक्झेमा चे प्रकार: ऍटोपिक दाह, सेबोरहिआ दाह, नसा सुजून होणारा दाह हे यातील महत्त्वाचे प्रकार आहेत. एक्झेमास हा अनुवांशिक असू शकतो. ऍटोपिक दाह हा सर्वात महत्त्वाचा अनुवांशिक एक्झेमास विकार आहे. हा लहान मुलांना व प्रौढ व्यक्तींना, ज्यांचे कुटुंबिय पूर्वी ह्या प्रकारच्या दाहाने बाधित होते त्याना उद्भवू शकतो.\nएक्झोजेनॉस एक्झेमा साठी उपचार\nज्या पदार्थांपासून, वस्तूंपासून शरिरात शरिरात असह्यपणा-दाह निर्माण होतो, त्या पदार्थापासून दूर राहण्याने एक्झोजेनॉस एक्झेमा टाळता येतो. परंतु ऍलर्जिक एक्झेमा मधे त्या ऍलर्जीचे कारण शोधणे फार कठीण आहे. ऍलर्जी टेस्ट या विशेष निदान पद्धतीमुळे ऍलर्जिक पदार्थांचा शोध घेतला जाऊ शकतो.\nएक्झेमावरील उपचारासाठी वापराची औषधे\nस्टेरॉईड औषधे हे खूप महत्वाचे औषधे आहेत. स्टेरॉईड हे वेगवेगळ्या स्वरुपात असू शकते. जसे क्रिम, लोशन किंवा ऑइनमेन्ट. स्टेरॉईड त्वचेच्या दाहाची तीव्रता कमी करते.\nकोड येणे/चट्ट्यांवर उपचार (व्हिटीलीगो)\nऔषधांचा प्रादुर्भाव (ऍलर्जी/साईड इफेक्टस)\nत्वचा रोग किंवा त्वचेचे विकार\nत्वचेची काळजी - लहान मुलांसाठी\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%85/", "date_download": "2018-12-13T14:38:58Z", "digest": "sha1:HBMUROQ6ZTVV6GAT4IQSC6HGTXE3V5PB", "length": 12176, "nlines": 114, "source_domain": "mahaenews.com", "title": "पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' बनला गोरखधंदा | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पे अँड पार्क’ बनला गोरखधंदा\nपिंपरी-चिंचवडमध्ये ‘पे अँड पार्क’ बनला गोरखधंदा\nपिंपरी- शहर ‘स्मार्ट’ झाले. मोठे उड्डाणपूल, लांबलचक आणि आकर्षक रस्त्यांनी लक्ष वेधून घेतले. मात्र शहराची आ वासून उभी असलेली समस्या म्हणजे अपुऱ्या वाहनतळाची. याच संधीचा फायदा घेत शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करून वाहन तळाच्या नावाखाली गोरखधंदा सुरू आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी उड्डाणपुलाखाली ‘पे अँड पार्क’ राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नियमाची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. याच उड्डाणपुलांखाली आता अतिक्रमण झाले आहे. ठिकठिकाणच्या अवैध वाहनतळांसाठी बिनबोभाट हप्ते सुरू असल्याचीदेखील चर्चा आहे. शहराची लोकसंख्या २१ लाखांवर आणि वाहनांची संख्या १६ लाखांवर आहे.\nशहरात उग्र रूप धारण केलेली समस्या आहे ती वाहनतळाची. शहरातील खासगी दवाखाने असो, मॉल-थिएटर-मल्टिप्लेक्स की शासकीय कार्यालये; आजही या ठिकाणी अवास्तव वाहनतळ शुल्क आकारले जात आहे. शहरातल्या कोणत्याही प्रशस्त ठिकाणी गेल्यास आजही तासावरून वाहनतळाचे शुल्क ठरवले जात आहे. मात्र तासाला वाढणारे नेमके शुल्क किती आहे, याची शहानिशा न करता नागरिक शुल्क भरतात. वाहनतळ शुल्काच्या बाबतीत नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.\nवाहनतळाचे कामकाज हे ठेकेदारांना कंत्राटी पद्धतीने दिले असल्याने वाट्टेल तसे शुल्क घ्यायचे आणि गाडी लावायची असा प्रकार आहे. कंत्राटी पद्धतीने नेमलेले कामगार विनापावतीदेखील शुल्क घेत आहेत. शहरभरातून महिन्याला शेकडो खासगी वाहनतळांच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमा होत आहे. अखेर हा पैसा जातो कुठे, हादेखील गंभीर प्रश्न आहे. शहराला जर सुसज्ज वाहनतळ मिळत नसेल, तर जमा झालेला करदात्यांचा पैसा कशासाठी वापरला जात आहे. अवैध वाहनतळाचा पैसा जमा करणाºया लुटारूंना संरक्षण देण्याचा हा एक प्रकार आहे.\nसेवा क्षेत्रात मोडत असलेल्या शहरातील रुग्णालयांकडूनही पार्किंगच्या नावाखाली वाहनचालकांची लूट सुरू आहे. रुग्णालयात रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या वाहनचालकाला सशुल्क वाहनतळाचा वापर करावा लागतो. रुग्णालयांकडून पार्किंगसाठी कंत्राट देण्यात आलेले आहे. संबंधित कंत्राटदाराकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारण्यात येते. सेवा क्षेत्रात मोडत असतानाही रुग्णालये पार्किंग शुल्क आकारत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांची आणि नातेवाइकांची लूट होत आहे.\nरेल्वे रुळ आेलांडताना निष्काळजीपणा बेततोय जिवावर\nचिंचवड पोस्ट कार्यालयात आधार केंद्राचे लोकार्पण\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-41758166", "date_download": "2018-12-13T14:28:29Z", "digest": "sha1:RK6BGAZO3TAGY3RNMTZTWCMCEVYKSLLO", "length": 20659, "nlines": 154, "source_domain": "www.bbc.com", "title": "पद्मावत : अलाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूर यांचं काय होतं नातं? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nपद्मावत : अलाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूर यांचं काय होतं नातं\nभरत शर्मा बीबीसी प्रतिनिधी, नवी दिल्ली\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nचित्रीकरणादरम्यान 'करणी सेने'ने केलेली तोडफोड, त्यानंतर चित्रपटाचा आलेला फर्स्टलूक, मग ट्रेलर आणि आता आलेलं गाणं, यामुळे संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' हा सिनेमा रिलीज होण्याआधीच गाजतो आहे.\nअलाउद्दीन खिलजी आणि चित्तोडची राणी पद्मावती यांच्यावर आधारित या सिनेमाचं कथानक नेमकं कसं असेल, यावर आधीपासूनच तर्कविर्तक सुरू आहेत.\nसिनेमात फक्त खिलजी आणि पद्मावती यांनाच केद्रस्थानी ठेवलेलं नसून खिलजी आणि त्याचा गुलाम आणि सैन्यप्रमुख मलिक काफूर यांच्या संबंधावरही प्रकाश टाकण्यात येणार आहे.\nपद्मावत या सिनेमात रणवीर सिंग खिलजीचं पात्र रंगवत आहे आणि मलिक काफूरच्या भूमिकेत जिम सरभ असणार आहे.\nशरद पवारांच्या या 8 विधानांचे राजकीय अर्थ काय\nपद्मावत : रजपूत खरंच शूरवीर होते का\nExclusive : बाबासाहेबांना हवा होता साम्यवाद, लोकशाही नाही\nमलिक काफूर कोण होता, आणि खिलजीसोबत त्याचं नात काय होतं, त्याची कथा इतकी लक्षवेधी का आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं धुंडाळावी लागतील.\nदिल्लीचे सुलतान असलेल्या अलाउद्दीन खिलजीचा गुलाम होता मलिक काफूर.\nइतिहासात अशी नोंद आहे की खिलजीचा सैन्यप्रमुख नुसरत खान यांने गुजरातवर हल्ला केला होता. त्यावेळी त्याने काफूरला पकडून गुलाम बनवलं.\nत्यानंतर काफूरने सातत्यानं प्रगती केली. खिलजीचा सैन्यप्रमुख म्हणून काफूरने मंगोलियन हल्लखोरांना पराभूत केल आणि खिलजीचा ध्वज दक्षिण भारतावर फडकवला.\nयाशिवाय विविध पुस्तकांत खिलजी आणि काफूर यांच्यातील 'खास' नात्याचा उल्लेख आहे.\nआर. वनिता आणि एस. किडवई यांनी संपादित केलेल्या 'सेम-सेक्स लव इन इंडिया : रीडिंग्स इन इंडियन लिटरेचर' या पुस्तकात असं म्हटलं आहे, की मलिक काफूर अलाउद्दीन खिलजीच्या सैन्यात सहभागी झाला आणि त्याला \"हजारदिनारी\" (एक हजार रुपयांत विकला जाणारा) म्हटलं गेलं.\nया पुस्तकानुसार खिलजीने काफूरला मलिक नायब म्हणून नेमलं होत.\nबाळासाहेब ठाकरेंचं नाव 'बाळ' ठेवलं कारण की...\nसंघर्षकथा : 'शेतकरी वडील गमावले, तरीही करणार शेतकऱ्याशीच लग्न'\n'मी माझ्या पत्नीची कौमार्य चाचणी होऊ देणार नाही'\nसुलतान मोहंमद इब्न तुघलकचे सहकारी म्हणून काम करणाऱ्या बरानी यांनी खिलजीच्या शेवटच्या दिवसांचा संदर्भ देत लिहिलं आहे की, \"त्या चार-पाच वर्षांत सुलतानची स्मरणशक्ती सारखी हरपत होती. ते मलिक नायबच्या प्रेमात बुडाले होते. त्यानं सरकार आणि नोकरांची सगळी जबाबदारी मलिक नायबच्या हातात दिली होती.\"\nएका गुलामाने इतक्या वेगाने प्रगती केली, त्यामागे कारण काय होतं काफूर बायसेक्शुअल होता का काफूर बायसेक्शुअल होता का खरोखरच खिलजी आणि काफूर यांच्यात शारीरिक संबंध होते का खरोखरच खिलजी आणि काफूर यांच्यात शारीरिक संबंध होते का हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने इतिहासकारांशी चर्चा केली.\nताजमहाल 'परदेशी' मुघलांचा, मग मौर्य स्वदेशी कसे\nऔरंगजेबाच्या अधुऱ्या प्रेमाची कथा\nमुघलकाळावर विशेष अभ्यास करणारे नामवंत इतिहासकार हरबंस मुखिया यांच म्हणणं आहे की त्या काळात गुलामांनी शक्तिशाली होण ही फार आश्चर्याची बाब नव्हती.\nते म्हणाले, \"काफूर गुलाम होता, पण त्याकाळात गुलामांचे संदर्भ आजच्या काळासारखे नव्हते.\"\nगुलाम असणं काही वाईट का नव्हतं\nमुखिया म्हणतात, ''बादशहाचं गुलाम असणं सन्मानाचं होतं. हे फारच मोठं स्थान होतं. त्या काळातील दरबारी लोक स्वतःला बंदा-ए-दरगाह, म्हणजेच दर्ग्याचे गुलाम म्हणायचे. इथं दर्ग्याचा अर्थ दरबार असा आहे.''\nते म्हणतात, \"गुलाम शब्द उच्चारताच गरीब आणि पिचलेले लोक, अशी प्रतिमा डोळ्यांसमोर येते. पण तशी परिस्थिती नव्हती. गियासुद्दीन बलबन हा सुद्धा एकेकाळी गुलाम होता पण नंतर राजा झाला. गुलाम असणं त्याकाळात कमीपणाचं नव्हतं.\"\nते म्हणाले, \"काफूर गुलाम होता आणि त्यानं प्रगती केली, त्याचं आश्चर्य वाटतं नाही. काफूर बादशहा झाला नाही पण बलबन बादशहा झाला. बादशहाचा गुलाम असण्याचा अर्थ असा होतो की बादशहा या माणसाला फार जवळून निरखू पारखू शकतो.\"\nइतिहासकारांच्या मते गुलामांचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे ते लढवय्ये हवेत आणि विश्वासू हवेत. काफूरमध्ये हे दोन्ही गुण होते. खिलजीसाठी काफूर अत्यंत महत्त्वाचा होता कारण त्याने सुलतानसाठी दक्षिणेत अनेक युद्ध जिंकली होती.\nकाफूर ट्रान्सजेंडर होता का, याबद्दल कुठे काही वाचनात येतं का, या प्रश्नांचे उत्तर देताना मुखिया म्हणाले की तसं कुठं वाचनात येत नाही.\nखिलजी आणि काफूर यांच्यात शरीरसंबंध होते का, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, \"दोघांत शरीरसंबंध असल्याची चर्चा होते. पण यापेक्षा जास्त चर्चा ही खिलजीचा मुलगा मुबारक खिलजी आणि खुसरो खान यांच्यातील संबंधांची होते. खुसरो खान काही काळासाठी बादशहा होता. अमीर खुसरोने याचा उल्लेख केला आहे.\"\n\"काफूर ट्रान्सजेंडर नव्हता आणि त्याचं खिलजीसोबत तसे संबंध नव्हते,\" असं मुखिया म्हणाले.\nसिनेमात तसं दाखवलं जाणार असल्याच्या चर्चेवर ते म्हणाले, \"सिनेमात काहीही दाखवलं जातं. जोधा अकबरवर सुद्धा सिनेमा बनला. पण जोधा अस्तित्वातच नव्हती. सिनेमात जे काही दाखवलं जातं त्याचा इतिहासाशी काहीही संबंध नसतो.\"\nप्रतिमा मथळा संजय लिला भन्साळींच्या पद्मावती सिनेमात रणवीर अलाउद्दीन खिलजीची भूमिका करत आहे.\nअसंच मत इतर इतिहासकारांचंही आहे.\nनातं होतं पण रोमँटिक नव्हतं\nदिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मुघलकालीन इतिहासकार प्राध्यापक नजफ हैदर म्हणतात की सुल्तानच्या काळातील भाष्यकार असलेले जियाद्दीन बरनीने खिलजी आणि काफूर यांच्या संबंधाबद्दल सविस्तर लिहिलं आहे. तरीसुद्धा काफूर आणि खिलजी यांच्यातील तशा प्रकारच्या नात्यांचा काही उल्लेख त्यांनी केलेला नाही.\nते म्हणतात, दोघांमध्ये घनिष्ठ संबंध होते पण ते रोमँटिक संबंध नव्हते.\nपण हैदर यांच्यामते काफूर ट्रान्सजेंडर होता. ते म्हणतात, \"काफूर ट्रान्सजेंडर होता, हे सत्य आहे. या लोकांच्या नावातूनच या तथ्याची ओळख होते.\"\nकाफूर ट्रान्सजेंडर होता का\nहैदार यांच्या मते, ''त्याकाळात काफूर हे नाव ट्रान्सजेंडरसाठी होतं. कार्स्ट्रेशन करून ज्यांना ट्रान्सजेंडर होते त्यांच्या 3 श्रेणी होत्या. त्यात्या श्रेणीनुसार त्यांना ही नावं दिली जात असत.''\nप्रतिमा मथळा या सिनेमात दीपिका पद्मावतीची तर आणि रणवीर अलाउद्दीन खिलजीची भूमिका करत आहे.\nते म्हणतात इतिहासामधील कितीतरी कथांना रोमांसचा जोडण्यात आला आहे. रजिया सुलतानच्या बाबतीतही हे पाहायला मिळतं.\nहैदर म्हणतात त्या काळात गुलाम विकत घेतले जात होते आणि त्यांना प्रशिक्षण देऊन लष्करी कमांडर बनवलं जात असे. यात विश्वास महत्त्वाचा होता आणि काफूर विश्वासू होता.\nभंवर लाल द्विवेदी यांनी 'इव्होल्यूशन ऑफ एज्युकेशनल थॉट्स इन इंडिया' मध्ये खिलजी आणि काफूर यांच्या नात्यावर सविस्तर लिहिलं आहे.\nते लिहितात, \"के. एम. अशरफ सांगतात की सुलतान अलाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूर तसेच खिलजीचा मुलगा मुबारक शहा आणि खुसरो खान यांच्यात शारीरिक संबंध होते.\"\nशरद पवारांच्या या 8 विधानांचे राजकीय अर्थ काय\n#पद्मावती : अलाउद्दीन खिलजीने जेव्हा महाराष्ट्र लुटला होता...\n'पद्मावती' वादात खरा अन्याय तर अलाउद्दीन खिलजीवर झाला आहे\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nदेवेंद्र फडणवीसांची पाच राज्यांच्या निकालांनी धाकधूक वाढली\nश्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका\nब्रिटीश लष्कराकडून स्वयंचलित शस्त्रांची चाचपणी\nजपाननं 2018ला ठरवलं 'सर्वनाशा'चं वर्ष\nश्रीपाद छिंदम या कारणांमुळे पुन्हा आले निवडून\nहिंदुत्व की विकास : 2019 साठी भाजपसमोर प्रमुख आव्हान\nसकाळचा नाश्ता जेवणापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो का\n'त्या' व्हायरल झालेल्या फोटोबद्दल काय म्हणाल्या प्रणिती शिंदे\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/india-beat-pakistan-9-wickets-win-t20-world-cup-blind-30336", "date_download": "2018-12-13T14:24:33Z", "digest": "sha1:WFPACUUIFGI5LLZXMPPOL6RGKOUMQHCG", "length": 11244, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "India Beat Pakistan By 9 Wickets To Win T20 World Cup For Blind पाकचा पराभव करून भारताने जिंकला 'वर्ल्डकप' | eSakal", "raw_content": "\nपाकचा पराभव करून भारताने जिंकला 'वर्ल्डकप'\nरविवार, 12 फेब्रुवारी 2017\nटी-20 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कटट्‍र प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष या लढतीकडे होते. अखेर भारताने यामध्ये यश मिळविले.\nबंगळूर - अंधांच्या ट्वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव करत विश्वकरंडक जिंकला.\nएम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज (रविवार) झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 198 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान अवघ्या एक गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताकडून बदर मुनीरने 57 धावांची खेळी केली.\nटी-20 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कटट्‍र प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष या लढतीकडे होते. अखेर भारताने यामध्ये यश मिळविले. भारताने 2013 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. विजेतेपद कायम राखण्यात भारताला यश आले आहे. भारताने उपांत्य फेरीत गतविजेत्या श्रीलंकेला दहा विकेट राखून पराभूत केले होते.\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nसर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान\nमंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11...\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र,...\nपुणे : देशात अठाराव्या शतकात विस्तारलेल्या मराठा साम्राज्याच्या कारभारचे केंद्र असलेली शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झालेली आहे. मात्र,...\nत्यावेळी कोहलीमुळेच कुंबळेला द्यावा लागला राजीनामा\nनवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे...\n#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/cabinet-approves-amendment-to-triple-talaq-bill-1728783/", "date_download": "2018-12-13T13:28:10Z", "digest": "sha1:W4IUPZLLU6ORX6POAQUT5FB25KN6E6NP", "length": 13588, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cabinet approves amendment to triple talaq bill | तिहेरी तलाक विधेयकात सुधारणा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nतिहेरी तलाक विधेयकात सुधारणा\nतिहेरी तलाक विधेयकात सुधारणा\nतिहेरी तलाक हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने पोलीस गुन्हेगाराला जामीन देऊ शकत नाहीत.\nआरोपीला जामीन देण्याचा न्यायाधीशांना अधिकार, राज्यसभेत आज मंजुरीची प्रतीक्षा\nनवी दिल्ली : तिहेरी तलाक बेकायदा ठरवणाऱ्या आणि तो देणाऱ्या पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद असलेल्या विधेयकात केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सुधारणा केली. या कायद्याचा दुरूपयोग होऊ नये, यासाठी ही सुधारणा झाली असून संबंधित पतीला परिस्थितीनुरूप जामीन देण्याचा अधिकार त्यानुसार न्यायालयाला देण्यात आला आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने त्याच्या गैरवापराची भीती मोठय़ा प्रमाणात व्यक्त झाली होती.\nकायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली.\n‘मुस्लीम महिला विवाहविषयक हक्क संरक्षण’ हे विधेयक गेल्या वर्षी लोकसभेत मंजूर करण्यात आले, मात्र ते राज्यसभेत प्रलंबित आहे. शुक्रवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस असून हे सुधारित विधेयक शुक्रवारीच राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेत ते मंजूर झाले, तर लोकसभेत परत पाठवले जाऊन त्यातील सुधारणांना मंजुरी मिळवली जाईल, असे सांगण्यात आले. या विधेयकाला आता विरोधकांनी मंजुरी द्यावी, असे प्रसाद म्हणाले.\nतिहेरी तलाक हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने पोलीस गुन्हेगाराला जामीन देऊ शकत नाहीत. त्यासाठी त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जावे लागेल, असे प्रसाद यांनी सांगितले. अर्थात पत्नीला भरपाई देण्यास पतीने मान्यता दिली तरच हा जामीन देता येणार आहे. अर्थात या भरपाईची व्याप्ती किती असावी, याचा निर्णयही न्यायालयावरच सोपवण्यात आला आहे.\nसदर विधेयक केवळ तिहेरी तलाक किंवा तलाक ए बिद्दत या प्रकारांसाठीच लागू आहे. या विधेयकामुळे पीडित महिलेला न्यायाधीशांकडे दाद मागता येणार आहे, तसेच स्वत:साठी आणि मुलांसाठी नुकसानभरपाई मागण्याची तरतूदही त्यामध्ये आहे. अल्पवयीन मुलांचा ताबाही पीडित महिला मागू शकते आणि या बाबतीत अंतिम निर्णय न्यायाधीश घेऊ शकतात.\n* तिहेरी तलाक अजामीपात्र असला, तरी परिस्थितीनुरूप न्यायदंडाधिकारी पतीला जामीन देऊ शकणार.\n* केवळ पत्नी किंवा तिच्या माहेरच्या कुटुंबातील आप्तांनाच पतीविरुद्ध तक्रार दाखल करता येणार. याआधी शेजाऱ्यांनाही हा अधिकार होता आणि त्यामुळे दुरूपयोगाची भीती होती.\n* आता न्यायदंडाधिकाऱ्यांना पती आणि पत्नीत सामंजस्य निर्माण करता येणार. गुन्हा मागे घेण्याचा पती वा पत्नीला अधिकार बहाल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-13T13:16:09Z", "digest": "sha1:XYRALVSBGL27ZRZTTTXSVZY7UDADGSDE", "length": 21283, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ल्युकेमिया एक जीवघेणा रोग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nल्युकेमिया एक जीवघेणा रोग\nल्युकेमिया एक जीवघेणा रोग आहे ज्यामध्ये सामान्यपणे लिंफोसाइट्‌सच्यात स्वरूपात वाढणाऱ्या पेशी कर्करोगाच्या स्वरूपात विकसित होतात आणि तीव्रतेने सामान्य पेशींच्या जागी अस्थिमज्जामध्ये (बोनमॅरोमध्ये) स्थिरावतात. तीव्र लिंफोसायटिक ल्युकेमिया (एएलएल) सर्व वयोगटाच्या लोकांना होतो, पण हा कर्करोग 25% मुलांमध्ये आढळतो, ह्यांतील सर्व प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्ता मुलांचे वय 15 वर्षांच्यां खाली आहे. हा कर्करोग बहुतांशी दोन व पाच वर्षे वयाच्या मुलांना प्रभावित करतो. प्रौढांमध्ये, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये साधारणपणे जास्त प्रमाणात आढळतो. अशा परिस्थितित अपरिपक्व ल्युकेमिया पेशी अस्थिमज्जामध्ये (बोनमॅरो) संचित होतात आणि सामान्य रक्त उत्पादक पेशींना नष्ट करून टाकतात. ल्युकेमिया पेशी रक्ततप्रवाहासह यकृत, प्लीहा, लिम्फ नोड्‌स, मेंदू व अंडकोषात पोचतात, जेथे त्यांची वाढ व विभाजन निरंतर चालू राहते. मेंदूला व पाठीच्या घालणाऱ्या ऊतकांच्यान थरांना ह्या पेशी मेनेन्जूयटिस, रक्ताल्प ता (ऍनेमिया), यकृत व किडनी फेलियर होणे आणि इतर प्रकारची हानि पोचवू शकतात.\nप्रारंभिक लक्षण म्हणजे पुरेशा रक्तपेशी उत्पादनाच्या बाबतीत अस्थिमज्जासार असमर्थ असणे. ताप आणि अत्याधिक घाम येणे, जे संसर्गाचा संकेत आहे, आणि जे अत्यंत कमी झालेल्या सामान्य पांढऱ्या रक्त पेशींचा परिणाम आहे. ह्यामुळे ऍनिमियाची सामान्य लक्षणे आढळतात; जसे थकवा, अशक्तपणा, रंग फिकट पडणे जे अत्यंत कमी लाल रक्तपेशींचा परिणाम आहे.\nओरखडे किंवा जखम होणे व त्यातून रक्त वाहणे, हिरड्यांमधून रक्त येणे, किंवा प्लेटलेटच्या कमतरतेमुळे क्वचित प्रसंगी नाकातून रक्त येणे. मेंदूत ल्युकेमिया होणे, डोकेदुखी, वांत्या, चिडचिड होणे आणि अस्थिमज्जासारामधील ल्युकेमिया पेशींमुळे हाडे व अस्थिसंधींमध्ये दुखणे सुरू होऊ शकते. जेव्हा ल्युकेमिया पेशी यकृत आणि प्लीहेचा विस्तार करतात त्यावेळी पोट भरल्यांसारखे वाटणे आणि कधीतरी पोट दुखू लागणे हे ही होऊ शकते. रक्त तपासणी, ही ह्या रोगाचे अस्तित्व जाणून घेण्यासाठी असलेली एक संपूर्ण रक्तगणना आहे, जी ह्या रोगाची प्रथम साक्ष आहे.\nपांढऱ्या रक्त पेशींची एकूण संख्या कमी झालेली दिसू शकते, सामान्यच असू शकते, किंवा जास्त झालेली असू शकते, पण लाल रक्त पेशी आणि प्लेटलेट्‌सची संख्या सरासरी नेहमी कमीच आढळते.\nह्याच्या जोडीला, सूक्ष्मदर्शी यंत्राच्या खाली पाहणी केल्यास, रक्ताच्या नमुन्यात पुष्कळशा अपरिपक्व पांढऱ्या रक्त पेशी आढळतात. अचूक निदान आणि ल्युकेमियाचा प्रकार जाणून घेण्यासाठी नेहमी बोनमॅरो बायोप्सी करतात. उपचार उपलब्ध होण्यापूर्वी, हा आजार असलेले बहुतेक रोगी निदान झाल्यानंतर सुमारे 4 महिन्यांतच मरण पावत असत. आता, सुमारे 80% मुले व 30 ते 40% प्रौढ लोक ह्या रोगातून पूर्णपणे बरे झालेले आहेत. बहुतेक लोकांच्या बाबतीत, कीमोथेरेपीचा पहिला कोर्स रोगावर पूर्ण नियंत्रण मिळवून देतो. तीन आणि सात वर्षांच्या वयातील मुलांमध्ये सर्वोत्तम पूर्वानुमान लावता येते. दोन वर्षांच्याच खालील मुले आणि इतर प्रौढांची स्थिति जास्त चांगली नसते. पांढऱ्या रक्तपेशींची गणना आणि ल्युकेमिया पेशीतील विशिष्टी गुणसूत्रातील असामान्यता देखील परिणामावर प्रभाव टाकतात.\nकिमोथेरेपी अत्यंत प्रभावी आहे आणि हे उपचार हळू-हळू देण्यात येतात. ल्युकेमिया पेशींना नष्ट करून पुन्हां एकदा अस्थिमज्जासंस्थेमध्ये सामान्य्‌ पेशींचा विकास घडवून आणणे हे प्रारंभिक उपचाराचे (प्रेरण कीमोथेरपी) लक्ष्य आहे.\nलोकांना काही दिवस किंवा काही आठवड्यांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडू शकते, अस्थिमज्जासार किती लवकर सुस्थितीत येतो त्याच्यावर हे अवलंबून आहे. ऍनिमियावर औषधोपचार करण्यासाठी आणि रक्तप्रवाह थोपविण्यासाठी रक्त व प्लेटलेटचे आधान करण्याची (ट्रान्संफ्यूजन) गरज पडू शकते आणि बॅक्‍टिरियल संसर्गावर औषधोपचार करण्यासाठी प्रतिजैविक (ऍटिबायोटिक्‍स) देण्याची गरज पडू शकते. एक अंतर्शिराद्रव आणि औषधांसह उपचार केले असता आम्लासारख्या हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर काढण्यास मदत करतात, जसे ल्युकेमिया पेशींना नष्ट करतांना यूरिक ऍसिडचे निर्गमन (बाहेर टाकले जाते) होते.\nऔषधांच्या पुष्कळशा संयोजनांचा वापर करण्याटत येतो, आणि औषधाचे डोसांचे काही दिवस किंवा काही आठवड्यांपर्यंत पुनरावर्तन करण्यात येते. मेंदू व पाठीच्या कण्याच्या ऊतींच्या थरांमधील ल्युकेमिया पेशींवर उपचार करण्यासाठी कर्करोग प्रतिरोधी औषधे सरळ मस्तिष्कमेरु द्रव्यात इंजेक्‍ट करतात.\nमेंदूला हा कीमोथेरेपी उपचार विकिरण संयोजनासह दिला जाऊ शकतो. तरीसुध्दा मेंदूमध्ये ल्युकेमियाचा विस्तार झाला असल्याचा अल्पसेदेखील लक्षण आढळल्यास, बचावात्मक उपचार म्हणून ह्या प्रकारचा उपचार देण्यात येतो; कारण मेंदूमध्ये मेनेंजायटिसचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍याता असते. सुरूवातीच्या गहन उपचारानंतर, काही आठवडे, उर्वरित ल्युकेमिया पेशी नष्ट करण्यासाठी जोड-उपचार (कंसोलिडेशन कीमोथेरेपी) देण्यात येतो.\nकीमोथेरेपीच्या जोडीला इतर औषधोपचार, किंवा सुरूवातीच्या काळात ज्या औषधांचा वापर करण्यात आला, तीच औषधे पुष्काळशा आठवड्यांच्या दरम्यान पुन्हा काही वेळा देण्यात येऊ शकतात. ह्यापुढील उपचार (अनुपालन कीमोथेरेपी), सामान्यपणे ज्यामध्य्‌े कमी मात्रेचे डोस असतात, 2 ते 3 वर्षांपर्यंत चालू राहू शकतात.\nकाही असे लोक ज्यांच्या पेशींमध्ये विशिष्ट गुणसूत्र संबंधी परिवर्तन आढळल्याने पुन्हां आजारी पडण्याचा धोका असतो, त्यांना पहिल्याच रीलॅप्सच्या काळात स्टेमसेल प्रत्यारोपण करून घेण्याचची शिफारस करण्यात येते. ल्युकेमियाच्या पेशी सामान्यपणे रक्त, अस्थिमज्जासार, मेंदू किंवा अंडकोषात पुन्हां दिसू शकतात (रीलॅप्सड कंडीशन). अस्थि मज्जासारामध्ये हा आजार पुन: प्रगट झाल्यास गंभीर ठरू शकतो.\nकीमोथेरेपी पुन्हा देण्यात येते, आणि जरी सर्व लोक ह्या उपचारास चांगला प्रतिसाद देत असले तरी ही पुन्हां परत येणे ह्या आजाराचा स्वभाव आहे, विशेषत: दोन वर्षांपेक्षा लहान असलेली मुले आणि प्रौढ. जेव्हां ल्युकेमिया पेशी मेंदूमध्य्‌े पुन्हां प्रगट होतात, मेंदूच्या मेरु द्रवात आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा कीमोथेरेपी औषधे इंजेक्‍टो करण्यात येतात. जेव्हां ल्युकेमिया पेशी अंडकोषात पुन्हां दिसू लागतात, कीमोथेरेपी बरोबर विकिरण उपचार केला जातो. ज्या लोकांना हा आजार पुन्हा झाला असेल, त्यांच्यावर कीमोथेरेपीच्या उच्च डोसांसह ऍलोजेनिक स्टेमसेल ट्रान्स्प्लांटेशन केल्यास फार चांगला परिणाम होतो. पण प्रत्यारोपण तेव्हांच करता येते जेव्हां अशा व्यक्तीच्या स्टेम सेल घेतल्या असतील, ज्या पूर्णत: समानुरूप असतील (एचएलए मॅच्ड).\nदाता (डोनर) बहुतेक एखादे भावंडं (रोग्याचे भाऊ किंवा बहिण) असते, पण क्वचित प्रसंगी काही नातेसंबंध नसलेल्या डोनर्सकडून मिळालेले सेल (कोशिका), किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या कोशिकांचे तसेच नाभिरज्जूंचे परीक्षण करून त्यांचा वापर केला जातो.\nस्टेमसेल प्रत्यारोपणाचा वापर 65 वर्षे वयाच्या लोकांवर फार कमी प्रमाणात करतात कारण ह्याच्या यशस्वी होण्याची फारच कमी शक्‍य्ता असून ह्याचे अन्य परिणाम प्राणघातक आहेत. रीलॅप्स झाल्यानंतर, जे लोक स्टेम सेल प्रत्यारोपण करवून घेऊ शकत/सहन करू शकत नाहीत, अशा लोकांवर केला जाणारा उपचार बहुतेक निम्न दर्जाचा आणि प्रभावी नसतो, ज्य्‌ामुळे रोग्यास आणखीनच आजारी असल्यासारखे वाटत राहते. तथापि, हा आजार पुन्हां परत येऊ शकतो. ज्या लोकांवर कोणत्याही औषधोपचाराचा प्रभाव होत नसेल त्यांना अखेरच्या काळात निरोपाची वागणूक (पॅलॅटियर केअर होम) दिली जाणे योग्य आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगुळवेलीचे औषधी उपयोग\nNext article#व्हिडीओ: व्यर्थ न जावो हे बलिदान…\nमुलांना वाचवा थंडीतील आजारापासून\nताणतणाव चांगला की वाईट \nसंधीवातावर नियंत्रण (भाग 2)\nताणतणाव चांगला की वाईट (भाग2)\nवेटलाॅस : प्रश्न घराघरातले-मनामनातले (भाग 2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/business/big-billion-days-see-which-refrigerator-can-you-take-15-thousand-rupees/", "date_download": "2018-12-13T14:37:47Z", "digest": "sha1:2O35TAY44RQX6SSXGJCYZPTTUT6A6HHN", "length": 22793, "nlines": 305, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Big Billion Days... See Which Refrigerator Can You Take In 15 Thousand Rupees? | महासेल येतोय...पाहा 15 हजारांत कोणता फ्रिज घेऊ शकता? | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nमहासेल येतोय...पाहा 15 हजारांत कोणता फ्रिज घेऊ शकता\n | महासेल येतोय...पाहा 15 हजारांत कोणता फ्रिज घेऊ शकता\nमहासेल येतोय...पाहा 15 हजारांत कोणता फ्रिज घेऊ शकता\nयेत्या काही दिवसांत ऑनलाईन आऊटलेटवर मोठे सेल लागणार आहेत. उकाडाही सुरु होत आहे. अशात कोणता फ्रिज घेऊ, असा प्रश्न पडला असलेच...15 हजारात कोण कोणते फ्रिज येतील. चला पाहुया...\nव्हर्लपूल या कंपनीचा 215 लीटरचा फ्रिज तुम्हाला 14999 रुपयांत मिळू शकतो. हा चार रंगांमध्ये येतो. तसेच इएमआयवर घेतल्यास हा फ्रिज तुम्हाला 1667 रुपयांना महिना खरेदी करता येईल तसेच पहिल्यांदाच तुम्ही मास्टरकार्डने खरेदी करत असाल तर तुम्हाला 10 टक्क्यांची सूट मिळणार आहे. वीज वाचविण्यासाठी ये फ्रिजला 4 स्टार मिळाले आहेत.\nएलजी या कंपनीचा हा 190 लीटरचा फ्रिज आहे. 1 वर्षाची वॉरंटी आणि कॉम्प्रेसरला 10 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या फ्रिजची किंमत 14399 रुपये आहे. 3249 हजार रुपये जादा मोजून वॉरंटी 2 वर्षांसाठी वाढविता येते. याचे वजन 35 किलो आहे.\nसॅमसंगच्या कंपनीचा हा 212 लीटरचा फ्रिज आहे. 14990 रुपयांना उपलब्ध असून यामध्ये डिजिटल कॉम्प्रेसर देण्यात आला आहे. यामुळे विजेचा वापर कमी आणि आवाजही कमी येतो.\nव्हर्लपूल या कंपनीचा हा 15 हजारांत मिळणार हा दुसरा फ्रिज आहे. याची किंमत 13990 रुपये आहे. एकच दरवाजा असलेल्या या फ्रिजमध्ये 200 लीटरची जागा मिळते. कॉम्प्रेसरवर 10 वर्षांची वॉरंटी मिळते.\nगोदरेजच्या या फ्रिजची किंमत 10 हजार रुपयांवर आहे. डिस्काउंटमध्ये ती आणखी कमी होईल. हा फ्रिज 185 लीटर क्षमतेचा असून कंपनी 1 वर्षाची वॉरंटी देते.\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nBirthday Special : ३७ वर्षांची झाली दिया मिर्झा फोटोंत पाहा आत्तापर्यंतचा सुंदर प्रवास\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nभारताजवळील स्वस्तात मस्त सहा देश\nमॉर्निंग वॉक शरीरासाठी आरोग्यदायी\nपहिल्याच डेटला मुलीला 'हे' प्रश्न विचारुन होणारं काम बिघडवाल\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/bus-driver/", "date_download": "2018-12-13T14:37:21Z", "digest": "sha1:T3DXZPLFVZFL6XPY7OGIIGAVBR5MRG3N", "length": 28401, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Bus Driver News in Marathi | Bus Driver Live Updates in Marathi | बसचालक बातम्या at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nनागपुरात प्रवासी बसने अचानक घेतला पेट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबर्डी ते खापरखेडा बसला पागलखाना चौकात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. इंजिनमधून धूर निघण्याला सुरुवात होताच बस थांबवून सर्व प्रवाशांना बसमधून उतरवण्यात आले. आगीमुळे बसची मागील सीट जळाली. आग उग्र स्वरुप धारण करणार होती. मात्री वेळीच ... Read More\nनागपुरात पाच महिन्यापासून २८ ग्रीन बसेस धूळखात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणपूरक असलेली बससेवा शहरात सुरू होऊ शकली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून २८ ग्रीन बसेस एमआयडीसी येथील डेपोत धूळखात पडल्या आहेत. परिणामी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रदूषण मुक्त वाहतूक व्यवस्थेच्या स्वप ... Read More\nखुशखबर... एसटीचे ड्रायव्हर अन् कंडक्टर आता 'क्लर्क' होणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nथम नोकरीला प्राधान्य या तत्वानुसार कित्येक पदवीधर आणि पदव्युत्तर युवकांनी चालक व वाहक बनण्याचा निर्णय घेतला. ... Read More\nDiwakar RaoteST StrikeBus DriverMSRDCदिवाकर रावतेएसटी संपबसचालकराज्य रस्ते विकास महामंडळ\nशिवाजी हायस्कूलची शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली झाडाझडती\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखोकडपुरा येथील शिवाजीहायस्कूलमध्ये संचमान्यता मिळविण्यासाठी चक्क बनावट पटसंख्या दाखविण्यात येत होती. तपासणीच्या वेळी संस्थेच्या रांजणगाव येथील शाळेतील विद्यार्थी घेऊन येत. हा सगळा बोगस प्रकार पुन्हा एकदा प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकाºयांनी घेतल ... Read More\n'रावते-पाटील' इकडं लक्ष द्याल का खराब रस्त्यामुळं सात वर्षांपासून एसटी बंद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतालुक्यातील दादरकोपरा ढाढरी रस्त्याची दैयनिय अवस्था झाली असून, या नादुरु स्त रस्त्यामुळे सात वर्षापासून एसटी बंद ... Read More\nBus Driverroad transportVasai Virarबसचालकरस्ते वाहतूकवसई विरार\nऔरंगाबाद शहरातील ३० मार्गांवर धावणार १०० बस\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशहर बस लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दीर्घ चर्चा केली. चर्चेत शहरातील प्रमुख ३० मार्गांवर १०० बस धावतील, असे नियोजन करण ... Read More\nएसटी महामंडळातील जेनेरिक औषध योजनेला ‘वर्कआॅर्डर’ मिळेना, कारण...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएसटी महामंडळ : जेनेरिक औषधालयाच्या योजनेला अधिकाऱ्यांचा खोडा ... Read More\nखासगी बेस्ट गाड्या घेण्यास विरोध कायम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकामगार संघटना भूमिकेवर ठाम : बैठक निष्फळ, बेस्ट प्रशासनाची कोंडी ... Read More\n१३ तालुक्यांतील विद्यार्थी मोफत पास योजनेतून बाद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nत्यामुळे नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य म्हणून घोषित देगलूर, मुखेड, उमरी या तीन तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत पासचा लाभ मिळणार असून इतर १३ तालुक्यांतील हजारो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेवू शकणार नाहीत़़ ... Read More\nबस दुरुस्ती खर्च ७५ टक्के वाढला, सेवेमध्ये केवळ ३० बस\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभार्इंदर परिवहनची वस्तुस्थिती : प्रशासन, सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण नाही, सेवेमध्ये केवळ ३० बस ... Read More\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nOnePlus 6T ची मॅक्लॅरेन एडिशन लाँच; दिली 10 जीबी रॅम पण किंमत...डोळे पांढरे करणारी\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\n'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nईशा अंबानी-आनंद पिरामलच्या लग्नाचा शाही थाट\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/nakushi-serial-shravan-esakal-news-63878", "date_download": "2018-12-13T13:49:34Z", "digest": "sha1:QROJVTZKWXS37ZU7SEUFQR7EA3OV4HCF", "length": 11970, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nakushi serial Shravan esakal news श्रावणातली मंगळागौर अवतरणार छोट्या पडद्यावर | eSakal", "raw_content": "\nश्रावणातली मंगळागौर अवतरणार छोट्या पडद्यावर\nमंगळवार, 1 ऑगस्ट 2017\nमुंबई : नवं लग्न झालेल्या प्रत्येक विवाहितेसाठी मंगळागौर हा आनंदाचा सण असतो. पतीसाठीचं हे व्रत ती विवाहिता मनापासून करते. 'स्टार प्रवाह'वरील ‘नकुशी...तरीही हवीहवीशी’ या मालिकेची नायिका नकुशीही पहिलीच मंगळागौर साजरी करणार आहे. मंगळागौरीसाठी ती उत्साहानं तयारी करत आहे. मात्र, ही पहिली मंगळागौर नकुशीच्या आयुष्यात काय घेऊन येणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.\nमुंबई : नवं लग्न झालेल्या प्रत्येक विवाहितेसाठी मंगळागौर हा आनंदाचा सण असतो. पतीसाठीचं हे व्रत ती विवाहिता मनापासून करते. 'स्टार प्रवाह'वरील ‘नकुशी...तरीही हवीहवीशी’ या मालिकेची नायिका नकुशीही पहिलीच मंगळागौर साजरी करणार आहे. मंगळागौरीसाठी ती उत्साहानं तयारी करत आहे. मात्र, ही पहिली मंगळागौर नकुशीच्या आयुष्यात काय घेऊन येणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.\nनकुशी या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. नकुशी आणि रणजित यांच्यातलं पती-पत्नीचं नातं आता छान रंगलं आहे. नकुशीकडे गोड बातमी आहे. त्याशिवाय नकुशीची पहिली मंगळागौर असल्यानं बग्गीवाला चाळीतही उत्साहाचं वातावरण आहे. मंगळागौरीच्या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. या मंगळागौरीमध्ये पारंपरिक खेळही होणार आहेत. नकुशीच्या मंगळागौरीचं नाट्य रात्री ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर रंगणार आहे.\n'नकुशी' या मालिकेत नकुशीच्या भूमिकेत प्रसिद्धी आयलवार, रणजितच्या भूमिकेत उपेंद्र लिमये या लोकप्रिय जोडी सोबत भानूमामीची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी साकारत आहेत.\n म्हटल्यानंतरही कपिलने केला गर्लफ्रेण्डशी विवाह\nजालंधर : कामेडी किंग कपिल शर्मा याची गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथ हिच्या वडिलांनी कपिल शर्माला शटअप म्हणून विवाहास नकार दिला होता. सासऱयाने केलेल्या...\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\nनरसिंगपूरची विवाहिता ठरली हुंडाबळी, चिमुकल्याचाही मृत्यू\nअमरावती - दर्यापूर तालुक्‍यात नरसिंगपूर येथील विवाहिता सासरच्या जाचापायी हुंडाबळी ठरली. या घटनेत नवविवाहितेसह तिच्या चिमुकल्याचाही...\nसहा महिन्यांपासून 'ते' भोगत आहेत नरकयातना\nपिंपरी (पुणे) : कामातला 'क' देखील माहिती नसलेल्या दोन लहानग्यांकडून सावत्र आई घरातील सर्व कामे करून घेत. काम न केल्यास कधी काठीने मारहाण तर कधी...\nमी महर्षी कर्वेंचा (नसलेला) पुतळा बोलतोय...\nनमस्कार, तुम्ही मला ओळखलंच असेल मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट...\nईशा अंबानीचे आनंद पिरामलशी दणक्‍यात लग्न\nमुंबई - यंदा पार पडलेल्या बिग फॅट लग्नांमध्ये सगळ्यात दणक्‍यात भव्यदिव्य असे लग्न पार पडले ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/loksatta-purnabramha-2017-1575629/", "date_download": "2018-12-13T14:17:13Z", "digest": "sha1:AHPUNPNRUUNEW5YDJ7YXUUUINAK7WTQH", "length": 31192, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta purnabramha 2017 | जातीनिहाय खाद्यजीवनाची झलक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nमहाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जातीसमूहांच्या खाद्यसंस्कृतीचा वेध.\n‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘पूर्णब्रह्म’च्या यंदाच्या अंकाने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जातीसमूहांच्या खाद्यसंस्कृतीचा वेध घेतला आहे. त्यात मांडल्या गेलेल्या विविध पाककृतींमुळे इथल्या अत्यंत समृद्ध अशा खाद्यजीवनाची झलक दिसते.\nगेली चार वर्षे नेमाने प्रसिद्ध होणारा ‘पूर्णब्रह्म’चा वार्षिक अंक हा महाराष्ट्रातल्या खाद्यसंस्कृतीचा वेध घेणारा महत्त्वाचा दस्तावेज आहे. यंदाच्या वर्षी या अंकाने वेगवेगळ्या जातीसमूहांच्या खाद्यसंस्कृतींचा आढावा घेतला आहे. विविध जाती, उपजाती, धर्म, पंथ यांच्यामध्ये आपला समाज विभागला गेला असला तरी त्याच वेळी हे वैविध्य ही आपली सांस्कृतिक मिरासदारी आहे. या वैविध्यामुळेच जगण्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रथा- परंपरांबरोबरच आपली खाद्यसंस्कृतीही संपन्न होत गेली आहे. आपल्या आसपास वावरणाऱ्या वेगवेगळ्या जातिसमूहांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतींमध्ये कमालीचं वैविध्य आहे, पण ते आपल्या लक्षात येतंच असं नाही. खूपदा ‘आमच्यात असं नसतं’, ‘आमच्यात असं चालत नाही’ असं म्हणत आपापल्या भिंती बंदिस्त केल्या जातात. आपापल्या पद्धतीच कवटाळून धरल्या जातात आणि झापडबंद पद्धतीने जगायला प्राधान्य दिलं जातं. पण थोडे डोळे उघडे ठेवून आसपास बघितलं, इतर जातीसमूहांचं अस्तित्व, त्यांची स्पेस मान्य केली की लक्षात येतं की वेगवेगळ्या प्रथापरंपरांबरोबरच खाद्यसंस्स्कृतीमधलं वैविध्य ही आपली केवढी मोठी सांस्कृतिक श्रीमंती आहे. ती जाणवून दिली आहे यंदाच्या ‘पूर्णब्रह्म’च्या अंकाने.\nअन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या जगण्याच्या मूलभूत गरजा. माणसाच्या सौंदर्यासक्तीमुळे त्या निव्वळ गरजा न राहता त्या कलात्मकतेच्या पातळीवर पोहोचल्या. म्हणजे वस्त्र ही गरज फक्त लज्जारक्षणापुरती न उरता तिचं रूपांतर कलेमध्ये झालं आहे आणि त्यातून मोठा उद्योग उभा राहिला आहे. तेच घरबांधणी आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत आहे. खाद्यसंस्कृतीला तर एकाचवेळी चव आणि आरोग्य या दोन बाजू आहेत. त्यातल्या आरोग्याच्या बाजूला प्राधान्य देत ‘पूर्णब्रह्म’चे पहिले दोन अंक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात सुप्रसिद्ध वैद्य खडीवाले यांनी चव आणि आरोग्य यांचा समन्वय साधणाऱ्या पाककृती दिल्या होत्या. त्या त्यांनी स्वत: सिद्ध करून बघितल्या होत्या ही आणखी महत्त्वाची गोष्ट. तर मागील वर्षी महाराष्ट्रातल्या प्रांतांनुसार खाद्यसंस्कृतीची वैशिष्टय़ं टिपण्यात आली होती. यंदाच्या वर्षी ‘पूर्णब्रह्म’च्या अंकात जातींनुसार खाद्यसंस्कृतीचा ऊहापोह करण्यावर भर दिला गेला असून त्यातून आगरी-कोळी, सीकेपी, सारस्वत, मराठा, पाठारे प्रभू, भंडारी तसंच ब्राह्मणी पाककलांची माहिती देण्यात आली आहे. जाती समूहांनुसार हा आढावा घेताना अर्थातच जातिभेद दाखवून देणे हा हेतू नसून जातींनुसार असलेल्या वैविध्याची माहिती करून देणे आणि हे वैविध्य हे आपले वैभव कसे आहे याची जाणीव करून देणे हे उद्दिष्ट आहे.\nमहाराष्ट्राला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. या परिसरात राहणारी आगरी-कोळी ही इथली वैशिष्टय़पूर्ण जमात. समुद्राच्या सान्निध्यात राहणाऱ्या, अतिशय मनस्वी अशा या जमातीचे खाद्यजीवन मासे या घटकाभोवती एकवटले नसते तरच नवल. आगरी कोळ्यांच्या या खाद्यजीवनाची सफर घडवली आहे, दीपा पाटील यांनी. या समाजाची वैशिष्टय़े सांगताना त्यांनी समुद्राच्या सान्निध्यात राहणाऱ्या या दोन्ही समाजांमध्ये नेमका फरक काय आहे, हे मांडून त्याचे सणवार, प्रथा परंपरांचा आढावा घेतला आहे. आणि या सणांना केल्या जाणाऱ्या तसंच एरवीही केल्या जाणाऱ्या पदार्थाची कृती दिली आहे. त्यात आगरी-कोळी मसाला तर आहेच. शिवाय गोडाच्या चामटय़ा, मैद्याचे फुगे, भोकाचे वडे, वाल-डांगर भाजी, कवळ्याची भाजी, शेवळाची आमटी, घावणे, डाळीच्या पुण्या, भुजा पिठाचे लाडू, थारपोलाचा पामोरा अशा शाकाहारी पदार्थाबरोबरच मुंडी डाळ, बोंबील चटणी, चकिन पोपटी, पोहा भुजिंग, पापलेट भात, जवळा वांगी, बोबलाचा झुणका, भरली चिंबोरी, कालवं मसाला, कोलंबीचे चिलचिले अशा वैशिष्टय़पूर्ण मांसाहारी पदार्थाचा समावेश आहे.\nमहाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमध्ये सीकेपी जातसमूहाने मोलाची भर घातली आहे. त्यामुळेच सीकेपी स्त्रिया अत्यंत सुगरण असल्याचे दाखले नेहमीच दिले जातात. या समूहाच्या वैशिष्टय़पूर्ण खाद्यसंस्कृतीचे गुपीत उलगडून दाखवले आहे, अलका फडणीस यांनी. त्यांनी त्यांच्या समाजातल्या विविध प्रथा- परंपरांचा उलगडा करतानाच त्या परंपरांशी संबंधित खाद्यजीवन ‘पूर्णब्रह्म’च्या वाचकांसाठी खुले केले आहे. त्यात सीकेपी मसाला, तळलेला मसाला, कडधान्यांच्या आमटीचे वाटण, कोरळाची भाजी, गोळवणी, शेंगवणी, शेवळाची भाजी, भारंग भाजी, मुगाची रिवणी, कडव्या वालाचे भरून केलेले बिरडे, आंबट वरण, सुके मटण, बांगडा फ्राय, कोलंबीची खिचडी, चिंबोरीचं कालवण, कोशे मसाला, सोडय़ाचे कालवण, लिप्ती कोलंबी, गोड सांजण, निनाव, साधं सांजण असे वेगवेगळे खास सीकेपी पदार्थ दिले आहेत.\nमुंबईचे भूमिपुत्र असलेल्या पाठारे प्रभू समाजाच्या चवीढवीच्या रेसिपी दिल्या आहेत कल्पना तळपदे यांनी. तर या समाजाच्या खाद्यजीवनाचा वेध घेतला आहे, सुषमा पौडवाल यांनी. मुंबईजवळ म्हणजे किनारपट्टीजवळ राहात असल्याने पाठारे प्रभूंच्या स्वयंपाकात नारळाचा मुबलक वापर असतो आणि मासे हाही त्यांच्या जेवणातला अविभाज्य घटक. सुषमा पौडवाल यांनी या समाजाचे खाद्यजीवन मांडताना त्याच्या भाषिक पैलूंची सुरेख मांडणी केली आहे. त्या लिहितात की या समाजाने कित्येक पदार्थ आणि संबंधित शब्द गुजरातकडून घेतले आहेत. त्याशिवाय या समाजाचे म्हणून खास शब्द आहेतच. उदाहरणार्थ या समाजात नारळाच्या वाटीला कवड, खोबऱ्याला सोय आणि माशांना बाजार म्हटलं जातं. कल्पना तळपदे यांनी दिलेल्या रेसिपींमध्ये परभी पाव आणि गोंडा, अननसाचे सांबारे, घडा पंचमेळीची भाजी, कोबीचे भानोळे, कोलंबीचे खडखडले, हलव्याचा सोलवा, करंदीचा पुरनचा, सरंग्याचे भुजणे, केळे बोंबील, सांजीवऱ्या, मथलेले लाडू, गुरवळ्या, तेलपोळी, उंबर अशा पदार्थाचा समावेश आहे.\nब्राह्मणी खाद्यसंस्कृतीचे वैशिष्टय़ म्हणजे शाकाहार आणि त्याचा सात्त्विकपणा. त्याचे सगळे बारकावे टिपले आहेत उषा पुरोहित यांनी. त्या लिहितात की झणझणीत, मसालेदार तेलाचा तवंग असलेले नाकातोडांतून धूर काढणारे पदार्थ ब्राह्मणी आहारात नक्कीच आढळणार नाहीत. याचे उदाहरण देताना त्या म्हणतात की १५ घटकांचा समावेश असलेल्या ब्राह्मणी मसाल्याचे नावच गोडा मसाला आहे. या मसाल्यात सगळे पदार्थ १५ व्या शतकापूर्वी जेव्हा आपल्याकडे अजून मिरचीचा वापर होत नव्हता तेव्हाचे आहेत. ब्राह्मणी स्वयंपाकात कमीतकमी जिन्नसांचा वापर आणि गोड चवीला प्राधान्य ही दोन वैशिष्टय़ेही त्या नमूद करतात. त्यांनी मेथी मसाला, जिरे खोबरे मसाला, कोल्हापुरी मसाला, काळा मसाला मोथांबा, डांगर, पंचामृत, फणसाची भाजी, अळूची भाजी, अंबाडीची भाजी, वालाची उसळ, तुरीची आमटी, डाळ मेथीची आमटी, कटाची आमटी, वांगी भात, तोंडली भात, सुधारस, साखरभात, घावन घाटलं, सांजोऱ्या, आंब्याचा शिरा, पाकातले चिरोटे, उकडीचे मोदक, भोपळ्याचे घारगे असे पदार्थ दिले आहेत.\nप्रामुख्याने गुजरात- कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या भंडारी समाजातील चविष्ट खाद्यपदार्थाची माहिती दिली आहे, ज्योती चौधरी मलिक यांनी. या समाजाची समूह म्हणून असलेली वैशिष्टय़ आणि त्यांचा या समाजाच्या खाद्यजीवनावर झालेला परिणाम या दोन्ही परस्परपूरक गोष्टी त्यांनी उलगडून दाखवल्या आहेत. त्यांनी सुरुवातीला भंडारी मसाला दिला आहे. त्याबरोबरच सोरा, बटाटय़ाचे भुजणे, चटपटीत कांदा वडी, चिंचेचा कच्चा सार, खसखस भाजी, नारळाच्या दुधातली अळूवडी, दुध्याची सराखी, कळ्याचे उंबर, वालवांगे, ताडगोळ्याची तरले भाजी, टिहरवे चिकन सुके, खिमा भरलेली अंडी, कोबी अंडा भुर्जी, कलेजी टिटा फ्राय, जिऱ्या मिऱ्याची कढी, कोलंबी आंबा कालवण, कोलंबीचे तिखले, करंदी गोळे, शिवडी मसाला, ओल्या बोंबिलाची लिंबू करी, सुक्या बोंबलाचा ठेचा, अंडय़ाची पिवळी कढी, जवळ्याची वडी, सुक्या मासळीची खाटवणी, ताडगोळ्याच्या गराची भाजी, शिरोडे, ताडगोळ्याच्या गराचे पोकळ वडे, हट्टय़ाचे गोड रांधा असे पदार्थ दिले आहेत.\nमराठा हा महाराष्ट्रातला प्रमुख समाज. शेतीबरोबरच सैनिकी पेशा असलेला. साहजिकच त्यांचे खाद्यजीवन त्याच्या व्यवसायाशी जोडले गेले आहे. मराठा समाजाच्या खाद्यजीवनाची माहिती देऊन त्यातल्या रेसिपी दिल्या आहेत, रचना पाटील यांनी. त्यात त्यांनी मराठा गरम मसाला, अस्सल पाटवडी रस्सा, हुलग्याची आमटी, कडबोळी, वरण्याच्या शेंगाची उसळ, दोडक्याचा कीस, सातारी झुणका, सातारी म्हाद्या, दह्य़ातली काटेभेंडी, सातारी वांगी, वाम्बचा रस्सा, सुके मटण, मसाला बांगडा, कोळंबी पुलाव, खडा मसाला मटण, मटण पाया सूप, रक्ती मसाला, मुंडीचा रस्सा, गावरान कोंबडा, सोडय़ाची चटणी, सुरमई रस्सा, शाही मटण लोणचे, वांगी सोडे मसाला, सातारी कोंबडी, मटण काळा रस्सा, कोल्हापुरी कनासार, खपली गव्हाची लापशी हे पदार्थ दिले आहेत.\nसारस्वत समाजाच्या खाद्यजीवनाची माहिती देताना शुभा प्रभू साटम म्हणतात की, नारळाचा भरपूर वापर आणि अतिशय सौम्य, माफक मसाले असलेले पदार्थ हे सारस्वत समाजाच्या खाद्यसंस्कृतीचे वैशिष्टय़ आहे. फारशा माहीत नसलेल्या भाज्या या समाजाच्या आहारात हटकून आढळतात हे आणखी एक वैशिष्टय़ नोंदताना त्या अळंबी, बांबूचा कोंब, कंटोळी, शेवग्याच्या फुलांची आणि पानांची भाजी अशी उदाहरणं देतात. त्यांनी तवशे पोळो, नाचणी आंबील, सुरनोळी, गोडे आप्पे, शिरवाळ्या, दवा दोडाक, कदंब आणि हिंगा उदाक, उंडी, मुगा गाठी, वलवल, किल्लं, तिखासमी हुमण, सासम, खतखते, हिरव्या मिरचीची आमटी, ओल्या काजूची सुकी उसळ, फरसबी उपकरी, बांगडा हुमण, तिसऱ्या एकशिपी, सुका गोलिम कोशंबरी, उड्डा मोढी, हलवा कळपुटी, तिसऱ्यांचे वडे, सुंगटा लोणचे, नारळा उबाटी, नाचणी बर्फी, काकडीचे धोंडस, सोजी हे पदार्थ दिले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2018-12-13T13:27:21Z", "digest": "sha1:GYGRMQ2Q3OTG3LIA2A242ZEHNBZWQBLL", "length": 19843, "nlines": 193, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "सिम्प्लिफाय | Veena World", "raw_content": "\nजागतिक स्पर्धेला, प्रगतीच्या वेगाला, मनावरच्या ताणतणावाला कधी नव्हे एवढ्या प्रखरपणे आपल्याला समोर जायचंय आणि त्यासाठी महत्वाचं आहे सिम्प्लीफाय सिम्प्लीफाय आणि सिम्प्लीफाय, आमचा ह्यावर्षीचा अनेक प्रकल्पांमधला एक प्रकल्प..\n‘कुछ भी एक्स्ट्रॉऑर्डिनरी करनेकी जरूरत नही है’ हे वाक्य होतं माननीय पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ ह्या ऑक्टोबर महिन्यातल्या रेडिओच्या कार्यक्रमातलं. एका श्रोत्याने लहान मुलांना डायबिटीस होण्यावर विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरातलं हे वाक्य, साधी सरळ सोपी जीवनशैली अवलंबण्यावर, मुलांच्या आउटडोअर अ‍ॅक्टिविटीजवर भर देण्यावर ते सांगत होते. शारीरिक कसरतींचा अभाव आणि फास्ट फूड, जंक फूड, ऑइली फूड अशा खाण्याच्या बदललेल्या सवयी हा मुळ मुद्दा होता. आता खरंतर आपल्या पंतप्रधानांनी बघायला गेलं तर वेगळं काहीच सांगितलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कानावर जाता येता आदळतच असतात. हल्ली सर्वांना सर्व काही माहीत असतं, जास्तच ज्ञान असतं म्हणानं. पण सगळ्यांना सगळं काही माहीत असूनही समस्या वाढताहेत हीच समस्या आहे आणि म्हणूनच ह्या ‘मन की बात’ कार्यक्रमातलं हे ‘कुछ भी एक्स्ट्रॉऑर्डिनरी करने की जरूरत नही है’ हे वाक्य होतं माननीय पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ ह्या ऑक्टोबर महिन्यातल्या रेडिओच्या कार्यक्रमातलं. एका श्रोत्याने लहान मुलांना डायबिटीस होण्यावर विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरातलं हे वाक्य, साधी सरळ सोपी जीवनशैली अवलंबण्यावर, मुलांच्या आउटडोअर अ‍ॅक्टिविटीजवर भर देण्यावर ते सांगत होते. शारीरिक कसरतींचा अभाव आणि फास्ट फूड, जंक फूड, ऑइली फूड अशा खाण्याच्या बदललेल्या सवयी हा मुळ मुद्दा होता. आता खरंतर आपल्या पंतप्रधानांनी बघायला गेलं तर वेगळं काहीच सांगितलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कानावर जाता येता आदळतच असतात. हल्ली सर्वांना सर्व काही माहीत असतं, जास्तच ज्ञान असतं म्हणानं. पण सगळ्यांना सगळं काही माहीत असूनही समस्या वाढताहेत हीच समस्या आहे आणि म्हणूनच ह्या ‘मन की बात’ कार्यक्रमातलं हे ‘कुछ भी एक्स्ट्रॉऑर्डिनरी करने की जरूरत नही है’ ह्या वाक्याने एक महत्वाचं उत्तर मिळाल्यासारखं झालं. साधं जीवन जगणं हा सर्व ‘समस्याआें का एक ही इलाज’ आहे पण साधं म्हणजे काय हेच समजणं अवघड आहे. साधं राहणीमान म्हणजे काय’ ह्या वाक्याने एक महत्वाचं उत्तर मिळाल्यासारखं झालं. साधं जीवन जगणं हा सर्व ‘समस्याआें का एक ही इलाज’ आहे पण साधं म्हणजे काय हेच समजणं अवघड आहे. साधं राहणीमान म्हणजे काय असा प्रश्‍न मी आमच्या एका मिटिंगमध्ये विचारला, ‘उंची कपडे नकोत’‘हाय फाय लाइफस्टाईल नको’ ब्रँडेड गोष्टींचं वेड नको’‘पैशांची उधळपट्टी नको’‘गाड्या उडवणं नको’ मग कुणीतरी म्हणालं, ‘पण हे सगळं भौतिक झालं ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे जो तो राहत असतो, ह्या सगळ्या रीलेटिव्ह गोष्टी आहेत. कुणाला बाटाची चप्पल महाग वाटेल तर कुणाला साल्वातोरे फेरागामोची ची चप्पल स्वस्त वाटेल. ज्याच्याकडे गाडीच नाही त्याला मारूती कार म्हणजे ऐशआरामी विलासी जीवनशैली वाटेल तर कुणी माझ्याकडे रोल्स रॉईस नाही म्हणून नाराज असेल किंवा त्याच्या कम्युनिटीत त्याला रोल्स रॉईस किंवा बेंटली नाही म्हणून त्याचं राहणीमान साधं वाटेल’. साधं राहणीमान म्हणजे ह्या बाह्य भौतिक गोष्टी नव्हेत तर त्याचा मनाशी संबंध आहे, विचारांशी संबंध आहे’. अरे बापरे, साधं राहणीमान ह्या विषयावरची ही चर्चा किंवा संवाद कॉम्प्लिकेटेड होत चालला होता एकंदरीत. आणि हेच होतं साधं म्हणजे काय हे समजणच कठीण असल्याने आपण खरंतर गोंधळून जातो.\nमागच्या आठवड्यात आमचे दुबईचे असोसिएट आले होते. खूप मोठा आणि चांगला बिझनेस आहे. साउथ ईस्ट एशिया कंट्रीज आणि भारतामधला बर्‍यापैकी बिझनेस ह्यांच्याकडे आहे, पण एवढं सगळं असूनही माणूस साधा. नीलने विचारलं ‘दुबईमध्ये तुम्ही कुठे राहता, यू मस्ट बी हॅविंग अ पॅलेशियल बंगलो’ तर म्हणाले, ‘दुबईत आत्तापर्यत मी घर घ्यायचा विचारच केला नाही. बिझनेस वाढवत राहीलो. आत्ता सहा महिन्यांपूर्वी मात्र निर्णय घेतला की आता जरा स्वत:चं घर घेऊया’ आम्ही आश्‍चर्यात. ह्याला साधी राहणी म्हणाचयी का’ तर म्हणाले, ‘दुबईत आत्तापर्यत मी घर घ्यायचा विचारच केला नाही. बिझनेस वाढवत राहीलो. आत्ता सहा महिन्यांपूर्वी मात्र निर्णय घेतला की आता जरा स्वत:चं घर घेऊया’ आम्ही आश्‍चर्यात. ह्याला साधी राहणी म्हणाचयी का इथले धनाड्य दुबईत घर घेण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात अशावेळी इतकी वर्ष दुबईत एवढा मोठा बिझनेस करून ह्या माणसाने अजून स्वत:चं घर घेतलं नाही इथले धनाड्य दुबईत घर घेण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात अशावेळी इतकी वर्ष दुबईत एवढा मोठा बिझनेस करून ह्या माणसाने अजून स्वत:चं घर घेतलं नाही त्यांना म्हटलं, ‘तुमची आमची जातकुळी एकच. आम्हीही भाड्याच्या जागेवर बिझनेस सुरू केला. हळूहळू स्थिरावलो, बिझनेसही सेट होतोय आणि तो वाढत राहणार पण हे करताना आम्ही चार डिरेक्टर्सनी सुरुवातीलाच काही गोष्टी ठरवल्या. पहिल्यांदा म्हणजे आपण बिझनेस सतत वाढवत राहायचा. बिझनेस करायला घेतलाय म्हणजे तो मोठा झालाच पाहीजे, नो ऑप्शन. बिझनेसमध्ये सहभागी होणार्‍या, झोकून देणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, प्रत्येकाला भविष्य मिळालं पाहिजे ह्यावर आपला भर असला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर आपल्या प्रत्येकाला स्वत:चं एक घर असलं पाहिजेे, ते व्यवस्थित नीटनेटकं सोयीचं असावं. राहायचं घर आणि काम करायचं ऑफीस ह्या दोन्ही गोष्टी वेलकमिंग असल्या पाहिजेत कारण ह्या दोन्ही ठिकाणी आपलं आयुष्य बरोबर अर्ध अर्ध डिव्हाइड होतं. ह्याव्यतिरिक्त सेकंड होम, थर्ड होम, फार्म हाऊस, ज्वेलरी, हिरे, सॉलिटेर… ह्या स्पर्धेत आपण उतरायचं नाही. राहायला घर आणि काम करायला ऑफिस एवढं सिम्प्लिफाय करून टाकूया आयुष्य. कारण एकदा का आपल्या मला हे पाहिजे, मला ते पाहिजे ह्या वॉन्टस वाढायला लागल्या तर आयुष्य अवघड बनून जाईल, रात्रीची शांत झोप कधी उडून जाईल ते कळणारही नाही. ‘लेट्स सिम्प्लिफाय’ आत्तातरी आम्ही म्हणजे मी सुधीर नील सुनिला आणि आमचे छोटे राज सारा हे सगळे ह्या विचारांसोबत आहोत असं दिसतंय, आणि भविष्यातही ते तसंच राहावं ही देवाजवळ प्रार्थना.\nनवीनशी बोलता बोलता मी आमच्या भारतातल्या आणि जगभरच्या असोसिएट्सचा विचार केला तर बर्‍यापैकी असोसिएट्स हे ह्याच विचाराचे, बिझनेसमध्ये स्वत:ला झोकून देणारे, आपल्या पंतप्रधानांच्या ‘सबका साथ सबका विकास’ ह्या विचाराप्रमाणे काम करणारे असे दिसले. अशातर्‍हेने वेव्हलेन्थ जमली म्हणूनच कदाचित आम्ही गेली अनेक वर्ष एकोप्याने एकमेकांशी संबंध राखून आहोत. सगळ्यांचा एकच प्रयत्न जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा, अडीअडचणींवर मात करण्याचा आणि आयुष्य साधं सरळ सोपं करण्याचा.\nआमच्या टीमबरोबरची चर्चा सुरूच होती, भौतिक गोष्टींवरून सगळे आता थोड्या उच्च विचारांवर गेले होते. अनेक विचारांचं आदान प्रदान झालं. कुणी म्हणालं,’ इलेक्ट्रॉनिक्स इंटरनेटने आपल्याला बिझी ठेवलंय, डोक्याचं खोबरं केलंय, एकाग्रता घालवून टाकलीय, नो डाउट फायदे आहेत पण गरगरायला झालंय’ दुसर्‍याची मल्लिनाथी, ‘ अरे तू दोन दोन फोन का घेऊन फिरतोयस, एका फोनवर ये. अनावश्यक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समधून बाहेर ये. कशाला तुझ्या डोक्याला कायम बिझी ठेवतोस, आपण नको तो कचरा डोक्यात भरतो. यामुळे आणि मग ज्या गोष्टींवर खरा विचार व्हायला पाहिजे ते कुठेतरी बाजूला पडतं. चांगला विचार करायचा असेल तर मन आधी रिकामं करूया’ अरे वा इंटरेस्टिंग आज टीम टूर्स, परफॉर्मन्स, ट्रॅव्हल, नंबर्स ह्याव्यतिरिक्त वेगळं काहीतरी विचारमंथन करीत होती. कधीतरी अशी जनरल सेशन्सही मिटिंगचा भाग असावी असा विचार मी केला. त्यातच ऑर्किडच्या विशाल कामतचा मोबाईलवर एक फॉरवर्ड दिसला, व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पैसे मिळविण्याचा मार्ग………….’ आमच्या एकूणच संवादात हा विचार एकदम चपखल बसला. एकच आयुष्य आहे ते सिम्प्लिफाय करूया, सोप्प सरळ करून टाकूया, कमी बोलूया जास्त विचार करूया, भूत-भविष्याचा विचार कमी करूया वर्तमानावर चित्त एकचित्त करूया, घरातल्या वस्तू कमी करूया जागा मोकळी करूया, टीव्ही मोबाईल कमी बघूया जास्त वाचन करूया, शक्य असल्यास गाड्यांमधून फिरणं कमी करूया जास्त चालूया, एकाच वातारणात सतत राहण्यापेेक्षा थोडसं खुल्या मोकळ्या जागी हिंडूया, आव्हानांची काळजी न करता हसत हसत त्याला सामोरं जाऊया, हसत हसत आयुष्य झेलायची सवय करूया. आमच्या टीमसोबतच्या मिटिंगमधून त्या दिवशी खूप काही गवसलं.\nमी म्हटलं, आयुष्य सिम्प्लिफाय करतानाच ट्रॅव्हल आणि ट्रॅव्हलिंग हे सुद्धा सिम्प्लिफाय होणं किंवा त्यावर उलटसुलट चर्चा करणं, विचारांचं आदानप्रदान होणं हा आपल्या पुढच्या मिटिंगमधला अजेंडा असेल. हे ऐकल्याबरोबर आमच्या कामात बुडालेल्या, आणि कामं पूर्ण करण्याकडे सुपरफास्ट वेगात निघालेल्या शिल्पा आणि टीम मॅनेजर्सच्या चेहर्‍यावरचे भाव मी वाचले,‘ कधीतरी काम पण करूया…..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sawantwadi-konkan-news-transport-move-shiroda-62342", "date_download": "2018-12-13T14:19:44Z", "digest": "sha1:YYR63GTRTDX3GFRZQQBBN5ID3T7YSYMR", "length": 16659, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "sawantwadi konkan news transport move in shiroda शिरोडा रेडी वाहतूक अचानक वळवली | eSakal", "raw_content": "\nशिरोडा रेडी वाहतूक अचानक वळवली\nबुधवार, 26 जुलै 2017\nसावंतवाडी - शिरोडा रेडी पूल धोकादायक बनल्याने बांधकाम विभागाकडून त्याचे दुरुस्ती काम सुरू केले आहे. यामुळे परिसरातील वाहतूक लोकांना पर्यायी मार्गाने वळविले आहे. अचानक घेतल्यामुळे या निर्णयाबाबत\nग्रामस्थांत नाराजी आहे. लोकांना विश्‍वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लागणारा वेळ आणि आर्थिक खर्च लक्षात घेता किमान दुचाकी आणि तीन चाकीला त्या ठिकाणीवरून प्रवेश द्या. लवकरात लवकर काम पूर्ण करावे, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आज केली आहे. या मागण्या मान्य करण्यात येतील, असे आश्‍वासन बांधकाम विभागाचे अभियंता सुरेश बच्चे यांनी दिले.\nसावंतवाडी - शिरोडा रेडी पूल धोकादायक बनल्याने बांधकाम विभागाकडून त्याचे दुरुस्ती काम सुरू केले आहे. यामुळे परिसरातील वाहतूक लोकांना पर्यायी मार्गाने वळविले आहे. अचानक घेतल्यामुळे या निर्णयाबाबत\nग्रामस्थांत नाराजी आहे. लोकांना विश्‍वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लागणारा वेळ आणि आर्थिक खर्च लक्षात घेता किमान दुचाकी आणि तीन चाकीला त्या ठिकाणीवरून प्रवेश द्या. लवकरात लवकर काम पूर्ण करावे, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आज केली आहे. या मागण्या मान्य करण्यात येतील, असे आश्‍वासन बांधकाम विभागाचे अभियंता सुरेश बच्चे यांनी दिले.\nतालुक्‍यातील रेडी शिरोडा हा पुल वाहतुकीस धोकादायक झाला आहे. पुलाला भगदाड पडले आहेत.\nया पुलाची डागडुजीचे काम बांधकाम विभागाकडुन सुरू आहे. यासाठी अवजड वाहतूक त्या ठिकाणावरुन रोखली आहे. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामस्थांना त्यांचा फटका सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग हा दुरचा असल्यामुळे शाळकरी मुलांना आर्थीक भुर्दड सोसावा लागत आहे. त्याच बरोबर मच्छीमार तसेच अन्य व्यावसायिकांना त्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी दुरचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पैसा आणि वेळ दोन्ही गोष्टी लागत आहे.\nपुलाचे काम पुर्ण होईपर्यंत त्या ठिकाणावरुन गाड्या घालण्यात येवू नयेत, दुचाकी आणि तीनचाकी नेवू नयेत आणि नेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहील, असा इशारा प्रांताकडून दिला होता. या निर्णयामुळे पंचक्रोशीतील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे काम सुरू असल्यामुळे सुमारे दहा ते पंधरा किलोमिटरचा वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे किमान लहान मुलांना येण्या-जाण्यासाठी तसेच दुचाकी तसेच तीनचाकी गाड्यांना जाण्यासाठी त्या ठिकाणावरुन परवागनी द्यावी, शाळकरी मुलांना दोन्ही बाजूने एसटी बसेसची व्यवस्था करावी, जास्तीत जास्त लवकर हे काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, तालुकाध्यक्ष संजू परब, माजी पंचायत समिती सदस्य चित्रा कनयाळकर, रुषाली राऊळ, मंगेश कामत, गायत्री सातोसकर, सायली सागर राणे, विजय गवंडी, निलेश रेडकर, सुभाष गवंडी, सायली पोखरणकर, गोट्या राऊळ, वैशाली राऊळ आदी उपस्थित होते.\nयावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या मागण्या श्री. बच्चे यांनी मान्य केल्या. तसेच संबधित पुल दुचाकी आणि तीन चाकी गाड्यांना चालू करण्यात येईल; मात्र पुलाच्या बांधकामासाठी आणखी तीन महीन्याचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी त्या ठिकाणी आलेल्या चित्रा कनयाळकर यांनी या पुलाच्या दुरूस्तीच्या पुलाचे भूमिपूजन रात्रीच्यावेळी केल्याचा आरोप केला. रात्री भूमिपूजनाने आश्‍चर्य वाटल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आपल्याला काही राजकीय सांगू नका, असे श्री. बच्चे यांनी सांगुन तो विषय टाळला.\nधोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12...\nलोणेरे - आंबेत पुलावरील अवजड वाहतूक बंदी नावाला\nलोणेरे - रायगड जिल्ह्यातील आंबेत व रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रल गावाला जोडणारा पूल हा अत्यंत धोकेदायक व कमकुवत बनला आहे. असे असतांना देखील...\nजुन्या कोयना पुलासाठी जुनाच माल\nकऱ्हाड - येथील ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलाचे काम तब्बल सव्वाशे वर्षांनंतर सुरू झाले आहे. मात्र, तेही धीम्या गतीने सुरू असल्याने दुचाकीस्वारांसह...\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली...\nचक्राकार वाहतूक तासाभरात स्थगित\nकोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकात चक्राकार वाहतूक योजनेची चाचणीला सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरवात करण्यात आली. मात्र, कर्वे रस्त्यासह...\nनव्या वर्षात मुंबईचे ‘आस्ते कदम’\nमुंबई - नव्या वर्षात मुंबईतील वाहतुकीचा वेग आणखी मंदावण्याची शक्‍यता आहे. मेट्रो रेल्वेचे काम, दुरुस्तीसाठी बंद असलेले महत्त्वाचे पूल आणि रस्त्यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-lover-stick-posters-on-college-wall-of-his-girlfriend-in-pune-5990896.html", "date_download": "2018-12-13T13:18:28Z", "digest": "sha1:23GAVKOM6ZQFTO4BNEZUTZKRDPDSQYEB", "length": 7177, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Lover Stick Posters on College Wall of His Girlfriend In Pune | प्रियकराने प्रेयसीला धमकी देणारे पत्रे लावले कॉलेजसमोरील भिंतीवर, पत्र वाचण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nप्रियकराने प्रेयसीला धमकी देणारे पत्रे लावले कॉलेजसमोरील भिंतीवर, पत्र वाचण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड\nएस. एम. जोशी कॉलेजच्या समोरील परिसरात बुधवारी रस्त्यावरील भिंती, खांब तसेच भिंतीवर पत्रे चिटकवलेली आढळून आली.\nपुणे- प्रेमभंगातून एका प्रियकराने हडपसर परिसरात एका महाविद्यालयासमोरील भिंतीवर प्रेयसीला धमकी देणारी पत्रे चिटकवल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही पत्रे वाचण्यासाठी कॉलेजमधील युवकांची झुंबड उडाली होती. या प्रकाराची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चिकटवलेली पत्रे काढून जप्त केली.\nमिळालेली माहिती अशी की, हडपसर येथील एस. एम. जोशी कॉलेजच्या समोरील परिसरात बुधवारी रस्त्यावरील भिंती, खांब तसेच भिंतीवर पत्रे चिटकवलेली आढळून आली. हे पत्र प्रेमभंगातून लिहिल्याची माहिती कॉलेजमधील युवकांना कळताच पत्र वाचण्यासाठी विद्यार्थ्याची एकच झुंबड उडाली. दरम्यान, हडपसर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि चिटकलेली पत्रे काढून घेतली. दरम्यान, ही पत्रे आकाश नावाच्या तरुणाने लिहिली आहेत. आकाशचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्यावर्षी कुटुंबीयांना माहिती न देता त्यांनी लग्न केले. मात्र, आकाशच्या आईशी पटत नसल्याने काही महिन्यांपूर्वी ती त्याला सोडून गेली. त्यानंतर त्याने तरुणीची बदनामी करणारे पत्रे चिकटवली.\nघरकामात मदत करत नाही म्हणून आईने 11 वर्षाच्या मुलाला दिले हिटरने चटके, पुण्यातील घटना\nदैवी शक्ती अंगात येत असल्याचे सांगून भोंदूबाबाचा दोन मुलींवर बलात्कार\nवृद्ध अाईचा सांभाळ न करणाऱ्या मुलांवर पुण्यात गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/31901", "date_download": "2018-12-13T13:17:56Z", "digest": "sha1:75KPXDL6GWSTMPUEHPEVKJEAUICPV3XM", "length": 35963, "nlines": 245, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नाते समुद्राशी -भाग २ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /नंदिनी यांचे रंगीबेरंगी पान /नाते समुद्राशी -भाग २\nनाते समुद्राशी -भाग २\nपप्पानी जेव्हा भारती जॉइन केली तेव्हा ती खूप लहान कंपनी होती. तेव्हा कंपनी टगच्याच ऑर्डर जास्त घ्यायची. भारतीला तेव्हा टगमास्टर म्हणत असत. तरीदेखील उत्कृष्ट कामामुळे कंपनीला मोठ्यामोठ्या ऑर्डरी मिळत गेल्या. या लेखामधे जहाजबांधणी यावर थोडेसे लिहिणार आहे. तांत्रिक बाबी कमीतकमी ठेवायचा मी प्रयत्न केला आहे. त्यातही मी इंजीनीअर नसल्याने जर काही तांत्रिक चुका आढळल्या तर जरूर सांगा.\nजहाजाची बांधणी हा एक पूर्णपणे वेगळ्या अभ्यासाचाच विषय आहे. साधारणपणे जहाजांची गरज ही समुद्रमार्गाने प्रवास करणार्‍या आणि वाहतूक करणार्‍या कंपन्याना भासते. (काय तरी अभ्यासपूर्ण वाक्य आहे. यावर एजोटाझापा,)त्याशिवाय समुद्रामधे तेल खणून काढणार्‍या ऑइल रिगला देखील वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारच्या जहाजाची गरज असते. सध्या जगातील सर्व महत्त्वाची वाहतूक ही समुद्रमार्गाने केली जाते. अन्नधान्ये, कापडे, कोळसा, मशिन्स, इंधने अशा अनेक जड वस्तूचे दळणवळण जलमार्गाने केले जाते. जलमार्गाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे जास्तीत जास्त अंतर कापता येऊ शकते. व हे मार्ग बांधण्यासाठी काहीही खर्च येत नाही.\nसध्याचे जहाज हे अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असते. गेल्या कित्येक शतकापासून चालू असलेल्या संशोधनाचा आणि विविध प्रयोगाचे हे फळ आहे. अर्थात, अजूनही असे संशोधन चालू आहेच. जहाज बांधणी उद्योगाला प्रत्येक देशाच्या सरकारकडून सहकार्य मिळते कारन हा परकीय चलनाचा उत्तम स्त्रोत आहे.\nजहाज बांधताना \"जहाजाने नक्की काय करायचे आहे\" हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असतो. या जहाजाने काय काम करणे अपेक्षित आहे यावर त्या जहाजाचे स्वरूप ठरते. जहाजाची क्षमता कितीची हवी\" हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असतो. या जहाजाने काय काम करणे अपेक्षित आहे यावर त्या जहाजाचे स्वरूप ठरते. जहाजाची क्षमता कितीची हवी ते कुठल्या भागामधून फिरणार आहे ते कुठल्या भागामधून फिरणार आहे कुठल्या बंदरामधे जाणे अपेक्षित आहे कुठल्या बंदरामधे जाणे अपेक्षित आहे आणि सर्वात महत्त्वाचे बांधण्यासाठी किती पैसा उपलब्ध आहे आणि सर्वात महत्त्वाचे बांधण्यासाठी किती पैसा उपलब्ध आहे यावर जहाजाचे प्राथमिक मॉडेल ठरते. या कंपन्या आपापाल्या गरजेनुसार जहाजाची स्पेसिफकेशन्स जहाज बांधणी करणार्‍या कारखान्याना देतात. यामधे काही स्पेसिफीकेशन्स ही जागतिक दृष्ट्या ठरवलेली आहेत. इंटरनॅशनल मारीटाईम ऑर्गनायझेशन तर्फे ही स्पेसिफिकेशन्स ठरवली जातात. त्याखेरीज आय आर एस, एल आर अशा वेगवेगळ्या क्लासिफिकेशन सोसायटी आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या नियमानुसारच जहाजाची बांधणी करावी लागते.\nसर्वसाधारणपणे जहाज म्हटले की डोळ्यासमोर टायटॅनिक टाईप एखादे जहाज उभे राहते. ते क्रूझ शिप होते. मात्र गाड्यामधे जसे वेगवेगळे प्रकार असतात तसेच जहाजाचेदेखील टग, अँकर हँडलिंग, बल्क कॅरीयर, क्रूझ, ट्रान्सपोर्ट, प्लॅटफॉर्म सप्लाय व्हेसल असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या त्या प्रकारानुसार जहाजाची लांबी, रूंदी आणि इतर गोष्टी ठरतात.\nजहाज बांधणीमधे डीझाईनचे काम नेव्हल आर्किटेक्ट करतात. म्हणजे ऑफिसमधे पीसीसमोर बसून ते जहाज, त्याची अंतर्गत रचना, त्यासाठीचे कॅल्क्युलेशन वगैरे सर्व बाबी ठरवतात. हे काम अत्यंत महत्वाचे शिवाय किचकट असते. पूर्णपणे लोखंडाने बांधलेले आणि जवळ जवळ तीन हजार टनाचे जहाज पाण्यावर तरंगण्यासाठी त्याची लांबी, रूंदी आणि इतर मोजमापे अत्यंत महत्त्वाची असतात. कारण एक किंवा दोन मिलीमीटरची चूक करोडोचे नुकसान करू शकते. अर्थात प्रॉडक्शनचे इंजीनीअर्स आणि कामगार हे डीझाईनवाल्याच्या अशा चुका मिळाल्या की त्या बरोबर सुधारत असतातच. तेवढे ते कामामधे माहिर झालेले असतात. जहाजाची प्रॉपल्शन सिस्टीम ही मरिन इंजीनीअर्स डीझाईन करतात.\nत्यानंतर जहाज बांधणीचे काम शिपयार्डमधे चालू होते. शिपयार्ड हे समुद्राजवळ असावे लागतात, त्याशिवाय जिथून जहाज लाँच करणार तिथल्या चॅनलची खोली ही त्या जहाजाला अनुकूल असावी लागते. बहुतांशी जहाजे ही डीझेल इंजिन्सवर चालतात. पाण्यामधे जहाज हलवण्यासाठी प्रॉपेलर्स वापरलेले असतात. हे प्रोपेलर्स म्हणजे भलेमोठ्ठे पंखे असतात. हे प्रोपेलर्स टोकाला थोडेसे ट्विस्ट् केलेले असतात आणि खाली रूंद पात्यांचे असतात.\nसर्वात आधी जहाजाचा सांगाडा उभारला जातो. त्याला \"हल\" म्हणतात. हलचे मुख्य काम लोखंडाच्या मोठ्यामोठ्या शीट्स मापाप्रमाणे कापून त्यांचे वेल्डिंग करून ढाचा तयार करणे. हे लोखंड माईल्ड स्टीलचे असते. आणि त्यामधेदेखील वेगवेगळे प्रकार असतात. लोखंडाची ही प्रत्येक फेम ठराविक आकारामधे कापलेली असते. त्या प्रत्येक फ्रेमवर हीट नंबर टाकलेला असतो. हा हीट नंबर या फ्रेमचा आयडींटिफिकेशन नंबर असतो. नंतर या फ्रेमची कसून टेस्ट केली जाते. कार्बन पार्टिकल्स, मरिन प्रॉपेर्टीज अशा वेगवेगळ्या टेस्टमधून ही फ्रेम पास केली जाते. प्रेशराईज्ड हवा त्यावरती ब्लास्ट करून सर्व गंज काढला जातो. नंतर त्यावर प्रायमर मारून रंग चढवला जातो. हलवरती रंगाचे एकूण सात थर चढवले जातात. जहाजाच्या एकूण वजनापैकी एक ते दीड टनाचा नुसता पेंटच असतो अर्थात हा रंग अत्यंत टिकाऊ वगैरे स्वरूपातला असतोच. पण तरीही दर पाच वर्षानी जहाज परत रंगवायला लागतेच.\nआता एवढ्या मोठ्या जहाजामधे एखाद्याला अमुक ठिकाणी जाऊन काम कर हे कसे सांगणार जहाजामधे काम करणारे सर्व जण एकाच देशाचे एकच भाषा बोलणारे असतील असे नाही. म्हणून प्रत्येक ठिकाण अचूकपणे सांगण्यासाठी बो, आफ्ट वगैरे शब्द जागतिक् स्तरावरती वापरतात. (खरंत सर्व नॉटिकल टर्म्स या प्रत्येक जहाजावरच्या कर्मचार्‍याला समजाव्या म्हणूनच वापरल्या जातात) जहाज जिथे सुरू होते त्या भागाला बो असे म्हणतात, (टायटॅनिकवर उभे राहून आय अ‍ॅम द किंग ऑफ द वर्ल्ड ओरडणारा जॅक आठवा.) सर्वात शेवटच्या भागाला आफ्ट म्हणतात. (आत्महत्या करायला निघालेली रोझ कुठून उडी मारणार होती ते आठवा जहाजामधे काम करणारे सर्व जण एकाच देशाचे एकच भाषा बोलणारे असतील असे नाही. म्हणून प्रत्येक ठिकाण अचूकपणे सांगण्यासाठी बो, आफ्ट वगैरे शब्द जागतिक् स्तरावरती वापरतात. (खरंत सर्व नॉटिकल टर्म्स या प्रत्येक जहाजावरच्या कर्मचार्‍याला समजाव्या म्हणूनच वापरल्या जातात) जहाज जिथे सुरू होते त्या भागाला बो असे म्हणतात, (टायटॅनिकवर उभे राहून आय अ‍ॅम द किंग ऑफ द वर्ल्ड ओरडणारा जॅक आठवा.) सर्वात शेवटच्या भागाला आफ्ट म्हणतात. (आत्महत्या करायला निघालेली रोझ कुठून उडी मारणार होती ते आठवा). जहाजामधे बो कडे तोंड करून उभे राहिल्यास डावीकडे पोर्ट आणि उजवीकडे स्टारबोर्ड म्हणतात.\nजहाज मोजताना ते उलटे मोजतात. म्हणजे सर्वात पाठीमागे जिथे स्टेअरिंग गीअर असते ती कायम फ्रेम नंबर झीरो असते. त्याच्या आधीच्या फ्रेम्स मायनसमधे मोजतात. नंतरच्या फ्रेम्स बो कडे मोजत येतात. त्यामुळे भल्या मोठ्या जहाजावर एखादे ठिकाण अचूकपणे सांगता येते.\n(वरच्या चित्रामधे जहाजाचा बल्बस बो दिसत आहे. हा बो जास्तीत जास्त पाणी कापतो. परिणामी जहाजाची इन्धन क्षमता वाढते. लाल चौकोन केलेल्या भागाकडे दुर्लक्ष करा. )\nजहाजाची बांधणी करताना सर्वात जास्त लक्ष हे सुरक्षिततेकडे द्यावे लागते. भर समुद्रामधे आजूबाजूला काहीही नसताना एखादे संकट ओढावले म्हणजे जहाजावरच्या माणसाची काय हालत होत असेल याचा आपण फक्त विचारच करू शकतो. यासाठी स्वत:च्या जहाजाची सुरक्षितता आणि समोरच्या संकटात सापडलेल्या जहाजाला मदत करण्यासाठीची आवश्यक प्रणाली या दोन्ही गोष्टी प्रत्येक जहाजासाठी आवश्यक असतात.\nजहाज बांधताना ते कधीही डबल बॉटम ठेवून बांधावे लागते. यामुळे सर्वात खालच्या थराला(याला कील म्हणतात) जरी धक्का लागून पाणी आत आले तरी त्यामुळे लगेच जहाजामधे पाणी शिरत नाही. तसेच जहाजाच्या या खालच्या भागामधे इंजिन रूम, पंप रूम, बोथर्स्टर, स्टेअरिंग गीअर अशा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. या सर्व रूम्स एकमेकापासून वॉटर टाईट दरवाज्यानी वेगवेगळ्या केलेल्या असतात. हे दरवाजे लावून घेतले की या रूम्समधे पाण्याचा शिरकाव होऊच नये म्हणून ही सर्व व्यवस्था केलेली असते. या डबल बॉटमच्या मधे असणार्‍या टँकमधे पाणी, इंधन साठवलेले असते.\nटायटॅनिकच्या अपघातानंतर जहाजावरती अतिआवश्यक केलेली गोष्ट म्हणजे लाईफ बोट्स, लाईफ जॅकेट्स आणि लाएफ राफ्ट्स. जहाजाची क्षमता जर पन्नास माणसांची असेल तर किमान दुप्पट क्षमतेमधे या सर्व वस्तू जहाजावरती असाव्याच लागतात. लाईफ बोट्समधे खारवलेले मांस, चॉकोलेट्स, पाणी अशा जीवनावश्यक वस्तू कायम ठेवाव्याच लागतात.\nयाखेरीज दुसर्‍या जहाजाला लागलेली आग विझवण्याकरता असणारी फायर फाईटिंग सिस्टीम सारखी प्रणाली प्रत्येक जहाजामधे असते. यामधे जहाज समुद्रातून पाणी ओढून घेऊन ते एका शक्तिशाली पंपाने समोरच्या जहाजावर फवार्‍यासारखे मारू शकते.\nजहाजाच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळे नियम, रूल्स, कायदे कायम केले जात असतात. तरीही अपघात हे घडतातच. कित्येकदा हे अपघात तांत्रिक बाबीने न घडता माणसाच्या चुकीमुळे घडतात. सध्या संपर्कव्यवस्थेमधे झालेली क्रांती बघता जहाजाचे अपघात होत नसतील असे आपल्याला वाटते. पण नुकत्याच घडलेल्या इटलीमधील जहाज अपघाताने हा समज खोटा ठरवला आहे. मुंबई बंदरामधे झालेला एम एस चित्राचा अपघात देखील अशाच अतिआत्मविश्वासाने झाला होता.\nआमचे पप्पा कायम म्हणतात, एक वेळ यंत्रावर विश्वास ठेवला तर तो कधी धोका देणार नाही. माणसावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, तो धोका देणारच.\nपुढच्या लेखामधे अशाच काही अपघाताविषयी लिहेन.\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\nहा ही भाग छान आणि माहितीपुर्ण\nहा ही भाग छान आणि माहितीपुर्ण झाला आहे\nछान झाला आहे भाग. नवीन माहिती\nछान झाला आहे भाग. नवीन माहिती मिळतेय. जहाज बांधणीमधला मुलींचा सहभाग किंवा करियर ऑप्शन्स यावर वाचायला आवडेल.\n महाराष्ट्राची एक सीमा समुद्रच असूनही जहाजांविषयींचं आपलं अज्ञान अगाधच म्हणायला हवं \nएजोटाझापा = एकदम जोरदार\nएजोटाझापा = एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत\nबरोबर ओळखलंय ना मी\nता.क. : आजून पूर्ण लेख वाचायचाय\nआशूडी, त्यावर लिहायचा विचार\nआशूडी, त्यावर लिहायचा विचार आहे. माझी एक मैत्रीण भारतीमधेच काम करत होती. तिच्याशी काँटॅक्ट झाला तर व्यवस्थित लिहिता येइल.\nभाऊ, खुद्द रत्नागिरीत एवढी मोठी जहाजे बनत असून पण कित्येकाना माहित नाही. जहाज म्हणजे मच्छीमारीचे ट्रॉलर्स असे समजणारे भरपूर लोक आहेत.\nगामा पैलवान, यापुढील लेख पार्टीमयच असेल.\nनंदिनी, खूप माहितीपुर्ण लेख\nनंदिनी, खूप माहितीपुर्ण लेख\n<< जहाज बांधताना ते कधीही डबल\n<< जहाज बांधताना ते कधीही डबल बॉटम ठेवून बांधावे लागते. >> मला आठवतं कीं ऑईल टँकर्स फुटून तेलगळतीमुळे पर्यावरणाला होणार्‍या गंभीर धोक्यामुळे नवीन जहाज बांधणीत ' डबल बॉटम'ची जागतिक सक्ती नजीकच्या भूतकाळातच करण्यात आली. सहज शक्य झालं तर ही माहिती देखील द्याल का \nछान माहिती. पुढील भागांच्या\nछान माहिती. पुढील भागांच्या प्रतिक्षेत ...\nवा वा, दुसरा भाग आला.. जरा\nवा वा, दुसरा भाग आला..\nजरा छोटा झालाय पण मस्त आहे.\nएकदम इंटरेस्टिंग झालाय भाग.\nएकदम इंटरेस्टिंग झालाय भाग. मस्त\nहा भाग सही आहे. बरीच माहीती\nहा भाग सही आहे. बरीच माहीती मिळतेय.\nजहाज बांधणीमधला मुलींचा सहभाग किंवा करियर ऑप्शन्स यावर वाचायला आवडेल. +१\nनंदिनी... जहाज बांधणीची किचकट\nनंदिनी... जहाज बांधणीची किचकट माहिती अत्यंत सोप्या भाषेत करून दिली आहेस. फार सुंदर\nभाऊ, अधिक माहीती जाणकारांकडून\nभाऊ, अधिक माहीती जाणकारांकडून घेते. पण तरी माझ्या मते डबल बॉटम हा सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधला जातो. दोन बॉटमच्या मधे असणार्‍या टँकमधे पूर्वी इंधन साठवले जायचे. २००७ च्या नियमानुसार असे इंधन साठवता येत नाही. इंधनाचे टँक वेगळे बांधावे लागतात. इथे इंधन म्हणजे जहाज चालवण्यासाठी लागणारे इंधन. त्यामुळे प्रत्येक जहाजामधे हे ऑईल टँकर्स असतात.\nतुम्ही जे ऑईल टँकर्स म्हणत आहात ते इंधन वाहून नेतात, त्यांचे ऑइल टँक कार्गोमधे बांधलेले असतात. ते प्रचंडच्याप्रचंड मोठे असतात. त्या प्रकारच्या जहाजासाठी काही खास नियम आहेत. त्यानुसारच ते बांधावे लागते.\nनंदिनीजी, माझी 'अर्धवट' माहिती तत्परतेने पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.\nमस्त लिहीले आहे. मी पेंट\nमस्त लिहीले आहे. मी पेंट कंपनीत काम करत होते तेव्हा त्यांची इंड. पेंट डिविजन होती व ती टुटिकोरीन मध्ये असले नेवल पेंट विकत असत. तेव्हा ट्रेनिंग मध्ये हे जहाज रंगवायची माहिती दिली होती.\nतुझी शैली पण छान आहे. लाटांसारखे विनोद हलकेच येऊन हसवून जातात.\nनंदिनी, लेख छान आहे. आवडला.\nलेख छान आहे. आवडला. बो म्हणजे काय ते नीटसे कळले नाही. आकृती टाकली असती तर बरे झाले असतेसे वाटते. नाहीतर विकी आहेच\nमस्त माहिती मिळत आहे.\nमस्त माहिती मिळत आहे.\nचांगले लेख आहेत दोन्ही. फारसं\nचांगले लेख आहेत दोन्ही.\nफारसं टेक्नीकल अवघड वाटलं नाही. सोप्या शब्दात मस्त.\nछान लेख, नवीन माहिती\nछान लेख, नवीन माहिती मिळाली..पुढच्या भागाची वाट बघतेय.\nखुप मस्त माहितीपुर्ण लेख...या\nखुप मस्त माहितीपुर्ण लेख...या विषयावर फारसा विचार करायची वेळ आजवर कधी आली नव्हती आणि तो इतका इंटरेस्टींग असेल असंही वाटलं नव्हतं\nपुढचा भाग लवकर येऊदे प्लीज\nगा.पै. तुमच्या माहिती खातर...\nगा.पै. तुमच्या माहिती खातर... Lower Deck आकृतीच्या डावीकडील म्हणजेच जहाजाच्या पुढे दिसरणारा फुगीर भाग म्हणजे बल्बस बो.\nविषयाला धरून पण सहज गंमत\nविषयाला धरून पण सहज गंमत म्हणून -\nमुंबईच्या गोदीचा एक छोटासा भाग जुनी जहाजं तोडण्यासाठी [ शिप-ब्रेकींग] राखीव ठेवलेला आहे. दारुखाना म्हणतात त्या भागाला. जहाज बांधणीची प्रक्रिया जर उलट्या दिशेने पहायची असेल तर\nजरूर तिथं भेट द्यावी \n[ 'शिप-ब्रेकींग' हा जगातला प्रचंड मोठा उद्योग आहे - वीज वा इंधन न वापरतां दर्जेदार तयार पोलाद मिळवंणारा इंग्लंडच्या मार्गारेट थॅचरने 'फॉकलंड' बेटाकडे आरमार पाठवायचं आत्यंतिक पाऊल उचललं होतं कारण तें बेट 'शिप-ब्रेकींग'चं जगातलं मोठं केंद्र आहे. महाराष्ट्राने यासाठीं आपल्या किनार्‍यावर सोई निर्माण केल्या नाहीत पण गुजराथने मात्र ' आलंग' नंतर इतर ठीकाणीही शिप-ब्रेकींगचीं केंद्र निर्माण केलीं. शिप-ब्रेकींग'मधे अर्थात किनार्‍यावर प्रदूषण होण्याचा ( जहाजांत सांठलेलं इंधन, तेल, रसायनं सांडल्यामुळें ) धोका असतोच. ]\nखुपच छान अन वेगळी माहिती.\nखुपच छान अन वेगळी माहिती. वाचतांना अजिबात क्लिष्टता जाणवली नाहि. माहितीपुर्ण लेख.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60215", "date_download": "2018-12-13T13:33:14Z", "digest": "sha1:V2DWJSE3I6NU23DKGRUTY7Y2DYZO2NGQ", "length": 5872, "nlines": 125, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खेळकर बाप्पा - जिविशा - वय ४ वर्षे ४ महिने | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खेळकर बाप्पा - जिविशा - वय ४ वर्षे ४ महिने\nखेळकर बाप्पा - जिविशा - वय ४ वर्षे ४ महिने\nछान रंगवेलस दोन्ही बाप्पा\nछान रंगवेलस दोन्ही बाप्पा जिविशा, शाब्बास\nवयाच्या मानाने मस्तच रंगवलंय\nवयाच्या मानाने मस्तच रंगवलंय .\n खुप छान छान रंगवले आहेस बाप्पा...मस्त....\nवयाच्या मानाने मस्तच रंगवलंय\nवयाच्या मानाने मस्तच रंगवलंय\nजिविशाला सगळे प्रतिसाद वाचून दाखवले.\nखुप खूष झाली ती.☺\nछान रंगवलय जिविशा, उम्मा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/maratha-kranti-morcha-maratha-reservation-sanction-157818", "date_download": "2018-12-13T14:12:10Z", "digest": "sha1:DL5TNQ6VSEKIHM4QNLUME65ZYE3ESWNG", "length": 22808, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Kranti Morcha maratha Reservation Sanction Maratha Kranti Morcha : आरक्षण क्रांती | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nसकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या दीर्घकालीन लढ्याला आज यश आले असून, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने चर्चेविना मंजूर करण्यात आले.\nसकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या दीर्घकालीन लढ्याला आज यश आले असून, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने चर्चेविना मंजूर करण्यात आले.\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा व विधान परिषदेत सध्याच्या ‘ओबीसी’च्या ५० टक्‍के आरक्षणाला धक्‍का न लावता त्यावर १६ टक्‍के मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक मांडले. त्याला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार व गणपतराव देशमुख यांच्यासह सर्व अपक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिला. या विधेयकावर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता एकमताने ते मंजूर करण्यात आले. त्यानंतर सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या आमदार व मंत्र्यांनी पेढे वाटून या १६ टक्‍के आरक्षणाचा विधानभवनातच जल्लोष साजरा केला. यामुळे राज्यातील आरक्षणाची टक्केवारी ६८ वर गेली आहे.\nया अगोदर काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने जुलै २०१४ मध्ये मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. त्याला १४ नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. तर, देवेंद्र फडणवीस सरकारने जानेवारी २०१५ ला अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी पावले उचलली. त्या कायद्यालाही उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे आता तिसऱ्या वेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा होत असताना न्यायालयीन कसोटीवर तो टिकणार असल्याचा आत्मविश्‍वास सरकारने व्यक्‍त केला आहे.\nराज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व रोजगाराच्या संबंधी अभ्यास करून अहवाल दिला होता. यामध्ये मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याची शिफारस केली होती. त्यानुसार घटनेच्या १५ (४) व १६ (४) कलमानुसार मराठा समाज आरक्षणास पात्र असल्याचे आयोगाने शिक्‍कामोर्तब केले होते. आयोगाच्या शिफारशी स्वीकारत सरकारने आरक्षणाचे विधेयक मंजूर केले. यामुळे मराठा समाजाचा आता ‘सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग’ (SEBC ) तयार करण्यात येणार आहे. या प्रवर्गाला स्वतंत्र १६ टक्‍के आरक्षण देण्यात येईल.\nमराठा समाजाची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के असून, या समाजाला ५० टक्केच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता १६ टक्के आरक्षण विधिमंडळाने मंजूर केले आहे. यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीत शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nदरम्यान, राज्य मागास आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाच्या मागासलेपणामुळे राज्यातील मागास प्रवर्गाची एकूण लोकसंख्या ८५ टक्के इतकी होत आहे. या असामान्य व असाधारण परिस्थितीत अपवादात्मक स्थितीत आरक्षणाची ५० टक्‍क्‍यांच्या मर्यादेचा फेरविचार करून वाढवण्याची शिफारसदेखील आयोगाने केली आहे.\nमराठा समाजाला १६ टक्के आरक्षण\nविधिमंडळात सर्वपक्षीय सहमतीने विधेयक मंजूर\nघटनेच्या कलम १५ (४) व १६ (५) नुसार आरक्षण, ‘ओबीसी’ प्रवर्गाला धक्‍का नाही\n५० टक्‍क्‍यांच्या पलीकडे आरक्षण का हवे\n1) मराठा समाज मागास ठरविल्याने राज्यातील मागासांची संख्या ८५ टक्‍के होते. त्यामुळे घटनात्मक ५० टक्‍के आरक्षणामध्ये मागास असलेल्या ८५ टक्‍के जनतेला सामावणे अशक्‍यप्राय गोष्ट असल्याने आरक्षणाची मर्यादा वाढवावी.\n2) मागासवर्गाच्या आरक्षणाच्या बाबतीत लोकसंख्येच्या प्रमाणात भेद दाखविला जात नाही; पण असा भेद दाखविला जाण्याची आवश्‍यकता आहे. आरक्षणाचा २९ टक्‍के वाटा असलेल्या ६३ टक्‍के मागासवर्ग लोकसंख्येला सामावून घेतल्यास राज्यात असामान्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.\n3) जनगणनेच्या आकडेवारीनुसार लोकसेवांमध्ये प्रति १०० युवकांमागे ४.६२ टक्‍के इतक्‍या नोकऱ्या उपलब्ध होतात. दरवर्षी सरासरी भरतीचे प्रमाण हे राज्यातील एकूण नोकऱ्यांच्या ५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नसल्याने प्रति १०० युवकांमागे नोकरी मिळण्याचे प्रमाण हे एकपेक्षा कमी म्हणजे ०.२३ टक्‍के इतके खाली आले आहे. त्यामुळे लोकसेवेत येण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या मागासवर्गीय युवकांसाठी तो विश्‍वासघात असल्याने आरक्षण ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असण्याची आवश्‍यकता आहे.\n4) मराठा समाज प्रगत वर्ग दाखविण्यात येणे आणि ५० टक्‍क्‍यांच्या आरक्षणाची मर्यादा न ओलांडणे, यामुळे मराठा समाजाला खूप झळ सोसावी लागली आहे. प्रत्यक्षात स्वातंत्र्यापूर्वी त्यांचा मागास प्रवर्गात समावेश करण्यात आला होता. १९५२ पर्यंत व नंतरदेखील मध्यम जाती प्रवर्गामध्ये त्यांचा अंतर्भाव करण्यात आला होता. जे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या नवीन स्वरूपाचे, एक जुनेच रूप आहे. परंतु मराठ्यांना कोणतेही कारण न देता वगळण्यात आले होते.\n5) मराठ्यांना सरकारी नोकरीत किंवा उच्च व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात प्रवेश मिळू शकलेला नाही. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना प्रगत वर्गात मोडण्यात आल्याने गुणवत्तेच्या कोट्याकरिता राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या स्पर्धेतही मराठा समाज मागे पडला.\n6) वंचित मराठा समाजाचा मागासवर्गाच्या यादीत समावेश केल्यास, यापूर्वीच त्या यादीमध्ये असलेल्या वर्गाला ३० टक्‍के मराठा समाजाला सामावून घ्यावे लागल्यास, अडचण निर्माण होऊ शकते. तसेच राज्याच्या सध्याच्या सुसंवादी जीवनावर त्याचे परिणाम होण्याची भीती असल्याने ५० टक्‍के आरक्षणाची मर्यादा ओलांडावी लागत आहे.\nआरक्षणाच्या कायद्यामुळे मराठा समाजाचे समाधान झाले आहे. सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी विधिमंडळातील सर्व पक्ष एकत्र येऊ शकतात हे आज स्पष्ट झाले. गेल्या वेळच्या त्रुटी आता दूर करण्यात आल्या आहेत.\n- मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस\nआरक्षण न्यायालयात तर टिकलेच पाहिजे आणि ते टिकेल असे वाटते. याबरोबर मराठा समाजाच्या या लढ्यासाठी इतर सर्व जाती-धर्मांतील बांधवांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळेच आपल्याला हे यश मिळाले आहे; मात्र त्याचवेळी आपल्यासोबत असलेल्या कोणालाही विसरू नये.\n- श्रीमंत शाहू छत्रपती महाराज\nशंभरातून एकाच युवकाला नोकरी\nनागपूर - राज्यात वर्षाला फक्त पाच टक्केच नोकर भरती होत असून शंभर पात्र युवकांमधून फक्त एका नशीबवान युवकालाच सरकारी नोकरी मिळते. राज्य...\nमराठा आरक्षणावरून अर्ज भरताना समस्या\nपुणे - राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले असले तरी, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या राज्य लोकसेवा पूर्वपरीक्षेचे अर्ज भरताना अनेक समस्यांना...\nॲड. हरीश साळवे मांडणार विनामोबदला सरकारी बाजू\nमुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले शिक्षण आणि सरकारी नोकरीतील १६ टक्के आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे...\nमराठा जातीचे पहिले जातप्रमाणपत्र उमरखेडमध्ये प्रदान\nउमरखेड (जि. यवतमाळ) : मराठा समाजाला 16 टक्‍के विशेष आरक्षण जाहीर झाल्यानंतर विदर्भातील पहिले मराठा जातीचे डिजिटल स्वाक्षरी असलेले ऑनलाइन प्रमाणपत्र...\nमाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nऔरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानित \"उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान...\nमूळ ओबीसींच्या आरक्षणासाठी ४६ संघटना एकवटल्या\nलातूर : राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्यातील अस्तित्वातील ओबीसी समाजामध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झालेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/kashmira-aandhale-honor-england-127406", "date_download": "2018-12-13T13:56:36Z", "digest": "sha1:LAO26JPTFFEY32N24ZZCZFTIDM3PVYGC", "length": 13886, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "kashmira aandhale honor by england कश्‍मिराचा इंग्लंडतर्फे गौरव | eSakal", "raw_content": "\nरविवार, 1 जुलै 2018\nनाशिक - नाशिककन्या कश्‍मिरा निवृत्ती आंधळे यांना नुकतेच इंग्लंड सरकारतर्फे ‘वाइंडरश-७०’ पुरस्काराने गौरविले. वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी व अखंड सेवा कार्याबद्दल इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हस्ते त्यांनी हा सन्मान स्वीकारला.\nकश्‍मिरा या नाशिकचे ललित सांगळे यांच्या कन्या. त्यांनी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संस्थेतून फिजिओथेरपी पदवी संपादन केली. विवाह झाल्यावर त्या २००३ मध्ये लंडनमध्ये गेल्या. तिथे गेल्यावर स्वयंसेवी संस्थेत सहभागी झाल्या. दिव्यांगांसाठी कामाला सुरवात केली.\nनाशिक - नाशिककन्या कश्‍मिरा निवृत्ती आंधळे यांना नुकतेच इंग्लंड सरकारतर्फे ‘वाइंडरश-७०’ पुरस्काराने गौरविले. वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी व अखंड सेवा कार्याबद्दल इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हस्ते त्यांनी हा सन्मान स्वीकारला.\nकश्‍मिरा या नाशिकचे ललित सांगळे यांच्या कन्या. त्यांनी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संस्थेतून फिजिओथेरपी पदवी संपादन केली. विवाह झाल्यावर त्या २००३ मध्ये लंडनमध्ये गेल्या. तिथे गेल्यावर स्वयंसेवी संस्थेत सहभागी झाल्या. दिव्यांगांसाठी कामाला सुरवात केली.\nकश्‍मिरा म्हणाल्या, की इंग्लंडमध्ये दिव्यांग व्यक्तींना समाजात सामान्यांप्रमाणे समान स्थान आहे. दिव्यांग फिरतात, शाळेत जातात, कार्यालयीन कामकाजात सहभागी होतात. त्यांना वैद्यकीय सहाय्य केले जाते १८ महिन्यांच्या बालकापासून ज्येष्ठापर्यंत केलेल्या अखंड सेवेचा पुरस्कारासाठी विचार झाला.\nवैद्यकीय सेवेबद्दल भारतीयांची प्रगत राष्ट्रांशी तुलना होते. त्याबद्दल त्या म्हणाल्या, की भारतीय डॉक्‍टर बुद्धिमान आहेत. त्याची प्रचीती जग घेत आहे. पायाभूत सुविधा आपल्याकडे काहीशा कमी असल्या, तरी सेवेबद्दल आपली तुलना होऊ शकत नाही. इंग्लंडमध्ये फिजिओथेरपीच्या उपकरणाचा आम्ही वापर करत असताना, इंटरनेटवरून शोधत असताना हे उपकरण भारतात वापरले जात असल्याची माहिती मिळते.\nफिजिओथेरपिस्ट या क्षेत्रात अभ्यासातून ज्ञान मिळवताना, रुग्ण संवादकौशल्य अवगत करावे. स्वतःच्या मानसिक विकासाचे कौशल्य आत्मसात करत आत्मविश्‍वास वाढविला पाहिजे.\n- कश्‍मिरा आंधळे, फिजिओथेरपिस्ट, लंडन\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\nद्रविड आणि पुजाराचा रेकॉर्डसच्या बाबतीत किती हा योगायोग \nअॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीताल 16 वे शतक साजरे केले. त्याने 246 चेंडूंमध्ये 123 धावा...\n'भारतीय संघ सर्वाधिक तंदुरुस्त'\nमुंबई/भुवनेश्‍वर : विश्रांतीस खेळाची योजना बदलल्यामुळेच आम्हाला ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला बरोबरीत रोखता आले, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे...\nजगभरातील फेसबुक, इन्स्टाग्राम 'क्रॅश'\nनवी दिल्ली : फेसबुकचे मेसेंजर डाऊन झाल्यानंतर आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम 'क्रॅश' झाले आहे. त्यामुळे भारतातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सनाही...\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/sports/8865/IPL_2018_CSK.html", "date_download": "2018-12-13T13:50:49Z", "digest": "sha1:WKRQRIG2HECYY4GV44PXEZ2W7CYMHIQQ", "length": 11983, "nlines": 98, "source_domain": "aajdinank.com", "title": "चेन्नईने तिस-यांदा जिंकला आयपीएल चषक", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nचेन्नईने तिस-यांदा जिंकला आयपीएल चषक\nमुंबई – शेन वॉटसन च्या धमाकेदार नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 179 धावा करताना सनरायजर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करताना तिसऱ्यांदा आयपीयलचे विजेतेपद मिळवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 178 धावा करत चेन्नईसमोर 179 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना चेन्नईने हे आव्हान 18.3 षटकांत 2 गडी गमावत पुर्ण करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.\nचेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला सलामीवीर शेन वॉटसन. वॉटसनने तुफानी शतक ठोकले. वॉटसनने फक्त ५१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह शतक पूर्ण केले. वॉटसनने शेवटपर्यंत नाबाद राहात ५७ चेंडूत ११७ धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या आयपीएलमधील वॉटसनचे हे दुसरे शतक आहे. सुरेश रैनाने ३२ धावांचे योगदान दिले. डू प्लेसिस १० धावांवर बाद झाला.\nधोनीच्या नेतृत्तावखाली चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएलचा चषक जिंकण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी २०१० आणि २०११ मध्ये चेन्नईने आयपीएल चषक जिंकला होता. चेन्नईने तीन आयपीएल जिंकत मुंबईची बरोबरी केली आहे. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये आयपीएल चषक जिंकला होता.\nत्याआधी चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने युसूफ पठाण नाबाद ४५, कर्णधार केन विलियम्सन ४७ आणि ब्रेथवेटच्या तुफानी २१ धावांच्या बळावर २० षटकात ६ बाद १७८ धावा केल्या. चेन्नईकडून निगडी, ठाकूर, करण शर्मा, ब्राव्हो आणि जाडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला.नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या महेंद्रसिंह धोनीचा विश्वास त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी माघारी परतल्यानंतर, शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यमसनने काही क्षणांसाठी संघाचा डाव सावरला. या दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर हैदराबादचे फलंदाज मोठी भागीदारी रचण्यामध्ये अपयशी ठरले. छोटेखानी भागीदाऱ्या रचल्यानंतर हैदराबादचे फलंदाज माघारी परतत राहिले. केन विल्यम्सन आणि युसूफ पठाण यांच्या दमदार खेळींच्या जोरावर आयपीएलच्या अंतिम सामन्यात हैदराबादला चेन्नईपुढे 179 धावांचे आव्हान ठेवता आले. केन विल्यम्सनने 36 चेंडूंत 47 धावांची खेळी साकारली. केन बाद झाल्यावर आतापर्यंत फॉर्मात नसलेल्या युसूफ पठाणने धमाकेदार फटकेबाजी केली. पठाणने 25 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 45 धावा केल्या.अखेर तळातल्या युसूफ पठाण आणि कार्लोस ब्रेथवेटने फटकेबाजी करत संघाला 178 धावांपर्यंत मजल मारुन दिली.\nफायनलमध्ये धावांचा पाठलाग करताना शतक ठोकणारा पहिला खेळाडू\nवॉटसनचे तुफानी शतक, ५१ चेंडूत १०० धावा पूर्ण\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/career__/8969/AAYUSHMAN_BHARAT.html", "date_download": "2018-12-13T13:16:21Z", "digest": "sha1:XQAZHFCM2UBBWRMUVZMHAIHD3FHPO3HK", "length": 7639, "nlines": 94, "source_domain": "aajdinank.com", "title": "बेरोजगार तरूणांसाठी खुशखबर, ‘आयुष्यमान भारत’ योजनेमुळे मिळतील नोकऱ्या", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nबेरोजगार तरूणांसाठी खुशखबर, ‘आयुष्यमान भारत’ योजनेमुळे मिळतील नोकऱ्या\n‘आयुष्यमान भारत’ योजनेमुळे मिळतील नोक-या\nनवी दिल्ली – केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत-राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ लागू केल्यास कमीत कमी 10 हजार रोजगार उपलब्ध होतील. या योजनेचा उद्देश 10 कोटी गरीब कुटुंबियांना प्रति कुंटुंब प्रति वर्ष पाच लाख रूपयेे सुरक्षा देणे आहे.\nएका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार योजनेकरिता खाजगी आणि सरकारी अशा रूग्णालयात एक लाख आयुष्यमान मित्रांची निवड केली जाणार आहे. ते आरोग्य केंद्रामध्ये आलेल्या रूग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करतील.आरोग्य मंत्रालयाने एक लाख आयुष्यमान मित्र यांच्या भरतीसाठी कौशल्य विकास मंत्रालयासोबत एक करार केला आहे.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/15/career.html/", "date_download": "2018-12-13T13:16:11Z", "digest": "sha1:NI4VWLWHLHRCQYJSFKHOQC4I5YSBKEPI", "length": 21948, "nlines": 119, "source_domain": "aajdinank.com", "title": "AajDinank", "raw_content": "\nबेरोजगार तरूणांसाठी खुशखबर, ‘आयुष्यमान भारत’ योजनेमुळे मिळतील नोकऱ्या\nबेरोजगार तरूणांसाठी खुशखबर ‘आयुष्यमान भारत’ योजनेमुळे मिळतील नोक-या नवी दिल्ली – केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत-राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ लागू केल्यास कमीत कमी 10 हजार रोजगार उपलब्ध होतील. या योजनेचा उद्देश 10 कोटी गरीब कुटुंबियांना प्रति कुंटुंब प्रति वर्ष पाच लाख रूपयेे सुरक्षा देणे आहे. एका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार योजनेकरिता खाजगी आणि सरकारी अशा रूग्णालयात एक लाख आयुष्यमान मित्रांची निवड केली जाणार आहे. ते आरोग्य केंद्रामध्ये आलेल्या रूग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करतील.आरोग्य मंत्रालयाने एक लाख आयुष्यमान मित्र यांच्या भरतीसाठी कौशल्य विकास मंत्रालयासोबत एक करार केला आहे. ...\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत अनुदीप दृशेट्टी पहिला\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत अनुदीप दृशेट्टी पहिला नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१७ साली घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यात अनुदीप दृशेट्टीने पहिला क्रमांक पटकावला आहे. एकूण २०२५ गुणांपैकी ११२६ गुण मिळवत ५५.६०% आकडेवारी गाठली आहे. यात ९५० लेखी परीक्षेत तर १७६ मुलाखतीत हे गुण मिळालेले आहेत. या परीक्षेत अनु कुमारीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिला लेखी परीक्षेत ९३७ तर मुलाखतीत १८७ गुण मिळाले असून एकूण ११२४ गुण मिळविण्यात यश आले आहे. यात तृतीय क्रमांक पटकावलेला सचिन गुप्ता याला ११२२ एवढे एकूण गुण मिळाले आहेत. लेखी परीक्षेत ९४६ तर मुलाखतीत १७६ अशी गुणसंख्या आहे. जून २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत एकूण ९ लाख ५७ हजार ५९० परीक्षार्थनी अर्ज केला होता, पैकी ४ लाख ५६ हजार ६२५ प्रत्यक्ष सहभागी झाले ...\t...\nमहाराष्ट्राचा स्वतंत्र कौशल्य विकास विद्यापीठ कायदा करणार - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमहाराष्ट्राचा स्वतंत्र कौशल्य विकास विद्यापीठ कायदा करणार - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ५ : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेत महाराष्ट्राचा स्वतंत्र कौशल्य विकास विद्यापीठ कायदा करणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आज सह्याद्री अतिथीगृहात चंद्रपूर कौशल्य विकास विद्यापीठाच्या कामाचा आढावा श्री. मुनगंटीवार यांनी घेतला. बैठकीस कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कौशल्य विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, चंद्रपूर जिल्हाधिकारी आशुतोष सलील आदी उपस्थित होते महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठ कायद्याचा मसुदा 15 मे पर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले, कौशल्य विकासाशी संबंधित अभ्यासक्रमाचीही या दरम्यान निश्चिती केली जावी. कौशल्य ...\t...\nपुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात प्रथम \nपुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात प्रथम पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याच्या श्रुती विनोद श्रीखंडे ही देशात प्रथम आली आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगी असून तिने पुण्यातून लॉमध्ये शिक्षण घेतले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. तोंडी आणि लेखी परीक्षा असे या परीक्षेचे स्वरूप असते. या परीक्षेत श्रुतीने बाजी मारली आहे. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच अधिक महत्त्वाचा भाग आहे. एप्रिल २०१८ पासून श्रुतीच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता ...\t...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१८ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१८ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2018 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार राज्य कर (विक्रीकर) निरीक्षक परीक्षा 2017 (परीक्षेसाठी मागणीपत्र प्राप्त दि. 19 एप्रिल) साठीची पूर्व परीक्षा 16 जुलै 2017 रोजी घेण्यात आली होती. आता या पदासाठीची मुख्य परीक्षा रविवार दि. 7 जानेवारी 2018 रोजी घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. राज्य सेवा परीक्षा 2018 साठीची जाहिरात डिसेंबर 2017 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 8 एप्रिल 2018 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार दि. 18 ऑगस्ट ते सोमवार दि. 20 ऑगस्ट, 2018 अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त ...\t...\n देशात 1990 साली कंपनी लॉ बोर्डने कंपनी सेक्रेटरी हा अभ्यासक्रम प्रथम सुरु केला. त्या वेळेस गव्हर्मेट डिप्लोमा इन कंपनी सेक्रेटरीशिप दिली जात असे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने 04 ऑक्टोबर, 1968 रोजी केंद्र सरकारने इन्स्टिटयुट ऑफ कंपनी सेक्रेटरीस ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली. संस्थेला संसदेत कायदा पास करुन 1 जानेवारी 1981 पासून स्वायतत्ता देण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून चेन्नई, कलकत्ता आणि मुंबई येथे विभागीय कार्यालये आहे. कंपनी सेक्रेटरी क्षेत्राचा विकास आणि नियमन करणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. या संस्थेचे सदस्यत्व यशस्वीरित्या मिळवणाऱ्या उमेदवारांना संस्था कंपनी सेक्रेटरी म्हणून प्रमाणपत्र देते. या प्रमाणपत्रानंतर उमेदवार हे कंपनी सेक्रेटरी म्हणून नोकरी किंवा व्यवसाय करण्यास पात्र ठरतात. संस्थेने नुकतीच सीएस फाऊंडेशन प्रोग्राम व सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम या पूर्ण वेळ अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. या कोर्सची ...\t...\nवशिलेबाजीला बसणार चाप; सरकारी नोकरभरतीसाठी पोर्टल आणणार\nवशिलेबाजीला बसणार चाप; सरकारी नोकरभरतीसाठी पोर्टल आणणार मुंबई – सरकारी नोकरी मिळविण्यासाठी होणाऱ्या वशिलेबाजीला आता चाप बसणार आहे. कारण सरकारच्या कोणत्याही विभागातील भरतीसाठी उमेदवारांना द्याव्या लागणाऱ्या परिक्षेसाठी लवकरच एक पोर्टल सुरु केले जाणार आहे, अशी माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के. गौतम यांनी दिली. नोकरभरतीमध्ये प्रशासनामुळे सरकारला टिकेचे धनी होऊ लागता कामा नये. तसेच नोकरभरतीत पारदर्शकता आणण्यासाठी हे पोर्टल सुरु करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मध्य प्रदेश सरकारलाही प्रशासनाच्या त्रुटीमुळे सरकारी नोकर भरतीतील “व्यापम घोटाळा’चा मोठा फटका बसला होता. तसेच नोकर भरतीमध्ये होणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे सरकारी नोकर भरती वादग्रस्त ठरते, असे गौतम चटर्जी म्हणाले. त्यामुळे सरकारी नोकरभरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नवीन पोर्टल आणले जाणार आहे. महाराष्ट्र माहिती, तंत्रज्ञान महामंडळ आणि यूएसटी ग्लोबल कंपनीने हे पोर्टल विकसीत केले ...\t...\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nऊस उत्पादकांना उसाचा रास्त दर देण्याची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उच्चस्तरीय बैठकीत मागणी Read More\nमंत्री पंकजा मुंडे यांची अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची दिवाळी 'बहीणबीज' भेट Read More\nप्रधानमंत्री आवास योजनेला गती मिळणार, मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ Read More\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमंत्र्यांसाठी शासनाच्या वतीने खासगी जनसंपर्क अधिका-यांची नेमणूक करणे योग्य आहे का\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-13T14:40:15Z", "digest": "sha1:XYEKB7TBPNPW52THUFG723XYUS7PLJQY", "length": 14837, "nlines": 114, "source_domain": "mahaenews.com", "title": "सरकारने शेतक-यांच्या संसारावर नांगर फिरवला; सत्यजित देशमुख यांचा आरोप | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome महाराष्ट्र सरकारने शेतक-यांच्या संसारावर नांगर फिरवला; सत्यजित देशमुख यांचा आरोप\nसरकारने शेतक-यांच्या संसारावर नांगर फिरवला; सत्यजित देशमुख यांचा आरोप\nइंधन दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसचा तिरडी मोर्चा\nशिराळा (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या सर्व यंत्रणा अडचणीत आणून शेतकरी व सर्वसामान्य माणसाचे संसार उघडण्यावर आणण्याचा डाव भाजप सरकारचा आहे. या सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरविणारे आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी सरकारवर टिका केली. तर, उद्योगपती, सिनेताराकांना भेटून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. कष्टकरी, शेतात राबणाऱ्या लोकांना भेटून त्यांना न्याय देणारे निर्णय घ्या, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे.\nशिराळा येथे शिराळा विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या महागाई विरोधी मोर्चात ते बोलत होते. यावेळी बिऊर ते शिराळा महागाई विरोधी मोटारसायकल रॅली व एसटी आगार ते तहसिल कार्यालयपर्यंत मोटारसायकल ढकल मोर्चा व पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मोटारसायकल तिरडीवर ठेवून तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी २ हजार ५०० मोटारसायकली तहसिल कार्यालयावर ढकलत आणून सरकारचा पेट्रोल, डिझेल आणि दरवाढीविरोधात निषेध नोंदविण्यात आला. ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख, माजी पंचायत समिती सभापती हणमंतराव पाटील, के. डी. पाटील, महादेव कदम, कामेरीचे जयराज पाटील, शिराळा विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदीप जाधव, शिराळा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष आनंदराव पाटील प्रमुख उपस्थित होते.\nसत्यजित देशमुख म्हणाले की, भाजप सरकारने सत्तेवर आल्यापासून गेल्या ४ वर्षात कायम शेतकरी विरोधी भूमिका घेतल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या मालाची भाववाढ करायची, आणि शेतमालास हमीभाव द्यायचे नाहीत. दर, पाडायचे जेणेकरून शेतकरी अडचणीत आला पाहिजे. तो कोलमडून पडला पाहिजे. तो कोलमडून पडला की राजकीय पाळेमोळे रोवता येतील अशी भ्रमक कल्पना या सरकारची दिसून येते. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीत जगाच्या स्पर्धेत भारत अव्वलस्थानी असेल. या सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. जनतेचा खदखदनारा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी हे आंदोलन हातात घेतले आहे. सरकारी नोकरभरती थांबविल्याने तरुणांचे नुकसान होत आहे. सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा आहे.\nहणमंतराव पाटील म्हणाले की, कर्जमाफी हि पूर्णता फसवी आहे. आजपर्यंत या कर्जमाफीचा घोळ कुणालाच सुटलेला नाही. कॉंग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी हीच ऐतिहासिक कर्जमाफी होती. भाजप सरकार जनतेला अडचणीत आणण्याचे निर्णय घेत आहे.\nयावेळी संग्रामसिंह पवार, संदीप जाधव, जयराज पाटील, नेर्ले माजी सरपंच जयकर कदम, आनंदराव पाटील, संपतराव देशमुख, सत्यजित पाटील, महादेव कदम, सम्राटसिंह शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत तानाजी कुंभार यांनी केले. प्रास्ताविक संभाजी नलवडे यांनी केले. पंचायत समिती सभापती मायावती कांबळे, हिंदुराव नांगरे, सुजित देशमुख, बाजीराव पाटील, विकास नांगरे, एन.डी.पवार, श्रीरंग नांगरे, पोपट पाटील, बाजीराव शेडगे, मनोज चिंचोलकर, अँड. रवि पाटील, अभिजित पाटील, सुहास पवार, बाबा पाटील, धनाजी नरुटे, संपत पाटील, भोजराज घोरपडे, राजवर्धन देशमुख, शिवाजी गायकवाड, डॉ.पी.डी.पाटील, अजय जाधव, मोहन पाटील, अशोक पाटील, प्रदीप पाटील, प्रदीप कदम, उत्तम गावडे, बाळासाहेब खोत, प्रा.सम्राटसिंह शिंदे, जयदीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थांनी मोर्चात सहभाग घेतला.\nआर्मस्ट्राँगने चंद्रावरून आणलेल्या मातीसाठी नासावर खटला\nइंटरनेट ब्लॉक केले तरी व्हाट्‌सऍप चालूच राहण्याने सुरक्षा यंत्रणेला चिंता\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nराज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही-मुख्यमंत्री\nकाँग्रेस विजयी झाल्याने कार्यकर्त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/newss/1/4/hingoli.html/", "date_download": "2018-12-13T13:18:43Z", "digest": "sha1:GRNZK4UMAWPWZR6SD7ECEXMIINTKUZSX", "length": 22910, "nlines": 119, "source_domain": "aajdinank.com", "title": "AajDinank", "raw_content": "\nजिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मिळणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ - दिलीप कांबळे\nजिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मिळणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ - दिलीप कांबळे हिंगोली : केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून या आरोग्य योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’च्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री.कांबळे म्हणाले की, ...\t...\nघटना दुरुस्तीमुळे वंचित व दुर्लक्षित घटकांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली - दिलीप कांबळे\nघटना दुरुस्तीमुळे वंचित व दुर्लक्षित घटकांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली - दिलीप कांबळे हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थाना घटनात्मक दर्जा देऊन त्रिस्तरीय व्यवस्था विकसीत करण्यात आलेल्या 73 व 74 व्या घटनादुरुस्तीला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली आहे. घटना दुरुस्तीमुळे वंचित व दुर्लक्षित घटकांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या 68 व्या वर्धापन दिनी आज येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री श्री.कांबळे यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी राज्याच्या व जिल्ह्याच्या प्रगतीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकूळे, आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, निवासी ...\t...\nमराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सहकार्य आवश्यक - पालकमंत्री दिलीप कांबळे\nमराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सहकार्य आवश्यक - दिलीप कांबळे हिंगोली : हैदराबाद मुक्तिसंग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती देत मराठवाड्याला निजामांच्या जोखडातून मुक्त केले. त्याची जाणीव ठेवूनच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, ...\t...\nट्रान्सफॉर्मर-वीज खांबांची ने-आण शेतकरी करणार नाही : ऊर्जामंत्री\nट्रान्सफॉर्मर-वीज खांबांची ने-आण शेतकरी करणार नाही : ऊर्जामंत्री हिंगोलीत नागरीकांशी थेट संवाद, तात्काळ तक्रारींचा निपटारा तक्रारकर्तांच्या चेहऱ्‍यावर समाधान हिंगोली : ट्रान्सफॉर्मर आणि विजेचे खांब ने-आण करण्यासाठी शासनाने निधी दिला असून शेतकऱ्यांनी डीपींची आणि खांबांची ने-आण करण्यास लावू नये, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. हिंगोली येथे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात आयोजित नागरिकांशी थेट संवाद कार्यक्रमात ऊर्जामंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार तानाजीराव मुटकुळे,नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खासदार शिवाजीराव माने, आमदार रामराव वडकुते व त्याचबरोबर महावितरणचे विभागीय संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव व अन्य उपस्थित होते. या संवाद कार्यक्रमात नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर निकाल ...\t...\nजलयुक्त शिवार अभियान आणि मागेल त्याला शेततळे योजनेतील कामे पूर्ण करा - पुरुषोत्तम भापकर\nजलयुक्त शिवार अभियान आणि मागेल त्याला शेततळे योजनेतील कामे पूर्ण करा - भापकर हिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे आणि मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे योग्य नियोजन करुन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी दिले. मराठवाडा विकासात्मक कार्यक्रम विशेष मोहीम स्वरुपात राबविण्याबाबत येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील महसूल, सिंचन, कृषी, पंचायत या विभागातील ग्रामस्तर ते जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आयोजित आढावा बैठक तसेच कार्यशाळेत डॉ.भापकर बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, संतोष टारफे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर आयुक्त फड आणि सहाय्यक आयुक्त दिलीप हाके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.भापकर म्हणाले की, मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत ...\t...\nजलयुक्त शिवार, शेततळे योजनेतील कामे पूर्ण करा - पुरुषोत्तम भापकर\nजलयुक्त शिवार, शेततळे योजनेतील कामे पूर्ण करा - पुरुषोत्तम भापकर हिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे आणि मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे योग्य नियोजन करुन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी दिले. मराठवाडा विकासात्मक कार्यक्रम विशेष मोहीम स्वरुपात राबविण्याबाबत येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील महसूल, सिंचन, कृषी, पंचायत या विभागातील ग्रामस्तर ते जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आयोजित आढावा बैठक तसेच कार्यशाळेत डॉ.भापकर बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकूळे, संतोष टारफे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर आयुक्त फड आणि सहाय्यक आयुक्त दिलीप हाके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.भापकर म्हणाले की, मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत शेततळे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक ...\t...\nखत वितरणात पारदर्शकतेसाठी खतांची ऑनलाईन विक्री करण्यात येणार - पालकमंत्री दिलीप कांबळे\nखत वितरणात पारदर्शकतेसाठी खतांची ऑनलाईन विक्री करण्यात येणार - पालकमंत्री दिलीप कांबळे हिंगोली : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळावी आणि खत वितरणात पारदर्शकता यावी याकरीता सर्व कृषी सेवा केंद्रावर ई-पॉस मशिनद्वारे ऑनलाईन खतांची विक्री करण्यात येणार असल्याचे माहिती पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री श्री.कांबळे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधिक्षक अशोक मोराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक एन. एम. मुट्टेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय अधिकारी विवेक काळे आणि हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.\t...\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nऊस उत्पादकांना उसाचा रास्त दर देण्याची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उच्चस्तरीय बैठकीत मागणी Read More\nमंत्री पंकजा मुंडे यांची अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची दिवाळी 'बहीणबीज' भेट Read More\nप्रधानमंत्री आवास योजनेला गती मिळणार, मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ Read More\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमंत्र्यांसाठी शासनाच्या वतीने खासगी जनसंपर्क अधिका-यांची नेमणूक करणे योग्य आहे का\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/up-bihari-people-migrating-from-gujrat/", "date_download": "2018-12-13T12:41:03Z", "digest": "sha1:B4RZSDUB2VG4QOSKCCN4LRDZF3PBY33E", "length": 8508, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्तर गुजरात मधून युपी बिहारी लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउत्तर गुजरात मधून युपी बिहारी लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर\nबलात्काराच्या घटनेनंतर हल्ल्यांचे प्रमाण वाढले\nअहमदाबाद: उत्तर गुजरात मध्ये गेल्या आठवड्यात एका चौदा वर्षीय मुलीवर बिहार मधील एका मजुराने बलात्कार केल्याची घटना उघडकीला आल्यानंतर तेथे उत्तरप्रदेश आणि बिहार मधून आलेल्या मजुरांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मजुरांनी त्या राज्यांतून मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू केले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान गुजरात पोलिसांनी युपी व बिहारी लोकांवर हल्ला करणाऱ्या दीडशे जणांना अटक केली आहे. मात्र तरीही हे हल्ले सुरूच असल्याचेही सांगण्यात येते.\nसबरकांठा परिसरात बिहार व युपीच्या लोकांवरील हल्ल्यांचे प्रमाण अधिक असून तेथे पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. त्यानंतर हल्ल्यांचे हे लोण गांधीनगर, अहमदाबाद, मेहसाणा येथेही पोहचले. त्यामुळे वातावरण अशांत बनले आहे.\nराज्याचे पोलिस महासंचालक शिवानंद झा यांनी सांगितले की हिम्मतनगर मधील गंभोई गावातील बलात्काराच्या घटनेनंतर उत्तरप्रदेश आणि बिहारी नागरीकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून हा गंभीर प्रकार आहे आम्ही तो कदापिही चालू देणार नाही. पोलिसांनी या हल्ल्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप सुरू केला असून अनेक ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात सुमारे 150 जणांना आत्तापर्यंत ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. अल्पेश ठाकोर यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने हे हल्ले सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. तथापी ठाकोर यांनी लोकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. हे हल्ल्यांचे प्रकार दुर्देवी आहेत असे त्यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई\nNext articleसाताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा \nचंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ\nराम मंदिराच्या मुद्यावर सेनेचा भाजपला खो\nपाच राज्यात प्रादेशिक पक्षांना नोटापेक्षाही कमी मते\nशक्तिकांत दास यांची निवड अयोग्य : सुब्रमण्यम स्वामी\nभाजपाला कॉंग्रेस हाच सक्षम पर्याय : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/major-kaustubh-rane-cremated-in-mira-road-1728807/", "date_download": "2018-12-13T14:19:00Z", "digest": "sha1:BZH7337EJOCXGAZKPEI3N5A4GMDV7IMM", "length": 17637, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Major Kaustubh Rane cremated in Mira Road | मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nमेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप\nमेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप\nमेजर कौस्तुभ राणे यांना अलोट जनसागराच्या उपस्थितीत साश्रु नयनाने अखेरचा निरोप देण्यात आला.\nमेजर कौस्तुभ राणे यांना अलोट जनसागराच्या उपस्थितीत साश्रु नयनाने अखेरचा निरोप देण्यात आला.\nभाईंदर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ राणे यांना अलोट जनसागराच्या उपस्थितीत साश्रु नयनाने अखेरचा निरोप देण्यात आला. मीरा रोडच्या वैकुंठभूमीत लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nमेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव बुधवारी रात्री मुंबईत दाखल झाल्यानंतर गुरुवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास ते त्यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी आणण्यात आले. वीरमरण आलेल्या या सुपुत्राचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी यावेळी अलोट गर्दी लोटली होती. यावेळी ‘कौस्तुभ राणे अमर रहे’, ‘भारतमाता की जय’ अशा घोषणांनी वातावरण अतिशय भावुक झाले होते. दोन तास उलटल्यानंतरही दर्शनासाठी आलेल्यांची रांग कमी होत नव्हती. त्यामुळे अखेर साडे नऊच्या सुमारास कौस्तुभ राणे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली.\nकौस्तुभ राणे यांचे पार्थिव खांद्यावरून नेत असताना लष्करी अधिकाऱ्यांनादेखील आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. मीरा रोडच्या शीतलनगर, शांतीनगर भागातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसरातील दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली होती. रस्ते फुलांनी सजवलेले होते तसेच मेजर राणे यांच्या पार्थिवावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात येत होती. जागोजागी मेजर राणे यांचे छायाचित्र लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. हजारोंच्या संख्येने नागरिक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.\nमीरा रोडच्या स्मशानभूमीत अंत्ययात्रा आल्यानंतर महत्त्वाच्या व्यक्ती आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाच आत प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे आत प्रवेश करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. संरक्षक भिंतीवर चढूनही काहीजणांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. अखेर राणे कुटुंबीयांनी आवाहन केल्यानंतर नागरिक शांत झाले. अंत्यसंस्काराचे थेट चित्रण स्मशानभूमीबाहेर लावलेल्या मोठय़ा पडद्यावर दाखवण्यात येत होते.\nअंत्यसंस्काराआधी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर डिंपल मेहता, खासदार, आमदार तसेच इतर राजकीय नेते, तिन्ही सेनादलांच्या काही आजी माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहून मेजर राणे यांना श्रद्धांजली अर्पण केली. राणे यांची पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, आई, वडील आणि बहिणी यांनी राणे यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. वडील प्रकाशकुमार राणे यांनी पुत्राच्या पार्थिवाला अग्नि दिला त्यावेळी मेजर राणे यांची पत्नी कनिका आणि मुलगा देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते. लष्काराच्या जवानांनी यावेळी हवेत तीनवेळा फैरी झाडून मेजर राणे यांना मानवंदना दिली.\nलष्करी प्रथेप्रमाणे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्याआधी त्यावर असलेला तिरंगा लष्करी अधिकाऱ्यांनी मेजर राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांच्याकडे सुपूर्द केला. भावना अनावर झालेल्या कनिका यांनी तिरंग्याला कवटाळून आपल्या अश्रूंना वाट करून दिली.\nगेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदर शहरात पावसाने दडी मारली होती. परंतू गुरुवारी सकाळ पासूनच काळ्या ढगांनी आकाशात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. स्मशानभूमीत मेजर राणे यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे देशासाठी बलिदान केलेल्या वीर योद्धय़ाला वरुणराजाने ही श्रद्धांजली वाहिल्याची भावना उपस्थितांच्या मनात निर्माण झाली होती.\nमेजर राणे यांच्या बलिदानाने भारावलेल्या हजारो लोकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. दोन तास झाले तरी घरी अंत्यदर्शनासाठीची रीघ ओसरली नव्हती. अंत्ययात्रेतही हजारो लोक सहभागी होते. रस्त्यात जागोजागी पुष्पवृष्टीही केली गेली.\nयेत्या २६ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. परंतु राखी बांधण्यासाठी आता आपला लाडका भाऊ आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाही, या जाणिवेने मेजर राणे यांची बहीण काश्यपी यांनी त्यांच्या पार्थिवावर राखी ठेवली त्यावेळी सर्वाचीच मने हेलावून गेली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/m-karunanidhi-a-true-artist-who-excelled-at-every-role-he-played-1727383/", "date_download": "2018-12-13T14:04:09Z", "digest": "sha1:BD4YCILA3F3ABMKFJXJVV7OGMV2T2UTO", "length": 16852, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "M Karunanidhi A true artist who excelled at every role he played | विक्रमवीर आणि बंडखोर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nउमेदीच्या काळात करुणानिधी यांच्या पूर्व तंजावर जिल्ह्य़ावर कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव होता.\nएम. करुणानिधी कलैनार या टोपणनावाने सुपरिचित होते. कलाइग्नार म्हणजे लेखक आणि कलाकार. करुणानिधी केवळ मुरलेले राजकारणी आणि दीर्घकाळ सत्तेवर राहिलेले मुख्यमंत्री नव्हते. त्यांची राजकीय कारकीर्द विविध कारणांनी गाजली. राज्य सरकारांचे अधिकार, राज्य सरकारांची स्वायत्तता, भारताची संघराज्यात्मक चौकट यांसाठी त्यांनी अनेकदा संघर्ष केला.\n* दोन वेळा ज्यांचे सरकार बरखास्त केले गेले, असे करुणानिधी हे एकमेव मुख्यमंत्री. १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात आणि १९९१ मध्ये कलम ३५६ अन्वये त्यांचे सरकार बरखास्त केले गेले.\n* १९५७ पासून त्यांनी लढवलेल्या सर्व १३ विधानसभा निवडणुकांमध्ये ते विजयी ठरले. १९८४ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य होते.\n* स्वातंत्र्यदिनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ध्वज फडकवण्याचा मान त्यांनीच मिळवून दिला. तमिळनाडू राज्यासाठी स्वतंत्र गौरवगीतही त्यांनीच बनवले.\n* आणीबाणीच्या काळात क्षेत्रीय अस्मितेवर आधारित पक्षांची गळचेपी होणार, हे स्पष्ट झाले होते. द्रविड मुन्नेत्र कळघममधील ‘द्रविड’ हा शब्द काढावा, यासाठी करुणानिधींवर दबाव येत होता. पण करुणानिधी त्या दबावाला बधले नाहीत.\n* बंडखोरी करुणानिधींमध्ये लहानपणापासूनच मुरलेली होती. त्यांचा जन्म संगीतकार घराण्यात झाला. त्यांचे वडील नागस्वरम हे वाद्य वाजवायचे. करुणानिधी यांनाही संगीतशाळेत पाठवण्यात आले. पण नागस्वरम वादकांना त्या काळात शर्ट किंवा अंगवस्त्रम (उपरणे) घालण्याची परवानगी नव्हती. या कारणात्सव करुणानिधींनी त्या वाद्याकडेच पाठ फिरवली\n* शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून संतप्त होऊन त्यांनी गावातल्या मंदिरातील टाकीत उडी मारण्याची धमकी दिली होती. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षीच त्यांनी हिंदी सक्तीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन घडवून आणले होते.\n* उमेदीच्या काळात करुणानिधी यांच्या पूर्व तंजावर जिल्ह्य़ावर कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव होता. पण तमिळवरील प्रेमामुळे करुणानिधी पेरियार ई. व्ही. रामस्वामी, जस्टिस पार्टी, सी. एन. अण्णादुराई यांच्याकडे ओढले गेले. वास्तविक कट्टर निरीश्वरवादी करुणानिधी कम्युनिस्ट चळवळीतही रमू शकले असते.\n* प्रथम मंत्री म्हणून आणि नंतर मुख्यमंत्री या नात्याने करुणानिधी यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. तमिळनाडूतील बससेवेचे सार्वजनिकीकरण केले. जमीन सुधारणा घडवून आणल्या. त्यामुळे राज्यातील कम्युनिस्ट गमतीने म्हणू लागले, की रक्ताचा थेंब सांडून इतकी वर्षे आम्हाला जे जमत नाही, ते करुणानिधी शाईचा थेंब सांडून करतात\n* आणीबाणीच्या काळातही त्यांनी ‘मुरासोली’ हे पक्षाचे नियतकालिक हिमतीने काढले. करुणानिधींच्या काही सहकाऱ्यांना अटक झाली होती. त्यांची नावे कशी द्यायची, असा प्रश्न होता. त्या वेळी करुणानिधींनी अफलातून क्लृप्ती लढवली. ही सर्व मंडळी अण्णादुराईंच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित नव्हती, असे त्यांनी छापून टाकले कार्यकर्त्यांना सारे समजून गेले.\nकरुणानिधी यांचे पुत्र व द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टालिन हेच आता या पक्षाची धुरा सांभाळणार हे जवळपास निश्चित असले, तरी यापूर्वी त्यांचेच ज्येष्ठ पुत्र एम. के. अळगिरी हेदेखील राजकारणात आहेत. द्रमुकने केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीला साथ दिली, तेव्हा जून २००९ ते मार्च २०१३ या काळात हे अळगिरी खते व रसायने खात्याचे मंत्री होते, तर कन्या कनिमोळी यादेखील याच काळात संसदेच्या सदस्य होत्या. कनिमोळी यांच्या राजकीय आकांक्षांना ‘दूरसंचार घोटाळय़ा’त त्यांना अटक झाल्यामुळे खीळ बसली. मात्र, त्याआधी दयानिधी मारन हे केंद्रात २००४ ते २००७ पर्यंत मंत्रिपदी होते. दयानिधी मारन हे करुणानिधींच्या भाच्याचे- मुरासोली मारन यांचे पुत्र. मुरासोली मारन यांनीही मामा करुणानिधी यांच्याप्रमाणेच राजकारणात बस्तान बसवले होते, ३६ वर्षे खासदारकी, तीनदा केंद्रीय मंत्रिपदे त्यांनी मिळविली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/category/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BE/page/4/", "date_download": "2018-12-13T14:37:33Z", "digest": "sha1:QVYG33P744PNTH5KKENPMQ3EPCVYZUBR", "length": 17847, "nlines": 208, "source_domain": "mahaenews.com", "title": "क्रिडा | Maha E News Pimpri Chinchwad News Portal - Part 4", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nपाकिस्तानच्या यासीर शाहची गाडी सुस्साट कसोटी क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद\nपाकिस्तानचा फिरकीपटू यासीर शाहने कसोटी क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 बळी घेण्याचा विक्रम यासीरच्या नावावर जमा झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध साम... Read more\nIND vs AUS : नाणेफेकीनंतरचा तो योगायोग पुन्हा जुळून येईल\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना अॅडलेड येथे सुरु आहे. या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय फलंदाजांना या निर्णयाला योग्य न्याय... Read more\n115 वी आगाखान हॉकी स्पर्धा: एसआरपीएफ पुणे, पुणे शहर पोलीस संघांचे विजय\nपुणे- एसआरपीएफ पुणे, पुणे शहर पोलीस संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करताना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने आयोजित 115व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत व... Read more\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: खराब खेळामुळे दिल्लीचा मुंबई विरुद्ध पराभव\nदिल्ली– हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) दिल्ली डायनॅमोजला मध्यंतरास एका गोलच्या आघाडीनंतरही पेनल्टी आणि स्वयंगोल केल्याने मुंबई सिटी एफसीविरुद्ध 2-4 असा पराभव स्विकारावा लागला. मुंब... Read more\nकोहलीला अजूनही शांत ठेवता येते, त्याला वरचढ होऊ देऊ नका- पॉंटींग\nअडलेड- सध्या जबरदस्त लयीत असलेल्या विराट कोहलीवर धावांसाठी झगडण्याची वेळ आणता येऊ शकते, त्याला मोकळीक देऊन त्याचा सर्वोत्तम खेळ करण्याची संधी देऊन फक्त बघत बसू नका असा सल्ला ऑस्ट्रेलिया सर्व... Read more\nसुशांत दबस, श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्ती यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगद्रे मरिन-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा पुणे– मुलींच्या गटात श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्ती हिने तर मुलांच्या गटात सुशांत दबस या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाच... Read more\nऑस्ट्रेलिया विरुद्व भारताचे अग्रस्थान पणाला\nदुबई- भारतीय संघ कसोटी क्रिकेट क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. जर भारतीय संघाला आपले अव्वल स्थान कायम ठेवायचे असेल तर या मालिकेतील किमान एक सामना तरी बरोबरीत सोडवावा लगेल. तर ऑस्ट्रेलिया संघ... Read more\n ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाच्या भावाला अटक\nऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाच्या भावाला दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी अटक केली. दहशतवादी हल्ल्यांच्या ठिकाणांची बनावट यादी केल्याप्रकरणी ख्वाजाच्या भावाला अटक के... Read more\nरणजी क्रिकेट : महाराष्ट्राविरुद्ध सामन्यात सिद्धेश लाड मुंबईचा कर्णधार\nबीसीसीआयच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये मानाचं स्थान असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेत यंदा मुंबईच्या संघाची चांगली सुरुवात झालेली नाहीये. रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी स... Read more\nगिलख्रिस्टने विराटला बसवलं ‘या’ थोर खेळाडूंच्या पंगतीत\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी कसोटीपटू आणि भरवशाचे फलंदाज डीन जोन्स यांनी कोहलीला भडकवू नका, असा सल्ला दिला आहे. तर भारतीय कर्णधार विर... Read more\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nघरात कुकचे काम करते दिशा\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nघरात कुकचे काम करते दिशा\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nफेसबुकवर अश्लिल व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा\n#2Point0Teaser: बहुप्रतिक्षीत ‘2.0’ चित्रपटाचा टीझर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लॉन्च\n“स्कूल चलें हम’ – राज्यभरात शाळा सुरू\nगीता धार्मिक नाही, शैक्षणिक संस्थांमध्ये तिचे वाटप करणे चूक नाही – विनोद तावडे\nहिंदीतून उलगडतेय ज्ञानेश्वरी चे तत्वज्ञान\nडेंग्यू, हिवताप रुग्णांमध्ये घट\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nमहाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\n शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले.\nआला उन्हाळा आता पाणी वाचवा \nपुणे विद्यापीठाने भारतीय इतिहास काँग्रेसचे अधिवेशन पुढे ढकलले\nघरातील कामे न केल्याने बहीण-भावाचा सावत्र आईकडून छळ\nतरुणीवर सामूहिक बलात्कार; वडिलांचा पोलीस ठाण्यातच मृत्यू\nनिधी अभावी “इंडियन हिस्टरी काँग्रेस” ही परिषद रद्द\nपुण्यात रविवारी विजय दिवस रॅलीचे आयोजन\nपिंपळे सौदागरमध्ये तीन हॉटेलला भीषण आग\nबेकायदेशीर पिस्टल दाखवून तरुणाची परिसरात दहशत\n‘तु लग्नाला हो म्हण, नाहीतर तुझ्या आई-वडिलांचे काही खरे नाही’, तरुण अटकेत\n‘तु माझी नाही झालीस, तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही’\nविवाहितेचा छळ ; सासरच्या सहाजणांवर निगडी पोलिसात गुन्हा दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-congress-state-president-ashok-chavan-comment-on-cm-devendra-fadanvis-5973389.html", "date_download": "2018-12-13T13:04:30Z", "digest": "sha1:XMYUU6ZTKGPFSQFFMLNBIRAUW5EZD5IR", "length": 9254, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Congress State President Ashok Chavan Comment on CM Devendra Fadanvis | सदृश परिस्थिती नको, दुष्काळच जाहीर करा; दुष्काळ जाहीर करण्यात सरकारची चालढकल, अशोक चव्हाणांची टीका", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसदृश परिस्थिती नको, दुष्काळच जाहीर करा; दुष्काळ जाहीर करण्यात सरकारची चालढकल, अशोक चव्हाणांची टीका\nसरकार मात्र दुष्काळ जाहीर करण्यात चालढकल करत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप आणि नैराश्याचे वातावरण आहे.\nमुंबई- यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरिपाची पिके वाया गेली आहेत. रब्बीची पेरणीही झाली नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, तरीही सरकार राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे, असे सांगून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केला. तसेच दुष्काळसदृश नको, तर दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nगांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, राज्यभरात शेतकरी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. पण सरकार मात्र दुष्काळ जाहीर करण्यात चालढकल करत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप आणि नैराश्याचे वातावरण आहे. सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. तत्काळ चारा छावण्या व टँकर सुरू करावेत.\nजलयुक्त शिवार योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही राज्यात भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे, हे आता सिद्ध झाले आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.\nभाजप सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, विद्यार्थी, तरुण सरकारवर नाराज आहेत. मराठा, मुस्लिम, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. संपूर्ण महाराष्ट्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे, असे ते म्हणाले.\nआजपासून जनसंघर्ष यात्रा मराठवाड्यात\n24 ऑक्टोबर - तुळजापूर येथून प्रारंभ, औसा, निलंगा, लातूर.\n25 ऑक्टोबर- उदगीर, मुखेड, देगलूर.\n26 ऑक्टोबर- नायगाव, भोकर, नांदेड.\n27 ऑक्टोबर- अर्धापूर, तामसा, हदगाव, कळमनुरी, वसमत.\n29 ऑक्टोबर- परभणी, पाथरी, मंठा.\n30 ऑक्टोबर- जालना, फुलंब्री, सिल्लोड.\n31 ऑक्टोबर- फर्दापूर, कन्नड, गंगापूर.\n1 नोव्हेंबर- अंबाजोगाई, औरंगाबद येथे जाहीर सभेने मराठवाड्यातील जनसंघर्ष यात्रेचा समारोप होईल.\nमनोहर पर्रीकरांचा आज जन्मदिवस..CM बनल्यानंतर झाले होते पत्नीचे निधन, थोरली सून US रिटर्न तर धाकटी फार्मासिस्ट\nसीएम फडणविसांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस, निवडणूक शपथपत्रात माहिती लपविल्याचे आरोप\nईशा अंबानीच्या लग्नात बायको मीरासोबत पोहोचला शाहिद, पत्नीचा लहेंगा पाहून त्यावरुन नजर हटवू शकला नाही, फोटोग्राफर्स समोरही न्याहाळत होता पत्नीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-pm-housing-scheme-54814", "date_download": "2018-12-13T14:19:18Z", "digest": "sha1:HZMDCKA5GTBSO3UVPK2KUYOY2Z256UHB", "length": 14127, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news PM housing scheme पंतप्रधान आवास योजनेची कासवगती | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधान आवास योजनेची कासवगती\nशनिवार, 24 जून 2017\nमुंबई - मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 एप्रिलला राज्यातील पंतप्रधान आवास योजनेची सुरवात करण्यात आली. दोन महिन्यांत म्हाडाच्या विविध मंडळांच्या अखत्यारीत असलेल्या केवळ सात प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत. उर्वरित प्रकल्प विविध मंजुऱ्यांमध्ये अडकले आहेत.\nमुंबई - मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 एप्रिलला राज्यातील पंतप्रधान आवास योजनेची सुरवात करण्यात आली. दोन महिन्यांत म्हाडाच्या विविध मंडळांच्या अखत्यारीत असलेल्या केवळ सात प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत. उर्वरित प्रकल्प विविध मंजुऱ्यांमध्ये अडकले आहेत.\nकेंद्र सरकारने 2022 पर्यंत \"पंतप्रधान आवास योजना - सर्वांसाठी घर' ही योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी म्हाडाच्या सहा विभागांमार्फत राज्यभरात घरे उभारण्यात येणार आहेत. राज्यातील या योजनेची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे झाली; परंतु प्रत्यक्षात या प्रकल्पातील नागपूर, अमरावती आणि पुणे येथील प्रत्येकी दोन प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत. म्हाडाच्या कोकण, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि नागपूर या मंडळांमार्फत राज्यात 42 हजार घरे बांधण्यात येत आहेत. यापैकी सुमारे 32 हजार घरे एकट्या कोकण मंडळाच्या अखत्यारीत आहेत.\nकोकण मंडळामार्फत ठाणे जिल्ह्यात पाच ठिकाणी ही योजना राबवण्यात येत आहे; मात्र या प्रकल्पांसाठी पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेली नाही. प्रकल्प आराखड्यासही मंजुरी नसल्याने या प्रकल्पांचे बांधकाम रखडले आहे. राज्यातील नागपूर, अमरावती, पुणे येथील प्रत्येकी एका प्रकल्पाला पर्यावरण विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. त्यामुळे या प्रकल्पांची कामे सुरू होण्यास आणखी काही दिवस लागतील. कोकण मंडळामार्फत शिरढोण येथे 16 हजार 548, खोणी येथे 8 हजार 810, घोटेघरमध्ये 3808, भंडार्ली येथे 2096 आणि तेथीलच दुसऱ्या प्रकल्पात 848 घरे बांधण्यात येणार आहेत.\nप्रकल्प लवकरच सुरू होतील - बास्टेवाड\nलातूर येथील एका प्रकल्पाचे काम देण्यात आलेल्या विकसकाचे न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. राज्यातील सात प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. आणखी काही प्रकल्पांची कामे काही दिवसांत सुरू होतील. पर्यावरणाची मंजुरी आवश्‍यक असलेले प्रकल्पही लवकरच सुरू होतील, असे म्हाडाचे सचिव डॉ. बी. एन. बास्टेवाड यांनी सांगितले.\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nविदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला\nनागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून...\nमहापालिकेला मिळाले शंभर कोटी\nनागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे...\nबाळंतिणीच्या हाती देणार \"बेबी किट'\nनागपूर - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी योजना सुरू करतानाच प्रसूतीदरम्यान \"शिशू...\nअन्‌ संघ मुख्यालयावर हल्ला..; पोलिसांचे मॉकड्रिल\nनागपूर : महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या वार्तेने मंगळवारी शहरात एकच खळबळ उडाली होती. ज्याला कळले...\nविकासकामांमुळे 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद\nनागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/fight-between-bjp-congress-ncp-inmhaisal-zp-elections-26902", "date_download": "2018-12-13T13:51:21Z", "digest": "sha1:CXUEGJIEV3TZSDQTNSBJN7VHNYDRCUJU", "length": 16331, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fight between BJP, Congress, NCP inMhaisal ZP Elections भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीत तिरंगी सामना | eSakal", "raw_content": "\nभाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीत तिरंगी सामना\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nम्हैसाळ : बेडग गटातून विभाजित झालेल्या म्हैसाळ जि.प. गटासाठी ही पहिली लढत ठरणार आहे. येथे काँग्रेसला कै. केदारराव शिंदे यांची निश्‍चितपणे उणीव भासणार आहे. म्हैसाळवर पकड असणाऱ्या राष्ट्रवादीच्या मनोज शिंदे यांनाही हा गट प्रतिष्ठेचा आहे. येथील स्थानिक राजकारणात आमदार सुरेश खाडे यांचा हस्तक्षेप येथील स्थानिक नेतृत्वाला न रुचणारा असल्याची चर्चा आहे. त्यांचे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक शिंदे म्हैसाळकर यांचे सख्य जगजाहीर आहे. त्यामुळे या गटात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असा तिरंगी सामना रंगणार हे निश्‍चित आहे.\nम्हैसाळ : बेडग गटातून विभाजित झालेल्या म्हैसाळ जि.प. गटासाठी ही पहिली लढत ठरणार आहे. येथे काँग्रेसला कै. केदारराव शिंदे यांची निश्‍चितपणे उणीव भासणार आहे. म्हैसाळवर पकड असणाऱ्या राष्ट्रवादीच्या मनोज शिंदे यांनाही हा गट प्रतिष्ठेचा आहे. येथील स्थानिक राजकारणात आमदार सुरेश खाडे यांचा हस्तक्षेप येथील स्थानिक नेतृत्वाला न रुचणारा असल्याची चर्चा आहे. त्यांचे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक शिंदे म्हैसाळकर यांचे सख्य जगजाहीर आहे. त्यामुळे या गटात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असा तिरंगी सामना रंगणार हे निश्‍चित आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा दोनवेळा या गटात झालेल्या पराभवाचे उट्टे काढणार का याचीच जोरदार चर्चा आहे.\nभाजपमध्ये आमदार खाडे यांच्या इच्छुक समर्थक उमेदवारांस देखील शिंदे समर्थकातून विरोध आहे. म्हैसाळ जि. प. गट ओबीसी महिला, टाकळी पंचायत समिती गण ओबीसी खुला तर म्हैसाळ गण सर्वसाधारण खुला असे आरक्षण आहे.\nम्हैसाळ पं. स. गण खुला झालेने येथे अत्यंत चुरशीच्या लढतीची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीकडे डॉ. कैलास शिंदे, भगवानराव जगताप, भरतेश कबुरे, नरसिंह संगलगे, ग्रा. पं. सदस्य परेश शिंदे आणि मार्केट कमिटीचे माजी उपसभापती कैलाससिंह शिंदे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेसकडून ग्रा. पं. सदस्य दौलतराव शिंदे, पुष्पराज शिंदे इच्छुक आहेत. भाजपाकडून खासदार पाटील समर्थक ग्रा. पं. सदस्य दिलीप पाटील, शिंदे समर्थक नाना कांबळे व आमदार खाडे समर्थक धनंजय कुलकर्णी, तर शिवसेनेकडून अनुप घोरपडे इच्छुक आहेत. टाकळी गणातून राजेंद्र खोबरे, सुभाष हाक्के, जहांगीर जमादार, मन्सूर नदाफ, रमेश नंदीवाले, महादेव गुरव, वसंतराव सुतार व बाळासाहेब वाघमोडे आदी इच्छुक आहेत. म्हैसाळ जि. प. गटासाठी राष्ट्रवादीकडून श्रीमती आलम बुबनाळे, काँग्रेसकडून मिरज पं. स. च्या विद्यमान उपसभापती सौ. जयश्री कबुरे, तर भाजपाकडून विजयनगरच्या सौ. प्राजक्ता कोरे या इच्छुक आहेत. या गटात राष्ट्रवादीचे नेते मनोज शिंदे (म्हैसाळकर) यांची म्हैसाळ ग्रामपंचायतीसह आर्थिक संस्थाच्या माध्यमातून चांगली पकड असून ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांचा भक्कम पाठिंबा आहे. काँग्रेसला कै. केदाराराव शिंदे यांची निश्‍चितपणे उणीव भासणार असून त्यांच्या पत्नी व जि. प. सदस्या श्रीमती अलकादेवी शिंदे म्हैसाळकर यांच्यावर काँग्रेसची भिस्त असणार आहे.\nगावच्या स्थानिक राजकारणात हस्तक्षेप न करण्याच्या बदल्यात आमदारकीला मदत, असा अलिखित करार असताना त्यांचा जि. प. व पं. स. निवडणुकीच्या निमित्ताने मिरज मतदारसंघातील गावाच्या राजकारणात हस्तक्षेप त्यांना परवडणारा नाही. यामुळे येथे शतप्रतिशत भाजपा त्यांना अडचणीचे ठरण्याची शक्‍यता आहे.\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\n#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\nगोव्यात राजकीय हालचालींना वेग\nपणजी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप येथे कोणता पवित्रा घेणार याकडे घटक पक्षांचे तर घटक पक्ष काय करतील याकडे भाजपचे...\n'योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगीतली तर आमचे काम सोपे'\nलखनौ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते....\nबीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे\nबीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची...\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://svkanade.blogspot.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2018-12-13T13:18:33Z", "digest": "sha1:AQ4P2JVCAFSAY2NGXGNQVMKZ2Q3LL6HV", "length": 7247, "nlines": 113, "source_domain": "svkanade.blogspot.com", "title": "विचार सागरातील सुंदर तरंग...: टप्पा (२)", "raw_content": "विचार सागरातील सुंदर तरंग...\nएक आठवड्यापासून बाहेर ढगांचं बेक्कार धुमशान चाललंय. पोट फोडून ओरडतायत, जोशात आकाश कापत अख्या खंडावर पसरतायत. शांत चित्ताने, दुलईत गुरफटून त्यांची मजा बघताना खूप आनंद होतोय. अरे होती एक संध्याकाळ अशीही --- येड्या लोकांबरोबर, तिसर्‍याच देशात, कोपर्‍यातल्या एका शहरात, ठिकठिकाणच्या युवक-युवतींच्या आवाजात आवाज मिसळून झकास गाणी गात होतो. अरे होता एक काळ असाही, जेव्हा दर आठवडा नवीन शहरात जन्म घेत होता; नवीन, बहुरंगी, बहुढंगी पराग-कणांशी भेट घडवत होता. काय योगायोग, अगदी त्याच वेळेस Kerouac चं \"On the road\" हाती होतं. अक्षरश: पाककलेच्या पुस्तकात बघून जेवण बनवावं तसं त्या पुस्तकात बघून आयुष्य जगणं चालू होतं. एक-एक स्वप्न असं पूर्ण होत गेलं की काय मस्त वाटतं जीवनातल्या काही अविस्मरणीय प्रसंगांची ती एक फक्त सुरुवात होती. तेजस्वी स्मरणिकांच्या तरूणरेखा जन्म घेत होत्या....\nगेल्या महिन्यात त्या गाण्याच्या कंपूला \"आच्छा\" म्हटलं. आता नवी सुरुवात\n\"कसं वाटतं हो तेव्हा, जेव्हा तुम्ही लोकांपासून दूर जात असता आणि वेगाने छोट्या होत जाणार्‍या त्यांच्या आकृत्या क्षितिजावर जाता जाता इतस्तत: विखरून अदृश्य होतात तो कदाचित त्या लोकांचा घेतलेला निरोप असतो, हे अवाढव्य भूमंडळ आपल्यावर झेप घेत असतं आणि ह्या चिरंजीवी तारकांच्या साक्षीने आपण पुढच्या येड्या साहसासाठी सज्ज होतो. \" --- Jack Kerouac\n\"टप्पा\" हा संगीत प्रकार ऐकला आहेत कधी\nखिडकीतून डोकं बाहेर काढल्यावर तुफान वार्‍याबरोबर दाही दिशांना उडणार्‍या केसांप्रमाणे \"ब्राउन ची चाल\" जगला आहात कधी\n तू कॅरुऍकवर अजून लिही ना रे. मराठीत आणला पाहिजे त्याला. The only people for me.. वालं त्याचं वाक्य जातच नाही डोक्यातून.\nहो - टप्पे ऐकले आहेत - परवीन सुलतानाचे आणि मालिनी राजूरकरांचा भैरवीतला. कायमच्या नसलेल्या निरोपाला भैरवीचा टप्पा काय चपखल बसतो तो दुवा सांधून दिल्याबद्दल खूप धन्यवाद.\nआणी हो - ब्राऊनची चाल जगते आहे...खिडकीशिवायच , वार्‍यावर सवार होऊन ;) बोलो चालीत चाल, पराग चाल\n\"पराग चाल\" गं, ते एकच सत्य आहे आयुष्यातलं. आपण परत भेटू, तेव्हा माझ्याकडे सांगण्यासारख्या खूप गोष्टी असणारेत.\nआणि केरूआक चं म्हणशील, तर ते एक वाक्य अगदी \"Holy Grail\" झालं आहे.\nलवकरच आपण परत भेटू आणि ह्या अतीव सुंदर \"\nपराग चालीचा\" आढावा घेऊ. मला तुझ्या पराग चालीबद्दल बेक्कार उत्सुकता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-second-time-drought-sowing-rain-59181", "date_download": "2018-12-13T13:47:29Z", "digest": "sha1:V6C7SWVSQHMSGNZ4PRCUJLURVQQROKAA", "length": 12802, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news second time drought sowing by rain पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे सावट | eSakal", "raw_content": "\nपाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे सावट\nगुरुवार, 13 जुलै 2017\nधरण क्षेत्रात मात्र जलसाठा वाढला\nधरण क्षेत्रात मात्र जलसाठा वाढला\nमुंबई - यंदा वेळेवर मॉन्सूनचे आगमन झाले असले तरीही राज्यातील सर्व जिल्ह्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळ जवळ पन्नास टक्‍के इतका कमी पाऊस पडला आहे. मात्र याच कालावधीत सर्व प्रकारच्या जलाशय क्षेत्रांत गेल्या वर्षीच्या तुलनेत दमदार पाऊस पडल्याने धरणातील साठ्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या राज्यात 40 टक्‍क्‍यांच्या आसपास पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, सरकार हवालदिल झाले आहे.\nगेल्या वर्षी जून महिन्यात 421 मि.मी. पाऊस पडला होता. यंदा केवळ 218.5 मि. मी. पाऊस जून महिन्यात पडला आहे. छोटे, मध्यम व मोठ्या प्रकल्पांत गेल्या वर्षी 20.65 टक्‍के पाणी होते. तर यंदा हे प्रमाण 24.41 टक्‍के आहे. जून महिन्यानंतर पाऊस लांबला आहे. लांबलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे सावट उभे राहिले आहे.\nराज्यातील सहा विभागांतील सर्व प्रकारच्या जलाशयांत गेल्या वर्षी याच कालावधीत 20.65 टक्‍के इतका साठा होता. यावेळी तो 24.41 टक्‍के इतका वाढला आहे. याचे कारण म्हणजे प्रकल्पक्षेत्रांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे ही समधानाची बाब आहे. त्यामुळे कोकणातील सर्व प्रकल्पांत जूनअखेर सरासरी 63 टक्‍के जलसाठा आहे.\nमोठे प्रकल्प गेल्या वर्षी या कालावधीत 21.88 टक्‍के भरले होते. तर यंदा 25.55 टक्‍के, मध्यम प्रकल्प गेल्या वर्षी 26.08 टक्‍के तर यंदा 26.97 टक्‍के तर मोठ्या प्रकल्पांत गेल्या वर्षी 10.31 टक्‍के तर यंदा 16.95 टक्‍के साठा होता. गेल्या वर्षी तिन्ही प्रकारच्या प्रकल्पांत 20.65 टक्‍के तर यंदा 24.41 टक्‍के इतका साठा आहे.\nदरम्यान, पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, तर दुबार पेरणीसाठी सरकार आव्हान स्वीकारण्यास सज्ज आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी म्हटले आहे.\nपिंपरी - गेल्या आठ दिवसांपासून शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, पाणीपुरवठ्याबाबत...\nआयुष्यात हवेसे, नकोसे अनेक स्पर्श आपण अनुभवत असतो. अवघे आयुष्य सुगंधी करण्याची ताकद स्पर्शात असते. बहिणीच्या नातवाच्या घनदाट, किंचित कुरळ्या...\nलोकसहभागातून नकट्या बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या...\nजांभिवली धरणातुन पाणी शेतीला मिळणार\nरसायनी (रायगड) - जांभिवली गावाच्या हद्दीत घेरा माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणातून जांभिवली परिसरातील शेतक-यांना रब्बीच्या हंगामातील...\nपैसे मोजा, भरपूर पाणी घ्या\nपुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी...\nकालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान\nपवनी (जि. भंडारा) : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान देऊन सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. यात मैत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-12-13T14:38:20Z", "digest": "sha1:M45UKFFFHXGUSXHWMUGT5A3LR6YLNZSM", "length": 16063, "nlines": 119, "source_domain": "mahaenews.com", "title": "वैद्यकीय प्रवेशोत्सुकांचे तपशील दलालांच्या हाती | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news वैद्यकीय प्रवेशोत्सुकांचे तपशील दलालांच्या हाती\nवैद्यकीय प्रवेशोत्सुकांचे तपशील दलालांच्या हाती\nवीस लाख रुपयांमध्ये निश्चित प्रवेश मिळवून देण्याचे संदेश\nमुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे गुणानुक्रमांक, पालक, विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांक असे सगळे तपशील प्रवेश करणाऱ्या दलालांच्या हाती लागला असून दहा किंवा वीस लाख रुपयांच्या मोबदल्यात नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे लालूच दाखवले जात आहे. प्रवेश करून देणाऱ्या विविध संस्थांच्या जाहिरातवजा संदेशांनी पालक हैराण झाले आहेत.\nराज्यात शासकीय किंवा खासगी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३ हजार ८७५ जागा तर दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या बाराशे जागा यंदा आहेत. मात्र त्यासाठी राज्यातील साधारण सत्तर हजार विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून राबवल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सध्या झाली असून विद्यार्थी दुसऱ्या फेरीच्या प्रतिक्षेत आहेत. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा किती असतील याबाबत संभ्रम असताना प्रवेश करून देणाऱ्या दलालांचा ससेमिरा पालकांमागे लागला आहे.\nप्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तपशील दलालांच्या हाती लागले आहेत. प्रवेश करून देणाऱ्या विविध कंपन्यांचे प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवणारे संदेश पालक आणि विद्यार्थ्यांना येत आहेत. महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्याचा मोबदला म्हणून १० ते २० लाख रुपयांचे देणगी शुल्क असल्याचे या संदेशांमध्ये नमूद करण्यात आले आहे.\nराज्यातील महाविद्यालयांबरोबरच, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक येथील महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची हमी या दलालांकडून दिली जाते. या शिवाय परदेशात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्यात येईल अशा स्वरूपाचे हे संदेश आहेत. विद्यार्थ्यांचे नाव, माहिती, संपर्क क्रमांक असे तपशील या दलालांच्या हाती कसे लागले असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.\nदुसरी प्रवेश यादी जाहीर होण्यापूर्वीच प्रवेशाची हमी देणाऱ्या या संदेशांमुळे पालक अधिकच गोंधळून गेले आहेत. एखाद्या संदेशातील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर येणारे संदेश आणि कॉल्सचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे पालकांनी सांगितले. नियमित प्रवेश फेरीतून प्रवेश मिळणे कसे कठीण आहे हे ऐकवून पालकांना किंवा विद्यार्थ्यांना भरीस पाडण्याचे प्रयत्न या दलालांकडून करण्यात येत आहेत.\nआलेल्या संदेशांमध्ये देण्यात आलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तातडीने बँकेत पैसे भरण्याची सूचना पालकांना देण्यात येते. पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्टातील काही नामांकित खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवून देण्याची हमी या दलालांकडून देण्यात येते. त्यासाठी १५ ते २० लाख रुपये मोबदल्याची मागणी केली जाते. घासाघीस केल्यावर अगदी ४ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर हे दलाल कबूल होतात. मात्र ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्याचे आश्वासन पालकांना देण्यात येत आहे त्यातील अनेक महाविद्यालयांचे शुल्कही ८ ते २० लाख रुपये प्रती वर्षी असे आहे. तेथे दहा ते २० लाख रुपये देणगी शुल्काच्या बदल्यात प्रवेश निश्चित करण्याची हमी हे दलाल देत आहेत.\nव्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश करण्याची हमी देण्याबरोबरच दुसऱ्या प्रवेश यादीतही प्रवेश निश्चित करण्याची लालूच हे दलाल पालकांना दाखवत आहेत. या सगळ्या प्रकारात विद्यार्थी फशी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालकांना आलेल्या काही संदेशांमधील नावामागे डॉक्टर लावण्यात आले आहे. त्यामुळेही फसगत होण्याचा धोका अधिक वाढला आहे.\nदुसरी प्रवेश फेरी १२ ऑगस्टपासून\nअधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्याच्या निर्णयावरून पहिल्या प्रवेश फेरीबाबत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अखिल भारतीय कोटय़ातील प्रवेश प्रकियेनंतर दुसरी फेरी घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार आता १२ ऑगस्ट रोजी दुसरी प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी १८ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. पहिल्या समुपदेशन फेरीसाठी (मॉप अप राऊंड) २१ ऑगस्ट रोजी यादी जाहीर करण्यात येणार आहे.\nगणेशोत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल स्मशानात जावे : उद्धव ठाकरे\n‘उसासाठी सूक्ष्मसिंचन न राबवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई’\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/nawazuddin-siddiqui-speech-in-marathi-on-thackeray-movie-teaser-launch-117122200003_1.html", "date_download": "2018-12-13T14:13:01Z", "digest": "sha1:KP42HWN5I7J6ILEE23FPB2MHBVGVVWZX", "length": 7640, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकचा टीझर लाँच (watch teaser) | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकचा टीझर लाँच (watch teaser)\nदिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकचा टीझर गुरुवारी लाँच करण्यात आला. हा टीझर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत लाँच केला गेला.\nया सिनेमात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारणार आहे. नवाजुद्दीन एका दुसऱ्या सिनेमाच्या शुटींगसाठी भारताबाहेर असल्यानं तो या टीझर लाँचिंगला उपस्थित राहू शकला नाही. पण यावेळी त्याच्या एका छोटेखानी भाषणाचा व्हिडीओ दाखवण्यात आला. यावेळी तो थेट मराठीतच बोलला.\nप्रियंका चोप्राला मिळत नाही MR.Right\nमिलिंद सोमन-अंकिता कोनवारला लग्नबंधनात अडकणार\n'टायगर जिंदा है' चे तिकीट महाग\nपहिल्याच दिवशी‘टायगर जिंदा है’चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग हाऊसफुल्ल\nयावर अधिक वाचा :\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nदुबई गाजवणार अवधूत,श्रेयसचा मराठी 'जल्लोष'\nअवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट \"जल्लोष २०१८\". याच महिन्यात ...\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\nराधिका आपटे मॅजिकल आहे, अशा शब्दात अेरिकेन अभिनेत्री स्टॅना कॅटिकने राधिकाचे कौतुक केले ...\n‘बधाई हो’बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट\nआयुषमान खुरानाचा‘बधाई हो’सलग आठ आठवडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. कोणतीही ...\nयंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान पिफचे आयोजन\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीची दखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/arrest-bhide-ekbote-for-the-violence-against-dalits-prakash-ambedkar-118010300014_1.html", "date_download": "2018-12-13T14:16:25Z", "digest": "sha1:YQQDHKNQJJELKINHWRMXIHSQYKJCZLNK", "length": 13629, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेवर गुन्हे दाखल करा: प्रकाश आंबेडकर | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेवर गुन्हे दाखल करा: प्रकाश आंबेडकर\nभीमा कोरेगाव प्रकरणात प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहेत.\nमुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनवर जसे गुन्हे दाखल झाले होते, तसेच गुन्हे संभाजी भिडे व\nदाखल करा मागणी भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर म्हणतात की याकूब मेमन प्रत्यक्ष बॉम्बस्फोटात सहभागी नव्हता मात्र\nत्याने त्यासाठी पूर्ण मदत केली होती. जसे तेथे घडले तोच प्रकार भिडे आणि एकबोटेंनी केला आहे .\nम्हणजेच त्यांचं ही कृत्य दहशतवादाप्रमाणेच आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.\nसोबत भीमा कोरेगावमध्ये कोणी हिंसाचार घडवला ते सर्व मुख्यमंत्र्यांना माहित आहे असे आंबेडकर यांनी सांगितले आणि पुढे म्हणाले की लोकांनी त्यांचे त्यांचे धर्म पाळावे, तुम्ही सांगाल तो धर्म असं चालणार नाही. राज्याला धर्म असू नये. आजच्या बंदमध्ये इच्छेने सहभागी व्हा, कोणावरही जबरदस्ती करु नये. आंदोलकांनी संयम ठेवा, जबरदस्ती नको, शांततेने बंद पाळला जावा, असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं आहे.\nया संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत त्याचं स्वागत आहे आम्ही करतो मात्र चौकशी समितीच्या अध्यक्षस्थानी मागसवर्गीय न्यायाधीश नको. त्यामुळे सवर्णांवर अन्यायाची भावना होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.\nभीमा कोरेगाव - लोकसभेत सरकारला कॉंग्रेसने घेरले\nसाई चरणी 14 कोटीचे दान जमा\nउघड्यावर शौच करताना पकडले तर 500 रुपये दंड\nमराठवाडा विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या\nमहाराष्ट्र बंद LIVE UPDATE\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोघातील भांडणातून पुण्यातील गंज पेठेत जाळल्या दुचाकी गाड्या\nपुण्यात पुन्हा दुचाकी जळीत कांड झाले असून,दोघांमधील वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या ...\nसतत जाड म्हणून पत्नीचा छळ, नवरयावर दाखल झाला गुन्हा\nबीकेसीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह आई वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी झाला होता. हा ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-transgender-kaci-sullivan-gave-birth-a-baby-5978823.html", "date_download": "2018-12-13T13:09:33Z", "digest": "sha1:DSLB4CGM7KIZIRN3YTN6OTYMCBY2HNSM", "length": 7480, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Transgender Kaci Sullivan Gave Birth A Baby | 30 वर्षीय ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला गोंडस बाळाला जन्म, कॅसी आधी होता किन्नर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n30 वर्षीय ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला गोंडस बाळाला जन्म, कॅसी आधी होता किन्नर\nट्रान्सजेंडर असल्याने कॅसीच्या प्रेग्नेंसीची अनेकांनी थट्टा केली.\nमुंबई- 30 वर्षीय कॅसी सुलिवानने मुलाला एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने त्याच्या मुलाचे नाव फिनिक्स असे ठेवले आहे. कॅसीने एका सर्जरीद्वारे मुलाला जन्म दिला आहे. यासाठी त्याने जवळपास सात दिवस प्रसुतीवेदना सहन केल्या होत्या.\nडिलिव्हरीनंतर फार खुश होता कॅसी...\nट्रान्सजेंडर असल्याने कॅसीच्या प्रेग्नेंसीची अनेकांनी थट्टा केली. रस्त्यावर भेटणारे लोक त्याच्या बेबी बंपला पाहून त्याची मस्करी करत होते. कॅसीने सांगितले की, डिलिव्हरीनंतर फिनिक्सचा आवाज ऐकला, तेव्हाचा तो क्षण शब्दात सांगणे फार कठीण आहे. प्रेग्नेंसीवर लोकांची प्रतिक्रिया ऐकून फार वाईट वाटल्याचेही तो म्हणाला. परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष केले.\nप्रेग्नेंसीबद्दल काय म्हणतो कॅसी..\nकॅसीने सांगितले की, मुलांना जन्म देण्याचा अधिकार केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही आहे. पुरुष असतानाही मी प्रसुती वेदना सोसल्या. सकाळचा थकवा या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. कॅसीने डिलिव्हरीचे फोटोज् आणि व्हिडिओज् फेसबुक आणि युट्युब चॅनलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. याद्वारे दुसरे ट्रान्सजेंडरही त्यांच्या स्वतःच्या मुलांचा विचार करु शकतील.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... कॅसीचे काही खास PHOTOS...\n​ईशा अंबानी-आनंद पिरामल यांचा शाही विवाह; भावांनी घोड्यावर बसून केले वऱ्हाडाचे स्वागत\nप्लॅटिनम ज्युबलीनिमित्त महार रेजिमेंटच्या वीरांचा होणार सन्मान, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची असेल उपस्थिती\nसारा अली खानच्या गाण्यावर एका विदेशी मुलीने केला जबरदस्त डान्स, अॅक्ट्रेसला टक्कर देत आहे ही चिमुरडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-electricity-confuse-electricity-theft-leakage-62391", "date_download": "2018-12-13T14:18:30Z", "digest": "sha1:VBDRNCCR5HQF2PL2RKIQGKHFWGMI3FM4", "length": 14954, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news electricity confuse by electricity theft & leakage वीजचोरी, गळतीने महावितरण हैराण | eSakal", "raw_content": "\nवीजचोरी, गळतीने महावितरण हैराण\nबुधवार, 26 जुलै 2017\nवीजवापर अन्‌ वसुलीचा हिशेब जुळता जुळेना\nऔरंगाबाद - महावितरणला वीज गळतीने त्रस्त केले आहे. गेल्या तीन महिन्यांत वीज गळती आणि वीजचोरीने ७९ कोटी ४३ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा कमी करण्यासाठी महावितरणने ठोस पावले उचलली असल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nवीजवापर अन्‌ वसुलीचा हिशेब जुळता जुळेना\nऔरंगाबाद - महावितरणला वीज गळतीने त्रस्त केले आहे. गेल्या तीन महिन्यांत वीज गळती आणि वीजचोरीने ७९ कोटी ४३ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा कमी करण्यासाठी महावितरणने ठोस पावले उचलली असल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nमहावितरणच्या औरंगाबाद परिमंडळात औरंगाबाद व जालना जिल्ह्याचा सामावेश आहे. या दोन्ही जिल्ह्यांत वीजचोरीचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल ते जूनदरम्यान दोन्ही जिल्ह्यांतील ग्राहकांनी ४७५.८१ दशलक्ष युनिटचा वापर केला. मात्र, त्या बदल्यात केवळ ३१६.९४ दशलक्ष युनिटचे वीजबिल महावितरणला मिळाले आहे. म्हणजे १५८.८७ दशलक्ष युनिटची वीज गळती व चोरी झाली आहे. यामुळे ७.४३ लाख रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. दोन्ही शहरांत ३० ते ४० टक्के वीज गळतीचे प्रमाण आहे.\nआकडे टाकून वीज वापरणे, मीटरमध्ये फेरफार करणे, रिमोट कंट्रोलचा वापर करणे अशा प्रकारांनी महावितरण त्रस्त झाली आहे. मीटर रिमोट कंट्रोलद्वारे हाताळणे, मीटरमध्ये फेरफार करणे, मीटर बायपास करणे हे काम करून देण्यासाठी काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या विरोधात थेट मोहीम सुरू केल्याने गेल्या तीन महिन्यांत दोन हजार ८४३ चोऱ्या पकडण्यात आल्या असून, २७२ वीजचोरांच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nघरगुती व व्यापारी, औद्योगिक वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढली आहे. मार्चपर्यंत असलेल्या १८२.४५ कोटी रुपयांच्या थकबाकीत जूनअखेर २३४.३४ कोटी रुपयांची थकबाकी वाढली. म्हणजे तीन महिन्यांत ५१.८९ कोटी रुपयांची निव्वळ थकबाकी वाढली आहे. अधिकाधिक वसुली करण्याच्या उद्देशाने बिल दुरुस्तीसाठी प्रत्येक सोमवारी मेळावे घेण्यात येत आहेत. गेल्या दोन मेळाव्यांत ९२९ बिल दुरुस्तीच्या तक्रारी महावितरणकडे आल्या होत्या. त्यापैकी ६०५ तक्रारींचे निरसन करण्यात आले असून, उर्वरित ३२४ तक्रारींचे निवारण करण्यात येत असल्याचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.\nतीन महिन्यांत ७९ कोटी रुपयांचा तोटा\nयुद्धपातळीवर चोरी रोखण्याची मोहीम\nवसुलीसाठी यंत्रणा लागली कामाला\nशहरात १८ कोटींचा तोटा\nऔरंगाबाद शहरातही वीजचोरीचे प्रमाण वाढले आहे. विभाग क्रमांक एकमध्ये २२.९२ मिलियन युनिटची चोरी होत असल्याने ११ कोटी ४६ लाख रुपयांचा फटका बसला आहे. विभाग क्रमांक दोनमध्ये १४.८७ मिलियन युनिट म्हणजे सात कोटी ४४ लाख रुपयांची वीजचोरी होत असल्याने महावितरणसमोर आव्हान निर्माण झाले आहे.\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nई-निविदांचा कालावधी कमी करणार\nमुंबई - राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाई काळातच संबंधित कामे पूर्ण...\nटिटवाळ्याच्या डोंगरांवर भूमाफियांची नजर\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा...\n#अग्नितांडव : आगीचे कारण अनिश्‍चित\nपुणे - महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीचे निश्‍चित कारण सांगता येत नाही, असा अहवाल...\nदुष्काळी भागात चारा छावण्या - चंद्रकांत पाटील\nमुंबई - 'राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-snehal-mandhare-indian-archery-team-61038", "date_download": "2018-12-13T13:36:00Z", "digest": "sha1:JSGF6STO7FEPFEUJ5UDPKXYGR5QSH2V7", "length": 11814, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news snehal mandhare in indian archery team साताऱ्याची स्नेहल भारतीय तिरंदाजी संघात | eSakal", "raw_content": "\nसाताऱ्याची स्नेहल भारतीय तिरंदाजी संघात\nगुरुवार, 20 जुलै 2017\nमुंबई - साताऱ्याच्या स्नेहल मांढरेने विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंडच्या वरिष्ठ संघातील स्थान कायम राखताना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांना पराजित केले. बर्लिन येथील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी हा संघ जाहीर झाला आहे.\nमुंबई - साताऱ्याच्या स्नेहल मांढरेने विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंडच्या वरिष्ठ संघातील स्थान कायम राखताना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांना पराजित केले. बर्लिन येथील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी हा संघ जाहीर झाला आहे.\nकम्पाऊंड संघाची निवड चाचणी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सोनीपत येथील केंद्रात झाली. त्यातील चाचणीत स्नेहलने दुसऱ्या क्रमांकाने स्थान मिळविले. सातारा जिल्ह्यातील पाचवडची असलेल्या स्नेहल विष्णू मांढरेने गतवर्षी विश्‍वकरंडक स्पर्धेत पदक जिंकलेली प्रभज्योत कौर, आशियाई स्पर्धा पदक विजेती त्रिशा देव, नुकत्याच आशिया कपमध्ये सुवर्णपदक जिंकलेली खूषबू दयाल, जयलक्ष्मी सारीकोंडा तसेच दिव्या दयाल यांना हरवण्याचा पराक्रम केला होता. स्नेहल यंदाच्या तिसऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात आली आहे. पहिल्या दोन स्पर्धात सांघिक ब्राँझ थोडक्‍यात हुकले होते, यावेळी ते मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. या स्पर्धेतील अनुभवाचा मला जागतिक विद्यापीठ स्पर्धेतही फायदा होईल, असे तिने सांगितले.\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\nHockey World Cup 2018 : भारताचा सलामीला विजयी पंच\nमुंबई-भुवनेश्‍वर : भारतीय संघाने विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीच्यावेळी सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या पाठिराख्यांना विजयाची भेट दिली....\n'या' कारणामुळे पोवारांनी मितालीला वगळले...\nमुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच...\nभारताला पहिल्यावहिल्या \"ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले....\nभारतीय हॉकी संघाचा ‘आवाजी’ सराव\nमुंबई - विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेच्यावेळी भारतीय संघास जोरदार प्रोत्साहन लाभणार हे नक्की आहे. ओडिशातील हॉकी प्रेमी आपल्या संघास सातत्याने जोरजोरात...\nकारकीर्द उद्‌ध्वस्त केली - मिताली राज\nनवी दिल्ली - भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजने अखेर मौन सोडले आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांच्यासह प्रशिक्षक रमेश पोवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/maratih-natak-chintan-117121300014_1.html", "date_download": "2018-12-13T12:53:59Z", "digest": "sha1:IM2G63PPYZDQIF64RU5JWWSF7TCBLRDO", "length": 13024, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "“थिएटर ऑफ रेलेवन्स”नाट्यदर्शनाचा २५ वर्षपूर्ती सोहळा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n“थिएटर ऑफ रेलेवन्स”नाट्यदर्शनाचा २५ वर्षपूर्ती सोहळा\nकाळाला चिंतनाने गढले आणि रचले जाते. ‘चिंतन’हे आपल्या अंतरंगातून सृजित होते आणि वैश्विक क्षितिजांना पार करून विश्वात जीवित राहते. कलात्मक चिंतनात मानवातील विष पिण्याची क्षमता आहे. १९९० नंतरचा काळ हा संपूर्ण जगासाठी “अर्थहीन”होण्याचा काळ आहे , हा एकाधिकार आणि वर्चस्ववादाचा काळ आहे. विज्ञानाच्या सिद्धांतांचा तंत्रज्ञाना पुरता सीमित होण्याचा आणि खरेदी-विक्रीचा काळ आहे. मीडियाचा जनतेऐवजी सत्तेची चाकरी करण्याचा काळ आहे. अशावेळेस जनतेला त्यांच्या मुद्यांसाठी \"चिंतन”आणि एका विचार मंचाची आवश्यकता आहे. १२ ऑगस्ट १९९२ पासून “थियेटर ऑफ रेलेवंस”रंग सिद्धांत जनतेसाठी 'जन चिंतन मंच 'म्हणून उदयास आला आणि १२ ऑगस्ट २०१७ रोजी आपल्या रंग दर्शन यात्रेची २५ वर्षे पूर्ण केली. या २५ वर्षात “थियेटर ऑफ रेलेव्हन्स”नाट्य दर्शनाने, रस्ते, चौक, गावे, आदीवासी पाडे आणि शहरांतून आपली वैश्विक उड्डाण भरून आपली जागतिक स्वीकृती मिळवली आहे\n‘थिएटर ऑफ रेलेवंस’चे सिद्धांत\n१) ‘थिएटर ऑफ रेलेवंस’हा एक असा रंगमंच आहे, ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि अधिक उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.\n२) कला ही कलेसाठी नसून समाजाप्रती स्वतःची जबाबदारी स्वीकारेल. लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनेल.\n३) जे मानवी गरजा भागवेल आणि अभिव्यक्तीचे एक माध्यम\n४) जे स्वतःचा बदलाचे माध्यम म्हणून शोध घेईल. स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे नेईल.\n५) जे मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे माध्यम वा पद्धती बनेल.\n( रंग चिंतक –“थिएटर ऑफ़ रेलेवंस”चे निर्माता व प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज यांनी १२ ऑगस्ट ११९२ साली ”थिएटर ऑफ रेलेवंस”चा निर्माण केला आणि तेव्हापासून “थिएटर ऑफ रेलेवंस”नाट्य दर्शनाचा अभ्यास आणि क्रियान्वन भारत आणि जागतिक स्तरावर होत आहे.)\nआज विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या विनाश काळात, मानवाचे मानवी असणे हे आव्हान झाले आहे. नाटक “गर्भ”, “अनहद नाद – Unheard Sounds of universe” आणि “न्याय के भंवर में भंवरी” या नाटकांच्या माध्यमातुन आपणांस आपल्या आंतील मानवाचा आवाज ऐकवण्यासाठी, पनवेल मध्ये १८, १९ आणि २० डिसेंबर २०१७ रोजी तीन दिवसीय 'नाट्य उत्सव' साजरा करण्याचे आयोजन केले आहे . आपल्या अर्थपूर्ण आणि सृजनात्मक, रचनात्मक सहभागाची अपेक्षा आहे . कारण “थियेटर ऑफ रेलेवंस” रंग सिद्धांतानुसार ,’प्रेक्षक’ हा पहिला आणि सशक्त रंगकर्मी आहेत.\nमंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित आणि अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के अभिनीत प्रसिद्ध नाटक,“गर्भ” आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिव्हर्स आणि प्रसिद्ध अभिनेत्री बबली रावत अभिनीत नाटक “न्याय के भंवर में भंवरी” नाटकांची प्रस्तुती वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल. येथे अनुक्रमे १८ डिसेंबर २०१७ ला रात्रौ ८.३० वा , १९\nडिसेंबर २०१७ ला सायं. ५.०० वा. आणि 20 डिसेंबर\nरात्रौ ८.३० वाजता होईल.\n'प्रभो शिवाजी राजा' या अॅनिमेशनपटातून दिसणार महाराजांचे शिवचरित्र\nकवी गुरु ठाकूर यांनी प्रथमच केले 'जराशी जराशी' गाण्याचे लाँच\nप्रिया,अभय आणि 'गच्ची' ची तिकडी वायरल\nसोशल मीडियावर नेहाचा जलवा\nसध्या मी बॉलीवूड सिनेमे पाहात नाही\nयावर अधिक वाचा :\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nदुबई गाजवणार अवधूत,श्रेयसचा मराठी 'जल्लोष'\nअवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट \"जल्लोष २०१८\". याच महिन्यात ...\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\nराधिका आपटे मॅजिकल आहे, अशा शब्दात अेरिकेन अभिनेत्री स्टॅना कॅटिकने राधिकाचे कौतुक केले ...\n‘बधाई हो’बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट\nआयुषमान खुरानाचा‘बधाई हो’सलग आठ आठवडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. कोणतीही ...\nयंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान पिफचे आयोजन\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीची दखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/5797-rani-fadakti-lakho-zende-%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8B-%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-12-13T14:51:30Z", "digest": "sha1:HWZO4LUE7XS4H4RTIV6PBN5NM3S3EWH5", "length": 7894, "nlines": 129, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Rani Fadakti Lakho Zende / रणी फडकती लाखो झेंडे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nरणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा\nविजयश्रीला श्रीविष्णूपरी भगवा झेंडा एकचि हा ॥ध्रु॥\nशिवरायाच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाचि\nदर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची\nतलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता\nपाश पटापट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा\nलीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी\nअखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई\nराम रणांगणी मग दावी ॥१॥\nकधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला\nकृष्णकारणी क्षणही न कधि धर्माचा हा ध्वज दिसला\nचोच मारण्या परव्रणावर काकापरि नच फडफडला\nजणू जटायू रावणमार्गी उलट रणांगणि हा दिसला\nपरलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे\nश्वासाश्वासासह सत्याचे संचरती जगती वारे\nमलिन मृत्तिका लव न धरी\nनगराजाचा गर्व हरी ॥२॥\nमुरारबाजी करि कारंजी पुरंदरावर हृदयाची\nसुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची\nसंभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी\nअमर तयाच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी\nखंडोजी कुर्वंडी कन्याप्रेमे प्रभुचरणावरुनी\nस्वामिभक्तिचे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी\nमूर्तिमंत हा हरि नाचे ॥३॥\nस्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतिव्रता\nसौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता\nरमामाधवासवे पोचता गगनांतरि जळत्या ज्योती\nचिन्मंगल ही चिता झळकते या भगव्या झेंड्यावरती\nनसून असणे, मरून जगणे राख हो्उनी पालवणे\nजिवाभावाच्या जादूच्या या ध्वजराजाला हे लेणे\nमोहाची क्षणी गाठ तुटे\nधुके फिटे नवविश्व उठे ॥४॥\nह्या झेंड्याचे हे आवाहन ’हरहर महादेव’ बोला\nउठा हिंदुनो अंधारावर घाव निशाणीचा घाला\nवीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती\nटक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती\nझंजावाता पोटी येउन पान हलेना हाताने\nकलंक असला धुवुन काढणे शिवरायाच्या राष्ट्राने\nकर्तृत्वाचा द्या हात ॥५॥\nशिवशक्ती संगम सांघिक पद्यपुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) के पश्चिम महाराष्ट्र प्रांत की ओर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/11/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-13T13:49:40Z", "digest": "sha1:E7PYAF7X3DYWGRVSAP6HXYCKEOYC2I2J", "length": 8613, "nlines": 129, "source_domain": "putoweb.in", "title": "पाकिस्तान मधील एका व्यक्तीला 38 मुले, तिघात मिळून 110", "raw_content": "\nपाकिस्तान मधील एका व्यक्तीला 38 मुले, तिघात मिळून 110\nपाकिस्तान मध्ये एका व्यक्तीला 38 मुले असून, अजून दोन व्यक्तींना प्रत्येकी 36 मुले आहेत, या तीन जणांच्या मुलांची संख्या धरल्यास 110 होते, 19 वर्षानंतर झालेल्या पाकिस्तानी जनगणनेत हे आश्चर्य समोर आले असून या बद्दल हे इसम खूप समाधानी आहेत.\n“मुले ही उपरवाल्याची देण आहे, आणि ती नैसर्गिक प्रक्रिया थांबवणारा मी कोण” असे यांचे म्हणणे आहे.\n19 वर्षांनंतर पाकिस्तान मध्ये जनगणना झाली ज्याचा अहवाल जुलै मध्ये येण्याची शक्यता आहे, 1998 मधे पाकिस्तान ची लोकसंख्या 13.5 कोटी होती ती आता 20 कोटी झाली आहे सरकारी आकडेवारी आणि जागतिक बँक अनुसार पाकिस्तान हा दक्षिण आशिया मधील सर्वाधिक जन्मदर असणंरा देश आहे. त्या आकडेवारी नुसार सरासरी पाकिस्तान मधील प्रत्येक स्त्री ला 3 मुले आहेत.\nबलुचिस्तान मधील जान मोहम्मद यांना 38 मुले आहेत, आणि चौथे लग्न करायचे आपले स्वप्न ही त्यांनी बोलून दाखवले, पाकिस्तानची लोकसंख्या जेवढी जास्त तेवढे शत्रू आपल्याला घाबरतील असा युक्तिवाद ही त्यांनी केला आहे.\nएका मैत्रिणीचा आणि तिच्या काकांचा फेसबुक वरील फोटोचा किस्सा. →\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\n​तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर\n18+ ओन्ली... हा फोटो पाहून आधी मी बिथरलोच\nआपल्या जाहिरातींनी मला काय शिकवले\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nTanmay on या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवा…\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे 04/05/2018\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे 03/05/2018\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nTanmay on या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवा…\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/future-soldiers-patriotism-red-ribbons-16882", "date_download": "2018-12-13T14:26:31Z", "digest": "sha1:MINGZILVMPP3WYWGULDZ3N25X2RZFRTD", "length": 16081, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Future soldiers patriotism red ribbons भावी जवानांची देशभक्ती \"लाल फितीत' | eSakal", "raw_content": "\nभावी जवानांची देशभक्ती \"लाल फितीत'\nसंजय मिस्कीन - सकाळ न्यूज नेटवर्क\nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nमुंबई - भारत-पाक सीमेवर अत्यंत संवेदनशील वातावरण असतानाही निमलष्करी दलात सहभागी होऊन देशसेवा करण्याची धमक दाखवणाऱ्या युवकांच्या अपेक्षांना सरकार कारभाराची \"लाल फित' अडथळा ठरली आहे. दीड वर्षापूर्वी केंद्रीय भरती आयोगाने (एसएससी) परीक्षा घेऊनही अद्याप अंतिम निवड यादी जाहीर झाली नसल्याने जवान म्हणून भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या महाराष्ट्रातल्या तब्बल 60 हजार युवकांमध्ये अस्वस्थता आहे. केंद्र सरकारने या परीक्षांचा निकाल तातडीने जाहीर करावा, यासाठी राज्यात काही ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयांसमोर उपोषण करण्याचाही इशारा दिला आहे.\nमुंबई - भारत-पाक सीमेवर अत्यंत संवेदनशील वातावरण असतानाही निमलष्करी दलात सहभागी होऊन देशसेवा करण्याची धमक दाखवणाऱ्या युवकांच्या अपेक्षांना सरकार कारभाराची \"लाल फित' अडथळा ठरली आहे. दीड वर्षापूर्वी केंद्रीय भरती आयोगाने (एसएससी) परीक्षा घेऊनही अद्याप अंतिम निवड यादी जाहीर झाली नसल्याने जवान म्हणून भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या महाराष्ट्रातल्या तब्बल 60 हजार युवकांमध्ये अस्वस्थता आहे. केंद्र सरकारने या परीक्षांचा निकाल तातडीने जाहीर करावा, यासाठी राज्यात काही ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयांसमोर उपोषण करण्याचाही इशारा दिला आहे.\nदेशभरात निमलष्करी दलाच्या 62 हजार 390 रिक्‍त पदांसाठी 4 ऑक्‍टोबर 2015 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्याअगोदर मे-जून 2015 मध्ये देशभरात या युवकांची शारीरिक चाचणी घेतली होती. महाराष्ट्रात एकूण चार हजार पदांचा कोटा ठेवण्यात आला होता. त्यासाठी तब्बल 60 हजार युवकांनी शारीरिक चाचणी उत्तीर्ण करत लेखी परीक्षा दिली होती. त्यानंतर या युवकांची यंदा जून महिन्यात वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली. मात्र, आतापर्यंत अंतिम निवड यादीच जाहीर झाली नसल्याने या युवकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.\nनिमलष्करी दलात सहभागी होण्याची इच्छा असलेले युवक वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच शारीरिक व बौद्धिक तयारी करतात. देशाच्या लष्करात सहभागी होण्याची तयारी व कष्ट घेऊनही सरकारी लाल फितीचा त्यांना फटका बसत असल्याचे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. निमलष्करी दलात सहभागी होण्यासाठी मराठा, डोग्रा व जाट समाजाला विशेष आरक्षण व सवलत दिली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातून मराठा समाजाचे हजारो युवक या भरती प्रक्रियेत सहभागी होत असतात. इतर कोणत्याही क्षेत्रात आरक्षण नसल्याने मराठा युवक निमलष्करी दलाची संधी घेतात. मात्र, दीड वर्षापासून या भरती प्रक्रियेचा निकालच अधांतरी असल्याने या युवकांना आश्‍चर्य वाटत आहे.\n\"वन रॅंक वन पेन्शन' यासाठी देशभरात जवानांनी तीव्र आंदोलन केले. त्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील चकमकीत महाराष्ट्रातील कित्येक जवान हुतात्मा झाले. तरीही देशसेवेची प्रबळ इच्छा असलेल्या युवकांनी सर्व तयारी व सोपस्कार पूर्ण करूनही संधी मिळत नसल्याने त्यांनी उपोषणाला बसण्याची तयारी सुरू केली आहे.\nदेशसेवेसाठी महाराष्ट्रातल्या युवकांनी मागील पाच सात वर्षांपासून तयारी केलेली असते. निमलष्करी दलात त्यांना संधी मिळावी, यासाठी अहोरात्र ते शारीरिक कष्ट घेत असतात. मात्र, परीक्षेचा अंतिम निकाल लागत नसल्याने मी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 7 डिसेंबरपासून उपोषणास बसणार आहे.\nप्रताप देशमुख, (संचालक), वीर भगतसिंह ऍकॅडमी\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nएटीएमला दरवाजा लावण्यासाठी मुहूर्त कधी\nपुणे : शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती मंडळाजवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे. परंतु, या एटीएमला दरवाजाच ऩाही. त्यामुळे...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nगोव्यात राजकीय हालचालींना वेग\nपणजी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप येथे कोणता पवित्रा घेणार याकडे घटक पक्षांचे तर घटक पक्ष काय करतील याकडे भाजपचे...\nरस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसचा विरोध\nपणजी : झुआरी नदीवरील आठ पदरी पूल आणि फ्लायओवरच्या बांधकामासाठी कुठ्ठाळी ते वेर्णा रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसने विरोध केला आहे. भाववाढीमुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mowgli-dam-british-day-129751", "date_download": "2018-12-13T14:22:20Z", "digest": "sha1:FH5IXO5MDNNFHFAMOLTNNI2KG5ODI25A", "length": 14076, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mowgli dam in British day ब्रिटिशकालीन मोगली धरणाच्या झडपा उघडल्या | eSakal", "raw_content": "\nब्रिटिशकालीन मोगली धरणाच्या झडपा उघडल्या\nबुधवार, 11 जुलै 2018\nतुर्भे - दिघा परिसरातील इलठण पाडा येथील रेल्वेचे ब्रिटिशकालीन मोगली धरण भरल्यामुळे त्याच्या तीन झडपा उघडल्या आहेत. त्यामुळे पंढरीनगर, विष्णूनगर, कन्हैयानगर, सुभाषनगर आणि इलठण पाडा परिसरातील झोपडपट्ट्यांना पुराचा धोका निर्माण झाला असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nतुर्भे - दिघा परिसरातील इलठण पाडा येथील रेल्वेचे ब्रिटिशकालीन मोगली धरण भरल्यामुळे त्याच्या तीन झडपा उघडल्या आहेत. त्यामुळे पंढरीनगर, विष्णूनगर, कन्हैयानगर, सुभाषनगर आणि इलठण पाडा परिसरातील झोपडपट्ट्यांना पुराचा धोका निर्माण झाला असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nरेल्वेच्या मालकीचे मोगली धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी माजी खासदार संजीव गणेश नाईक यांनी केली आहे; परंतु रेल्वेने त्याकडे लक्ष दिलेले नाही. दिघा येथील हे धरण १६० वर्षांपूर्वीचे आहे. या धरणाच्या देखभाल-दुरुस्तीकडे आणि सुरक्षेकडे रेल्वेने दुर्लक्ष केल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळा आल्यानंतर या धरण क्षेत्रातील नागरिक भीतीच्या छायेत वावरतात. काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे धरण भरून वाहत असल्याने रेल्वेने त्याच्या तीन झडपा उघडल्या आहेत. त्यामुळे त्याचे पाणी घरात शिरत असल्याने हजारो झोपडीवासीय हवालदिल झाले आहेत.या धरणाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे त्याच्या भिंतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले असल्याचे सांगून रेल्वेने त्याची दुरुस्ती आणि हस्तांतरणावर पडदा टाकला आहे. पावसाळ्यात धरण परिसरात अनुचित घटना घडू नये म्हणून रबाळे एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांनी तेथे जाण्यास मनाई करणारा व दक्षता घेण्याचा फलक लावून हात झटकले आहेत. तेव्हा येथे सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nरेल्वेच्या मालकीच्या धरणाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले आहे. पाऊस सुरू झाल्यापासून धरणाला तडे गेल्याचे संदेश व्हायरला होत आहेत; परंतु या धरणाच्या भिंतीला कोणत्याही प्रकारचे तडे गेलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये.\n- सुनील उडसी, मुख्य संपर्क अधिकारी, रेल्वे मुंबई परिमंडळ\n‘धरण उशाला, आहे तरी कशाला’ अशी स्थिती या धरणाची झाली आहे. नागरिकांसाठी या धरणाचा वापर व्हावा म्हणून ते महापालिकेकडे हस्तांतरित करा, अशी मागणी रेल्वेकडे केली आहे. पावसामुळे धरण परिसरातील नागरिकांवर पुराचे संकट आहे. रेल्वेने या धरणाची तातडीने डागडुजी करावी.\n- नवीन गवते, नगरसेवक\nपिंपरी - गेल्या आठ दिवसांपासून शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, पाणीपुरवठ्याबाबत...\nआयुष्यात हवेसे, नकोसे अनेक स्पर्श आपण अनुभवत असतो. अवघे आयुष्य सुगंधी करण्याची ताकद स्पर्शात असते. बहिणीच्या नातवाच्या घनदाट, किंचित कुरळ्या...\nलोकसहभागातून नकट्या बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या...\nजांभिवली धरणातुन पाणी शेतीला मिळणार\nरसायनी (रायगड) - जांभिवली गावाच्या हद्दीत घेरा माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणातून जांभिवली परिसरातील शेतक-यांना रब्बीच्या हंगामातील...\nपैसे मोजा, भरपूर पाणी घ्या\nपुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी...\nकालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान\nपवनी (जि. भंडारा) : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान देऊन सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. यात मैत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/sports/8753/Saniya_Mirza.html", "date_download": "2018-12-13T13:16:39Z", "digest": "sha1:2XBIVFHDMYY6PWYCFIJP4WHHDYMDPYKV", "length": 10819, "nlines": 96, "source_domain": "aajdinank.com", "title": "सानिया मिर्झाची चाहत्यांना ‘गोड’ बातमी", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nसानिया मिर्झाची चाहत्यांना ‘गोड’ बातमी\nसानिया मिर्झाची चाहत्यांना ‘गोड’ बातमी\nनवी दिल्ली – भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक लवकरच आई-बाबा बनणार आहेत. आपल्या ट्‌विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सानियाने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.\nसानिया आई होणार असून तिने हटके अंदाजात ही गूड न्यूज आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. सानियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक हटके पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सानियाने एक फोटो पोस्ट केला असून त्या फोटोमध्ये एक वार्डरोब दिसत आहे. त्यामध्ये तीन खण असून त्यातील दोन खण सानिया आणि शोहेब मलिक अशी नावे दिली आहेत तर तिसऱ्या खणाला मिर्झा मलिक असे नाव दिले आहे. तिसऱ्या खणात छोट्या बाळाचे कपडे आणि दुधाची बाटलीही दिसत आहे. सानियाने हा फोटो ‘बेबी मिर्झा मलिक’ असा हॅश टॅग देत शेअर केला आहे.\nकाही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सानियाने आपल्या अपत्याचे नाव मिर्झा-मलिक असे ठेवणार असल्याचे सांगितले होते. माझ्या आणि शोएबच्या नावाने माझे मूल भविष्यात ओळखले जावे, अशी आपली इच्छा असल्याचे सानियाने म्हटले होते. तिचे वडील आणि प्रशिक्षक इम्रान मिर्झा यांनी या बातमीला दुजोरा दिला असून येत्या ऑक्‍टोबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.\nसानिया आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याला कन्यारत्न हवे असल्याची इच्छा व्यक्‍त केली होती. बाळाचं आडनाव मिर्झा-मलिक असेल, असेही तिने सांगितले होते. 31 वर्षीय सानिया मिर्झाने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला होता. हैदराबादमध्ये पारंपरिक पाकिस्तानी पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला होता. यानंतर तब्बल 8 वर्षांनी सानिया आणि शोएबच्या घरात पाळणा हलणार आहे.\nटेनिसमध्ये आतापर्यंत अनेक महिला खेळाडूंनी बाळाला जन्म दिल्यानंतर पुनरागमन केले आहे. यात सेरेना विल्यम्स, किम क्‍लिस्टर्स या बड्या नावांचा समावेश आहे. क्‍लिस्टर्सने तर अपत्यजन्मानंतर निवृत्तीतूनही पुनरागमन केले होते. वर्षाच्या सुरुवातीस सानियाने फ्रेंच ओपनमधून पुनरागमन करण्याचे संकेत दिले होते. परंतु या नव्या बातमीमुळे तिचे पुनरागमन चांगलेच लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/debit-card-bhim-app-117121600001_1.html", "date_download": "2018-12-13T14:20:25Z", "digest": "sha1:I7IVCJK4ODLQQAUI56IN2LAMSZ6OXPQU", "length": 10693, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वापरा डेबिट कार्ड, भीम अॅप | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवापरा डेबिट कार्ड, भीम अॅप\nकेंद्र सरकारने केवळ डेबिट कार्डच नाही, तर भीम आणि यूपीआय आधारित व्यवहारांवर दोन हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीवर मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे एमडीआरसाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.\nएमडीआरला ट्रान्झॅक्शन फी असंही म्हटलं जातं. ही रक्कम कार्ड जारी करणारी संस्था वसूल करते. मोठे मॉल, दुकान आणि हॉटेल हा चार्ज स्वतः भरतात. तर छोटे दुकानदार हा पैसा ग्राहकांकडून वसूल करतात. एमडीआरमध्ये बँक किंवा वित्तीय संस्था मिळालेल्या रकमेपैकी काही पैसा छोट्या दुकानदारांना देतात. त्यामुळे याला मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे व्यवसायिकांना देण्यात येणाऱ्या रकमेतील कपात असं म्हटलं जातं.\nएक जानेवारीपासून सबसिडी देण्याची व्यवस्था लागू होईल आणि पुढील दोन वर्षांपर्यंत ती सुरु असेल. बँक किंवा पेमेंट करणाऱ्या संस्थेला ही सबसिडी दिली जाईल. यामुळे ग्राहक आणि दुकानदारांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक ताण पडणार नाही. यामुळे डिजिटल व्यवहारांना चालना मिळणार आहे.\nपुणे असुरक्षित : तरुणीवर बलात्कार\nचांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त\nया महागड्या घरात राहतील विराट- अनुष्का\n‘मी निवृत्त होणार आहे' : सोनिया गांधी\nआधार कार्डची ३१ मार्चची डेडलाइन कायम\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/feminism-is-the-most-searched-word-of-2017-117121400006_1.html", "date_download": "2018-12-13T12:58:34Z", "digest": "sha1:ZIN5LZIH2P4XBARGKDHSUXQSG2S43TUN", "length": 10320, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सर्वाधिक सर्च झालेला शब्द 'फेमिनिजम' | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसर्वाधिक सर्च झालेला शब्द 'फेमिनिजम'\nगूगल आणि इंटरनेटवर चालू वर्षी 'फेमिनिजम' हा शब्द सर्वाधिक सर्च झाला आहे. यंदा 'मी टू' या मोहिमेने जगभरात प्रसिद्धी मिळवली. हॉलिवूडमधून लैंगिक अत्याचाराविरूद्धच्या मोहिमेला सुरूवात झाली. जात, धर्म, भाषा यांच्या पलिकडे जाऊन अनेक स्त्रिया एकवटल्या. हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी 'फेमिनिझम' बाबत आपली मतं व्यक्त केली. त्यामुळे जगभरात या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी चळवळ सुरू झाली आहे.\nफेमिनिजम पाठोपाठ 'कॉम्प्लिसिट' ,'डोटड' ,'जायरो'.'इम्पथी' हे शब्द सर्च केले गेले. किम जॉंग उन\nया कोरियाच्या हुकुमशहाने 'डोटड' हा शब्द डोनाल्ड ट्रम्पसाठी वापरला होता. त्यामुळे 'डोटड' या शब्दाबाबत लोकांच्या मनात खूपच उत्सुकता आहे. 'डोटड' चा अर्थ वाढत्या वयासोबत मानसिक संतुलन ढासळत गेलेली व्यक्ती असा होतो.\nआता फ्लिपकार्टचा 'न्यू पिंच डे 'सेल\nखास दुचाकीस्वारांसाठी गुगलचे 'मॅप अॅप'\nइंटरनेटच्या वेगात भारत जगातील १०० देशात नाही\nमॅक्स बॉर्न यांच्या १३५ व्या जन्मदिनानिमित्त गुगलचे डूडल\nयावर अधिक वाचा :\nसर्वाधिक सर्च झालेला शब्द 'फेमिनिजम'\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathidesha.com/index.php?option=com_content&view=article&id=161&Itemid=53", "date_download": "2018-12-13T13:15:52Z", "digest": "sha1:WBD6FQFQTRNZ665DKA4FCBBDZYW3YTOV", "length": 21564, "nlines": 130, "source_domain": "marathidesha.com", "title": " प्रतापराव गुजर", "raw_content": "\nआपला आवडता विषय निवडा\nGo to article... मुस्लिम सेनानी autopublish अंकुश अजिंठा अष्टविनायक आंबोली आबाजी महादेव आयुधे कान्होजी जेधे किल्ले अजिंक्यतारा किल्ले उंदेरी किल्ले कणकदुर्ग किल्ले कर्नाळा किल्ले कुलाबा किल्ले कोकण किल्ले कोलई किल्ले खांदेरी किल्ले गोपाळगड किल्ले जंजिरा किल्ले जयगड किल्ले तिकोणा किल्ले तोरणा किल्ले देवगड किल्ले नाणेघाट किल्ले निवती किल्ले पन्हाळा किल्ले पुरंदर किल्ले पूर्णगड किल्ले प्रतापगड किल्ले बाणकोट किल्ले भरतगड किल्ले भूदरगड किल्ले महाराष्ट्र किल्ले रत्नदुर्ग किल्ले राजगड किल्ले राजमाची किल्ले रायगड किल्ले रायरेश्वर किल्ले रेवदंडा किल्ले रोहिडा किल्ले लोहगड किल्ले विजयदुर्ग किल्ले विशाळगड किल्ले विसापूर किल्ले शिवनेरी किल्ले सिंधूदुर्ग किल्ले सिंहगड किल्ले सुधागड किल्ले सुवर्णदुर्ग किल्ले हरिश्चंद्रगड किल्ले हर्णे किल्लेदुर्ग कुणकेश्वर कुलपे कोंडाजी फर्जंद कोल्हापूर खंजिर खाद्यसंस्कृती गोदाजी जगताप घारापुरी चलचित्रे चिखलदरा चिलखत छत्रपती राजाराम महाराज छत्रपती शहाजी महाराज छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवरायांवरील काव्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपतींची वंशावळ छायाचित्रे जीवबा महाला जैन तीर्थक्षेत्रे ठासणीची बंदूक ढाल तलवार तानाजी मालुसरे ताराबाईंचा जीवनक्रम तोफ तोफगोळा दर्याराजे कान्होजी आंग्रे दर्यावीर मायनाक भंडारी दर्यावीर लायजी पाटील दस्तान दांडपट्टा दारू ठेवण्याचे भांडे दिवेआगार धार्मिक स्थळे नावजी बलकवडे नृत्यप्रकार नेताजी पालकर पट्टा परसू पराक्रमी मावळे पर्यटन स्थळे पाचगणी प्रतापराव गुजर प्रतिक्रिया फिरंगोजी नरसाळा बाजी जेधे बाजी पासलकर बाजी प्रभू देशपांडे बाजीराव जीवनक्रम भाले मराठी लेखन मराठेकालीन राजवटी महाबळेश्वर महाराष्ट्रगीते महाराष्ट्रातील नेत्रपेढ्या महाराष्ट्रातील सण माथेरान मुखपृष्ठ मुरारबाजी मुस्लीम सेनानी मोडी लिपी येसाजी कंक राजमाता जिजाबाई राजाराम राजेंचा जीवनक्रम रामजी पांगेरा लोककला लोणावळा-खंडाळा वाघनखे वेरूळ शंभुराजे कृत नखशिख शंभुराजे कृत नायिकाभेद शंभुराजे कृत बुधभूषण शंभुराजे कृत सातसतक शहाजीराजेंचा जीवनक्रम शिवकालीन पत्रे शिवकालीन शब्दार्थ शिवछत्रपतींचे सुबक शिवा काशीद शिवाजीराजेंचा जीवनक्रम श्री औंढा नागनाथ,हिंगोली श्री क्षेत्र,आळंदी श्री क्षेत्र,देहू श्री खंडोबा,जेजुरी श्री गणपतीपुळे श्री घृष्णेश्वर मंदिर,औरंगाबाद श्री जोतिबा श्री तुळजाभवानी,तुळजापूर श्री त्र्यंबकेश्वर,नाशिक श्री दत्तदेवस्थान,नरसोबावाडी श्री परळी वैजनाथ श्री भीमाशंकर,पुणे श्री महालक्ष्मी श्री रेणूका,माहूर श्री विठ्ठल,पंढरपूर श्री शनिशिंगणापूर श्री शिवमंदिर,खिद्रापुर श्री सप्तशृंगी,वणी श्री साईबाबा,शिर्डी श्री सिध्दीविनायक,मुंबई श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट संत संत एकनाथ संत गजानन महाराज संत गाडगे महाराज संत गोरा कुंभार संत चोखामेळा संत ज्ञानेश्वर संत तुकडोजी महाराज संत तुकाराम संत नामदेव संत रामदास संत साईबाबा संत सावता माळी संत सोयराबाई संदर्भ संपर्क संभाजी कावजी संभाजीराजेंचा जीवनक्रम संस्कृती सिधोजी निंबाळकर सुर्यराव काकडे हंबीरराव मोहिते हरिहरेश्वर हिरोजी फर्जंद हिरोजी फर्जद\nप्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)\nप्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com\n वेडात मराठे वीर दौडले सात \nवेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते ते शूर सेनानी म्हणजे,प्रतापराव गुजर,विसाजी बल्लाळ,दिपोजी राउतराव विठ्ठल,पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल व विठोजी होय.प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रम केला होता.त्यांचे व बेलोलखान यामधील युध्द इतिहासात प्रसिध्द आहे.या सात वीरांनी सुमारे बारा हजारच्या बेलोलखानाच्या सैन्यावर चाल करून मोठा पराक्रम केला.ही लढाई कोल्हापूरजवळच्या नेसरी येथे झाली.\nसभासदाच्या बखरीत प्रतापराव गुजर या महान सेनानीबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे.पन्हाळगडाच्या लढाईच्या समयी नेताजी पालकर समयास न आल्यामुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते.यामुळे राजियांनी नेताजी पालकर यास बोलावून आणिला,आणि 'समयास कैसा पावला नाहींस'म्हणून शब्द लावून,सरनोबती दूर करून,राजगडचा सरनौबत कडतोजी गुजर म्हणून होता,त्यांचे नाव दूर करून,प्रतापराव ठेविले,आणि सरनोबती दिधली.प्रतापरावांनी सेनापती करीत असतां शाहाण्णव कुळींचे मराठे चारी पादशाहींत जे होते व मुलखांत जे जे होते ते कुल मिळविले.पागेस घोडीं खरेदी केलीं.पागा सजीत चालिले व शिलेदार मिळवित चालिले.असा जमाव पोक्त केला.चहूं पादशाहीत दावा लाविला.\nविजापूराहून आलेल्या बेलोलखान याने बारा हजार स्वारांनिशी स्वराज्यावर चाल करून मोठा धुमाकूळ घातला होता,रयतेवर अनन्वित अत्याचार केले होते.महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा हुकूम केला.प्रतापरावांनी गनीमीकाव्याने बहलोलखानास जेरीस आणून त्याचा पराभव केला.बहलोलखान आपल्या सैन्यासह शरण आला.शरण आलेल्या बहलोलखानास मोठ्या मनांनी प्रतापरावांनी त्यांस सोडून दिले.रयतेचे हाल करणार्‍या ‍बहलोलखानास सोडल्यामुळे महाराजांनी प्रतापरावांस,'बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका.'असे पत्र धाडिले.राजियांचे पत्र मिळताच प्रतापराव सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले.आपल्या छावणीच्या जवळच असलेल्या नेसरी येथे बहलोलखानाचा तळ पडला आहे.असे हेरांकडून त्यांना कळाल्यावर ते तडक घोड्यावर बसून एकटेच बहलोलखानाच्या छावणीवर चालून निघाले.त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ,दिपोजी राउतराव विठ्ठल,पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल व विठोजी हे वीर होते.या सात वीरांनी बारा हजाराच्या सैन्यामध्ये घुसून शेकडो गनीमांना ठार मारिले.पण अखेरीस प्रतापराव आणि सोबतचे सहा वीर मरण पावले.केवढे हे शौर्य या सात वीरांचेसाक्षात समोर मृत्यु आहे हे माहीत असून,हजारों सैन्यावरी सात वीर चालून गेले.पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोठी या सात वीरांनी स्वत:स मरणाच्या हवाली केले.ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतीव दु:ख झाले.या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले.(पुढील पानावर पहा सभासदाच्या बखरीमधील बेलोलखान बरोबरच्या युध्दाचे वर्णन)\nमोफत सकल मराठी फॉंट\nमराठीत लेखन कसे करावे\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठीदेशा © २०१२ सर्व हक्क सुरक्षित संकल्पना व निर्मिती दामोदर मगदूम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/ovi/word", "date_download": "2018-12-13T14:34:59Z", "digest": "sha1:QTGSXFEBL5WO37ES7Z23HJX2SBZDTGOH", "length": 6389, "nlines": 61, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - ovi", "raw_content": "\nओवी गीते : इतर\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह २\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ३\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ४\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ५\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ६\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ७\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ८\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ९\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १०\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ११\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १२\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १३\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १४\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १५\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १६\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १७\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १८\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १९\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/what-to-know-about-feather-tattoo/", "date_download": "2018-12-13T13:24:17Z", "digest": "sha1:ICFKG2GE4X4KGFXFNWRUEUSAP5ZS7UMV", "length": 22222, "nlines": 91, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "पुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स फेदर टॅटूस डिझाइन आइडिया - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स फिदर टॅटूस डिझाइन आइडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स फिदर टॅटूस डिझाइन आइडिया\nसोनिटॅटू जुलै 9, 2016\nटॅटू पुरुष आणि महिला दोन्ही त्यांच्या शरीरात काही भाग परिवर्तन करण्यास जात आहेत की सुंदर फॅशन आयटम आहेत. आपण एक चांगला गोंदण आहे तेव्हा, लोक ते आवडेल आणि प्रशंसा. आपण त्यांना पाहता तेव्हा आपण निश्चितपणे पशू गोंदणे प्रेम करेल.\nपंख टॅटू म्हणजे स्वातंत्र्याची संकल्पना कारण ती पक्ष्यांशी संबंधित आहे. पक्ष्यांना मुक्त प्राणी मानले जाते आणि म्हणूनच ते जगाच्या एका भागातून दुसऱ्या भागात उडतात. स्वातंत्र्य शोधण्याबद्दल एकच किंवा अगदी अनेक पंख बोलू शकतात. तसेच, #फेदर समान हालचाली, कल्पना, संवाद आणि बौद्धिकतेच्या घटकांबद्दल समानपणे बोलतो. पंख मृत झालेल्यांचे प्रतिनिधित्व करतात, मृत व्यक्तीशी संबंध जोडतात.\nपंख टॅटू आपण पाहत असलेल्या काही उत्कृष्ट टॅटू आहेत. हे दुर्मिळ आणि खास आहे. हे टॅटू आपण पाहत असलेल्या प्रत्येकासाठी नाही. जेव्हा आपण आपल्या मुक्ततेसाठी एक # टॅटू डिझाइन शोधत आहात तेव्हा सौंदर्य आणि महत्त्व यामुळे हे टॅटू सहजपणे जाते. ते आकाशातून पडलेल्या भेटवस्तू देखील दर्शवितात. पंखांमध्ये स्वातंत्र्य, सत्य, प्रकाश, गति, आकांक्षा, फ्लाइट, उच्च आत्मा, स्वप्ने, शुद्धता, धैर्य, वचन, पराक्रम, आशा, इतर बाजूने संप्रेषण, आत्मा, प्रवास, जादू, लेव्हिटेशन व वजनहीनता यांचा अर्थ असा आहे. आपल्याला आवश्यक असलेली ओळख देण्यासाठी टॅटू सुंदरपणे डिझाइन केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या टॅटू आहेत ज्या आपण पहात असलेल्या मार्गाने वापरु शकता.\n1 महिला आर्मवर लवली वेडपट टॅटू कल्पना\nआपण या प्रकारचे टॅटू आधी पाहिले आहे का बरेच स्त्रिया या पंख टॅटूचा वापर करतात कारण ती सुंदर आहे आणि त्याच्या अष्टपैलुताची देखील आहे\n2 हात वर रंगीत feather टॅटू डिझाइन\nशरीराचा कोणताही भाग नाही ज्यास आपण ते इंक करू शकत नाही. तथापि, आपण आम्हाला सांगावे की आपल्याला आपण वापरू इच्छित टॅटूचा अर्थ माहित असणे आवश्यक आहे.\n3 हातापायासाठी रंगीत पक्षी आणि फेड टॅटू शाई\nआपण फेदर टॅटू वापर करता तेव्हा अनेक अर्थ आहेत फेदर टॅटू स्वातंत्र्याशी संबंधित आहे. आपल्याला माहीत आहे की पंख पक्ष्यांचे आहेत आणि पक्ष्यांना मुक्त समजले जाते.\n4 मादी आवरणांवर फ्लाइंग पक्षी टॅटू डिझाइन कल्पना\nजेव्हा आपल्याकडे अनेक किंवा एकच टॅटू पंख असतात, तर ते केवळ आपण स्वातंत्र्य हवे आहे असे म्हणू शकतात.\n5 परत मुलींवर पक्षी आणि फेशाचे टॅटू डिझाइन\nअशा प्रकारे फेदर टॅटू हे स्वातंत्र्यच नाही तर ते विचारांबद्दल बोलू शकते. पंख म्हणजे हवेचे घटक आणि आपण त्यास संबंधित असताना, याचा अर्थ असा की आपण काहीतरी महान किंवा अपवादात्मक मिळविण्याबद्दल विचार करीत आहात.\n6 मुलींसाठी शरीर पंख टॅटू कल्पना बाजूला\nया प्रमाणे टॅटू शरीराच्या कोणत्याही भागावर ठसकावू शकतो. जेव्हा आपण आपल्या शरीराच्या या भागावर असतो, तेव्हा ते सुंदर दिसत नाही.\n7 पाठीसाठी रंगीत पक्षी आणि फेड टॅटू शाई\nपहिली गोष्ट जी तुम्हाला हवे ते एक कुशल कलाकार मिळवणे आहे जे एका आश्चर्यकारक डिझाइनसह आपली मदत करणार आहे.\n8 स्त्रीच्या हातातील सुंदर आणि लहान पक्ष्यांची पिसे असलेली सोंड कल्पना\nहे टॅटू मिळविण्याचा खर्च कदाचित आपल्याला वाटेल तितका महाग नसेल. बर्याच ऑनलाईन सेवा आहेत जेथे आपण वाजवी दरात टॅटू मिळवू शकता.\n9 एका संदेशासह मुलींसाठी परतफेड कल्पना\nआपल्याला फक्त प्रश्न विचारायचे आहेत आणि आपण करता तेव्हा, आपण एक चांगले डिझाइन मिळवू शकणारे सर्वोत्तम आणि वाजवी कलाकार मिळविण्यास सक्षम होतील.\n10 महिलांसाठी घोटा फेड टॅटू डिझाइन कल्पना\nटॅटूसारख्या टॅटूच्या बाबतीत लिंगांमध्ये फरक नाही. टॅटू एक फॅशन अॅक्सेसरी बनले आहे, अशाच प्रकारचे पुरुष आणि स्त्रिया जे अशा प्रकारचे # डिज़ाइन मिळवण्यासाठी तयार आहेत.\n11 मुलींसाठी स्लीव्ह फेदर टॅटू शाई\nआपण नकार देऊ शकत नाही की टॅटू डिझाइन फार सुंदर नाही. जेव्हा आपल्यास एक टॅटू आवडते, तेव्हा बरेच जण नेहमी त्याकडे पाहतील.\n12. महिला गळवे साठी पंख टॅटू कल्पना\nडोळ्यात भरणारा एक चांगला टॅटू डिझाइन मिळवणे हे पाहणे आहे. आपल्या टॅटूवर अजिबात नसतानाही किती सुंदर दिसू शकते याबद्दल लोक कितीही बोलतील.\n13 महिलांसाठी पूर्ण खांदा पंख टॅटू डिझाइन\nया सारख्या आश्चर्यकारक टॅटू मिळविण्यासाठी बरेच लोक आता कलाकारांचा वापर करीत आहेत. दिवसाच्या अखेरीस आपण सर्वांनी कौतुक केले पाहिजे. प्रतिमा स्त्रोत\n14 महिलांसाठी छान कोपर पंख टॅटू\nमानवी शरीराच्या कोणत्याही भागावर पंख सहजपणे बदलतात, ते बहुमुखी आहेत आणि पाहण्यास सुंदर असतात. शरीराचे काही भाग जेथे पंखांवर खूपच प्रभाव पडतो, मागच्या बाजूने, पाय किंवा अगदी फोरमसुद्धा असतात. आपण अंथरूणावरुन उडी मारू शकत नाही आणि त्याबद्दल काहीही न घेता पंख उचलू शकता. प्रतिमा स्त्रोत\n15 मुलींसाठी रानटी कुत्र्यांच्या पिलांबद्दल आणि पंख टॅटू शाई\nपंख वेगवेगळ्या पक्ष्यांमधून येतात आणि त्यांचा अर्थ लोकांसाठी वेगळा असतो. तथापि, पंख स्वातंत्र्यासाठी उभे राहतात. आम्ही कैद्यात असताना केवळ काही पक्षी पाहतो तर त्यापैकी मोठा भाग पृथ्वीभोवती फिरण्याशिवाय रोखत आहे. प्रतिमा स्त्रोत\n16 मुलीच्या हातातील रंगीबेरंगी फेड टॅटू सिक्स कल्पना\nजेव्हा लोक तुम्हाला एका पंखाप्रमाणे दिसतात, तेव्हा त्यांना अगोदरच माहिती आहे की तुम्ही स्वातंत्र्य किंवा स्वतंत्रतेची मागणी करीत आहात. प्रतिमा स्त्रोत\n17 पुरुषांच्या हातावर लवली पाखंडी गोंदणारी कल्पना\nपंख टॅटूचा वापर घटकांसारख्या गोष्टींना उद्भवू शकतो. पंख बौद्धिकता, भाषण स्वातंत्र्य, # दिशेने आणि बर्याच गोष्टींसह चित्रण करू शकतात. आपण नोंद घेतली असेल तर आपल्याला समजेल की जगातील अनेक प्रकारचे पंख टॅटू आहेत. प्रतिमा स्त्रोत\n18 मुलींसाठी शरीर टॅटू कल्पना च्या मादक बाजू\nआपण पंख आणि पारंपारिक प्रमुख आहेत ज्यांना अध्यात्म प्रदर्शित करू शकता, ते या टॅटूचा वापर करू शकतात. प्रतिमा स्त्रोत\n19 स्त्रियांसाठी मंडल आणि टंकड फेसर टॅटू डिझाइन\nआपण समजून घेतले पाहिजे की गरुडाचे पंख सामर्थ्य व धैर्य दर्शवितात, मोर हा राजघराणी आणि सौंदर्य आहे आणि इतर पक्ष्यांचे अजूनही त्यांचे अर्थ आहेत. प्रतिमा स्त्रोत\n20 शस्त्रांसाठी फेदर टॅटू कल्पना\nपंख मोठे नसतात आणि शरीराच्या कोणत्याही भागास फिट करू शकतात. आपण आपल्या फेदर टॅटू सुमारे गोष्टी तयार करू शकता. प्रतिमा स्त्रोत\n21 हात वर पुरुषांसाठी खोप्या आणि हलका शाईचा गोंद\nआपण गुलाब, प्राणी, आध्यात्मिक किंवा आपण आपल्या पंख जोडू इच्छित कोणत्याही गोष्ट यासारख्या इतर गोष्टी प्रेम असेल तर ते करू करणे शक्य आहे. प्रतिमा स्त्रोत\n22 महिलांसाठी फ्लाइंग पक्षी आणि स्लीव्ह फिशर टॅटू डिझाइन\nसर्वप्रथम आम्ही आपल्याला शिफारस करतो की खाली बसून पक्ष्यांना आणि त्यांच्या पंखांवर संशोधन करा. आपण पूर्ण केल्यावर, आपल्या पंखांची निवड करा आणि आपल्या शरीराचा भाग निवडा जो आपण त्याला शाई काढू इच्छिता. प्रतिमा स्त्रोत\n23 पुरुषांसाठी खांदा पंख टॅटू कल्पना\nआपण ही माहिती मिळवलीच पाहिजे, तेव्हा आपण एका कलाकार शोधावे, ज्या आपल्या शरीरावर आपल्यासाठी हे सुंदर पंख तयार करेल. प्रतिमा स्त्रोत\n24 संदेशासह खांदा पंख टॅटू कल्पना, एक दिवस मी दूर महिला उडता 'साठी\nअशा ठिकाणी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्या टॅटूसह ओळखणारी कलाकार मिळवू शकतात. आपल्या आणि आपल्या कलाकारांच्या दरम्यान संवाद खूप महत्वाचा आहे. एक चुकीची समज आपल्याला आपल्या इच्छित पंखांची चुकीची संकल्पना देईल. प्रतिमा स्त्रोत\n25. हातासाठी रंगीत पंख टॅटू शाई\nअधिक फिदर टॅटू डिझाईनसाठी येथे क्लिक करा\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक. मला टोपी डिझाइनची टोपी, सेमिकोलन, क्रॉस, गुलाब, बटरफ्लाय, सर्वोत्कृष्ट मित्र, मनगट, छाती, जोडपे, बोट, फुल, खोपडी, अँकर, हत्ती, उल्लू, पंख, पाय, सिंह, भेडु, परत, पक्षी आणि हृदयाचा प्रकार आवडतो. . मला माझ्या वेबसाइटवर भिन्न वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडेल. आम्ही चित्रांचे कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करतो. तू माझ्या मागे येऊ शकतोस गुगल प्लस आणि ट्विटर\nउत्तम मित्र गोंदणेभौगोलिक टॅटूटॅटू कल्पनाआदिवासी टॅटूहार्ट टॅटूहत्ती टॅटूमैना टटूचंद्र टॅटूबाण टॅटूक्रॉस टॅटूवॉटरकलर टॅटूडोळा टॅटूहोकायंत्र टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूअनंत टॅटूहात टॅटूमेहंदी डिझाइनफूल टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूविंचू टॅटूछाती टॅटूऑक्टोपस टॅटूमुलींसाठी गोंदणेगरुड टॅटूसंगीत टॅटूहात टैटूमान टॅटूस्लीव्ह टॅटूkoi fish tattooप्रेम टॅटूगुलाब टॅटूगोंडस गोंदणबहीण टॅटूसूर्य टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूपाऊल गोंदणेडायमंड टॅटूफेदर टॅटूताज्या टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूदेवदूत गोंदणेचीर टॅटूशेर टॅटूमागे टॅटूजोडपे गोंदणेपुरुषांसाठी गोंदणेअँकर टॅटूबटरफ्लाय टॅटूमांजरी टॅटूपक्षी टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-13T14:38:23Z", "digest": "sha1:DNLXHUZTE5SMWQJ4P2VYKNSVWB77IPMI", "length": 8722, "nlines": 110, "source_domain": "mahaenews.com", "title": "युती न झाल्यास शिवसेनेचाच तोटा- मुख्यमंत्री | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news युती न झाल्यास शिवसेनेचाच तोटा- मुख्यमंत्री\nयुती न झाल्यास शिवसेनेचाच तोटा- मुख्यमंत्री\nमुंबई- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढण्याचा विचार करत आहेत. परंतु दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्यास याचा अधिक तोटा शिवसेनेलाच होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केले. भाजपा व शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. परंतु, याचा अधिक तोटा शिवसेनेला होईल असे त्यांनी स्पष्ट केले.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आणि भाजपा शिवसेनेने स्वबळावर लढली तर मतांचे विभाजन होईल आणि याचा दोन्ही पक्षांना तोटा होईल. त्यामुळे युती करण्यातच दोन्ही पक्षाचा फायदा आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. स्वबळावर लढल्यास आमचा दोन-तीन जागेवर पराभव होईल. पण राष्ट्रीय स्तरावर युती रहायला हवी असे त्यांनी सांगितले.\nराष्ट्रवादी काॅंग्रेसकडून उदयनराजेंची अवहेलना – डॉ. दिलीप येळगावकर\nहोर्डिंगप्रकरणी रेल्वे प्रशासनाचीच चूक\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140725053233/view", "date_download": "2018-12-13T13:28:48Z", "digest": "sha1:S6VKGTDMEC42W3YTPTJHZEORNGL65WAN", "length": 12936, "nlines": 118, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उपमालंकार - लक्षण १२", "raw_content": "\nआत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार|\nउपमालंकार - लक्षण १२\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nधर्मोपमानलुप्ता, वाक्यांत व समासांत अशा दोन ठिकाणीं होते, म्हणून सांगितलें. पण तो प्रकार ‘ यच्चोराणम्‍ ’ इत्यादि श्लोकाच्या तिसर्‍या चरणांत सांगितलेला साधारण धर्म काढून टाकल्यास ( व नवा चरण बन-बिल्यास ) छ प्रत्ययाच्या अर्थातही दिसतो.\nवाचकधर्मलुप्ता, क्किप्‍ व समास ह्या दोन ठिकाणीच हाते, असें ( आम्ही ) मागें सांगितलें होतें, पण “ चञ्चा पुरुष: सोऽयं योऽत्यन्तं विषय-वासनाधीन: ” [ विषयवासनेच्या अत्यंत आहारीं गेलेला जो पुरुष असतो तो ( गवताच्या पेंढ्याचा बनवलेल्या शेतातल्या ) माणसाच्या आकृतीचें बुजगावणेंच असतो, ’ ( निर्जीव बुजगावण्य़ासारखाच असतो, ) ] या आर्या-र्धातहि ‘ स्वत:च्या हिताची गोष्ट न करणें ’ हा ( साधारण ) धर्म सांगि-तला नसल्यानें , व कन्‍ प्रत्ययाचा लोप झाला असल्यानें, वाचकधर्मलुप्ता हा प्रकार झाल्याचें दिसतें. अशा रीतीनें उपमेचें ( एकंदर ) बत्तीस प्रकार ( सांगून ) झाले. ह्या ठिकाणीं पुढील गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे:-कर्म व आधार क्यच्‍ आणि क्यड्‍ या प्रत्ययांत वाचकलुप्ता उपमा होते, असें सांगून आधार क्यच्‍ आणि क्यड्‍ या प्रत्ययांत वाचकलुप्ता उपमा होते, असें सांगून त्याचें उदाहरण जें प्राचीनांनीं दिलें आहे, तें ( आम्हांला ) असंगत वाटतें. कारण कीं, ह्या उदाहरणांत धर्मलोपहि संभवतो. कुणी म्हणतील कीं, क्यच्‍ वगैरेचा अर्थ जो आचार तो ( येथें ) साधारण धर्म आहे, ( मग तुम्ही येथें धर्मलोप हि संभवतो, असें कसें म्हणतां ) यावर आमचें उत्तर हें कीं, येथें आचार हा केवळ नांवाचाच साधारण धर्म आहे. ( खर्‍या अर्थानें तो साधारण धर्म नाहीं. ) म्हणूनच तो उपमेला साधक होऊ शकत नाहीं. ‘ नारीयते सपत्नसेना ( शत्रूंची सेना बायकांसारखी वागते ) ह्या क्यड्‍च्या रूपांत असलेला आचार हा साधारण धर्म घेऊन ह्या वाक्यांत उपमा सिद्ध झालेली नाहीं. पण ( अभिधेहून निराळ्या व्यञ्जना-वृत्तीनें सूचित केलेल्या ( अथवा लक्षणावृत्तीनेंही आक्षिप्त केलेल्या ) ‘ घाबरटपणा ’ वगैरे धर्माशीं अभिन्न स्वरूपाचा मानलेला आचारच येथें उपमेची सिद्धि करतो. क्यड्‍चा अर्थ जो आचार तोच केवळ उपमा साधणारा असेल तर, ‘ त्रिविष्टपं तत्‍ खलु भारतायते’ ( तो स्वर्ग खरोखरी महाभारतासारखा वाटतो. ) वगैरे वाक्यांत ‘ सुप्रसिद्ध असणें ’ इत्यादि प्रकारचा अथवा स्वरूपाचा आहार हा साधारण धर्म घेऊन येथें उपमा साधता आली असती; पण ती तशी मुळींच साधतां येत नाहीं. कारण कीं, ‘ सुपर्वभि:शोभितमंतराश्रितै: ) यावर आमचें उत्तर हें कीं, येथें आचार हा केवळ नांवाचाच साधारण धर्म आहे. ( खर्‍या अर्थानें तो साधारण धर्म नाहीं. ) म्हणूनच तो उपमेला साधक होऊ शकत नाहीं. ‘ नारीयते सपत्नसेना ( शत्रूंची सेना बायकांसारखी वागते ) ह्या क्यड्‍च्या रूपांत असलेला आचार हा साधारण धर्म घेऊन ह्या वाक्यांत उपमा सिद्ध झालेली नाहीं. पण ( अभिधेहून निराळ्या व्यञ्जना-वृत्तीनें सूचित केलेल्या ( अथवा लक्षणावृत्तीनेंही आक्षिप्त केलेल्या ) ‘ घाबरटपणा ’ वगैरे धर्माशीं अभिन्न स्वरूपाचा मानलेला आचारच येथें उपमेची सिद्धि करतो. क्यड्‍चा अर्थ जो आचार तोच केवळ उपमा साधणारा असेल तर, ‘ त्रिविष्टपं तत्‍ खलु भारतायते’ ( तो स्वर्ग खरोखरी महाभारतासारखा वाटतो. ) वगैरे वाक्यांत ‘ सुप्रसिद्ध असणें ’ इत्यादि प्रकारचा अथवा स्वरूपाचा आहार हा साधारण धर्म घेऊन येथें उपमा साधता आली असती; पण ती तशी मुळींच साधतां येत नाहीं. कारण कीं, ‘ सुपर्वभि:शोभितमंतराश्रितै: ’ ( स्वर्ग, त्यांत आश्रयार्थ राहणार्‍या देवांनीं शोभित झालेला आहे; आणि महाभारतही, त्यांतील सुंदर (१८) पर्वांनी सुशोभित झालेलें आहे ’ ( स्वर्ग, त्यांत आश्रयार्थ राहणार्‍या देवांनीं शोभित झालेला आहे; आणि महाभारतही, त्यांतील सुंदर (१८) पर्वांनी सुशोभित झालेलें आहे हा दुसरा एक चरण, वरील चरणाच्या जोडीला घालावा तेव्हांच , ‘ सुपर्वभि शोभितं: ’ हा साधारण धर्म मिळून उपमा सिद्ध होते. तेव्हां ( सांगावयाची गोष्ट अशी कीं, ) क्यड्‍चा अर्थ आचार साधारण धर्म असल्यासारखा दिसला तरी, तो उपमा तयार करू शकत नाहीं. एखादा साधारण धर्म, असल्यासारखा दिसला तरी, तो उपमा तयार करू शकत नाहीं. एखादा साधारण धर्म, तो हमखास उपमेला तयार करणारा आहे, अशी प्रसिद्धि असूनही त्या ( साधारण धर्मा ) ला प्रत्यक्ष सांगणारे शब्द वाक्यांत नसतील तेव्हांच, ( त्या उपमेच्या उदाहरणांत, ) धर्मलोप झाला आहे असें म्हणतां येते. ( व धर्मलोप शब्दाचा खरा अर्थ हाच. ) ही गोष्ट जर मान्य केली नाहीं तर ‘ मुखरूपमिदं वस्तु प्रफुल्लमिव पंकजम्‍ ’ ( फुललेल्या कमळाप्रमाणें ही मुखरूपी वस्तु आहे. ) ह्यासारख्या ठिकाणींही पूर्णोपर्मो मानण्याची वेळ येईल . अशा रीतीनें थोडक्यांत हा विषय सांगून झाला.\nपरीक्षा सोन्याची कसोटींने, माणसाची द्रव्यानें\nसोन्याची परीक्षा ज्याप्रमाणें कसोटीच्या दगडावर घांसून करतात त्याप्रमाणें मनुष्याची परीक्षा त्यास थोडें फार द्रव्य दिल्यास तों तें परत करतो किंवा नाहीं या गोष्टीकडे पाहून करतां येते.\nपुष्पे पत्रे, किती काळाने शिळी ( निर्माल्य ) होतात \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-13T14:37:09Z", "digest": "sha1:GOPG4UMVQ6XKAHGVOUSAJVW5MFNMZM3M", "length": 11523, "nlines": 114, "source_domain": "mahaenews.com", "title": "मराठा मोर्चाकडून आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाखांची मदत | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news मराठा मोर्चाकडून आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाखांची मदत\nमराठा मोर्चाकडून आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाखांची मदत\nदेवेंद्र फडणवीस सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नसल्याने नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनादरम्यान आरक्षण मागणीसाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यात आला असून 37 कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात येणार आहे.\nमराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांपैकी एक असलेले महेश डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मराठा क्रांती मोर्चाने आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांसाठी समाजातून पैसे गोळा करत आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक कुटुंबाला १ लाख रुपये देण्यात येणार आहेत. सरकारने आत्महत्या केलेल्या ३७ जणांना शहीद घोषित केलं पाहिजे’.\nदरम्यान यावरुन मराठा क्रांती मोर्चात फूट पडल्याचं दिसत आहे. मुंबईत एका कार्यक्रमात ही मदत दिली जाणार आहे. मात्र एका संयोजकाने हा राजकीय प्रेरित कार्यक्रम असण्याची शक्यता व्यक्त करत आपण त्यासाठी हजर राहणार नसल्याचं सांगितलं आहे.\nमराठा क्रांती मोर्चाने पीडित कुटुंबियांसाठी १० लाख आणि तसंच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी केली आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप मागणीवर उत्तर दिलेलं नाही असं डोंगरे यांनी सांगितलं आहे. यामुळेच आम्ही स्वत: पैसे गोळा करत मदत करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी पुढे बोलताना सांगितलं.\nनाराज संयोजकाने हा कार्यक्रम पार पडावा यावर मराठा क्रांती मोर्चात एकमत नसल्याचं सांगितलं आहे. ‘हा निर्णय एकमताने घेण्यात आलेला नाही. जर त्यांना खरंच मदत करायची असेल तर कार्यक्रम आयोजित न करता थेट त्यांच्या घरी जाऊन मदत द्यावी’, असं त्यांनी म्हटलं आहे.\nमहेश डोंगरे यांनी आरोप फेटाळले असून हा राजकीय प्रेरित कार्यक्रम नसल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी मदत केली आहे त्यांची नावे आम्ही जाहीर करु असं डोंगरे यांनी सांगितलं आहे.\nभाजपाने नथुराम गोडसे, गोळवलकरांना सोडावे, मग गांधींना मिठी मारावी: सबनीस\nचिखली पोलीस ठाण्याला मिळणार मुहूर्त\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-diwas/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2-108022600037_1.htm", "date_download": "2018-12-13T12:53:01Z", "digest": "sha1:BXA5XTEAMZJLHLGWHJSHAQRBSGPD3XBD", "length": 21018, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वाचाल तर वाचाल | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव, त्यांस आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते.\n'वाचाल तर वाचाल' ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो. आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनासा झाला आहे.\nअलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्या घडीला जगातील कानाकोपर्‍यात घडणार्‍या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीपाशी ही अद्ययावत साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवीत असत. परंतु जुन्या पिढीमध्ये शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नव्हता. जवळ जवळ 80 टक्याच्या वर जनता निरक्षरच होती त्यामुळे वाचनाचा मक्ता काही सुधारलेल्या सु‍शीक्षित समाजापुरताच सिमीत होता आता शिक्षण सर्व सामान्यापर्यंत पहोचले आहे परंतु इतर प्रसार माध्यमांच्या बाहुल्यामुळे प्रत्यक्ष वाचन आणि तेही कसदार वाचन निश्चितच कमी झालेले आहे.\nभारतीय परंपरेत, आपल्या प्राचीन संस्कृतीत ज्ञानाचा अमर्याद खजिना निरनिराळ्या पोथ्या, पुराणे, धार्मिक ग्रंथ यात साठविलेला आहे. पूर्वीच्या पिढीत मुठभर शास्त्री-पंडितांच्या हाती हे ज्ञानभांडार होते. ब्रिटिश काळांत इंग्रजी शिक्षणाच्या संस्कारतून प्रबोधन काळाची महूर्तमेढ रोवली गेली. नवशिक्षणातून ज्ञानाची नवीन खिडकी उघडली गेली. आणि पाश्चात्य, तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांची ओळख आम्हाला झाली. त्यातून विचारांची नवी दिशा आम्हाला प्राप्त झाली. त्याचा आपल्या जीवन शैलीवर प्रभाव पडू लागला. पाश्चात्याचे अनुकरण करण्याची वृत्ती बळावली. यांच्यातील शिस्त, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि कर्तव्यत्परता इत्यादी गुणांचा स्वीकार करण्याऐवजी त्यांची बिनधास्त, स्वैर आणि बेपर्वा वृत्ती आम्ही घेतली. संस्कारांची मातब्बरी आम्हाला वाटेनाशी झाली. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन आम्ही त्यांच्या जीवनशैलीची भ्रष्ट नक्कल करू लागलो. त्यांतून आपल्या संस्कृतीमधील काय मूल्यवान आहे याचे भान आम्ही हरवून बसलो व त्यांच्या संस्कृतीतील मूल्यवान गोष्टी स्वीकारण्याचे आम्ही टाळू लागलो.\nसध्याची अवस्था तर एक प्रकारची कुंठावस्था आहे असे मला वाटते. लहानपणी जुन्या पिढीत मुलांच्या हातात इसापनीती, साने गुरूजींच्या संस्कारक्षम गोड गोष्टी, 'श्यामची आई' या सारखी पुस्तके असायची. आताची मुळे सलग पानभर नाही लिहिलेले असेल तर ते सुद्धा वाचायची तसदी घेत नाही. चित्रांच्या मार्फत 2-2 ओळींची माहिती संकलित केलेली कार्टून्स त्यांना जास्त आवडतात, दीर्घ कथा, लघु कादंबरी, मोठी वैचारिक पुस्तके, सुंदर कवितांचा संग्रह या गोष्‍टी तर त्यांच्या आजुबाजुला फिरकत सुद्धा नाही.\nअलीकडे हा वाचन संस्कारच घराघरातून हरवला आहे. अगदी बालवर्गापासून परीक्षा आणि त्यात मिळणारी टक्केवारी यालाच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अन्य वाचन करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृतीच नष्ट झाली आहे. पालकही उदासीन झाली आहे.\nमाझ्या स्मरणानुसार मी आठवीची परीक्षा पास केल्यानंतर उन्हाळ्याच्या सुटीत त्या वेळी वि. स. खांडेकरांची ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त 'ययाती' ही दीर्घ कादंबरी (जवळ जवळ 450 पृष्ठे) 2 दिवसात वाचून पूर्ण केली होती. कारण आमच्या घरी तसे वातावरण होते. सर्व प्रकारची उत्तमोत्तम पुस्तके, नियतकालिके, मासिके आमच्या घरी येत असत. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच वाचनाची आवड होती. लहानपणी एकदा हा वाचन संस्कार झाला म्हणजे तो तरुण, प्रौढ आणि वृद्धावस्थेपर्यंत कायम राहतो, यात शंका नाही. विविध प्रकारच्या कथा, कादंबर्‍या, कविता, ललित साहित्य यातून एक विलक्षण आल्हाद आणि आनंद व्यक्तीला प्राप्त होतोच शिवाय त्याचे जीवन समृद्ध, संपन्न मानते. मन खर्‍या अर्थाने श्रीमंत होते. वैचारिक ग्रंथांच्या वाचनातून त्याच्या बुद्धीला धार चढल्या वाचून रहात नाही.\nअलीकडे हा वाचन संस्कारच घराघरातून हरवला आहे. अगदी बालवर्गापासून परीक्षा आणि त्यात मिळणारी टक्केवारी यालाच अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अन्य वाचन करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृतीच नष्ट झाली आहे. पालकही याबाबत उदासीन झाले आहेत. शाळा, परीक्षा, शिकवणी वर्ग आणि डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्याची दुर्दम्य आकांक्षा त्यातून निर्माण होणारी जीवघेणी स्पर्धा, त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाट्टेल त्या वैध/अवैध मार्गाचा अवलंब या सर्व दुष्चक्रात आताचा पाल्य आणि पालक दोघेही अडकले आहेत त्यातून वेळ काढून परीक्षा निरपेक्ष, निखळ आनंद देणारे वाचन करण्यास त्यांना फुरसतच नाही.\nवाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव, त्यांस आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. खर्‍या अर्थाने मानुषतेचे मूल्य अंगी बाणते. सामाजिक जाणीव दृढ होते. इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते. माता, पिता, शेजारी, समाज आणि राष्ट्रापर्यंत आपली कही बांधिलकी आहे याची जाणीव जागृत राहते. मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही. ते विश्वात्मक होते. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे याचे भान प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही.\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.merven.org/TakachiModiPatre.html", "date_download": "2018-12-13T12:51:11Z", "digest": "sha1:T3JPBO43BXWQJA6WEX4IETHQM4O4COF5", "length": 1580, "nlines": 12, "source_domain": "www.merven.org", "title": " Takachi Modi Patre | Mandar Lawate | Bhaswati Soman | टाकाची मोडी पत्रे | Marathi Book", "raw_content": "\nइंग्रज येण्यापूर्वी आपल्याकडे लेखन बोरूने केले जाई. इंग्रजीकाळाच्या सुरवातीला टाकणे लेखन सुरु झाले. टाकाने लेखन केलेले कागद प्रामुख्याने खरेदीपत्र, गहाणखत, भाडेचिठ्ठी अशा प्रकारचे असतात. सुवाच्च नसलेले हे अक्षर वाचणे सरावाने जमते.\nपेशवेकालीन मोडी, शिव तसेच शिवपूर्वकालीन मोडी याचबरोबर टाकणे केलेले लिखाण मोडी वाचकास वाचता येणे आवश्यकच आहे. टाकाचे मोडी वाचता येण्याच्या सरावाकरिता हे एक उपयुक्त पुस्तक ठरते.\nलेखक: श्री. मंदार लवाटे व सौ. भास्वती सोमण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97)", "date_download": "2018-12-13T13:50:10Z", "digest": "sha1:BMXXD42PBJN7LWXIKVXRS3RQOZACO6VO", "length": 6692, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निगाता (प्रभाग) - विकिपीडिया", "raw_content": "\nजपानी भाषेत : 新潟県\nक्षेत्रफळ (क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक) १२,५८३ km² (५)\n- % पाणी ०.२%\n- लोकसंख्या २४,४४,१०८ (१४)\n- लोकसंख्या घनता १९४ /वर्ग किमी\nनिगाता (जपानी: 新潟県) हा जपान देशाच्या चुबू प्रदेशामधील एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावर जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. निगाता ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाची राजधानी आहे.\nविकिव्हॉयेज वरील निगाता प्रभाग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मे २०१३ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/maharashtra/8999/Hingoli_AAYUSHMAN.html", "date_download": "2018-12-13T13:17:45Z", "digest": "sha1:5MW55JCOF6SACWICSY44VZ6LRDI7GZGS", "length": 14219, "nlines": 99, "source_domain": "aajdinank.com", "title": "जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मिळणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ - दिलीप कांबळे", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nजिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मिळणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ - दिलीप कांबळे\nजिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मिळणार\nआयुष्मान भारत योजनेचा लाभ - दिलीप कांबळे\nहिंगोली : केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून या आरोग्य योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’च्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांची प्रमुख उपस्थिती होती.\nपालकमंत्री श्री.कांबळे म्हणाले की, आज शुभारंभ झालेल्या आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेसोबतच राज्य शासनाची ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ ही एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे. आयुष्मान जन आरोग्य योजनेचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असून, यात धर्म, जात, पंथ असा भेदभाव असणार नाही. या योजनेअंतर्गत 1300 हून अधिक गंभीर आजारांवर लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहे. हे उपचार देशातील कोणत्याही शासकीय किंवा मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये करता येणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांना देखील सहभागी करुन घेतले जाणार असून हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या महत्वकांक्षी योजनेमुळे देशातील नगारिकांना आरोग्य सुरक्षा प्राप्त झाली असून, नागरिकांनी या योजने अंतर्गत आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेत गंभीर आजारापासून सावध राहावे.\nतसेच या योजनेचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा यासाठी आशाताई सेविकांची जबाबदारी वाढली आहे. तसेच लोकप्रतिनीधीनी देखील या योजेनेचा व्यापक प्रचार प्रसिध्दी करुन नागरिकांना या महत्वाच्या योजनेची माहिती करुन द्यावी असे ही पालकमंत्री कांबळे यावेळी म्हणाले.\nजिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, आज आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांतीकारी योजनेची सुरुवात झाली आहे. सन 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार कुटुंबांची निवड आयुष्मान जन आरोग्य योजनेतंर्गत करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेवून नागरिकांनी आपल्या जीवन आणि आरोग्य सुरक्षीत करावे. तसेच या योजनेबाबत अधिक माहितीकरीता 14555 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.\nआयुष्यमान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत कोणत्याही कुटुंबाना देशात कोठेही लाभ घेता येणार आहे. सर्वांना सांकेतीक क्रमांक देण्यात येणार आहे सदर क्रमांक सांगितल्या नंतर त्याला आवश्यक ते उपचार मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेतंर्गत वर्षातून एक वेळेस पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ वैद्यकीय उपचाराकरीता मिळणार आहे. याकरीता आता लाभार्थ्यांना शिधापत्रिका किंवा कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता लागणार नाही. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील 117 लाभार्थ्यांची आयुष्यमान भारत जन आरोगय योजने अंतर्गत नोंद झाली आहे. तसेच या योजने अंतर्गत राज्यातील पहिले ई-कार्ड हे हिंगोली जिल्ह्यात तयार झाल्याची माहिती प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.\nयावेळी आयुष्यमान भारत योजने सोबतच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रितरित्या राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा यावेळी निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘ई-कार्ड’चे वाटप करण्यात आले.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0-12-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-13T14:38:48Z", "digest": "sha1:QFG45HIF62NFVF2AKY3KMLOEMCBKD3LU", "length": 9191, "nlines": 110, "source_domain": "mahaenews.com", "title": "जंतर मंतरवर 12 पक्षांची निदर्शने; मूझफ्फरपूर आश्रम घटनेविरोधात एकजूट | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news जंतर मंतरवर 12 पक्षांची निदर्शने; मूझफ्फरपूर आश्रम घटनेविरोधात एकजूट\nजंतर मंतरवर 12 पक्षांची निदर्शने; मूझफ्फरपूर आश्रम घटनेविरोधात एकजूट\nनवी दिल्ली: बिहारमधील मुझफ्फरपूरमधील महिला आश्रमामधील मुलींच्या लैंगिक शोषणाविरोधात शनिवारी जंतर मंतर वर 12 पक्षांच्या नेत्यांनी निषेध आंदोलन केले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास करण्यात यावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि लोकक्रांतिक जनता दलाचे नेते शरद यादव यांनी यावेळी केली. बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे.\nयावेळी उपस्थित असलेल्या अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सिताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा आणि अतुल कुमार अंजन, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि मिसा भारती, तृणमूल कॉंग्रेसचे दिनेश त्रिवेदी आणि द्रमुकचे टी.के.एस. एलान्गोवान हे उपस्थित होते.\n पेपरट्रेल मशिन छायाचित्र टिपत नाही\nभंडा-याच्या गसरगुंडीमुळे नागरिक जायबंदी; महापौरांनी हात जोडून मागितली माफी\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/grand-alliance-to-be-formed-against-bjp/", "date_download": "2018-12-13T14:08:40Z", "digest": "sha1:JT3Y3F7GSEVHCCG5JFFAAGLMFNORBOV4", "length": 8778, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपाविरोधात महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्यात चर्चा\nमुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मतदारसंघनिहाय आढावा बैठक सुरू केलीे असतानाच दुसरीकडे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि लोजदचे प्रदेशाध्यक्ष आमदार कपिल पाटील यांच्यात आज बैठक झाली. या बैठकीत भाजपाविरोधात महाआघाडी स्थापन करण्यासाठी या नेत्यांमध्ये चर्चा झाली.\nआगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधातील पक्ष चर्चेसाठी एकत्र यायला सुरूवात झाली आहे.विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू झाले आहेत.याचाच एक भाग म्हणून दादरमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी बैठक झाली. या तिघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. बहुजन वंचित आघाडीने उपस्थित केलेले प्रश्न, शेतक-यांच्या मागण्या, राज्यातील डाव्या पुरोगामी पक्षांच्या भूमिकांना सामावून घेउन व्यापक आघाडी उभी करण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे यावर तिघाही नेत्यांमध्ये सहमती झाली.\nराज्यात होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या, इंधन दरवाढ, वाढती बेरोजगारी आणि महागाई, तरूणांमधील अस्वस्थता, दलित अल्पसंख्यांक आणि ओबीसी समाजात असणारी भिती यामुळे भाजपा विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक भूमिका घेउन विरोधकांना सोबत घेउनच पुढे गेले पाहिजे यावर तिन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. भाजपाला सत्तेवरून दूर करणे हाच विरोधी पक्षांचा एकमेव कार्यक्रम असायला हवा, असे मत खा.राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्‍त केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॉंग्रेसने केवळ मतपेढीचे राजकारण केले : मोदींचे प्रतिपादन\nNext articleबुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय पुरुष संघ सहाव्या तर महिला आठव्या स्थानी\nकोल्हापुरात शेतकऱ्यांनी बाजार समितीला ठोकलं टाळे\nसरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना ‘बेबी केअर किट’\nमुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस\nपाण्याचा बेकायदा उपसा करणाऱ्यांवर फौजदारी\nसहकारी साखर कारखाने खरेदी घोटाळ्याची न्यायालयाकडून दखल\nसरकारच्या दबावातूनच उर्जित पटेलांचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-13T14:39:10Z", "digest": "sha1:2I4MWIMF4B5J4HKXC47C3YSDUMPIHEZL", "length": 9051, "nlines": 111, "source_domain": "mahaenews.com", "title": "योगी आदित्यनाथ यांचे अखिलेश यादवांना आव्हान | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news योगी आदित्यनाथ यांचे अखिलेश यादवांना आव्हान\nयोगी आदित्यनाथ यांचे अखिलेश यादवांना आव्हान\nसहारनपूर : उत्तरप्रदेशच्या कैराना लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपने जोरदार प्रचार चालविला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. अखिलेश यादव यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सहारनपूरमध्ये प्रचार करून दाखवावा, त्यांचे हात मुजफ्फरनगर दंगलीच्या रक्ताने माखलेले असल्याचे योगींनी म्हटले.\nपश्चिम उत्तरप्रदेशबद्दल अखिलेश अफवा पसरवू शकतात, परंतु विकासकामांबद्दल विश्वास निर्माण करू शकत नाहीत. अगोदर येथून लोकांचे पलायन व्हायचे, परंतु आता येथे पलायन नव्हे तर गुंतवणूक होणार असल्याचे योगी म्हणाले.\nविकासाला कोणताही पर्याय नसतो, मागील सरकारांनी जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली होती. जातीयवाद, धर्म आणि तुष्टीकरणाचे राजकारण आता भाजपला रोखू शकत नाही. कैरानात विकासाच्या धोरणाचा विजय होईल, असे विधान योगींनी केले.\nसीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना शौर्य आणि उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्रदान\nजेएनयूत इस्लामिक दहशतवाद अभ्यासक्रम ; आयोगाकडून नोटीस\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/beauty/eat-these-foods-gorgeous-skin/", "date_download": "2018-12-13T14:39:38Z", "digest": "sha1:Z72AKR7Y2NWZKK6EUOZJLYBDX7T5GAGG", "length": 25288, "nlines": 309, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Eat These Foods For Gorgeous Skin | त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी 'हे' पदार्थ करतात मदत! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nAll post in लाइव न्यूज़\nत्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी 'हे' पदार्थ करतात मदत\neat these foods for gorgeous skin | त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी 'हे' पदार्थ करतात मदत\nत्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी 'हे' पदार्थ करतात मदत\nहिवाळ्यामध्ये त्वचा शुष्क आणि सावळी दिसू नये म्हणून महिला अनेक कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्सचा वापर करतात. किंवा वेगवेगळ्या स्किन ट्रिटमेंट करतात. पण या ट्रिटमेंट महाग असण्यासोबतच केमिकलयुक्त असतात. कालांतराने याचे अनेक साइड-इफेक्ट्सही होतात. अशातच आम्ही तुम्हाला काही हेल्दी फूड्सबाबत सांगणार आहोत. जे आरोग्य चांगलं राखण्यासोबतच त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी आणि उजळवण्यासाठी मदत करतात.\nदह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया, व्हिटॅमिन्स, अॅन्टी-बॅक्टेरिअल आणि इतर अन्य पोषक तत्व असतात. ही सर्व तत्व त्वचेचं आरोग्य आणि तरूण्य जपण्यासाठी मदत करतात. दररोज एक वाटी दह्याचे सेवन केल्यामुळे त्वचा डिटॉक्स होण्यास उपयोग होतो.\nएवोकाडो व्हिटॅमिन ए, डी आणि ई चा उत्तम स्त्रोत आहे. स्किन हायड्रेट ठेवण्याठी एवोकाडो मदत करतं. त्याचबरोबर यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट गुण असतात. ज्यामुळे त्वचेतील कोलेजनची पातळी वाढते आणि अॅन्टी-एजिंगची समस्या दूर होते.\nटोफूमध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळए त्वचेमध्ये नवीन सेल्स तयार होतात. टोफूमुळे स्किनमधील कोलेजनची पातळी वाढण्यास मदत होते.\nनिरोगी आणि सुंदर त्वचेसाठी डाएटमध्ये बेरीजचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्ल्यूबेरी यांसारख्या बेरीज उपयुक्त ठरतात.\nटॉमेटो कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए आणि लायकोपिन यांसारखी तत्व असतात.\nअॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात असल्यामुळे ग्रीन-टीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. तसेच त्वचेला उजाळा मिळण्यासही मदत होते.\nआपल्या ब्युटी डाएटमध्ये सुर्यफुलाच्या बीया, भोपळ्याच्या बीयांचा आहारात समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन आणि सेलेनियम असल्यामुळे त्वचा चमकदार होते.\nब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा उजळण्यासाठी मदत होते. याव्यतिरिक्त ब्रोकलीमध्ये फोलिक अॅसिड आणि बीटा कॅराटीन असतं. जे स्किन डिटॉक्सीफाय करण्यासाठी उपयोगी ठरतात.\nवॉटरक्रेसच्या पानांमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेचा सावळा रंग दूर होतो. त्याचबरोबर कॅल्शिअम आणि मिनरल्स त्वचा उजळवण्यास आणि डाग कमी करण्यासाठी मदत करतात.\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nBirthday Special : ३७ वर्षांची झाली दिया मिर्झा फोटोंत पाहा आत्तापर्यंतचा सुंदर प्रवास\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nभारताजवळील स्वस्तात मस्त सहा देश\nमॉर्निंग वॉक शरीरासाठी आरोग्यदायी\nपहिल्याच डेटला मुलीला 'हे' प्रश्न विचारुन होणारं काम बिघडवाल\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-12-13T12:57:33Z", "digest": "sha1:DGZFO4TP6QCRM6QPBUMEDWUL5O2MOLRD", "length": 17069, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तापी नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख महाराष्ट्रातून वाहणारी 'तापी नदी' याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, तापी.\nसुरत जवळील तापी नदी\nमध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात\n६७० किमी (४२० मैल)\n७४९ मी (२,४५७ फूट)\nपूर्णा, गिरणा नदी, वाघूर\nउकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण\nतापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही 'पश्चिमवाहिनी' नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पुर्व भाग, खानदेश, व गुजराथेतील सुरत जिल्हा समाविष्ट आहे. तापी नदी मुख्य उपनदी पूर्णा\nतापी नदी मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलताईजवळ उगम पावते. या ठिकाणाचे संस्कृतातील मूळ नाव मूळतापी\" आहे.\n७२४ कि.मी. लांबीचा प्रवास केल्यानंतर तापी सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते.\nपूर्णा नदीचा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात भैसदेही येथून झाला आहे. हिचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला संमातर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे तापी नदीला मिळते. आरणा नदी, आस नदी, उतावळी नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी,गांधारी नदी, गोतमा नदी, चंद्रभागा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, निर्गुणा नदी, पेंढी नदी, बोर्डी नदी, भावखुरी नदी, मन नदी, मास नदी, मोर्णा नदी, वाण नदी,विश्वगंगा नदी, शहानूर नदी, ज्ञानगंगा नदी या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला, बुलढाणा व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता अपुरा पाऊस व उगम स्थळावरील जंगलतोड यामुळे मृतावस्थेकडे झुकत आहे.\nपूर्णा नदीला संपूर्णा नदी किंवा पयोष्णी नदी असेही म्हणतात,\nबुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे.\nपाणलोट क्षेत्रामधील प्रदेश- बडवानी जिल्हा, मध्य प्रदेश,\nअनेर नदी ही मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्यांतील सातपुडा टेकड्यांच्या दक्षिण उतारावर ६०० मीटर उंचीवरील, अक्षांश २१° २३‘ उ./७५° ४५‘ पूर्व, या जागेवर उगवते. जळगाव जिल्ह्यातील वैजापूर हे गाव पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील शेवटचे गाव आहे. या गावातून वाहणारी अनेर नदी ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमारेषा आहे. पुढे ही नदी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून वाहते. तापीला उजवीकडून मिळणारी ही तापीची सर्वात मोठी उपनदी आहे. नैर्ऋत्य दिशेला ९४ कि.मी. वाहून, अनेर नदी जळगाव जिल्ह्यातील पिळोदा या गावाजवळ तापीला मिळते. अनेर नदीच्या काठावर तोंदे, अजंदे, होळ, नांथे, मोहिदा, वेळोदे, पिळोदा ही गावे आहेत. जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले अनेर धरण हे मातीचे धरण याच नदीवर आहे. अनेर नदीचे खोरे १७०२ चौरस किलोमीटर आकारमानाचे आहे.\nपूर्णा नदी शिवा नदी गोमाई नदी पेंढी नदी\nअरुणावती नदी वाकी नदी अनेर नदी खंडू नदी\nमोसम नदी बुराई नदी उमा नदी गाडगा नदी\nगिरणा नदी आस नदी वाण नदी चंद्रभागा नदी\nनिर्गुण नदी गांधारी नदी मोरणा नदी भुलेश्वरी नदी\nशाहनूर नदी भावखुरी नदी काटेपूर्ण नदी आरणा नदी\nमास नदी उतवळी नदी विश्वामैत्री नदी सिपना नदी\nनळगंगा नदी निपाणी नदी विश्वगंगा नदी कापरा नदी\nगिमा नदी तितुर नदी वाघुर नदी तिगरी नदी\nपांझरा नदी वाघूर नदी कान नदी सुरखी नदी\nबुरशी नदी गंजल नदी आंभोरा नदी नेसू नदी\nगिरणा नदी ही भारत देशामधल्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यात सह्याद्री डोंगर रांगेमधील 'दळवट' या गावी उगम पावते. ही नदी नाशिक जिल्ह्यात सुरवातीला पूर्व दिशेला वाहते आणि नंतर जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडे मार्ग बदलून तापी नदीला मिळते.\nवाटेत तांबडी, आराम, मालेगावजवळ मोसम आणि नंतर पांझण या प्रमुख नद्या मिळाल्यावर ती नांदगाव तालुक्याच्या सीमेवरून ईशान्य दिशेने जळगाव जिल्ह्यात शिरते. चाळीसगाव तालुक्यातून भडगाव महालातील भडगावनंतर थोडे पूर्वेस गेल्यावर तिला तितूर नदी मिळते. मग भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव तालुक्यांच्या सीमांवरून जाऊन भुसावळ — सुरत लोहमार्गाच्या उत्तरेस वायव्येकडे व नंतर पश्चिमेकडे जाऊन अंमळनेर, एरंडोल, जळगाव व चोपडा तालुक्यांच्या सीमांजवळ ती तापीस मिळते.\nगिरणा नदीच्या खोऱ्यातील जमीन उपजाऊ आहे व ती तीव्रतेने कसली जाते. गिरणेच्या खोऱ्यात भात, नागली, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा व इतर द्विदल धान्ये, ऊस, भुईमूग, कापूस इ. पिके होतात.\nगिरणा-तांबडी संगमानंतर चणकापूर येथे व चाळीसगाव तालुक्यात जामदा येथे गिरणेवर बांध घालून कालवे काढलेले आहेत. तसेच गिरणा धरण हे धरणही प्रसिद्ध आहे. मालेगाव तालुक्यातील पांझण धरणयोजनेचा फायदा मुख्यतः जळगाव जिल्ह्यालाच होणार आहे. वाघूर नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ती तापी नदीची उपनदी आहे. वाघूर नदीचा उगम औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणी मध्ये झाला आहे. ही नदी औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यांमधून वाहते. भुसावळतालुक्यातील शेळगावजवळ वाघूर नदीचा तापीशी संगम झाला आहे.\nपौराणिक दाखल्यांनुसार तापीला सूर्यकन्या मानले जाते.\nया नदीच्या नावावरून १९१५ साली थायलंड येथील एका मोठ्या नदीचे 'तापी' असे नामकरण केले गेले.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० डिसेंबर २०१८ रोजी १५:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/04/29/1468/", "date_download": "2018-12-13T14:10:19Z", "digest": "sha1:IAJXALEOZIB6HKKLN7ATKRJH24DPNMVK", "length": 12794, "nlines": 142, "source_domain": "putoweb.in", "title": "बाहुबली 2 रिव्ह्यू", "raw_content": "\nपहिला हाफ म्हणजे 7 स्टार हॉटेल ची डिश वाटते, मोठ्या अपेक्षेने ऑर्डर केलेली, एक छान वातावरणात महागडी डिश, मस्त प्रेझेन्टेशन, बाजूने छान डेकोरेशन, पण चवीला फिकी, ही डिश आपल्या टिपिकल चवीची नाही हे माहिती पडते, बेचव जरी नसली तरी चविष्ठ नक्कीच वाटत नाही,\nम्हणजे पडद्यावर जे काही सुरू असते, त्यावर खर्च खूप झालाय हे दिसते, 2 war सीन्स पण होतात, कंटाळा आला नाही तरी जे काही सुरू आहे ते टिपिकल साऊथ इंडियन स्टाईल मध्ये सुरू असते, त्यामुळे बाहुबली 2 पूर्णपणे गंडला आहे अशी भावना येते, इंटरवल जवळ येतो, राज्यभशेेकाचा सिन सुरू होतो, आणि एक जबरदस्त इंटरवल पॉईंट ला चित्रपट थांबतो,\nपण इंटरवल नंतर लोकल ट्रेन च्या स्पीड ने चाललेली ट्रेन एकदम रॉकेट चा स्पीड पकडते, अनपेक्षित वळणे घेत पुढे जात राहते, आणि शेवटची 20 मिनिटे एक्शन सीन्स इंटरवल आधी झालेल्या सर्व चुका विसरायला लावते.\nकाही मुव्ही हे ऍक्टर गाजवतात, पण बाहुबली हा सिनेमा फ्लॅट डायरेक्टर चा आहे, एखादी कल्पना डोक्यात येणे अवघड असते, त्यात मला काय हवे आहे हे समोरच्याला समजावणे त्याहून अवघड, आणि ते प्रत्यक्षात उतरवणे तर अवघडच…\nशेवटची 20 मिनिटे जे काही घडत असते, एकदम भव्य, आजपर्यंत आपण हॉलिवूड मध्ये यापेक्षा ही रिअल दिसतील अशा एक्शन पाहिल्या आहेत, पण मी आजपर्यंत अशाप्रकारच्या कल्पना करून झालेल्या एक्शन्स एकही हॉलिवूड मुव्ही मध्ये पाहिल्या नाहीत,\nस्लो मो मध्ये दिसणारी एक्शन जबरदस्त, आपल्या इंडियन मुव्ही आणि विदेशी मुव्ही मधील एक्शन सिन मधला फरक हा आहे की त्यांचा इथे एक्शन दाखवताना रिअल दिसण्यासाठी खूप कट सीन्स करत, बुक्की वगैरे मारताना झूम करत एक्शन दाखवतात, त्यामुळे नक्की काय सुरू आहे ते त्या सिनेमात समजत नाही… पण आपल्याला बाहुबली मध्ये व्यवस्थित दिसते की काय ऍक्शन सुरू आहे…\nआत्तापर्यंत चा भारतात बनलेला हा सगळ्यात जबरदस्त एक्शन मुव्ही आहे, आणि अजून पुढची 2 वर्षे तरी याचा तोडीस कुठला मुव्ही बनू शकते नाही, आणि बॉलिवूड मध्ये तर नाहीच नाही, कारण अपल्याइथे एखाद्या खान एक्टर ला घेऊन 2 महिन्यात मुव्ही बनतो, 300 करोड नक्की, पण बाहुबली ला 5 वर्ष लागली बनायला, आणि त्यात ही डायरेक्टर ला विचार करण्यात मेहनत लागली.\n2 वर्ष गाजलेला, आपला राष्ट्रीय प्रश्न की कटप्पा ने बाहुबली का मारले हे दाखवण्यासाठी डायरेक्टर ने अजिबात फालतू खटाटोप केली नाहीये, त्याने तेच दाखवले जे त्याचा स्टोरी मध्ये होते. नाईस👍👍\nज्याप्रमाणे क्रिकेट भारतासाठी बनले आहे, त्याचप्रमाणे बाहुबली आहे, ना तो साऊथ चा आहे, ना नॉर्थ चा, तो आपला भारताचा मुव्ही आहे, आणि थँक्स टू THE राजमाऊली असा मुव्ही बनवला, आणि करण जोहर तो हिंदी मध्ये आणला👍\nसुपर्रब मुव्ही. मस्ट वॉच (थिएटर मधेच)\nBg म्युजिक – 4/5* (1st पार्ट सारखे चांगले bg म्युजिक नाहीये, पण तरीही बरे आहे)\nओव्हर ऑल मुव्ही – (इंटरवल आधीच्या चुका विसरून)\nथिएटरलाच पहा, पूर्ण पैसे वसूल आहेत\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\n​तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर\n18+ ओन्ली... हा फोटो पाहून आधी मी बिथरलोच\nआपल्या जाहिरातींनी मला काय शिकवले\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nTanmay on या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवा…\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे 04/05/2018\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे 03/05/2018\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nTanmay on या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवा…\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-the-strange-creatures-born-of-animal-sexual-intercourse-5978828.html", "date_download": "2018-12-13T12:59:44Z", "digest": "sha1:BYA6WLYLI5JAX4G3CMXHFLCRMF3N76ZF", "length": 5847, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The strange creatures born of animal sexual intercourse | वेगवेगळ्या प्राण्यांच्या लैंगिक संबंधातून जन्माला आले हे विचित्र प्राणी!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवेगवेगळ्या प्राण्यांच्या लैंगिक संबंधातून जन्माला आले हे विचित्र प्राणी\nवेगवेगळ्या प्राण्यांचा एकमेकांशी लैंगिक संबंध आल्याने इतके विचित्र प्राणी जन्माला येऊ शकतात.\nनवी दिल्ली- ब्रीडिंगचे प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांनी विचारही केला नसेल की वेगवेगळ्या प्राण्यांचा एकमेकांशी लैंगिक संबंध आल्याने इतके विचित्र प्राणी जन्माला येऊ शकतात. यामध्ये बहुतांश प्राणी असे आहेत ज्यांची नावेही तुम्हाला कदाचित माहिती नसतील.\nआज आम्ही आपल्याला अशा 9 प्राण्यांविषयी माहिती घेवून आलो आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... जन्माला आलेले हे विचित्र 9 प्राणी...\nहॉस्पिटलमध्ये महिलेने सांगितले-5 आठवड्यांची गर्भवती होते पण मिसकॅरेज झाले, नर्सने तपासताच पोलिसांना बोलावले\nफॅक्टरीत काम करताना मशीनमध्ये झाला बिघाड, गोळ्यांसारख्या मजुराच्या शरीरात आरपार झाले स्टीरचे रॉड\nवारंवार बोलावूनही घरात आला नाही कुत्रा, अंगणात जाऊन पाहिले तर सर्वांनाच बसला धक्का, पडला होता मृत्यूचा वेढा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-suresh-bhat-auditorium-64550", "date_download": "2018-12-13T13:43:42Z", "digest": "sha1:JXON7UEQSC2VEOY3JVJLSD7TITXIC7SP", "length": 13593, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news Suresh Bhat Auditorium बहुप्रतीक्षित सुरेश भट सभागृहाचे उद्‌घाटन दृष्टिपथात | eSakal", "raw_content": "\nबहुप्रतीक्षित सुरेश भट सभागृहाचे उद्‌घाटन दृष्टिपथात\nशुक्रवार, 4 ऑगस्ट 2017\nनागपूर - नागपुरातील बहुप्रतीक्षित आणि भव्य अशा सुरेश भट सभागृहाचे उद्‌घाटन दृष्टिपथात असून, रविवारी (ता. १३) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी (ता. ३) सभागृहाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह भेट दिल्याचे कळते.\nनागपूर - नागपुरातील बहुप्रतीक्षित आणि भव्य अशा सुरेश भट सभागृहाचे उद्‌घाटन दृष्टिपथात असून, रविवारी (ता. १३) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी (ता. ३) सभागृहाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह भेट दिल्याचे कळते.\nरेशीमबाग मैदानावर असलेले हे डौलदार सभागृह नागपूरचे वैभव वाढविणार आहे. अनेक दिवसांपासून सभागृहाचे काम सुरू आहे. मधल्या काळात अतिशय संथगतीने काम झाल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ लागला. मात्र, दीड वर्षामध्ये अतिशय झपाट्याने सभागृहाचे काम झाले आणि आता काही किरकोळ बाबी सोडल्या, तर उद्‌घाटनासाठी सभागृह पूर्णपणे सज्ज झाले आहे.\nऑगस्टमध्ये सभागृहाचे उद्‌घाटन झाल्यावरच महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा मुहूर्त निघणार, असे ठरले होते. १३ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत स्मार्ट ॲण्ड सेफ सिटीअंतर्गत होऊ घातलेल्या कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरचे भूमिपूजन तसेच मेट्रो रेल्वेची जमिनीवरील ट्रॅकवर चाचणी हे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे त्याचदिवशी सुरेश भट सभागृहाचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन महानगरपालिका करीत आहे. तारखेची घोषणा झालेली नसली तरी लवकरच यासंदर्भात निर्णय होणार असल्याचे कळते.\nमहापौर नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, माजी महापौर प्रवीण दटके, महापालिकेचे आयुक्त अश्‍विन मुद्‌गल, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर दिवारी आदींनी सभागृहाच्या कामाची पाहणी केली.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nचंद्रशेखर राव सलग दुसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज (ता.13) गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र...\n#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्याचे स्पष्टीकरण\nमुंबई- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.13) गुरुवारी नोटीस बजावली होती. या...\nगोव्यात राजकीय हालचालींना वेग\nपणजी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप येथे कोणता पवित्रा घेणार याकडे घटक पक्षांचे तर घटक पक्ष काय करतील याकडे भाजपचे...\n'योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगीतली तर आमचे काम सोपे'\nलखनौ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=71", "date_download": "2018-12-13T12:44:38Z", "digest": "sha1:YZAD72WWNFGU4ZKWL2APYBKWA7GMUJX4", "length": 3961, "nlines": 113, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "दु:खी| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nLe Miserable ह्या फ्रेंच कादंबरीचे साने गुरुजीनी केलेले भाषांतर.\nअभगिनी व तिची लहान मुलगी 1\nअभगिनी व तिची लहान मुलगी 2\nअभगिनी व तिची लहान मुलगी 3\nअभगिनी व तिची लहान मुलगी 4\nअभगिनी व तिची लहान मुलगी 5\nअभगिनी व तिची लहान मुलगी 6\nअभगिनी व तिची लहान मुलगी 7\nअभगिनी व तिची लहान मुलगी 8\nअभगिनी व तिची लहान मुलगी 9\nअभगिनी व तिची लहान मुलगी 10\nक्रांतीची ज्वाला भडकली 1\nक्रांतीची ज्वाला भडकली 2\nक्रांतीची ज्वाला भडकली 3\nक्रांतीची ज्वाला भडकली 4\nक्रांतीची ज्वाला भडकली 5\nक्रांतीची ज्वाला भडकली 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%B6/", "date_download": "2018-12-13T14:38:18Z", "digest": "sha1:ZTGVRAVVR5ZYR6UMW5QQBUE6S4XFOPE3", "length": 10418, "nlines": 111, "source_domain": "mahaenews.com", "title": "विमानाला झाला पाच तास उशीर; लोहगाव एअर पोर्टवर प्रवाशांचे रात्रभर हाल | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news विमानाला झाला पाच तास उशीर; लोहगाव एअर पोर्टवर प्रवाशांचे रात्रभर हाल\nविमानाला झाला पाच तास उशीर; लोहगाव एअर पोर्टवर प्रवाशांचे रात्रभर हाल\nपिंपरी – पुण्याहून बेंगलोरला जाणारे एअर इंडिया कंपनीचे विमान पाच तास उशिरा येणार असल्याचे अचानक जाहीर केल्याने रविवारी (दि. 23) पहाटे लोहगाव (पुणे) येथील विमान तळावर प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एअर पोर्ट प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना रात्री दिड वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले.\nपुण्यातील रविवारी पहाटे 1.25 च्या विमानाने बेंगलोरला जाण्यासाठी पुणे-बेंगलोर एअर गो विमानाची प्रतिक्षा करत प्रवाशी विमानतळावर जमले होते. वेळेत विमान येणार म्हटल्यानंतर गेट नंबर 7 जवळ प्रवाशी येऊन थांबले होते. त्यावेळी कोणतीही पूर्वसूचना न देता एअर पोर्ट प्रशासनाने ते विमान पाच तास उशिरा येणार असल्याचे अचानक जाहीर केले. त्यावेळी संतापलेल्या प्रवाशांनी व्यवस्थापक सय्यद यांच्याशी विचारणा केली. त्यावर तांत्रिक बिघाडामुळे विमान उशिरा येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांना रात्री दीड वाजल्यापासून सकाळी सहापर्यंत अख्खी रात्र विमानतळावर ताटकळत काढावी लागली.\nनितीन यादव, रोहिणी यादव, कमलाकर कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी, माधवी उंडे, बाबासाहेब सूर्यवंशी, सुरेखा सूर्यवंशी, स्मिता धायगुडे, विजया दाहोत्रे, सीता काची, योगेश काची, रेवती कटाप आदी प्रवाशांनी प्रशासनाच्या विरोधात प्रतक्रिया व्यक्त केल्या. या प्रकारामुळे एअर पोर्ट प्रशासनाचा अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समितीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.\nमूर्तीदान उपक्रमाला गणेश भक्तांचा प्रतिसाद; आठ हजार मूर्त्या जमा\nपिंपरीत घरगुती गणरायांना निरोप, घाटावर विसर्जनासाठी गर्दी\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-12-13T12:44:57Z", "digest": "sha1:YNDAMSR3RHZINOYUFXOSPY5A6ZBEIFVT", "length": 4784, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९० महिला हॉकी विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "१९९० महिला हॉकी विश्वचषक\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबार्सेलोना १९७१ · ॲमस्टल्वीन १९७३ · क्वालालंपूर १९७५ · बुएनोस आइरेस १९७८ · मुंबई १९८२ · लंडन १९८६ · लाहोर १९९० · सिडनी १९९४ · उट्रेख्त १९९८ · क्वालालंपूर २००२ · म्योन्शनग्लाडबाख २००६ · दिल्ली २०१० · द हेग २०१४\nमंडेलियू १९७४ · बर्लिन १९७६ · माद्रिद १९७८ · बुएनोस आइरेस १९८१ · क्वालालंपूर १९८३ · अॅमस्टल्वीन १९८६ · सिडनी १९९० · डब्लिन १९९४ · उट्रेख्त १९९८ · पर्थ २००२ · माद्रिद २००६ · रोसारियो, २०१० · द हेग २०१४\nइ.स. १९९० मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०१५ रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agriculture-news-tomato-farming-china-india-agri-market-68015", "date_download": "2018-12-13T13:35:33Z", "digest": "sha1:NP7UWOPM3QXUWYZRQTZPVHGT2A3KDMID", "length": 19386, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "agriculture news tomato farming china, india agri market जगात टोमॅटो उत्पादनात चीनचा 31, तर भारताचा 11 टक्के वाटा | eSakal", "raw_content": "\nजगात टोमॅटो उत्पादनात चीनचा 31, तर भारताचा 11 टक्के वाटा\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nटोमॅटो (सोलॅनम लायकॉपरसीकम) हे एक महत्त्वाचे पीक आहे. ही फळभाजी अगदी सर्रास नियमित जेवणात तसेच केचप, सॉस, ज्यूस, प्युरी, पास्ता सॉस, साल्सा, टोमॅटो-आधारीत पावडर, सन ड्राईड टोमॅटो, सार-कढी आणि रेडी-टू-इट प्रक्रिया उत्पादनांत वापरली जाते. जगभर 170 दशलक्ष टन (एमटी) हून अधिक टोमॅटोंचे उत्पादन होत असून ते एकूण जगात होणाऱ्या भाजी निर्मितीच्या 15% आहे.\nटोमॅटो (सोलॅनम लायकॉपरसीकम) हे एक महत्त्वाचे पीक आहे. ही फळभाजी अगदी सर्रास नियमित जेवणात तसेच केचप, सॉस, ज्यूस, प्युरी, पास्ता सॉस, साल्सा, टोमॅटो-आधारीत पावडर, सन ड्राईड टोमॅटो, सार-कढी आणि रेडी-टू-इट प्रक्रिया उत्पादनांत वापरली जाते. जगभर 170 दशलक्ष टन (एमटी) हून अधिक टोमॅटोंचे उत्पादन होत असून ते एकूण जगात होणाऱ्या भाजी निर्मितीच्या 15% आहे.\n2002 पासून जागतिक टोमॅटो उत्पादन जवळपास 40% नी वाढले. एफएओ आकडेवारी अनुसार या वाढीमध्ये अग्रगण्य 10 निर्मितीदार देशांचा वाटा समसमान आहे. तर चीनचा वाटा 31% असून तो अग्रेसर आहे. भारताने 2008 पासून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या तुलनेत सातत्याने अधिक टोमॅटो निर्मिती केली. भारताचा निर्मितीमधील जागतिक वाटा 11% आहे. परिणामी, टोमॅटोचे पीक जगभरातील शेतकरी आणि भारतातील शेतकरी अशा दोघांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.\nबाजारपेठेचे आकारमान आणि टोमॅटोचे कोशिंबिरीतील प्राधान्य लक्षात घेता सुधारीत टोमॅटो हायब्रीडचे चांगले परिणाम शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत. नुझीविडू सीड्स लिमिटेडने नवीन हायब्रीड (संकरीत) प्रकारातील बियाणे भारतातील टोमॅटो पिकवणाऱ्या सर्वच राज्यांमध्ये दाखल केले. पाच वर्षांच्या संशोधन आणि विकासानंतर राजेश (एनटीएच 1813) हे तयार करण्यात आले. 2 वर्षे या उत्पादनाच्या विविध ठिकाणी मुल्यांकन तपासण्या घेऊन हे उत्पादन कितपत सुविधाजनक आहे याची चाचपणी करण्यात आली. उत्पादनाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे उच्च उष्णता झेलण्याची ताकद, अधिक काळ साठवता येण्याजोगे, टीओएलसीव्हीला साजेसे, बुरशीच्या प्रभावामुळे आणि प्रारंभिक रोगामुळे लागेच कोमेजून जात नाही. आकर्षक लालबुंद 90-100 ग्राम वजनाचे एक फळ, प्रत्येक झाडाला भरगच्च फळे, अपेक्षित दर्जाचे उत्पादन देते.\nभारतात भाजी पिकांच्या उत्पादनात बटाटा आणि कांद्यानंतर टोमॅटो तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. टोमॅटो उत्पादन आणि लागवडीचे एकूण क्षेत्रफळ पाहता भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. अंदाजे उत्पादन 19.4 मेट्रीक टन इतके आहे. 2010 पासून भारतातील टोमॅटो उत्पादनाचे ट्रेंड्स पाहिल्यास निर्मितीच्या मजबूत विस्तारात वाढ झालेली दिसते. यामागील कारण म्हणजे मोठ्या क्षेत्रफळावर करण्यात येणारी लागवड. एक तर या पिकाला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. शिवाय इतर पिकांच्या तुलनेत टोमॅटोकरिता शेतक-याला चांगला परतावा मिळतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडीशा, गुजरात आणि महाराष्ट्र ही भारतातील टोमॅटोउत्पादन घेणारी राज्ये आहेत. टोमॅटो हे बहुढंगी उत्पादन असल्याने दिवसेंदिवस भारतातील शहरी आणि निम-शहरी भागात कोशिंबीर प्रकारातील टोमॅटोला मागणी वाढते आहे.\nकाही बहुराष्ट्रीय व भारतीय बियाणे कंपन्या सुधारीत टोमॅटो हायब्रीडची निर्मिती करत आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन, फळाचा दर्जा आणि कीड व रोग प्रतिकारक वैशिष्ट्यामुळे नफा मिळतो. खालील तक्त्यात टोमॅटोचे उत्पादन घेणारी मुख्य राज्ये, लागवडीचे क्षेत्रफळ, निर्मिती आणि सरासरी उत्पन्न दिले आहे.\nशेती योग्य जमीन (हजारहेक्टर)\nसरासरी उत्पन्न (प्रतिहेक्टेर मेट्रिक टन)\nपुणे जिल्ह्यातील समाधानी शेतकरी संजय मेहेरकर सांगतात की, “राजेश उष्णता सहन करू शकतो. त्यामुळे तो इतरांपेक्षा भिन्न आहे.” इतर महागड्या बियाण्यांच्या तुलनेत टोमॅटो हायब्रीड बियाणी कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देतात. हायब्रीड तंत्र शेतकऱ्यांना खर्च वसूल करण्यात उपयुक्त ठरते आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक शेतकरी अशोक जाधव म्हणतात की, “मी एका बहुराष्ट्रीय कंपनीचे टोमॅटो वापरत होतो. मला भारतीय कंपन्यांच्या टोमॅटोची चाचणी घ्यायची होती. सुरुवातीला मी काहीसा साशंक होतो. मात्र उष्मा व विषाणू प्रतिकाराबाबतीत उत्कृष्ट परिणाम मिळाल्याने मी राजेशची निवड केली. नुझीविडूने दर्जेदार संकर तयार केला आहे.”\nभाज्या संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख डॉ. एसके त्रिपाठी यांनी सांगितले की, “आम्ही मोठ्या फळाकरिता या जातीच्या टोमॅटोचे उत्पादन उच्च तापमान आणि विषाणूना पोषक असलेल्या वातावरणात घेतले. ते कणखर, टिकाऊ राहिले. शिवाय दीर्घकाळ साठवता येत असल्याने लांब पल्ल्याच्या वाहतुकीकरिता किंवा दीर्घकाळ साठवणूक करण्याच्या दृष्टीने उत्तम आहे”.\nआवक घटूनही टोमॅटोचा चिखलच\nसोलापूर - मागील चार-पाच महिन्यांच्या तुलनेत बाजारात टोमॅटोची आवक आलेली नाही. आवक कमी असल्यास भाव वाढतात. मात्र, टोमॅटोची आवक कमी झाली असतानाही दर...\nशिरूरसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ८ दिवसांत\nनारायणगाव - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्‍चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही...\nबाजारातील आवक घटल्याने भाजीपाला महागला\nमोहोळ- सलग मागील चार महिन्यापासुन दराची मंदी, मोठा फवारणीचा खर्च, शेंडे व फळ अळीचा प्रादुर्भाव यामुळे बाजारातील आवक घटल्याने वांग्याने शंभरी गाठली...\nनाशिकला होणार कांदा क्लस्टर\nनाशिक - कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तीन पिकांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन ग्रीनच्या...\nदर कोसळल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकले रस्त्यावर\nवालचंदनगर : ऐन दिवाळीत टोमॅटोचे दर काेसळल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकऱयांचे ...\nमेहनत तर वाया गेली, लागवड खर्चही निघेना\nऔरंगाबाद : मागील वर्षभरात टोमॅटोने शेतकऱ्यांना जोरदार आर्थिक झटका दिला. डिसेंबर 2017 पासून दर पडलेलेच असल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेलीच; शिवाय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/aamir-khan-117122700003_1.html", "date_download": "2018-12-13T13:30:11Z", "digest": "sha1:IJHHRG2F3ILXPQUBA4GSLKWTSUJFGAML", "length": 8099, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आमिरने आणली नवोदित लेखकांसाठी नवी संधी | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआमिरने आणली नवोदित लेखकांसाठी नवी संधी\nआमिर खानने नवोदित लेखकांसाठी नवी संधी घेऊन आला आहे.ज्यामध्ये लेखकांना कथा, पटकथा लिहिण्याची संधी मिळणार आहे. जी कथा परिक्षकांना आवडेल आणि या स्पर्धेत जिंकणाऱ्या आपली कथा बॉलिवूडमधल्या मोठ्या दिग्दर्शकांसमोरही मांडता येणार आहे.\nयाची माहिती आमिरने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे. ‘सिनेस्तान’असं या स्पर्धेचं नाव आहे. १५ जानेवारी २०१८ ही कथा पाठवण्याची अंतिम तारीख आहे. राजकुमार हिरानी, जुही चतुर्वेदी, अंजुम राजाबली यांच्यासह स्वत: आमिर या स्पर्धेचा परीक्षक असेल. यात सहभागी होण्यासाठी तुम्हाला\nवर अर्ज करावा लागेल. सहभागी झालेल्यांपैकी ५ विजेते निवडण्यात येतील. विजेत्यांना ठराविक रोख रक्कम पुरस्कार म्हणून देण्यात येईल.\n'टायगर जिंदा है'... सलमानचा नवा विक्रम\nमिलिंद सोमन-अंकिता कोनवारला लग्नबंधनात अडकणार\n'टायगर जिंदा है' चे तिकीट महाग\nपहिल्याच दिवशी‘टायगर जिंदा है’चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग हाऊसफुल्ल\n'पॅडमॅन' चा ट्रेलर रिलीज\nयावर अधिक वाचा :\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nदुबई गाजवणार अवधूत,श्रेयसचा मराठी 'जल्लोष'\nअवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट \"जल्लोष २०१८\". याच महिन्यात ...\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\nराधिका आपटे मॅजिकल आहे, अशा शब्दात अेरिकेन अभिनेत्री स्टॅना कॅटिकने राधिकाचे कौतुक केले ...\n‘बधाई हो’बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट\nआयुषमान खुरानाचा‘बधाई हो’सलग आठ आठवडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. कोणतीही ...\nयंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान पिफचे आयोजन\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीची दखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z170512204652/view", "date_download": "2018-12-13T14:06:56Z", "digest": "sha1:OGX3JQL7MRJLHYKU7YIRCTE2F5UBKPKU", "length": 26530, "nlines": 149, "source_domain": "www.transliteral.org", "title": "शिवभारत - अध्याय नववा", "raw_content": "\nविवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|\nशिवभारत - अध्याय नववा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nपुढें देवगिरि प्राप्त झाल्यानें दिल्लीच्या बादशहास आनंद झाला असतां व उन्मत्त महंमूदशहास आपलें सैन्य पराभूत झाल्यानें विषाद वाटला असतां शहाजी राजानेम निजामशहाचे शिवनेरी इत्यादि अनेक गड भराभर घेतले. ॥१॥२॥\nतसेंच, अत्यंत पवित्र ( पुण्यकारक ) गोदावरी, प्रवरा, क्षीर समुद्रासारखें पाणी असलेली नीरा, भयंकर भिमा, यांच्या कांठचा सर्व प्रदेश क्रमा क्रमानें पादाक्रांत करून त्यानें सह्याद्रिसुद्धां लगेच आपल्या ताब्यांत आणला. ॥३॥४॥\nशहाजी दिल्लीच्या बादशहाविरुद्ध झालेला पाहून घाटगे, कांटे, गायकवाड, कं, ठोमरे, चव्हाण, मोहिते, महाडीक, खराटे, पांढरे, वाघ, घोरपडे इत्यादि महाराष्ट्रिय ( मराठे ) राजे त्यास येऊन मिळाले आणि शहाजीनें त्यांस सेनापति ( सरदार ) केलें. ॥५॥६॥७॥\nपुढें शहाजीस जिंकण्याच्या हेतूनें शहाजहानानें आदिलशहा बरोबर लागलीच तह केला आणि त्या राजेंद्र शहाजीस जिंकू इच्छिणार्‍या त्या दोघांनीं भीमा नदी ही परस्परांच्या मुलखांमधील हद्द ठरविली. ॥८॥९॥\nसाहसी आणि सिंहाप्रमाणें पराक्रमी अशा शहाजी राजानें आदिलशहा आणि शहाजहान यांच्या सैन्याबरोबर किती वर्षें युद्ध केलें पुढें त्या दोघांशीहि तह कसा केला पुढें त्या दोघांशीहि तह कसा केला हें आपल्यापासून ऐकण्याची, हे कवींद्रा, आमची इच्छा आहे. ॥१०॥११॥\nसूर्याप्रमाणें प्रतापी शहाजीनें शहाजहान आणि आदिलशहा यांच्या सैन्याबरोबर तीन वर्षे युद्ध केलें. ॥१२॥\nमग त्याला स्वप्नांत स्वप्नपति शंकराचें दर्शन होऊन त्यांस त्यानें वंदन केलें, तेव्हां आपल्या दांतांच्या प्रभेनें त्याचे डोळे दिपवीत तो त्यास म्हणाला: - ॥१३॥\nहा महादेजस्वी दिल्लीपति पृथ्वीवर अगदीं अजिंक्य आहे; म्हणून, हे शहाण्या राजा, तूं हा लढाईचा नाद सोडून दे. या दुरात्म्यानें पूर्वीं केलेलें तप संपेपर्य्म्त याचा नाश होणार नाहीं. बाबा हे सर्व यवन असुरवंशी आहेत आणि ते देवब्राह्मणांचा पदोपदीं द्वेष करितात. ह्या यवनांचा संहार करण्यासाठीं जो पृथ्वीवर अवतरला आहे तो भगवान विष्णु व्हिस नांवाचा तुझा मुलगा झाला आहे. तो तुझें इष्टकार्य लवकरच घडवून आणील. म्हणून, हे महाबाहो, तूं कांहीं काळ वाट पहा. ॥१४॥१५॥१६॥१७॥१८॥\nअसें त्या प्रसन्न शंकरानें म्हटल्यावर राजा प्रसन्नचित्त होत्साता पहाटे जागा झाला. ॥१९॥\nतेव्हां शहाजीनें आपला देश वगळून राहिलेल्या निजामशहाच्या राज्यापैकीं कांहीं मुलुख दिल्लीच्या बादशहास आणि कांहीं आदिलशहास दिला. ॥२०॥\nशहाजी हा हट्टि स्वभावाचा असतांहि त्यानें आपला हट्ट सोडून शंकराच्या आज्ञेप्रमाणें दिल्लीचा बादशाहा आणि आदिलशहा यांच्याशीं तह केला. ॥२१॥\nनिजामशहाचें राज्य मिळाल्यानें परमुलखावर हल्ला करणारे तें मोंगल परत फिरले असतां, शहाण्या आदिलशहास आपण दुर्बळ आहों असें वाटूं लागलें आणि त्यानें आपल्या मनांत विचार केला कीं, ज्या सामर्थ्यवान् मोगलांनीं निजामशहास युद्धात बुडविलें ते मलाहि बहुधा बुडवितील; म्हणून ह्या महाबाहू शहाजीस आपल्या मदतीस घेऊन मी आपले इष्टकार्य साधीन. ॥२२॥२३॥२४॥२५॥\nपूर्वी माझी बाप इब्राहिमशहा हा याच्याच सह्यानें शत्रूंचा विध्वंस करून निश्चिंत होता. पण त्याच्या मृत्यूनंतर म्या मूर्खपणानें त्याचा एकाएकीं अपमान केल्यामुळें तो मानी शहाजी मला सोडून गेला. इब्राहिमशहानें ह्या महामानी व पराक्रमी शहाजीवर मजपेक्षां अधिक प्रेम करून त्यास योग्यतेस चढविलें. ॥२६॥२७॥२८॥\nअसा मनांत विचार करून त्या महातेजस्वी महंमूदशहानें लागलीच शहाजीकडे आपले अमात्य पाठविले. ॥२९॥\nत्या मंत्रकुशल अमात्यांनीं शहाजीचें मन वळविलें आणि त्या पराक्रमी शहाजीनेंहि आदिलशहास साह्य करण्याचें वचन दिलें. ॥३०॥\nसाह्यकर्त्या शहाजी राजाचा आधार मिळाल्यामुळें महंमूदशहास पदोपदीं मोठा आनंद होऊं लागला. ॥३१॥\nनंतर त्या प्रतापवान् महंमूदानें, सर्व सेनेला प्रिय व रणधुरंधर असा जो फरादखानाचा पुत्र सेनापति रणदुल्लाखान त्यास पराक्रमी शहाजीस कर्नाटक प्रांत जिंकण्यास पाठविलें. ॥३२॥३३॥\nतेव्हां फरादखान, याकुतखान, अंकुशखान, हुसेन अंबरखान, मसाऊदखान तसेच पवार, घाटगे, इंगळे, गाढे, घोरपडे, इत्यादि मोठमोठ्या योध्यांसह रणदुल्लाखान निघाला. ॥३४॥३५॥\nत्या सेनाधिपतीबरोबर महत्त्वाकांक्षीं शहाजी राजा भोसलाहि कर्नाटकांत गेला. ॥३६॥\nबिंदुपूर ( बेदनूर ) चा राजा महातेजस्वी वीरभद्र, वृषपत्तनचा ( बैलूर ) राजा प्रसिद्ध केंग नाइक, कावेरीपत्तनचा राजा महाबाहू जगद्देव, श्रीरंगपट्टणचा राजा क्रूर कंठीरव, तंजावरचा राजा शूर विजयराघव, तंजीचा ( चंजी ) राजा प्रौढ वेंकटनाईक, मदुरेचा राजा गर्विष्ठ त्रिमलनाईक, पिलुगंडाचा राजा उद्धट वेंगटाप्पा, विद्यानगर ( विजयानगर ) चा राजा धीट श्रीरंगराजा, हंसकूटाचा ( हास्पेट ) राजा प्रसिद्ध तम्मगौडा यांना आणि इतरहि राजांना शहाजीनें आपल्या पराक्रमानें ताब्यांत आणून सेनापति रणदुल्लाखानास संतुष्ट केलें. ॥३७॥३८॥३९॥४०॥४१॥४२॥\nमग रात्रंदिवस वीरांचा संहार करणारे युद्ध करून युद्धनिपुण किंपगौंडापासून घेतलेलें अतिशय रम्य बंगळूर नांवाचें शहर रणदुल्लाखानानें शहाजीला पारितोषिक म्हणून दिलें व त्या ठिकाणीं तो विजयी राजा राहूं लागला. ॥४३॥४४॥\nत्या शहरचा तट व वेशी मजबूत होत्या. चुन्याच्यायोगें पांढर्‍या शुभ्र वाड्यांच्या शिखरावरील पताका गगनाला भेदीत होत्या; तें सर्व प्रकारच्या शिल्पानें - ( कला कुसरीनें ) भरलेल्या रम्य हवेल्यांनीं व्यापून टाकलें होतें; तेथें खुराड्यांत बसलेले असंख्य पारवे घुमत असत; खिडक्यांतून उडणार्‍या मोरांच्या केकांनें ते मनोहर होतें; त्यांतील विस्तीर्ण पेठेंत विक्रीचे पदार्थ मांडलेले असत; तेथें घरोघरीं आड होते; त्या शहरांत सुंदर, विस्तीर्ण विहिरी होत्या, त्याचप्रमाणें अनेक चौक असून त्यांतील कारंज्यांमधून पाणी उडत असें; त्यांतील घरांच्या बागांतील फुललेल्या झाडांच्या छायेनें भूमि आच्छादित असे; त्यांतील वाड्यांच्या भिंतीवर काढलेल्या उत्कृष्ट चित्रांनीं लोकांचे नेत्र लुब्ध होऊन जात असत; त्यांत नाना रंगाच्या दगडांनीं बांधलेल्या तुळतुळित व सुंदर पागा होत्या; तें मोठमोठ्या वेशीच्या माथ्यावरील फरसबंदीनें सुशोभित होतें; त्याच्या बुरजांच्या माथ्यावर ठेवलेले तोफांनीं तें अत्यंत दुर्गम झालें होतें. युद्धनिपुण सेनासमूहानें तें रक्षिलेलें होतें; सभोंवती अगाध पाणी असलेल्या खंदकामुळें तें सुशोभित दिसत होतें; अपार सागराप्रमाणें विस्तीर्ण तलावानें त्याला शोभा आणली होती; त्यांत वार्‍याच्यायोगें डुलणार्‍या लतांनीं सुंदर अशीं उद्यानें होतीं; मेरुपर्वताप्रमाणें देवळांनीं तें शहर मंडित झालें होतें; अशा त्या नगरामध्यें वास करणारा इंद्रासारखा तो नृपश्रेष्ठ आपल्या परिजनांसह नानाप्रकारचा आनंद अनुभवीत असे. ॥४५॥४६॥४७॥४८॥४९॥५०॥५१॥५२॥५३॥५४॥५५॥\nकधीं मृगयेंत, तर कधीं साधुसेवेंत, कधीं शंकराच्या पूजाअर्चेंत तर कधीं काव्यचर्चेंत, कधीं नृत्यांगनांचे नाच पाहाण्याच्या आनंदांत, तर कधीं अनेक प्रकारच्या शरसंधानांत, कधीं आयुधागारांत ठेवलेल्या आयुधांची पाहाणी करण्यांत, तर कधीं आपल्या पदरीं ठेवण्यालायक अशा सर्व प्रकारच्या सैन्याची परीक्षा करण्यांत, कधीं पुष्पांनीं सुगंधित अशा नगरोद्यानांत हिंडण्य़ंत, तर कधी सुंदर स्त्रियांबरोबर शृंगाररसाचा आश्वाद घेण्यांत, तर कधीं योगशास्त्रोक्त पद्धतीनें योग मुद्रेंत याप्रमाणें तो राजा सर्व प्रकारचा उपभोग घेण्यांत आपला काळ घालवीत असे. ॥५६॥५७॥५८॥५९॥\nशहाजीच्या स्त्रिया पुष्कळ असूनहि, शंभू आणि शिवाजी यांची आई जी जाधवरावाची मुलगी ( जिजाबाई ) तिनें आपल्या पतीचें हृदय काबीज केलें होतें. ॥६०॥\nबलराम आणि कृष्ण यांच्यायोगें जसा वासुदेव नेहमी शोभत असे, त्याप्रमाणें शंभुजी व शिवाजी यांच्या योगें शहाजी हा शोभत असे. ॥६१॥\nशंभुजीपेक्षां वयानें धाकटा पण गुणांनीं मोठा असा आपला पुत्र शिवाजी यावर शहाजी राजाचें फार प्रेम होतें. ॥६२॥\nजेव्हां हा पुत्र शिवाजी जन्मला तेव्हांपासून शहाजीचें सर्व ऐश्वर्य वृद्धिंगतच होत गेलें. ॥६३॥\nमंदरपर्वताप्रमाणें सुंदर, कमळांच्या कांतीला ज्यांनीं मागें सारलें आहे, ज्यांच्या गंडस्थळांतून्मदजळ गळत आहे असे पुष्कळ हत्ती त्याच्या द्वारीं उभे असत. ॥६४॥\nवायूप्रमाणें वेगवान् आणि युद्धांमध्यें खंबीर असे हजारों सुंदर घोडे त्याच्या पागेमध्यें होते. ॥६५॥\nत्याच्या संतोषाबरोबर त्याचा कोपहि नित्य अधिक अधिक वाढूं लागला. त्याचा प्रताप आणि दरारा हे दिवसेंदिवस अतिशय वाढत चालले. ॥६६॥\nदुर्जय असे दुर्ग सुद्धां त्याला सुलभ झाले, त्याचा सदोदित विजयच होत असे; आणि स्वप्नांत सुद्धां त्याचा पराभव होत नसे. ॥६७॥\nफुलें, फळें आणि धान्यें यांची अभिवृद्धि झाली, आणि साधनावांचूनच त्याचें सर्व मनोरथ सिद्धीस जाऊं लागले. ॥६८॥\nयाप्रमाणें विष्णुरूपी त्या पुत्राच्यायोगें भरभराट पावलेला मालोजीचा पुत्र ( शहाजी ) हा त्या मुलास पाहून अत्यंत आनंदित होत असे. ॥६९॥\nमग तो गुणवान् मुलगा सात वर्षांचा झालेला पाहून तो मुळाक्षरें शिकण्यास योग्य झाला आहे असें राजास वाटलें. ॥७०॥\nप्रधानांच्या समवयस्क पुत्रांसह बुद्धिमान् आणि स्पष्टोच्चार करणार्‍या त्या पुत्राला गुरूच्या मांडीवर बसविलें. ॥७१॥\nगुरुजी जों पहिलें अक्षर लिहिण्यास सांगतात, तोंच हा दुसरें अक्षर लिहून दाखवीत असे. ॥७२॥\nसकल विद्यांचें द्वारच अशीं जीं मूळाक्षरें तीं सर्व गुरुजीनें त्याला उत्तम रीतीनें शिकविलीं. ॥७३॥\nतेव्हां स्वभावतःच बुद्धिमान, सुस्वभावी, आणि अवर्णनीय प्रभावाच्या त्या राजबिंडाला सर्व विद्यार्थ्यांमध्यें इतक्या लवकर मुळाक्षरें शिकलेला पाहून गुरूला मोठा अभिमान वाटला आणि हा कांहीं विलक्षण मुलगा आहे अशी त्यानें खूणगांठ बांधली. ॥७४॥\nहस्तिपद, हस्तिपिण्ड , हस्तिभद्र\nn. कश्यपकुलोत्पन्न तीन नाग [म. आ. ३१.९, १४]; उ. १०१.१३ \nमकर संक्रांति हिंदू सण असूनही १४ जानेवारीला का साजरा करतात\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/they-expected-to-rob-rs-25-30-lakh-ended-up-with-just-rs-5-and-in-jail-1729220/", "date_download": "2018-12-13T13:54:07Z", "digest": "sha1:RO4NIIC53BT5KQ3QSPFZSNFPXL7KGQT3", "length": 13546, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "They expected to rob Rs 25-30 lakh, ended up with just Rs 5 and in jail | व्यापाऱ्याची बॅग हिसकावून हाती आले फक्त ५ रूपये, चोरटे अटकेत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nव्यापाऱ्याची बॅग हिसकावून हाती आले फक्त ५ रूपये, चोरटे अटकेत\nव्यापाऱ्याची बॅग हिसकावून हाती आले फक्त ५ रूपये, चोरटे अटकेत\nव्यापाऱ्याने तक्रार दिल्यानंतर या सगळ्यांना अटक करण्यात आली. या व्यापाऱ्याकडे भरपूर पैसे असतील असे चोरांना वाटले होते मात्र त्यांचा अंदाज चुकला\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nचेन स्नॅचिंग किंवा बॅग हिसकावण्याचे प्रकार अनेकदा रस्त्यांवर घडतात. यामागे एक चोर नसतो तर टोळीही असते. अशाच एका टोळीने व्यापाऱ्याची बॅग हिसकावून मिळतील पैसे वाटून घ्यायचे असे ठरवले होते. त्याप्रमाणे या टोळीने व्यापाऱ्याची बॅग हिसकावलीही. बॅग उघडून पाहिली तेव्हा हाती आले ते फक्त ५ रूपये. एवढेच नाही तर या सगळ्यांना पोलिसांनी अटकही केली आहे. दिल्लीतील व्यापाऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.\nकाही आठवड्यांपूर्वी या व्यापाऱ्याला चोरट्यांनी लुटले. शाहदारा परिसरात ही घटना घडली होती. याच परिसरात हा ४३ वर्षीय व्यापाऱ्याचे घर आहे. या व्यापाऱ्याचे जॅकेटसाठीचे फोम आणि मटेरिअल बनवण्याचा कारखाना आहे. या व्यापाऱ्याला लुटण्याचा कट त्याच्या कारखान्या शेजारी काम करणाऱ्या खलिद नावाच्या माणसाने आखला होता अशीही माहिती समोर आली आहे. खलिद हा या कटाचा मास्टरमाईंड होता. खलिद हा जॅकेट तयार करण्याचे युनिट चालवत असे. तसेच ज्या व्यापाऱ्याला त्याने लुटले तो खलिदकडे कायम येत आहे.\nखलिदला हे ठाऊक होते की त्या व्यापाऱ्याजवळ लाखो रूपये असतात. दररोज जेव्हा तो घरी परततो तेव्हा त्याच्या बॅगेत लाखो रूपये असत. खलिदने या व्यापाऱ्याजवळचे पैसे पाहिले होते. तसेच चेक, पैसे भरल्याच्या पावत्याही पाहिल्या होत्या. त्यानंतर खलिदने या व्यापाऱ्याला लुटण्याचा कट आखला अशी माहिती शाहदारा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपायुक्त मेघना यादव यांनी दिली. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\nखलिदने त्यानंतर त्याच्या चार मित्रांसोबत या व्यापाऱ्याला लुटण्याचा कट आखला. ठरल्याप्रमाणे २६ मे रोजी हा व्यापारी आपल्या घरी लाखो रूपये घेऊन चालला आहे असे खलिदला वाटले. त्याच्या मित्रांना त्याने तशी कल्पना दिली आणि आपल्याला आजच त्या व्यापाऱ्याला लुटायचे आहे असेही सांगितले. यामधल्या दोघांनी मिरची पूड टाकून त्या व्यापाऱ्याला लुटले. त्यांच्या हाती बॅग तर आली पण बॅगेत पाच रूपयांशिवाय काहीही नव्हते. त्यानंतर या व्यापाऱ्याने यासंदर्भात पोलिसात तक्रार केली. ज्यानंतर या सगळ्यांना अटक करण्यात आले. या सगळ्यांची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/mukesh-ambani-gives-anil-ambani-rs-23-000-crore-relief-117122900012_1.html", "date_download": "2018-12-13T13:01:45Z", "digest": "sha1:MS6ZKGJ57ZRUKJXQK7QC2MCCKFKH3VJJ", "length": 9810, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अनिल अंबानींना मोठा दिलासा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअनिल अंबानींना मोठा दिलासा\nमुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने रिलायन्स कम्यूनिकेशन (आरकॉम)चे स्पेक्ट्रम, मोबाईल टॉवर आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कसह इतर मोबाईल उद्योगांची खरेदी केली आहे. यामुळे दिवाळखोरीकडे झुकलेल्या अनिल अंबानींना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या आरकॉमवर तब्बल 45 हजार कोटीचं कर्ज आहे. हे चुकवण्यासाठी अनिल अंबानींची जीवतोड मेहनत करत आहेत.\nहे कर्ज चुकवण्यासाठी चीनच्या एका बँकेने कंपनीला नॅशनल नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT)मध्ये खेचले होते. त्यामुळे कंपनीला टाळे लागण्याची शक्यता होती.\nनवीन वर्षात स्टेट बँकेत विलीन झालेल्या बँकांचे धनादेश स्वीकारणार नाही\nछोट्या गुंतवणुकदारांना मोठा झटका, व्याजदरात कपात\nही तर फक्त अफवा, आरबीआयचे स्पष्टीकरण\nअंबानी नाही आता अदानी यांची वीज\nयावर अधिक वाचा :\nअनिल अंबानींना मोठा दिलासा\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-13T12:40:43Z", "digest": "sha1:HCEAK23TWU7MR7NGHCSTT3GAIGCHLGEG", "length": 11314, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तिसरी एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धा: ‘हे’ संघ उपान्त्यपूर्व फेरीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतिसरी एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धा: ‘हे’ संघ उपान्त्यपूर्व फेरीत\nपुणे: पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी व एसएनबीपी ऍकॅडमी यांच्यासह मध्यप्रदेश हॉकी असोसिएशन आणि हरयाणाच्या जय भारत हॉकी या संघांनी चमकदार विजयाची नोंद करताना आपापल्या गटातून तिसऱ्या एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला.\nश्री शिवछत्रपती क्रीडानगरी, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील ड गटाच्या सामन्यात क्रीडा प्रबोधिनी संघाने हॉकी कुर्ग संघाचा 11-0 असा धुव्वा उडविला. विजयी संघाकडून अक्षय शेंडे याने 4 गोल, आदित्य लालगे व धैर्यशील जाधव यांनी प्रत्येकी दोन गोल, तर अशोक उरगुडे, मुस्ताफा शेख व प्रथमेश हजारे यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाला सहज विजय मिळवून दिला.\nअ गटातील सामन्यात आयोजक एसएनबीपी ऍकॅडमी संघाने हॉकी धुलिया संघाचा 13-0 असा एकतर्फी पराभव करून उपान्त्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. यामध्ये एसएनबीपीच्या शादाब मोहम्मद याने सलग 3 गोल केले. याशिवाय नरेश चाटोळे याने तीन, अभिषेक माने याने दोन तर, प्रतीक सोळंकी, नागेश वाघमारे, अजय गोटे, ऋषिकेश मांडाळे व अभिषेक खालगे यांनी प्रत्येकी एकेक गोल केले.\nक गटातील सामन्यात जय भारत हॉकी, भिवानी, हरयाणा संघाने मुंबई स्कूल स्पोर्टस्‌ असोसिएशन संघाचा 5-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली. ब गटाच्या सामन्यात मध्यप्रदेश हॉकी असोसिएशन गुमान हेरा राईझर्स संघाचा 3-1 असा सहज पराभव करून उपान्त्यपूर्व फेरी गाठली. अब्दुल अहाड, प्रियो बात्रा व शैलेंद्र सिंग यांनी चमकदार कामगिरी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.\nगट क – जय भारत हॉकी, भिवानी, हरयाणा – 5 (अग्यापाल 31 व 64वे मि., हरीष ज्युनिअर 34वे मि., भरत कौशिक 62वे मि., गोविंद 68वे मि.) वि.वि. मुंबई स्कूल स्पोर्टस्‌ असोसिएशन – 1 (हृतिक गुप्ता 14वे मि.); मध्यंतर- 2-1;\nगट ड – क्रीडा प्रबोधिनी – 11 (अक्षय शेंडे 2, 14, 30 व 38वे मि., आदित्य लालगे 6 व 18वे मि., अशोक उरगुडे 7वे मि., मुस्ताफा शेख 17वे मि., धैर्यशील जाधव 23 व 34वे मि., प्रथमेश हजारे 25वे मि.) वि.वि. हॉकी कुर्ग – 0; मध्यंतर- 10-0;\nगट अ – एसएनबीपी ऍकॅडमी – 13 (शादाब मोहम्मद 1, 2 व तिसरे मि., नरेश चाटोळे 7, 14 व 45वे मि., प्रतीक सोळंकी 10वे मि., नागेश वाघमारे 22वे मि., अजय गोटे 26 मि., अभिषेक माने 28 व 55वे मि., ऋषीकेश मांडाळे 41वे मि., अभिषेक खालगे 49वे मि.) वि.वि. हॉकी धुलिया – 0; मध्यंतर- 9-0;\nगट बः मध्यप्रदेश हॉकी असोसिएशन – 3 (अब्दुल अहाड 31वे मि., प्रियो बात्रा 52वे मि., शैलेंद्र सिंग 63वे मि.) वि.वि. गुमान हेरा रायझर्स – 1 (साहिल कुमार 19वे मि.); मध्यंतर- 1-1;\nगट ब – मध्यप्रदेश हॉकी ऍकॅडमी, भोपाळ – 9 (प्रियो बात्रा 7 व 13वे मि., सादम अहमद 17वे मि., शैलेंद्र सिंग 40 व 65वे मि., अलि अहमद 43वे मि., मुदासार कुरेशी 48 व 50वे मि., डिंकु शर्मा 69वे मि.) वि.वि. कोहिनूर ऍकॅडमी – 0; मध्यंतर- 3-0.\nगट ई – स्पोर्टस्‌ ऍथॉरिटी ऑफ गुजरात – 1 (गौरांग अंबूलकर 70वे मि.) वि.वि. हॉकी शिंदेवाही – 0; हाफ टाईमः 0:\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणेरी पलटणच्या खिलाडू वृत्ती मुळे बौद्धिकदृष्ट्या अशक्त अॅथलीट्सच्या चेहऱ्यावर स्मित\nNext articleसुरेश प्रभू यांच्याकडून निर्यात प्रोत्साहन धोरणाचा आढावा\nपर्थची खेळपट्टी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना साजेशी – रिकी पॉन्टिंग\nवसंत रांजणे इलेव्हन संघाचा सहज विजय\nभारतीय संघाला आता आरामाची गरज – रवी शास्त्री\nबी. ई. जी., फिनआयक्‍यू आणि टायगर्स संघाना विजेतेपदे\nएचएसबीसी, सनगार्ड, टिएटो, व्हेरिटास संघांचे विजय\nजमशेजदपूर समोर आज दिल्लीचे तगडे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://smartcities4all.org/innovation-is-the-key-to-smarter-cities-marathi/", "date_download": "2018-12-13T12:56:38Z", "digest": "sha1:RUUTT23PKMAORXDCBXRPZSTNE6IJOVC7", "length": 7589, "nlines": 63, "source_domain": "smartcities4all.org", "title": "स्मार्ट शहरांसाठी समावेशक नवप्रवर्तन", "raw_content": "\nस्मार्ट शहरांसाठी समावेशक नवप्रवर्तन\nएटी अँड टीच्या सहकार्याने आणि योजनाबद्ध भागीदारीने स्मार्ट सिटीज फॉर ऑल ने नवीन इन्कलुसिव्ह इनोवेशन फॉर स्मार्टर सिटीज प्रकल्प सुरु केला आहे...\nइन्कलुसिव्ह इनोवेशन फॉर स्मार्टर सिटीज प्रकल्पाचा उद्दीष्ट नागरी नवप्रवर्तन पर्यावरणास अंतर्भूत करणे, नवप्रवर्तन, सुलभता आणि अक्षमता याबद्दल अधिक समजून घेणे आहे. आमचा विश्वास आहे की आपण सगळे मिळून उद्योजकता वाढवू आणि नवीन स्मार्ट सिटी सोल्यूशन्स आणि तंत्रज्ञान सर्व नागरिकांद्वारे वापरण्यायोग्य असल्याचे सुनिश्चित करू शकू.\nइन्कलुसिव्ह इनोवेशन फॉर स्मार्टर सिटीज प्रकल्प सरकार, उद्योग आणि अक्षमता संस्थांमधील नेत्यांना नवीन ज्ञान व साधने निर्माण करण्यासाठी एकत्र आणेल जे उद्योजक, विकासक, इनक्यूबेटर्स, प्रवेगक आणि उद्यम भांडवलदार यांच्यासह शहरी नवनिर्मिती पर्यावरणामध्ये अधिक समावेशी अॅप्स आणि तंत्रज्ञान तयार करू शकतात जे अपंग आणि वृद्ध व्यक्तींसह, शहरातल्या सर्व लोकांच्या जीवनावर परिणाम करणारे असतील.\nइन्कलुसिव्ह इनोवेशन फॉर स्मार्टर सिटीज प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही:\nसध्याच्या समावेशात्मक नूतनीकरणाच्या वर्तमान स्थितीचे आकलन करण्यासाठी आणि संबंधित आव्हानांचा सामना कसा करावा यावर दृष्टीक्षेप मिळविण्यासाठी इनक्यूबेटर, प्रवेगक, विकासक, उद्योजक, अक्षमता आणि सुलभता नेते, सरकार, तंत्रज्ञान कंपन्या आणि उद्यम भांडवलदार (सप्टेंबर-डिसेंबर २०१८) सर्वेक्षण करू.\nस्मार्ट सिटीजमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये समावेशात्मक नवकल्पनांवर तज्ञांच्या फेरबदल चर्चा आयोजित करण्यासाठी शिकागो आणि न्यूयॉर्क आणि स्थानिक नवकल्पना नेत्यांसह भागीदारी केली.\nउद्योजकता कशी वाढवावी आणि सर्व नागरिकांसाठी (नोव्हेंबर २०१८ - जानेवारी २०१९) नवीन स्मार्ट सिटी सोल्यूशन आणि तंत्रज्ञान वापरण्यायोग्य असल्याचे सुनिश्चित करावे यासाठी नवनिर्मिती, समावेश, अपंगत्व, स्मार्ट सिटी प्रोग्राम आणि सार्वत्रिक डिझाइन यातल्या तज्ज्ञांची मुलाखत घेऊ\nइन्कलुसिव्ह इनोवेशन फॉर स्मार्टर सिटीजसाठी नवीन साधनांचे संचालन करणार आहोत (स्प्रिंग २०१९)\nआम्ही आपल्याला इन्कलुसिव्ह इनोवेशन फॉर स्मार्टर सिटीज या प्रकल्पामध्ये दोन मार्गांनी सामील होण्यासाठी आमंत्रित करतो:\nएक छोटा ४ मिनिटांचा सर्वेक्षण भरा व आम्हाला आपले समावेशक नवप्रवर्तनाचे विचार व उद्दिष्ट कळवा\nया नवीन प्रकल्पावर आम्ही करत असलेल्या कार्याबद्दल जागरुक राहण्यासाठी साइन अप करा - एकतर वरील सर्वेक्षणाद्वारे किंवा info@smartcities4all.org वर ईमेल करून\nअधिक स्मार्ट सिटीज़ के लिए संयुक्त नवाचार परियोजना के लॉन्च के बारे में प्रेस विज्ञप्ति\nजेम्स थर्स्टन पेश करते हैं अधिक स्मार्ट सिटीज़ के लिए संयुक्त नवाचार परियोजना\nएटी एंड टी व्हाइट पेपर - स्मार्ट सिटीज़ और नवाचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=321", "date_download": "2018-12-13T14:07:39Z", "digest": "sha1:DPOTJCKI7EWK6AEGGDO6R3IUBTFSCTHN", "length": 3543, "nlines": 66, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गर्भावस्था गाईड| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगरोदर होणे ही स्त्रीच्या आयुष्यातली मोठी आनंदाची गोष्ट असते. गर्भधारणेपासूनच्या आठ आठवड्यापर्यंतचे अपत्य म्हणजे भ्रूण होय, त्यानंतर जन्मापर्यंत गर्भ ही संज्ञा वापरली जाते. ह्या गर्भावस्था गाईड मध्ये तिमाही, आहार व व्यवहार, लक्षणे, प्रसूती व तदनंतर घ्यायची काळजी याची माहिती दिलेली आहे. Information in this app is for informational purpose only and we do not take any responsibility for the accuracy and correctness of the information provided in the app despite all the care that we have taken. Always take advice of a trained medical professional for any issue related to your health.\nगर्भवती होण्याआधी उद्भवलेले आजार\nगर्भ आणि गर्भाचा विकास\nगर्भवती स्त्रीमध्ये होत असलेले बदल\nप्रसवोत्तर काळ: शारीरिक बदल\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/thane/wandering-dogs-ulhasanagar-least-7-children-have-been-injured-attack/", "date_download": "2018-12-13T14:41:24Z", "digest": "sha1:REPQDFFG2TUD3O56PEGMB4QF7Z6VS76Q", "length": 30119, "nlines": 378, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Wandering Dogs In Ulhasanagar; At Least 7 Children Have Been Injured In The Attack | उल्हासनगरात भटक्या कुत्र्यांचे थैमान;एकाचवेळी 7 मुलांना चावून केले जखमी | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nAll post in लाइव न्यूज़\nउल्हासनगरात भटक्या कुत्र्यांचे थैमान;एकाचवेळी 7 मुलांना चावून केले जखमी\nउल्हासनगरात भटक्या कुत्र्यांचे थैमान;एकाचवेळी 7 मुलांना चावून केले जखमी\n7 पैकी दोन मुले गंभीर असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुत्र्याला श्वान पथकाने पकडले आहे.\nउल्हासनगरात भटक्या कुत्र्यांचे थैमान;एकाचवेळी 7 मुलांना चावून केले जखमी\nठळक मुद्देसम्राट अशोकनगर परिसरामध्ये आज सकाळी ९ वाजता एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकाचवेळी तब्बल 7 मुलांना चावा घेतलापिसाळलेल्या कुत्र्याची माहिती पालिकेच्या श्वान पथकाला देऊन कुत्रा पकडून लांब सोडण्यास सांगितले400 कुत्रा चावल्याच्या घटना शहरात घडत असून तशी नोंद मध्यवर्ती रुग्णालयात आहेत.\nउल्हासनगर - कॅम्प नं-3 येथील सम्राट अशोकनगर परिसरामध्ये आज सकाळी ९ वाजता एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकाचवेळी तब्बल 7 मुलांना चावा घेतला आणि जखमी केले आहे. 7 पैकी दोन मुले गंभीर असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुत्र्याला श्वान पथकाने पकडले आहे.\nउल्हासनगर कॅम्प नं-3, सम्राट अशोकनगर येथील रस्त्यावर 5 ते 10 वयोगटातील मुले आज सकाळी 9 वाजता खेळत होती. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुलांना चावे घेण्यास सुरुवात केली. याप्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मुले इकडे तिकडे पळत सुटली. आरुषी यादव, दक्ष रोकडे, रोशनी गवई, विवेक पालिवाट, मानसी धोडे, दीपक जावा आणि कुणाल चव्हाण या ७ मुलांना कुत्र्याने चावा घेतला असून त्यापैकी दोन जणांना गंभीर दुखापत झाली. मध्यवर्ती रुग्णालयात मुलावर उपचार सुरू आहेत. स्थानिक नगरसेविका सविता तोरणे रगडे, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेऊन मुलांच्या उपचाराबाबत चौकशी केली. तसेच पिसाळलेल्या कुत्र्याची माहिती पालिकेच्या श्वान पथकाला देऊन कुत्रा पकडून लांब सोडण्यास सांगितले. याप्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.\nशहरातील बहुतांश कचराकुंड्या रस्त्याच्या बाजूला असून हॉटेल, चायनीज दुकाने व घरगुती अन्न कचराकुंडीत टाकले जाते. अन्नाच्या शोधत असलेल्या कुत्र्यांनी कुंड्याभोवती थैमान घातले आहे. 5 ते 15 च्या कळपाने राहणाऱ्या कुत्र्याचा धसका सर्वसामान्य नागरिकांनी घेऊन, रात्रीच्या 10 नंतर बाहेर पडत नाही. असे चित्र शहरात निर्माण झाले. दरमहा 400 कुत्रा चावल्याच्या घटना शहरात घडत असून तशी नोंद मध्यवर्ती रुग्णालयात आहेत. महापालिकेने 2 हजार श्वान निर्बीजीकरण करण्याचा ठेका दिला असून कुत्र्याच्या संख्येत कमी झाले नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nबोगस डॉक्टरच्या व्यसनमुक्ती केंद्राने घेतला दोन सख्ख्या भावांचा बळी\nबीड जिल्ह्यातील तीन उप जिल्हा रुग्णालयात होणार मनोविकार क्लिनिक\nवजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराचे नियोजन गरजेचे : पवन लड्डा\nपश्चिम उपनगरातील महापालिकेच्या तीन रुग्णालयांमध्ये जनऔषधी केंद्र\nरुग्णांच्या जीवाशी खेळ; इंजेक्शनच्या बाटलीत आढळली अळी\nहडपसर येथे कुत्र्यावर चुकीच्या उपचार केल्यामुळे दोन डॉक्टरांसह सहायकावर गुन्हा दाखल\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nमुलाला शाळेत प्रवेश नाकारल्याने त्यांनी स्वत:चीच काढली शाळा\nआरपीएफच्या भरतीसाठी 19 डिसेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा\nठाणे : ओळख असल्याचे भासवून वयोवृद्धांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी गजाआड\nमोदींच्या दौऱ्यात शिवसेनेवर कुरघोडी\nनदी प्रदूषणाचा मागवला अहवाल\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nOnePlus 6T ची मॅक्लॅरेन एडिशन लाँच; दिली 10 जीबी रॅम पण किंमत...डोळे पांढरे करणारी\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\n'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nईशा अंबानी-आनंद पिरामलच्या लग्नाचा शाही थाट\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/29-september-2011", "date_download": "2018-12-13T13:03:25Z", "digest": "sha1:H6AONBB234X4WZ6YC6KLAZLSCMV64AQ6", "length": 2590, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल September 29 2011", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 29 सप्टेंबर 2011\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 29 सप्टेंबर 2011\nखाली गुरूवार 29 सप्टेंबर 2011 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 29 सप्टेंबर 2011\nसामग्री सर्वाधिकार © 2018 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.sai.org.in/en/press-media-detail/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-12-13T14:14:14Z", "digest": "sha1:W6PWXYRPHV56B3LPZLQVTOX5JUYVIW43", "length": 4008, "nlines": 99, "source_domain": "www.sai.org.in", "title": "Press Media | Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi", "raw_content": "\nHome » Media » Press Media » श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्ययक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपुजा करण्यात आली.\nश्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्ययक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपुजा करण्यात आली.\nश्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्ययक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपुजा करण्यात आली.\nमा.श्री.नितीन गडकरी, परिवहन, महामार्ग जहाजबांधणी, जलसंधारण केंद्रीय मंत्री यांचा सत्कार समारंभ\nमा.श्री.नितीन गडकरी, परिवहन, महामार्ग जहाजबांधणी, जलसंधारण केंद्रीय मंत्री यांनी श्री साईबाबांच्या\nमा.श्री.राधा मोहन सिंग, कृषी आणि शेतकरी कल्‍याण, केंद्रीय मंत्री यांचा सत्कार समारंभ\nमा.श्री.राधा मोहन सिंग, कृषी आणि शेतकरी कल्‍याण, केंद्रीय मंत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे\nश्री.ओम प्रकाश सिंग, पोलिस महासंचालक, उत्‍तर प्रदेश यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=4", "date_download": "2018-12-13T14:31:09Z", "digest": "sha1:3AIJFIB4Y6TNPCNUSCOVHLHWJNBYCCJZ", "length": 19971, "nlines": 323, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "मानवजातीची कथा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nहेन्री थॉमस लिखित \"The Story Of The Human Race\" या पुस्तकाचा साने गुरुजींनी केलेला अनुवाद\nतरवारीचें व फांसाचें थैमान 1\nतरवारीचें व फांसाचें थैमान 2\nतरवारीचें व फांसाचें थैमान 3\nतरवारीचें व फांसाचें थैमान 4\nतरवारीचें व फांसाचें थैमान 5\nतरवारीचें व फांसाचें थैमान 6\nतरवारीचें व फांसाचें थैमान 7\nतरवारीचें व फांसाचें थैमान 8\nतरवारीचें व फांसाचें थैमान 9\nतरवारीचें व फांसाचें थैमान 10\nतरवारीचें व फांसाचें थैमान 11\nतरवारीचें व फांसाचें थैमान 12\nतरवारीचें व फांसाचें थैमान 13\nतरवारीचें व फांसाचें थैमान 14\nतरवारीचें व फांसाचें थैमान 15\nतरवारीचें व फांसाचें थैमान 16\nतरवारीचें व फांसाचें थैमान 17\nतरवारीचें व फांसाचें थैमान 18\nतरवारीचें व फांसाचें थैमान 19\nतरवारीचें व फांसाचें थैमान 20\nतरवारीचें व फांसाचें थैमान 21\nतरवारीचें व फांसाचें थैमान 22\nतरवारीचें व फांसाचें थैमान 23\nतरवारीचें व फांसाचें थैमान 24\nतरवारीचें व फांसाचें थैमान 25\nतरवारीचें व फांसाचें थैमान 26\nतरवारीचें व फांसाचें थैमान 27\nतरवारीचें व फांसाचें थैमान 28\nतरवारीचें व फांसाचें थैमान 29\nतरवारीचें व फांसाचें थैमान 30\nतरवारीचें व फांसाचें थैमान 31\nतरवारीचें व फांसाचें थैमान 32\nतरवारीचें व फांसाचें थैमान 33\nतरवारीचें व फांसाचें थैमान 34\nतरवारीचें व फांसाचें थैमान 35\nतरवारीचें व फांसाचें थैमान 36\nतरवारीचें व फांसाचें थैमान 37\nतरवारीचें व फांसाचें थैमान 38\nतरवारीचें व फांसाचें थैमान 39\nतरवारीचें व फांसाचें थैमान 40\nतरवारीचें व फांसाचें थैमान 41\nतरवारीचें व फांसाचें थैमान 42\nतरवारीचें व फांसाचें थैमान 43\nतरवारीचें व फांसाचें थैमान 44\nतरवारीचें व फांसाचें थैमान 45\nतरवारीचें व फांसाचें थैमान 46\nतरवारीचें व फांसाचें थैमान 47\nतरवारीचें व फांसाचें थैमान 48\nतरवारीचें व फांसाचें थैमान 49\nतरवारीचें व फांसाचें थैमान 50\nतरवारीचें व फांसाचें थैमान 51\nतरवारीचें व फांसाचें थैमान 52\nतरवारीचें व फांसाचें थैमान 53\nतरवारीचें व फांसाचें थैमान 54\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 1\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 2\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 3\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 4\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 5\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 6\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 7\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 8\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 9\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 10\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 11\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 12\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 13\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 14\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 15\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 16\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 17\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 18\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 19\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 20\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 21\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 22\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 23\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 24\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 25\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 26\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 27\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 28\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 29\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 30\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 31\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 32\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 33\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 34\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 35\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 36\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 37\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 38\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 39\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 40\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 41\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 42\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 43\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 44\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 45\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 46\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 47\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 48\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 49\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 50\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 51\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 52\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 53\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 54\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 55\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 56\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 57\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 58\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 59\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 60\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 61\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 62\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 63\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 64\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 65\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 66\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 67\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 68\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 69\nखर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 70\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/subramanian-swamy-calls-delhi-cm-naxalite-124249", "date_download": "2018-12-13T13:40:18Z", "digest": "sha1:7B2P7FIW5WBY3KOGVKXK4ZPN5CWUDLGE", "length": 16298, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Subramanian Swamy calls Delhi CM Naxalite दिल्लीचे मुख्यमंत्री 'नक्षलवादी'- सुब्रमण्यम स्वामी | eSakal", "raw_content": "\nदिल्लीचे मुख्यमंत्री 'नक्षलवादी'- सुब्रमण्यम स्वामी\nरविवार, 17 जून 2018\nभारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 'नक्षलवादी' असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर, देशातील चार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, पी. विजयन आणि एच. डी. कुमारस्वामी हे केजरीवाल यांचे समर्थन का करत आहेत हे न समजण्यासारखे आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना स्वामी यांनी केजरीवाल यांना राजकारणातील काहीच समजत नसल्याचा आरोपही केला आहे. अण्णा हजारेंच्या खांद्यावर चढून प्रसिद्धी मिळवून सत्ता मिळवली परंतु, त्यानंतर अण्णा हजारेंनाच केजरावालांनी दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. केजरीवाल हे ४२० आहेत असेही ते यावेळी म्हणाले.\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 'नक्षलवादी' असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर, देशातील चार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, पी. विजयन आणि एच. डी. कुमारस्वामी हे केजरीवाल यांचे समर्थन का करत आहेत हे न समजण्यासारखे आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना स्वामी यांनी केजरीवाल यांना राजकारणातील काहीच समजत नसल्याचा आरोपही केला आहे. अण्णा हजारेंच्या खांद्यावर चढून प्रसिद्धी मिळवून सत्ता मिळवली परंतु, त्यानंतर अण्णा हजारेंनाच केजरावालांनी दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. केजरीवाल हे ४२० आहेत असेही ते यावेळी म्हणाले.\nशनिवारी सांयकाळी चार राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलन करत असलेल्या केजरीवाल यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना आता जाऊ देण्यात आले नाही. त्यानंतर या सर्व मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी राजभवन येथे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या विरोधात उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे.\nदरम्यान, दिल्ली सरकारच्या विविध प्रश्नांच्या मुद्यावर निती आयोगाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकी दरम्यान या चारही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्याचबरोबर, त्यांनी पंतप्रधान मोदींशी दिल्ली सरकारच्या समस्यांबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी टि्वटवर सांगितले, की मी आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसह आम्ही आज माननीय पंतप्रधान मोदींशी दिल्ली सरकारच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली आहे.\nदिल्ली सरकारच्या विविध महत्वपूर्ण मुद्यांवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आवाहन केले. तसेच या बैठकीत केजरीवाल यांच्याऐवजी नायब राज्यपालांनी उपस्थिती लावली. त्यावर केजरीवाल यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली.\nते म्हणाले, संविधानच्या कोणत्या नियमांतर्गतस नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांच्या जागी बसण्याची परवानगी देण्यात आली. निती आयोगाच्या बैठकीला मी त्यांना माझ्याऐवजी उपस्थित राहण्याची परवानगी दिली नाही.\nरामलिला मैदानावरून खाण अवलंबित आता जंतरमंतरवर\nपणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला...\nजातीय समीकरणांचे पारडे जड\nनवी दिल्ली- विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशामुळे सध्या कॉंग्रेस पक्षात सध्या चैतन्य निर्माण झाले असून, कॉंग्रेसकडून आज राजस्थान, मध्य प्रदेश...\n'मुख्यमंत्री आता आम्ही ठरवू'\nशिर्डी (जि. नगर) : काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देशाला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे. छोटे...\nऔरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\nएकीकडे शुकशुकाट तर दुसरीकडे जल्लोष\nनवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडुकीचे जवळपास कल समोर येण्यास सुरवात झाली आहे. चार वर्षांपूर्वी चौफेर उधळलेल्या भाजपच्या विजयरथाला आज (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/2018-women%E2%80%99s-world-t20-126180", "date_download": "2018-12-13T14:22:49Z", "digest": "sha1:NUGIG5O4VPLTZJCWPNCIVT4OW5XEMGY7", "length": 12425, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "2018 Women’s World T20 महिला ट्‌वेन्टी-20 वर्ल्डकप भारत-पाकिस्तान एकाच गटात | eSakal", "raw_content": "\nमहिला ट्‌वेन्टी-20 वर्ल्डकप भारत-पाकिस्तान एकाच गटात\nमंगळवार, 26 जून 2018\n- महिलांची सहावी ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा\n- दुसऱ्यांदा वेस्ट इंडीज यजमान\n- महिलांची ही ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा प्रथमच स्वतंत्र होणार.\n- विंडीजमधील तीन विविध मैदानांवर एकूण 23 सामने.\n- ऑस्ट्रेलिया सर्वाधित तीन वेळा विजेते, इंग्लंड, विंडीज प्रत्येकी दोनदा.\nमुंबई - या वर्षात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या महिलांच्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून भारताची सलामी न्यूझीलंडविरुद्ध होत असून याच गटात पाकिस्तानचाही समावेश आहे. ही स्पर्धा 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान विंडीजमध्ये होणार आहे.\nदहा संघांचा समावेश असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात एक संघ पात्रता स्पर्धेतून पात्र ठरणार आहे. पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळल्यानंतर भारताचा पाकिस्तानविरुद्ध 11 नोव्हेंबरला होणार आहे.\nदोन्ही गटातून प्रत्येकी दोन संघ उपांत्य सामन्यासाठी पात्र ठरतील. या लढती 22 नोव्हेंबरला होत असून अंतिम सामना 24 तारखेला होईल.\nगटवारी ः अ गट ः वेस्ट इंडीज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, आणि पात्रता फेरीतील संघ\nब गट ः ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि पात्रता फेरीत संघ.\n- महिलांची सहावी ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा\n- दुसऱ्यांदा वेस्ट इंडीज यजमान\n- महिलांची ही ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा प्रथमच स्वतंत्र होणार.\n- विंडीजमधील तीन विविध मैदानांवर एकूण 23 सामने.\n- ऑस्ट्रेलिया सर्वाधित तीन वेळा विजेते, इंग्लंड, विंडीज प्रत्येकी दोनदा.\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nसोलापूर एसटी स्थानकावर महिलांची लूट थांबली\nसोलापूर : प्रसाधनगृहात जाण्यासाठी महिलांकडून घेण्यात येणारे पाच रुपयांचे शुल्क बंद करून त्या ठिकाणी प्रसाधनगृह मोफत असल्याच्या फलकाचे उद्‌घाटन...\nअस्थी विसर्जनासाठी गेले अन् जीव गमावून बसले\nनांदेड : अस्थी विसर्जनासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गेलेल्या नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील तिघांचा मृत्यू झाला तर नावेतील 5 जण...\nस्वच्छतागृहाची मोफत सुविधा असताना, प्रति महिला पाच रुपये आकारणी\nसोलापूर - महिला व मुलांसाठी एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांची सुविधा मोफत असतानाही प्रती महिला पाच रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार...\nपार्थ अजित पवार यांची पहिल्यांदाच मावळात हजेरी\nलोणावळा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय...\nमुंबई शहरात पाच वर्षांत पाच हजार सोनसाखळ्यांची चोरी\nमुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-graduate-62275", "date_download": "2018-12-13T13:34:42Z", "digest": "sha1:AB4YKGHR7OT6ZWVOFSADADW2J7N424R3", "length": 14109, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news graduate पदवीधारकाऐवजी पदविकाधारकास संधी | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 26 जुलै 2017\nठाणे - राज्य सरकारच्या जीआरचा सोईनुसार अर्थ काढून महापालिकेच्या आस्थापना विभागाने पदवीधारक अभियंत्याला बाजूला सारून पदविकाधारक अभियंत्याला तब्बल दीड महिना आधीच पदोन्नती देण्याची करामत केली आहे. यावरून ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा पदवीधारक आणि पदविकाधारक अभियंत्यांमध्ये शीतयुद्ध रंगले आहे. या शीतयुद्धामुळे अर्जुन अहिरे यांची उपनगर अभियंता म्हणून करण्यात आलेली नेमणूक वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे.\nठाणे - राज्य सरकारच्या जीआरचा सोईनुसार अर्थ काढून महापालिकेच्या आस्थापना विभागाने पदवीधारक अभियंत्याला बाजूला सारून पदविकाधारक अभियंत्याला तब्बल दीड महिना आधीच पदोन्नती देण्याची करामत केली आहे. यावरून ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा पदवीधारक आणि पदविकाधारक अभियंत्यांमध्ये शीतयुद्ध रंगले आहे. या शीतयुद्धामुळे अर्जुन अहिरे यांची उपनगर अभियंता म्हणून करण्यात आलेली नेमणूक वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे.\nविशेष म्हणजे, एखाद्या वरिष्ठ पदावरील अधिकारी निवृत्त झाल्यानंतर कित्येक महिने या पदावर नव्याने अधिकारी बसवण्यात महापालिकेच्या आस्थापना विभागाकडून विलंब होत असल्याचा इतिहास आहे; पण या वेळी आस्थापना विभागाने तब्बल दीड महिनाआधीच आपली कार्यतत्परता दाखवून अहिरे यांना पदोन्नती देण्याची तजवीज करून ठेवली आहे.\nराज्य सरकारने २९ मे, २०१७ ला मागासवर्गीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी जीआर काढला आहे. या जीआरनुसार पहिल्यांदा अनुसूचित जाती आणि त्यानंतर अनुसूचित जमातींमधील अधिकाऱ्यांना संधी देणे आवश्‍यक आहे. या नियमानुसार ठाणे महापालिकेत उपनगर अभियंतापदी अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती अपेक्षित होती; मात्र दीड महिन्यानंतर निवृत्त होणारे रतन अवसरमोल हे अनुसूचित जातीतील असल्यामुळे आता अनुसूचित जमातीच्या अहिरे यांची नियुक्ती करण्याची करामत आस्थापना विभागाने केली आहे. महापालिकेच्या सेवा ज्येष्ठता यादीनुसार अनुसूचित जातीचा पदवीधारक अधिकारी बढतीसाठी असताना त्यांना डावलून अहिरे यांना संधी देण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे पदवीधारक आणि पदविकाधारक अशी अधिकाऱ्यांची विभागणी महापालिकेत झाली आहे. हा वाद टाळण्यासाठी ठाणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही पदवी आणि पदविकाधारकांचे प्रमाण ठरवून दिले आहे. त्यानंतरही हे प्रमाण केवळ उपअभियंता पदासाठीच असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nमहिलेच्या पोटातून साडेचार किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश\nकळवा - वांगणी ता कर्जत येथील एका 63 वर्षीय गरीब आदिवासी महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून गर्भाशयातील साडेचार किलो वजनाची गाठ काढण्यात ठाणे...\nकोट्यातील सदनिकांसाठी तारण व गहाण निर्णय\nसोलापूर - स्वेच्छाधिकार कोट्यातून सरकारकडून मिळालेल्या सदनिका आता बॅंकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहेत. यापूर्वी या सदनिका विकणे आणि भाड्याने...\nमेट्रो भूमिपूजनानंतर मोदींची जाहीर सभा \nमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कल्याण मेट्रोच्या कामाचा मुहूर्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...\nस्वेच्छाधिकार कोट्यातील सदनिका बँकेत तारणही ठेवता येणार\nसोलापूर : स्वेच्छाधिकार कोट्यातून शासनाकडून मिळालेल्या सदनिका आता बँकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहे. यापूर्वी या सदनिका विकणे आणि...\nकल्याण - पालिकेच्या घनकचरा विभागाच्या आरोग्य निरीक्षकासलाच घेताना अटक\nकल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या जे/4 प्रभाग क्षेत्र कार्यालय मधील घनकचरा विभागात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकास पाच हजार रूपयांची लाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/t/books/educational/school/first-standard", "date_download": "2018-12-13T13:06:23Z", "digest": "sha1:57PXFFNNQIQF2A4GBCXM67N2HKBRAQXG", "length": 14656, "nlines": 395, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन शाळा इयत्ता पहिली पुस्तके मागवा | जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nइयत्ता/ वर्ष पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी प्रथम वर्ष दुसरे वर्ष तृतीय वर्ष चौथे वर्ष\nमंडळ / विद्यापीठ पुणे विद्यापीठ भारती विद्यापीठ, पुणे महाराष्ट्र मंडळ नागपूर विद्यापीठ Kolhapur University शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर डॉ ब आंबेडकर , औरंगाबाद उत्तर महाराष्ट्र , जळगाव सोलापूर विद्यापीठ\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nइयत्ता पहिली च्या पुस्तकांचा सेट कमी किमतीत मिळवण्यासाठी इथे क्लिक करा. .\nमराठी बालभारती (मराठी १ली महाराष्ट्र बोर्ड)\nमाय इंग्लिश बुक (हिंदी १ ली महाराष्ट्र बोर्ड)\nमाय इंग्लिश बुक (मराठी १ली महाराष्ट्र बोर्ड)\nगणित (मराठी १ ली महाराष्ट्र बोर्ड)\nगणित (हिंदी १ ली महाराष्ट्र बोर्ड)\nहिंदी बालभारती (हिंदी १ ली महाराष्ट्र बोर्ड)\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/tuljapur-taluka-three-revenue-circles-floods-11749", "date_download": "2018-12-13T13:44:36Z", "digest": "sha1:T5KVPKYGVG7DVAUE7VVLRIZQHMEMCXWP", "length": 14765, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tuljapur taluka three revenue circles floods तुळजापूर तालुक्‍यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी | eSakal", "raw_content": "\nतुळजापूर तालुक्‍यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\nउस्मानाबाद जिल्ह्यातील काही भाग कोरडाठाक\nउस्मानाबाद - तुळजापूर तालुक्‍यातील इटकळ, मंगरुळ, सावरगाव या तीन महसूल मंडळांत बुधवारी (ता. २०) अतिवृष्टी झाली असून, कळंब तालुक्‍यात केवळ दीड मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवारी सरासरी २४ मिलिमीटर पाऊस झाला असला, तरी काही भागांत अतिवृष्टी तर काही भाग कोरडाठाक असल्याने जिल्ह्यातील टॅंकरचा ससेमिरा अजूनही सुटलेला नाही.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील काही भाग कोरडाठाक\nउस्मानाबाद - तुळजापूर तालुक्‍यातील इटकळ, मंगरुळ, सावरगाव या तीन महसूल मंडळांत बुधवारी (ता. २०) अतिवृष्टी झाली असून, कळंब तालुक्‍यात केवळ दीड मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवारी सरासरी २४ मिलिमीटर पाऊस झाला असला, तरी काही भागांत अतिवृष्टी तर काही भाग कोरडाठाक असल्याने जिल्ह्यातील टॅंकरचा ससेमिरा अजूनही सुटलेला नाही.\nजिल्ह्यातील तुळजापूर तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस झाला असून सर्वच म्हणजे सातही महसूल मंडळांत तीनशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. बुधवारीही तालुक्‍यात पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्‍यातील इटकळ महसूल मंडळात सर्वाधिक १४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक पाऊस असल्याची चर्चा इटकळ परिसरातील शेतकरी वर्गात होत आहे. तसेच जिल्ह्यातही गेल्या अनेक वर्षांपासून एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावले आहेत. तुळजापूर तालुक्‍यातील तीन महसुली मंडळांत बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक इटकळ मंडळात १४५, मंगरूळ ८० तर सावरगाव मंडळात ९५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच तालुक्‍यातील इतर महसूल मंडळांतही समाधानकारक पाऊस झाला आहे. तुळजापूर ६२, नळदुर्ग ६४, सलगरा ५८ तर जळकोट महसूल मंडळात ४७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुळजापूर तालुक्‍यात सरासरी ८३७ मिलिमीटर पाऊस पडतो. २१ जुलैपर्यंत संपूर्ण तालुक्‍यात ३२० मिलिमीटर पाऊस झाला आहे.\nउस्मानाबाद, कळंब तालुक्‍यांत प्रतीक्षा\nकळंब तालुक्‍यात बुधवारी केवळ दीड मिलिमीटर पाऊस झाला आहे. मोहा व इटकूर परिसरात नुसतीच भुरभूर होती. उस्मानाबाद तालुक्‍यातील बेंबळी महसूल मंडळात ३५, केशेगाव ४६, उमरगा तालुक्‍यातील मुरूम ६०, डाळिंब ४३, लोहारा तालुक्‍यातील लोहारा ५२, जेवळी ३५ तर परंडा तालुक्‍यातील सोनारी मंडळात ३७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जूनपासून आतापर्यंत (२१ जुलै) उस्मानाबाद तालुक्‍यातील उस्मानाबाद ग्रामीणमध्ये ९२ मिलिमीटर, तेर मंडळात ९० तर कळंब तालुक्‍यातील येरमाळा मंडळात १०६, मोहा मंडळात ९८ तर सर्वांत कमी गोविंदपूर मंडळात केवळ ६८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nग्रामस्थांनी बांधले स्वखर्चाने बंधारे\nजळगाव - गिरणा नदीच्या शेवटच्या भागातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द व फुपनगरी या गावांमधील शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे संरक्षित पाणी उपलब्ध...\nआता तरी सुधारणा होणार का\nऔरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व...\nसांडपाण्यावर प्रक्रिया न केल्यास आयुक्तांवर कायदेशीर कारवाई : रामदास कदम\nउल्हासनगर : ''खेमाणी नाल्याचे सांडपाणी विहिरीत अडवून ते विठ्ठलवाडीच्या वालधुनी नदीत सोडले जात आहे. ही नदी अगोदरच अस्वच्छ असून सांडपाण्यावर...\nऔरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय...\nपैसे मोजा, भरपूर पाणी घ्या\nपुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-water-61995", "date_download": "2018-12-13T13:46:10Z", "digest": "sha1:BPUXW3IFZFKWFHSJAOFACQBECAEG4SNV", "length": 14836, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news water सहा वर्षांनंतर पाणी महागणार! | eSakal", "raw_content": "\nसहा वर्षांनंतर पाणी महागणार\nमंगळवार, 25 जुलै 2017\nसोलापूर - राज्यातील सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी त्याचबरोबर घरगुती वापरासाठीच्या पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. 2011 नंतर म्हणजेच सहा वर्षांनंतर राज्यातील पाणी महागण्याची शक्‍यता आहे. त्यामध्ये कृषी सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये 20 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे.\nसोलापूर - राज्यातील सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी त्याचबरोबर घरगुती वापरासाठीच्या पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. 2011 नंतर म्हणजेच सहा वर्षांनंतर राज्यातील पाणी महागण्याची शक्‍यता आहे. त्यामध्ये कृषी सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये 20 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे.\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम 2005 नुसार पाणीपट्टीचे दर ठरविण्याचे अधिकार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी होणारा आस्थापनेचा खर्च या पाणीपट्टीच्या माध्यमातून जमा होणाऱ्या महसूलातून करणे अपेक्षित आहे. त्यानुसार पाणीपट्टी वाढ केली जाते. यापूर्वी 29 जून 2011 रोजी जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सहा वर्षांनी ही वाढ प्रस्तावित केली आहे. ही वाढ प्रस्तावित करताना जलसंपदा विभागाने महागाई निर्देशांकात 54.35 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पाणीपट्टी दरामध्ये वाढ केल्याशिवाय सिंचन प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च भागविणे कठीण जाईल, असेही म्हटले आहे. त्यामुळे जून 2014 मध्ये निर्धारित केलेल्या निकषानुसार पाणीपट्टी दर सुधारित करण्याचा प्रस्ताव जलसंपत्ती प्राधिकरणाने तयार केला आहे.\nसुधारित प्रस्तावामध्ये कृषी क्षेत्रासाठी 20, महापालिका क्षेत्रातील घरगुती वापरासाठी 14.3 तर औद्योगिक वापरासाठी 38 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. ग्रामपंचायत व नगरपालिकांच्या घरगुती पाणी वापरासाठी कोणतीही दरवाढ प्रस्तावित केलेली नाही. बॉटलिंग इंडस्ट्रीच्या पाणीपुरवठ्याच्या दरात 588 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे.\nवाढीव वसुली 39 कोटी\nयंदाच्या वर्षी आस्थापनेचा खर्च 911 कोटी 44 लाख एवढा गृहीत धरण्यात आला आहे. पाणीपट्टीच्या प्रस्तावित केलेल्या नव्या दराची अंमलबजावणी सुरू झाल्यास 951 कोटी 24 लाख वसुली अपेक्षित आहे. ही वसुली झाल्यास तब्बल 39 कोटी 80 लाख रुपये जादाचे वसूल होतील.\nसर्वाधिक खर्च औद्योगिक पाणी वापरावर\nसिंचनाची वसुली 70 तर बिगर सिंचनाची वसुली 92 टक्के इतकी होते. या उलट ग्रामपंचायत व नगरपालिका यांच्याकडून वसुलीत घट होते. यंदाच्या वर्षी 911 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये औद्योगिक पाणी वापराचा खर्च सर्वाधिक 537 कोटी, घरगुती वापराचा 200 कोटी, तर शेतीसाठीच्या वापराचा 173 कोटी खर्च अपेक्षित धरला आहे.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nपोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांची डोकेदुखी\nसोलापूर : काही दिवसांमध्ये सोलापुरात घडत असलेल्या चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 ते 18 या...\nमोहोळ नगरपरिषदेला अखेर पुर्णवेळ स्थापत्य अभियंता\nमोहोळ (सोलापूर) - येथील नगरपरिषदेस गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या स्थापत्य अभियंता या पदावर पुर्णवेळ अधिकारी उपलब्ध झाले. यामुळे शहरातील...\nलोणी काळभोर - पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन येथील गजबजलेल्या चौकात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस...\nकोट्यातील सदनिकांसाठी तारण व गहाण निर्णय\nसोलापूर - स्वेच्छाधिकार कोट्यातून सरकारकडून मिळालेल्या सदनिका आता बॅंकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहेत. यापूर्वी या सदनिका विकणे आणि भाड्याने...\nपोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे महिलेची प्रसूती सुखरूप\nलोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील लोणी स्टेशनसारख्या गजबजलेल्या चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=524", "date_download": "2018-12-13T12:43:45Z", "digest": "sha1:EEUJIZBY3BCTZM5A5QTLCZRDGNQQJYQQ", "length": 2016, "nlines": 43, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "तिला तुमच्यात रस आहे हे कसे ओळखाल?| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतिला तुमच्यात रस आहे हे कसे ओळखाल\nतुम्हाला ती आवडते, तशी तुमची ओळख आहे आणि बोलणे सुद्धा आहे पण तिला तुम्ही आवडता कि नाही हे कसे ओळखाल\nडोळे खोटे बोलत नाहीत, शब्द बोलतात\nतिची बोटे सतत खेळ करत असतात\nसंभाजी महाराज - चरित्र\nस्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये\nसंत निवृत्तिनाथांचे अभंग 4\nसंत निवृत्तिनाथांचे अभंग 3\nज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/maharashtra/8705/marathavada_50_TMC_Water.html", "date_download": "2018-12-13T13:18:01Z", "digest": "sha1:X6MLZGC4M5G7JNX3IGCJKRR3TH77QKLM", "length": 25782, "nlines": 102, "source_domain": "aajdinank.com", "title": "मराठवाड्याला आणखी ५० टी.एम.सी. पाणी,५० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार-मुख्यमंत्री फडणवीस", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nमराठवाड्याला आणखी ५० टी.एम.सी. पाणी,५० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार-मुख्यमंत्री फडणवीस\nमराठवाड्याला आणखी ५० टी.एम.सी. पाणी,५० हजार\nकोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार-मुख्यमंत्री फडणवीस\n१ लाख कोटी रुपयांची कामे मराठवाड्याच्या विकासासाठी -गडकरी\nनांदेड, दि. १९ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या साडेतीन वर्षातील कार्यकाळात राज्यात 15 हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. सरकारचा विकासाचा अजेंडा आहे. त्यामुळे रस्ते, वीज, पाणी या विषयांना प्राधान्य देण्यात येत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाणी, रस्ते या कामात राज्याला भरीव मदत केली आहे. रस्ते हे विकासाचे महामार्ग आहेत, हे ओळखून त्यांनी राज्यात सुरु केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहा येथे केले.\nभारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण अंतर्गत औसा-चाकूर या ५५ कि.मी., चाकूर-लोहा या ११४ कि.मी. व लोहा - वारंगा १८७ कि.मी. रस्त्यांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे तसेच नांदेड-उस्माननगर-कंधार-जांब-जळकोट या ६५ कि.मी., उस्माननगर-मुखेड-कुंद्राळ या ५२ कि.मी. रस्त्यांचे, कुंद्राळ-बीहारीपूर-हनेगांव- वझर या ५२ कि .मी. रस्त्यांचे, अर्धापूर-तामसा- हिमायतनगर या ६४ कि.मी. रस्त्यांचे, हिमायतनगर-फुलसावंगी या ‍६४ कि.मी. रस्त्यांचे, जळकोट-उदगीर-तोगरी या ६५ कि.मी रस्त्याचे, रावी-देगलूर या ९५ कि.मी. रस्त्याचे व आदमपूर फाटा-कार्ला या १३९ कि.मी. रस्त्याच्या पूनर्बांधणी व दर्जा उन्नतीची कामे अशा एकूण पाच हजार ३४३ कोटी रुपये खर्चाच्या ५४८ कि. मी. राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या ई-भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून ई-भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार रावसाहेब दानवे, खासदार डॉ.‍ सुनील गायकवाड, सर्वश्री आमदार प्रताप पाटील चिखलीकर, तुषार राठोड, विनायकराव जाधव-पाटील व सुधाकर भालेराव, माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nनितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातही राष्ट्रीय महामार्गाचे मोठे जाळे ते उभे करण्यात यशस्वी झाले आहेत. राज्यात रस्त्यांबरोबरच मोठ्या प्रमाणात गेल्या २५ वर्षात रखडलेल्या रेल्वेची कामेही सुरु झाली आहेत. आता राज्यात धरणांची कामे सुरु होत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याच्या वाट्याचे कृष्णा खोऱ्यातील २१ टी.एम.सी. पाण्यासह आणखी ५० टी.एम.सी. पाणी पिंजार-दमणगंगा खोऱ्यातून मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. यासाठी ५० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nराज्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामे सुरु आहेत. नांदेड जिल्ह्यात ६७४ कामे या योजनेतंर्गत करण्यात आली असून ५० हजार हेक्टर नवीन सिंचन क्षेत्र यातून निर्माण झाले आहे. याशिवाय जिल्ह्यात ७५ टक्क्याने रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. त्याबरोबरच जलयुक्तच्या कामांचा परिणाम म्हणून एकूण सिंचन क्षमतेत २०० टक्क्यानी वाढ झाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती. केवळ ०.८० मीटर‍पासून ५.६० मीटरने पाणी पातळी वाढली आहे. एकेकाळी जिल्ह्यात ४०० टँकरने पाणी पुरवठा केला जात होता, तिथे सध्या २५ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. असेच काम आगामी वर्ष-दीड वर्ष सुरु राहिले तर संपूर्ण राज्य टँकरमुक्त होईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात आठ हजार ४०० विहिरींचे व आठ हजार शेततळ्यांचे कामे करण्यात आली आहेत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेची मोठ्या प्रमाणात कामे सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे धरणांतील पाण्याच्या साठवणीची क्षमता वाढणार असून शेतीही कसदार होणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत मराठवाड्यातील चार हजार गावामध्ये एकात्मिक शेती सुधार योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जागतिक बँकेने सहा हजार कोटी रुपये कर्ज देण्याचे मान्य केले आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिली.\nनांदेड जिल्ह्याने महाराष्ट्र ग्रामीण स्वच्छता अभियानातंर्गत मौलिक कामगीरी केली आहे. केवळ एका वर्षात जिल्ह्यात दोन लाख स्वच्छतागृहांचे बांधकाम करुन राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या ७० वर्षात महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. आता त्यांना सन्मानाची वागणूक मिळणार आहे. महाराष्ट्राने राज्यात गेल्या तीन वर्षात ४० लाख स्वच्छतागृहाची कामे करुन देशात विक्रम प्रस्थापित करुन महाराष्ट्र हागणदारी मुक्त घोषित केला आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक वीमा योजनेअंतर्गत ७५० कोटी रुपयांचे वाटप केले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, २०१२ च्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येकांना घर देण्यांचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. परंतु राज्य सरकारने २०१९ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा निर्णय घेतला असून बेघरमुक्त राज्य करण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील लोकप्रतिनीधींनी मोठ्या प्रमाणात लक्ष घालून सहकार्य करावे. या कामांचा प्रस्ताव दाखल केल्यापासून तीन महिन्यात दिला जाईल. गेल्या साडेतीन वर्षात बेघरांना घर देण्याची ५५ टक्के कामे पूर्ण केली आहेत. या कामात निधीची टंचाई भासणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.\nराज्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यात राज्यातील ग्रामीण रस्त्याचे काम रखडले जाऊ नये म्हणून पंतप्रधान ग्रामीण रस्ते विकास योजनेप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत 30 हजार कि.मीचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. तर 10 हजार कि.मी. च्या राज्य महामार्गाचे काम सुरु करण्यात येणार आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचा 71 हजार 362 रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय आयुष्यमान भव योजनेअंतर्गत देशातील 50 कोटी रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पाच लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाच्या उपचारांची सुविधा रुग्णांना मिळणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आमदार चिखलीकर यांनी मागणी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याची घोषणाही यावेळी केली.\nवीज, पाणी, रस्ते व दळणवळणांची साधने ही विकासासाठी महत्वाची असतात. गरिबी दूर करण्यासाठी विकास साधण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. यातून रोजगार निर्मिती होऊन विकासाला चालना मिळते हीच बाब लक्षात घेऊन आपण आज मराठवाड्यात आठ हजार कोटींची कामे सुरु करीत आहोत, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या जलयुक्‍त शिवार अभियानाचे काम क्रांतीकारक आहे. जल-जमीन यातून महाराष्ट्रात संपन्नता आणण्याचे काम यातून होत आहे. याला जोडूनच राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर 170 ब्रीज कम बंधाऱ्यांची कामे हाती घेतली आहेत. यातून मोठ्या प्रमाणात पाणी मिळणार आहे. लातूर-नांदेड येथील दुषित पाणी परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रास देण्यात यावे. आणि मांजरा धरणातील शुद्ध पाणी लातूरकरांना पिण्यासाठी द्यावे असे सूचविले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असून याबाबतच्या प्रकल्पाचा प्रारुप आराखडा तयार केला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.\nश्री.गडकरी म्हणाले, दमण गंगा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला देण्यासाठी चार धरणे बांधण्याचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितला आहे. आणि या प्रकल्पाच्या खर्चाचा निधी केंद्र सरकार देईल. या प्रकल्पातंर्गत ठाणे जिल्ह्याच्या वरच्या भागात चार धरणे बांधता येतील आणि त्यातून नदीजोड प्रकल्प राबवून हे पाणी मराठवाडा आणि नाशिकच्या धरणामध्ये साठविण्यात येईल. या प्रकल्पाचे काम तीन महिन्यात सुरु होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असून त्यासाठी कधीही निधीची अडचण येणार नाही. तसेच मराठवाड्यात होत असलेल्या महामार्गांची गुणवत्ता पाळली जाणार असून हे रस्ते दोनशे वर्षे टिकतील याची खबरदारी घेतली जाणार आहे.‍ आमदार चिखलीकर यांनी मागणी केलेल्या लोहा शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामास मंजुरी देऊन त्यांनीच मागणी केलेला लोहा-नरसी या 50 कि.मी. चा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली.\nआमदार चिखलीकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड आणि राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचीही भाषणे यावेळी झाली.प्रास्ताविक व आभार या प्रकल्पाचे व्यवस्थापक आर. व्ही. सींग यांनी केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमास लोहा-कंधार तालुक्यातील ग्रामस्थासह जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/maharashtra/9007/CM_Ganpati.html", "date_download": "2018-12-13T13:16:27Z", "digest": "sha1:QSAZW3X6TLGO3Q4PEZRAPYUMGR5GPE7D", "length": 9450, "nlines": 95, "source_domain": "aajdinank.com", "title": "नैसर्गिक, पारंपारिक आणि प्रदुषणमुक्त पद्धतीने सण साजरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nनैसर्गिक, पारंपारिक आणि प्रदुषणमुक्त पद्धतीने सण साजरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nगणपती बाप्पाला डीजे-डॉल्बीची गरज नाही: मुख्यमंत्री\nमुंबई :गणपती बाप्पाला डीजे आणि डॉल्बीची आवश्यकता नाही, असे परखड मत मांडत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीजे-डॉल्बी बंदीचे समर्थन केले आहे.\nध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून मुंबई हायकोर्टाने डॉल्बीला परवानगी देण्यास नकार दिला आहे. या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून कोर्टात विनंती करण्यात आली होती ती विनंतीही फेटाळण्यात आली आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना पुणे, कोल्हापूर या शहरांतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या बंदीला उघड आव्हान देण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेत डीजे-डॉल्बीला विरोध दर्शविला आहे.\nदहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले. नैसर्गिक, पारंपरिक पद्धतीने आणि प्रदुषणमुक्त सण साजरे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nश्री.फडणवीस म्हणाले, गणेशोत्सवात सामाजिक अभिसरण होत असते. या उत्सवात समाजातील भेदभाव टाळून संघटीत शक्ती आपण ईश्वरास अर्पित करीत असतो. उत्सवांची रचना ही निसर्गाशी साधर्म्य साधणारी असल्याने उत्सवात निसर्गाचे संवर्धन करणे महत्वाचे आहे. पारंपारिक वाद्यांमध्ये अनोखा उत्साह असल्याने प्रदूषण टाळण्यासाठी पारंपारिक वाद्यांचा वापर करावयास हवा, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=327", "date_download": "2018-12-13T12:44:10Z", "digest": "sha1:P3K5YRLDHTMC4P74GZM27KQEP2DLC46A", "length": 2398, "nlines": 48, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भवानी तलवारीचे रहस्य (धारावाहिक कादंबरी)| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभवानी तलवारीचे रहस्य (धारावाहिक कादंबरी) (Marathi)\nसदर कादंबरी दर सोमवारी क्रमशः प्रसिद्ध करण्यात येते. आपण जर आमचे Android App फोन वर install करून ठेवले तर आम्ही तुम्हाला दर भाग इमेल द्वारे पाठवू.\nभाग एक : रत्नागिरीची देवराई आणि महाराजांचे हेर\nकोंढाण्याकडे कूच : भाग ५\nभवानी तलवारीचे रहस्य (धारावाहिक कादंबरी)\nपाताळयंत्री : गूढ तांत्रिक कथा\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=525", "date_download": "2018-12-13T13:34:16Z", "digest": "sha1:RAYUJ5THV53VXBSMIMMYEHPMOBAYZO75", "length": 2129, "nlines": 41, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "७ भारतीय रहस्ये| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n७ भारतीय रहस्ये (Marathi)\nहि १० अशी भारतीय रहस्ये आहेत ज्याबद्दल लोक बलायला सुद्धा कचरतात. अनेक देशी विदेशी लोकांनी ह्यांना सोडवायचा प्रयत्न केला पण यश आज पर्यंत आले नाही.\nमंकी मेन किंवा वानर माणूस\nनेताजी बोस ह्यांचा मृत्यू\nसिद्धाश्रम किंवा ज्ञानगंज - हिमालयातील गुप्त स्थान\nसंभाजी महाराज - चरित्र\nस्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये\nसंत निवृत्तिनाथांचे अभंग 4\nसंत निवृत्तिनाथांचे अभंग 3\nज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-election-ravsaheb-danve-440938-2/", "date_download": "2018-12-13T14:26:51Z", "digest": "sha1:7SWDVDMHSSEYNW5XY76DK7TOZQRACJCN", "length": 10025, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणणार – खा.दानवे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणणार – खा.दानवे\nनगर -राज्यातील इतर महानगरपालिकांप्रमाणेच नगरच्याही महानगरपालिकेत भाजपला स्वबळावर लढवून एक हाती सत्ता आणायची आहे. यासाठी खासदार दिलीप गांधी यांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी मी स्वत: या निवडणुकीत लक्ष घालणार आहे. भरपूर वेळ देणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी दिली.\nखा. दानवे नगरला आले असता, त्यांनी खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट दिली. सरोज गांधी यांनी पारंपारिक पद्धतीने औक्षण करुन व खा. गांधी यांनी पुष्पगुच्छ देऊन खा. दानवे यांचे स्वागत केले. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, गटनेते सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे, नितीन शेलार, बबन गोसकी, मनेष साठे आदी उपस्थित होते.\nया वेळी दानवे म्हणाले, की इतर महापालिकांप्रमाणेच नगरची महापालिकेची निवडणूकही भाजप विकासाच्या मुद्यांवर लढवणार आहे. केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात खा. गांधी यांना यश आले आहे. त्यामुळे भविष्यात नगर शहर नक्कीच इतर मोठ्या शहरांप्रमाणेच विकसित होईल.\nया वेळी खा. गांधी यांनी महापालिका निवडणुकीसाठी शहर भाजप करत असलेल्या तयारीबद्दल माहिती दिली. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व विकास योजनांची माहिती, नगर शहरात झालेली विकासकामांची माहिती डिजिटल रथाद्वारे गेल्या एक महिन्यांपासून नागरिकांपर्यंत पोहचवली जात आहे. नगरच्या विकासासाठी राज्य सरकारकडून अजून भरीव निधी मिळाण्यासाठी सहकार्य करावे. तसेच मनपाच्या निवडणुकीसाठी भरपूर वेळ द्यावा, अशी मागणी खा. गांधी यांनी केली.\nया वेळी खा.दानवे यांनी डिजिटल रथाची पाहणी केली. त्यावरून प्रसारित होणाऱ्या माहितीचे कौतुक केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिल्ह्यातील 12 तालुक्यांत पाणीटंचाई\nNext articleकोपरगावात घरफोडी करणारी टोळी नाशिकची\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nपोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रित पाहिला ‘मुळशी पॅटर्न’\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nकोल्हापुरात शेतकऱ्यांनी बाजार समितीला ठोकलं टाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.sai.org.in/news-detail/Hymn-evening-program", "date_download": "2018-12-13T13:56:04Z", "digest": "sha1:FIS4FG7OM6COF57GHTNBR6WFVQNN756K", "length": 6184, "nlines": 102, "source_domain": "www.sai.org.in", "title": "News | Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi", "raw_content": "\nHome » Media » News » भजन संध्‍या कार्यक्रम\nश्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने दिनांक १५ ऑक्‍टोबर २०१८ रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या संस्‍थानचे माजी अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, विश्‍वस्‍त, कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी, मुख्‍य लेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अधिक्षक व कर्मचारी यांचे संमेलनानिमित्‍त श्रीमती वैशाली भैसने-माडे, मुंबई यांचा भजन संध्‍या कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रूबल अग्रवाल यांनी दिली.\nश्रीमती रुबल अग्रवाल म्‍हणाल्‍या, श्री साईबाबांच्‍या समाधीस १८ ऑक्‍टोबर २०१८ रोजी शंभर वर्ष पुर्ण होत असून श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने समाधीचा शताब्‍दी सोहळा दिनांक ०१ ऑक्‍टोबर २०१७ ते दिनांक १८ ऑक्‍टोंबर २०१८ या कालावधीत साजरा करण्‍यात येत आहे. हा श्री साईबाबा समाधी शताब्‍दी सोहळा अविस्‍मरणीय व्‍हावा या याउद्देशाने दिनांक १५ ऑक्‍टोबर २०१८ रोजी सायं. ०७.०० ते रात्रौ ०८.०० यावेळेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे संस्‍थान व्‍यवस्‍थापन समितीचे माजी अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, विश्‍वस्‍त, कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी, मुख्‍य लेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अधिक्षक व कर्मचारी यांचे संमेलन कार्यक्रमानिमित्‍त श्रीमती वैशाली भैसने-माडे, मुंबई यांचा भजन संध्‍या कार्यक्रम आयोजित करण्‍यात आलेला आहे.\nतसेच मंगळवार दिनांक १६ ऑक्‍टोबर २०१८ रोजी रात्रौ ७.३० ते १०.०० यावेळेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे श्री.मधुसूदन भुवड, मुंबई यांचा भजन संध्‍या कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असल्‍याचे ही श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.\nसंस्‍थानच्‍या कंत्राटी कर्मचा-यांना महिन्‍याला चार पगारी सुट्या देण्‍याचा निर्णय\nविन अत्‍याधुनिक 128 Slice सिटी स्‍कॅन मशिनचा शुभारंभ\nसंस्‍थान आस्‍थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे एक दिवसीय संमेलन आयोजन\nश्री साईबाबा संस्‍थान शताब्‍दी महोत्‍सवी वर्ष आणि सेवा उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/government-extends-deadline-to-file-final-gst-returns-117123000002_1.html", "date_download": "2018-12-13T13:31:09Z", "digest": "sha1:CYJSWQU3P6CCSNAJOLCJ3IE74MGWLNWE", "length": 10562, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जीएसटीचे अंतिम विक्री रिटर्नला मुदतवाढ | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजीएसटीचे अंतिम विक्री रिटर्नला मुदतवाढ\nसरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत अंतिम विक्री रिटर्न म्हणजेच जीएसटीआर-१ दाखल करण्याची सिमामर्यादा दहा दिवसांनी वाढविली आहे. १० जानेवारी २०१८ पर्यंत जीएसटी रिटर्न भरता येणार आहे. वार्षिक व्यवसाय दीड कोटी पर्यंत करणाऱ्या व्यावसायिकांना जुलै-सप्टेंबर दरम्यानचा विक्री कर रिटर्न आता १० जानेवारी पर्यंत भरता येणार आहे. याआधी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ही मुदत देण्यात आली होती.\nदीड कोटींपेक्षा अधिक वार्षिक व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत फायनल रिटर्न म्हणजेच जीएसटीआर-१ देखील १० जानेवारी २०१८ पर्यंत भरता येणार आहे. याचसोबत व्यावसायिकांना डिसेंबर महिन्यातील रिटर्न १० फेब्रुवारी पर्यंत भरता येणार आहे.पुढच्या महिन्यासाठी त्यानंतरच्या महिन्याची १० तारीख असणार आहे.\nबीएसएनएलचा फोन फक्त ४९९ रुपयांत, बाजारात दाखल\nअनिल अंबानींना मोठा दिलासा\nनवीन वर्षात स्टेट बँकेत विलीन झालेल्या बँकांचे धनादेश स्वीकारणार नाही\nछोट्या गुंतवणुकदारांना मोठा झटका, व्याजदरात कपात\nही तर फक्त अफवा, आरबीआयचे स्पष्टीकरण\nयावर अधिक वाचा :\nजीएसटीचे अंतिम विक्री रिटर्नला मुदतवाढ\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathi-news-two-siblings-die-swing-wall-collapse-67773", "date_download": "2018-12-13T13:59:55Z", "digest": "sha1:BX5NTV77VWENQGKXCIDHHU43VI7G4HU5", "length": 13493, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathi news two siblings die swing wall collapse झोका खेळताना भिंत कोसळली; बहीण-भाऊ मृत्युमुखी | eSakal", "raw_content": "\nझोका खेळताना भिंत कोसळली; बहीण-भाऊ मृत्युमुखी\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nअन्य बहीण जखमी, इतर दोन भांवडे बालंबाल बचावले\nऔरंगाबाद : झोका खेळताना पाच भांवडांच्या अंगावर भिंत पडून दोन बहीण-भावाचा मृत्यू झाला; तर त्यांची एक बहीण जखमी झाली. ही घटना रविवारी (ता. 20) दुपारच्या सुमारास वाळुज जवळील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली. यात त्यांच्या इतर दोन बहिणी बालंबाल बचावल्या. मुंजाजी सुरेश घाटगिळे (12) आणि रमा सुरेश घाटगिळे (6) अशी मृतांची नावे आहेत.\nपरभणी जिल्ह्यातील गोपा (ता. गंगाखेड) येथील सुरेश भानुदास घाटगिळे हे त्यांच्या कुटुंबीयांसह रांजणगावातील दत्तनगरामध्ये शब्बीर अमीनखान पठाण यांच्या खोलीत चार वर्षांपासून भाड्याने राहतात. त्यांना एक मुलगा व चार मुली असे पाच अपत्य आहेत. पठाण यांच्या दुमजली घराच्या खालच्या मजल्यावर घाटगिळे राहत असून, वरचा मजल्यावरील एक खोली रिकामी आहे. त्यामुळे रविवारी दुपारी घाटगिळे यांची पाचही मुले वरच्या खोलीत साडीचा झोका बांधून खेळत होती.\nमुलांनी झोक्‍याचे एक टोक खोलीच्या खिडकीला व दुसरे टोक घरातील भांडे ठेवण्यासाठी बांधलेल्या सातफुटी फडताळ्याला (भिंतीतील कपाट) बांधले होते. झोक्‍यामुळे हादरा बसून फडताळ्याची भिंत मुलांच्या अंगावर पडली. यात मुंजाजी आणि रमा ही भांवडे जागीच ठार झाली तर श्रद्धा (8) नावाची त्यांची अन्य बहीण जमखी झाली. या घटनेत सरगम सुरेश घाटगिळे (10) व संध्या सुरेश घाटगिळे (4) या मुली बालंबाल बचावल्या. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, अमोल देशमुख, हेडकॉस्टेबल जी. के. कोंडके आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nमराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...\n‘आई, तिला विचार तू का आलीस\nतुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड\nडोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री\nभाजप सुसाट; \"राष्ट्रवादी' सपाट\nराज ठाकरे आज पुण्यात\nभाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nतातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना\nस्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात\nड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह प्रकरणी आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nबारामती शहर - दारु पिऊन गाडी चालवित असताना अपघातात जर कोणाचा जीव गेला तर या पुढील काळात चालकासह गाडीतून प्रवास करणा-यांविरोधातही सदोष मनुष्यवधाचा...\nकृषी विद्यापीठात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने वसतीगृहातील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...\nबिबट्याच्या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू\nचिमूर/खडसंगी (जि. चंद्रपूर) : संघारामगिरी (रामदेगी) येथे धुतांग अधिष्ठान करीत असलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बौद्ध भिक्‍...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची...\nसाडेचार क्विंटल गोमांस जप्त; इतवारा पोलिसांची कारवाई\nनांदेड : इतवारा पोलिस ठाण्याचे फौजदार नंदकिशोर सोळंके हे आपल्या पथकासह देगलूर नाका भागात गस्त घालत होते. यावेळी त्यांनी एमजीआर गार्डन परिसरातून...\nतरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nमाजलगाव (बीड) : साळेगाव कोथळा येथील तरुण शेतकरी कुंडलिक देवराव गवळी (वय. ३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/from-amitabh-bachchan-to-kajo-know-the-kishore-kumar-relation-with-bollywood-celebs-5990969.html", "date_download": "2018-12-13T12:42:46Z", "digest": "sha1:P7ZERECYALWOUHGEERQ5EXBK7U4WFHKU", "length": 13505, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "From Amitabh Bachchan to Kajol, Rani Mukherjee know the Kishore Kumars Relation With these Bollywood Celebs | कपूर घराण्यापासून ते अमिताभ बच्चन, काजोल, राणी मुखर्जीपर्यंत, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आहेत किशोर कुमार यांचे नातेवाईक", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकपूर घराण्यापासून ते अमिताभ बच्चन, काजोल, राणी मुखर्जीपर्यंत, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आहेत किशोर कुमार यांचे नातेवाईक\nकिशोर कुमार यांचे सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींसोबत जवळचे नाते आहे. काजोल ही किशोर कुमार यांच्या बहिणीची नात आहे.\nलोकप्रिय गायक किशोर कुमार यांचे हिंदी सिनेसृष्टीतील योगदान सर्वांनाच माहिती आहे. आजही या गायकाच्या गाण्यांची जादू कायम आहे. हिंदी सोबतच मराठी सिनेमातही किशोर कुमार यांचे योगदान आहे. किशोरदांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी गायली असून ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. किशोर कुमार यांनी हिंदी, मराठी, आसामी, गुजराती, कन्नडा, भोजपुरी, मल्याळम, ओरिया आणि ऊर्दू या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. जवळजवळ आपली 40 वर्षे त्यांनी भारतीय सिनेजगताला दिली. देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चनपासून ते नवीन पिढील अनिल कपूरपर्यंत किशोर दांनी अभिनेत्यांना आपला आवाज दिला.\nकिशोर कुमार यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचे म्हणजे त्यांनी एकुण चार वेळा लग्न केले होते. या चार लग्नांमुळे त्यांचे नाते सिनेसृष्टीतील अनेकांशी आहे. जाणून घेऊयात सिनेसृष्टीतील किशोर कुमार यांच्या नातेसंबंधांविषयी..\n- किशोर कुमार यांचे पहिले लग्न रुमा गुहा ठाकुरतासोबत झाले होते. त्यांचे लग्न आठ वर्षे टिकले. गायक अमित कुमार किशोर आणि रुमा यांचा मुलगा आहे. रुमा या बिजॉय राय यांच्या भाची होत्या. बिजॉय राय या सत्यजीत राय यांच्या पत्नी होत्या.\n- आठ वर्षे रुमा यांच्यासोबत संसार केल्यानंतर किशोर कुमार यांनी त्यांना घटस्फोट दिला आणि अभिनेत्री योगिता बालीसोबत दुसरे लग्न केले. ही 1976 ची गोष्ट आहे. पण दोनच वर्षे या दोघांचे नाते टिकले. योगिता या गीता बाली यांच्या भाची आहेत. गीता बालींचे लग्न शम्मी कपूरसोबत झाले होते. याच कारणामुळे किशोर कुमार यांची लिंक कपूर घराण्यासोबतही आहे.\n- कपूर घराण्याविषयी सांगायचे म्हणजे अमतिाभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिचे लग्न राज कपूर यांचा नातू निखिल नंदासोबत झाले आहे. निखिल हा राज कपूर आणि कृष्णा कपूर यांची मुलगी रितू नंदा हिचा मुलगा आहे. रितू कपूर यांचे लग्न बिझनेसमन राजन नंदासोबत झाले होते. किशोर कुमार यांचे योगिता बालीसोबत नाते जुळल्यानंतर त्यांचे फिल्मी दुनियेतील अनेक कलाकारांसोबत नाते जुळले होते.\n- किशोर कुमार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर योगिता बालीने मिथून चक्रवर्तीसोबत दुसरे लग्न केले होते. दरम्यानच्या काळात श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती यांचे अफेअर असल्याची चर्चा होती. श्रीदेवी यांचे बोनी कपूरसोबत लग्न झाले होते. बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर यांच्या वडिलांचे नाव सुरेंद्र कपूर आहे. सुरेंद्र एकेकाळी गीता बाली यांचे सेक्रेटरी होते.\n- किशोर दांनी तिसरे लग्न मधुबालासोबत केले. मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमप्रकरणाविषयी सगळ्यांनाच ठाऊक आहे. किशोर दांसोबत लग्नापूर्वी मधुबाला दिलीप कुमार यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मधुबालाच्या निधनानंतर किशोर कुमार यांनी अभिनेत्री लीना चंद्रवारकरसोबत चौथे लग्न केले. लीना चंद्रावरकरांचा पहिला चित्रपट \"बचना ऐ हसीनों\"चे शीर्षक गीत किशोर कुमार यांनी गायले होते.\n- या चार लग्नांव्यतिरिक्त किशोर कुमार यांचे काही सेलिब्रिटींसोबतचे नाते त्यांचे थोरले भाऊ अशोक कुमार यांच्यासोबतही जुळले. अशोक कुमार यांची मुलगी प्रीती गांगुली हिचे लग्न अभिनेते देवेन शर्मासोबत झाले होते.\n- अशोक कुमार, अनूप आणि किशोर कुमार यांना एक बहीण होती. सती देवी हे त्यांचे नाव होते.\n- सती देवी यांचे लग्न शशधार मुखर्जीसोबत झाले होते. त्यांना रोनू, जॉय, देब, शोमू, शुबीर आणि शिबानी मुखर्जी ही पाच मुले झाली. काजोल आणि तनिषा या शोमू मुखर्जी आणि तनुजा यांच्या मुली आहेत. तनुजाची थोरली बहीण अभिनेत्री नुतन होती. राणी मुखर्जीसुद्धा सती देवी यांच्या नात्यात आहे. याशिवाय दिग्दर्शक अयान मुखर्जी हा देब मुखर्जींचा मुलगा आहे. अशा प्रकारे काजोलपासून ते राणीपर्यंत मुखर्जी कुटुंबासोबतही किशोर कुमार यांचे जवळचे नाते आहे.\nलग्नाच्या एक दिवस अगोदर झाले बॉलिवूड अभिनेत्रीचे मेंदी फंक्शन, आनंदाने भावी पतीला दिले आलिंगन, चार वर्षांपासून आहेत सोबत\nईशा-आनंद लग्नसोहळा : चार भावांसोबत लग्नमंडपात आली ईशा अंबानी, नववधूच्या रूपात खुलले सौंदर्य\nपिरामल परिवाराची सून झाल्यानंतर 452 कोटीच्या या बंगल्यात राहणार आहे अंबानींची मुलगी, हजारो km पर्यंत दिसते फक्त पाणीच पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/wrestling-akhada-in-navi-mumbai-waiting-for-inauguration-1613317/", "date_download": "2018-12-13T14:25:26Z", "digest": "sha1:N6OBVGHAFYJQ6XVRJFHJBP64PSSIRJ2G", "length": 13200, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Wrestling akhada in navi mumbai waiting for inauguration | कुस्ती आखाडा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nकुस्ती आखाडा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nकुस्ती आखाडा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nसानापाडा येथे नियोजित कुस्ती आखाडय़ाचे काम पूर्ण झाले आहे.\nसानपाडा सेक्टर २ येथील भूखंड क्रमांक १० येथे हा कुस्ती आखाडा आहे.\nकाम पूर्ण , कुस्तीपटूंकडून लवकर उद्घाटन करण्याची मागणी\nनवी मुंबईतील कुस्तीवीरांची लवकरच नवीन कुस्ती आखाडय़ातील लाल मातीत कुस्ती खेळण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. सानापाडा येथे नियोजित कुस्ती आखाडय़ाचे काम पूर्ण झाले आहे. हा आखाडा आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.\nनवी मुंबईत क्रिकेट, फुटबॉल या नवीन खेळांसाठी पालिकेकडून कोटय़वधींचा निधी खर्च केला जात असताना कुस्ती या खेळाकडे गेली २५ वर्षे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात होता. पालिकेच्या स्थापनेपासून पालिकेचा शहरात एकही कुस्ती आखाडा नव्हता. त्यामुळे वाशीत ट्रक टर्मिनलच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपातील आखाडय़ात युवा कुस्तीपटू गेली नऊ वर्षे कुस्तीचे धडे गिरवत होते. ‘लोकसत्ता’ ने या बातमीचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. सानपाडय़ात पालिकेच्या या पहिल्यावहिल्या कुस्ती आखाडय़ाचे काम पूर्ण झाले आहे. सानपाडा सेक्टर २ येथील भूखंड क्रमांक १० येथे हा कुस्ती आखाडा आहे. या कुस्ती आखाडय़ाचे उद्घाटन लवकरात लवकर करुण्यात येईल, अशी माहिती महापैरांनी दिली आहे.\nपावसाळ्यात भिंती नसलेल्या, गळक्या छपराच्या शेडखालील आखाडय़ात कुस्तीपटू कुस्तीचा सराव करायचे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न समितीच्या बाजारातील हजारो माथाडी कामगार, तसेच सातारा, सांगली कोल्हापूर, पुणे येथून आलेले नवी मुंबईतील रहिवासी यांना आजही कुस्तीची आवड आहे. तात्पुरत्या आखाडय़ात १०० मुले सध्या कुस्तीचे धडे घेत आहेत. काही कुस्तीवीर कोल्हापूर, सांगली, पुणे येथेही सरावासाठी जात होते. आता या खेळाडूंना नवी मुंबईतच सराव करता येणार आहे.\nपालिकेच्या अभियंता विभागाने आखाडय़ाचे काम पूर्ण करून आखाडा मालमत्ता विभागाकडे हस्तांतरित केला आहे. कुस्ती आखाडय़ासाठीच्या कामाची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत होती. आखाडय़ाचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले आहे .\n– मनोज पाटील, कार्यकारी अभियंता\nया खेळासाठी नवी मुंबईतून जास्तीत जास्त पहेलवान तयार व्हावेत अशी आमची इच्छा आहे. सानपाडय़ात हक्काचा आखाडा तयार झाला असल्याने पालिकेने लवकरात लवकर आखाडय़ाचे उद्घाटन करावे.\n– कृष्णा रासकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडू\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=528", "date_download": "2018-12-13T12:45:17Z", "digest": "sha1:RTDEQKD2NY46ZKZC4T25XMMYOUGO76GA", "length": 2251, "nlines": 42, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "अरेंज मेरेज मध्ये मुलीला कसे इम्प्रेस कराल ?| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nअरेंज मेरेज मध्ये मुलीला कसे इम्प्रेस कराल \nप्रेम विवाह करायचा असेल तर तिला कसे इम्प्रेस कराल हे तर सर्वश्रुत आहे. सगळी कडे ह्याच्या टिप्स आहेत पण जर तुम्हाला अरेंज मेरेज मध्ये सुद्धा मुलगी भेटत नसेल तर आमच्या ह्या टिप्स तुम्हाला फार फायदेशीर वाटतील.\nपत्नीला खुश कसे ठेवाल\nअरेंज मेरेज मध्ये मुलीला कसे इम्प्रेस कराल \nओस्कॅर अवार्ड ची मांदियाळी\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/ajay-bhushan-pandey-elected-new-finance-secretary-157960", "date_download": "2018-12-13T14:25:50Z", "digest": "sha1:TGX32GAQV233Q2D3CAOA4SXC4BJEBJES", "length": 12825, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ajay Bhushan Pandey Elected as new finance secretary देशाला 'आधार' देणारे अजय भूषण पांडे नवे अर्थ सचिव | eSakal", "raw_content": "\nदेशाला 'आधार' देणारे अजय भूषण पांडे नवे अर्थ सचिव\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nनवी दिल्ली : देशाच्या अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते अर्थ सचिव हसमुख आधिया यांनी त्यांच्या कार्यालयात स्वागत केले. पांडे हे महाराष्ट्र केडरच्या 1984 बॅचचे अधिकारी असून, आधार (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया)चे (यूआयडीएआय) या सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.\nनवी दिल्ली : देशाच्या अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते अर्थ सचिव हसमुख आधिया यांनी त्यांच्या कार्यालयात स्वागत केले. पांडे हे महाराष्ट्र केडरच्या 1984 बॅचचे अधिकारी असून, आधार (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया)चे (यूआयडीएआय) या सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.\nदेशात बायोमेट्रिक ओळखपत्र म्हणून आधार विकसित करण्यात अजय भूषण पांडे यांचा मोठा सहभाग आहे. मागील 8 वर्षांपासून ते प्रोजेक्टशी संलग्न आहेत. त्याचबरोबर आधारला बँक खात्याशी जोडून सर्वसामान्य नागरिकाला सरकारी फायदे मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. आधारकार्डचे महत्व सर्वोच्च न्यायालयात पटवून देण्यात देखील त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे.\nअजय भूषण पांडे हे आयआयटी कानपूरच्या इलेक्ट्रिकल शाखेचे विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहताना त्यांनी ट्रान्समिशन व वितरणात होणारी गळती थांबविण्यासाठी मोठ्या उपाययोजना राबविल्या होत्या.\nतसेच महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सचिव म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांना चालना देण्याचे काम त्यांनी केले आहे.\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nदहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ\nपुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा खासगीरीत्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह विभागीय मंडळाकडे ऑफलाइन पद्धतीने नाव नोंदणी अर्ज...\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nएटीएमला दरवाजा लावण्यासाठी मुहूर्त कधी\nपुणे : शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती मंडळाजवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे. परंतु, या एटीएमला दरवाजाच ऩाही. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/career__/7879/CDS_EXAM_SHRUTI_LOKHANDE_FIRST.html", "date_download": "2018-12-13T13:17:22Z", "digest": "sha1:IPDKLPLTWDG5Q4YRBTJ5LAYAETNQ6IIE", "length": 8268, "nlines": 95, "source_domain": "aajdinank.com", "title": "पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात प्रथम !", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nपुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात प्रथम \nपुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स\nसर्व्हिसेस’ परीक्षेत देशात प्रथम \nपुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याच्या श्रुती विनोद श्रीखंडे ही देशात प्रथम आली आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगी असून तिने पुण्यातून लॉमध्ये शिक्षण घेतले आहे.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. तोंडी आणि लेखी परीक्षा असे या परीक्षेचे स्वरूप असते. या परीक्षेत श्रुतीने बाजी मारली आहे. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे.\nसीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच अधिक महत्त्वाचा भाग आहे. एप्रिल २०१८ पासून श्रुतीच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=727", "date_download": "2018-12-13T12:48:03Z", "digest": "sha1:EPEIYGU3RACAGEQHI2IQH2CHHAMFMMC2", "length": 2383, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "नलदमयंती| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमहाभारतातील हे एक अप्रतिम उपाख्यान आहे. यातील अद्भुत भाग सोडून जर कोणी पटकथा लिहिली तर एक सुंदर सिनेमा बनेल. अद्याप माझ्या माहितीप्रमाणे कोणी केलेला नाही.या कथेत अद्भुत भाग पुष्कळ आहे मात्र तरीहि काही नवीन दृषिकोनातून लिहिता येईल असे वाटल्यामुळे आपल्या प्रतिसादांची प्रतीक्षा आहेच\nनलदमयंती कथा - भाग १\nनलदमयंती कथा - भाग २\nनलदमयंती कथा - भाग 3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-12-13T12:50:17Z", "digest": "sha1:XBO24EN2MVLXPIXC35Y2WUIX6655BLB7", "length": 4106, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मेन - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मेनमधील शहरे‎ (३ प)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17716", "date_download": "2018-12-13T13:23:21Z", "digest": "sha1:5RVQTD6OI5LQ6RSFOIUDQE35PXPFU2C5", "length": 6511, "nlines": 103, "source_domain": "www.maayboli.com", "title": "परवाना : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /परवाना\n'स्ट्रीट फूड' / रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रीचे नियम व कायदे\nआपण रस्त्यावर वडापाव, मिसळ, पावभाजी, चायनीज, हल्ली मोमोज वैगरेची गाडी बघतो. अशाप्रकारची एक कल्पना सध्या माझ्या डोक्यात घोळते आहे. जो पदार्थ माझ्या मनात आहे तो गाडीवर विकताना मी ठाण्यामध्ये तरी पाहिला नाही. माझ्या ओळखीत कोणीही हॉटेल व्यवसायात नाही किंवा स्ट्रीट फूड वैगरे विकत नाही त्यामुळे यासाठी कोणते नियम, कायदे आहेत याबद्दल काहीच माहिती नाही. म्हणून तुमच्याकडून थोडी माहिती मिळावी यासाठी हा धागा प्रपंच.\nRead more about 'स्ट्रीट फूड' / रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रीचे नियम व कायदे\nधागा व लेखनपरवाना धारकाची कैफियत\nविडंबन या साहित्यप्रकारांतर्गत एक निव्वळ विनोदी लेखनाचा प्रयत्न.\nप्रशासनाला हरकत असल्यास डिलीट केले जाईल.\nकुणालाही दुखावण्याचा हेतू नाही.\nटवाळा... धाग्यावर दिनेशदांनी दिलेल्या प्रचंड १-० बहुमताचा आदर करुन स्वतंत्र धागा काढलेला आहे.\nRead more about धागा व लेखनपरवाना धारकाची कैफियत\nइंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया आणि प्रवासी विमा\nमला १ महिन्यासाठी अमेरिकेस जायचे आहे, त्यासाठी IDP काढायचे आहे. तर काय प्रक्रिया आहे\nRTO Pune साईटवर जो फॉर्म आहे, तोच भरुन नेला तर चालेल का\nशिवाय प्रवासी विमा कोणता घ्यावा यावरही सल्ला हवा आहे. मार्चमधे जाणार आहे. अजून काही वेळ हातात आहे.\nRead more about इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया आणि प्रवासी विमा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/godrej-12-ton-gwc-14g2-whh-window-air-conditioner-price-p7zQRU.html", "date_download": "2018-12-13T13:34:37Z", "digest": "sha1:O6BTS4JDDTB5WRTYMRRWXFCGG3U5UD6G", "length": 12107, "nlines": 276, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर\nवरील टेबल मध्ये गोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर किंमत ## आहे.\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर नवीनतम किंमत Jul 13, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर दर नियमितपणे बदलते. कृपया गोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर वैशिष्ट्य\nअसा कॅपॅसिटी 2 Ton\nस्टार रेटिंग 1 Star\n( 1 पुनरावलोकने )\n( 12 पुनरावलोकने )\n( 104 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8B", "date_download": "2018-12-13T14:21:12Z", "digest": "sha1:LDSL4ZYLTNSRKZGVUOASP7UA2ATTPCD3", "length": 4830, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिजो - विकिपीडिया", "raw_content": "\nसम्राट शिजो (मार्च १७, इ.स. १२३१ - फेब्रुवारी १०, इ.स. १२४२) हा जपानचा ८७वा राज्यकर्ता होता. याचा राज्यकाल ऑक्टोबर २६, इ.स. १२३२ ते मृत्युपर्यंत होता.\nशिजोचे मूळ नाव मित्सुहितो असे होते व तो सम्राट गो-होरिकावाचा मुलगा होता. दोन वर्षांचा असताना शिजोला सम्राट केले गेले. त्याचे दोन मामा कुजो मिची व सैओन्जि किन्त्सुनेने त्याच्या नावाने राज्यकारभार चालवला.\nवयाच्या १०व्या वर्षी एका अपघातात शिजोला मृत्यु आला.\nजपानी सम्राटाबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nऑक्टोबर २६, इ.स. १२३२ – फेब्रुवारी १०, इ.स. १२४२ पुढील:\nइ.स. १२३१ मधील जन्म\nइ.स. १२४२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१७ रोजी १७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-sansad-member-and-narendra-modi-62280", "date_download": "2018-12-13T13:47:47Z", "digest": "sha1:RGRKFQQH63QEZZZD6INKH6VKBCNG2WNI", "length": 14991, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news sansad member and narendra modi संसदेतील अनुपस्थितीबद्दल मोदींनी सदस्यांना खडसावले | eSakal", "raw_content": "\nसंसदेतील अनुपस्थितीबद्दल मोदींनी सदस्यांना खडसावले\nबुधवार, 26 जुलै 2017\nनवी दिल्ली: संसदेत सत्तारूढ भाजप सदस्यांच्या उपस्थितीच्या वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकवार जाहीरपणे चिंता व्यक्त केली. \"याबाबत आता मलाच काही लक्ष घालावे लागेल असे दिसते,' अशा शब्दांत त्यांनी राज्यसभेतील दांडीबहाद्दर भाजप खासदारांना खडसावल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यसभेत गेल्या शुक्रवारी (ता. 21) राज्यसभेत बहुतांश भाजप सदस्यांनी दांडी मारल्याने एक सामरिक विधेयक मंजुरीविना सोडून द्यावे लागण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. \"सकाळ'ने याबाबतचे वृत्त दिले होते.\nनवी दिल्ली: संसदेत सत्तारूढ भाजप सदस्यांच्या उपस्थितीच्या वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकवार जाहीरपणे चिंता व्यक्त केली. \"याबाबत आता मलाच काही लक्ष घालावे लागेल असे दिसते,' अशा शब्दांत त्यांनी राज्यसभेतील दांडीबहाद्दर भाजप खासदारांना खडसावल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यसभेत गेल्या शुक्रवारी (ता. 21) राज्यसभेत बहुतांश भाजप सदस्यांनी दांडी मारल्याने एक सामरिक विधेयक मंजुरीविना सोडून द्यावे लागण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. \"सकाळ'ने याबाबतचे वृत्त दिले होते.\nभाजप संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक बालयोगी सभागृहात झाली. या वेळी मोदींनी, सत्तारूढ सदस्यांच्या संसदीय उपस्थितीबाबत आपण अजूनही समाधानी नाही, असे सांगितले. सरकारला तीन वर्षे उलटल्यावरही संसदेत उपस्थित राहा असे स्वपक्षीय खासदारांना पुन्हा पुन्हा सांगावे लागणे सूचक मानले जाते. दांडीबहाद्दर खासदारांची संख्या वाढल्याबद्दल त्यांनी पुन्हा चिंता व्यक्त केली. या संसदीय बैठकीत लोकसभा व राज्यसभेतील कामकाजाचा आढावा घेतला जातो. त्यानुसार संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राज्यसभेच्या कामकाजाची माहिती दिली. त्या वेळी त्यांनी शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास झालेल्या भाजपच्या कथित फजितीचाही उल्लेख केला. तो संदर्भ घेऊन मोदींनी अनुपस्थितीबद्दल भाजप खासदारांचे पुन्हा कान उपटले.\nदेशाच्या प्रगतीचा आलेख सातत्याने वाढत असल्याचा दावा मोदींनी केला. ते म्हणाले, की 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या 70 वर्षांत स्वतंत्र भारताने मोठा पल्ला गाठला आहे. 2022 पर्यंत भारत जागतिक महासत्ता बनण्यासाठी सज्ज आहे.\nआगामी स्वातंत्र्यदिनानिमित्त यंदाही सरकार देशभरात उत्सव साजरा करणार आहे. या सोहळ्याच्या रूपरेषेबाबत मोदींनी स्वपक्षीय खासदारांशी आज प्राथमिक विचारविनिमय केला. यानिमित्ताने देशभरात संकल्प यात्रा काढाव्यात अशा सूचना मोदी यांनी केल्या. या यात्रा 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान काढल्या जाणार असून, त्यात मोदींच्या सभाही होणार असल्याचे कळते.\nरामलिला मैदानावरून खाण अवलंबित आता जंतरमंतरवर\nपणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला...\nराष्ट्रवादीच्या संसदीय गटनेतेपदी सुप्रिया सुळे\nनवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यापुर्वी हे पद पक्षातून बाहेर पडलेले...\nराजस्थानमध्ये पायलट की गेहलोत\nजयपूर- राजस्थानामध्ये भाजप सरकार जाऊन काँग्रेसचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजस्थानची जनता दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलते, असा...\nगोव्यातील खाण अवलंबितांचे रामलिला मैदानावर आंदोलन\nपणजी : खाण व खनिज विकास व नियंत्रण दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या सहाशे खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलिला मैदानावर...\nविरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-health-61676", "date_download": "2018-12-13T14:25:37Z", "digest": "sha1:PUVOV4UKHFAMVJB44BEYC7W3FPMTDXRP", "length": 16470, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news health संसर्गजन्य आजारांचा प्रकोप | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 24 जुलै 2017\nनागपूर - महापालिकेसह मेयो, मेडिकलसह आरोग्य विभागात डेंगीच्या रुग्णांची संख्या 54 तर मलेरियाच्या रुग्णांची संख्या मलेरियाच्या दोनशेपेक्षा अधिक आहे. घरोघरी प्रत्येकाच्या साथीला ताप असून गॅस्ट्रोची साथ पूर्व नागपुरात आहे. स्वाइन फ्लूसहित साऱ्या साथीच्या आजारांनी हातात हात घालून येण्याचा इशारा दिला आहे.\n\"एडिस एजिप्ती' या डेंगी प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या, मलेरिया वाहक \"ऍनॉफिलीस स्टिफेन्सी' डासांच्या अळ्या आढळून येत आहेत. ही सर्व उत्पत्तीस्थाने तत्काळ नष्ट करण्याची मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.\nनागपूर - महापालिकेसह मेयो, मेडिकलसह आरोग्य विभागात डेंगीच्या रुग्णांची संख्या 54 तर मलेरियाच्या रुग्णांची संख्या मलेरियाच्या दोनशेपेक्षा अधिक आहे. घरोघरी प्रत्येकाच्या साथीला ताप असून गॅस्ट्रोची साथ पूर्व नागपुरात आहे. स्वाइन फ्लूसहित साऱ्या साथीच्या आजारांनी हातात हात घालून येण्याचा इशारा दिला आहे.\n\"एडिस एजिप्ती' या डेंगी प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या, मलेरिया वाहक \"ऍनॉफिलीस स्टिफेन्सी' डासांच्या अळ्या आढळून येत आहेत. ही सर्व उत्पत्तीस्थाने तत्काळ नष्ट करण्याची मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.\nडेंग्यू, मलेरियासारख्या साथ आजारांना नियंत्रणात आणण्यासाठी तसेच प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याचा धडक कार्यक्रम महापालिकेतर्फे सुरू आहे. उपराजधानीत डेंगी नियंत्रणासाठी गृहभेटाच्या मोहिमेला गती देण्यात आली असून सर्वच झोनमध्ये डास अळ्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. दोन हजारांवर डास अळ्या शहरात आढळल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.\nडेंगीने मृत्यू झालेल्या चार रुग्णांची नोंद मेडिकलमध्ये आहे. तर मेयोतही दोन जण डेंगीने दगावले आहेत. मलेरियाच्या 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. तर आरोग्य विभागात पूर्व विदर्भात 37 जण स्वाइन फ्लूने दगावले असून यापैकी 15 जणांपेक्षा जास्त रुग्ण शहरातील आहेत. डेंगी, मलेरिया, गॅस्ट्रो या साथीच्या आजाराचे थैमान पसरले असतानाही महापालिकेच्या हेल्थपोस्टमध्ये औषधांचा तुटवडा दिसून येतो. पाण्याच्या टाक्‍या, कारंजे, कूलिंग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचवलेले पाण्याचे डबके दिसतात. बांधकाम करणाऱ्यांना मात्र नोटीस देण्यात येत नाही.\nहेल्थपोस्टमध्ये गॅस्ट्रोवर उपचार नाही\nसाथ आजारांचा धोका महानगराला आहे. शहरातील मिनिमातानगर, डायमंडनगर, विश्‍वशांतीनगर, यशोधरानगर, कळमना, चिखली या भागात गॅस्ट्रोचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. नागपुरातील एकाही हेल्थपोस्टवर गॅस्ट्रोग्रस्तांसाठी सोय नाही. येथे गॅस्ट्रोग्रस्तांना औषधी मिळत नसल्याने खासगीत गर्दी असते. रुग्णांच्या घरापर्यंत फिरते पथक पोहोचण्याची गरज आहे. यासाठी कधीकाळी नागपूर महापालिकेत नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला होता. परंतु, अलीकडे हा नियंत्रण कक्ष हरवला असल्याची चर्चा महापालिकेत आहे.\nस्वाइन फ्लू - 140\nसाथीचे दिवस आहे. अद्यापही अनेकांच्या घरी पिंप वा ड्रम कोरडे केले जात नाही. कूलर स्वच्छ केले नाही. यात डासांच्या अळ्या आढळून येतात. जागोजागी टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी पत्रे, घरावर टाकलेले प्लॅस्टिकमध्ये पावसाचे पाणी साचलेले दिसते. डासोत्पत्ती रोखण्यासाठी निरुपयोगी वस्तू नष्ट करण्यासोबतच आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळण्यात यावा.\n-डॉ. मिलिंद गणवीर, सहायक संचालक, आरोग्य विभाग, नागपूर\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nविदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला\nनागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून...\nमहापालिकेला मिळाले शंभर कोटी\nनागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे...\nबाळंतिणीच्या हाती देणार \"बेबी किट'\nनागपूर - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी योजना सुरू करतानाच प्रसूतीदरम्यान \"शिशू...\nअन्‌ संघ मुख्यालयावर हल्ला..; पोलिसांचे मॉकड्रिल\nनागपूर : महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या वार्तेने मंगळवारी शहरात एकच खळबळ उडाली होती. ज्याला कळले...\nविकासकामांमुळे 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद\nनागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/212?page=1", "date_download": "2018-12-13T13:47:26Z", "digest": "sha1:R2K5BV7W7K7GXUMSZIZMJNH54QMRUFL4", "length": 12977, "nlines": 336, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्र : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रकाशचित्र\nझाडाला आग लागली... पळा\nRead more about झाडाला आग लागली... पळा\nगजानन यांचे रंगीबेरंगी पान\nविजेवरील शेकोटीची ऊब - मॅनहॅतन\nएका संध्याकाळी मी मॅनहॅतनमधे 'मेट'मधे ऑपेरा बघायला चाललो होतो. त्या दिवशी कड्याक्याची थंडी आणि मुसळदार पावसाच्या धुव्वाधार गार गार धारा कोसळत होत्या...\nRead more about विजेवरील शेकोटीची ऊब - मॅनहॅतन\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nहिमालय. त्याचं वेड लागतं.\nनशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं आणि मग हिमालयाचं वेड लागतं.\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nचायनिज लॅन्टर्न फेस्टीव्हल अर्थात दिपोत्सव\nमागच्या वर्षीचे कंदिलांचे आकाश आठवतेय का तुम्हाला \nह्या वर्षी देखिल इथे डॅलस मध्ये चायनिज लॅन्टर्न फेस्टीव्हल सुरु आहे.\nत्यातिल गेल्या वर्षिपेक्षा वेगळी असलेली निवडक प्रकाशचित्रे इथे शेअर करत आहे.\nप्रतिबिंबित ही बिंब जाहले....\nड्रॅगन ची बोट आणि मागे दिसणारा रंगिबेरंगी पॅलेस....\nRead more about चायनिज लॅन्टर्न फेस्टीव्हल अर्थात दिपोत्सव\nडॅफोडिल्स यांचे रंगीबेरंगी पान\nपारंपरिक आकाश कंदिल होममेड आणि हँडमेड :)\nझाली का दिवाळीची तयारी \nदिवाळी म्हणजे फ़राळ. . . तो फ़राळाचा दरवळ, दिवाळी म्हणजे तोरणे रांगोळ्या फुलांच्या सजावटी . . . . दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, माळा…. पणत्या आणि मुख्य म्हणजे आपला घरादाराची शान वाढवणारा आकाशकंदिल.\nमी शक्यतो पारंपरिक पद्धतीचा रंगित कागदाचा बनवलेला आकाशकंदिल प्रेफर करते. आणि तो मला स्वत:ला बनवायला आवडतो. मागच्या वर्षी इथे शेअर करायला उशीर केला म्हणून काही फ्रेंड्स नाराज होते. म्हणून आज दिवाळीच्या आधीच तुमच्याशी हे फोटो शेअर करतेय.\nRead more about पारंपरिक आकाश कंदिल होममेड आणि हँडमेड :)\nडॅफोडिल्स यांचे रंगीबेरंगी पान\nआज एका वर्कशॉप मध्ये दोन कॉपर एनॅमल्ड बोल्स बनवले.\nRead more about कॉपर एनॅमलींग बोल्स\nअल्पना यांचे रंगीबेरंगी पान\nअ‍ॅक्रेलिक ऑन कॅनव्हास पॅड\nRead more about रंगीबेरंगी (फुलं)\nअल्पना यांचे रंगीबेरंगी पान\nकॅनव्हास पॅड / अनस्ट्रेचड कॅनव्हास\nमाध्यम - आर्टिस्ट ग्रेड अ‍ॅक्रॅलिक रंग\nअल्पना यांचे रंगीबेरंगी पान\nनिळ्या आभाळी कातर वेळी...\nRead more about निळ्या आभाळी कातर वेळी...\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/career__/6430/Company_secretary.html", "date_download": "2018-12-13T14:26:15Z", "digest": "sha1:GZH2S27MDSI2SD6MATHLHFGDAS4IBKGW", "length": 13260, "nlines": 103, "source_domain": "aajdinank.com", "title": "कंपनी सेक्रेटरी व्हा ! - देवेंद्र भुजबळ", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nदेशात 1990 साली कंपनी लॉ बोर्डने कंपनी सेक्रेटरी हा अभ्यासक्रम प्रथम सुरु केला. त्या वेळेस गव्हर्मेट डिप्लोमा इन कंपनी सेक्रेटरीशिप दिली जात असे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने 04 ऑक्टोबर, 1968 रोजी केंद्र सरकारने इन्स्टिटयुट ऑफ कंपनी सेक्रेटरीस ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली. संस्थेला संसदेत कायदा पास करुन 1 जानेवारी 1981 पासून स्वायतत्ता देण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून चेन्नई, कलकत्ता आणि मुंबई येथे विभागीय कार्यालये आहे.\nकंपनी सेक्रेटरी क्षेत्राचा विकास आणि नियमन करणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. या संस्थेचे सदस्यत्व यशस्वीरित्या मिळवणाऱ्या उमेदवारांना संस्था कंपनी सेक्रेटरी म्हणून प्रमाणपत्र देते. या प्रमाणपत्रानंतर उमेदवार हे कंपनी सेक्रेटरी म्हणून नोकरी किंवा व्यवसाय करण्यास पात्र ठरतात.\nसंस्थेने नुकतीच सीएस फाऊंडेशन प्रोग्राम व सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम या पूर्ण वेळ अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. या कोर्सची वैशिष्टये म्हणजे सर्व विषयांच्या विद्यार्थ्यां करिता संधी असून दूरस्थ शिक्षण असल्यामुळे जगामध्ये कोठूनही घेता येते, या कोर्स मुळे आर्थिक थैर्य व प्रतिष्ठेचे पद मिळते. शीर्ष व्यवस्थापन/बोर्ड कक्ष मध्ये थेट प्रवेशाची क्षमता मिळते. कार्यरत सदस्यांकरिता स्वरोजगाराची संधी उपलब्ध होते. तसेच नोकरीत आकर्षक वेतन व बढतीच्या संधी मिळतात.\nसीएस फाऊंडेशन प्रोग्रामसाठी - पात्रता 10+ 2 उत्तीर्ण किंवा याच्या समकक्ष (10+ 2 उत्तीर्ण किंवा याच्या समकक्ष परीक्षा देणारे विद्यार्थीसुध्दा प्रोव्हिजनल आधारावर सीएस फाऊंडेशन प्रोग्राममध्ये अर्ज करु शकतात.)\nडिसेंबर 2017 सत्रामध्ये होणाऱ्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी प्रवेश नोंदणीची अंतीम तारीख 30 सष्टेंबर 2017 आहे. यासाठी नोंदणी शुल्क रु.4500/- आहे.\nसीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम साठी पात्रता स्नातक किंवा याच्या समकक्ष (ललित कला सोडून कोणतेही विषय)/सीएस फाऊंडेशन उत्तीर्ण (स्नातक अंतिम वर्ष किंवा याच्या समकक्ष परीक्षा देणारे विद्यार्थीसुध्दा प्रोव्हिजनल आधारावर सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये अर्ज करु शकतात.) डिसेंबर 2017 सत्रामध्ये होणाऱ्या परीक्षेच्या दोन्ही मॉडयुलमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश नोंदणीची अंतीम तारीख 30 सप्टेंबर 2017 आहे.\nरजिस्ट्रेशन फी सीएस फाऊंडेशन उत्तीण विद्यार्थी रु.8500/-, कॉमर्स स्नातका करिता रु.9000/-, कॉमर्सच्या अतिरिक्त इतरांकरिता रु.10000/- आहे.\nआयसीएसआयला देय संपूर्ण फी www.icsi.edu वर \"ऑनलाईन सर्व्हिसेज\" पर्यायावर पेमेंट गेटवेच्या माध्यमातून भरु शकता.\nअनुसूचित जाती/अनुसूचित जनजाती/शारीरिक विकलांग आणि युध्द विधवा व सैनिक बलातील शहीद झालेल्यांच्या मुलांकरिता फीमध्ये सूट आहे.\nदि इन्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनला विनियमित आणि विकसित करण्याकरिता संसद अधिनियम (कंपनी सेक्रेटरीज अधिनियम, 1980) अंतर्गत स्थापित एक प्रमुख राष्ट्रीय व्यावसायिक संस्था आहे.\nअधिक माहितीसाठी उमेदवारांनी संस्थेच्या www.icsi.edu /ccgrt या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा मुंबई येथे 022-22844073,22047569,22047580,22047604,61307900,औरंगाबाद 0240-2451124,भाईंदर022-28183888,7738517888,डोंबिवली 022-2445423, कोल्हापूर0231-2526160 नागपूर 0712-2453276, नाशिक 0253-2318783, नवी मुंबई 022-27577816, ठाणे 022-25891333,25893793, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://svkanade.blogspot.com/2008/08/blog-post.html", "date_download": "2018-12-13T12:46:51Z", "digest": "sha1:WQYLFPLMLROLQBDOSD22V4AZBAIE5BE3", "length": 5185, "nlines": 106, "source_domain": "svkanade.blogspot.com", "title": "विचार सागरातील सुंदर तरंग...: त्या किड्याच्या स्मरणार्थ", "raw_content": "विचार सागरातील सुंदर तरंग...\nबापटाने परवा त्या मांजराची आणि किड्याची आठवण करून दिली आणि सोबत मीच लिहीलेली मेल मलाच परत पाठवली. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन प्रिय मित्र-मैत्रिणींना लिहीलेली हीच ती मेल:\nकाल चहा प्यायला सीसी कँटीन ला गेलेलो असताना एक मौज बघायला मिळाली. ( फोटोज्‌ सोबत जोडलेले नाहीत. )\nतर, सीसी कँटीनच्या आसपास एक मांजराचे पिलू हल्ली असते. म्हणजे ते फार काही \"पिल्लू\" नैये, त्याची अंगकाठी जराशी लहान आहे इतकच. वयाने बऱ्यापैकी मोठं असावं. पण अजून चंचल आहे. पण मुद्दा तो नाही.\nतर, त्याला प्रचंड भूक लागली असावी. कारण कचऱ्याच्या पेटीत उतरून तिथले खाण्याइतपत ते \"गिरलेले\" ( गिरे हुए ) मांजर होते. त्याला जवळच मेलेला एक \"कुरकुरीत किडा\" दिसला.\nत्याच्या चेहऱ्यावर अशक्य सही भाव उमटले. ( इथे खरं म्हणजे आमच्या एका मित्राचं एक स्पेसिफिक इमोशन डोळ्यासमोर आणायचं आहे, पण ब्लॉगवर सार्वजनिक वावर असल्यामुळे तो तपशिल गाळण्यात आलेला आहे. )\nमग त्या मांजराने तो मेलेला किडा फाऽऽर भाऽऽरी आवाज करत चावून चावून खाल्ला. ( ते बहुतेक आज ओकेल अशी अपेक्षा आहे. )\nतो \"कुर्रुम कुर्रुम\" आवाज ऐकून मला बिस्कीट खावेसे वाटले, पण पैसे नव्हते.\nपण मला आता सर्दी झाली आहे, म्हणून थांबतो\nदोस्तलोग, ते मांजर तेव्हा खरंच लहान होतं, ते आता चांगलच मोठं झालं आहे आणि त्याला तुमची खूप खूप आठवणही येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8.html", "date_download": "2018-12-13T13:55:55Z", "digest": "sha1:3TOTRHGU6CKFVOZJZ6VZWHHSMOJFWGNF", "length": 11676, "nlines": 118, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी संगीतोपचाराचे वरदान - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nशारीरिक-मानसिक आरोग्यासाठी संगीतोपचाराचे वरदान\nशारीरिक-मानसिक आरोग्यासाठी संगीतोपचाराचे वरदान\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nशारीरिक–मानसिक विकार हे शरीरामधील यंत्रणा बदलल्याने होतात. संगीतोपचारामुळे मज्जासंस्था कार्यक्षम होऊन त्या व्याधी ब–या करण्यास वेगाने मदत करतात. त्यामुळेच, शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी संगीतोपचाराचे वरदान ठरते आहे.\nसूर–संजीवनी म्युझिक थेरपी ट्रस्टतफेर् पुण्यात नुकतेच संगीतोपचाराचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या क्षेत्रातील तज्ज्ञ पं. शशांक कट्टी यांनी त्या वेळी मार्गदर्शन केले. रूपाली बिडवई यांनी स्वागत करून संगीतोपचारासंदर्भात अनुभवकथन केले. ट्रस्टतफेर् आयोजित उपक्रमांची माहिती देताना कट्टी यांनी सांगितले की, माणसाच्या आरोग्यातील असमतोलपणा सुरांच्या गुणधर्मांच्या मदतीने दूर करणे म्हणजे संगीतोपचार. विशिष्ट रोगांवरील उपचार करताना ठराविक राग ठराविक वेळेला ऐकल्यानंतर उपयुक्त ठरतात. त्यांचे अपेक्षित परिणाम मिळतात. संगीतोपचार या शास्त्रामध्ये आधुनिक वैद्यकीय संशोधन, आयुवेर्दातील तत्त्वे आणि संगीतामधील परंपरा यांची सांगड घातली जाते. नामवंत वैद्यांच्या मदतीने संधीवात, पित्तविकार, मायग्रेन-निदानाश, नैराश्य, मधुमेह-कावीळ, कोलायटिस, अस्थमा, उच्चरक्तदाब, अपचन, ताण-तणाव, अशा आजारांवर मात करण्यात यश मिळाले आहे. या कार्यशाळेदरम्यान सतारीवर काही रागांचे मिश्रण करून संगीतोपचाराची प्रात्यक्षिके दाखवली. संमोहनतज्ज्ञ डॉ. हिमालय पंतवैद्य यांनी रोग हे जंतूपासून, तर व्याधी शरीरातील यंत्रणेत बदल झाल्यामुळे होतात, असे सांगितले.\nट्रस्टच्यावतीने संगीतोपचार पद्धतीचे शास्त्रीय शिक्षण देण्याच्या लखनौ आणि मुंबईतील यशानंतर आता पुण्यातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालयात ९ जूनपासून पार्टटाइम प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग विविध क्षेत्रातील डॉक्टर्स, संगीततज्ज्ञ आदींना होईल. त्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा : ९८८१११२५२१, ९८२००४६९२०\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/shah-rukh-khan-dubai-promote-film-zero/", "date_download": "2018-12-13T14:39:14Z", "digest": "sha1:AOV3GZC6XS4RYVCMAFCVP4KAXVKOURRC", "length": 30818, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shah Rukh Khan In Dubai To Promote Film Zero | शाहरुख खानवर भारी पडलेत सलमान खानचे फॅन्स, पाहा व्हिडिओ!! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १३ डिसेंबर २०१८\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nमेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nकोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा\nमुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत\nदेवेंद्र फडणवीसांनी गुन्हे लपवले... सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला मुख्यमंत्री सचिवालय देणार योग्य उत्तर\nलग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nस्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या\nप्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nसगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nम्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज\nअकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू\nHockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल\nमुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.\nओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.\nपुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.\nजळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ\nपाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .\nमनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा\nअंकारा- टर्किश हायस्पीड ट्रेननं उडवल्यानं 4 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी\nदोन खटल्यांची माहिती लपवल्यानं कोर्टाची नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प\nनवी दिल्ली -भाजपाच्या संसदीय समितीची बैठक संपली, अमित शाह, सुषमा स्वराज, अडवाणी होते उपस्थित\nनवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात केली निदर्शनं\nAll post in लाइव न्यूज़\nशाहरुख खानवर भारी पडलेत सलमान खानचे फॅन्स, पाहा व्हिडिओ\nshah rukh khan in dubai to promote film zero | शाहरुख खानवर भारी पडलेत सलमान खानचे फॅन्स, पाहा व्हिडिओ\nशाहरुख खानवर भारी पडलेत सलमान खानचे फॅन्स, पाहा व्हिडिओ\n‘छईयां छईयां’ आणि ‘तुझे देखा तो यह जाना सनम’ गाण्यांवर धम्माल डान्स करत दुबईतील चाहत्यांचे मनोरंजन करण्यात शाहरूखने कुठलीही कसर सोडली नाही. पण तरिही दुबईतील चाहत्यांना शाहरूख सोडून सलमान खान आठवला.\nशाहरुख खानवर भारी पडलेत सलमान खानचे फॅन्स, पाहा व्हिडिओ\nठळक मुद्देआनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे. शून्यापासून सुरू केलेला त्याचा प्रवास यात दिसणार आहे. शाहरूखसोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यादेखील यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.\nशाहरुख खान सध्या ‘झिरो’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच दुबईत या चित्रपटाचा प्रमोशन इव्हेंट झाला. या इव्हेंटमध्ये शाहरुख धम्माल मस्ती करताना दिसला. ‘छईयां छईयां’ आणि ‘तुझे देखा तो यह जाना सनम’ गाण्यांवर धम्माल डान्स करत दुबईतील चाहत्यांचे मनोरंजन करण्यात शाहरूखने कुठलीही कसर सोडली नाही. पण तरिही दुबईतील चाहत्यांना शाहरूख सोडून सलमान खान आठवला. होय, दुबईतील या इव्हेंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओत चाहते, शाहरूखसमोर सलमान...सलमान...म्हणून ओरडताना दिसले. चाहत्यांना सलमान...सलमान...ओरडताना पाहून बिच्चारा शाहरूख काय करणार अखेर त्यानेही आपल्यासमोर बसलेले लोक आपले कमी अन् सलमानचे मोठे चाहते असल्याचे मान्य केले अन् ‘सलमान की तरफ से सलाम आप लोंगो को’ म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला.\nशाहरूखचा हा मनाचा मोठेपणा पाहून सलमानच्या चाहत्यांना आणखीच स्फुरण चढले. त्यांनी आणखी मोठा जल्लोष केला.\nया इव्हेंटचा एक व्हिडिओ शाहरुखनेही आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘आज दुबई में गाना सही बैठ रहा है...सबका प्यार देखकर लगा, सच्ची में प्यार दीवाना होता है,’ असे हा व्हिडिओ शेअर करताना शाहरुखने लिहिले आहे.\nआनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे. शून्यापासून सुरू केलेला त्याचा प्रवास यात दिसणार आहे. शाहरूखसोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यादेखील यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अनुष्का, कॅटरिना व शाहरूख यांच्या प्रेमाचा त्रिकोण यात पाहायला मिळणार आहे. एकं हा चित्रपट नाताळाच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमिका सिंगला दुबईत बेड्या; परदेशी मुलीशी गैरवर्तणूक भोवली\nशाहरूख खान व अमिताभ बच्चन पुन्हा एकदा दिसणार एकत्र\nबॉलिवूडमधील हे प्रसिद्ध तीन भाऊ असणार कपिल शर्मा शोचे पहिले गेस्ट\nशाहरुख खाननंतर रितेश देशमुखही साकारणार बुटक्याची भूमिका\nकॅटरिना कैफ सांगतेय, मी त्याची आजही वाट पाहतेय\nअखेर प्रेग्नेंसीबाबत अनुष्का शर्माने केला खुलासा\n‘चांदनी’च्या आठवणीने भावुक झाला ‘बादशाह’, या कारणामुळे शाहरुख श्रीदेवी यांना मिस करतो\nपाहा, ‘मणिकर्णिका’त झलकारी बाई बनलेल्या अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक\nIsha Ambani Wedding : इशा अंबानीच्या लग्नातील हा फोटो झाला व्हायरल, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nKGF Song Gali Gali : सुपरस्टार यश कुमारसोबत थिरकली मौनी रॉय\nशबाना आझमी यांनी सांगितले जावेद अख्तर व उर्मिला मातोंडकरच्या ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य\nKedarnath Movie Review : हृदयस्पर्शी प्रेमकथा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nOnePlus 6T ची मॅक्लॅरेन एडिशन लाँच; दिली 10 जीबी रॅम पण किंमत...डोळे पांढरे करणारी\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\n'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nईशा अंबानी-आनंद पिरामलच्या लग्नाचा शाही थाट\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nप्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic\nविवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nयेळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन\nLokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू\nउद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री\nमी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार\nशरद पवारांना 'हे' सोनियांवर टीका करताना कळायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांचा टोमणा\nदेवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव\nश्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/ifb-10-ton-3-star-iacs12ka3tp-pfc-split-air-conditioner-price-pdDwsp.html", "date_download": "2018-12-13T13:11:52Z", "digest": "sha1:4MGNIONSFWVL2LYEJZHXVQE75JUCKROG", "length": 19967, "nlines": 458, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "एफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nएफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर\nएफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nएफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर\nएफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये एफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर किंमत ## आहे.\nएफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर नवीनतम किंमत Jul 17, 2018वर प्राप्त होते\nएफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनरशोषकलुईस, फ्लिपकार्ट, इन्फिबीएम, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nएफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 32,490)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nएफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर दर नियमितपणे बदलते. कृपया एफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nएफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 69 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nएफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nएफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 1 Ton\nकूलिंग कॅपॅसिटी 3517 Watts\nस्टार रेटिंग 3 Star\nनॉयसे लेवल 37 dB\nएअर फ्लोव डिरेकशन 4-Way\nअँटी बॅक्टरीया फिल्टर Yes\nइनेंर्गय रेटिंग 3 Star\nपॉवर कॉन्सुम्पशन 1100 Watts\nकूलिंग ऑपरेटिंग करंट 4.78 Amps\nवेइगत व आऊटडोअर 35 kg\nविड्थ आऊटडोअर 760 mm\nडेप्थ आऊटडोअर 256 mm\n( 95 पुनरावलोकने )\n( 1810 पुनरावलोकने )\n( 338 पुनरावलोकने )\n( 147 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6101 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 35 पुनरावलोकने )\nएफबी 1 0 टन 3 स्टार इअकस्१२का३तो सुफक स्प्लिट एअर कंडिशनर\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/5/editorial.html/", "date_download": "2018-12-13T14:02:41Z", "digest": "sha1:OP34TAYAOE3GZEN4ZMVVF4X46DIJ2CIZ", "length": 23449, "nlines": 120, "source_domain": "aajdinank.com", "title": "AajDinank", "raw_content": "\nतीन वर्षात होणार 50 कोटींची वृक्ष लागवड\nजागतिक तापमान वाढ, हवामान आणि ऋतू बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी संपूर्ण विश्वात पर्यावरण, संवर्धन आणि संरक्षण यावर आधारित विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. या अंतर्गत यावर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाने 2 कोटी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविला. यात शासनाच्या विविध विभागांबरोबरच शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, एन.एस.एस., एन.सी.सी.स्काऊट न्ड गाईडस्, अशासकीय, स्वयंसेवी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था, औद्योगिक समूह, सीएसआर, लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण संस्था, सहकारी संस्था, शासकीय कर्मचारी/अधिकारी इत्यादींचा देखील सहभाग होता. लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे 2 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट सहजगत्या पूर्ण झाले. 1 जुलै 2016 रोजी राज्यात 2 कोटी 82 लाख वृक्ष लागवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी \"मन कि बात\" या कार्यक्रमातून 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड ...\t...\nलोकसभेपेक्षा विधानसभेत सरस कामकाज\nनुकतेच संसदेचे हिवाळी अधिवशेन दिल्लीत पार पडले. त्याच काळात महाराष्ट्रात नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशनही सुरू होते. या दोन्ही अधिवेशनाचा सारासार विचार केल्यास देशासमोर अनेक महत्वाचे प्रश्न नोटाबंदीनंतर निर्माण झाले होते. त्या मुद्यावर संसदेत विरोधक सरकारवर तुटून पडले खरे परंतु या विरोधकांमध्ये एकी नसल्याने केंद्र सरकारवर त्याचा कुठलाच परिणाम झालेला नाही. त्यांनी विरोधकांना गोंधळ करू देऊन वेळ मारून नेली. या अधिवशेनावर जवळपास दोनशे कोटी रूपयांचा खर्च झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच संसदेच्या हिवाळी अविधशात अनेक महत्वाची विधयेक होती ती मंजूरी आणि चर्चेविना अपूरी राहीली आहेत.यावेळी संसदेच्या वरिष्ठ कार्यालयात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीवर टीका केली मात्र ती केवळ सात मिनिटे त्यातून त्यांनी नेमके काय सांगितले हे लोकांपर्यंत गेलेले नाही. त्यातच कॉंग्रेसचे नेते तथा खासदार राहूल गांधी यांनी संसदेच्या अधिवशेनापासूनच आपण नोटाबंदीवरून सरकारला चांगलेच कात्रीत पकडू असा ...\t...\n...ही तर विश्वासर्हतेची परिक्षा\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर राजकारण्यांचे कुरण अशी कुख्यात ओळख असलेल्या बॅंकांना अर्थात जिल्हा बॅंकांना रद्दबातल हजार आणि पाचशेच्या नोटा स्विकारण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे देशातील आणि त्यासोबतच राज्यातील सुमारे 31 जिल्हा बॅंकांच्या 3 हजार 800 शाखा ह्या नोटाबंदीच्या वादळात सापडल्या होत्या. राज्यातील जिल्हा बॅंकांच्या खातेदारांची संख्याही मोठी आहे. मात्र, या बॅंकांवर केवळ राजकीय मंडळीचे वर्चस्व असून, नोटाबंदीचा निर्णय लागु झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसातच राज्यातील जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये रद्द झालेल्या पाचशे व हजाराच्या नोटांच्या माध्यमातून तब्बल 5 हजार कोटींची रक्कम जमा झाली होती. इतकेच नव्हे तर परपराज्यात तसेच केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्येही जिल्हा बॅंकेत जमा होणाऱ्या रकमेचा आकडा डोेळे दिपवणारा होता. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल घेत केंद्र सरकारने हजार-पाचशेच्या नोटा स्विकारण्यावर जिल्हा बॅंकांसाठी निर्बंध लागु केले आणि या बॅंकेची निगडीत असलेल्या प्रत्येकाचेच धाबे दणाणले होते. ...\t...\nगत काही दिवसांपासून राज्यभरात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची सरकारने बरीच गंभीर दखल अनेकवेळा चर्चेचीही तयारी दाखविली होती. मात्र, ठिकठिकाणी निघणाऱ्या या भव्य मोर्चात 5 मुलींच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले जात होते. प्रामुख्याने राजकीय मंडळीला बाजूला सारुन स्थानिक मान्यवरांच्या पुढाकाराने हे मोर्चे निघत होते. त्यामुळे या मोर्चांना राज्यात आणि राज्याबाहेर विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. तथापि, सरकारने अनेकदा चर्चेची तयारी दाखविलीत होती. परंतू, नेमकी चर्चा कोणाशी करावी, असा प्रश्न कायम होता. त्यातच 14 डिसेंबर रोजी नागपुर येथे निघालेला राज्यस्तरीय मोर्चाने आंदोलनाला एक नवी दिशा दिल्याचे दिसून येत आहे. हा राज्यस्तरीय मोर्चा मराठा क्रांती मोर्चाची कोंडी फोडणारा मोर्चा ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे या मोर्चाच्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने विविध मागण्यासंदर्भात सरकारसोबत चर्चेची तयारी दर्शविली आहे. विशेषत: नागपूरनंतर मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि ...\t...\nसशस्त्र दल ध्वजदिन निधी\nशूर सैनिक जो प्राणपणाने भारत मातेच्या रक्षणार्थ स्वत:चे बलिदान करतो. शारीरिक व मानसिक यातनांकडे व वेदनांकडे दुर्लक्ष करतो. फक्त आणि फक्त देशाचे स्वातंत्र्य, एकता व गौरव अबाधित राखण्यासाठीच झुंज देतो. वयाच्या 35-40 व्या वर्षी तो सेवानिवृत्त होतो. प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतात जवळ-जवळ 70 हजारांहून अधिक सैनिक सेवानिवृत्त होत असतात. त्यापैकी 9-10 हजार सैनिक महाराष्ट्रातील असतात. त्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या अडीअडचणींना सामोरे जावे लागते. निवृत्ती वेतनात घर चालवणे, पाल्यांचे शिक्षण, मुलींचे लग्न, वृध्द माता-पित्यांचा सांभाळ हे सर्व करत असताना त्याची तारेवरची कसरत होत असते. या परिस्थितीत सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाची जबाबदारी व त्यांचे पुनर्वसन सैनिक कल्याण विभागाद्वारे पार पाडली जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागतो. याकरिताच सैनिकांचे कल्याण व पुनर्वसनासाठी सशस्त्र दल ध्वजदिन निधी संकलन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात देशभर राबवला जातो. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी ही संकल्पना तशी खूप जुनी आहे. ब्रिटीश ...\t...\nनोटबंदीने देशाचे चित्र पालटले आणि भविष्यही उज्वल होईल याची शाश्वती निर्मान झाली .त्रास होतोय पण ,निर्णय चांगला आहे.या सर्वसाधारण प्रतिक्रिया आहेत, या परिस्थितीत आपला विरोध उठून दिसला पाहिजे यासाठी विरोधकांचा आक्रोश सुरु आहे.पण हा आक्रोश त्यांच्या पुरताच मर्यादित असल्याची परिस्थिती आहे. नोटबंदीची किमया आताशा दिसून येऊ लागली आहे. सत्ता स्थापने नंतर पंतप्रधान मोदींनी देशातील सामान्य जनतेचे खाते बॅंकेत उघडण्याची मोहीम सुरु केली.त्यावेळी हा काय प्रकार असेच वाटत होते.परंतु मोदींचा हा निर्णय किती दूरदर्शी होता हे आता एव्हाना सर्वानाच पटले असावे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींनी स्विस बॅंकेतील काळा पैसा भारतात आणून भारतातील गरिबांच्या खात्यात पंधरा- पंधरा लाख रुपये जमा करू असे आश्वासन दिल्याच्या वलग्ना विरोधानी केल्या.सामन्यांमध्ये सरकारची प्रतिमा मलिन करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही.उलट पक्षी या आणि अश्या मुद्यांचा वापर विरोधकांनी सरकार विरोधातील भांडवल म्हणूनच केला आहे.विरोधकांजवळील हे भांडवल आता ...\t...\nसंतुलित मन... समाधानी जीवन...\nस्पर्धेच्या युगामुळे ताण- तणावाची व्याप्ती वाढत असून लहान मुले असो किंवा तरुण-तरुणी, पुरूष असो किंवा महिला, या सर्वांसह वृध्दांना देखील याने आपल्या कवेत घेतलं आहे. मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार कसे केले जातात याविषयी. निसर्गोपचार, योगा, ध्यानधारणा यामधला वर्ष कालावधीचा पदवी अभ्यासक्रम देखील त्यांनी पूर्ण केला आहे. अमरावती येथे तसेच सध्याच्या सह्याद्री हॉस्पीटलमध्ये देखील मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. पासून त्यांनी स्वत:ची प्रॅक्टीस सुरू केली असून मानसिक आजाराविषयी जनजागृती करणे हे त्यांचं ध्येय आहे. जय महाराष्ट्र कार्यक्रमातून त्यांच्याशी साधलेला हा संवाद. काही माणसांना हात नसतात तर काहींना पाय नसतात. पण मन मात्र सर्वांनाच असतं. आणि तुम्ही मनाचे डॉक्टर आहात. ► सर्वांनी आपल्या मनाला कसं सांभाळलं पाहिजे. जसं एखादं वाद्य वाजवण्यासाठी त्यामध्ये संतुलन जसं गरजेचं असतं. तंबोऱ्याच्या तारा कसल्या तर त्या तुटून जातील आणि त्या ...\t...\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nऊस उत्पादकांना उसाचा रास्त दर देण्याची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उच्चस्तरीय बैठकीत मागणी Read More\nमंत्री पंकजा मुंडे यांची अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची दिवाळी 'बहीणबीज' भेट Read More\nप्रधानमंत्री आवास योजनेला गती मिळणार, मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ Read More\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमंत्र्यांसाठी शासनाच्या वतीने खासगी जनसंपर्क अधिका-यांची नेमणूक करणे योग्य आहे का\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/technology/8933/JIO_PHONE_WHATS_UP.html", "date_download": "2018-12-13T14:27:31Z", "digest": "sha1:672OU36LQBIUDH2FWIFQCA2ZC2ROXOBU", "length": 8228, "nlines": 94, "source_domain": "aajdinank.com", "title": "जिओच्या नव्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार", "raw_content": "\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nमोदींच्या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटींचा चुराडा -शिवसेना\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य\nहावडा स्टेशन जवळील पुलावर चेंगराचेंगरी; १४ जखमी\nजिओच्या नव्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार\nजिओच्या नव्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक बैठकीला सुरुवात झाली आहे. यामध्ये रिलायन्स जिओच्या दुसऱ्या फोनची घोषणा करण्यात आली आहे. जिओ फोन-2 हा फोन जिओ वनचं पुढील व्हर्जन असेल. यामध्ये पहिल्या जिओ फोनमध्ये नसलेल्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात रिलायन्सची बैठक सुरू आहे.\nरिलायन्स समूहाच्या वार्षिक बैठकील 11 वाजता सुरुवात झाली. या बैठकीत जिओ-2 ची घोषणा करण्यात आली. यामध्ये व्हॉट्सअॅप वापरता येऊ शकतं. याआधी लॉन्च करण्यात आलेल्या जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपची सुविधा नव्हती. जिओ फोन-2 मध्ये आडवी स्क्रिन असेल. मात्र जिओ फोन-2 लॉन्च केल्यावरही पहिल्या जिओ फोनचे उत्पादन बंद केले जाणार नाही. हे दोन्ही फोन बाजारात उपलब्ध असतील.\nरिलायन्स जिओ फोन-2 ची किंमत 2,999 हजार रुपये असेल. तुम्ही 501 रुपये देऊन तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओ फोन-2 खरेदी करु शकता. 15 ऑगस्टपासून हा फोन उपलब्ध होईल. जिओ फोनवर आता फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप मोफत वापरता येईल.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमाधवाशी मानवाचं जोडलं नातं\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/income-tax-returns-have-doubled-158696", "date_download": "2018-12-13T14:31:57Z", "digest": "sha1:LHUCNSPCTFRPWQ5HFUDJKWC2EVJMAIJK", "length": 13039, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Income tax returns have doubled प्राप्तिकर विवरणपत्रांमध्ये दुप्पट वाढ | eSakal", "raw_content": "\nप्राप्तिकर विवरणपत्रांमध्ये दुप्पट वाढ\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nप्राप्तिकर विवरणपत्रे न भरणाऱ्या आणि विवरणपत्राशी उत्पन्नाचे स्रोत न जुळणाऱ्या दोन कोटी करदात्यांना याबाबत स्पष्टीकरण देण्याबाबत एसएमएस पाठविण्यात आले आहेत.\n- सुशील चंद्रा, अध्यक्ष, सीबीडीटी\nनवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत छाननी वर्ष 2018-19 मध्ये आतापर्यंत दुप्पट वाढ नोंदविण्यात आली आहे. नोटाबंदीमुळे ही वाढ झाल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मंगळवारी दिली.\nयाविषयी \"सीबीडीटी'चे अध्यक्ष सुशील चंद्रा म्हणाले, \"\"देशात कर भरणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढण्यास नोटाबंदीमुळे चांगली मदत झाली आहे. या वर्षी 6.08 कोटी प्रप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली आहेत. मागील वर्षातील याच काळातील संख्येच्या तुलनेत यात 50 टक्के वाढ झाली आहे. मागील चार वर्षांत देशातील करदात्यांची संख्या 80 टक्‍क्‍याने वाढली आहे. माहितीची आपोआप देवाणघेवाण करण्याचा करारांतर्गत 70 देशांकडून भारतीयांच्या विदेशातील आर्थिक व्यवहारांसंबंधी माहिती मिळत आहे. नोटाबंदीमुळे कर भरणाऱ्या कंपन्यांची संख्या 8 लाखांवर पोचली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 7 लाख होती.''\n\"महसूल विभाग प्रत्यक्ष कर संकलनाचे 11.5 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट चालू आर्थिक वर्षात पूर्ण करेल, असा विश्‍वास मला आहे. एकूण प्रत्यक्ष कर संकलनातील वाढीचा वेग 16.5 टक्के आणि निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनातील वाढीचा वेग 14.5 टक्के आहे. कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्यास नोटाबंदीमुळे मदत झाली आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष कर संकलन अर्थसंकल्पी उद्दिष्टाच्या 48 टक्के पूर्ण झाले आहे,'' असे त्यांनी नमूद केले.\nचार तासांत मिळेल पॅन\nपॅन देण्यासाठी नवी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. यामुळे आगामी वर्षभरात आधार दिल्यानंतर 4 तासांत ई-पॅन देता येणे शक्‍य होणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nदहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ\nपुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा खासगीरीत्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह विभागीय मंडळाकडे ऑफलाइन पद्धतीने नाव नोंदणी अर्ज...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र,...\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करणार : ससाणे\nकल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी...\nपुणे : देशात अठाराव्या शतकात विस्तारलेल्या मराठा साम्राज्याच्या कारभारचे केंद्र असलेली शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झालेली आहे. मात्र,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/17/religious.html/", "date_download": "2018-12-13T13:18:21Z", "digest": "sha1:MY6BCMAWPYIZFJZMMRQVJKBJKDGY4BYW", "length": 22177, "nlines": 120, "source_domain": "aajdinank.com", "title": "AajDinank", "raw_content": "\nवैष्णवांचा मेळा उद्योगनगरीत दाखल होणार\nवैष्णवांचा मेळा उद्योगनगरीत दाखल होणार पुणे : अवघा महाराष्ट्र आता भक्तीमय झाला आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. दिंड्या पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भक्तगणांमुळे महाराष्ट्र वारीमय झाला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व श्री संत तुकाराम पालखी सोहळा या दोन्ही मार्गावर पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रदर्शन, पथनाट्य, लोकनाट्य उपक्रम आयोजित केल्या आहेत. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, अखंड वीजपुरवठा,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना,मुख्यमंत्री सहाय्यता निधी, बाजार समित्यामध्ये सुधारणा, डिजिटल सात-बारा,उन्नत शेती – समृद्ध शेतकरी, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा विविध योजनांच्या माहिती वारीच्या ...\t...\nसाईबाबा शताब्दी महोत्सवास प्रधानमंत्री उपस्थित राहणार - खासदार सदाशिव लोखंडे\nसाईबाबा शताब्दी महोत्सवास प्रधानमंत्री उपस्थित राहणार - खासदार सदाशिव लोखंडे नवी दिल्ली, ६ : शिर्डी येथे आयोजित होणाऱ्या १७१ व्या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवातील नाम सप्ताहाचे निमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले असून या सप्ताहास प्रधानमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. श्री. लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज संसद भवन येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी १७१ व्या साईबाबा समाधी शताब्धी महोत्सवानिमित्त दिनांक १६ ते २३ ऑगस्ट २०१८ दरम्यान शिर्डी येथे आयोजित सद्गुरु गंगागिरी महाराज नाम सप्ताहाचे निमंत्रण प्रधानमंत्री ...\t...\nगुढी उभारुन मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत\nगुढी उभारुन मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत मराठी नववर्षाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. समृद्धी, विजय आणि सामाजिक संदेशांची किनार यांचे प्रतीक असलेल्या गुढीची उभारणी आज प्रत्येक मराठी घरा-घरात केली जात आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा वसंत ऋतूचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रांगोळ्यांची कलाकुसर, विविध ढोलपथकांची गर्जना, ध्वजपथकांची आकर्षक सादरीकरणे, तलवारबाजी, दांडपट्टा यांसारख्या गोष्टींची प्रात्यक्षिके, निरनिराळ्या विषयांवरचे चित्ररथ आणि चलचित्र, सामाजिक संदेशांची देवाणघेवाण आणि पारंपरिकतेचा मोहोर असे काहीसे या शोभायात्रांचे स्वरूप असणार आहे. हजारोंच्या संख्येने तरुण-वयस्कर मंडळी यात उत्साहाने सहभागी होतात. गिरगाव येथे नववर्ष दिंडी सोहळा, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे नववर्ष स्वागतयात्रा आणि चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. दहिसर येथे हिंदू नववर्ष ...\t...\nउगादी हा नव चैतन्याचा सण : व्यंकैय्या नायडू\nउगादी हा नव चैतन्याचा सण : व्यंकैय्या नायडू हैदराबाद : मला उगादीच्या सणात सहभागी होताना अत्यंत आनंद होत आहे, उगादी हा एक नव चैतन्याचा, नवऊर्जेचा सण आहे, अशा भावना उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त केल्या. हैदराबाद येथे तमिळ नववर्ष म्हणजेच उगादी हा सण साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आज नायडू बोलत होते. भारतीय संस्कृतीतील सण हे विज्ञानानाधारित आहेत. नवीन वर्षाचा प्रारंभ निसर्गाच्या दृष्टीने, निसर्गाला अनुसरुन होतो. निसर्गात जेव्हा नवीन पालवी फुटत असते, तेव्हाच नवीन वर्षाचा प्रारंभ होतो, आपले सण आपल्या संस्कृतीचा आरसा आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. आज संपूर्ण भारतात गुढी पा़डवा, उगादी आणि चैत्र नवरात्राची सुरुवात असे सगळे सण साजरे करण्यात येत आहे. महाराष्ट्रात विविध शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे, तर दक्षिण भारतात विविध कार्यक्रमांच्या ...\t...\nवारकरी संप्रदायाचा अभिमान बाळगा- हभप. कृष्णा महाराज आरगडे\nवारकरी संप्रदायाचा अभिमान बाळगा- कृष्णा महाराज आरगडे काल्याचे किर्तन, महाप्रसादाने तःपपूर्ती महोत्सवाचा उत्साहात समारोप औरंगाबाद : काल्याचे किर्तन म्ळणाजे भगवान, परमात्म्याचे चरित्र उच्चारण आहे. साधना केल्याने त्या परमात्म्याचे दर्शन, भक्ती ही वाढणारी असते. परमात्म्याकडे जाण्यासाठी कोणताही भेदभाव नाही. त्यामुळे त्या परमात्म्याची सेवा करतांना वारकरी संप्रदायाचा अभिमान बाळगा असे मत हभप. कृष्णा महाराज आरगडे, बार्शीकर यांनी केले. विष्णूनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी महादेव मंदिरात रामकृष्ण हरि सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्‍ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी बार्शी येथील श्री कृष्णा महाराज आरगडे यांच्या काल्याचे किर्तनाचे आयोजन आज करण्यात आले होते. याप्रसंगी रामकृष्ण हरी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड, तपःपूर्ती महोत्सवाचे ...\t...\nत्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज मंदिर पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र अधिकारी नेमणार,पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा\nत्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज मंदिर पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र अधिकारी नेमणार-महाजन पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा नाशिक : निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची पालकमंत्री श्री.महाजन यांनी पत्नी साधनाताई यांच्यासह आज पहाटे शासकीय महापूजा केली. यावेळी ते बोलत होते. पूजेप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, आमदार निर्मला गावित, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, श्रीकांतजी भारती, उपविभागीय अधिकारी राहूल पाटील, मुख्याधिकारी चेतना केरुरे तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री.महाजन म्हणाले, येथील पावित्र्य व ...\t...\nश्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा\nश्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा शारदीय नवरात्र महोत्सव-२०१७ उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवात बुधवार २७ सप्टेंबर रोजी सातव्या दिवशी तुळजापूरात श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. राज्य व परराज्यातील चालत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. प्रशासनाच्या चोख व्यवस्थापनामुळे भाविकांना कोणताही त्रास न होता चांगल्या पद्धतीने दर्शन घेता येत आहे. श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आशिर्वाद दिला होता, म्हणून या दिवशी श्रींस महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे, ही अवतार पूजा मांडण्यात येते. ...\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nऊस उत्पादकांना उसाचा रास्त दर देण्याची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उच्चस्तरीय बैठकीत मागणी Read More\nमंत्री पंकजा मुंडे यांची अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची दिवाळी 'बहीणबीज' भेट Read More\nप्रधानमंत्री आवास योजनेला गती मिळणार, मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ Read More\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमंत्र्यांसाठी शासनाच्या वतीने खासगी जनसंपर्क अधिका-यांची नेमणूक करणे योग्य आहे का\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahapanan.maharashtra.gov.in/1015/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3", "date_download": "2018-12-13T12:45:11Z", "digest": "sha1:VBRGV4EVANBBFKP4NFHYOPS5QA4FMB77", "length": 4093, "nlines": 90, "source_domain": "mahapanan.maharashtra.gov.in", "title": "मंडळ -पणन संचालनालय,महाराष्ट्र राज्य, भारत", "raw_content": "\nमाहितीचा अधिकार अधिनियम माहिती\nमाहितीचा अधिकार कलम 4-(1)( ब)\nतुम्ही आता येथे आहात :\nकृउबास विभाग निहाय विगतवारी\nकृउबास घाऊक बाजार यंत्रणा\nकृषी उत्पन्न बाजार समिती नकाशा, ठिकाण\nबाजार सुधारणा जलद दुवे\nपणन आणि प्रक्रिया संस्था जलद दुवे\nपणन आणि प्रक्रिया संस्था दृष्टिक्षेप\nकापुस जिनिंग आणि प्रेसिंग दृष्टिक्षेप\nग्राहक सहकारी संस्था दृष्टिक्षेप\nफळे व भाजीपाला संस्था दृष्टिक्षेप\nखरेदि-विक्रि सहकारी संस्था दृष्टिक्षेप\nपणन आणि प्रक्रिया संस्था माहिती यंत्रणा\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम\nसंत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान\nएम एस ए एम बी\nएकूण दर्शक: १२९४१२४४ आजचे दर्शक: १२८४८\nह्या संकेतस्थळाचे स्वामित्व हक्क पणन संचनालय, महाराष्ट्र शासन, भारत' विभागाकडे सुरक्षित आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/crime-dismissed-against-raj-thackeray-mumbai-high-court-aurangabad-bench-158466", "date_download": "2018-12-13T14:23:42Z", "digest": "sha1:XFPM5GOMESBGJPEKDI57OA4NYELKJLOQ", "length": 13666, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Crime dismissed against Raj Thackeray in Mumbai high court Aurangabad bench राज ठाकरेंविरोधातील गुन्हा औरंगाबाद खंडपीठात रद्द | eSakal", "raw_content": "\nराज ठाकरेंविरोधातील गुन्हा औरंगाबाद खंडपीठात रद्द\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nऔरंगाबाद : प्ररप्रांतियांना महाराष्ट्राबाहेर हाकलण्यावरुन राज्यभरातील ठिकठिकाणी आंदोलने, बसवर दगडफेक करण्यात आली होती. प्रकरणात बदनापूर (जि. जालना) पोलिस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. एल. वडणे यांनी सोमवारी (ता. 3) दिला.\nऔरंगाबाद : प्ररप्रांतियांना महाराष्ट्राबाहेर हाकलण्यावरुन राज्यभरातील ठिकठिकाणी आंदोलने, बसवर दगडफेक करण्यात आली होती. प्रकरणात बदनापूर (जि. जालना) पोलिस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. एल. वडणे यांनी सोमवारी (ता. 3) दिला.\n21 ऑक्‍टोंबर 2008 रोजी 10 ते 15 अनोळखी व्यक्तींनी राज ठाकरे झिंदाबाद, राज ठाकरेंचा आदेश आहे - परप्रांतियांना हटवा, मनसेचा विजय असो अशा घोषणा देत राजूर - औरंगाबाद या बसवर (क्रमांक एमएच 20, डी. 3671) बदनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक केली आणि निघून गेले होते. दरम्यान बसचालक अंबादास तेलंगरेंच्या तक्रारीवरुन थेट राज ठाकरे यांच्यासह इतर 10 ते 15 अज्ञांताविरोधात सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा व महाराष्ट्र पोलिस कायदानुसार गुन्हा दाखल झाला होता. बदनापूर न्यायालयाने राज ठाकरे स्वतः हजर राहत नाहीत तोपर्यंत सुनावणी होणार नाही असे तोंडी आदेश दिले. या आदेशाविरोधात ठाकरेंनी ऍड. लड्डा यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली.\nप्रकरण 3 डिसेंबर 2018 रोजी अंतिम सुनावणीस आले असता ठाकरेंतर्फे ऍड. लड्डा यांनी ठाकरेंच्या वतीने युक्तीवाद केला की, बसवर दगडफेकीची घटना घडली त्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्‍टोंबर 2008 रोजी राज ठाकरे हे खेरवाडी (मुंबई) पोलिसांच्या ताब्यात होते. अंतिम सुनावणीदरम्यान खंडपीठाने राज ठाकरे यांच्याविरोधातील गुन्हा व दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. ठाकरे यांच्यातर्फे ऍड. सागर लड्डा यांनी काम पाहिले. त्यांना ऍड. सत्यजित रहाटे, अंकित साबू, सनि खिवंसरा, गुलशन मुंदडा यांनी सहकार्य केले.\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nऔरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय...\nमराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय अळू\nऔरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी कंदांची विक्री व त्यायोगे उत्पन्न मिळविण्यासाठी अळूच्या शेतीकडे वळले आहेत. साधारण सहा महिन्यांचे हे...\nउद्योजकांनी पाहिला 'ऑरीक'चा पहिला टप्पा\nऔरंगाबाद : दिल्ली मुंबई औद्योगिक क्षेत्रा अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी (ऑरीक) च्या पहिल्या टप्प्याची पाहणी शहरातील...\nनागपूर : एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/21-september-2017", "date_download": "2018-12-13T13:08:45Z", "digest": "sha1:YNZHEEGPBYQ5ZKEWRRABFTTCQ4UNZC26", "length": 2592, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल September 21 2017", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 21 सप्टेंबर 2017\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 21 सप्टेंबर 2017\nखाली गुरूवार 21 सप्टेंबर 2017 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 21 सप्टेंबर 2017\nसामग्री सर्वाधिकार © 2018 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://vs.millenniumyoga.com/2018/02/", "date_download": "2018-12-13T13:32:33Z", "digest": "sha1:47LVZSN62SSZY6YXRRYQ4VJXBPCE5QBC", "length": 4749, "nlines": 51, "source_domain": "vs.millenniumyoga.com", "title": "2018 February – विश्वसंवाद", "raw_content": "\nकाही आगळं-वेगळं करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी बातचीत\nविश्वसंवाद -२८: अमेय गणपुले (भाग-२)\nअमेरिकन सैन्यात अधिकारी असलेल्या अमेय गणपुलेची मुलाखत आपण ऐकतो आहोत. त्या मुलाखतीचा दुसरा भाग या एपिसोडमध्ये सादर करीत आहोत.\nविश्वसंवाद-२७: अमेय गणपुले (भाग-१)\nआजच्या पॉडकास्टचा पाहुणा आहे एक मराठी युवक जो अमेरिकन सैन्यात अधिकारी आहे. अफगाणिस्तानमधल्या युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन, active duty पार पाडून तो नुकताच परत आलाय. अमेय गणपुले हा कॅलिफोर्नियामधल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये मोठा झाला पण त्याच्यासारख्या इतर भारतीय किंवा मराठी मुलांपेक्षा एक वेगळंच करियर त्यानं निवडलंय. अमेरिकन सैन्यात असणाऱ्या अगदी मोजक्या भारतीय किंवा मराठी व्यक्तींपैकी तो एक. अमेयची गोष्ट त्याच्याच शब्दात सादर करीत आहोत. ही मुलाखत आपण दोन भागात ऐकणार आहोत, आजचा एपिसोड हा त्याच्या मुलाखतीचा पहिला भाग.\nतुमच्या सूचना आणि प्रतिसाद समजून घ्यायला आवडेल, जरूर लिहा.\nया पॉडकास्टवर पाहुणे म्हणून बोलवावं अशी नावं सुचवायला हरकत नाही – अगदी तुमचंही. मात्र त्या मंडळींचा ई-मेल आणि फोन नंबर कळवा. mandar@preyasarts.com\nआमच्या ई-मेल लिस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. या पॉडकास्टचे नवीन एपिसोड्स प्रसिद्ध झाल्याची ई-मेल तुम्हाला येत राहील.\nEric Ferrie अतुल वैद्य अनिमा पाटील-साबळे आशय जावडेकर आशिष महाबळ एरिक फेरिए कला कुमार अभिरूप कॅलिफोर्निया आर्टस् अससोसिएशन चंदा आठले जयवंत उत्पात दीपक करंजीकर प्रदीप लोखंडे मेधा ताडपत्रीकर यशोदा वाकणकर विजय पाडळकर शिरीष फडतरे सायली राजाध्यक्ष सुनील खांडबहाले स्वाती राजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z180919223025/view", "date_download": "2018-12-13T13:29:36Z", "digest": "sha1:TQOVZM7V7NNJ44LLHWABOCND6OAB7NAW", "length": 9413, "nlines": 111, "source_domain": "www.transliteral.org", "title": "ज्येष्ठ शु. १३", "raw_content": "\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nमराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|ज्येष्ठ मास|\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nTags : jyeshthamarathiज्येष्ठदिन विशेषमराठी\n“आकाश - पृथ्वी शब्देंकरुन पूर्ण जाली \nशके १५९६ च्या ज्येष्ठ शु. १३ रोजीं रायगडावर हिंदवी राज्याचे संस्थापक श्रीशिवाजीमहाराज यांना राज्याभिषेक झाला.\nबालपणापासून केलेल्या उद्योगाची सांगता राज्याभिषेकानेंच होणें योग्य होतें. हिदूंचा त्राता, त्यांचा रक्षक, त्यांचा राजा, धर्मरक्षणास सिध्द आहे हें राज्याभिषेकामुळेंच जगाला जाहीर होणार होतें. मनांत अढी धरुन बसणार्‍या सरदारांना व शत्रुत्वानें वागणार्‍या अदिलशहा, कुतुबशहा वगैरे पातदशहांना शिवाजीची योग्यता समजून येण्यास हेंच एक साधन होते. आपलें क्षत्रियत्व सिध्द करुन विरोधकांचीं तोंडें शिवाजीमहाराजांनी बंद केलीं. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी जोरांत सुरु झाली.“महानद्यांची पुण्योदकें; सुलक्षणी गजाश्व, व्याघ्रचर्मे व मृगचर्मे, छत्रचामरादि राजचिन्हैं, सुवर्णकलश, सिहासन, असें सर्व साहित्य जमविण्यांत येऊन आप्तजन, विव्दान्‍, पंडित, लहानमोठे सरदार व सेवकजन, इत्यादि लोकांना निमंत्रणें पाठवून बोलविण्यांत आले.” ज्येष्ठ शु. ४ ला मुंज व शु. ६ ला समंत्रक विवाह, हे विधि झाले. मंगलस्नान करुन वस्त्रभूषणे परिधान केल्यानंतर ज्येष्ठ शु. १३ रोजीं तीन घटका रात्र उरली तेव्हां शिवाजी महाराजांनीं सिंहासनारोहण केलें. त्यानंतर ब्राह्मणानीं मंत्राक्षतांची व इतरांनीं सुवर्ण - रौप्यपुष्पांची वृष्टि शिवरायांवर केली. राज्यांत तोफांची सरबत्ती झाली. गागाभट्टांना एक लक्ष रुपये दक्षिणा व बहुमोल वस्त्रभूषणें मिळालीं. त्याचप्रमाणें गोसावी, तापसी, गोरगरीब यांचाहि योग्यतेनुरसार समाचार घेण्यांत आला.\nया राज्याभिषेकप्रसंगी शिवाजीस इंग्रजांनीं एक अंगठी, एक चांगली खुर्ची, एक हिरेजडित शिरपेच, दोन हिरेजडित सलकडीं व तीन मोती असे जिन्नस दिले. समारंभाचा खर्च पन्नास लाखांचेवर झाला असावा. नवीन राज्यभिषेक शक सुरु करण्यांत आला. पांचसहा शतकें पारतंत्र्यांत रगडून निघालेलें हिदुराष्ट्र स्वतंत्र झालें. याचा उल्लेख बखरकार करतात, ‘ते समयीं मंगलवाद्य,भेरी, गायनादि समारंभ होऊन सर्वहि आकाश - पृथ्वी शब्देंकरुन पूर्ण जाली \n- ६ जून १६७४\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/soon-pan-card-will-be-available-in-just-4-hours-5990703.html", "date_download": "2018-12-13T14:20:15Z", "digest": "sha1:B5ZU7OMDUFWJDPHBQSIG56CAQKTZXAXB", "length": 11298, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Soon, PAN card will be available in just 4 hours | पॅन कार्डसाठी आता 10-10 दिवस वाट पाहण्याची नाही गरज, अवघ्या 4 तासांत काढण्याची सुविधा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपॅन कार्डसाठी आता 10-10 दिवस वाट पाहण्याची नाही गरज, अवघ्या 4 तासांत काढण्याची सुविधा\nइनकम टॅक्स विभागाची नवी योजना.\nनवी दिल्ली - सध्या पॅन कार्ड तयार करण्यासाठी किमान 10 दिवसांचा कालावधी लागतो. काहीवेळा आपल्या घरी येण्यासाठी 15 दिवस लागू शकतात. परंतु, आता पॅन कार्डसाठी इतके दिवस वाट पाहण्याची गरज नाही. हे कार्ड अवघ्या 4 तासांत मिळेल अशी सुविधा आयकर विभाग देणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी) चे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी नवी दिल्ली येथील कार्यक्रमानंतर ही माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही एक नवीन यंत्र समोर आणत आहोत. त्यासाठी आपल्याला आधार कार्ड देणे आवश्यक आहे. त्यानंतर चार तासांच्या आत ई-पॅन मिळेल. चंद्रा म्हणाले की सीबीडीटी लवकरच चार तासांत ई-पॅन देणे सुरू करणार आहे. पण, ही सुविधा सुरू होण्यासाठी आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.\nआयकर रिटर्नमध्ये 50% वाढ - नोटबंदीचा परिणाम\nचंद्रा यांनी सांगितले की, 2018-19 या निर्धारीत वर्षात आयकर रिटर्न (आयटीआर) मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सीआयआयच्या एका कार्यक्रमांतर्गत ही माहिती देत चंद्रा यांनी सांगितले की, नोटबंदीचा परिणाम आहे. ते म्हणाले की देशातील कर क्षेत्र वाढविण्यासाठी नोटबंदी अतिशय फायदेशीर होती. आम्हाला यावर्षी 6.08 कोटी आयटीआर मिळाला आहेत. जो मागील वर्षी याच कालावधीत मिळालेल्या आयटीआर पेक्षा 50 टक्के अधिक आहे. चालू आर्थिक वर्षादरम्यान महसूल विभाग 11.5 लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा करण्याचा एक उद्देश साध्य करण्यात येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. चंद्रा म्हणाले की, 'आमचा एकूण थेट करामध्ये 16.5 टक्के आणि निव्वळ थेट करामध्ये 14.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे हे साफ होते की, नोटबंदीची कर वाढविण्याची मदत झाली आहे.' ते म्हणाले की, '' आतापर्यंत एकूण प्रत्यक्ष करवसुलीचा अर्थसंकल्पीय अंदाज 48 टक्के आहे.'' त्यांनी सांगितले की, नोटबंदीमुळे कॉर्पोरेट करदात्यांची संख्या गेल्यावर्षीच्या सात लाखाच्या तुलनेत वाढून आठ लाखापर्यंत झाली आहे.\nपुढे वाचा - 2.27 कोटीचा रिफंड...\nचंद्रा म्हणाले की, विभागाने रिटर्न दाखल न केलेल्या आणि उत्पन्नातून आयकर न मिळाल्यामुळे लोकांना दोन कोटी एसएमएस पाठवले आहेत. सीबीडीटीचे अध्यक्ष म्हणाले की, आतापर्यंत 2.27 कोटी रिफंड देण्यात आले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा हे 50 टक्के जास्त आहे. ते म्हणाले की गेल्या चार वर्षांत देशाचे कर क्षेत्र 80 टक्क्यांनी वाढले आहे. त्यांनी मागील वर्षीच्या तुलनेत करांचे दर कमी करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचे उल्लेख करत सांगितले, ''कर व्यवस्थेचे पालन करणे चांगले असावे जेणेकरुन सरकार दर कमी करण्याच्या स्थितीत येऊ शकेल.\"\nपुढे वाचा - खासगी लॉकरमधून मिळण्याऱ्या पैशांचा होत आहे तपासणी\nखासगी लॉकरमधून मिळण्याऱ्या पैशांचा होत आहे तपासणी\nदिल्लीतील चांदनी चौक येथील एका खाजगी लॉकर सेवेतून 25 कोटी रुपये जप्त होण्याच्या प्रश्नावर चंद्रा म्हणाले की, विभाग हे माहिती करण्याचा प्रयत्न करत आहे की, हे पैसे जमा करणाऱ्या ग्राहकांविषयी योग्य ती माहिती घेतल्यानंतर ठेवण्यात आली किंवा नाही. सोमवारी चांदनी चौक येथे खासगी लॉकर सुविधेतून आयकर खात्याने 25 कोटी रुपयांची रोख रक्कम वसूल केली आहे.\nप्रत्येक एलपीजी ग्राहकाला मिळतो 50 लाखांचा इंश्योरंस, 25 वर्षात कोणीच केले नाही क्लेम...\nलग्नात येणाऱ्या पाहूण्यांवर असेल सरकारचे लक्ष, जाणून घ्या का आणि कसे...\nचोरीच्या आरोपाखाली 9 वेळा गेला होता तुरुंगात, आज दरवर्षी कमवतो 850 कोटी; जाणून घ्या The Rock चे रोचक Facts\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/no-gst-sale-old-gold-jewellery-cars-individuals-59553", "date_download": "2018-12-13T14:14:09Z", "digest": "sha1:OP5WW6WCXAJU4XJG5C5GFFYM2FKREIBA", "length": 12562, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "No GST on sale of old gold jewellery, cars by individuals जुन्या मोटारी, दागिन्यांच्या विक्रीवर जीएसटी नाही | eSakal", "raw_content": "\nजुन्या मोटारी, दागिन्यांच्या विक्रीवर जीएसटी नाही\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nजुन्या दागिन्यांऐवजी नव्या दागिन्यांची खरेदी करताना घडणावळीवर वस्तू व सेवा कर भरावा लागेल. ग्राहकांना घडणावळीवर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल\nनवी दिल्ली: सरकारने सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. एखाद्या नागरिकाच्या जुन्या मोटारीची किंवा जुन्या दागिन्यांच्या विक्री व्यवहारावर वस्तू व सेवा कराची(जीएसटी) आकारणी होणार नाही असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. हा व्यवहार कोणत्याही व्यवसायात मोडत नसल्यामुळे यावर कोणताही कर आकारण्यात येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.\nकेंद्रीय जीएसटी कायद्यातील कलम 9(4) मधील तरतुदीनुसार विक्रेत्याने ग्राहकाकडून जुन्या सोन्याची खरेदी केल्यास \"रिव्हर्स चार्ज मेकॅनिझ्म\"अंतर्गत त्यावर 3 टक्के दराने जीएसटी लागू होईल, असे वक्तव्य हसमुख अधिया यांनी केले होते. त्याचप्रमाणे, ज्या ज्वेलरने जीएसटी नेटवर्कमध्ये आपल्या व्यवसायाची नोंदणी केली नसेल त्याला या व्यवहारांवर 3 टक्के वस्तू व सेवा कर भरावा लागेल. नोंदणीकृत सदस्याकडून कोणताही कर आकारला जाणार नाही. परंतु, नागरिकाने वैयक्तिक पातळीवर केलेली दागिन्यांची विक्री ही व्यावसायिक दृष्टीकोनातून नसते. त्यामुळेच दुकानदारालादेखील त्यावर कर भरायची गरज भासणार नाही, असेही या कायद्यात नमूद करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. जुन्या मोटारी किंवा दुचाकी वाहनांसाठीदेखील हाच नियम लागू असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.\nजुन्या दागिन्यांऐवजी नव्या दागिन्यांची खरेदी करताना घडणावळीवर वस्तू व सेवा कर भरावा लागेल. ग्राहकांना घडणावळीवर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. जुने दागिने देऊन नवे दागिने घेतले तर याला सेवा मानले जाते, असे सरकारने सांगितले आहे.\nउत्तम कामगिरीबद्दल मोहोळ पोलिसांचा एसपींकडून सन्मान\nमोहोळ : गेल्या तीन महिन्यांपासून मोहोळ शहरासह तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय, घरफोड्या, पाकीटमार, दुचाकीचोरी आदी गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करून...\nऑनलाइन फूड डिलिव्हरी हॉटेलचालकांसाठी ‘लय भारी’\nऔरंगाबाद - ऑनलाइनच्या जमान्यात खाद्यपदार्थांचीही फूड डिलिव्हरी शहरात सुरू झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुगीचे दिवस...\nअडीच लाख कापसाच्या गाठींची निर्मिती\nजळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग...\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा...\nस्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ...\nबॅंकिंग पुनर्रचनेची नागमोडी वाट\nनादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/one-state-one-vote-and-cooling-period-clauses-can-be-reconsidered-says-supreme-court", "date_download": "2018-12-13T13:38:31Z", "digest": "sha1:SVGA274A4YFWP5NCXSVR7J6Q4P2K4MEJ", "length": 13950, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "One state one vote and Cooling off period clauses can be reconsidered says Supreme Court bench \"एक राज्य एक मत' शिफारशीवर फेरबदलाचे न्यायालयाचे संकेत | eSakal", "raw_content": "\n\"एक राज्य एक मत' शिफारशीवर फेरबदलाचे न्यायालयाचे संकेत\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nएक राज्य एक मत आणि कूलिंग काळ (दोन टर्ममधील कालावधी) या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या मूळ निकालात कोणताही बदल होणार नाही, परंतु या दोन शिफारशींमध्ये काही प्रमाणात फेरबदल करण्याचे संकेत सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला. तसेच कोणत्याही संलग्न संघटनेने पुढील सूचना मिळेपर्यंत निवडणूक न घेण्याचेही आदेश दिले.\nनवी दिल्ली - एक राज्य एक मत आणि कूलिंग काळ (दोन टर्ममधील कालावधी) या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या मूळ निकालात कोणताही बदल होणार नाही, परंतु या दोन शिफारशींमध्ये काही प्रमाणात फेरबदल करण्याचे संकेत सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला. तसेच कोणत्याही संलग्न संघटनेने पुढील सूचना मिळेपर्यंत निवडणूक न घेण्याचेही आदेश दिले.\nलोढा शिफाराशी जाहीर झाल्यानंतर एक राज्य एक मत ही कुलिंग काळ या कळीच्या शिफारशी ठरलेल्या आहेत. एक राज्य एक मत या शिफारशीचा मुंबई तसेच संघटना नसलेल्या क्रिकेट क्‍लब ऑफ इंडियाला (सीसीआय) फटका बसलेला आहे. बीसीसीआयच्या स्थापनेत ज्यांचे योगदान आहे आणि भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात जुन्या संस्था आहेत, त्यांचे स्थान विसरता येणार नाही; असे मत खंडपीठाने मांडले.\nकूलींग काळाबाबत मूळ शिफारस कायम असेल, परंतु एका पदावर असलेली व्यक्ती त्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ती व्यक्ती दुसऱ्या पदासाठी निवडणूक लढवण्याबाबतही खंडपीठीने सूतोवाच केले.\nबीसीसीआयचे वकील गोपाळ सुब्रमण्यम यांनी पाच सदस्यांची निवड समिती असावी तसेच रेल्वेलाही स्वतंत्र ओळख द्यावी अशी मागणी केली. देशातील बहुतांशी अव्वल महिला खेळाडू रेल्वेत नोकरीला आहेत, असा दाखला सुब्रमण्यम यांनी दिला.\nबीसीसीआयशी संलग्न असलेल्या सर्व संघटनांनी स्वतःच्या घटना काटेकोर कराव्या आणि त्याद्वारे बीसीसीआयची घटना पूर्ण करण्यात मदत होईल, असेही मत खंडपीठाने मांडले.\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करणार : ससाणे\nकल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी...\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्याचे स्पष्टीकरण\nमुंबई- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.13) गुरुवारी नोटीस बजावली होती. या...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nनवी दिल्ली- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.13) गुरुवारी नोटीस बजावली आहे...\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा...\nबालकस्नेही न्यायालयांचे कामकाज आजपासून सुरू\nमुंबई - मुंबई सत्र न्यायालयात बालकस्नेही न्यायखोल्यांचे कामकाज बुधवारपासून (ता. 12) सुरू होईल, अशी...\nराम मंदिरासाठी भीक मागत नाही, दिलेली वचनं पाळा : आरएसएस\nनवी दिल्ली : ''राम मंदिराच्या उभारणीसाठी आम्ही भीक मागत नाही. तर दिलेली वचनं पाळावीत. यासाठी सरकारने कायदा करावा आणि राम मंदिराची उभारणी करावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-crime-caste-60409", "date_download": "2018-12-13T13:50:54Z", "digest": "sha1:PWT6JKFC35SOXCJPD2ZBV75ZO73DXZDZ", "length": 17631, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news crime caste जातीतून बहिष्कृत करणाऱ्या 17 पंचांविरुद्ध गुन्हा | eSakal", "raw_content": "\nजातीतून बहिष्कृत करणाऱ्या 17 पंचांविरुद्ध गुन्हा\nमंगळवार, 18 जुलै 2017\nपुणे/कोंढवा - तेलगू मडेलवार परीट काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून त्यांच्या कुटुंबीयांना समाजातून बहिष्कृत करणाऱ्या पंच कमिटीतील 17 जणांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम 2016 नुसार हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी दिली.\nपुणे/कोंढवा - तेलगू मडेलवार परीट काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून त्यांच्या कुटुंबीयांना समाजातून बहिष्कृत करणाऱ्या पंच कमिटीतील 17 जणांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम 2016 नुसार हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी दिली.\nकोंढवा परिसरात तेलगू मडेलवार परीट समाजाचे काही कुटुंब वास्तव्यास आहेत. या समाजातील तरुणांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे पंच कमिटीने त्या कुटुंबीयांना जातीतून बहिष्कृत केले होते. पुणे तेलगू मडेलवार समाजातील पंच बहिष्कृत कुटुंबाला समाजातील अन्य मुलामुलींच्या विवाह समारंभासह इतरही कार्यक्रमांना उपस्थित राहू देत नाहीत. तसेच, या बहिष्कृतांना आमंत्रितही केले जात नाही. एखाद्या समारंभात गेल्यास पंचांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे बहिष्कृत कुटुंबातील सदस्यांनी पंचाना भेटून बहिष्कृत न करण्याची विनंती केली. मात्र, त्यावर काहीच तोडगा निघाला नाही.\nदरम्यान, महाराष्ट्रात जात पंचायतीविरुद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंध विरोधी कायदा लागू झाल्याची माहिती या कुटुंबीयांना मिळाली. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी उमेश चंद्रकांत रुद्राप (रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली. उमेश रुद्राप यांचा 26 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला. समाजातील पंच कमिटीने त्यांना बहिष्कृत केले होते. मुले मोठी झाल्यामुळे त्यांनी पंच कमिटीकडे समाजात घेण्याबाबत विनंती केली. रूद्राप हे त्यांच्या मुलाच्या विवाहासाठी स्थळ शोधत होते. परंतु, त्यांना अडथळा निर्माण करण्यात येत होता.\nत्यांच्या फिर्यादीनंतर पंच कमिटीतील राजेंद्र नरसू म्हकाळे, सुनील दत्तू कोडगीर, अनिल ब. वरगंटे, सुनील वरगंटे, श्रीधर बेलगुडे, सुरेश गुंडारकर, देविदास वरगंटे, शिवान्ना आरमुर, वसंत वरगंटे, लक्ष्मण बेलगुडे, संजय यलपुरे, तुळशीराम तेलाकल्लू, प्रेमचंद वडपेल्ली, सुभाष कंट्रोलू, नारायण इस्टोलकर, मनीषा आसरकर आणि स्वरूपा अंबेप या 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकायदा करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य\nजात पंचायतीच्या माध्यमातून चुकीचे काम करणाऱ्या व्यक्‍तींना शिक्षेची तरतूद असणारा कायदा महाराष्ट्रात नुकताच लागू झाला. अशा स्वरूपाचा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. 13 एप्रिल 2016 रोजी राज्य सरकारने \"महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्‍तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी आणि निवारण) अधिनियम 2016' हा कायदा संमत केला. या गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपये दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.\nसमाजातून अनिष्ट प्रथा दूर होणे आवश्‍यक आहे. कायद्याचा उद्देश साध्य झाला पाहिजे. या समाजातील काही कुटुंबीयांनी सोमवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n- सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा\nजात पंचायतीच्या छळाला कोणतेही कायदे लागू होत नव्हते. यापूर्वी गुन्हे दाखल होत असत. मात्र, अपुऱ्या तरतुदींमुळे गुन्हेगार लवकर सुटत असत. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यामुळे जात पंचायतींना पायबंद घातला जाईल. या कायद्यामुळे महाराष्ट्राची पुरोगामित्वाची परंपरा आणखी उजळून निघाली आहे.\n- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह,\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे \"जात पंचायत मूठमाती अभियान'\nइफेड्रीनसह तरुण अटकेत; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त\nठाणे : इफेड्रीन या अमलीपदार्थासह एका तरुणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले. अंकुश कचरू कसबे (वय.30 रा.महात्मा फुले नगर)...\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करणार : ससाणे\nकल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी...\nअडीच हजारांची लाच स्वीकारणारा कृषी अधिकारी जाळ्यात\nनांदेड : शेतातील शेडनेटसाठी एका शेतकऱ्यांकडून अडीच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कृषी सहाय्यकास लाचुलचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (ता. १३)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/now-take-local-ticket-mobile-process-117121500019_1.html", "date_download": "2018-12-13T13:33:58Z", "digest": "sha1:BYHUVFJKAPPMFDATD4LSHWFINNKFDPHH", "length": 10508, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लवकरच मोबाईलच्या मदतीने काढा तिकीट | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलवकरच मोबाईलच्या मदतीने काढा तिकीट\nमुंबईकरांना लवकरच मोबाईलच्या मदतीने लोकलचं तिकीट काढता येणार आहे. यासाठी रेल्वेने ' UTS हे अॅप तयार केलं आहे. देशातील इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाणार आहे, पण याची सुरूवात मुंबईतून होत आहे.\nमोबाइलमध्ये UTS मोबाइल अॅप डाउनलोड करून तिकीट बूक केल्यानंतर एक\nक्यूआर कोड मिळेल. बूकिंग झाल्यानंतर स्थानकावर पोहोचून त्याचं प्रिंटआउट घ्यावं लागेल. प्रिंटआउट घेण्यासाठी रेल्वे स्थानकांवर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (OCR) मशीन लावण्यात येणार आहे. या मशिनवर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रिटआउट मिळेल.\nOCR मशिन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, चर्चगेट, दादर, बांद्रा, अंधेरी आणि बोरिवली याठिकाणी लावण्यात येणार आहे. सध्या केवळ चाचणी घेण्यासाठी या मिशिन लावल्या जात आहेत, प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर स्थानकांवर या मशिन लावल्या जातील.\nकरा,30 सेकंदांत बॅटरी चार्ज\nसर्वाधिक श्रीमंत यूट्युबर : 'डॅन मिडल्टन\nगुगलवर सर्वाधिक सर्च झाला ‘बाहुबली : द कन्क्लुजन’\nआता लक्ष ठेवा मुलाच्या फेसबुकवर\nसर्वाधिक सर्च झालेला शब्द 'फेमिनिजम'\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/virat-anushka-new-home-at-mumbai-117121500021_1.html", "date_download": "2018-12-13T12:54:27Z", "digest": "sha1:IHLBEPK5XCLUAQFKOWK2T5JO3HSXGACT", "length": 10572, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या महागड्या घरात राहतील विराट- अनुष्का | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया महागड्या घरात राहतील विराट- अनुष्का\nविवाह बंधनात अडकल्यापासून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा चर्चेत आहे. रोममध्ये हनीमून साजरा केल्यानंतर ते दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन देणार आहेत. तसेच त्यानंतर हे जोडपं आपल्या नवीन घरात शिफ्ट होणार आहे. या शानदार घराची किमतीप्रमाणेच त्याचे इंटीरियरदेखील आहे.\nत्यांची लग्नाची प्लानिंग आधीपासून असावी म्हणून विराट कोहलीने 2016 मध्ये मुंबईच्या वर्ली क्षेत्रात ओंकार- 1973 बिल्डिंगमध्ये लग्झरी अपार्टमेंट बुक केले होते, ज्याची किंमत 34 कोटी रुपये सांगण्यात येत आहे. हे अपार्टमेंट 7,171 स्क्वेअर फीट क्षेत्रात पसरलेला आहे. यात 5 बेडरूम आहेत. तिन्ही टॉवर्समध्ये सर्वात लग्झरी सी-टॉवर यात 35 व्या फ्लोअरवर हे अपार्टमेंट बनलेले आहे. येथून अरेबियन सी याचे व्यूह दिसत असल्यामुळे अनुष्काला हे अपार्टमेंट पसंत आहे.\nयुवराज सिंगने विराट कोहलीला हे अपार्टमेंट घेण्याचा सल्ला दिला होता कारण तो स्वत: या बिल्डिंगच्या 29 व्या फ्लओरवर राहतो.\nपर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी विरुष्काची पत्रिका\nविराटच्या बालपणीचे प्रेम आहे अनुष्का\nआयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराट कोहली दुसऱ्या स्थानी\nविराटने मोडला पुन्हा एकदा स्वतःचाच विक्रम\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nविराटचे करवां चौथचे ट्विट यंदाचे गोल्डन ट्विट\nकाही दिवसापूर्वी विराटने ट्विटरवर त्यांच्या पहिल्या करवां चौथा फोटो शेअर केला होता. या ...\nतर बीसीसीआय खेळाडूवर कारवाई करणार\nअनेकदा अॅडमिशन घेण्यासाठी वय लपवलं जातं. तर काहीवेळेला खेळामधील विविध वयोगटांतील स्पर्धा ...\nमितालीप्रमाणे मलाही संघाबाहेर काढले होते\nभारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत वरिष्ठ खेळाडू असलेल्या मिताली राजला इंग्लंडविरुद्धच्या ...\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला आहे. विजयासाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahapanan.maharashtra.gov.in/1036/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-12-13T13:12:07Z", "digest": "sha1:MPJIIIYYILGLWD7EO44NNY2MH7WLT3IB", "length": 7866, "nlines": 110, "source_domain": "mahapanan.maharashtra.gov.in", "title": "माहितीचा अधिकार अधिनियम माहिती -पणन संचालनालय,महाराष्ट्र राज्य, भारत", "raw_content": "\nमाहितीचा अधिकार अधिनियम माहिती\nमाहितीचा अधिकार कलम 4-(1)( ब)\nतुम्ही आता येथे आहात :\nमाहितीचा अधिकार अधिनियम माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम माहिती\nसहाय्यक शासकीय जनमाहिती अधिका-यांचे नाव व पदनाम\nशासकीय जनमाहिती अधिका-यांचे नांव व पदनाम\nअपिलीय अधिका-यांचे नांव व पदनाम\nकापूस कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nप्रक्रीया कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nखरेदी विक्री संघ,कांदा कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nआस्थापना कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nकृषी उत्पन्न बाजार समिती कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nथेटपणन कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nस्थापत्य कार्यासनातील संबंधित कर्मचारी उपअभियंता(पणन) सहसंचालक(पणन)\nग्राहक सहकारी संस्था कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nअंदाज व नियोजन कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nलेखा शाखा कार्यासनातील संबंधित कर्मचारी लेखाधिकारी(पणन) सह संचालक,(पणन)\nगोदामे कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nई- गव्हर्नन्स कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nसंघटना व कार्यपध्दती कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nमूल्य कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nफळे व भाजीपाला सह.संस्था कार्यासनातील संबंधित कर्मचारी सहाय्यक संचालक(पणन) उपसंचालक,(पणन)\nकृउबास विभाग निहाय विगतवारी\nकृउबास घाऊक बाजार यंत्रणा\nकृषी उत्पन्न बाजार समिती नकाशा, ठिकाण\nबाजार सुधारणा जलद दुवे\nपणन आणि प्रक्रिया संस्था जलद दुवे\nपणन आणि प्रक्रिया संस्था दृष्टिक्षेप\nकापुस जिनिंग आणि प्रेसिंग दृष्टिक्षेप\nग्राहक सहकारी संस्था दृष्टिक्षेप\nफळे व भाजीपाला संस्था दृष्टिक्षेप\nखरेदि-विक्रि सहकारी संस्था दृष्टिक्षेप\nपणन आणि प्रक्रिया संस्था माहिती यंत्रणा\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम\nसंत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान\nएम एस ए एम बी\nएकूण दर्शक: १२९४१५६० आजचे दर्शक: १३१६४\nह्या संकेतस्थळाचे स्वामित्व हक्क पणन संचनालय, महाराष्ट्र शासन, भारत' विभागाकडे सुरक्षित आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/facebook-one-murder-case-30272", "date_download": "2018-12-13T13:33:36Z", "digest": "sha1:MNMEPMLS2PYKNGNU2EV6ESAJU74CM7OT", "length": 13792, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Facebook is one of the murder case फेसबुक प्रकरणातून एकाचा खून | eSakal", "raw_content": "\nफेसबुक प्रकरणातून एकाचा खून\nरविवार, 12 फेब्रुवारी 2017\nया प्रकारामुळे पालीसह चांदेराईत तणावपूर्ण वातावरण होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुमार अशोक शिंदे (वय 37), महेश अशोक शिंदे, किशोर अशोक शिंदे, प्रणय गिरीधर शिंदे, पंचायत समिती सदस्य महेंद्र श्रीकृष्ण झापडेकर (सर्व रा. उमरे-चांदेराई) यांचा समावेश आहे.\nरत्नागिरी - \"फेसबुक'वरून मुलीला मेसेज केल्याच्या प्रकारातून काल (ता. 10) उमरे-चांदेराई (ता. रत्नागिरी) येथे पाली येथील संबंधित मुलाच्या नातेवाइकांना बेदम मारहाण झाली. त्यात मुलाचे चुलते दयानंद चंद्रकांत चौगुले (वय 46, रा. नवीन वसाहत- साठरेबांबर, पालीजवळ) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा आरोप ठेवत त्यांना अटक केली. त्यात शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्याचा समावेश आहे. त्या सर्वांना न्यायालयाने 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\nया प्रकारामुळे पालीसह चांदेराईत तणावपूर्ण वातावरण होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुमार अशोक शिंदे (वय 37), महेश अशोक शिंदे, किशोर अशोक शिंदे, प्रणय गिरीधर शिंदे, पंचायत समिती सदस्य महेंद्र श्रीकृष्ण झापडेकर (सर्व रा. उमरे-चांदेराई) यांचा समावेश आहे.\nही घटना शुक्रवार (ता. 10) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उमरे-चांदेराई येथे संशयितांच्या घरी घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी ः रामचंद्र चंद्रकांत चौगुले यांचा मुलगा चिन्मय याने एका मुलीस फेसबुकवरून मेसेज केले होते. मेसेजची माहिती तिने आपल्या आई-वडिलांना दिली होती. चिन्मयच्या घरी हा प्रकार समजला. त्याचे चुलते दयानंद चौगुले यांनी तडजोडीची भूमिका घेतली.\nपोलिस ठाण्यात तक्रार करू नका, आम्ही भेटण्यासाठी येतो, असा निरोप त्यांनी चांदेराई गावात दिला. काल (ता. 10) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दयानंद चौगुले आणि त्यांचे सहकारी चांदेराईत गेले. एका घरामध्ये चर्चा सुरू झाली. तेथे गाव जमा झाला होता. चर्चेचे रूपांतर वादावादीत झाले. पाच संशयितांनी दयानंद आणि अन्य लोकांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यास सुरवात केली. दयानंद यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्‍यांनी मारले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. हा प्रकार घडल्यानंतर दयानंद यांना चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करणार : ससाणे\nकल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी...\nअडीच हजारांची लाच स्वीकारणारा कृषी अधिकारी जाळ्यात\nनांदेड : शेतातील शेडनेटसाठी एका शेतकऱ्यांकडून अडीच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कृषी सहाय्यकास लाचुलचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (ता. १३)...\nनांदेड येथील डांबर गैरव्यवहारातील आरोपींना जामीन\nनांदेड : येथील कोट्यवधी रुपयांच्या डांबर गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींना ए. एम. सय्यद यांनी दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/tumchya-lahangyala-tap-alay-he-lakshat-asu-dya-xyz", "date_download": "2018-12-13T14:19:50Z", "digest": "sha1:JS2NJUMT7OUZ5QPXUOALP3CHEY362A53", "length": 16121, "nlines": 241, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमच्या लहानग्याला ताप आलाय.. हे लक्षात असू द्या - Tinystep", "raw_content": "\nतुमच्या लहानग्याला ताप आलाय.. हे लक्षात असू द्या\nलहान मुलांनाचे आरोग्य सांभाळणे हि अवघड गोष्ट असते आणि जेव्हा तुमचे छोटेसे मूल अचानक तापाने फणफणते तेव्हा हि अगदी तारेवरची कसरत ठरते. मध्यरात्री तुमचे बाळ रडतच झोपेतून उठते आणि त्या /तिला ताप असल्याचे तुमच्या लक्षात येते तेव्हा ते एखाद्या वाईट स्वप्नासारखेच असते.अशा वेळी बेचैन ना होता शांतपणे परिस्थिती हाताळणे गरजेचे असते.\nबाळाला ताप येईल तेव्हा काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडतो ना,आम्ही तुम्हाला मार्गदर्शक ठरेल अशी सर्व माहिती येथे देत आहोत. बाळाला ताप असताना संयम बाळगा,काही सोप्या सूचना अंमलात आणा ,शांत राहा.लवकरच तुमच्या बाळाला अगदी बरे वाटेल.\n१] हा नक्की ताप आहे का\nसाधारणपणे,जेव्हा बाळाच्या शरीराचे तापमान नेहमी पेक्षा थोडे जास्त असते तेव्हा हे ताप येण्याचे लक्षण असू शकते . ताप हा आजार नव्हे पण आजाराचे लक्षण आहे. म्हणजेच कुठल्या तरी संसर्गाचा शरीर सामना करत असते. शरीराचे तापमान नेमके किती आहे हे तपासून ताप आहे कि नाही हे निश्चितपणे समजू शकते.\n२] ताप असल्याची खात्री कशी कराल \nबहुतांश डॉक्टर मानतात कि,लहान मुलांच्या शरीराचे सामान्य तापमान ९७ ते १००.३ डिग्री फॅरेनहाईट म्हणजेच ३६ ते ३८ डिग्री सेल्सियस आहे. तुमच्या बाळाच्या शरीराचे तापमान १००. ४ डी /से पेक्षा जास्त असेल तेव्हा ताप आहे याची खात्री असते. तसेच बाळामध्ये जाणवणाऱ्या लक्षणे आणि वागणे याकडे लक्ष असू द्या. शरीराच्या तापमाना पेक्षा बाळामध्ये जाणवणाऱ्या लक्षणे तापाची सूचना देत असतात.याचे उदाहरण म्हणजे,बाळाला थकवा आणि मरगळ आलेली असेल तर हे तापाचे चिन्ह असू शकते.\nबाळाच्या शरीराचे तापमान वाढण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात जसे कि शारीरिक परिश्रम,गरम पाण्याने आंघोळ ,जाड किंवा जास्त कपडे घालणे किंवा अगदी हवामान. कधी कधी दिवसाच्या बदलणाऱ्या वेळांनुसार हि तापमान बदलू शकते. दुपारनंतर आणि संध्याकाळी मुलांमध्ये तापमान वाढते आणि मध्यरात्री तसेच पहाटे कमी असते.\n३] बाळाच्या शरीराचे तापमान नक्की कसे मोजावे\nतुमच्या बाळाच्या शरीराचे तापमान मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत जसे काखेत थर्मामीटर ठेवणे. काळजीपूर्वक थर्मोमीटर तोंडात ठेवणे. बाळाच्या बाबतीत सुचवले जाणारे परिणामकारक साधन म्हणजे डिजिटल थर्मोमीटर, शरीराचे तापमान मोजण्यासाठीचे हे साधन सुरक्षित आहे आणि खराब झाले तरीही याने बाळाला कोणतीही इजा पोहचत नाही.\n४] माझ्या बाळाला नेमका कोणत्या प्रकारचा ताप आहे\nकेवळ शारीरिक तपासणीवरून बाळाला कोणत्या प्रकारचा ताप आलेला आहे हे समजणे कठीण असते. त्यामुळे डॉक्ट्रांना विचारून सल्ला घेणे आवश्यक असते. सामान्यपणे,दोन प्रकारच्या तापाची लागण होऊ शकते -संसर्गजन्य आणि जिवाणूजन्य ताप . डॉक्टरांच्या मते, जिवाणूंमुळे होणारे आजार जसे कि आतड्यांचा संसर्ग,सर्दी किंवा फ्लू यांचा सामना बाळाचे शरीर करत असते तेव्हा जिवाणूजन्य ताप येतो. तर सूक्ष्मजंतूंमुळे होणाऱ्या संसर्गागामुळे -जसे कि कानाला होणारा संसर्ग (सूक्ष्मजंतू किंवा जिवाणूमुळे होणारे),मूत्रमार्गाचा संसर्ग,सूक्ष्मजंतूमुळे होणार मेंदूज्वर किंवा न्यूमोनिया या कारणामुळे सूक्ष्मजंतूजन्य ताप येऊ शकतो. विषाणूंमुळे होणाऱ्या तापापेक्षा सूक्ष्मजंतू पासून होणार ताप काळजी करण्यासारखा असतो कारण वेळीच उपचार केले नाही तर आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. तुमचे बाळ तीन महिन्यांपेक्षा लहान असेल तर तुम्हाला जास्त काळजी वाटणे साहजिक आहे.\n[अ] बाळाच्या शरीरात असणाऱ्या संरक्षक पेशींचे आवरण पातळ असते आणि\n[ ब ] जीवघेण्या आजारांची गंभीर लक्षणे शोधून काढणे अवघड असते. तुमचे बाळ तीन महिन्यांपेक्षा लहान असेल आणि त्याला ताप आले तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.\n५] माझ्या बाळाला ताप असेल तर काय करायला हवे\nप्रथम ही गोष्ट डॉक्ट्रांना सांगणे गरजेचे आहे. डॉक्टर सांगतील तसे प्रथमोपचार चालू करावेत. ताप आलेला असतांना बाळाला जास्तीत जास्त आरामदायक ठेवा. शरीराचे तापमान लवकर कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे स्पॉन्जने बाळाचे अंग पुसून काढणे. कोमट पाण्याने बाळाचे कपाळ आणि काखेचा भाग पुसून काढावा. तसेच बाळाच्या शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखण्यासाठी आचे दूध राहा.हलके आणि आरामदायक कपडे आणि घरातील तापमान थंड ठेवण्याने बाळाला आराम मिळेल.\nया उपायांनंतरही बाळाला अस्वस्थ वाटत असेल तरच ताप कमी करणारी औषधे बाळाला द्यावीत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तीन महिन्यापेक्षा लहान बाळांना औषधे देऊ नयेत.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध तुमच्या बाळाला देऊ नका.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-108042300026_1.htm", "date_download": "2018-12-13T12:52:12Z", "digest": "sha1:LSTKHEQLNMAEUEOUZMUD3UFXYWZMRTZZ", "length": 23360, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आमदारांनी अंगिकारला लाल त्रिकोण | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआमदारांनी अंगिकारला लाल त्रिकोण\nकुटुंब नियोजन मोहिमेसाठी शासकीय स्तरावर होत असलल्या प्रयत्नांचा महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी मान राखलेला दिसत आहे. विधानसभेतील २८८ आमदारांच्या कुटुंब विस्तारासंबंधी मोठी रोचक माहिती समोर आली असून सुमारे ८० टक्के आमदारांना तीनपेक्षा कमीच अपत्ये आहेत. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, उद्योगमंत्री अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील यांच्यासह तब्बल ३६ आमदार, मंत्र्यांनी मुलींवर 'फॅमिली' प्लॅनिंग' करुन आदर्श निर्माण केलाय.\nदेशभरात महागाई गगनाला भिडली आहे. जागतिक स्तरावर ही समस्या भेडसावत असली तरी अनियंत्रित लोकसंख्याही त्यास महत्त्वपूर्ण कारण सांगितले जात आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील १२ कोटी जनतेच्या हितासाठी विधानसभेत बसलेल्या आमदारांचा लोकसंख्या वाढीतील सहभाग जाणून घेतला असता, समाधानकारक माहिती समोर आली आहे. औरंगाबाद येथील सर्वेक्षण करणारी विख्यात संस्था 'श्री पॉलिटीकल रिसर्च ब्यूरोचे' सुनील पुरुषोत्तम देशपांडे यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली आहे.\nइंदिरा गांधीच्या कार्यकाळात ''हम दो, हमारे दो'' ची घोषणा देण्यात आली होती. राज्यातील ९८ आमदारांनी जी आचरणात आणल्याचे दिसते. यात तीन महिला आमदारांचही समावेश आहे.\nयाज्यातील ४२ आमदारांनी एका अपत्यावरच कुटुब विस्ताराला फुलस्टॉप दिला आहे. यामध्ये नगरविकास राज्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे पुलगावचे आमदार रणजित कांबळे, परभणीचे शिवसेना आमदार संजय जाधव, शिवसेनेचे बाळा नांदगावकर, भाजपचे निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, उमरखेडचे राष्ट्रवादी आमदार वशीद पटेल, बिलोलीचे काँग्रेस आमदार भास्कर पाटील, आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा, परांडाचे राष्ट्रवादी आमदार राहुल मोटे आदींचा समावेश आहे.\nइंदिरा गांधीच्या कार्यकाळात ''हम दो, हमारे दो'' ची घोषणा देण्यात आली होती. राज्यातील ९८ आमदारांनी जी आचरणात आणल्याचे दिसते. यात तीन महिला आमदारांचही समावेश आहे. मराठवाड्यातील तर बहुतांश नेतेमंडळींनी दोनवर समाधान मानायचे ठरविलेले दिसून येते. अहमदपूरचे भाजप आमदार बाबूवान खंदारे, जालन्याचे आमदार अर्जून खोतकर, कळंबचे द्यानंद गायकवाड व उमरग्याचे रविंद्र गायकवाड, उद्योग मंत्री अशोक चव्हाण, तुळजापूरचे मधुकर चव्हाण यांनी दोन अपत्यावरच कुटुब विस्ताराचा ब्रेक दिला. त्यांच्यासोबत भोकरदनचे चंद्रकांत दानवे, आष्टीने सुरेश धस, बीडचे सुनील धांडे, गेवराईचे अमरसिंह पंडित, कलडचे नामदेव पवार, उदगीरचे चंद्रशेखर भोसले, राजेंद्र दर्डा, राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते डॉ.पद्मसिंह पाटील यांनी दोन मुलांचे पालन होणे पसंत केले आहे.\nराज्य मंत्रिमंडळाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सहकारमंत्री पतंगराव कदम, अन्न पुरवठा मंत्री सुनील तरकटे, सहकार राज्यमंत्री जयप्रकाश मुंदडा, जलसंपदा मंत्री अजित पवार, अर्थमंत्री जयंत पाटील, शिक्षणमंत्री वसंत पुरके, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, अशा मंत्री महोदयांचे स्थान दोन अपत्यांवर 'फुलस्टॉप ' लावणार्‍यामद्ये लागते. एकूणच विलासराव देशमुख मंत्रिमंडळ या आघाडीवर तरी समाधानकारक कामगिरी करणारे ठरले आहे.\nतीन अपत्ये असणार्‍यांमध्ये सुमारे ८९ आमदारांचा समावेश मुख्यमंत्री विलासराव देशमुख, यांच्यासहित आहे. औरगाबादचे (पूर्व) डॉ. कल्याण काळे, कळमनुरीचे शिवसेना आमदार गजानन धुधे, किनवटचे राष्ट्रवादी आमदार प्रदीप जाधव, पाथरीचे बाबाजानी दर्रानी, बंधारचे अपक्ष प्रतापराव पाटील, गंगापूरचे अण्णासाहेब माने, औसाचे दिनकर माने, परतुरचे बबनराव लोणीकर, मुखेडचे सुजान साबणे, हदगावचे सुभाष वानखेडे यांचा 'तीन' अपत्यांच्या यादीत समावेश आहे. विरोधीपक्ष नेते रामदास कदम, जगानन किर्तीकर, एकनाथ खडसे, वामनराव चटप, सुरेशदादा जैन, बबनराव पाचपूते, संदीपान भुमरे, या आमदारांनी तीन मुलांवरच कुटुंब नियोजन करुन घेतले.\nअसे आहे आमदारांचे फॅमिली प्लॅनिंग\nफक्त एक अपत्यः ४२ आमदार\nराजेश टोपे, भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. विमल मुंदडा, दिलीप वळसे पाटील, राजेंद्र शिंगणे, छगन भुजबळ, रणजित कांबळे आदी.\nफक्त दोन अपत्येः ९८ आमदार\nसचिन अहिर, विनय कोरे , बब्रुवान खंदाडे, अर्जून खोतकर, दयानंद गायकवाड, रविंद्र गायकवाड, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, राजेंद्र दर्डा, चंद्रकात दानवे, जयप्रकाश दांडेगावकर, सुरेश धस, गणेश नाईक, अमरसिंह पंडित, नामदेव पवार, पद्मसिंह पाटील, कृपाशंकर सिंह आदी.\nतीन अपत्ये- ८९ आमदार\nडॉ. कल्याण काळे, बाबाजानी दुर्रानी, अण्णासाहेब माने, बबनराव लोणीकर, सुभाष साबने, एकनाथ खडसे, संदीपान भुमरे आदी.\nदेशात स्त्री भ्रुणहत्येचे प्रमाण वाढले असून मुलीचा जन्म अनेक कुटंबांना नकोच वाटतो. अशा परिस्थितीत ३६ आमदारांनी मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी तीन मुलींवर समाधान मानले. अशोक चव्हाण यांनाही दोन, परभणीचे शिवसेना आमदार संजय जाधव यानां एक, उर्जामंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही एक मुलगी आहे. थोडक्यात ' वंशाचा दिवा' शोधण्याच्या भानगडीत न पडता मुलींवरच विश्वास दाखवून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.\nप्रत्येक बाबतीत अपवाद आढळतातच. तीन अपत्यांपर्यंत ठिक आहे. परंतु दहा मुलांना जन्म देणारे आमदारही विद्यमान विधानसभेत आहेत. अलिबाचे काँग्रेसचे मधुकर ठाकूर असे हे फारसे चर्चेत नसणारे आमदार. काँग्रेसचेच नवापूरचे आमदार सुरुपसिंह नाईक यांना आठ मुलं आहेत. बीड जिल्ह्यातील चौसाळ्याचे भाजप आमदार केशव आंधळे व मालेगावचे काँग्रेस आमदार शेख रशीद हाजी हे सात मुलांचे पिता आहेत. सामाजिक न्याय मंत्री काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, भोकरचे राष्ट्रवादी आमदार श्रीनिवास देसाई व जव्हारचे माकर्सवादी आमदार राजाराम ओझरे सहा अपत्यांचे पालक आहेत.तब्बल १४ आमदारांना पाच तर ३० आमदारंना चार अपत्ये आहेत.\n'मनसे'ने दाखवला एनटीसीस 'मराठी बाणा'\nमुंबईकरांसाठी साकारतील 'ईको फ्रेंडली' घरे\nमुंबई विमानतळावर बसच्या धडकेने एक ठार\nस्कार्लेट मृत्युप्रकरणी एनसीडब्ल्यूची स्वतंत्र चौकशी\nदक्षिण मुंबईत कार दुर्घटनेत सहा जखमी\nयावर अधिक वाचा :\nआमदारांनी अंगिकारला लाल त्रिकोण\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोघातील भांडणातून पुण्यातील गंज पेठेत जाळल्या दुचाकी गाड्या\nपुण्यात पुन्हा दुचाकी जळीत कांड झाले असून,दोघांमधील वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या ...\nसतत जाड म्हणून पत्नीचा छळ, नवरयावर दाखल झाला गुन्हा\nबीकेसीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह आई वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी झाला होता. हा ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/dictionary/%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B3/word", "date_download": "2018-12-13T13:19:39Z", "digest": "sha1:42XIOUY7MDCGMPLA5JGERNMDZJFYCYFQ", "length": 1129, "nlines": 22, "source_domain": "m.transliteral.org", "title": "ढेंकूळ - Marathi Dictionary Definition", "raw_content": "\nSee also ढेंकळ , ढेकळ , ढेकूळ\n| Marathi | महाराष्ट्र शब्दकोश - दाते, कर्वे\nपु. डिखूळ ; डिखळ ; मातीचा गड्डा . जमिनीचा ढबळा . ढेकळाप्रमाणे विरणे - तेजोहीन , हतवीर्य होणे ; जिरणे . ढेकळे फोडणे - ( पाणथळ जमीनीत ) सर्‍या पाडणे .\nढेंकळ, ढेंकूळ, ढेंपळ, ढेंपूळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-13T12:41:28Z", "digest": "sha1:SSQ6ABSDOOQEAPSRS7KTJKYWMRXGNSKF", "length": 7512, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी मंत्रिमंडळ सदस्यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी मंत्रिमंडळ सदस्यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू\nमुंबई: राज्यातील पाणीटंचाई परिस्थितीची प्रत्येक तालुक्यात जाऊन पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना दिले आहेत. या पाहणी दौऱ्याचे नियोजन करण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सोपविली आहे. या दोन्ही मंत्री महोदयांच्या समितीची आज बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक मंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन तयार करण्याचे काम सुरु केले असून येत्या आठ दिवसात हे दौरे सुरू होणार आहेत.\nमंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळ निवारणासाठीच्या नियोजनाची जबाबदारी चंद्रकांत पाटील व दिवाकर रावते यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या दोन्ही मंत्रिमहोदयांची आज सकाळी बैठक झाली. त्यावेळी सर्व मंत्र्यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक तयार केले आहे. या दौऱ्यानुसार प्रत्येक मंत्री महोदयांना किमान पाच तालुक्यात प्रत्यक्ष जाऊन तेथील जनतेशी संवाद साधण्याच्या व तालुक्यात आढावा बैठक घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतर अहवाल मुख्यमंत्री महोदयांना सादर करणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleया आठवड्यातील रिलीज (12 ऑक्टोबर)\nNext articleजामखेड शहरातील अतिक्रमणांवर हातोडा\nसरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना ‘बेबी केअर किट’\nमुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस\nपाण्याचा बेकायदा उपसा करणाऱ्यांवर फौजदारी\nसहकारी साखर कारखाने खरेदी घोटाळ्याची न्यायालयाकडून दखल\nसरकारच्या दबावातूनच उर्जित पटेलांचा राजीनामा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र मंत्रालयात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/new-laboratory-swine-flu-checking-state-government-157528", "date_download": "2018-12-13T14:10:17Z", "digest": "sha1:YV34DTLXND6ZG5MEP3JRTUK3JAN6VXT7", "length": 12501, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "New laboratory for Swine Flu Checking State Government स्वाइन फ्लू तपासणीसाठी जिल्हा स्तरावर नवीन प्रयोगशाळा | eSakal", "raw_content": "\nस्वाइन फ्लू तपासणीसाठी जिल्हा स्तरावर नवीन प्रयोगशाळा\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nमुंबई - स्वाइन फ्लूला कारणीभूत असलेले विषाणू तपासण्यासाठी लवकरच नाशिक, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रयोगशाळा सुरू होणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारने बुधवारी (ता. 28) मुंबई उच्च न्यायालयाला दिली. सध्या राज्यात 31 प्रयोगशाळा असून, त्यापैकी फक्त सहा सरकारी आहेत.\nमुंबई - स्वाइन फ्लूला कारणीभूत असलेले विषाणू तपासण्यासाठी लवकरच नाशिक, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रयोगशाळा सुरू होणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारने बुधवारी (ता. 28) मुंबई उच्च न्यायालयाला दिली. सध्या राज्यात 31 प्रयोगशाळा असून, त्यापैकी फक्त सहा सरकारी आहेत.\nस्वाइन फ्लूचा विळखा मुंबईसह राज्यभरात वाढत आहे; मात्र निदान करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर प्रयोगशाळा सुरू करण्याच्या मागणीची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारने प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती प्रमुख सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला दिली.\nमराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर या जिल्ह्यांत स्वाइन फ्लू तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांत नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, नगर आदी जिल्ह्यांतही प्रयोगशाळा सुरू होणार आहेत. स्वाइन फ्लूचे निदान वेळेत होणे गरजेचे असते. त्यामुळे विषाणूंची तपासणी तातडीने आणि सवलतीच्या दरात व्हायला हवी, अशी मागणी याचिकादारांच्या वतीने ऍड. प्राजक्ता सामंत यांनी केली. या प्रयोगशाळांमध्ये कमी शुल्क आकारावे, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी होईल.\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nनवी मुंबई - दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी...\nनवी मुंबई - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन...\nआशियाई चित्रपट महोत्सव २४ पासून\nपुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक...\nआपत्ती व्यवस्थापनाबाबत सरकारलाच ‘आपत्ती’\nमुंबई - आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार निष्क्रिय असल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारची...\nशरणागत नक्षलवाद्यांना एसटीत नोकरी नाही\nमुंबई - बिरसा मुंडा योजनेअंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना एसटी महामंडळात नोकरी देण्याची घोषणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-13T14:37:18Z", "digest": "sha1:T4SVL4YFAATE6OEYAGQAPFHHA4PTV5VV", "length": 8276, "nlines": 111, "source_domain": "mahaenews.com", "title": "इम्रान खान यांच्या शपथविधीचे आमिर खानला निमंत्रण | PCMC NEWS", "raw_content": "\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर\nनायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे\nअभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना\nHome breaking-news इम्रान खान यांच्या शपथविधीचे आमिर खानला निमंत्रण\nइम्रान खान यांच्या शपथविधीचे आमिर खानला निमंत्रण\nपाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. इम्रान खान या जगप्रसिद्ध माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ११ ऑगस्ट रोजी इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील असे स्वतः इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे.\nदरम्यान पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ हा इम्रान खान यांचा पक्ष शपथविधीसाठी जोरदार तयारी करत असून या शपथविधी सोहळ्यासाठी मिस्टर परफेक्ट आमिर खानला सुद्धा निमंत्रण दिलं आहे.\nयापूर्वी कपिल देव, सुनील गावस्कर आणि नवजोत सिंह यांना सुद्धा निमंत्रण दिल्याचे वृत्त होते.\nमेक्सिको: वादळामुळे विमानाचा अपघात होऊन 97 जण जखमी\nतरुणाची दोन लाखांची फसवणूक\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nमुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेचे भान नाही; राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची टिका\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nछिंदमची निवड रद्द करा, याचिका दाखल\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/dan-middleton-become-2017-richest-youtuber-in-the-world-117121400022_1.html", "date_download": "2018-12-13T12:52:20Z", "digest": "sha1:B3ZWC3KUUVPM6GFDRL2C5DC6SQZR75U2", "length": 10064, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सर्वाधिक श्रीमंत यूट्युबर : 'डॅन मिडल्टन | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसर्वाधिक श्रीमंत यूट्युबर : 'डॅन मिडल्टन\nसाल २०१७ मधल्या सर्वाधिक श्रीमंत यूट्युबरच्या यादीत २६ वर्षांच्या डॅन मिडल्टने स्थान पटकावल आहे.\n‘फोर्ब्स’च्या माहितीनुसार डॅनचं वार्षिक उत्पन्न हे ८० ते ९० कोटींच्या आसपास आहे. डॅनचा ‘DanTDM’ हा यूट्युब चॅनेल आहे. व्हिडिओ गेम्सचे रिव्ह्यू तो देतो. त्याच्या गेम्स रिव्ह्यूंना तरुणांची चांगलीच पसंती लाभली आहे. त्याच्या अनेक व्हिडिओंना दीड कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. अनेक यूट्युबरचे व्ह्यूज हे लाखोंच्या घरात असतात पण डॅनच्या बाबतीत मात्र व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात असते. फोर्ब्स मासिकानं २०१७ च्या श्रीमंत यूट्युबरच्या यादीत त्याला स्थान दिले आहे.\nगुगलवर सर्वाधिक सर्च झाला ‘बाहुबली : द कन्क्लुजन’\nआता लक्ष ठेवा मुलाच्या फेसबुकवर\nसर्वाधिक सर्च झालेला शब्द 'फेमिनिजम'\nआता फ्लिपकार्टचा 'न्यू पिंच डे 'सेल\nखास दुचाकीस्वारांसाठी गुगलचे 'मॅप अॅप'\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/article-angry-young-man-of-cricket-by-sanjeev-pirkar-5990731.html", "date_download": "2018-12-13T12:46:28Z", "digest": "sha1:CT2QG2XMWSQGQSHBMJTGVKTBA5VG65XQ", "length": 14500, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Article 'Angry Young Man of Cricket' by Sanjeev Pirkar | प्रासंगिक: क्रिकेटमधील अँग्री यंग मॅन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nप्रासंगिक: क्रिकेटमधील अँग्री यंग मॅन\nक्रिकेटमधील अँग्री यंग मॅन म्हणून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची क्रिकेट जगतात ओळख आहे.\nक्रिकेटमधील अँग्री यंग मॅन म्हणून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची क्रिकेट जगतात ओळख आहे. पण कोहली हा पहिला अँग्री यंग मॅन नाही. त्याच्या अगोदर हा किताब जातो तो दिल्लीतला ३७ वर्षे वयाचा खेळाडू गौतम गंभीरकडे. सामना खेळताना तो नेहमी धीरगंभीर, रागीट चेहऱ्याने मैदानावर वावरायचा. क्वचितच हसायचा. विरोधी संघाशी, खेळाडूंशी मैदानावर भांडायलाही तो कमी करायचा नाही. पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीबरोबर त्याने झगडा केला होता. एवढेच नाही तर त्याने दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शेन वॉटसन याला कोपराने बाजूला केले होते. धाव काढत असताना वॉटसन मध्ये आला होता. याच सामन्यात गौतमने द्विशतक ठोकले. कॅमरन अकमलशीही त्याने भांडण ओढवून घेतले होते.\nचूक असेल तर कोणाच्याही बाबतीत गप्प बसायचे नाही, हा गौतमचा स्थायीभाव. यामुळेच त्याने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चक्क सध्याचा अँग्री यंग मॅन विराट कोहली याच्याशी पंगा घेतला होता. मतभेद, भांडण हे केवळ मैदानावरच झाले असे नाही, तर बाहेर क्रिकेट संघटनेच्या प्रशासनातल्या लोकांशीही संघर्ष करायचा. मनातलं बोलण्यासाठी कधीही न घाबरणारा खेळाडू म्हणजे गौतम गंभीर. विशेष म्हणजे केवळ क्रिकेटच नाही तर अन्य विषयावरही त्यांनी जाहीर मत प्रदर्शन केले आहे. मग ते जम्मू काश्मीरमधील दहशतवाद असो किंवा मध्य भारतात उफाळून आलेला नक्षलवाद असो.\nकोणत्याही विषयावर मत प्रदर्शन करताना मूळ स्वभाव धर्मात असलेली बंडखाेरवृत्ती त्याने कधी सोडली नाही. अशा गौतमने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ती जाहीर करतानाही त्याने माध्यम वापरले ते फेसबुकचे. निवृत्तीचा निर्णय जाहीर करणारा व्हिडिओ त्याने फेसबुकवर टाकला. गुरुवारपासून सुरू होणारा आंध्र प्रदेशविरुद्धची रणजी क्रिकेट सामन्यातली खेळी त्याची अखेरची असेल.\nऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीत द्विशतक ठोकल्यानंतरच त्याच्या भारतीय क्रिकेट संघातल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. २००४ मध्ये त्याच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. २००७ पर्यंत त्याची खेळी अडखळतच चालली होती. पण त्यानंतर मात्र २०११ पर्यंत गौतम अतिशय फॉर्मात होता. २००७ मध्ये टी-ट्वेंटी आणि २०११ मध्ये एक दिवसीय क्रिकेट असे दोन्ही विश्वचषक भारताने जिंकले होते. टी-ट्वेंटीमधील अर्धशतकीय खेळीमुळे पाकिस्तानला भारताने दिलेले आव्हान पूर्ण करता आले नाही. तर भारतात झालेल्या दुसऱ्या विश्वचषक सामन्यातील गौतमच्या ९७ धावांमुळे जिंकण्याचा मार्ग सुलभ झाला होता. सुनील गावस्करसारखी फलंदाजीतील तांत्रिक सुंदरता, सफाईदारपणा गौतमकडे नव्हता. पण त्याच्या खेळामध्ये होता तो स्वभावातला बंडखोरपणा, धैर्य आणि धाडस, की जे आघाडीच्या खेळाडूसाठी आवश्यक असते. कणखरपणामुळे त्याची दखल घेणे लोकांना भाग पडायचे. शिवाय खेळताना दाखवलेल्या जबाबदारीमुळे कमावलेली कीर्ती ही लोकांच्या भुवया वर उंचावणारी होती. या त्याच्या सगळ्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे गौतमने आकडेशास्त्राच्या दृष्टीने फार मोठी विक्रमी कामगिरी केली, असे नाही. पण तो नेहमीच संघातला एक जबाबदार खेळाडू म्हणून गणला जायचा.\nतरुण खेळाडूंसाठी क्रिकेट संघटनेतल्या दिग्गजांशी पंगा घेतानाही त्याने मागे-पुढे पाहिले नाही. घरची श्रीमंती असलेला गौतम सरावासाठी मैदानाकडे ड्रायव्हर असलेल्या कारमधून सुरुवातीपासून यायचा. त्यामुळे क्रिकेटमधून निर्माण होणाऱ्या दोन नंबरच्या पैशाचे त्याला कधीच आकर्षण वाटले नाही. अजय जडेजा व मनोज प्रभाकर यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. त्यांना दिल्ली संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमण्यास त्याने विरोध केला. कारकीर्दीला कुठलाही डाग त्याने लागू दिला नाही. सुनील गावस्करनंतर भारताचा एक उत्कृष्ट आघाडीचा खेळाडू अशी गौतमची प्रशंसा दस्तुरखुद्द वीरेंद्र सेहवागने केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये ४१५४ धावांची खेळी करणाऱ्या गंभीरच्या फलंदाजीत सेहवागचा झंझावात नसला तरीही त्याने संघाला उत्तम सुरुवात करून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. केवळ आक्रमकपणाच नाही तर न्यूझीलंडमध्ये ११ तासांची खेळी करून सामना वाचवण्याची त्याची कामगिरी अविस्मरणीय आहे. याच मालिकेत त्याने एका कसोटीत दोन डावात दोन शतके ठोकली होती. त्याच्या या कामगिरीमुळेच देशाबाहेरच्या मैदानावर भारताला अनेक वर्षांनतर विजय मिळाला. आयपीएलमध्ये त्याने दोनवेळा कोलकाता संघाला विजेतेपद मिळवून दिले खरे. पण त्यानंतर दिल्लीकडून खेळलेल्या दोन सामन्यातील अपयशामुळे गौतमवर कारकीर्द आेसरत असल्याची टीकाही झाली होती. विश्वचषक सामन्यात केलेली महत्त्वाची खेळी आणि मैदानावर प्रतिस्पर्धी संघाशी घेतलेला पंगा, बंडखोर स्पष्टवक्तेपणा हा भारतीय क्रिकेट रसिकांना सदैव स्मरणात राहील. ‑ निवासी संपादक, सोलापूर\nप्रासंगिक- ‘मिशन धुळे’ची फतेह\nप्रासंगिक: देशद्रोहाचे राजकारण नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/news/liechtensteins-bank-frick-offer-direct-investments-cryptocurrencies/", "date_download": "2018-12-13T13:35:03Z", "digest": "sha1:OWPS62DLIHJOTBWRMLDL6CZNNRPPC22M", "length": 12101, "nlines": 98, "source_domain": "traynews.com", "title": "Liechtenstein's Bank Frick to offer direct investments in cryptocurrencies - Blockchain बातम्या", "raw_content": "\nमार्च 2, 2018 प्रशासन\nलिंचेनस्टाइन बँक द फ्रिक cryptocurrencies मध्ये गुंतवणूक ऑफर\nफेब्रुवारी पासून प्रारंभ 28, व्यावसायिक बाजार सहभागी आणि वित्त पाच अग्रगण्य cryptocurrencies गुंतवणूक करण्यास सक्षम आहेत विकिपीडिया (BTC), विकिपीडिया रोख (BCH), Litecoin (LTC), उमटवणे (XRP) आणि अंतरिक्ष (ETH) बँक द फ्रिक येथे. cryptocurrencies युरो वापरून खरेदी केले जाऊ शकते, अमेरिकन डॉलर्स आणि स्विस फ्रॅक. ट्रेडिंग दिवसातून एकदा स्थान घेते.\nबँक द फ्रिक वेळी, cryptocurrency गुंतवणूक पारंपारिक आर्थिक व्यवहार समान कठोर वैधानिक उपाय अधीन आहेत. बँक द फ्रिक लिंचेनस्टाइन आणि युरोपियन अंतर्गत पूर्णपणे नियमन बँक आहे (युरोपियन युनियन / EEA) कायदा. ते पूर्णपणे ओळखले आणि सत्यापित केली गेली आहे एकदा ग्राहक केवळ cryptocurrencies मध्ये गुंतवणूक करू शकता. सत्यापन आणि ओळख प्रक्रिया गुंतवणूक करण्यासाठी वापरले पैसे मूळ तपासणी यांचा समावेश आहे.\n\"आर्थिक मध्यस्थ, अशा मालमत्ता व्यवस्थापक आणि fiduciaries म्हणून, आमच्या नवीन अर्पण वापर यशस्वीरित्या बाजारात स्वत: फरक आणि त्यांच्या ग्राहकांना मूल्यवान करू शकता,\"मुख्य क्लायंट अधिकारी ह्यूबर्ट Büchel भर. \"या थेट गुंतवणूक, मध्यस्थ आणि त्यांच्या ग्राहकांना सहजपणे एक नवीन जाणून मिळवू शकता, रोमांचक विश्व आणि त्यांच्या पोर्टफोलिओ भांडवल गुंतवणे. cryptocurrencies गुंतवणूक अत्यंत धोक्याचा आहेत आणि त्यामुळे ते पोर्टफोलिओ फक्त एक लहान भाग तयार पाहिजे. \"\nत्याच्या भावी-देणारं डिजिटल धोरण वतीने अंतर्गत, सप्टेंबर मध्ये 2017 बँक द फ्रिक BTC आणि ETH आधारित cryptocurrency टोपली ट्रॅकर सुरू करण्यासाठी CHF भागात प्रथम बँक झाले. तेव्हापासून मूल्य वाढ होत आहे 238 टक्के (म्हणून किंमत 27 जानेवारी 2018). उंच टोकावर गाठली होती 10 जानेवारी 2018 सह 367 टक्के.\nबँक द फ्रिक Balzers मुख्यालय एक कुटुंब-धावसंख्या लिंचेनस्टाइन बँक आहे. तो मध्ये स्थापना केली होती 1998 Kuno द फ्रिक सीनियर करून (1938-2017), बहुतांश आता Kuno द फ्रिक कौटुंबिक फाऊंडेशन नियंत्रित सह. अल्पसंख्याक भागधारक नेट 1 UEPS तंत्रज्ञान, इन्क. (Net1), वस्तू 35 बँक द फ्रिक वाटा राजधानी टक्के. Net1 आर्थिक तंत्रज्ञान कंपनी न्यू यॉर्क मध्ये नॅस्डॅकच्या शेअरबाजारावर आहे.\nBitMEX संलग्न दुवा 10% बंद:...\nमागील पोस्ट:सह-संस्थापक Fundstrat: विकिपीडिया खर्च येईल $ 25,000, ऍमेझॉन आणि फेसबुक blockchain उद्योग सामील होईल\nपुढील पोस्ट:पेक्षा जास्त 1200 ऑस्ट्रेलिया मध्ये मासिक किरकोळ 1 मार्च म्हणून विकिपीडिया सेवा खरेदी ऑफर करत आहेत\nमार्च 20, 2018 येथे 2:19 पंतप्रधान\nमार्च 20, 2018 येथे 4:10 पंतप्रधान\nएप्रिल 7, 2018 येथे 1:21 आहे\nएप्रिल 25, 2018 येथे 9:06 आहे\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\n More Harvard FUD – आज क्रिप्टो बातम्या\nवाचन सुरू ठेवा »\nवाचन सुरू ठेवा »\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/585", "date_download": "2018-12-13T13:41:18Z", "digest": "sha1:Q65EHZN42ZXC2GZPISADNUWLFOXJVXGJ", "length": 13328, "nlines": 206, "source_domain": "aisiakshare.com", "title": " जिप्सीज : १ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपण नवे पर्याय आहेत.\nमी मन वेगळं करतो.\nआरशात आपल्याला जसा दिसतो,\nतसा नसतो आपला चेहरा.\nआवडली. तुमच्या कविता thought\nतुमच्या कविता thought provoking ( मराठी विचार प्रवर्तक ) असतात.\nस्वतःची माणूस / मानव म्हणून ओळख होत जाताना झालेल्या जाणीवांची झलक त्यांच्यात दिसते. अशी ओळख करून घेण्याची प्रेरणा बरेचदा टोकाच्या वेदनेतून येते.तुमच्या वेदनेचे काहीसे गूढ प्रतिबिंब या कवितांमध्ये आहे काय असा मला प्रश्न पडतो.\nमाझ्या वेदनेचे प्रतिबिंब आहे, तसंच वेदनेबद्दलचं गूढ प्रेमही आहे. वेदनेवरचं प्रेम हा निराशावाद नाही पण काहीसा सत्याकडे जाणारा मार्ग आहे असं मला वाटतं. मानवी अस्तित्वाचा पाया त्याच्या दु:खात आहे. हे अस्तित्व टिकुन रहाणे, अढळ रहाणे, खंबीर होणे आणि विकसित होणे, हे दु:खाशिवाय अशक्य आहे. जगण्याचा,सुखी होण्याचा आकांत आपल्याला धडपड करायला शिकवतो.वेदनेच्या सीमारेषेपलिकडले आपण आणि अलिकडलेही आपणच, परंतु अंतिमतः दोघेही एकमेकांना अनोळखीच.\nजे जे जीवनाचा भाग आहे ते ते स्वीकार्ह आहे ,अपूर्णता ,वेदना ,आनंद या जीवनाच्या अत्याज्य सीमांना स्पर्श करायचा ,त्यांना भिडण्याचा मोह स्वीकारायचा. अनेकदा हे अनिवार्य ही आहे. याच्याशी निगडीत माझा काही ओळी......\nवेदनेच्या सीमारेषेपलिकडले आपण आणि अलिकडलेही आपणच, परंतु अंतिमतः दोघेही एकमेकांना अनोळखीच.\nजे जे जीवनाचा भाग आहे ते ते स्वीकार्ह आहे ,अपूर्णता ,वेदना ,आनंद या जीवनाच्या अत्याज्य सीमांना स्पर्श करायचा ,त्यांना भिडण्याचा मोह स्वीकारायचा. हे अनिवार्य ही आहे.\nकधीतरी ही स्वत:ला स्वत:शी ओळख होते / पटते आणि मग अपूर्णता असेल, वेदना असेल तरी त्यातच एक अनामिक आनंद ही असतो.\nतुमच्या म्ह्णणण्याप्रमाणे तुम्ही लहान आहात. वडिलकीच्या नात्याने येवढेच म्हणेन की कुणालाही हा अनुभव फार लहानपणी येऊ नये...\nशब्दांचे तुकडे व्यक्त करताहेत\nशब्दांचे तुकडे व्यक्त करताहेत विदीर्ण वेदनेचा एक अनुभव\nअंतःप्रेरणा विदिर्ण करेल आणि विदिर्ण तुकडे जुळवेल ही\nही कविता आवडली मुख्य म्हणजे\nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aajdinank.com/news/7/sports.html/", "date_download": "2018-12-13T13:16:15Z", "digest": "sha1:ELVYVIROGZSNLKMSGY5LAK4WBS6C3OTZ", "length": 21746, "nlines": 120, "source_domain": "aajdinank.com", "title": "AajDinank", "raw_content": "\nवनडे वा टेस्ट विराटच बेस्ट \nवनडे वा टेस्ट विराटच बेस्ट भारताचा कर्णधार विराट कोहली याला यंदाचा इंग्लंड दौरा भलताच पावला आहे. मागील दौऱ्यात कसोटी सामन्यात चांगली कामगिरी न करू शकणारा विराट पहिल्याच कसोटीमध्ये खोऱ्याने धावा वसूल करताना दिसला. त्याने दोन्ही डावात मिळून २०० धावा केल्या. पहिल्या कसोटीत जबरदस्त कामगिरी करूनही भारताला विजय मिळवून देण्यात विराट आणि भारतीय संघाला अपयश आले. तरीदेखील या सामन्यातील उत्तम कामगिरीचा उत्तम मोबदला विराटला मिळाला आहे. तो कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. या कसोटी सामन्याअगोदर विराट कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर होता आता तो ९३४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत देखील विराटचाच बोलबाला असून तो तिथेही ९११ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ...\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा: यामागुचीवर मात करत पी.व्ही. सिंधूची अंतिम सामन्यात धडक\nजागतिक बॅडमिंटन : यामागुचीवर मात, पी.व्ही.सिंधूची अंतिम सामन्यात धडक नानजिंग (चीन): भारताची स्टार बॅडमिंटन पटू पी.व्ही सिंधू सलग दुसऱ्या वर्षी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत फायनल मध्ये पोहचली आहे. क्रमवारीमध्ये सिंधुपेक्षा एका क्रमांकाने वरती असलेल्या जपानच्या एकाने यामागुचीवर सिंधूने सामन्याच्या सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. ५५ मिनिटे चाललेल्या या सामन्यामध्ये सिंधूच्या गतीपुढे जपानी खेळाडू एकाचे सपशेल निष्प्रभ ठरली. सामन्यामध्ये एका वेळेस तर सलग आठ गन मिळवत आपणच या स्पर्धेचे खरे दावेदार असल्याचे सिद्ध केले. हा सामना जिंकत सिंधूने फायनल मधील आपले स्थान निश्चित केले आहे. गेल्यावर्षी सिंधूने भारतासाठी रजत पदक जिंकले होते. यावर्षी सुद्धा सिंधूने रजत पदक निश्चित केले आहे. फायनल मध्ये सिंधूची टक्कर स्पेनच्या कॅरोनिलना मारिन सोबत होणार आहे. ...\nविराट कोहलीची विराट खेळी असफल ; इंग्लड 31 धावांनी विजयी \nविराट कोहलीची खेळी असफल ; इंग्लड 31 धावांनी विजयी बर्मिंगघम: कर्णधार विराट कोहलीची विराट पारी असफल ठरली. इंग्लडने भारताला ३१ धावांनी नमवून कसोटी मालिकेत १-० वर्चस्व मिळवले. विजयाचा पाठलाग करतांना भारतीय संघ १६२ धावांवर गारद झाला. इंग्लंडचा हा १०००वा कसोटी सामना होता. ईशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्‍विन यांच्या भेदक माऱ्यासमोर बर्मिंघम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव 180 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावांत १३ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतासमोर दुसऱ्या डावांत विजयासाठी फक्त १९४ धावांचे आव्हान होते. १९४ धावांचा पाठलाग करतांना बलाढ्य फलंदाजांचा भरणा असलेला भारतीय संघ एकामागे-एक विकेट गमावत गेला. कसोटीच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताचा धावफलक ११०/५ होता. त्यानंतर भारताला विजयासाठी ८४ धावांची गरज होती. View image on Twitter ...\nनदालच ‘क्ले कोर्ट’चा राजा, फ्रेंच ओपनचे 11वे विजेतेपद\nनदालच ‘क्ले कोर्ट’चा राजा, फ्रेंच ओपनचे 11वे विजेतेपद फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा पॅरिस – “क्‍ले कोर्ट’चा राजा असा लौकिक मिळविणारा राफेल नदाल फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विक्रमी 11वे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम लढतीत नदालने ऑस्ट्रियाच्या सातव्या मानांकित डॉमिनिक थिएमचा 6-4, 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत थिएमच्या पहिल्यावहिल्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा लांबवली आहे. नदालने या स्पर्धेत 2015 नंतर सलग 39 सामने जिंकले आहेत. नदालने आपल्या देदीप्यमान कारकिर्दीतील 24व्या ग्रॅंड स्लॅम अंतिम लढतीत सामना जिंकत एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत 11 विजेतेपदे जिंकण्याच्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मार्गारेट कोर्टने 1960 ते 1973 या कालावधीत हा मान मिळविला होता. नदालने फ्रेंच ओपनवर वर्चस्व गाजविताना मातीच्या कोर्टचा राजा हा किताबही पटकावला आहे. सामन्यातील पहिला सेट नदालने आपल्या नावे केला मात्र त्याला यावेळी ...\t...\nचेन्नईने तिस-यांदा जिंकला आयपीएल चषक\nचेन्नईने तिस-यांदा जिंकला आयपीएल चषक,वॉटसनचे शतक मुंबई – शेन वॉटसन च्या धमाकेदार नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 179 धावा करताना सनरायजर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करताना तिसऱ्यांदा आयपीयलचे विजेतेपद मिळवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 178 धावा करत चेन्नईसमोर 179 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना चेन्नईने हे आव्हान 18.3 षटकांत 2 गडी गमावत पुर्ण करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला सलामीवीर शेन वॉटसन. वॉटसनने तुफानी शतक ठोकले. वॉटसनने फक्त ५१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह शतक पूर्ण केले. वॉटसनने शेवटपर्यंत नाबाद राहात ५७ चेंडूत ११७ धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या आयपीएलमधील वॉटसनचे हे दुसरे शतक आहे. सुरेश रैनाने ३२ धावांचे योगदान दिले. डू प्लेसिस १० धावांवर बाद झाला. ...\nसानिया मिर्झाची चाहत्यांना ‘गोड’ बातमी\nसानिया मिर्झाची चाहत्यांना ‘गोड’ बातमी नवी दिल्ली – भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक लवकरच आई-बाबा बनणार आहेत. आपल्या ट्‌विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सानियाने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सानिया आई होणार असून तिने हटके अंदाजात ही गूड न्यूज आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. सानियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक हटके पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सानियाने एक फोटो पोस्ट केला असून त्या फोटोमध्ये एक वार्डरोब दिसत आहे. त्यामध्ये तीन खण असून त्यातील दोन खण सानिया आणि शोहेब मलिक अशी नावे दिली आहेत तर तिसऱ्या खणाला मिर्झा मलिक असे नाव दिले आहे. तिसऱ्या खणात छोट्या बाळाचे कपडे आणि दुधाची बाटलीही दिसत आहे. सानियाने हा फोटो ‘बेबी मिर्झा मलिक’ असा हॅश टॅग देत शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सानियाने आपल्या अपत्याचे नाव मिर्झा-मलिक असे ठेवणार असल्याचे सांगितले होते. माझ्या आणि शोएबच्या नावाने माझे मूल भविष्यात ओळखले ...\t...\nपाटोद्याच्या राहुलला सुवर्णपदक राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा : कुस्ती क्रीडाप्रकारांत भारताची दणदणीत सुरुवात गोल्ड कोस्ट – अनुभवी कुस्तीगीर सुशील कुमार आणि युवा कुस्तीगीर राहुल आवारे यांनी आपापल्या गटांत सुवर्णपदकाची कमाई करताना येथे सुरू असलेल्या 21व्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील सलग आठव्या दिवशी भारताला सोनेरी यश मिळवून दिले. त्यामुळे स्पर्धेतील प्रत्येक दिवशी किमान एक सुवर्णपदक जिंकण्याची भारताची परंपरा कायम राहिली आहे. मात्र भारताच्या बबीता फोगटला महिलांच्या कुस्तीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या राहुल आवारेने पुरुषांच्या 57 किलो गटांतील अंतिम फेरीत कॅनडाच्या स्टीव्ह ताकाहाशीचा प्रतिकार 15-7 अशा गुणफरकाने संपुष्टात आणताना भारताला कुस्तीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. एक वेळ 6-7 असा पिछाडीवर असतानाही राहुलने झुंजार पुनरागमन करीत आघाडी घेतली. त्यानंतर लढत संपण्यास सुमारे एक मिनिट बाकी असताना राहुलच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. परंतु वेदना होत ...\t...\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर Read More\nजायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी Read More\nबीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे-उद्धव ठाकरे Read More\nशबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य स्मृती इराणींचा प्रश्न Read More\nदिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी Read More\nविजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन Read More\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nऊस उत्पादकांना उसाचा रास्त दर देण्याची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उच्चस्तरीय बैठकीत मागणी Read More\nमंत्री पंकजा मुंडे यांची अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची दिवाळी 'बहीणबीज' भेट Read More\nप्रधानमंत्री आवास योजनेला गती मिळणार, मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ Read More\nव्हिडिओ बातमी:-आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nनववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास Read More\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन \"मन की बात\"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद Read More\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Read More\nभोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत Read More\nहेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Read More\nमंत्र्यांसाठी शासनाच्या वतीने खासगी जनसंपर्क अधिका-यांची नेमणूक करणे योग्य आहे का\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthachya-dashdiha-news/foreign-investment-in-stock-exchange-1352486/", "date_download": "2018-12-13T14:08:39Z", "digest": "sha1:GLISQNJTEQ4ZGZTN77FNV4H5LNWMKKTJ", "length": 27633, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "foreign investment in stock exchange | आता ‘सार्वभौम’ सट्टेबाज! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nगतकाळात काही राष्ट्रांचे परकीय चलनाचे उत्पन्न त्यांच्या गरजांपेक्षा खूप जास्त आहे.\nजागतिकीकरणाच्या युगात परकीय गुंतवणूकदारांनी दुसऱ्या देशातील रीअल इस्टेट वा शेअर मार्केटमध्ये सट्टेबाजसदृश गुंतवणुकी करणे नित्याची बाब आहे; पण त्यामध्ये प्राय: परकीय व्यक्ती, कंपन्या वा वित्तसंस्था असतात. आता सार्वभौम परकीय राष्ट्रे स्वत:च भारतासकट अनेक देशांत अशा सट्टेबाज गुंतवणुकी करू लागली आहेत..\nप्रत्येक राष्ट्राकडे निर्यातीमधून, परदेशात काम करणाऱ्या नागरिकांकडून वा इतर स्रोतांतून परकीय चलनाचा छोटा-मोठा ओघ वाहतच असतो; पण बहुतांश राष्ट्रांची परकीय चलनाची गरज त्यांच्या मिळकतीपेक्षा नेहमीच जास्त असल्यामुळे ‘आता, अतिरिक्त परकीय चलनाचे काय करायचे’ असा प्रश्न काही त्यांना फारसा भेडसावत नसतो.\nपण गतकाळात काही राष्ट्रांचे परकीय चलनाचे उत्पन्न त्यांच्या गरजांपेक्षा खूप जास्त आहे. त्यांचे दोन गट करता येतील. पहिल्या गटात मध्यपूर्वेतील सौदी अरेबिया, कुवेत, संयुक्त अरब अमिराती व नॉर्वे मोडतात; ज्यांना खनिज तेलाच्या अफाट भाववाढीचा फायदा झाला. दुसऱ्यात प्राय: चीन व सिंगापूर येतात. चीनने स्वस्त व कुशल कामगार, तंत्रज्ञ यांच्या जोरावर वस्तुमालाची निर्यात करून, तर सिंगापूरने पर्यटन, वित्तीय सेवांमधून परकीय चलन कमावले. या दोन्ही गटांतील राष्ट्रांनी अतिरिक्त परकीय चलनातून राष्ट्रीय सरकारच्या मालकीचे ‘सार्वभौम संपत्ती निधी’ (सॉव्हेरीन वेल्थ फंड) स्थापन केले आहेत ज्यातून ते जगभर गुंतवणुकी करीत असतात.\n२०१५ पर्यंत जगात ८४ सार्वभौम निधी कार्यरत आहेत; परंतु खालील मोजकेच महाकाय म्हणता येतील (आकडे बिलियन डॉलरमध्ये): चीन-१०६५, नॉर्वे-९००, सौदी-७४०, संयुक्त अमिराती-८४०, सिंगापूर-५४०, कुवेत-३५५, कतार-१७५ इत्यादी. सर्व सार्वभौम निधींची जगभरातील एकत्रित गुंतवणूक जवळपास ६ ट्रिलियन डॉलर, म्हणजे ४०० लाख कोटी रुपये आहे. (भारताचा २०१६ चा वार्षकि अर्थसंकल्प २० लाख कोटी रुपयांचा होता\nजगात म्युच्युअल, विमा, पेन्शन, प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर, हेज फंड्स गुंतवणुकी करीत असतात. त्यात आता सार्वभौम निधींची भर पडत आहे. वरीलपकी अनेक निधी खासगी क्षेत्रात आहेत. तर सार्वभौम निधी मात्र सरकारी क्षेत्रात मोडतात. असे असले तरी आक्रमक, सट्टेबाज गुंतवणुकीत सार्वभौम निधी खासगी निधींच्या बिलकूल मागे नाहीत. गुंतवणूक करण्यामागे सार्वभौम निधींचे दोन प्रमुख हेतू आहेत : व्यूहरचनात्मक व सट्टेबाजीसदृश (स्पेक्युलेटिव्ह) गुंतवणुकी.\nइतर राष्ट्रांतील जमिनी, खाणी, पायाभूत सुविधा, बँका व विमा कंपन्यांमध्ये सार्वभौम निधी गुंतवणूक करीत आहेत. या गुंतवणुकीतून त्यांना नफा अपेक्षित असतोच, पण ती गुंतवणूक राजकीय व्यूहरचनात्मक (स्ट्रॅटेजिक) देखील असते. परकीय राष्ट्राच्या सरकारने (परकीय कंपन्यांनी नव्हे) एखाद्या राष्ट्रातील संवेदनशील क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली की भुवया उंचावल्या जाणे साहजिक आहे, कारण एखाद्या राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्रातील संवेदनशील उद्योगक्षेत्रातील गुंतवणूक, वेळ आलीच तर परराष्ट्र संबंधातील हत्यार म्हणूनही भविष्यात वापरली जाऊ शकते.\nहे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे सार्वभौम निधींच्या अपारदर्शी कारभारामुळे. सार्वभौम निधींचे स्रोत, त्यांच्या निर्णयप्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती पारदर्शी पद्धतीने यजमान राष्ट्राला वा सर्व जगाला उपलब्ध नसते. त्यामुळे सार्वभौम निधींबद्दल एक प्रकारचा अविश्वास तयार झाला आहे. अमेरिकन प्रशासनातील लॉरेन्स समर्सनी तर आरोप केला होता की, ‘सार्वभौम निधी हे शुद्ध भांडवली तत्त्वांवर चालवले जात नाहीत, त्यांचे खरे व दाखवायचे दात वेगवेगळे आहेत.’\nयाची दखल घेत जर्मनी व अमेरिकेने सार्वभौम निधींच्या गुंतवणुकीबाबतचे निकष अधिक कडक केले आहेत. उदा. जर्मनीमध्ये सार्वभौम निधींना गुंतवणूक करण्यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागते. तर अलीकडे चीनच्या सार्वभौम निधीला अमेरिकेतील एका दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास अमेरिकेने परवानगी नाकारली.\nजगातील कोणत्याही सट्टेबाजसदृश व्यावसायिक गुंतवणूकदाराप्रमाणे कमी जोखीम घेऊन, अल्पकाळात जास्त नफा कमावण्याचे सार्वभौम निधींचे उद्दिष्ट असते. त्यासाठी सार्वभौम निधींना कोणतेही क्षेत्र वज्र्य नाही. सरकारी कर्जरोखे, कमोडिटी मार्केट्स झालीच; पण मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, फुटबॉल टीम, पुरातन मूर्ती वा तलचित्रे, शेअर मार्केट वा रीअल इस्टेटदेखील\nयापकी रीअल इस्टेटमधील या निधींची गुंतवणूक सर्वात जास्त आहे. सर्व मोठय़ा सार्वभौम निधींनी त्यांच्याकडच्या निधींपकी किमान ५ टक्के रक्कम जगभरातील रीअल इस्टेटमध्ये गुंतवायचे ठरवले आहे. ४०० लाख कोटींचे ५ टक्के म्हणजे २० लाख कोटी रुपये होतात. रीअल इस्टेटचे भाव बोलीवर (बिडिंग) ठरतात. बोली लावणाऱ्यांकडे जेवढे जास्त भांडवल उपलब्ध असेल त्या प्रमाणात ते चढतात. आक्रमकपणे रीअल इस्टेटीमध्ये गुंतवणूक करण्याचा सार्वभौम निधींच्या निर्णयाचा अर्थ असा की, भारतासकट अनेक देशांतील रीअल इस्टेटच्या किमती वाढण्यामध्ये इतर देशांची राष्ट्रीय सरकारेदेखील तेल ओतत आहेत.\nसार्वभौम निधींच्या भारतातील गुंतवणुकी\nइतर अनेक परकीय गुंतवणूकदारांप्रमाणेच सार्वभौम निधींसाठी भारत एक स्टार आकर्षण आहे. गेली अनेक वष्रे त्यांनी त्यांच्या भारतातील गुंतवणुकी वाढवल्या आहेत. गतसालात सार्वभौम निधींनी जगभरात १६१ गुंतवणुकी केल्या. त्यात चीन (२६ गुंतवणुकी), अमेरिका (२४) खालोखाल भारत (२२) तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा ट्रेंड भविष्यातदेखील सुरूच राहील.\nभारतातील शेअर्स व रीअल इस्टेट मार्केटमध्ये सार्वभौम निधी आक्रमकपणे गुंतवणूक करीत आहेत. उदा. २०१२ मध्ये सार्वभौम निधींची भारतातील शेअर मार्केटमधील एकत्रित गुंतवणूक ५५,००० कोटी रुपये होती, ती अॉगस्ट २०१६ मध्ये २,३०,००० कोटींपर्यंत गेली आहे. सार्वभौम निधी भारतातील रीअल इस्टेटमध्ये किती रस घेत आहेत हे सिंगापूरच्या सार्वभौम निधीच्या गुंतवणुकीवरून कळेल. सिंगापूरने केलेल्या गुंतवणुकी अशा : सप्टेंबर-२०१४ : बंगळुरूमध्ये ब्रिगेडच्या गृहसंकुलात १५०० कोटी; सप्टेंबर- २०१५ : डीएलएफच्या दिल्ली, गुरगांव प्रकल्पात १९९० कोटी; डिसेंबर-२०१५ : मुंबईतील गोरेगाव, मुंबईमधील निरलॉनच्या आयटी पार्कमध्ये ८०० कोटी; मार्च-२०१६ : ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये १००० कोटी हे आकडे आहेत फक्त एका सार्वभौम निधीचे. एकत्रित आकडा अर्थातच खूप मोठा आहे.\nसार्वभौम निधींचे आकार जसे वाढू लागले तसा त्यांचा जागतिक वित्तीय क्षेत्रातील दबदबा वाढू लागला. उदा. २०१५ मध्ये जगातील सर्व प्रायव्हेट इक्विटी व हेज फंडांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा सार्वभौम निधींची एकत्रित गुंतवणूक जास्त होती. त्यातील बरीचशी सट्टेबाजसदृश गुंतवणुकीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या रीअल इस्टेट व शेअर मार्केटमध्ये होत आहे. सार्वभौम निधींनी एखाद्या झुंडीसारखा गुंतवणुकीचा वा गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेतला तर एका राष्ट्रात किंबहुना जागतिक वित्तीय क्षेत्रात अस्थिरता येऊ शकते. हा धोका ओळखून आयएमएफने जगातील सार्वभौम निधींच्या बठका घेतल्या. सार्वभौम निधींच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढवण्यात आला. त्यातूनच मग अलीकडे चिलीतील सॅन्तियागोमध्ये ‘कोड ऑफ कन्डक्ट’ची २४ तत्त्वे त्यांच्याकडून मान्य करवून घेण्यात आली.\n* स्वत:कडे अतिरिक्त धन असणाऱ्या श्रीमंत राष्ट्रांनी विकसनशील राष्ट्रांमध्ये आíथक गुंतवणूक करणे नवीन नाही; पण अशी गुंतवणूक प्राय: दोन प्रकारच्या कर्जाच्या स्वरूपात असते. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राच्या सरकारला दिलेले (उदा. जर्मनीने ग्रीसला दिलेले) किंवा विशिष्ट प्रकल्पासाठी (उदा. जपानचे भारताला बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दिलेले). ही बहुतेक कर्जे माफक व्याजदराची व दीर्घकालीन असतात. त्यात कर्ज देणाऱ्या राष्ट्राचा स्वार्थ नसतो असे नाही. उदा. जर्मनीला ग्रीसला आपल्या राजनतिक कहय़ात ठेवायचे असते किंवा जपानला आपल्या देशातील उद्योगांना धंदा मिळवून द्यायचा असतो; पण एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रात सट्टेबाजसदृश गुंतवणुकी करणे हे प्रकरण नवीन आहे.\n* आतापर्यंत भारतात सामाजिक-राजकीयदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणुकीवर र्निबध होते. भविष्यात भारतातील बँका, विमा, पेन्शन, संरक्षण साहित्य, रेल्वे, विमान वाहतूक, दूरसंचार अशा विविध क्षेत्रांतील परकीय गुंतवणुकी वाढणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर देशाच्या सुरक्षिततेसाठी, आíथक सार्वभौमत्वासाठी अधिक काळजी घ्यावी लागेल. या संदर्भात (चीनसकट) परराष्ट्रांच्या मालकीच्या असणाऱ्या सार्वभौम निधींच्या गुंतवणुकींवर वेगळ्या प्रकारचे र्निबध लादण्याची आवश्यकता आहे.\nलेखक टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई येथे प्राध्यापक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2018-12-13T12:47:22Z", "digest": "sha1:ILYIVNZODIF4MYI2AG464BCNNJ42M74B", "length": 22790, "nlines": 190, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "रेव्हल्युशन | Veena World", "raw_content": "\nस्पेस, कम्युनिकेशन, हेल्थ केअर, अ‍ॅग्रिकल्चर, इंटरनेट ह्याद्वारे आपल्याला जे काही लाभ झाले आहेत ते बघता, ‘ह्यापेक्षा सुख आणि सुविधा काय असू शकतात.’ असा प्रश्‍न विचारावासा वाटतो. आपण नशीबवान आहोत, रीयली ब्लेस्ड.\nनवीन वर्ष आणि सोमवार हे समीकरण एकदा जुळून आलं की मग आपला आनंद गगनात मावेनासा होतो. आणि का असू नये. अहो अनेक सोमवार आणि असंख्य एक तारखेची तर आम्ही आयुष्यभर वाट बघत असायचो. कोणतंही नवीन चांगलं काम करायला आम्हाला सोमवार किंवा एक तारखेची आवश्यकता असायची. डायरी लिहिणं हा प्रकार आमच्या लहानपणी खूपच ‘इन स्टाईल’ होता. डायरीमध्ये आपल्या मनातल्या गोष्टी लिहायच्या, ती डायरी कुणाच्याही हाताला लागू द्यायची नाही, जे काय आपल्या मनात अगदी प्रायव्हेट आहे ते त्या आपल्या डायरी नावाच्या मैत्रिणीला सांगायचं रोज रात्री आणि मन शांत करून झोपी जायचं ही पध्दत. बॉलिवूडच्या सिनेमांनीही डायरी ह्या गोष्टीला खूप फूटेज दिलं. कधी ती डायरी हरवायची, कधी चुकीच्या माणसाच्या हाती लागायची, त्या डायरीमुळे कधी गैरसमज व्हायचे तर कधी झालेले गैरसमज दूर व्हायचे. अशी ही डायरी लिहायला आपण सुध्दा सुरुवात करावी म्हणून मी माझ्या आयुष्यातले अनेक तीस आणि एकतीस डिसेंबर आयडियल बूक डेपो, दादर किंवा एशियाटिक, चर्चगेट किंवा क्रॉसवर्ड अशा अनेक ठिकाणी घालवले आहेत. कारण एक तारखेपासून डायरी लिहायची म्हणजे ती डायरी एकदम नवी-कोरी असायला हवी, नाही का. अगदी त्या नव्या-कोर्‍या डायरीच्या पानांचा सुगंध घेण्यापासूनचा आनंद जो मिळवायचा असायचा. सगळ्या माझ्या लेखनिक, भावनिक, मानसिक गरजा पूर्ण करणारी जी डिझायनर डायरी असेल तिची साग्रसंगीत खरेदी व्हायची आणि ही डायरी माझ्या टेबलावर किंवा अभ्यासाच्या पुस्तकांवर एखाद्या राणीप्रमाणे विराजमान व्हायची. मनावर मोरपीस फिरल्यासारखं व्हायचं कारण उद्या एक तारखेपासून डायरी लिहायला सुरुवात जी होणार होती. माझं मन तर पुढच्या अनेक वर्षापर्यंत धावायचं, ‘वीस वर्षांनी ह्या डायरीज वाचायला किती मजा येईल, एवढ्या डायरीज जमतील की एखांद मोठं कपाट करावं लागेल आपल्याला. त्यात प्रत्येक वर्षीचे कप्पे करावे लागतील. कारण कोणत्याही वर्षीची, कोणत्याही महिन्याची डायरी पटकन मिळायला हवी, नाही का’. ह्या डायरीमध्ये किती आणि काय लिहायचं’. ह्या डायरीमध्ये किती आणि काय लिहायचं काय लिहायचं नाही बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे ती कुणाच्या हाती लागली तर. अशी अनेक द्वंद्व मनात सुरू व्हायची आणि त्यातून बाहेर पडून एक तारखेला रात्री आमची स्वारी डायरी लिहायला बसायची. पहिलं पान-पहिला शब्द-पहिली ओळ ह्याची सुंदर हस्ताक्षरात सुरुवात व्हायची. मनात कितीतरी साठलेलं असायचं त्यामुळे पहिलं पान पटकन संपून जायचं आणि मग वाटायचं की ह्या एवढ्याशा छोट्या पानात कसे राहाणार माझे विचार पान अजून थोडं मोठं असायला हवं होतं. नेव्हर माईंड, आपण आपल्या विचारांना थोडं आटोपशीर करूया असं म्हणत तीन-चार दिवसांत डायरीचं एक एक-पान आटोपशीर व्हायला लागायचं. पहिल्या आठवड्याची साती-सात पानं छान लिहिली गेल्यावर मला माझा अभिमान वाटायला लागायचा, दुसर्‍या आठवड्यात अति कामामुळे दोन दिवसाचा खाडा, आणि झोप इतकी यायची की पहिल्या दिवशी छोटं वाटणारं डायरीचं पान खूप मोठं वाटायला लागायचं. तिसर्‍या आठवड्यात काही कारणास्तव घरी यायला उशीर व्हायचा आणि जेमतेम दोन पानांवर मदार जायची. वीस वर्षांच्या डायरीजसाठी कप्प्यांचं कपाट करणारी मी, वीस दिवसांत नांगी टाकायची. नूतन वर्षाच्या नूतनदिनी सर्व पुस्तकांच्या माथ्यावर राणीसारखी विराजमान झालेली ही नूतन डायरी कधी त्या पुस्तकांच्या ढिगार्‍यात तळाशी जाऊन पोहोचायची ते कळायचंही नाही. एवढं होऊनही दरवर्षी नवीन डायरी घ्यायचा उत्साह तेवढाच असायचा आणि वीस वर्ष डायरी लिहिली नाही पण वीस वर्ष मी वर्षाअखेरीस नव्या-कोर्‍या डायरीची खरेदी सातत्याने केली आणि त्यात मात्र सातत्य राखलं ह्याचा आजही मला अभिमान आहे. अहो, कशाततरी सातत्य असणं ही सोप्पी गोष्ट नाही, साध्या-सुध्या माणसाचं ते कामंच नाही. कारण फक्त डायरी लिहिण्याच्या प्रकारातच नाही तर असं सातत्य मी अनेक गोष्टींमध्ये अबाधित राखलंय. रोज सकाळी चालायला जाणं, त्यासाठी नवीन शूज आणि जॉगिंग सूट्सची खरेदी करणं, रोज सकाळी जिमला जाणं, त्यासाठी ट्रेनिंग-रनिंग शूज आणि कपडे खरेदी करणं, पोहणं हा तर सर्वांगाला व्यायाम म्हणून स्विमिंग कॉश्‍च्युम, कॅप, गॉगल, सराँग आदी गोेष्टींना वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करणं, एक तारखेपासून गोड खाणं सोडायची प्रतिज्ञा करणं ह्या गोष्टी दरवर्षी मी दिमाखात सुरू केल्या अगदी नित्यनेमाने आणि तेवढ्याच नित्यनेमाने मी त्या सोडल्या. तरी बरं, स्मोकिंग आणि ड्रिंकिंग ह्या सवयी नव्हत्या नाहीतर त्याही गोष्टी ह्या सोडण्याच्या यादीत विराजमान झाल्या असत्या. अ‍ॅक्चुअली ह्यात माझा दोष नाहीये. हे सगळं करीत असताना कुठेतरी वाचलं जायचं, ‘इट्स ओके, नॉट टू बी परफेक्ट पान अजून थोडं मोठं असायला हवं होतं. नेव्हर माईंड, आपण आपल्या विचारांना थोडं आटोपशीर करूया असं म्हणत तीन-चार दिवसांत डायरीचं एक एक-पान आटोपशीर व्हायला लागायचं. पहिल्या आठवड्याची साती-सात पानं छान लिहिली गेल्यावर मला माझा अभिमान वाटायला लागायचा, दुसर्‍या आठवड्यात अति कामामुळे दोन दिवसाचा खाडा, आणि झोप इतकी यायची की पहिल्या दिवशी छोटं वाटणारं डायरीचं पान खूप मोठं वाटायला लागायचं. तिसर्‍या आठवड्यात काही कारणास्तव घरी यायला उशीर व्हायचा आणि जेमतेम दोन पानांवर मदार जायची. वीस वर्षांच्या डायरीजसाठी कप्प्यांचं कपाट करणारी मी, वीस दिवसांत नांगी टाकायची. नूतन वर्षाच्या नूतनदिनी सर्व पुस्तकांच्या माथ्यावर राणीसारखी विराजमान झालेली ही नूतन डायरी कधी त्या पुस्तकांच्या ढिगार्‍यात तळाशी जाऊन पोहोचायची ते कळायचंही नाही. एवढं होऊनही दरवर्षी नवीन डायरी घ्यायचा उत्साह तेवढाच असायचा आणि वीस वर्ष डायरी लिहिली नाही पण वीस वर्ष मी वर्षाअखेरीस नव्या-कोर्‍या डायरीची खरेदी सातत्याने केली आणि त्यात मात्र सातत्य राखलं ह्याचा आजही मला अभिमान आहे. अहो, कशाततरी सातत्य असणं ही सोप्पी गोष्ट नाही, साध्या-सुध्या माणसाचं ते कामंच नाही. कारण फक्त डायरी लिहिण्याच्या प्रकारातच नाही तर असं सातत्य मी अनेक गोष्टींमध्ये अबाधित राखलंय. रोज सकाळी चालायला जाणं, त्यासाठी नवीन शूज आणि जॉगिंग सूट्सची खरेदी करणं, रोज सकाळी जिमला जाणं, त्यासाठी ट्रेनिंग-रनिंग शूज आणि कपडे खरेदी करणं, पोहणं हा तर सर्वांगाला व्यायाम म्हणून स्विमिंग कॉश्‍च्युम, कॅप, गॉगल, सराँग आदी गोेष्टींना वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करणं, एक तारखेपासून गोड खाणं सोडायची प्रतिज्ञा करणं ह्या गोष्टी दरवर्षी मी दिमाखात सुरू केल्या अगदी नित्यनेमाने आणि तेवढ्याच नित्यनेमाने मी त्या सोडल्या. तरी बरं, स्मोकिंग आणि ड्रिंकिंग ह्या सवयी नव्हत्या नाहीतर त्याही गोष्टी ह्या सोडण्याच्या यादीत विराजमान झाल्या असत्या. अ‍ॅक्चुअली ह्यात माझा दोष नाहीये. हे सगळं करीत असताना कुठेतरी वाचलं जायचं, ‘इट्स ओके, नॉट टू बी परफेक्ट’ किंवा ‘व्हेन यू डू सच थिंग्ज, इट शोज, यू आर अ परफेक्ट ह्युमन बीइंग’. आता ह्युमन बीइंग नसल्याचा ठप्पा कोण कपाळी मारून घेणार’ किंवा ‘व्हेन यू डू सच थिंग्ज, इट शोज, यू आर अ परफेक्ट ह्युमन बीइंग’. आता ह्युमन बीइंग नसल्याचा ठप्पा कोण कपाळी मारून घेणार त्यामुळे दरवर्षी हा धरसोडीचा प्रकार चालूच राहिला.\nआता आज मला पुन्हा एकदा नव्या दमाने काहीतरी सुरुवात करायचीय. कारण उद्या आहे सोमवार आणि एक जानेवारी, हे कॉम्बिनेशन दरवर्षी थोडं येतं ह्या सोमवारी एक जानेवारी दोन हजार अठराचं स्वागत करताना एवढं नवं-कोरं वर्ष त्या जगनिय्यत्याने आपल्या झोळीत टाकल्याबद्दल काहीतरी करायला हवं, नाही का ह्या सोमवारी एक जानेवारी दोन हजार अठराचं स्वागत करताना एवढं नवं-कोरं वर्ष त्या जगनिय्यत्याने आपल्या झोळीत टाकल्याबद्दल काहीतरी करायला हवं, नाही का पण मी आता इतक्या वर्षांनी थोडी शहाणी झालेय. उद्या काहीतरी नव्याने आणि सातत्याने सुरू करायचंय म्हणून कोणतीही खरेदी मी केली नाहीये. कोणतंही रेझंल्युशन मी करणार नाहीये. माणसाला कधीतरी शहाणपण सुचतं ते असं. नो रेझंल्युशन हाच विचार खूप रेव्हल्युशनरी आहे असं माझं मलाच वाटायला लागलंय. मनातल्या मनात आपलीच खुशामत करायचा हा प्रकार. असो, आदतसे मजबूर. ‘रेव्हल्युशन’ हा शब्द लिहिला आणि एकदम असंख्य विचार जमा व्हायला लागले मनात. युगान-युगे झालेल्या अनेक रेव्हल्युशन्स आपण, ऐकल्या आहेत. अमेरिकन रेव्हल्युशन, चायनीज रेव्हल्युशन, क्युबन रेव्हल्युशन, रशियन रेव्हल्युशन आणि आपल्या जास्त माहितीची फ्रेंच रेव्हल्युशन तसंच इंडस्ट्रीयल रेव्हल्युशन, सोशल रेव्हल्युशन, टेक्नॉलॉजिकल रेव्हल्युशन इ. कोणतीही क्रांती म्हटली मग ती राज्यक्रांती असो, औद्योगिक क्रांती असो किंवा तंत्रज्ञानाची क्रांती असो, ती कधीही सोप्पी नव्हतीच. कधी त्यासाठी रक्तरंजित सडे पडले तर कधी एकेका पिढीचे प्रयत्न खर्ची पडले. पण ह्या अनेक जनरेशन्सनी किंमत मोजून एक सुंदर असं जग आपल्या स्वाधीन केलं. स्पेस, कम्युनिकेशन, हेल्थ केअर, अ‍ॅग्रिकल्चर, इंटरनेट ह्याद्वारे आपल्याला जे काही लाभ झाले आहेत ते बघता, ‘ह्यापेक्षा सुख आणि सुविधा काय असू शकतात’. असा प्रश्‍न विचारावासा वाटतो. आपण नशीबवान आहोत, रीयली ब्लेस्ड. आज आपण कुठे आहोत पण मी आता इतक्या वर्षांनी थोडी शहाणी झालेय. उद्या काहीतरी नव्याने आणि सातत्याने सुरू करायचंय म्हणून कोणतीही खरेदी मी केली नाहीये. कोणतंही रेझंल्युशन मी करणार नाहीये. माणसाला कधीतरी शहाणपण सुचतं ते असं. नो रेझंल्युशन हाच विचार खूप रेव्हल्युशनरी आहे असं माझं मलाच वाटायला लागलंय. मनातल्या मनात आपलीच खुशामत करायचा हा प्रकार. असो, आदतसे मजबूर. ‘रेव्हल्युशन’ हा शब्द लिहिला आणि एकदम असंख्य विचार जमा व्हायला लागले मनात. युगान-युगे झालेल्या अनेक रेव्हल्युशन्स आपण, ऐकल्या आहेत. अमेरिकन रेव्हल्युशन, चायनीज रेव्हल्युशन, क्युबन रेव्हल्युशन, रशियन रेव्हल्युशन आणि आपल्या जास्त माहितीची फ्रेंच रेव्हल्युशन तसंच इंडस्ट्रीयल रेव्हल्युशन, सोशल रेव्हल्युशन, टेक्नॉलॉजिकल रेव्हल्युशन इ. कोणतीही क्रांती म्हटली मग ती राज्यक्रांती असो, औद्योगिक क्रांती असो किंवा तंत्रज्ञानाची क्रांती असो, ती कधीही सोप्पी नव्हतीच. कधी त्यासाठी रक्तरंजित सडे पडले तर कधी एकेका पिढीचे प्रयत्न खर्ची पडले. पण ह्या अनेक जनरेशन्सनी किंमत मोजून एक सुंदर असं जग आपल्या स्वाधीन केलं. स्पेस, कम्युनिकेशन, हेल्थ केअर, अ‍ॅग्रिकल्चर, इंटरनेट ह्याद्वारे आपल्याला जे काही लाभ झाले आहेत ते बघता, ‘ह्यापेक्षा सुख आणि सुविधा काय असू शकतात’. असा प्रश्‍न विचारावासा वाटतो. आपण नशीबवान आहोत, रीयली ब्लेस्ड. आज आपण कुठे आहोत मग तो समाजाचा अगदी निम्न स्तर असला तरी आपल्याला कुठे जायचंय हे आपण आज ठरवू शकतो, आपल्याला त्यासाठी अनेक अपॉर्च्युुनिटीज आणि ऑप्शन्स उपलब्ध आहेत. कठोर मेहनतीच्या जोरावर पुढे आलेल्या अनेकांची उदाहरणं आपल्या आजुबाजूला दिसताहेत. एखादी गोष्ट ठरवली, त्याचा पाठपुरावा केला, त्यासाठी कठोर परिश्रम केले तर इच्छित यशापासून आणि आर्थिक सुबत्तेपासून कुणीही वंचित राहू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्या स्वाधिन केलीय, जी आपल्याला जतन करायचीय, वाढवायचीय आणि त्यासाठी आज ह्या वर्षाच्या शेवटी एकतीस डिसेंबरला मला एकंच गोष्ट सारखी नजरेसमोर येतेय ती म्हणजे रेव्हल्युशन. मी माझ्याच विरूध्द उभी ठाकलेली मानसिक क्रांती, मेंटल रेव्हल्युशन. वारसाहक्काने आपल्याला मिळालेलं हे सुंदर जग जतन करीत पुढच्या पिढीसाठी ते आणखी सुंदर करण्याची आपली अलिखित जबाबदारीच आहे. त्यासाठी मला माझं मन खंबीर करीत चांगल्या विचारांना चालना देत, आचरणाला योग्य दिशा देऊन कोणतंही आव्हान पेलायला स्वतःला तयार करायचंय. ह्याची परिणिती निश्‍चितपणे माझं आरोग्य सशक्त होण्यात होईल. एवढी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी ‘सर सलामत तो पगडी पचास’ हे कायम स्मरणात ठेवलं पाहिजे. आज माझ्या मनात दडुन बसलेल्या सगळ्या नकारात्मक, प्रेरणाहीन, भीतिदायक अशा सैतानाला नामोहरम करून अक्षरशः क्रांती घडवायचीय. एकदाका ही रेव्हल्युशन यशस्वी करण्यात मी यशस्वी झाले की मग मागच्या पिढीने सोपवलेली माझी जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडायला मी तयार होईन. मिलेनियममध्ये बदल घडताना, त्याचा गोड-गोड अठराव्या वर्षात प्रवेश होताना मी माझ्यात क्रांती घडवतेय आणि तयार होतेय येणारं आयुष्य झेलायला, अधिक मजबूत अधिक ताकदवान होऊन. आणि तुम्हालाही सर्वांना शुभेच्छा देतेय. ‘हॅप्पी न्यू इयर मग तो समाजाचा अगदी निम्न स्तर असला तरी आपल्याला कुठे जायचंय हे आपण आज ठरवू शकतो, आपल्याला त्यासाठी अनेक अपॉर्च्युुनिटीज आणि ऑप्शन्स उपलब्ध आहेत. कठोर मेहनतीच्या जोरावर पुढे आलेल्या अनेकांची उदाहरणं आपल्या आजुबाजूला दिसताहेत. एखादी गोष्ट ठरवली, त्याचा पाठपुरावा केला, त्यासाठी कठोर परिश्रम केले तर इच्छित यशापासून आणि आर्थिक सुबत्तेपासून कुणीही वंचित राहू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्या स्वाधिन केलीय, जी आपल्याला जतन करायचीय, वाढवायचीय आणि त्यासाठी आज ह्या वर्षाच्या शेवटी एकतीस डिसेंबरला मला एकंच गोष्ट सारखी नजरेसमोर येतेय ती म्हणजे रेव्हल्युशन. मी माझ्याच विरूध्द उभी ठाकलेली मानसिक क्रांती, मेंटल रेव्हल्युशन. वारसाहक्काने आपल्याला मिळालेलं हे सुंदर जग जतन करीत पुढच्या पिढीसाठी ते आणखी सुंदर करण्याची आपली अलिखित जबाबदारीच आहे. त्यासाठी मला माझं मन खंबीर करीत चांगल्या विचारांना चालना देत, आचरणाला योग्य दिशा देऊन कोणतंही आव्हान पेलायला स्वतःला तयार करायचंय. ह्याची परिणिती निश्‍चितपणे माझं आरोग्य सशक्त होण्यात होईल. एवढी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी ‘सर सलामत तो पगडी पचास’ हे कायम स्मरणात ठेवलं पाहिजे. आज माझ्या मनात दडुन बसलेल्या सगळ्या नकारात्मक, प्रेरणाहीन, भीतिदायक अशा सैतानाला नामोहरम करून अक्षरशः क्रांती घडवायचीय. एकदाका ही रेव्हल्युशन यशस्वी करण्यात मी यशस्वी झाले की मग मागच्या पिढीने सोपवलेली माझी जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडायला मी तयार होईन. मिलेनियममध्ये बदल घडताना, त्याचा गोड-गोड अठराव्या वर्षात प्रवेश होताना मी माझ्यात क्रांती घडवतेय आणि तयार होतेय येणारं आयुष्य झेलायला, अधिक मजबूत अधिक ताकदवान होऊन. आणि तुम्हालाही सर्वांना शुभेच्छा देतेय. ‘हॅप्पी न्यू इयर लेट्स लिव्ह हॅप्पी, हेल्दी अ‍ॅन्ड स्ट्रेसलेस लाईफ लेट्स लिव्ह हॅप्पी, हेल्दी अ‍ॅन्ड स्ट्रेसलेस लाईफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nathuram-godase-website/", "date_download": "2018-12-13T13:34:36Z", "digest": "sha1:PRWBSOUMSCGJO3TLOIWRYKNJJBCLY5RK", "length": 8413, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नथुराम गोडेसचे गुणगान करणाऱ्या संकेतस्थळावर कारवाईची गरज नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनथुराम गोडेसचे गुणगान करणाऱ्या संकेतस्थळावर कारवाईची गरज नाही\nराज्य सरकारचे स्पष्टिकरण; याचिका निकाली\nमुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गुणगान करणाऱ्या संकेतस्थळावर कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने आज निकाली काढली. या संकेतस्थळाची सर्व प्रकारे चौकशी केल्यानंतर त्यात आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही. या संकेतस्थळावर अनेक वर्षापूर्वी एका वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या बातम्यांच्या इंग्रजी पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. या संकेतस्थळावर कोणतीही माहिती नव्याने दिली गेली नसल्याने कारवाईची गरज नसल्याचे राज्य सरकारने आज न्यायालयात स्पष्ट केले. याची दखल न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठाने घेतली आणि याचिका निकाली काढली. मात्र याचिकाकर्त्याला पोलिसांत जाऊन तक्रार दाखल करण्याची मुभा दिली आहे.\n15 नोव्हेंबर 2015 ला नाना गोडसे यांनी एक संकेतस्थळ सुरू केले आणि त्यावर नथुराम गोडसेचे गुणगान करण्यास सुरूवात केली. नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 ला गोळ्या झाडून गांधीजींची हत्या का केली याचे सविस्तर स्पष्टिकरण या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. त्यामुळे हा देशद्रोहाचा प्रकार असून संबंधितांवर देशाविरोधात युद्ध पुकारल्याबद्दल गुन्हा नोंदवून कारवाई करावी. अशी मागणी मागणी करणारी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या संदर्भात पुणे तसेच मुंबई पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमांढरदेवच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश\nNext articleपारंपरिक घोंगडी व्यवसाय सध्या अडचणीत\nसरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना ‘बेबी केअर किट’\nमुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस\nपाण्याचा बेकायदा उपसा करणाऱ्यांवर फौजदारी\nसहकारी साखर कारखाने खरेदी घोटाळ्याची न्यायालयाकडून दखल\nसरकारच्या दबावातूनच उर्जित पटेलांचा राजीनामा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र मंत्रालयात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/whatsapp-117122600022_1.html", "date_download": "2018-12-13T12:52:25Z", "digest": "sha1:SNLUUKVNFW5PXNCQYW5HIONJL4GCIKXS", "length": 10791, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या मोबाईलवर बंद होणार आहे व्हॉट्सअॅप | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया मोबाईलवर बंद होणार आहे व्हॉट्सअॅप\nमोबाईल वापरत असलेला प्रत्येक\nवापरतो मात्र आता एक बातमी आहे ज्यामध्ये\nवर्षाअखेर अर्थात ३१ डिसेंबर नंतर काही फोनवर काम करणं बंद करणार आहे. यामध्ये आऊटडेटेज व्हर्जनला व्हॉट्सअॅप चालणार नाही.\nएका ब्लॉगद्वारे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर म्हणजे नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन बदलावे लागणार आहेत.व्हॉट्सअॅप\nजुन्या मोबाईलवर चालणार नाही.\nया फोनमध्ये ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी 10, विंडोज फोन 8.0 आणि जुन्या व्हर्जनचा समावेश केला आहे.\nहा निर्णय कंपनीसाठी कठोर आहे. मात्र व्हॉट्सअॅपचा आणखी चांगला अनुभव देण्यासाठी ही अपडेट दिली आहे.या फोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही\nब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी, विनडोज फोन 8.0 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स,\nअँड्रॉईड 2.3.7 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स, हे सर्व फोन आहेत. त्यामुळे तुमचा फोन तपासून घ्या नाहीतरव्हॉट्सअॅप\nविजय रूपांनी गुजरातचे नवे मुख्यमंत्री; शपतविधी संपन्न\nनशीब, सुख, समाधान हे तीन शब्द....\nप्रायव्हसी आणि सुरक्षिततेसाठी फेसबुकचे नवे टूल\nभारताचे 'क्रॉस-बॉर्डर' ऑपरेशन, तीन पाकिस्तानी सैनिक ठार\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...\nसुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...\nमप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...\nदेशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...\nपुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर\nपुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mazisheti.org/", "date_download": "2018-12-13T14:20:08Z", "digest": "sha1:XY6VOFGAUZR5EVVLXL3SQKHKTX5BOFTI", "length": 6746, "nlines": 145, "source_domain": "www.mazisheti.org", "title": "MAZISHETI SHETAKARI PRATISHTHAN", "raw_content": "\nमाझीशेती : माती परीक्षण\nपीकांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. उदा.- १) सामू PH २) विधुत वाहकता EC, ३)चुनखड़ी CaCO3 ४) सेंद्रिय कर्ब OC, ५) नत्रN, ६) स्फुरदP, ७) पालाशK, ८) कॉपरCu, ९) फेरस(आयर्न)Fe, १०) झिंकZn, ११) मॅगनीज्Mn, १२) कॅल्शियमCa, १३) मॅग्निशियमMg, १४) सल्फर S, १५) सोडियम Na\nपाने पिवळी पडणे ,पान गळणॆ ,शिरा सोडून इतर पानांचा सर्व भाग वाळून जाणॆ इत्यादी लक्षणॆ अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किवा अभावामुळे वनस्पतीमध्ये दिसून येतात. अश्या अठरा अन्नद्रव्याशिवाय पीकांची वाढ पूर्ण होत नाही. माती परीक्षणचा उद्देश\n१) मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हण्जे माती परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवता येते.\n२) माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या संबंधावरून पीकांना जमीनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व कम्पोस्ट ,हिरवळीचे खत ,गाडूळ खत इत्यादी खतापासून किती प्रमाणात अन्नद्र्व्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळ्ते. ३) मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामूPH , विधुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 ,सेंद्रिय कर्ब OC,नत्रN,…\n\"खरिप शेती व्यवस्थापन २०१८\" आणि \"आला पावसाळा, आरोग्य सांभाळा\" कार्यशाळेबाबत...\nबालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कार्यरत संस्थाना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक\nकोल्हापूर : कसबा बावडा येथे बचत गटांच्या महिलांना उद्योगामध्ये रेकोर्ड किपिंगचे प्रशिक्षण, येणाऱ्या काळात बचत गट संकल्पनेला फाटा देऊन व्यवसाय गट निर्मितीवर भर देण्याचा महिलांचा निर्धार\nग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची अक्षय तृतीयेला कोल्हापुरात मुहर्तमेढ\nमाझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमातून ३५०० लाभार्थी सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम - श्री. संजय माळी, प्रकल्प व्यवस्थापक\nग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पच्या 'बेदाणा उत्पादक शेतकरी विकास उपक्रमामध्ये पदभरती जाहिरात (१८०४०३)\nकमवा आणि शिका योजना\nSpices / मसाला पिके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://vs.millenniumyoga.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-13T13:40:26Z", "digest": "sha1:I34XZMFYDK5USKXNBVEMSBYLN723OZUB", "length": 4536, "nlines": 46, "source_domain": "vs.millenniumyoga.com", "title": "मेधा ताडपत्रीकर – विश्वसंवाद", "raw_content": "\nकाही आगळं-वेगळं करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी बातचीत\nविश्वसंवाद-१९: मेधा ताडपत्रीकर आणि शिरीष फडतरे\nप्लॅस्टिकपासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी कचऱ्यातल्या प्लॅस्टिकपासून इंधन निर्माण करण्याचं तंत्रज्ञान आणि यंत्र बनविणारे पुण्यातले दोन उद्योजक आज “विश्वसंवाद”चे पाहुणे आहेत. डॉ. मेधा ताडपत्रीकर आणि शिरीष फडतरे यांनी ही किमया साधली आहे. इंधनाबरोबरच ज्वलनशील गॅस, रस्ते-बांधणीत वापरण्याजोगा कच्चा माल आणि सोलर-पॅनल बसवलेली मंगलोरी कौलं अशी इतर प्रॉडक्ट्सही त्यांनी तयार केली आहेत. भारतात आणि परदेशातही त्यांच्या या तंत्रज्ञानाची आणि यंत्राची दाखल घेतली जाते आहे.\nस्वयंपाकघरातल्या हौशी प्रयोगापासून ते PolyFuel यंत्र-निर्मितीचा हा प्रवास मेधा आणि शिरीष यांच्याबरोबरच्या गप्पांमधून उलगडत जाणार आहे…\nतुमच्या सूचना आणि प्रतिसाद समजून घ्यायला आवडेल, जरूर लिहा.\nया पॉडकास्टवर पाहुणे म्हणून बोलवावं अशी नावं सुचवायला हरकत नाही – अगदी तुमचंही. मात्र त्या मंडळींचा ई-मेल आणि फोन नंबर कळवा. mandar@preyasarts.com\nआमच्या ई-मेल लिस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. या पॉडकास्टचे नवीन एपिसोड्स प्रसिद्ध झाल्याची ई-मेल तुम्हाला येत राहील.\nEric Ferrie अतुल वैद्य अनिमा पाटील-साबळे आशय जावडेकर आशिष महाबळ एरिक फेरिए कला कुमार अभिरूप कॅलिफोर्निया आर्टस् अससोसिएशन चंदा आठले जयवंत उत्पात दीपक करंजीकर प्रदीप लोखंडे मेधा ताडपत्रीकर यशोदा वाकणकर विजय पाडळकर शिरीष फडतरे सायली राजाध्यक्ष सुनील खांडबहाले स्वाती राजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.sai.org.in/en/press-media-detail/Actress-Shilpa-Shetty-took-a-glimpse-of-Shri-Saibaba-Samadhi-with-family", "date_download": "2018-12-13T12:44:45Z", "digest": "sha1:MXGX5OO4MYKXK5TPTMX4AZSC57XZFHE7", "length": 3504, "nlines": 99, "source_domain": "www.sai.org.in", "title": "Press Media | Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi", "raw_content": "\nHome » Media » Press Media » अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\nअभिनेत्री शिल्‍पा शेट्टी यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\nअभिनेत्री शिल्‍पा शेट्टी यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी मनोज घोडे पाटील उपस्थित होते.\nमा.श्री.नितीन गडकरी, परिवहन, महामार्ग जहाजबांधणी, जलसंधारण केंद्रीय मंत्री यांचा सत्कार समारंभ\nमा.श्री.नितीन गडकरी, परिवहन, महामार्ग जहाजबांधणी, जलसंधारण केंद्रीय मंत्री यांनी श्री साईबाबांच्या\nमा.श्री.राधा मोहन सिंग, कृषी आणि शेतकरी कल्‍याण, केंद्रीय मंत्री यांचा सत्कार समारंभ\nमा.श्री.राधा मोहन सिंग, कृषी आणि शेतकरी कल्‍याण, केंद्रीय मंत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे\nश्री.ओम प्रकाश सिंग, पोलिस महासंचालक, उत्‍तर प्रदेश यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824822.41/wet/CC-MAIN-20181213123823-20181213145323-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5608", "date_download": "2018-12-13T16:40:05Z", "digest": "sha1:KETK3A4EIRAUURMIVWH3DIWFA6I2OR6Q", "length": 19436, "nlines": 130, "source_domain": "aisiakshare.com", "title": " नातीगोती- (ब्रह्मघोटाळा या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - भाग २) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनातीगोती- (ब्रह्मघोटाळा या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - भाग २)\nनातीगोती- (ब्रह्मघोटाळा या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - भाग २)\nलेखक - ज्युनियर ब्रह्मे\nकाका-काकूंच्या भांडणात जसा बंगाल या श्वशुरगृहाचा उल्लेख अटळ तसं बाबा-आईंच्या भांडणात माझ्या सावंतवाडीच्या बंडामामाचं नाव हटकून येतं. सावंतवाडीचा वीरप्पन असं स्वतःला म्हणवून घेणारा हा मामा मला कधी रिकामा दिसलेलाच नाही. कायम, जय-विजयसारखे दोन हवालदार सोबतीला घेऊनच फिरत असतो, पण तरीही आईला त्याचं कौतुक फार. तिला वाटतं, सरकारनं त्याच्या संरक्षणासाठी पोलिस दिलेयत म्हणून.\nब्रह्मेवाडा - तिसरा मजला - बाबांची खोली\nपात्रं - बाबा आणि आई.\nआई : हे काय इतक्यातच परत आलात\n नेताना रिकामी नेली होती म्हणून आणतानाही रिकामी आणली.\nआई : काय बाई हे अहो, पण तुम्ही मंडईत गेला होता ना\nबाबा : हे बघ वत्सले, माणूसपण पृथ्वीतलावर या पिशवीसारखा रिकामा येतो आणि रिकामा जातो. भाजी-फळं हा त्याच्या आयुष्यातला किरकोळ बाजार आहे.\nआई : आता दारूपण मिळायला लागली का मंडईत की भाजीवाल्यांना बघूनच चढते\nबाबा : तू काहीतरी आणायची भुणभुण करत होतीस म्हणून घरी न बसता मंडईत जाऊन बसलो. म्हटलं तेवढीच हिरवळ\nआई : आणि काहीतरी आणायला सांगितलं होतं ते विसरलात…\nबाबा : विसरेन कसा गवारीची का कसलीतरी जुडी आणायची होती. चांगलं ध्यानात आहे.\nआई : गवार नव्हे मेथी माझ्या कर्मा एक भाजी आणायला सांगितली की ह्यांची सतरा नाटकं. आमचा बंडा बघा, नुसतं भा म्हटलं की भाजी तोडून आणतो.\nबाबा : थापा मारू नकोस. मागच्या सुट्टीत तुझ्या माहेरी गेलो होतो तेव्हा भा म्हणाल्याबरोबर भाऽऽगो, पोलिस आया असं म्हणत पळाला होता.\nआई : ते पळायची प्रॅक्टीस असावी म्हणून. नाहीतर आमचा बंडा कधी पळालाय का\nबाबा : ते ही खरंच म्हणा. पळायचा त्रास नको म्हणून एसटीच्या टपावर बसून पळाला होता. आळशी लेकाचा\n त्याच्यासारखा कामाला पहाड असलेला माणूस पाहिला नाही मी अजून. अरे बंडू, जंगलात जातोस का, इतकंच विचारलं तरी सगळं कळतं हो त्याला.\nबाबा : तेवढं तर आपल्या दारात बांधलेल्या बकरीलापण कळतं. पण आहे का काही उपयोग\nआई : काही नको बकरीचं कौतुक. आमचा बंडू बघा, हत्तीचे दात काढायला गेला तरी बहिणीच्या आठवणीनं वाटेत येताना शेतातली मेथी खुडून आणतो.\nबाबा : कोकणात कुठं मेथी उगवते गं आणि तुझा हा कौतुकाचा भाऊ काय कोल्हापूरात जाऊन हत्तीचे दात पाडतो का\nआई : बघा, बघा. मेथी मिळत नाही अशा ठिकाणीपण बहिणीसाठी मेथी शोधून आणतो.\nबाबा : मोठ्या गुणाचा तुझा भाऊ. नशीब की भाऊबीजेला हा असला पाला ओवाळणी म्हणून घालत नाही.\nआई : म्हणजे तुम्ही तोंडाला पानं पुसता तसं का\nबाबा : ते बरं. तुझा भाऊ चुना लावतो ते मागं एकदा मला हस्तिदंत म्हणून खडू दिला होता त्यानं.\nआई : काहीतरी बदनामी करू नका माझ्या भावाची. सावंतवाडीच्या प्राणीजगतात दहशत आहे हो त्याची. जंगलातले सगळे हत्ती माझा भाऊ येतोय म्हटल्यावर कवळ्या लावून फिरतात म्हणे.\nबाबा : हत्तींनापण फसवायला तुझा भाऊच बरा सापडतो गं.\nआई : बंडूला फसवत नाहीत ते, बंडूला घाबरूनच त्यांचे दात ढिले होतात.\nबाबा : दात ढिले होतात म्हणजे परवा पोलिसांनी त्याचे मणके ढिले केले होते तसे\nआई : काहीतरी बरळू नका. तो निव्वळ गैरसमज झाला होता पोलिसांचा.\nबाबा : अगं, चोरासारखा चोर पकडला ह्यात कसला आलाय गैरसमज\nआई : बातमी नीट वाचली होतीत का तुम्ही की पेपरमधल्या जाहिरातीतल्या बायकाच बघत बसता नुस्ते\nबाबा : बंडाला पकडलं ह्या आनंदात डोळे भरून आल्यानं काही वाचता आलं नाही मला त्या दिवशी.\n जळता माझ्या गुणी भावावर अहो, बातमीत स्पष्ट लिहिलं होतं - खोट्या हस्तिदंताची विक्री करताना अट्टल भुरटा पोलिसांच्या जाळ्यात.\n गैरसमज कसला आहे यात तो भुरटा आहे हा की अट्टल आहे हा\nआई : अहो, खोटा हस्तिदंत विकला त्यानं. मग यात कसला गुन्हा झाला, सांगा बघू उगा खोटा आळ आणला हो गरीबावर.\nबाबा : तुझ्या ह्या अजब न्यायानं अख्ख्या जगात हा गुणी बाळ एकटाच निर्दोष असणार.\nआई : आहेच्च तसा तो.\nबाबा : तो तुम्हा सगळ्यांना शेंड्या लावतो आणि तू मला. तुझा भाऊ फक्त मंडईतली भाजी चोरणारा भुरटा चोर आहे. बाकी हस्तिदंत वगैरे सगळं झूट.\nआई : तो भाजीतरी आणतोय ना तुम्ही बघा, मंडईत गेलात तर रिकामी पिशवी घेऊन येता.\nबाबा : तुझ्या भावासारखा खडू विकत फिरत नाही मी.\nआई : तो काहीही विकत असला तरी थोडेतरी हातपाय हलवतो ना तुम्हां भावांसारखं आयतं बसून खात नाही काही.\nबाबा : आम्ही आयतं बसून खातो मग विद्यापीठात कोण माझा सासरा जातो का\nआई : जाऊनतरी करताय काय तुम्ही गणिताच्या मास्तरणीबरोबर गुलूगुलू गप्पाच मारताय ना\nबाबा : मास्तरीण नाही, प्रोफेसर आहे ती. आणि गप्पा मारत नाही आम्ही, जीवनातली अवघड प्रमेयं सोडवायचा प्रयत्न करत असतो. तुझ्या सात पिढ्यांत तरी कुणी विद्यापीठात गेलंय का\nआई : आमचा बंडू नव्हता का गेला\nबाबा : विद्यापीठातलं चंदनाचं झाड चोरायला गेला असेल.\nआई : विद्यापीठात चंदनाचं झाड आहे तरी का उलट सगळ्या बायका तुम्हालाच चंदनाचं खोड समजून उगाळतात. मुलं झाली तरी मूळ स्वभाव जात नाही.\nबाबा : तू मुद्द्याचं बोल. मूळ विषयाला सोडून बोलायची तुमची खोड काही जात नाही.\nआई : मेथी आणलीत\nबाबा : नाही. तू कधी सांगितलं होतंस\nआई : सकाळी. तुम्ही आंघोळ करून शिट्टी वाजवत भांग पडत होतात तेव्हा.\nबाबा : काहीतरी बरळू नकोस. सकाळसकाळी तुझ्याशी एक शब्दही बोलत नाही मी कधी.\nआई : तुम्ही बोलला नाहीत हो. पण तुम्हाला चहा देताना मी सांगितलं होतं. पण तुमचं लक्ष पेपरातल्या जाहिरातींतून बाहेर आलं तर ना\nबाबा : डोळे तुझ्याकडे नसले तरी कान तुझ्याकडेच होते. तू एकाचवेळी कान आणि जिभेवर अत्याचार करत असतेस म्हणून त्यावर उतारा म्हणून जाहिराती बघून डोळ्यांना तेवढंतरी सुख द्यावं लागतं.\nआई : पेंड्या सोडू नका. ऐकलंत की नाही ते सांगा.\nबाबा : तू असं काहीही सांगितलं नाहीएस.\nआई : खोटेपणाची हद्द झाली. मी अगदी स्पष्ट तुम्हांला मेथी आणा म्हणून सांगितलं होतं.\nबाबा : काय भरतनाट्यम्‌ करून सांगितलं होतंस का\nआई : तुमचं लक्षच नसतं हो कुठं. तुम्हांला चहा देताना मी काय गाणं म्हणत होते ते ऐकलं का\nबाबा : कानावर आदळलं असेल, पण ऐकलं नाही.\nआई : तेच ते. मी काय गाणं म्हणत होते तर.. अन् राया मला हिर्वीगार मेथीची पेंडी आणा…\nबाबा : असं गाणं म्हणून कधी सांगतात का उद्या भोपळा आणायचा असला तर 'भोपळा गं बाई भोपळा, मल्ला हव्वाय पावशेर भोपळा…' असं गाणं गाशील का\nआई : तुमच्याशी सरळ बोलले तर उत्तर कुठं देता\nबाबा : ठीकाय. आता मेथी मिळाली तर आणतो. पण काय गं, मेथीच कशाला पाहिजे तुला\nआई : अहो, सकाळच्या गाडीनं बंडू पुण्यात येतोय असा बाबांचा फोन आला होता. त्याला मेथी पराठे करून खायला घालणारेय.\nबाबा : बायका कशाचं कौतुक करतील याचा खरंच काही नेम नाही.\nआई : तुमचं नाहीत करत आणि काय हो, काय कौतुक न करण्यासारखं काय आहे माझ्या भावात\nबाबा : अगं, तो पुण्याला येतोय म्हणजे, बंडूसाहेबांची बदली झालीय येरवड्याला.\nबाबा : आता म्हणा गाणं :\nबंडूची होईल आता धुलाई छान…\nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%80-6965?page=5", "date_download": "2018-12-13T16:13:47Z", "digest": "sha1:TQUJCAUQMVCGF4IO3NTRB77WCZ6A2SGB", "length": 7910, "nlines": 70, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "भाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी | Page 6 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nभाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी\nभाईंदर दि.२८(वार्ताहर)-नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौरपदावर तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी दोन्ही पदांसाठी अनुक्रमे सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याने त्यांनी माघार न घेतल्याने ते एकत्र आले. त्यामुळे निवड बिनविरोध न होता निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत सेनेने एकहाती सत्तेच्या दिशेने केलेल्या प्रचारात महत्वाच्या निर्णयात चूक करुन स्थानिक उमेदवारांच्या जागा बदलल्याने अपेक्षित जागांच्या समीकरणाला चांगलाच फटका बसल्याची चर्चा पक्षातच सुरु झाली आहे. यामुळे सेनेच्या जागा २२ वर स्थिरावल्या. तसेच कॉंग्रेसला प्रभाग २० मधील चारही जागा अपेक्षित असताना एका बिनविरोध जागेखेरीज उर्वरीत तीन जागा भाजपाच्या मनी आणि मुनीमुळे गमवाव्या लागल्या. यामुळे कॉंग्रेसच्या १६ ते २० जागांचे समीकरण कोलमडून पडले. कॉंग्रेस पुरस्कृत दोन अपक्षांसह पक्षाला एकूण १२ जागा मिळाल्या. बहुमताचा गड भाजपाने सर करुन ६१ जागा पटकावल्या. यामुळे उर्वरीत ३४ जागांमध्ये सेना, कॉंग्रेस आणि अपक्षांचे गणित बसले. पालिका निवडणूक पार पडल्यानंतर सोमवारी भाजपाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या वेळी एकहाती सत्ता स्थापना करुन अल्पमतातील सेना, कॉंग्रेसला त्यांच्या हातातील तलवार म्यान करण्यास लावली. महापौर पदासाठी सेनेच्या अनिता पाटील यांनी तर उपमहापौर पदासाठी कॉंग्रेसचे अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी सेना आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे न घेता एकत्रपणे आपापल्या उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय घेतला. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक बिनविरोध न होता ती निवडणुकीद्वारे पार पडली. सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी ३४ तर भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ६१ मते पडल्याने भाजपाच्या डिंपल मेहता महापौर तर चंद्रकांत वैती उपमहापौर पदावर विराजमान झाल्याचे पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जाहिर केले. त्यांना सहकार्य करण्यासाठी उपजिल्हा दंडाधिकारी परदेशी तसेच पालिका आयुक्त डॉ.नरेश गीते हे देखील सभागृहात उपस्थित होते.\nरस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाला एप्रिलचा मुहूर्त\nमुंबईच्या इस्कॉनमध्ये तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन\nघोडबंदर किल्ला सुशोभिकरण पालिकेकडे: जिल्हा प्रशासनाचे पुरातत्व विभागाला साकड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37464", "date_download": "2018-12-13T16:20:49Z", "digest": "sha1:SB47CZNEQRIHTO6FUJVUX2MYUTMLRWUN", "length": 17260, "nlines": 258, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संध्याकाळ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संध्याकाळ\nविषय भारतीय माळरानावरची एक संध्याकाळ\nरंगसंगती मुख्य रंग पिवळा आणि काळा, छटा येण्यासाठी लाल रंग आणि थोडा निळा\nमला सकाळ वाटतेय पण मस्तच\nपण मावळणार्‍या सुर्यासाठी पिवळ्याऐवजी थोडा लालसर रंग हवा होता.\nछान पक्षी दाखवले असते तर\nपक्षी दाखवले असते तर अजुन चांगले वाटले असते.\nमस्त काढलं आहे चित्रं, फक्त\nमस्त काढलं आहे चित्रं, फक्त सकाळ वाटते आहे. आकाशाचे रंग अजुन डार्क असते तर. झकासने सांगितल्याप्रमाणे पक्ष्यांमुळे पण छान इफेक्ट आला असता. शेतकरी मात्र खुप छान जमले आहेत.\nमला सकाळ वाटतेय अरेरे पण\nमला सकाळ वाटतेय अरेरे\nमला सकाळ वाटतेय अरेरे >>>> हो\nमला सकाळ वाटतेय अरेरे\nहो बरोबर आहे, अमेरिकेत संध्याकाळ असताना भारतात सकाळच असणार ना फिदीफिदी\nपुढच्यावेळेस जास्त काळजी घेईल चित्र काढताना. चुका दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे. लोभ असावा.\nपण मावळणार्‍या सुर्यासाठी पिवळ्याऐवजी थोडा लालसर रंग हवा होता. स्मित\nसुधारणा सुचवल्याबद्दल आभारी आहे\nपक्षी दाखवले असते तर अजुन\nपक्षी दाखवले असते तर अजुन चांगले वाटले असते.\nसंध्याकाळी चित्र काढताना पक्षी होते, नंतर अंधारल्यावर घरट्यात उडून गेले बहुतेक\nसुधारणा सुचवल्याबद्दल आभारी आहे. लोभ असावा.\nआकाशाचे रंग अजुन डार्क असते\nआकाशाचे रंग अजुन डार्क असते तर.\nसुधारणा सुचवल्याबद्दल आभारी आहे.\nमला सकाळ वाटतेय अरेरे\nचित्र रंगवताना drastic चूक झाली असावी बहुतेक,\nपुढच्या वेळेस जास्त चांगले रंगवायचा प्रयत्न करेल.\nमस्त आहे चित्र. चित्रावर टीका\nमस्त आहे चित्र. चित्रावर टीका करावी इतकी माझी चित्रकलेची लायकी नाहीच.\nचित्रात टायटल न देता वर किंवा खाली दिलं तर रसभंग होणार नाही असं वाटलं.\nमस्त आहे. आकाशाचे रंग वेगळे\nआकाशाचे रंग वेगळे असते तर जास्त उठावदार दिसले असते असे वाट्ते. काळ्या छटेतील माणसे/ जनावरे एक्दम सही\nचित्रात टायटल न देता वर किंवा\nचित्रात टायटल न देता वर किंवा खाली दिलं तर रसभंग होणार नाही असं वाटलं.\nठीक आहे, इथून पुढे तसे करेल.\nआकाशाचे रंग वेगळे असते तर\nआकाशाचे रंग वेगळे असते तर जास्त उठावदार दिसले असते असे वाट्ते.\nचित्रात टायटल न देता वर किंवा\nचित्रात टायटल न देता वर किंवा खाली दिलं तर रसभंग होणार नाही असं वाटलं.>>> +१\nमावळतीच्या आकाशात थोडी लाल जांभळी छटा असते. क्षितिजाला लाल, सूर्याजवळ पिवळी आणि बाकीच्या आकाशात जांभळी. जांभळ्या रंगाने संध्याकाळची उदासीही जाणवते. गुलाबी पिवळा रंग अरुणोदयाचा फ्रेशनेस आणतो. माणसं घरी परतण्यासाठी चालत आहेत असं वाटलं पाहिजे. पाचपैकी ४ उभी वाटत आहेत. उंच सखल भाग पुर्ण काळा न करता मावळतीच्या सूर्याचे कवडसे पडून थोडा उजळलेला एखादा कंगोराही दाखवता येईल.\nअजून थोड्या प्रॅक्टिसने खुप छान चित्रं काढाल\nछान आहे पण मला आधीची चित्रं\nपण मला आधीची चित्रं जास्त आवडली होती\nचिखल्या चित्र मस्त जमलय\nविशेषतः कामावरून घरी जाणारी...\nरंग संगती वेळेनुरुप व्हायला हवी थोडी..\nअर्थात मला चित्र नाही काढता येत तरी सांगण्याचा आगाऊपणा करतो\n<< पण मला आधीची चित्रं जास्त\n<< पण मला आधीची चित्रं जास्त आवडली होती >>\n<< मावळतीच्या आकाशात थोडी लाल जांभळी छटा असते. क्षितिजाला लाल, सूर्याजवळ पिवळी आणि बाकीच्या आकाशात जांभळी. जांभळ्या रंगाने संध्याकाळची उदासीही जाणवते. गुलाबी पिवळा रंग अरुणोदयाचा फ्रेशनेस आणतो. माणसं घरी परतण्यासाठी चालत आहेत असं वाटलं पाहिजे. पाचपैकी ४ उभी वाटत आहेत. उंच सखल भाग पुर्ण काळा न करता मावळतीच्या सूर्याचे कवडसे पडून थोडा उजळलेला एखादा कंगोराही दाखवता येईल.>>\n<< अजून थोड्या प्रॅक्टिसने खुप छान चित्रं काढाल स्मित >>\n<< रंग संगती वेळेनुरुप व्हायला हवी थोडी.. >>\nसुधारणा सुचवल्याबद्दल आभारी... स्मित\nएकंदर वरील सर्व प्रतिसादावरून हे चित्र फसले आहे असे माझे मत झाले आहे, मी पुढच्यावेळेस नक्की सुधारणा करेल.\nतोपर्यंत सांभाळून घ्या मज पामराला\nहिरमुसला नको होऊस प्लिज मला\nहिरमुसला नको होऊस प्लिज मला तो प्रतिसाद देताना कसंसंच वाटत होतं खरंतर, पण न राहवून दिला.\nपामर >>>> इथे सगळेच पामर आहेत\nहिरमुसला नको होऊस प्लिज स्मित\nहिरमुसला नको होऊस प्लिज स्मित मला तो प्रतिसाद देताना कसंसंच वाटत होतं खरंतर, पण न राहवून दिला.\nहिरमुसला वगैरे अजिबात नाही. तुम्ही दिलेला प्रतिसाद अगदी योग्य आहे.\nमाझ्यात सुधारणा व्हावी या उद्देशाने तुम्ही तो दिलाय, मला माहित आहे.\nचित्रं फसलंय अस म्हणतं नाहीये\nचित्रं फसलंय अस म्हणतं नाहीये पण आधीची चित्र जास्त आवडली अस म्हणायचं होतं मला\n ती माणसं बेस्ट आली\nती माणसं बेस्ट आली आहेत.. आकाशातील रंगही आवडले..\nरीया ते एकन्दर सर्वान्च्या\nते एकन्दर सर्वान्च्या प्रतिसादाबद्दल आहे.\nछान आहे चित्र मला आवडल.\nछान आहे चित्र मला आवडल.\nछान काढले आहे चित्र...... All\nछान काढले आहे चित्र...... All the best\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64194", "date_download": "2018-12-13T16:07:49Z", "digest": "sha1:4TDBHLGTOGDUPELEUK33MYHU53LLJVK4", "length": 44727, "nlines": 217, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फॅट चान्स -- रॉबर्ट लस्टिग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फॅट चान्स -- रॉबर्ट लस्टिग\nफॅट चान्स -- रॉबर्ट लस्टिग\nवजन, साखर, कार्ब्स आणि या सगळ्याचा आपल्या अंतःस्राव (endocrine) प्रणालीशी असलेला संबंध या संबंधी चालू असलेल्या वाचनात फॅट चान्सची भर झाली. वजन कमी करण्यासाठी (आरोग्य चांगले ठेवण्यासाठी) कुठलाही अपारंपरिक मार्ग अवलंबला की, \"हे सगळं डॉक्टरना विचारून करा\" असा एक सल्ला नेहमी येतो. किंवा एखादी गोष्ट वाचून खरंच डॉक्टरला विचारायला गेलो, तर डॉक्टरांच्या उलट सल्ल्यामुळे गोंधळायला होतं. पण फॅट चान्स हे पुस्तक एका अतिशय यशस्वी डॉक्टरनेच लिहिले असल्यामुळे, त्यातलया बऱ्याच संकल्पना पटतात, आणि विश्वासाने आत्मसात केल्या जातात. लस्टिग यांचे खरे कार्य हे पीडियाट्रिक एंडोक्रिनॉलॉजी मधले. पण त्यांच्या कामातच सतत त्यांचा संबंध लहान वयात आलेल्या स्थूलतेशी यायचा. काही लहान मुलांना जेव्हा ब्रेन ट्युमर व्हायचे, तेव्हा ते काढण्यासाठी झालेल्या शाश्त्रक्रियेनंतर त्या मुलांचे वजन अमाप वाढू लागायचे. यातूनच हायपोथॅलॅमस आणि स्थूलतेचा निकटचा संबंध आहे हे पुढे आले. आपल्या शरीरात जसे इन्सुलिन असते, तसेच भूक शमली आहे, आता खाणे बंद करा हे सांगणारे संप्रेरक लेप्टिन असते. इन्सुलिन आणि लेप्टीनचा समतोल बिघडल्याने वजनवाढ होते. आणि याचा शोध जरी ब्रेन ट्युमरच्या रुग्णांमुळे लागला असला, तरी इन्सुलिन-लेप्टीनच्या संदेश प्रक्रियेत बिघाड, ब्रेन ट्युमर न होता सुद्धा होऊ शकतो हे लस्टिग यांनी अतिशय सोप्या शब्दात सांगितले आहे.\nफॅट चान्स या पुस्तकाची टॅग लाईन \"द बिटर ट्रुथ अबाऊट शुगर\" अशी आहे. त्यामुळे यात साखर आणि कार्ब्सच्या सेवनामुळे होणाऱ्या शरीराच्या हानीबद्दल खोलात जाऊन तरीही सोप्या पद्धतीने सांगितले आहे. सायन्सचे फारसे ज्ञान नसणारी व्यक्तीसुद्धा हे पुस्तक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकते. पण या सगळ्या स्पष्ट असलेल्या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन, आपल्याला माहिती नसलेल्या बऱ्याच गोष्टी या पुस्तकात आहेत. त्यातील काही मी खाली मुद्देसूद लिहिणार आहे.\n१. मेटाबॉलिक सिंड्रोम बद्दल अतिशय सुस्पष्ट माहिती. जर एखाद्या व्यक्तीला, १. हाय ब्लड प्रेशर २. पोटावर साठलेली चरबी (महिला: ३५ इंच आणि पुरुष ४० इंच) ३. हाय ब्लड शुगर ४. हाय कोलेस्टेरॉल ५. लो एच डी एल, यापैकी ३ किंवा अधिक लक्षणे दिसत असतील तर तिला मेटाबॉलिक सिंड्रोम आहे असे समजावे. हा सिंड्रोम असल्यास टाईप २ डायबेटीस, हृदयरोग आणि पुढे डेमेन्शिया सारखे आजार होण्याची संभावना वाढते. संसर्गजन्य रोगांचा नायनाट करून, तसेच अन्नधान्याची सुबत्ता आणून, आपण आपली वयोमर्यादा वाढवली असली, तरी म्हातारपणाचा काळ अल्झायमर्स किंवा डिमेन्शिया सारख्या दुर्धर आजारांचा सामना करत घालवणेही आपल्या पदरी आले आहे.\nमेटाबॉलिक सिंड्रोम उलगडून सांगताना दोन गोष्टी स्पष्ट होतात. सगळ्या लठ्ठ व्यक्ती या सिंड्रोमच्या शिकार होत नाहीत. लठ्ठ व्यक्तींमध्ये २० % व्यक्ती या सिंड्रोमच्या शिकार होतात. आणि ४० % बाहेरून सडपातळ दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये हा सिंड्रोम आढळून येतो. याचा अर्थ, सडपातळ असणे हे नेहमीच निरोगी असणे असे नाही आणि लठ्ठ असणे म्हणजे आजारी असणे असेही नाही.\nसडपातळ व्यक्तींमध्ये, शरीराच्या महत्वाच्या अयायवांवर चरबीचे थर बसतात, जे बाहेरून कुठलीही चाचणी करून दिसत नाहीत. याला व्हिसेरल फॅट असे म्हणतात. लठ्ठ व्यक्तींच्या शरीरावर दंड, मांड्या, हीप्स यावर जी चरबी चढते तिला सबक्युटेनस फॅट म्हणतात. आपल्या शरीराला धोकादायक हे व्हिसेरल फॅट असते. थोड्याश्या प्रयत्नांमधून (जसे की योग्य आहार आणि व्यायाम) हे व्हिसेरल फॅट लगेच कमी करता येते. आणि त्याचे शरीरावर लगेच चांगले परिणामही होतात.\n२. सबक्युटेनस फॅट मात्र चिवट असते. कारण त्याचे कार्य, शरीराला दुष्काळाच्या वेळी पोषण देणे असते. त्यामुळे कुठलेही डाएट केले तरी काही काळानंतर वजन कमी व्हायचे कमी होते. कारण शरीर हे सबक्युटेनस फॅट राखून ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करत असते. त्यामुळे ते फॅट घालवण्यासाठी मात्र कडकडीत उपास करावा लागतो. पण तो गरजेचा आहे का याचे उत्तर नाही असे आहे. वजन हे आरोग्य चांगले/वाईट असल्याचे प्रतिबिंब आहे, ही संकल्पनाच चूक आहे. स्थूलता कमी केली पाहिजे, पण एका ठराविक पातळीनंतर वजन हे आपण रोगी किंवा निरोगी आहोत याची साक्ष देऊ शकत नाही. यासाठी लस्टीग वेस्ट टू हिप रेशो अधिक महत्वाचा मानतात. कमरेच्या घेराला, हिप्सच्या घेरानी भागले असता त्याचे उत्तर महिलांसाठी ०. ८५ च्या आत आणि पुरुषांसाठी ०. ९० च्या आत असायला हवे. हा रेशो १ च्या दिशेने जातो तेव्हा तुमच्या कमरेवर अधिक चरबी आहे हे दिसून येते. त्यामुळे हीप्स पेक्षा पोट आणि कंबर बारीक असणे हे वजन ठराविक रेंज मध्ये असण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे.\n३. डाएटरी फायबर अर्थात अन्नामधून येणारे सारक घटक, जसे की कोंडा, पालेभाज्यांमधील सेल्युलोज, फळांमधील चोथा, विविध भाज्यांमधील बिया; थोडक्यात, जे आपण पचवू शकत नाही, ते आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. फायबरला पोषणमूल्याचा दर्जा दिला जात नाही कारण ते इतर पोषणमूल्यांसारखे आपल्या शरीरात वापरले जात नाही. आपले पूर्वज दिवसाला सरासरी १०० ग्रॅम फायबर खायचे. त्या तुलनेत आपण सरासरी ११ ग्रॅम किंवा त्यापेक्षाही कमी फायबर खातो. याचे प्रमुख कारण म्हणजे विकत मिळणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये फायबर राखणे अडचणीचे असते. फायबर काढून टाकल्याने (आणि ज्यादाची साखर घातल्याने) पदार्थाचे शेल्फ लाईफ कितीतरी पटीने वाढते. त्यामुळे घरी बनवलेला ब्रेड बाहेर ठेवल्यास २ दिवसात बुरशी धरतो. हेच औद्योगिक पद्धतीने बनवलेला ब्रेड २-३ आठवडे चांगला राहतो. फायबर हे अनेक जिवाणूंचे खाद्य असते. त्यामुळे मोठ्या आतड्यात अशा जिवाणूंच्या कॉलनीज सततच्या फायबर सेवनामुळे तयार होतात. फायबर पोषणमूल्यांसाठी अडथळा होते. पण हा अडथळा आजच्या खाण्यापिण्यासाठी गरजेचा आहे. कारण फायबरच्या विळख्यातून साखर, कर्बोदके, प्रथिने बाहेर काढून घ्यायला शरीराला वेळ लागतो आणि त्यामुळे लगेच भूक लागत नाही.\nसहज चॅलेंज म्हणून रोज २५ ग्रॅम फायबर खायचा निश्चय केला तर लक्षात येईल की ही आकडेवारी गाठताना आपोआप पिष्टमय पदार्थांचे सेवन कमी करावे लागते. बाकी कुठलेही निकष डोक्यात न ठेवता फक्त १ महिना रोज २५ ग्रॅम किंवा अधिक फायबर खाणार असे जरी ठरवले तरी वजन नक्की कमी होईल.\n४. साखरेविषयी अनेक उलट सुलट समज आहेत. काही लोक फ्रुकटोज ही डायबेटिक लोकांची साखर म्हणतात. कारण फ्रुकटोज इन्सुलिनवर परिणाम करत नाही. पण फ्रुकटोज त्याच्या जुळ्या भावाशिवाय (ग्लुकोज) निसर्गात सापडतही नाही. आणि जरी फ्रुकटोज रक्तशर्करा वाढवत नसले, तरी त्याचा संपूर्ण भार लिव्हरवर येतो. कारण लिव्हरच फक्त फ्रुकटोजची फॅट मध्ये विल्हेवाट लावू शकते. नेमका असाच वागणारा दुसरा घटक म्हणजे अल्कोहोल. मद्य सेवनामुळे लिव्हरवर जसा ताण येतो अगदी तसाच ताण फ्रुकटोजच्या अतिसेवनामुळे येतो. परिणामी जे आजार पूर्वी फक्त मद्यपानाचे व्यसन असलेल्या मध्यमवयीन लोकांना व्हायचे, ते आज १० वर्षांच्या मुलांना होताना आढळतात. नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिर्होसीसचा शोधच १९८० मध्ये लागला, आणि त्याचा संबंध फ्रुकटोजशी आत्ता जोडला गेला आहे. निसर्गात फॅट आणि प्रथिने एकत्र बघायला मिळतात. पण कार्ब्स आणि फॅट एकत्र बघायला मिळत नाहीत. मांसाहार घेतला तर प्रथिनांचे आणि फॅटचे सेवन होते. पण गहू, ज्वारी, बाजरी, फळं, भाज्या यामध्ये फॅट आणि प्रथिने नसतात, नुसतेच कार्ब्स असतात. याला दोनच अपवाद आहेत, एक म्हणजे नट्स, ज्यात प्रथिने, फॅट आणि कार्ब्स एकत्र येतात (पण यातही कार्ब्सचे प्रमाण अत्यल्प असते) आणि दूध (ज्यात वेगवेगळ्या दुग्ध शर्करा, प्रथिने आणि फॅट एकत्र येते). पण दूध हा निसर्गानी स्वतः अन्न न मिळवू शकणाऱ्या लहान पिल्लांसाठी तयार केलेला आहार असल्यामुळे ते अपवाद आहे हे योग्यच आहे. थोडक्यात निसर्गात कुठेही कार्ब्स आणि फॅट मुबलक प्रमाणात एकत्र सापडत नाहीत. याला अपवाद म्हणण्यासारखा एकच घटक आहे--सुक्रोज. कारण सुक्रोजमधील फ्रुकटोज हे मानवी शरीराच्या कामाचे नसल्याने त्याचे थेट फॅटमध्ये रूपांतर होते. ऊस, द्राक्ष, चिकू, फणस अशा दुर्मिळ, आणि हंगामी फळांमधून क्वचित मिळणारे सुक्रोज, मानवाने अन्नसाखळीतील प्रत्येक पदार्थामध्ये घालायला सुरुवात केली. हा अतिरेक आपल्या सगळ्यांनाच चांगला भोवला आहे हे गेल्या ३० वर्षातील डायबेटीस, हृदयरोग आणि स्थूलतेच्या वाढत्या प्रमाणावरून दिसते आहे.\nही सगळी माहिती मिळवून आपण आपल्या आयुष्यात कसा बदल घडवून आणू शकतो\nफास्ट फूडचे सेवन कमी करणे आलेच. पण त्याच बरोबर आपल्या प्रत्येक जेवणात पोषणमूल्यांचा आणि फायबरचे प्रमाण किती आहे हे तपासून पाहू शकतो. अन्नसेवनात प्राधान्य, इन्सुलिन वाढवणाऱ्या घटकांपेक्षा (पोळी, भात, भाकरी, ब्रेड, साखर, शीतपेये) इन्सुलिन कमी वाढवणाऱ्या घटकांना देऊ शकतो (प्रथिने, फायबर, फॅट). याचा अर्थ पोळी, भात बंद करायचा असा होत नाही. पण तुमच्या ताटाचे अधिकांश क्षेत्रफळ हे डाळ, कोशिंबिरी, भाजी, आमटी/अंडं/मांसाहार यांनी व्यापले असले पाहिजे. पोळी बरोबर भाजी खाण्यापेक्षा भाजीबरोबर पोळी खाल्लेली शरीरासाठी जास्त उपयोगी आहे. साखर शरीरासाठी अनावश्यक आहे. रक्तातली साखर म्हणजेच खायची साखर असा कित्येक सामान्य लोकांचा गैरसमज असतो. रक्तातली साखर कर्बोदके आणि प्रथिने वापरून शरीरातच बनवली जाते. तुम्ही कर्बोदकांचे सेवन पूर्ण बंद जरी केले तरी रक्तातली साखर प्रमाणात ठेवण्याची क्षमता शरीरात असते. आणि जर तुम्ही कर्बोदके आणि प्रथिने दोन्हीचे सेवन बंद केले तर शरीराकडे वैकल्पिक मार्ग आहे. तो म्हणजे साठलेल्या मेदापासून किटोन्स बनवणे. ही किटोन्स मेंदूलाही ऊर्जा पुरवठा करू शकतात. त्यामुळे सुदृढ देहासाठी नुसती साखरच नव्हे तर सगळी कर्बोदके सुद्धा अनावश्यक आहेत. हे असे का असावे कारण जेव्हा मनुष्य शेती करत नव्हता तेव्हा शिकार करून किंवा ठिकठिकाणून वनस्पती आणि फळं गोळा करून त्याचा उदरनिर्वाह चाले. अशावेळी कधी दुष्काळ असायचा तर कधी मेजवानी असायची. या दुष्काळ/मेजवानीच्या अस्तित्वासाठी किटोन्स/ग्लुकोज असे दोन विकल्प तयार झाले असावेत.\nशेती करायला लागलो तसे आपण कर्बोदके, प्रथिने, साखर आणि फॅट यांचे एकत्र सेवन करू लागलो आणि परिणामी दुष्काळ संपला, नुसतीच मेजवानी राहिली पण शरीराच्या सगळ्या क्षमता चांगल्या ठेवण्यासाठी काही काळाचा दुष्काळही आवश्यक आहे. नेमके हेच सांगायचा प्रयत्न लस्टिग यांच्या पुस्तकात झाला आहे. आणि तो यशस्वीदेखील झाला आहे. आरोग्याची काळजी असलेल्या प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.\nयाचा अर्थ पोळी, भात बंद\nयाचा अर्थ पोळी, भात बंद करायचा असा होत नाही. पण तुमच्या ताटाचे अधिकांश क्षेत्रफळ हे डाळ, कोशिंबिरी, भाजी, आमटी/अंडं/मांसाहार यांनी व्यापले असले पाहिजे.\n-->> अत्यंत महत्वाचा मुद्दा \nउत्तम माहिती सई. धन्यवाद\nउत्तम माहिती सई. धन्यवाद\nपण गव्हात प्रथिने नसतात\nत्यामुळे घरी बनवलेला ब्रेड\nचांगला घेतला आहेस आढावा\nचांगला घेतला आहेस आढावा पुस्तकाचा.\nअसल्या अनेक थेअरी आल्या आणि\nअसल्या अनेक थेअरी आल्या आणि गेल्या .पण या वर्काउट होत नाहीत.human physiology is much more complex than we think.\nयंग हंटर हायपॉथिसिस असा सर्च देऊन बघा.वीशीत चवळीच्या शेंगा असलेले लोक पस्तिशीत का फुगतात हे कळेल.\nआत्ताच मी केदार जाधव यांच्या\nआत्ताच मी केदार जाधव यांच्या धाग्यावर माननीय सिंजी यांचं आहार कसा असावा यावर मत वाचलं, आश्चर्य म्हणजे ते वरच्या पुस्तकाशी जुळतंय. लोकं वाद निर्माण व्हावा म्हणून अशी परस्पर विरोधी विधान करत असावीत.\nपण या वर्काउट होत नाहीत>>>>>\nपण या वर्काउट होत नाहीत>>>>> हे तुमच्या बाबतीत म्हणत आहात की इतरांच्या\nमी सईच्या दुसर्‍या बाफंवर लिहिलं आहे की मला खुप फायदा झाला आहे, कार्ब्स कमी करुन. स्वानुभवावरुन तरी मी सांगू शकतो की वर्काऊट होतात हे मार्ग.\nलो कार्ब डाएट किंवा केटो डाएट\nलो कार्ब डाएट किंवा केटो डाएट हेच का. मी असं ऐकलंय की या डाएटमध्ये खूप पाणी प्यावं लागतं, पाच सहा लिटर वगैरे, हे खरं आहे का.\nयाचा अर्थ पोळी, भात बंद\nयाचा अर्थ पोळी, भात बंद करायचा असा होत नाही. पण तुमच्या ताटाचे अधिकांश क्षेत्रफळ हे डाळ, कोशिंबिरी, भाजी, आमटी/अंडं/मांसाहार यांनी व्यापले असले पाहिजे.\n-->> अत्यंत महत्वाचा मुद्दा लेख आवडला << मला एका डॉक्टरने एक सोपा रुल सांगितला होता. ताटाचे ४ भाग कर, २ भाग सॅलड्/कोशिंबीर्/..., १ भाग प्रॉटीन, १ भाग कार्ब. फॉलो करायला सोप पडत.\nअमेरिकन डाएटरी गाईडलाईन्स प्रमाणे आपण आपल्या आहाराच्या ४०-६५ % कार्ब्स खाल्ले पाहिजेत. २००० कॅलरी साठी हे २२५-३२५ ग्राम होते.\nशक्यतो लो कार्ब्स डाएट मध्ये ५० ते १५० ग्राम कार्ब्स असतात. पण कीटोजेनीक डाएट मध्ये मात्र प्रत्यक्ष कार्ब्स सगळेच वगळले जातात. त्यामुळे २० ग्राम कार्ब्सच्या आत असते ते कीटोजेनीक डाएट.\nपाणी जास्त लागते असे मी वाचले नाहीये. पण किटो डाएटमध्ये सारखे मीठ मात्र घ्यावे लागते. कारण जेव्हा आपण कार्ब्सचे सेवन कमी करतो तेव्हा किडनी सोडियम डम्प करू लागतात. त्यामुळे कीटोजेनीक डाएट मध्ये मिठाचा पुरवठा महत्वाचा असतो. नाहीतर डोकेदुखी सुरू होते.\nकीटोजेनीक डाएट करायला थोडेसे अवघड आहे कारण तुम्हाला सतत किटोसिस मध्ये राहावे लागते. मध्येच थोडेसे कार्ब्स खाल्ले की तुम्ही किटोसिस मधून बाहेर येता. त्यामुळे सोशल लाईफची वाट लागते. तसेच, किटोजेनिक डाएट करणारे लोक सगळ्या ग्रेन्स ना फ्लॉवर सारख्या भाज्यांनी किंवा बदामाच्या पिठानी रिप्लेस करतात. म्हणजे पिझ्झा बेस फ्लॉवरचा करायचा, किंवा पोळी बदामाच्या पिठाची करायची.\nफक्त साखर बंद केली आणि ग्रेन्स मोजून खाल्ले तरीही खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. आणि लांबचा पल्ला असेल तर कार्ब्स वर पूर्ण फुली मारणे थोडेसे अनसस्टेनेबल आहे असे मला तरी वाटते. पण अर्थात किटो करणाऱ्या लोकांची मते वेगळी असतील.\nमाहिती आवडली.ताटातला बराच भाग प्रोटीन्स आणि कोशिंबिरीचा असावा याबद्दल प्रचंड सहमत.\nताटातला बराच भाग प्रोटीन्स\nताटातला बराच भाग प्रोटीन्स आणि कोशिंबिरीचा असावा याबद्दल प्रचंड सहमत.\n प्रोटीन्स कार्ब्सपेक्षा चार पाच पट महाग आहेत.ज्यांना परवडते त्यांनी जरुर प्रोटीन वाढवावीत.\nमहाग आहेच हो, पण इलाज आहे का\nपण इलाज आहे का\nपुढे आजारपणासाठी पैसे खर्च\nपुढे आजारपणासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा आता चांगल्या आहारावर पैसे खर्च करावे.\nसिंजी, ह्या व्हिडिओ मध्ये\nसिंजी, ह्या व्हिडिओ मध्ये भारतात सहज उपलब्ध असणाऱ्या आणि तुलनेने स्वस्त अशा प्रथिने असलेल्या पदार्थांची यादी दिली आहे.\nपुढे आजारपणासाठी पैसे खर्च\nपुढे आजारपणासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा आता चांगल्या आहारावर पैसे खर्च करावे. >> १००% सहमत\nवजनापुढे हात टेकल्यानी मी आणि नवर्‍याने नुकतंच किटो सुरु केलंय आणि आम्हाला दोघांनाहि त्यामागचं लॉजिक पटतंय\n३ आठवड्यांमध्ये आम्हाला ऑलरेडी रिझल्ट्स दिसायला लागले आहेत\nचांगली माहिती. माझ्या थोड्याशा अनुभवाप्रमाणे पोर्शन कंट्रोल आणि उचित व्यायाम या दोन गोष्टींचाच दीर्घकालीन फायदा दिसून येतो. कुठलाही पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करणे दीर्घकालात शक्य होत नाही.\nपोर्शन कंट्रोल आणि उचित\nनानबा, तरी US मध्ये ओबेसिटीचे\nनानबा, तरी US मध्ये ओबेसिटीचे प्रमाण भारताच्या जवळपास तिप्पट आहे.\nहो, कुठेही गेले की खाण्याला आणि तसेच स्विट्सना महत्व आहे, त्यामुळेही असेल भारतात ओबेसिटीचं प्रमाण वाढतंय.\nपोर्शन कंट्रोल आणि कार्ब्स\nपोर्शन कंट्रोल आणि कार्ब्स कंट्रोल हे दोन्ही सारखेच काम करतात.\nत्यामुळे ज्याला जे योग्य आहे त्याने ते करावे. फक्त, कार्ब्स कमी खाऊन प्रोटीन आणि फॅट व्यवस्थित खाल्ले तरी वजन कमी होऊ शकते ही महत्वाची माहिती आहे. पोर्शन कंट्रोल करायला विल पॉवर लागते. पण कार्ब्स कमी करून इतर गोष्टी वाढवल्या की पुन्हा पुन्हा खाण्यासाठी भूकच लागत नाही.\nपोर्शन कंट्रोल करताना मात्र आपण प्रथिने व्यवस्थित खातो आहोत की नाही याची खात्री केली पाहिजे.\nहल्लीच काही लोकांचे पोर्शन कंट्रोल बघून मला धक्का बसला. डाएटचा उद्देश हा स्किनी होणे असण्यापेक्षा हेल्दी होणे असावा.\nआपण बाहेरून कसे दिसतो यापेक्षा आपले ब्लड रिपोर्ट्स चांगले असणे जास्त महत्वाचे आहे. तसेच पोर्शन कंट्रोल आणि सारखे वजन करणे हे कधी कधी वाहवत नेणारे असते. आणि स्त्रियांना, म्हातारपणी हाडं ठिसूळ होऊ नयेत यासाठी, तरुणपणी कॅल्शियम आणि प्रथिनयुक्त आहार गरजेचा आहे.\nकाही काही लोकांचे वजन एका विशिष्ट पातळीपेक्षा कमी होणे अवघड असते. आणि ते सतत कमी ठेवायला खूप उपाशी वगैरे राहावे लागते किंवा सिव्हियर पोर्शन कंट्रोल करावा लागतो. पण पोटावर फॅट नसेल (वेस्ट टू हिप रेशो चांगला असेल) तर एखाद्या विशिष्ट साच्यात बसण्याचा प्रयत्न करण्यात कशाला आपले मनःस्वास्थ्य घालवायचे\nतसेच, व्यवस्थित व्यायाम (नुसता कार्डिओ नाही, वेट ट्रेनिंग सुद्धा) केल्यास बरेच वेळा वजन कमी होत नाही पण मापं कमी होतात. असे झाले तर वजनाचा ध्यासही सोडायला हवा. आणि व्यायामाचे सगळे फायदे मिळण्यासाठी प्रथिने व्यवस्थित खाणे गरजेचे आहे. कॅलरी मोजायच्या मायाजाळात अडकले की प्रथिनांवरही आघात होतो. त्यामुळे बेताचे कार्ब्स खाणे फायदेशीर ठरते.\nकुठल्याही वातावरणात माइंडफूल इटिंग करायचे असेल तर खास प्रयत्न करावेच लागतात. कारण सगळीकडेच साखरेचा सुळसुळाट आहे.\nभारतीय पदार्थांवर नेहमी नुट्रीशनल लेबलिंग नसते. पण पदार्थाचे मूळ घटक ओळखून तो खावा की खाऊ नये हे ठरवता येते.\n<> आसपास लोक खात असतील तर\n आपण आपल्याला हवं ते आणि हवं तेवढंच खावं की\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/category/sampadkiya/page/2/", "date_download": "2018-12-13T16:09:49Z", "digest": "sha1:GZZSOMOXSM3V6PAK4WAZYID4EEPFZUVK", "length": 9816, "nlines": 119, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\n(संपादकीय) राजकारणात नीतिमत्ता नसण्यावर शिक्कामोर्तब\nनवे निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी भारतीय राजकारणाकडून फारच अवास्तव अपेक्षा ठेवलेल्या दिसतात. देशातील निवडणुका कशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी आपले मत मांडताना निवडणुका या...\n(संपादकीय) शिर्डीचे दान सुटे गिराण\nराज्याकडे दुष्काळ निवारणासाठी पुरेसा पैसा नाही. हे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले...\n(संपादकीय) राजकीय हिवाळी अधिवेशन\nयंदाच्या आणि खरे तर फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील जवळपास शेवटच्या हिवाळी अधिवेशनाचे तितकेच वाजत गाजत सूप वाजले आहे. अतिशय कमी कालावधीचे पण प्रचंड रकमेच्या पुरवणी...\n(संपादकीय) …नव्हे पाक लष्करच मुख्य अडथळा\nपाकिस्तानचे ग्रह चांगलेच फिरलेले दिसतात. बर्‍याच वर्षानंतर पाकिस्तानला एका वेगळ्या स्वरूपाचा पंतप्रधान मिळाला. परंतु तोही पाकिस्तानचे फार भले करू शकेल असे दिसत नाही. तिथली...\n…पण सामान्यांच्या हितरक्षणाचे काय\nएकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. यावेळच्या अधिवेशनाचे ऐतिहासिक महत्त्व असे की, गेली पंचवीस वर्षे रेंगाळलेली आणि आतापर्यंत काँग्रेसच्या दहा मुख्यमंत्र्यांनी हेतूपुरस्सर टाळलेली मराठा आरक्षणाची...\n(संपादकीय)माय होम इंडिया ईशान्येकडील राज्यांचे छत्र\nअनेक प्रकारची परकीय आक्रमणे पचवून आपला देश टिकून राहिला आहे ही गोष्ट आपल्याला नक्कीच अभिमानाची वाटते. परंतु आजही देशाच्या अनेक भागात अनेक प्रकारची संकटे...\n(संपादकीय) डान्सबार, हुक्कापार्लर हे सामाजिक अनारोग्यच\nसामाजिक आरोग्य या दोन शब्दांच्या अर्थामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होणे हे तर त्यात अपेक्षित असतेच. शिवाय जीवन जगण्यासाठी ज्या...\n(संपादकीय)पुतळ्यांचे पेव राजकारण्यांना चेव\nमराठीमध्ये उथळ पाण्याला खळखळाट फार अशा आशयाची एक म्हण आहे. समुद्र किनार्‍यावर येऊन आदळणार्‍या लाटा या अशाच उथळ पाण्यावरच्या असतात. पण समुद्राचा आतला भाग...\n(संपादकीय ) रामायणाचा तमाशा बनवलाय कुणीतरी हनुमान बनून श्रीराम समजून घ्या\nभारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात प्रभू श्रीरामाला मोठे स्थान आहे. आपल्याकडे 33 कोटी देव आहेत. पण या सर्व देवांत प्रभू श्रीरामाला समाज जितके अधिक हृदयाशी...\n(संपादकीय) चीन आणि पाकिस्तानचा मुखभंग\nगेल्या काही दिवसांतल्या काश्मीर आणि पाकिस्तानमधल्या घडणार्‍या घडामोडी पाहिल्यावर दहशतवाद आणि हिंसाचारातून आपले अस्तित्व सिध्द करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट होते. अनंतनाग जिल्ह्यात...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%80-6965?page=6", "date_download": "2018-12-13T16:11:38Z", "digest": "sha1:7HH2LGG4X6P7JT4R53I2GC7YRCJ53K6B", "length": 7962, "nlines": 70, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "भाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी | Page 7 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nभाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी\nभाईंदर दि.२८(वार्ताहर)-नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौरपदावर तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी दोन्ही पदांसाठी अनुक्रमे सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याने त्यांनी माघार न घेतल्याने ते एकत्र आले. त्यामुळे निवड बिनविरोध न होता निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत सेनेने एकहाती सत्तेच्या दिशेने केलेल्या प्रचारात महत्वाच्या निर्णयात चूक करुन स्थानिक उमेदवारांच्या जागा बदलल्याने अपेक्षित जागांच्या समीकरणाला चांगलाच फटका बसल्याची चर्चा पक्षातच सुरु झाली आहे. यामुळे सेनेच्या जागा २२ वर स्थिरावल्या. तसेच कॉंग्रेसला प्रभाग २० मधील चारही जागा अपेक्षित असताना एका बिनविरोध जागेखेरीज उर्वरीत तीन जागा भाजपाच्या मनी आणि मुनीमुळे गमवाव्या लागल्या. यामुळे कॉंग्रेसच्या १६ ते २० जागांचे समीकरण कोलमडून पडले. कॉंग्रेस पुरस्कृत दोन अपक्षांसह पक्षाला एकूण १२ जागा मिळाल्या. बहुमताचा गड भाजपाने सर करुन ६१ जागा पटकावल्या. यामुळे उर्वरीत ३४ जागांमध्ये सेना, कॉंग्रेस आणि अपक्षांचे गणित बसले. पालिका निवडणूक पार पडल्यानंतर सोमवारी भाजपाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या वेळी एकहाती सत्ता स्थापना करुन अल्पमतातील सेना, कॉंग्रेसला त्यांच्या हातातील तलवार म्यान करण्यास लावली. महापौर पदासाठी सेनेच्या अनिता पाटील यांनी तर उपमहापौर पदासाठी कॉंग्रेसचे अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी सेना आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे न घेता एकत्रपणे आपापल्या उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय घेतला. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक बिनविरोध न होता ती निवडणुकीद्वारे पार पडली. सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी ३४ तर भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ६१ मते पडल्याने भाजपाच्या डिंपल मेहता महापौर तर चंद्रकांत वैती उपमहापौर पदावर विराजमान झाल्याचे पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जाहिर केले. त्यांना सहकार्य करण्यासाठी उपजिल्हा दंडाधिकारी परदेशी तसेच पालिका आयुक्त डॉ.नरेश गीते हे देखील सभागृहात उपस्थित होते.\nतिवर क्षेत्राला बाधा न पोहोचवता नवघर येथे एलिव्हेटेड आणि फ्लोटींग जेट्टी बांधणार\nमहसूल विभागाची भाईंदर पालिकेला 195 कोटींची नोटीस\nवोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे पाचशे बाईकस्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%80-6965?page=7", "date_download": "2018-12-13T16:09:25Z", "digest": "sha1:L5RUY5O3OIB6RFCK4X5W43ZVILLIXFUL", "length": 7857, "nlines": 70, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "भाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी | Page 8 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nभाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी\nभाईंदर दि.२८(वार्ताहर)-नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौरपदावर तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी दोन्ही पदांसाठी अनुक्रमे सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याने त्यांनी माघार न घेतल्याने ते एकत्र आले. त्यामुळे निवड बिनविरोध न होता निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत सेनेने एकहाती सत्तेच्या दिशेने केलेल्या प्रचारात महत्वाच्या निर्णयात चूक करुन स्थानिक उमेदवारांच्या जागा बदलल्याने अपेक्षित जागांच्या समीकरणाला चांगलाच फटका बसल्याची चर्चा पक्षातच सुरु झाली आहे. यामुळे सेनेच्या जागा २२ वर स्थिरावल्या. तसेच कॉंग्रेसला प्रभाग २० मधील चारही जागा अपेक्षित असताना एका बिनविरोध जागेखेरीज उर्वरीत तीन जागा भाजपाच्या मनी आणि मुनीमुळे गमवाव्या लागल्या. यामुळे कॉंग्रेसच्या १६ ते २० जागांचे समीकरण कोलमडून पडले. कॉंग्रेस पुरस्कृत दोन अपक्षांसह पक्षाला एकूण १२ जागा मिळाल्या. बहुमताचा गड भाजपाने सर करुन ६१ जागा पटकावल्या. यामुळे उर्वरीत ३४ जागांमध्ये सेना, कॉंग्रेस आणि अपक्षांचे गणित बसले. पालिका निवडणूक पार पडल्यानंतर सोमवारी भाजपाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या वेळी एकहाती सत्ता स्थापना करुन अल्पमतातील सेना, कॉंग्रेसला त्यांच्या हातातील तलवार म्यान करण्यास लावली. महापौर पदासाठी सेनेच्या अनिता पाटील यांनी तर उपमहापौर पदासाठी कॉंग्रेसचे अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी सेना आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे न घेता एकत्रपणे आपापल्या उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय घेतला. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक बिनविरोध न होता ती निवडणुकीद्वारे पार पडली. सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी ३४ तर भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ६१ मते पडल्याने भाजपाच्या डिंपल मेहता महापौर तर चंद्रकांत वैती उपमहापौर पदावर विराजमान झाल्याचे पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जाहिर केले. त्यांना सहकार्य करण्यासाठी उपजिल्हा दंडाधिकारी परदेशी तसेच पालिका आयुक्त डॉ.नरेश गीते हे देखील सभागृहात उपस्थित होते.\nभाजपा जिल्हाध्यक्षपदासाठी शरद पाटील व हेमंत म्हात्रे यांच्यात रस्सीखेच\n‘मासळी अडत्यांची लुटमारी बंद करा’\nनवघरमध्ये 20 पशुपक्षांचा विषबाधेमुळे झाला मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-crime-muzaffarnagar-murder-lover-killed-66769", "date_download": "2018-12-13T16:24:32Z", "digest": "sha1:YXSKJVDELBHB2KZWV2PMHYV64OM2TIC5", "length": 11260, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news UP crime muzaffarnagar murder lover killed प्रेयसीच्या कुटुंबीयांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nप्रेयसीच्या कुटुंबीयांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nमुलगा आणि मुलगी पळून गेल्यानंतर 12 जुलै रोजी रसूलपूर गावात ही घटना घडली\nमुझफ्फरनगर : प्रेयसीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडली असून, पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.\nयाप्रकरणी पीडित कुटुंबाकडून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे, असे मिरपूर पोलिस ठाण्याचे प्रमुख अरविंदकुमार यांनी सांगितले.\nमुलगा आणि मुलगी पळून गेल्यानंतर 12 जुलै रोजी रसूलपूर गावात ही घटना घडली होती, असे त्यांनी सांगितले.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nआॅक्टोबरमध्ये रंगणार कल्पना एक आविष्कार अनेकराज्यातील\nआदर्श कार्य; घटबारी धरणात 95 टक्के जलसाठा\nधुळे: माजी सैनिकांना घरपट्टी माफीचा ठरावआठशे बसगाड्या\nखरेदीला मंजुरी - तुकाराम मुंढे\nलष्करे तैयबाचा कमांडर अयूब ललहारी ठार अकोला : ट्रक नदीत\nपलटी होऊन 2 जण ठार\nन्यायाधीशाच्या पतीकडून पोलिस हवालदारास मारहाण\nमोदींमुळे पाकचे काश्‍मीरमध्ये गैरवर्तन: राहुल गांधी\nबिहार, आसाममध्ये महापुराने हाहाकार\nबेपत्ता व्यापाऱ्यांचा १२ हजार कोटींचा गंडा\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nप्रेमी युगालाच भांडण अन्‌ अपहरणाचा कॉल\nपिंपरी - तो तिला कामावर सोडण्यासाठी जबरदस्तीने मोटारीत बसवत होता. ती मात्र प्रतिकार करीत होती....\nइफेड्रीनसह तरुण अटकेत; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त\nठाणे : इफेड्रीन या अमलीपदार्थासह एका तरुणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले. अंकुश कचरू कसबे (वय.30 रा.महात्मा फुले नगर)...\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mumbaimarathisahityasangh.com/?page_id=31", "date_download": "2018-12-13T15:13:56Z", "digest": "sha1:73QQP4JGHLEX33A6WVSLPFMVV3FC7LEJ", "length": 9487, "nlines": 46, "source_domain": "mumbaimarathisahityasangh.com", "title": "स्थापना | www.mumbaimarathisahityasangh.com", "raw_content": "\nसभागृहे / संदर्भ ग्रंथालय\nप्रा. अ. बा. गजेंद्रगडकर\nमुंबई मराठी साहित्य संघ – मुंबईतील एक अग्रगण्य संस्था सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजवून, नावलौकिक सार्थ करणारी सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजवून, नावलौकिक सार्थ करणारी या संस्थेने रौप्यमहोत्सव साजरा केला, सुवर्णमहोत्सवाच्या स्मृती कोरल्या, हीरकमहोत्सव व अमृतमहोत्सवाची तेजस्वी पाऊले उमटवून ‘साहित्य संघ’ आता शतकाकडे वाटचाल करीत आहे.\nमुंबई शहर आणि उपनगर भागांत मराठी भाषा आणि साहित्य यांच्या सर्वांगीण अभिवृद्धीसाठी विविध प्रयत्न करण्याच्या हेतूने मुंबई मराठी साहित्य संघाचा जन्म २१ जुलै १९३५ रोजी झाला. १९३४ साली मुंबई येथे भरलेल्या मुंबई आणि उपनगर साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर यांची नियुक्ती झाली. या अधिवेशनापासून साहित्यिक स्वरूपाचे स्थायी कार्य करण्यासाठी अशी संस्था स्थापन करण्याची कल्पना निघाली. साधनांच्या मर्यादेप्रमाणे साहित्य संघाचे प्रारंभीचे कार्य मर्यादित राहिले. मुंबई व उपनगर भागांत वार्षिक साहित्य संमेलने भरविणे, साहित्यविषयक प्रासंगिक चर्चा घडवून आणणे, आल्या-गेल्या साहित्यिकांचा परामर्श घेणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वर्ग चालविणे, स्वतःची नियतकालिके चालविणे, कै. वामन मल्हार जोशी स्मरणार्थ दरसाल एखाद्या विद्वान वक्त्यांची पूर्वनियोजित व्याख्याने करवून ती शक्य तेंव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध करणे, व्याख्यानमाला चालविणे, असे या कार्याचे विविध प्रकारचे स्वरूप होते.\n१९३८ साली स्वा. सावरकर व १९५० साली राजकवी यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महाराष्ट्र साहित्य संमेलने भरली ती संघाच्याच वतीने. तथापि, १९४१ साली मुंबईस संघाच्या विद्यमाने भरलेले महाराष्ट्र नाट्यसंमेलनाचे ३२ वे अधिवेशन संघाच्या कार्यास जरा निराळी व जोराची कलाटणी देण्यास कारणीभूत ठरले. मराठी रंगभूमीस १९४३ साली १०० वर्षे पूर्ण होतात हे लक्षांत घेऊन त्यावर्षी महोत्सव करण्याची कल्पना याच अधिवेशनात निघाली. त्यावर्षी मुख्य महोत्सव सांगली येथे नोव्हेंबर महिन्यात झाला, तरी एप्रिल १९४४ मध्ये साहित्य संघाने मुंबई येथे नाट्योत्सव मोठ्या प्रमाणावर खुल्या नाट्यगृहात पुनः साजरा केला, इतकेच नव्हे तर त्यानंतर दरसाल कमीअधिक प्रमाणात मुंबईत नाट्योत्सव साजरा करण्याची प्रथा पडली. ही प्रथा आजपर्यंत संघाने अव्याहत पाळली आहे. खुल्या नाट्यगृहाची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली असली तरी अलीकडे मुंबईत व इतरत्र ती संघाने लोकप्रिय केली. १९४४ साली पहिला नाट्योत्सव साजरा करत असतानाच ‘साहित्य संघाच्या व तत्सम इतर संस्थांच्या साहित्यविषयक चळवळींकरिता व मुंबईतील नाट्यसंस्थांना प्रतिष्ठित समाजासमोर अल्प भाडयात नाट्यप्रयोग करून दाखवण्याची सोय करणे’ असा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला होता. तो तर साध्य केला गेलाच, परंतु लवकरच गिरगावातल्या केळेवाडीतील जमीन संपादन करून संघाने तेथे एक अद्ययावत नाट्यगृह बांधले. ६ एप्रिल १९६४ रोजी या संघमंदिराचं उद्घाटन झाले आणि मराठी रंगभूमीला हक्काचं घर मिळाले.\nप्रा. अ. बा. गजेंद्रगडकर, श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर, श्री. श्री. म. वर्दे, श्री. रामराव विजयकर, श्री. भास्करराव जाधव, श्री. भा. सी. सुकथनकर, श्री. र. धो. कर्वे, श्री. खं. सा .दौंडकर असे मुंबईच्या विविध समाजातील थोर कार्यकर्ते संघाच्या बाल्यावस्थेत संघास लाभले आणि त्यांच्या विविध गुणांचा संघाला फायदा मिळाला म्हणूनच संघाबद्दल अल्पकाळात सार्वत्रिक आपुलकी निर्माण झाली, प्रतिष्ठा वाढली व साहित्य संघ मंदिराचे स्वप्न साकार झाले.\nसाहित्य संघाचे कार्यक्षेत्र :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Colonia+Loma+Plata+py.php", "date_download": "2018-12-13T16:43:52Z", "digest": "sha1:YWIRRHL27YHPJUH6TXTS4QAF6UONKJP7", "length": 3555, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Colonia Loma Plata (पेराग्वे)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 918 हा क्रमांक Colonia Loma Plata क्षेत्र कोड आहे व Colonia Loma Plata पेराग्वेमध्ये स्थित आहे. जर आपण पेराग्वेबाहेर असाल व आपल्याला Colonia Loma Plataमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. पेराग्वे देश कोड +595 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Colonia Loma Plataमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +595 918 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनColonia Loma Plataमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +595 918 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00595 918 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Colonia Loma Plata (पेराग्वे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/notebook-and-pensil-use-in-pre-primary-schools-1251397/", "date_download": "2018-12-13T16:39:58Z", "digest": "sha1:GCCURZSK3S7SFC7NFIQG6TCN24TG6OFJ", "length": 15409, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शहरी विद्यार्थ्यांच्या दप्तरातून पाटी हरवली.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nके.जी. टू कॉलेज »\nशहरी विद्यार्थ्यांच्या दप्तरातून पाटी हरवली..\nशहरी विद्यार्थ्यांच्या दप्तरातून पाटी हरवली..\nबहुतेक शाळांमध्ये पूर्वप्राथमिक वर्गापासूनच पाटी आणि पेन्सिलीची जागा वही आणि पेन्सिलीने घेतली आहे.\nवही आणि पेन्सिलीने घेतली जागा; मागणीत निम्म्याने घट\nशिक्षणाची सुरुवात, शाळेचा पहिला दिवस म्हणजे पाटी आणि पेन्सिलीशी जोडले जाणारे नाते.. हे समीकरण काळाच्या ओघात बदलत गेले आहे. शाळेच्या दप्तरातील अविभाज्य भाग असलेले पाटी, पेन्सिल, स्पंजची डबी हे त्रिकुट आता इतिहासजमा होत असून, या साहित्याची मागणी पन्नास ते साठ टक्क्य़ांनी घसरली असल्याचे उत्पादकांनी सांगितले. शहरांतील विद्यार्थ्यांच्या दप्तरातून तर आता पाटीच हद्दपार झाली आहे.\nपाटी असे म्हटले तरी अनेक पिढय़ांच्या शाळेच्या आठवणी झटक्यात जाग्या होतात. शिक्षणाच्या प्रवासात बदलत गेलेल्या पाटय़ा, पेन्सिलीचे तुकडे साठवणे, ते चोरून खाणे अशा अनेक आठवणी डोक्यात पिंगा घालू लागतील. मात्र, आता मुलांच्या दप्तरातील पाटी हरवल्याचे दिसत आहे. पहिलीपासून विषयानुसार पुस्तके, वह्य़ा, कंपास असा विद्यार्थ्यांच्या दप्तराचा जामानिमा असतो मात्र त्यात आता पाटीला स्थान राहिलेले नाही.\nबहुतेक शाळांमध्ये पूर्वप्राथमिक वर्गापासूनच पाटी आणि पेन्सिलीची जागा वही आणि पेन्सिलीने घेतली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत पाटी आणि पेन्सिलीची मागणी ५० ते ६० टक्क्य़ांनी घटल्याचे उत्पादकांनी सांगितले. शहरी भागांतून दगडी किंवा पुठ्ठय़ाच्या पाटय़ांची आणि त्यावर लिहिण्यासाठीच्या पेन्सिलींची विक्री ही अगदी नाममात्र राहिली आहे. ग्रामीण भागांतून मात्र अजूनही पाटय़ांना मागणी असल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. शहरी भागांत नाही म्हणायला पाटीचाचा अद्ययावत अवतार असलेली ‘मॅजिक स्लेट’, ‘व्हाइट बोर्ड्स’ यांना मागणी आहे. मात्र त्यांनाही शाळांमध्ये स्थान नाही. त्यामुळे पालकांचाही कल पाटय़ांच्या खरेदीकडे नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत पेन्सिलींचे दहिसर येथील संदीप पेन्सिल्सचे उत्पादक अ‍ॅड. राजेश खाडे यांनी सांगितले, ‘मी १९८४ पासून या व्यवसायात आहे. पेन्सिलींची मागणी गेल्या चार ते पाच वर्षांत झपाटय़ाने कमी होत गेली आहे. पूर्वी वर्षांला साधारण ७५ ते ८० हजार खोक्यांची विक्री व्हायची. मात्र ती आता ३० ते ३५ हजारांवर आली आहे. ही मागणी देखील ग्रामीण भागांतून अधिक आहे. खडूंची मागणी आता थोडी वाढली आहे. मात्र ‘डस्टलेस’ खडूंसाठी मागणी आहे.’ भावनगर येथील राजा स्लेटचे उत्पादक संदीप पटेल यांनी सांगितले, ‘दगडी पाटी आता वापरली जात नाही. शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे पुठ्ठय़ाच्या पाटीला अजून ग्रामीण भागांतून मागणी आहे.’\nपाटीची ओळख ही दगडी पाटीने झाली. त्यानंतर जाड पुठ्ठा किंवा कार्डबोर्डला काळा रंग देऊन त्याच्या पाटय़ा बाजारात आल्या. त्यानंतर मणी असलेल्या पाटय़ा, दुमडता येणाऱ्या दुहेरी पाटय़ा असे पाटय़ांचे स्वरूप बदलत गेले. आता मॅजिक स्लेटला प्राधान्य दिले जात आहे.\nशाळांमध्ये पाटी का नाही याबाबत शिक्षकांनी काही गमतीदार कारणे नमूद केली.\n* पाटीचे वजन जास्त असते, त्यामुळे दप्तराचे वजन वाढते\n* वह्य़ांमधील मजकूर टिकतो\n* विद्यार्थी पाटय़ांनी मारामारीही करतात, त्याने इजा होऊ शकते.\n* पेन्सिलीमुळे हात खराब होतो. त्याचप्रमाणे मुले पेन्सिली खातात\n* पाटीवर लिहिणे, ती स्वच्छ करणे यांत अधिक वेळ जातो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2016/10/blog-post.html", "date_download": "2018-12-13T15:29:33Z", "digest": "sha1:4QK7RFYI23HXVCKD6ERMCYQZOYJ6Z7IG", "length": 28156, "nlines": 136, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: लोकसंस्कृतीच्या आकाशात", "raw_content": "\nशुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६\n- डॉ. सुधीर रा. देवरे\n(मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाकडून लवकरच प्रकाशित होत असलेल्या ‘...सहज उडत राहिलो’ या माझ्या आत्मकथनातून...)\nमी तसा आज आमच्या विरगावपासून खूप लांबवर राहतो असे नाही. मी स्थायिक झालेल्या सटाण्यापासून अवघ्या दहा किमी अंतरावर विरगाव आहे. तरीही विरगावातल्या आठवणींनी मी व्याकुळ होतो. आज मनात आले तेव्हा मी दहा मिनिटात विरगावला जाऊन येऊ शकतो. मात्र बालपणीचे हरवलेले दिवस आज विरगावला जाऊनही सापडत नाहीत, हे माझं खरं दु:खं आहे. बालपणी विरगावात मित्रांसोबत जे दिवस घालवले ते पुन्हा येणे आज शक्य नाही. गाव तेच असले तरी बालपणीचे मित्र दूर गेले आहेत. जे विरगावात आहेत ते आपल्या संसारात इतके तुंडुब बुडालेले आहेत की तासभर बसून त्यांच्यांशी गप्पाही मारता येत नाहीत. माझ्या गावच्या बालपणीच्या खाणाखुणा आज सुधारणेच्या नावाखाली सिमेंट काँक्रेट खाली गाडल्या गेल्यात त्या कायमच्या. मी आता जुन्या आठवणींची उंचबळून गावाशी नाळ जोडायला जाऊ पाहतो. पण हाती विशेष काही लागत नाही आणि तसाच परतून येतो रिक्‍त हातांनी.\nगावात वडिलांच्या वाट्याला रहायला घर आले नाही म्हणून आम्ही भाड्याच्या घरात रहायचो. गावात घर स्वस्तात मिळते म्हणून मधरी आंधळी नावाने ओळखल्या जाणार्‍या व गावात भूताळीन म्हणून परिचित असणार्‍या बाईकडून वडिलांनी घर विकत घेतले, तेव्हा मी खूप लहान होतो. तरीही भुताळीनचे घर म्हणून वडिलांनी केलेले अंध्दश्रध्दाळू उपाय मला अजूनही जसेच्या तसे आठवतात. मांत्रिकाला बोलवून घोड्याच्या नाला मंत्रून व चांभारपाणी देऊन बनवलेले नाग खिळे घराच्या दोन्ही दारांना ठोकण्यापासून घराच्या चारी कोपर्‍यांना अंडे, ‍िलंबू व गावठी दारूच्या बाटल्या बुजण्यापर्यंतच्या सर्व बारीक-सारीक बाबी आठवतात. भगताने नदीतली वाळू मंत्रून घरात सर्वत्र टाकली होती.\nघराच्या बाजूलाच उतार उतरून गेलं की कान्हेरी नदी होती. तेव्हा ती बाराही महिने पाण्याने वहायची. माझ्या अनेक मित्रांबरोबर मी नदीवर अंघोळीला जात असे. केव्हा बंधार्‍यात, केव्हा टाकळीत, केव्हा पाटात, केव्हा चुहेलीत तर पूर येऊन गेल्यावर नदीतच आम्ही अंघोळ करत असू. अनायासे भील लोक मासे व खेकडी कसे पकडतात याचेही अवलोकन होत होतं.\nभोवरा, गोट्यागोट्या, टिपाटिपी, कबड्डी, चिलापाटी, लपालपी, घोडाघोडी, हत्तीची सोंड, विटीदांडू, डिबडिब, कोयीकोयी, आंधळी कोशींबीर असे अनेक खेळ आम्ही दाराशीच खेळत असू. अपंग असूनही सर्वसाधारण मित्रपरिवारामुळे मी लहानपणी मैदानी खेळही खेळू शकलो. दारासमोर मराठी शाळा व तिचे विस्तृत पटांगण होतं. त्याला लागूनच मारोतीचा पार होता. अशा प्रचंड जागेचा पुरेपुर उपयोग आम्ही खेळासाठी करीत होतो.\nकानबाई, रानबाई, गौराई, काठीकवाडी, आईभवानी, आसरा, खंडोबा, आढीजागरण, म्हसोबा, रोकडोबा, वीरदेव हे लोकदेव गावाच्या आजूबाजूला पहात होतो. त्यांचे उत्सव पहात होतो. उग्र उपासना अनुभवत होतो. गोंधळी, मरीआई, वासुदेव, रायरंग, नंदीबैलवाले, टिंगरीवाले, नाव ओळखणारे, नाथबोवा, गारूडी, डोंबारी, यांच्या कला- नकला, आवाज, गाणे, वाद्य ऐकून नकळत एक स्वतंत्र दृष्टी तयार होत होती. हे विश्व वेगळे आहे, आदिम आहे आणि आपण त्यात संमोहीत होऊन आकर्षिले जात आहोत, याची जाण मला तेव्हाही असे. डोंगर्‍यादेवाचा उत्सव असो, चिरा बसवण्याचा कार्यक्रम असो, धोंड्या होऊन पाणी मागण्याचा कार्यक्रम असो, आखाजीचा बार असो की तोंड पाहण्याचा कार्यक्रम असो. कुठे भजन असो वा कीर्तन, राजकीय प्रचाराची सभा असो वा कलापथक, गावातील भारूडांचा कार्यक्रम असो की तमाशा, स्वाध्याय असो की सर्कस अशा सर्व गावसभा, गाव कार्यक्रम वा आदिवासी लोकोत्सव असो दिवसभर तहानभूक विसरून मी भावनिकदृष्ट्या त्यात सामील झालेलो असायचो. विरगावला भोवाडा हा लोकोत्सव सलग तीन रात्रभर चालत असे. दिवसा अजिबात झोप न घेता मी सलग तीन रात्री जागून संपूर्ण भोवाडा पाहत असे. खंडोबाचा आढीजागरण कार्यक्रम असाच रात्रभर चालत असे. आखाजीचा बार व झोक्यावरची गाणी, आषाढी अमावस्येला विरगावातील पद्मनाभ स्वामी समाधीत एक लळित होत असे. जेवनखावन विसरून मी तो कार्यक्रम पूर्ण पाहात असे. मन हरखून जात असे. सर्व लोककलांची अस्सलता त्या बालवयातही लक्षात येत होती.\nआमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर भिलाटी होती, तेथील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना माझी हजेरी असायची. भिलाटीत लग्न असो, डोंगर्‍या देवाचा उत्सव, थाळीवरची कथा, लग्नातील ढोलावरचे नाच, पावरी गीते, भिलाटीतील होळी नृत्य, खंजिरी, तुणतुणे, सांबळ ह्या वाद्यांच्या सानिध्यात अशीच रात्र रात्र जागून ऐकत-पहात असे.\nविरगावातले हे विश्व सोडून दूर शहरात गेल्यानंतर आदिवासी लोककलांचे महत्व मला जास्तच जाणवू लागले. त्यांच्यातील नैसर्गिकता आणि सहजता यांची ओढ वाटू लागली. आदिवासी जीवन जाणिवांच्या कला ह्या काळाला पुरून उरणार्‍या आहेत, याचा साक्षात्कार झाला आणि लहानपणी प्रत्यक्ष अनुभवलेले कागदावर हळूहळू उतरायला लागलं. माझ्या शोधनिबंधात याचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले दिसेल. म्हणूनच माझ्या प्रबंध लेखनाबरोबरच कथा, कविता, कादंबरी आणि नाटकातही आदिवासी जीवनबंधाचे प्रतिबिंब पडलेले दिसते.\nह्या सगळ्या गोष्टींबरोबर निसर्गही माझा तेवढाच आवडीचा होता. मला विंचू अनेकदा डसला आहे. गांधील माशा डसल्या आहेत. अंगावर थोर नावाची वनस्पती उभरली आहे. जीवंत सापाला माझा स्पर्श झाला आहे. मी काडीपेटीत पिठ टाकून भिंग नावाचा किडा पाळला आहे. कोंबड्या, पारवे पाळून पाहिलेत. उंदरं पकडून एका जागी बंद करून पाहिले, मांजर पाळून पाहिली. गळाने सरडे पकडले आहेत. नदीत हाताने बेडक्या पकडल्या आहेत. चिमण्या पकडल्या आहेत. चिमण्यांना रंग देऊन पुन्हा मोकळ्या सोडलेल्या आहेत. विंचू गळाने पकडून त्याची नांगी तोडून स्वत:च्या अंगावर चालवला आहे.\nसायंकाळी नदी थडीवरून उडत वडाच्या झाडावर मुक्कामाला जाणारे वटवाघूळं मी तासभर पहात रहायचो. याला मी वटवाघळांची शाळा म्हणायचो. दारासमोर पिंपळ होता. त्यावर अनेक पक्षी घरटे करायचे. या सगळ्यांचे सूक्ष्म निरिक्षण व्हायचे. एखाद्या रात्री ‍पिंपळावर रात्री घुबड येऊन बसायची. ती ओरडायची. तिचे ओरडणे मात्र मला भयानक वाटत असे.\nउन्हाळ्यात ओट्यावर उघड्या आकाशाखाली झोपायचो तेव्हा आकाशातले इच्चू, चोरखाटलं, आकाशगंगा न्याहाळत बसायचो. कोणी सांगितलं म्हणून तारा तुटला म्हणजे एखादी चांदणी जळत खाली पडताना दिसली की थुंकायचो. कारण तारा तुटणे म्हणजे अशुभ समजले जायचे.\nपाऊस हा तर माझा जवळचा मित्र होता. पावसाचे वातावरण होऊन आले की मी मनोमन पावसाची आराधना करायचो. वारा उलटायची वाट पहायचो. पावसाचे भाकित करायचो. तासन् तास ढगांचे निरिक्षण करायचो. पावसाचे मला खूप आकर्षण आहे. म्हणूनच मी पावसाला आदिम तालाचे संगीत म्हणतो. याच नावाचा माझा अहिराणी भाषेत कवितासंग्रह आहे.\nशाळा शिकताना माझी बाहेरची शाळा अशीही सुरू होती. शिकता शिकताच वाचण्याचीही गोडी लागली. इयत्ता पाचवीत असतानाच राम गणेश गडकरी यांचे भावबंधन नावाचे नाटक अपघाताने शाळेच्या वाचनालयातून माझ्या हाताशी लागले. त्यातील अनेक संवाद तेव्हा कळले नाहीत तरी ते भावत होते म्हणून पूर्ण वाचले. याच काळात शशी भागवत यांच्या मर्मभेद या पुस्तकानेही माझ्यावर मोहीनी घातली होती. चेटूक केले होते असे म्हटले तरी वावगे होणार नाही. आठवीत असताना मी शिवलीलामृताच्या प्रभावाने शंकराची नवीन आरती तयार केली होती. ती मी लिहिली असावी यावर घरातील कोणाचाच विश्वास बसत नव्हता. कारण घरात वाचन-लेखनाची कोणतीही पूर्व परंपरा नव्हती. वडील प्राथमिक शिक्षक होते. शाळेत मराठीच्या तास हा माझा सर्वात आवडता तास असायचा. लेखकांबद्दल जबरदस्त आकर्षण वाटायचे. शिक्षक कविता शिकवायला लागले की तेव्हा मी समरसून देहभान विसरून जायचो. माझ्यातील कवीचा पिंड शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातील विविध कवितांवरच पोसला गेला. त्यामुळे माझा फायदा झाला की नुकसान ते मला सांगता येणार नाही.\nशिकता शिकता मी अंगावर दुष्काळ झेलला आहे. घाटा, कुळदाचे मुटकळे, कुळदाच्या घुगर्‍या, मुगाच्या घुगर्‍या, शिळ्या भाकरीचे सुगरे-भुगरे, शिळ्या पोळ्यांचे गूळ टाकून शिजवलेले तुकडे, गूळ आणि तेलाचा शिरा, पिठले, चटणी भाकर अशा प्रकारचे अन्न खाऊन पोट भरून अभ्यास केला आहे.\nलोंकाच्या मळ्यात कामं केली आहेत. हरभरे उपटवणे, बाजरी खुडणे, भुईमुंगाच्या शेंगा तोडणे, शेंगा फोडणे, कापूस वेचणे अशी कामे मी केली आहेत, हे माझ्या अनेक जवळच्या मित्रांनाही अजून माहीत नाही. अशा आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर घाईघाईने एक अशैक्षणिक क्षेत्रातील नोकरी पत्करली आणि बाहेरून पीएच. डी. पूर्ण करूनही अजून त्याच नोकरीत खितपत पडलोय. गाव सुटलं. सटाण्याला शिकलो नंतर ओझरला गेलो. नाशिकला शिकलो तरी अनवाणी आणि पांढर्‍या पायजम्यावरच वावरत होतो.\nहे सर्व अनुभव घेताना मी माझी अहिराणी मातृभाषा बोलत होतो व अहिराणीतच जगत होतो. या सर्व अनुभवात माझी मायबोली अहिराणी सखोल मुरलेली आहे. अनुभव आणि माझी भाषा अहिराणी यांचे पृथगात्म असे संश्लीष्ट रूप अंतर्मनात- अंतर्मनातल्या खोल कप्प्यात एकरूप झाले आहे. म्हणून माझे बालपणातील अनुभवविश्व हे भाषा रूपात आविष्कृत होताना अहिराणी भाषेशिवाय तो दुसर्‍या भाषेत अस्सलपणे आविष्कृत होऊच शकणार नाही- होऊच शकत नाही. तसा प्रयत्न केला तरीही किमान अहिराणीचे अवशेष तरी त्या आविष्कारात अंतर्भूत झाल्याशिवाय रहात नाहीत. म्हणून असे अनुभव लिहीत असताना मी काही शब्द अहिराणी वापरतो असं म्हणण्याऐवजी आविष्काराची ती मागणी असते म्हणून ते शब्द आपोआप येत असतात, असे म्हणावे लागेल.\nमी का लिहितो या प्रश्नाला उत्तर देताना, मला लिहिता येतं म्हणून अथवा मी लिहायला पाहिजे म्हणून अथवा दुसरे काही करता येत नाही म्हणून, असे उत्तर मला देता येणार नाही. कारण मी जगलेलं, दुसर्‍याला सांगण्यासारखं आहे असं मला वाटतं म्हणूनच मी लिहीत असतो.\nविरगाव या माझ्या गावाशी तुटलेली नाळ जोडण्याचा मी अधूनमधून प्रयत्न करीत असतो. कारण ती नाळ पुन्हा जोडली जात नाही. त्याचे दु:खं आदिम तालनं संगीत या माझ्या अहिराणी कवितासंग्रहात तोडेल नाळ सुईननी नावाच्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ती अशी:\n(या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:०७ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/maharashtra-government/", "date_download": "2018-12-13T17:03:48Z", "digest": "sha1:TDI7TGFN36QBAZPJTSQZN2YWCQ4VQZBZ", "length": 2380, "nlines": 44, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "maharashtra government – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nआव्हानांमुळं ‘सुदृढ’ झालेलं नेतृत्व\nआपल्यावर दैनंदिन जीवनात जितक्या अडचणी येतील, संकटं येतील. त्यांच्याशी ‘सामना’ करताकरता आपण प्रगतीच्या दिशेनं पुढं जाऊ शकतो. असा अनेक बुजुर्गांचा\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-7494?page=5", "date_download": "2018-12-13T16:17:54Z", "digest": "sha1:4L2QUCQWDIQCIBI3EC337J3BTDQVMTPH", "length": 5652, "nlines": 70, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "राष्ट्रवादीचे कल्याण; पंचायत मात्र सेनेची | Page 6 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nराष्ट्रवादीचे कल्याण; पंचायत मात्र सेनेची\nकल्याण,दि.८(वार्ताहर)-पंचायत समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेची पंचायत झाली असून निवडणुकीत एकत्र लढणार्‍या राष्ट्रवादीने सभापती पदाच्या आमिषाला बळी पडत शिवसेनेची साथ सोडली आहे. सत्तेच्या या राजकारणात भाजपा सरशी ठरली आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सेनेच्या ताब्यात असलेल्या गडाला सुरुंग लागला आहे. सोमवारी झालेल्या कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांची सभापतीपदी तर भाजपाचे पांडुरंग म्हात्रे विजयी झाले आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती करत एकत्र निवडणूक लढवली होती. पंचायत समितीच्या बारा गणांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना ४, भाजप ५, राष्ट्रवादी ३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे कल्याण पंचायत समितीवर शिवसेना राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार शिवसेनेच्या वतीने राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या भरत गोंधळे यांना सभापती पदाची उमेदवारी दिली. तर भाजपाने देखील सत्तेच्या राजकारणात सेनेला मात करण्यासाठी राष्ट्रवादीच्याच दोन सदस्यांना गळाला लावत दर्शना जाधव यांना सभपती पदाची उमेदवारी दिली. यामुळे भाजपाचे पक्षीय बलाबल वाढून भाजपाच्या वतीने निवडणूक लढवलेल्या दर्शना जाधव या भरत गोंधळे यांचा पराभव करत विजयी झाल्या. तर उप सभापती सेनेच्या भरत भोईर यांचा पराभव करत पांडुरंग म्हात्रे विजयी झाले आहेत. दरम्यान भाजपाच्या या खेळीने शिवसेना नेत्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे.\nवंधत्वावरील तज्ज्ञ डॉ. विजय दहिफळे कल्याणच्या ओरिजन क्लिनिकमध्ये\nचवताळलेल्या सैनिकांची पोलीस ठाण्यावर धडक\nप्रशासनावर उरला नाही सत्ताधार्‍यांचा वचक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37183/members", "date_download": "2018-12-13T15:46:58Z", "digest": "sha1:GKJ2K3X66LYL4P3NDBKV2R5CTH3DUDV5", "length": 3835, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मोबाईलचे तंत्र आणि मंत्र members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मोबाईलचे तंत्र आणि मंत्र /मोबाईलचे तंत्र आणि मंत्र members\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2016/03/blog-post_8.html", "date_download": "2018-12-13T16:12:59Z", "digest": "sha1:W3ZYYQXBWG2MTEZL66MIOUHC453OZXBJ", "length": 25721, "nlines": 296, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: अक्कणमाती चिक्कणमाती -- १", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nअक्कणमाती चिक्कणमाती -- १\nसध्या मी पूर्वी जसं नियमीतपणे महिन्यातून दोनदा लिहित असे तसं लिहित नाही.\nपण ८ मार्च च्या निमित्ताने स्वयंपाकावर लिहायचं राहिलेलं, ते लिहिते आहे.\nस्वयंपाक हा कधी माझ्या आवडीचा विषय नव्हता.\nआमच्या वाड्यात सगळे मुलगे आणि मी एकटी मुलगी त्यामुळे असेल, मी भातुकली कधी फारशी खेळले नाही.\nसांगायचा मुद्दा खेळातही कधी मी स्वयंपाकाकडे ओढली गेले नाही.\nस्वयंपापाकात आईला मदत करणे हे ही मी केलेलं नाही.\nते ( न करणं) आईने मला करू दिलं.\nसातवी-आठवीत मी कुकर लावायला शिकले, नंतर पोळ्या - भाजी हे ही शिकले.\nपण ते केवळ अडीनडीला. रोज केलं पाहिजे असं काही नव्हतं.\nमाझ्या मैत्रिणी काय काय नविन शिकत होत्या, मी त्यात नव्हते.\nमावशीला सांधेदुखीचा खूप त्रास होता आई तिच्या मदतीला कधी कधी नांदेडला जाई, तेव्हा मी, विश्वास आणि बाबा मिळून स्वैपाक सांभाळायचो.\nबाबांना सगळा स्वैपाक येत असल्यामुळे मी त्यांची मदतनीस असंच असे.\nआई बाबा जेव्हा यात्रा वजा सहलीला जात असत तेव्हा दोन- तीन आठवडे स्वयंपाकघरासह सगळं घर मी सांभाळत असे.\nअर्थात तेव्हा मी एकटीच घरी असे.\nमुलगी म्हणून मला स्वैपाक आलाच पाहिजे, हे शिकून घे - ते शिकून घे असं आईने कधी केलं नाही.\n\" काय एवढं स्वैपाकाचं अंगावर जबाबदारी पडली की जमतो’ असं ती म्हणत असे.\nआणि मला वाटत असे की मी काही स्वैपाकघराशी बांधून घ्यायची नाही.\nलग्नाआधी मी काही फारसे नवनविन पदार्थ करून पाहिले असं झालं नाही, चार दोन केले असतील.\nमी बाहेरची कामं सांभाळत असे. म्हणजे काय काय आणून दे, बिलं भर असली कामं करत असे.\nआत्ता कळतंय की त्याने बाबांना मदत होत असे, आईला नाही.\nलग्नं झालं. मला स्वैपाक येत होता. मिलिन्दला येत नव्हता.\nमी नोकरी करत नव्हते. मिलिन्द करत होता.\nअर्थात स्वैपाकाची जबाबदारी माझ्याकडे आली.\nही दोघांची मिळून जबाबदारी आहे, हे माझ्या मनात पक्कं होतं.\nस्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळा असते.\nती माझ्या ताब्यात आली.\nकाय काय करून बघायची सुरसुरी मला आली.\nमाझ्या सासूबाईंनी रूचिरा हे पुस्तक मला दिलं होतं.\nटिव्ही वरचे कुकरी शोज मी पाहायचे.\nवेगवेगळ्या साप्ताहिक, मासिक, वर्तमानपत्रातली स्वयंपाक विषयक सदरे आवर्जून वाचायचे. :)\nपाककृती लिहून ठेवण्यासाठी एक वही केली होती.\nमी वाहावत चाललेले :)\nत्याचं एक कारण वाहवा हे ही होतं.\nमी लग्नानंतर दोनेक महिन्यांत असेल,\nआंब्याच्या वड्या केलेल्या त्या इतक्या छान झालेल्या, नंतर नारळाच्या केल्या त्या पण मस्त जमल्या.\nवड्या करून कुठे कुठे पाठवणे असं सुरू झालं.\nअनिल अवचटांच्या पुस्तकात वड्या जमणं म्हणजे स्वैपाकातली कशी वरची पायरी आहे हे वाचलं होतं.\nत्यामुळे मलाही भारी वाटत होतं.\nमग भातांचे प्रकार शिकले,\nपंजाबी भाज्या वगैरे शिकले,\nवेगवेगळ्या प्रकारची आईसक्रिम्स शिकले, ( कोर्स करून नव्हे असंच, आधी महाजन मावशींकडून शिकले.)\nवर्षाची लोणची घालायला शिकले. ( हे मामींकडून)\nरुचिरा घेऊन प्रत्येक पदार्थाला टीक करणे,\nआणि अभ्यासाला असल्यासारखं पुस्तक संपवणे असा संकल्प मी केलेला आठवतो आहे.\nआई कडून शिकले, आत्यांकडून शिकले आणखीपण कुणाकुणाकडून शिकले.\nकोणीही पुण्यात आलं की त्यांना जेवायला बोलवायचं असं माझं असायचं.\nकाही जण आमच्याकडेच उतरायचे.\n१५-२० माणसांचा स्वैपाक मी एकटी करू शकत असे.\nमाझ्या बाजूचे नातेवाईक तर जाऊदे, मिलिन्दकडच्याही सगळ्या नातेवाईकांना मी आग्रहाने बोलावत असे.\nकोणाला काय आवडतं, मागच्या वेळेस काय केलं होतं, आता वेगळ काय करूया\nविचार करून मेनू ठरवणे यातही माझा बराच वेळ जात असे.\nमला या सगळ्यात कायम मजा यायचीच असं नाही.\nमला ते काम खूप व्हायचं असंही होतं.\nपण आले गेले नावाजत हे एक आहे.\nआणि दुसरं मला वाटे आपण संसार थाटला आहे,\nतर आल्या गेल्याचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे.\nआपण साधं जेवायला घालू शकत नाही\nएवढं तर एका घराने करायलाच हवं.\nवेळी अवेळी आलेल्या कुठल्याही माणसासाठी आपल्या घराचं दार उघडं असलं पाहिजे.\nकिमान त्याला जेवू घातलं पाहिजे.\nजे करायचं ते आनंदाने केलं पाहिजे.\nजी दाद मला मिळायची ती स्वैपाकाला असेच पण त्याहून अगत्याला असे, असं आज मला वाटतं.\nमिलिन्दच्या मावशींना मी म्हणालेले, \" मावशी, एवढं काय तुम्ही होतात, तुमचीपण मदत झालीच की तुम्ही होतात, तुमचीपण मदत झालीच की\nत्यावर त्या म्हणाल्या होत्या,\" काम तर आपण करतो आणि रोज खातोही. वेगवेगळे पदार्थ केलेस त्याचं वाटलंच\nपण तुझं अगत्य, आपलेपणाने करतेस ते जास्त आवडलं. \"\nत्यांची प्रतिक्रिया माझ्या लक्षात राहिली आहे. त्याने मला एक वेगळा कोन मिळाला.\nपुढे कधीतरी मी शिकले Attitude किती महत्त्वाचा असतो ते\nकधी कधी मला कंटाळा येतो मग वाटतं,\nमाझ्या आईने हे वर्षानुवर्षे केलेलं आहे, मला का जड जावं\nन सांगता, मला गृहित धरून कोणीही आमच्याकडे आले तरी\nमी कधीही आलेल्या माणसांवर नाराजी दाखवली आहे, वैतागले आहे किंवा आदळाआपट केली आहे असं झालेलं नाही.\nमी त्यांच्याशी नीट बोलले नाही असंही केलेलं नाही.\nवरकरणी आनंदानेच मी केलं, आत मला कंटाळा येत असला तरीही.\nअजूनही मला तेच वाटतं.\nएकतर नीट करावं , जमणार नसेल तर थेट सांगावं.\nलग्नानंतर सुरूवातीच्या दिवसांत मी स्वैपाकाची जबाबदारी घेतली तरी ती मी एकाहाती सांभाळायची असं नव्हतं.\nमिलिन्दनेपण केलं पाहिजे हा आग्रह मी धरत असे.\nत्याला पोहे शिकव, उपमा शिकव हे केलेलं आहे.\nमी त्याला गरम डोसे करून वाढायचे आणि म्हणायचे की मलाही गरम हवे आहेत, तू करून वाढ.\nहे प्रयत्न कधी बंद पडले हे आता मला आठवतही नाहीये.\nमी म्हणायचे , \" मलाही आवड नाही पण करत्येय ना कुणीतरी केलं पाहिजे ना\nमीही तुझ्याइतकीच शिकले आहे शिवाय स्वैपाकही शिकलेय. तू काय शिकलास\nमिलिन्द म्हणाला, \" तुला आवडत नाही तर तूही करू नकोस \"\n\" मला असं म्हणून चालेल काय\nएकदा जोरदार भांडण झालं.\nमिलिन्द म्हणाला, \" आपण पुण्यासारख्या शहरात राहतो, इथे काहीही मिळू शकतं.\nमला चहा आला नाही तरी चालणार आहे. बाहेरचं खाणं म्हणजे निसत्व, अस्वच्छ असं आता राहिलेलं नाही.\"\nमी म्हणाले, \" तरीही रोज\n. घरात स्वैपाकघर असलं पाहिजे असंही काही नाही.\"\n\" अरे, आजारी माणसं असतात, तान्ही बाळं असतात. त्यांच्या खाण्याचं, पथ्याचं काय करायचं\n\" सगळं बाहेर मिळू शकतं.\"\n स्वैपाक ही इतकी बिनमहत्त्वाची गोष्ट आहे. मी काय करत बसले आहे मी काय करत बसले आहे गेली ८-१० वर्षे मी काय करते आहे गेली ८-१० वर्षे मी काय करते आहे\" ( तेव्हा आमच्या लग्नाला तेवढी वर्षे झालेली. :))\nमी त्याला मुदत दिली म्हणाले, \" आठ दिवसांनी नीट विचार करून सांग, आपल्या घरात स्वैपाकघर हवं की नको\nमाझी १० वर्षे मी यात घालवलेली आहेत. तुझं उत्तर आलं की मी ठरवीन काय ते.\"\nस्वैपाकघर ही घराला एकत्र जोडणारी जागा आहे.\nजेवताना आपण किती मजा करतो.\nमिळून जेवण , जेवतानाच्या गप्पा हा दिवसातला आनंददायी वेळ असतो.\nआणि ते करताना घरातली बाई/पुरूष (जर कुठल्या घरात असेल तर) किती खपत असतात.\nतिच्या श्रमांविषयी आपल्याला आदर असला पाहिजे.\nनुसता आदर नाहीच कामाचा, मदत करायला हवी.\nस्वैपाकघरातलं काम जर घरातल्या सर्वांनी मिळून केलं तर ते तितकं कंटाळवाणं राहणार नाही.\nदोन दिवसांनी विचारलं, \" सांग, घराला स्वैपाकघर पाहिजे की नको\nअजूनही त्याचं काही आवश्यकता नाही असंच उत्तर होतं.\nआठ दिवसांनी शेवटी त्याने \" पाहिजे \" असं उत्तर दिलं.\nकदाचित मी जिद्दीला पेटले म्हणून असेल. :)\nआपल्या विचारात जर एवढी तफावत असेल आणि मी जी वर्षे स्वैपाकघरात घालवली त्याबद्दल तुला काहीच वाटत नसेल,\nतर मी तुला सोडून देते, असंच मी म्हणत होते.\nत्यानंतर ताईचं आजारपण झालं, सुहृदची पथ्ये, हे सगळं काय बाहेरून आणता आलं असतं\nस्वैपाकघर नसतं तर कसं जमवणार होतो\nपण आज वाटतं मीही जरा जास्तच करत होते,\nस्वैपाकघर नाही ही कल्पना इतकी काही टोकाची नाही.\nसर्वसाधारण परिस्थीतीत अशक्य नाही.\nस्वैपाक करणारी व्यक्ती एकटीच तेच तेच करत्येय असं असायला नको.\nज्यांना स्वैपाकाची खरंच आवड आहे, त्यांनाही रोज रोज तेच तेच करायला आवडतं का\nस्वैपाकाला दाद मिळाली की माणूस ( बाईमाणूस :)) त्या मोहात पडतो आणि वाहवत जातो.\nसुगरणींनी सुद्धा यावर विचार करायला हवाच आहे.\nएकूणच बाई स्वैपाकघरात कशी अडकत जाते, याचा मला चांगलाच अनुभव आला होता.\nमला कंटाळाही यायला लागलेला.\nमी स्वैपाक केला पाहिजे अशी सक्ती मिलिन्दने कधीही केली नाही.\nआलेल्या माणसांना बाहेर जेवू घालायची त्याची तयारी असे.\nमलाही तो कशाला दमतेस\nभाज्या बाहेरून आणू, गोड बाहेरून आणू,\nपण मलाच ते सगळं घरी करायचं असे.\nआता मी अशी बाहेरची मदत घेते.\nमाझ्या जेवणाची जबाबदारी तुझ्यावर आहे असं समजू नकोस,\nहे मिलिन्दने मला लग्न झाल्या झाल्याच सांगितलेलं आहे.\nमी जेव्हा माहेरी जात असे म्हणजे आजोळी जात असे,\n’तू इकडे आल्यावर आता मिलिन्दच्या जेवणाच्ं काय\" हा प्रश्न मला हमखास विचारला जाई.\nमी जरा चिडत असे. \"इतकी वर्षे तो जेवायचा ना\n\" आता लग्न झालंय\"\n\" पुण्यात सोय होते, चांगलं मिळतं जेवायला आणि त्याला आवडतंही बाहेर जेवायला,\nमी नसले की त्याच्या आवडीचं नॉनव्हेज खाता येतं.\"\nमाझी असली उत्तरं त्यांना आवडत नसत. :)\nअक्कणमाती चिक्कणमाती -- २\nBy विद्या कुळकर्णी - March 08, 2016\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nलेखाचं शीर्षक आवडलं :)\n>>स्वैपाकघरातलं काम जर घरातल्या सर्वांनी मिळून केलं तर ते तितकं कंटाळवाणं राहणार नाही.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ७\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ६\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ५\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ४\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ३\nअक्कणमाती चिक्कणमाती -- २\nअक्कणमाती चिक्कणमाती -- १\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mumbaimarathisahityasangh.com/?page_id=33", "date_download": "2018-12-13T15:50:17Z", "digest": "sha1:BIQEJT67BYVJRJFIUZ3R7WK6FSZ5ZIOB", "length": 4946, "nlines": 53, "source_domain": "mumbaimarathisahityasangh.com", "title": "संस्था संचालक | www.mumbaimarathisahityasangh.com", "raw_content": "\nसभागृहे / संदर्भ ग्रंथालय\nसॉली. श्रीम. विजया दिवेकर\nश्री. मधु मंगेश कर्णिक\nश्री. अमोद य. उसपकर\nडॉ. श्रीम. उज्ज्वला मेहेंदळे\nडॉ. बाळ भालेराव, श्रीम. आशा मुळगावकर, श्रीम. उषा तांबे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, श्री. सुभाष भागवत, श्री. दिलीप भाटवडेकर, श्री. मनोहर सोमण, श्री. विलास म्हामणकर, श्री. अशोक बेंडखळे, श्री. चंद्रशेखर गोखले व श्री. रोहिदास पांगे.\nस्वीकृत सदस्य : श्री. स्वामीकुमार बाणावलीकर, प्रा. सुहासिनी कीर्तिकर.\nश्री. एकनाथ आव्हाड, श्री. अरविंद कर्पे, प्रा. सुहासिनी कीर्तिकर, श्रीम. मोनिका गजेंद्रगडकर, श्री. चंद्रशेखर गोखले, श्री. सुधीर ठाकूर, प्रा. उषा तांबे, श्री. प्रवीण धैर्यवान, श्री. उमेश पडळकर, श्री. नारायण पराडकर, श्री. प्रमोद पवार, श्री. अरविंद पिळगावकर, श्रीम. मंगला पंडित, श्री. रोहिदास पांगे, श्री. नरेंद्र पाठक, श्री. स्वामीकुमार बाणावलीकर, श्रीम. प्रतिभा बिस्वास, श्री. अशोक बेंडखळे, श्री. सुभाष भागवत, श्री. यशवंत प. भिडे, श्री. दिलीप भाटवडेकर, डॉ. बाळ भालेराव, डॉ. अश्विनी भालेराव गांधी, श्रीम. आशा मुळगावकर, डॉ. शशांक मुळगावकर, श्रीम. शकुंतला मुळ्ये, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, श्री. सुनील मेहेंदळे, श्री. विलास म्हामणकर, श्री. सुहास ना. वीरकर, श्री. पद्माकर शिरवाडकर, श्री. मधुकर शेजवलकर, श्रीम. प्रतिभा सराफ, श्री. जयराज साळगावकर, श्री. मनोहर सोमण, श्रीम. सावित्री हेगडे.\nस्वीकृत सदस्य : श्रीम. धनश्री धारप, श्रीम. रेखा नार्वेकर, श्री. नंदकुमार मांजरेकर, श्रीम. शैलजा म्हात्रे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-13T15:46:21Z", "digest": "sha1:3CTW7UHMGYMHJ5L2R57OCTWFDLZY2E7J", "length": 6426, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉग्रेसचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची भाजपची मागणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉग्रेसचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची भाजपची मागणी\nनवी दिल्ली – कॉंग्रेसचे हात हे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत दिल्ली भाजपचे प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे.\nनिवडणुकी दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निवडणूक चिन्हाचं प्रदर्शन करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचे हात हे चिन्ह रद्द करावे, अशी मागणी उपाध्याय यांनी आयोगाकडे केली आहे. उपाध्याय यांनी याबाबत सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांची भेट घेतली. याप्रकरणी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा उभारावा लागला तरीही मागे हटणार नसल्याचेही त्या म्हणाल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिष्यवृत्तीसाठी अजूनही बोंबाबोंब \nNext articleकाश्‍मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सहकार्य करू – ओमर अब्दुल्ला\nलाट ओसरली, नागरिकांची नाराजी येथेही भोवणार\nसरकारच्या दबावातूनच उर्जित पटेलांचा राजीनामा\n‘अच्छे दिन’चे सरकार जनतेला नको\nमध्यप्रदेशात सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला मायवतींचा हात\nमध्यप्रदेशात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष : भाजपला हादरा\nलोकसभेवरही कॉंग्रेसचा झेंडा पुन्हा फडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-13T16:31:25Z", "digest": "sha1:6U6DRCCVTGSOEA2ZVG2VOAYX4I3X4QT5", "length": 8925, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राफेल चौकशीसाठी संयुक्त संसंदीय समितीची स्थापना करावी – नवाब मलिक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराफेल चौकशीसाठी संयुक्त संसंदीय समितीची स्थापना करावी – नवाब मलिक\nमुंबई – फ्रान्सच्या राफेल विमान खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने संयुक्त संसंदीय समितीची स्थापना करावी. त्यातून विमानांच्या किमती का वाढल्या, एचएएल या कंपनीचे कंत्राट का रद्द केले याचा खुलासा व्हावा. बोफोर्स प्रकरणात तात्कालीन विरोधकांनी जसा खुलासा मागितला गेला होता तसा खुलासा सरकारने राफेल प्रकरणात करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.\nराफेल विमान खरेदीचा करार ज्या पद्धतीने झाला त्यात अनेक शंका उपस्थित होत आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी जसे अडचणीत आले तसे फ्रान्स देशातही राजकीय पेच व राजकीय समस्या निर्माण झाल्या आहेत. आपल्या देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी राफेल विमान निर्मिती करणा-या दसॉल्ट कंपनीला धमकावल्याचा आरोपही त्यांनी केला.\nपंतप्रधान आयुष्यमान योजनेची प्रसिद्धी झाली, परंतु ती राबविणारी यंत्रणा कोठे आहे, असा सवाल करताना राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव महात्मा फुले योजना केले. परंतु त्यात लाभ मिळणा-या कुटुंबांची संख्या 1 कोटी 20 लाखांनी कमी का झाली, याकडे मलिक यांनी लक्ष वेधले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीतील राफेलबाबतच्या विधानाचा विपर्यास एका वाहिनीने केला. त्याला चुकीच्या पद्धतीने वापरून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचे काम सदर वाहिनी करत आहे. तसेच वेब पोर्टल आणि सोशल मीडियावर चुकीचे वृत्त पसरविले जात आहे. कॉंग्रेसपेक्षा निर्णय घेणाऱ्यांची (राफेलबाबत) विश्वासार्हता कमी झाली असल्याचे पवार म्हणाले होते. त्यांनी मोदी यांना क्‍लिन चीट दिली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वाईन फ्ल्यू संदर्भात राज्यस्तरीय पथक आज साताऱ्यात\nNext articleकेंद्र सरकारच्या ई-मार्केट पोर्टलवर 12 हजार कोटींचे व्यवहार\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\nदहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबत – डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1030", "date_download": "2018-12-13T16:35:31Z", "digest": "sha1:HS5CSRKXMUIOKZNXIP6RF5RCOSCF574H", "length": 1935, "nlines": 47, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "देवगडाचा हापूस आंबा | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nआमच्या कडे देवगडाचा हापूस आंबा विकत मिळेल\nहापूस आंबे ५ डझन (मोठा) - १५०० रुपये पेटी\nहापूस आंबे ६ डझन (मध्यम) - १५०० रुपये पेटी\nकोणास हवे असल्यास खालील नंबर वर SMS करा अथवा mail करा (mamahesh1@gmail.com)\nभांडूप ४०००७८ मुंबई ,\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/data-communication-and-networking", "date_download": "2018-12-13T15:32:17Z", "digest": "sha1:RRLUET7NTAT3INBKH2I7342Q4SE42AC3", "length": 14919, "nlines": 405, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा nirali prakashanचे Data Communication And Networking पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 190 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक उमाकांत एस शिरशेट्टी, एच एस ओहळ\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-beed-news-accused-injured-crime-103247", "date_download": "2018-12-13T16:36:24Z", "digest": "sha1:JFQSPZ3KJB2REQBF4JRESKWVRFQHU36L", "length": 12297, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news beed news accused injured crime बीड कारागृहातून पळताना कैद्याचे मोडले हात-पाय | eSakal", "raw_content": "\nबीड कारागृहातून पळताना कैद्याचे मोडले हात-पाय\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nबीड - येथील जिल्हा कारागृहाच्या भिंतीवरून पळ काढण्याच्या प्रयत्नात कैद्याचे हात-पाय मोडल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. ज्ञानेश्‍वर बालाजी जाधव (वय 30, रा. रूपचंदनगर, ता. रेणापूर, जि. लातूर) असे जखमी कैद्याचे नाव आहे.\nबीड - येथील जिल्हा कारागृहाच्या भिंतीवरून पळ काढण्याच्या प्रयत्नात कैद्याचे हात-पाय मोडल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. ज्ञानेश्‍वर बालाजी जाधव (वय 30, रा. रूपचंदनगर, ता. रेणापूर, जि. लातूर) असे जखमी कैद्याचे नाव आहे.\nअंबाजोगाईतील चोरीच्या गुन्ह्यात अटक झालेला ज्ञानेश्‍वर जाधव हा चार सप्टेंबर 2017 पासून न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात आहे. तीन क्रमांकाच्या बॅरेकमधील 14 कैद्यांना स्वयंपाक करण्यासाठी आज पहाटे बाहेर काढण्यात आले. त्यात ज्ञानेश्वर जाधव व अन्य कैदी विकास देवकते याचा समावेश होता. पाणी आणण्याच्या निमित्ताने हे दोघे विहिरीकडे गेले. तेथून एकमेकांच्या मदतीने ते भिंतीवर चढले.\nसुरक्षारक्षक झोपेत असल्याचे पाहून ज्ञानेश्‍वरने उडी मारली. त्यावेळी फरशीवर आदळून त्याचे हात-पाय मोडले. त्याला भोवळ आल्याचे पाहून विकास देवकतेने पलायनाचा विचार सोडून कारागृहात परतणे पसंत केले. काही काळाने एक कैदी कमी असल्याचे लक्षात आल्यावर कारागृह पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. तोपर्यंत ज्ञानेश्‍वरने जखमी अवस्थेत नगर रोडवरील प्रवेशद्वार गाठले. तो कच्चा कैदी असल्याने त्याच्या अंगावर साधे कपडे होते. त्यामुळे कोणालाही शंका आली नाही. नागरिकांच्या मदतीने तो एका रिक्षातून जिल्हा रुग्णालयात पोचला. जमादार प्रकाश मस्के यांनी त्याला तेथे ताब्यात घेतले.\nबीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे\nबीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची...\nबीड जिल्ह्यात डिजिटल जुगाराचा नवा फंडा\nबीड - तंत्रज्ञानाच्या चांगल्या वापराबरोबरच त्याचा काही जणांकडून वाईट वापरही करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात लुडो किंग गेमच्या माध्यमातून डिजिटल...\nदिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन\nबीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. बुधवारी सकाळी गोपीनाथगडावर (ता....\nतरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nमाजलगाव (बीड) : साळेगाव कोथळा येथील तरुण शेतकरी कुंडलिक देवराव गवळी (वय. ३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी...\nशेतकरी संघटनांनी वाटले बीडमध्ये कांदे\nबीड : सध्या जिल्ह्यात तीव्र दुष्काळात शेतकरी होरपळत असताना, कमी प्रमाणात आलेल्या पिकांना भाव मिळत नसल्याने विविध संघटनांनकडून सोमवारी (ता....\nदुष्काळामुळे ज्वारी, बाजरी, गव्हाचे दर वाढले\nबीड - यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने रब्बी व खरिपाचे उत्पादन झालेच नाही. यामुळे मार्केटमध्ये धान्याची आवक कमी प्रमाणात झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mumbaimarathisahityasangh.com/?page_id=35", "date_download": "2018-12-13T16:56:22Z", "digest": "sha1:XDUSFLMAE4Q4LJRKI7SGX3Q5O36WNRHQ", "length": 5106, "nlines": 35, "source_domain": "mumbaimarathisahityasangh.com", "title": "सभागृहे / संदर्भ ग्रंथालय | www.mumbaimarathisahityasangh.com", "raw_content": "\nसभागृहे / संदर्भ ग्रंथालय\nसभागृहे / संदर्भ ग्रंथालय\nसभागृहे / संदर्भ ग्रंथालय\nडॉ. अ. ना. भालेराव नाट्यगृह\nतळमजला आणि पहिल्या मजल्यावर असलेल्या या नाट्यगृहात ८१६ प्रेक्षक बसण्याची सोय आहे. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या वातानुकुलीत नाट्यगृहात व्यावसायिक तसेच प्रायोगिक रंगभूमीची नाटके, नृत्य, लोककलेचे व शालेय कार्यक्रम आणि साहित्य संमेलने नेहमी होत असतात.\nया सभागृहाचे आरक्षण श्री. रोहिदास पांगे पाहतात.\nदूरध्वनी क्रमांक : (०२२) २३८५ ६३०३\nविस्तारित क्रमांक : २७\nडॉ. भा. नी. पुरंदरे सभागृह\nसंघाच्या इमारतीत ५व्या मजल्यावर डॉ. भा. नी. पुरंदरे सभागृह आहे. या सभागृहात १२० प्रेक्षक बसण्याची सोय आहे व हे सभागृह छोटे समारंभ, व्यावसायिक बैठका तसेच गाण्यांच्या बैठकीस उपयुक्त आहे.\nया सभागृहाचे आरक्षण चौथ्या मजल्यावरील संघ कार्यालयात होते.\nदूरध्वनी क्रमांक : (०२२) २३८५ ६३०३\nविस्तारित क्रमांक : २१ / २२\nसाहित्य संघाच्या कार्यकारी मंडळाच्या दि.१७ नोव्हेंबर १९४७ रोजी झालेल्या बैठकीत, साहित्य संघाचे एक संस्थापक प्रा. अ.बा.गजेंद्रगडकर यांच्या नावे, एक संदर्भ ग्रंथालय स्थापन करण्याचा प्रस्ताव पारित झाला व त्याप्रमाणे १९४८ मध्ये ग्रंथालय सुरु झाले.\nहे ग्रंथालय सुरु करण्यासाठी श्री. अ.अ.गजेंद्रगडकर यांनी वडिलांचा बराच मोठा ग्रंथ संग्रह संघाच्या स्वाधीन केला. श्री. र.धो.कर्वे यांनीही आपला ग्रंथसंग्रह संघाकडे सुपूर्द केला व त्यात श्री. शि.बा.शिरगावकर, श्री आगासकर व इतर अनेक सभासदांनी व व्यक्तींनी आपल्याकडचे मौल्यवान ग्रंथ पाठवून भर घातली.\nया ग्रंथालयात मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषेत लिहिलेली सुमारे १४,७०० पुस्तके आहेत व त्यात शब्दकोश, वाङ्मय कोश, कादंबऱ्या, कथा, नाटके व नाटकासंबंधी पुस्तके, आध्यात्मिक ग्रंथ तसेच मासिक व वार्षिक अंक अश्या अनेक विषयावरची पुस्तके आहेत.\nप्रबंध लिहिणाऱ्या अनेक व्यक्तींना या संदर्भ ग्रंथालयाचा फायदा झाला आहे.\nआज हे ग्रंथालय संघाच्या वास्तूच्या ४थ्या मजल्यावर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/bombay-high-court-continues-stay-on-issuing-fitness-certificates-to-old-cars/", "date_download": "2018-12-13T15:05:10Z", "digest": "sha1:Q2IRZW6JSB4ZKLJYEZUWRH3T5IWGIDST", "length": 7750, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तर फिटनेस सर्टिफिकेट देण्यास परवानगी नाहीच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतर फिटनेस सर्टिफिकेट देण्यास परवानगी नाहीच\nस्थगिती उठविण्यास हायकोर्टाचा नकार\nमुंबई: शहर आणि उपनगरातील वाहनांच्या चाचण्या घेण्यासाठी लागणाऱ्या ट्रॅकसाठी जागेचा जोपर्यंत ताबा मिळत नाही, तोपर्यंत फिटनेस सर्टिफिकेट देण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने फिटनेस सर्टिफिकेट देण्यास घातलेली बंदी उठविण्यास नकार दिला आहे.केवळ जागेचा शोध घेतला म्हणून सांगून नका. त्या जागेचा ताबा मिळाला की नाही ते सांगा, असेही न्यायालयाने सरकारला बजावले.\nकमर्शिअल वाहनांना चाचणी न घेताच फिटनेस सर्टिफिकेट दिले जात असल्याच्या मुद्‌द्‌यावरून पुण्यातील सामाजीक कार्यकर्ते श्रीकांत कर्वे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावेळी राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व आरटीओ कार्यालयात कॅमेरे लावल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. तर त्यानंतर कॅमेरा ऐवजी सीसीटिव्ही लावण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायलयाने ट्रॅक नसल्याने वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यास घातलेली बंदी उठवावी, अशी विनंती केली. मात्र न्यायालयाने ट्रॅकसाठी जागेचा ताबा घेतला आहे का अशी विचारणा सरकारकडे केली. याला नकारात्मक उत्तर मिळाल्याने न्यायालयाने स्थगिती उठविण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारताने पहिल्या डावात घेतलेली ही तिसरी मोठी आघाडी\nNext articleमुंबई-गोवा महामार्ग चौपदीकरण 2021पर्यंत पूर्ण करणार\nकोल्हापुरात शेतकऱ्यांनी बाजार समितीला ठोकलं टाळे\nसरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना ‘बेबी केअर किट’\nमुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस\nपाण्याचा बेकायदा उपसा करणाऱ्यांवर फौजदारी\nसहकारी साखर कारखाने खरेदी घोटाळ्याची न्यायालयाकडून दखल\nसरकारच्या दबावातूनच उर्जित पटेलांचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/railway-station-battery-car-break-technical-problem-24848", "date_download": "2018-12-13T16:29:31Z", "digest": "sha1:ENWUWOUNQXUCTBOLVY3DWJNAKPDK54WP", "length": 14366, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "railway station battery car break by technical problem तांत्रिक कारणामुळे रेल्वेस्थानकावरील बॅटरी कारला ‘ब्रेक’ | eSakal", "raw_content": "\nतांत्रिक कारणामुळे रेल्वेस्थानकावरील बॅटरी कारला ‘ब्रेक’\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nनागपूर - अपंग, आजारी आणि वृद्ध प्रवाशांच्या सुविधेसाठी सामाजिक संस्थांकडून नागपूर रेल्वेस्थानकावर नि:शुल्क स्वरूपात बॅटरी कारची सेवा उपलब्ध केली आहे. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे बुधवार दुपारपासून दोन्ही बॅटरी कार बंद असून, प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.\nगेल्या काही वर्षांमध्ये नागपूरला हेल्थ हबचे स्वरूप आले आहे. लगतच्या राज्यांमधून येथे रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्यासह अपंग, वृद्धांना फलाटापर्यंत होणारा त्रास कमी करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने दोन बॅटरी कार उपलब्ध करून दिल्या आहेत.\nनागपूर - अपंग, आजारी आणि वृद्ध प्रवाशांच्या सुविधेसाठी सामाजिक संस्थांकडून नागपूर रेल्वेस्थानकावर नि:शुल्क स्वरूपात बॅटरी कारची सेवा उपलब्ध केली आहे. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे बुधवार दुपारपासून दोन्ही बॅटरी कार बंद असून, प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.\nगेल्या काही वर्षांमध्ये नागपूरला हेल्थ हबचे स्वरूप आले आहे. लगतच्या राज्यांमधून येथे रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्यासह अपंग, वृद्धांना फलाटापर्यंत होणारा त्रास कमी करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने दोन बॅटरी कार उपलब्ध करून दिल्या आहेत.\nया दोन्ही गाड्यांद्वारे प्रवाशांना प्रवेशद्वारापासून फलाटापर्यंत सोडून दिले जाते. या सेवेचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले. नागपूरपाठोपाठ विभागातील अन्य स्थानकांवर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ही सुविधा सुरू करण्यात आली.\nबुधवारी दुपारी अचानक दोन्ही गाड्यांमध्ये दोष निर्माण झाला. यानंतर जुजबी दुरुस्तीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, दोष दूर न झाल्याने गुरुवारीसुद्धा ही सेवा बंदच राहिली. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. काहींनी कुलींची मदत घेतली. पण, बॅटरी कार बंद असल्याने कुलींचेही दर चांगलेच वधारले होते.\nबॅटरीवर चालणाऱ्या या पर्यावरणपूरक वाहनाच्या देखभाल दुरुस्तीचे कार्य नियमित संबंधित संस्थेकडून केले जाते. परंतु, तांत्रिक दोष दुरुस्त करणारे मेकॅनिक नागपुरात उपलब्ध नसल्याने बाहेरून बोलावण्यात आले. सध्या मेकॅनिकची प्रतीक्षा केली जात आहे.\nबॅटरी कारचा पर्याय म्हणून स्टेशन व्यवस्थापकांच्या कार्यालयात व्हीलचेअर उपलब्ध आहे. परंतु, त्याची फारशी कल्पना बाहेरच्या प्रवाशांना नसते. परिणामी सोबतच्या आजारी, वृद्ध प्रवाशांना आधार देण्यासह सामान ओढताना अनेकांची दमछाक होत आहे.\nपुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात होणार\nपुणे : पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nलोकलच्या दारातील गर्दीने घेतला तरुणीचा बळी\nउल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ...\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nदहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ\nपुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा खासगीरीत्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह विभागीय मंडळाकडे ऑफलाइन पद्धतीने नाव नोंदणी अर्ज...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/weird-bowling-action-in-cricket-world/", "date_download": "2018-12-13T16:48:02Z", "digest": "sha1:O3MOAITPFZWSWYEFFFEIMQZUQOVGPE6Y", "length": 7774, "nlines": 54, "source_domain": "www.marathigold.com", "title": "विचित्र बॉलिंग एक्शन, जी पाहून बैट्समैन चक्रावून जातात", "raw_content": "\nYou are here: Home / People / विचित्र बॉलिंग एक्शन, जी पाहून बैट्समैन चक्रावून जातात\nविचित्र बॉलिंग एक्शन, जी पाहून बैट्समैन चक्रावून जातात\nदोन्ही हाताने बॉलिंग करण्याचे टैलेंट असलेल्या अक्षय कर्णेवार ने ऑस्ट्रेलियाच्या बैट्समैन ना हैरान करून सोडले होते. विदर्भाचा चमकता खेळाडू अक्षय आणि ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजच्या पहिले खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात एकमेकांच्या समोर आले होते.\nतेव्हा अक्षयचे हे टैलेंट पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्कस स्टॉइनिश सरप्राईज झाला होता. चला पाहूयात अश्याच काही विचित्र आणि जगा वेगळ्या प्रतिभा असलेल्या बॉलरची माहीती.\n1 पॉल एडम्स, साउथ आफ्रिका\n2 लसिथ मलिंगा, श्रीलंका\n3 मुथैया मुरलीधरन, श्रीलंका\n4 सोहेल तनवीर, पाकिस्तान\n5 अजंता मेंडिस, श्रीलंका\n6 कॉलिन क्रॉफ्ट, वेस्ट इंडीज\nपॉल एडम्स, साउथ आफ्रिका\nसाउथ आफ्रिकेच्या पॉल एडम्सची बॉलिंग एक्शन पण अशीच अनऑर्थोडोक्स होती.\nपॉल बॉलिंग करताना डोके एकदम खाली करायचे. असे केल्यावर त्यांना स्टम्प आणि बैट्समैन दोन्ही दिसायचे नाही पण तरीही ते अचूक गोलंदाजी करायचे.\nयांच्या बॉलिंग एक्शन ला स्लिंग असे म्हणतात. हे बॉलला डोक्यापासून फार दुरून एक्रोस करून फेकतात. म्हणजे त्यांचा हात अंपायरच्या चेस्टच्या समोर असतो.\nबॉल आणि अंपायरच्या कपड्यांचा रंग सारखा असल्यामुळे बऱ्याच वेळा बैट्समैनला बॉल समजायला कठीण होते. मलिंगाला क्रिकेटच्या दुनियेत योर्करचा बादशाह बोलले जाते.\nफिरकीचा जादुगार असे म्हंटले जाणाऱ्या मुरलीधरनची एक्शन राईट आर्म ऑफब्रेक होती. त्यांचा रनअप छोटा होता आणि ते बॉल हातामध्ये लपवून बॉल फेकत असत.\nत्यामुळे बैट्समैनला समजत नसे की ते फ्लैट बॉल टाकणार आहेत का दुसरा हे समजायचे नाही. टेस्ट मैचेस मध्ये 800 विकेट घेतल्यामुळे त्यांना किंग ऑफ स्पिन म्हटले जायचे.\nसोहेल सरळ पळून क्रीजच्या कोपऱ्यातून बॉल करतात. त्यामुळे बॉल सरळ येण्या एवजी क्रॉस येते. त्यामुळे बैट्समैनच्या विचाराच्या विरुध्द बॉल सरळ स्टम्प मध्ये घुसते.\nयांना रॉन्ग फुटेड बॉलर म्हंटले जाते. यांची बॉलिंग एक्शन अनऑर्थोडोक्स आहे.\nऑफ ब्रेक-लेग ब्रेक बॉलिंग एक्शन करणारे मेंडिस बॉलला मिडल फिंगर ने स्ट्राइक करून फेकत होते, जसे काय कैरम खेळत आहेत.\nबॉल स्लो फेकल्यावर पण बॉल पडून अतिशय वेगाने आत येत असे. त्यांना क्रिकेट जगात मिस्ट्री बॉलर बोलले जाते.\nकॉलिन क्रॉफ्ट, वेस्ट इंडीज\n70-80 च्या दशकातील या वेस्ट इंडियन बॉलरची एक्शन फास्ट बॉलर असून सुध्दा स्पिनर सारखी होती. त्यांचे बॉल एंगल बनवून क्रॉस जात असे.\nबैट्समैनला जेव्हा वाटायचे की बॉल बाहेर जाईल, तेव्हा बॉल अवश्य स्टम्पवर जायचा. ते हाफ ऑर्थोडॉक्स बॉलिंग एक्शन ने बॉलिंग करायचे.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/173", "date_download": "2018-12-13T16:03:21Z", "digest": "sha1:VBC45LRXDX45RFKD5A3EPSOYX5QJ4MDZ", "length": 14307, "nlines": 209, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शाळा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शिक्षण /शाळा\nPlaygroup च्या मुलांचा डान्स कसा बसवावा\n२६ जानेवारी. करीता एक ग्रुप डान्स स्कूल मध्ये बसवायचा आहे. तरी कोणते गाणे (हिंदी, मराठी) व स्टेप योग्य ठरतील 2/3 वर्षां च्या मुलांसाठी\n१५ Aug.२०१८ ला नर्सरी च्या मुलांचा 'नन्हा मुन्ना राही हूं ' डान्स बसवला होता.त्यामुळे आता तो प्रिंसिपल स्विकारणार नाहीत.\nनाच रे मोरा - ला माझी पहिली पसंती होती,जी प्रिंसिपल & इतर टिचर ना पसंत पडली नाही,म्हणून तर हा अट्टाहास\nहो \"छोटीसी आशा - \" ला प्रिन्सिपॉल नी थोडीशी सहमती दर्शवली आहे खरी ---- तरीही त्यांच्या मते स्लो ,शांत गाणे नको ----\nनविन,जोशपूर्ण, बालमनाला साजेल असे गीत हवे आहे.\nRead more about Playgroup च्या मुलांचा डान्स कसा बसवावा\nमाझी शाळा : पूर्व भायखळा....\nरोज जाता येता शाळा पाहतो. तीन मजली इमारत. विटांच्या खोल्या नाहीत तर साक्षात विद्येचे मंदिर. त्या मंदिरात घंटा देखील आणि रोज प्रार्थना देखील होते. सहज त्या दिवशी बाहेरच्या खिडकीतून आंत डोकावले. एक साथ नमस्ते गलका ऐकू आला.... नव्हे माझा मलाच भास झाला. सभोवताली भिंतीचे कुंपण आणि सुगंधी फुलांच्या बगीच्यात ताठ मानेने उभी असलेली माझी शाळा.ज्ञानाचं बीजारोपण करणारा फळा थकला होता. आवाज करणारी खिळखिळी बाकं शांतपणे भिरभिरत माझ्याकडे पाहत विचारती झाली, ओळखलं का आम्हाला.... भूतकाळातले ते क्षण आठवले. निरागस, अल्लड, अबोल बालपण... आयुष्यातील स्वप्नवत काळ.\nRead more about माझी शाळा : पूर्व भायखळा....\nवळूनी मागे मी बघता , शल्य बोचते मनाला\nवळूनी मागे मी बघता\nएक वेडा वाट चालला\nएक वेडा वाहात चालला\nवाट पाहून कोमेजून गेली\nवाटेवर फुललेली फुले सारी\nशिंकण्यात पण झाला गुलाम तू\nधरे नित्य हाती रुमाल तू\nआठवतेय का ती शाळकरी शिंक तुला \nखळाळून बाहेर पडलेला शेमबुड पिवळा\nताप खोकला सर्दी पडसे\nसर्वाचीच काढली होती तू पिसे\nठेच लागता लावे माती\nहसता हसता जोडे नाती\nत्या नात्यांचे भान विसरला\nजसा जसा कमावता झाला\nधुंडाळ नव्या वाटा पुन्हा नव्याने\nRead more about वळूनी मागे मी बघता , शल्य बोचते मनाला\nप्रेम की आकर्षण...(भाग २)\nत्याने पत्र लिहायला सुरुवात केली त्याला तीच नाव नव्हतं माहीत पण त्याने तिला फुलपाखरू असं नाव दिले आणि पत्राला सुरुवात केली.\nRead more about प्रेम की आकर्षण...(भाग २)\nप्रेम की आकर्षण… (भाग १)\nRead more about प्रेम की आकर्षण… (भाग १)\nडेलावेअर मध्ये स्कुल कोणत्या \nमी डेलावेअर मध्ये शीफ्ट होतीये.. पण मला अजुन चांगले रेटींग असलेली शाळा मिळाली नाही ... कोणी सुचवु शकेल का प्लीज. asap\nRead more about डेलावेअर मध्ये स्कुल कोणत्या \nविनिता :- काय रे महेश काय झाल असा उदास का झालास आज तर आपला रीझल्ट आहे ना, मंग असा काॅलेज च्या बाहेर का बसलायस आज तर आपला रीझल्ट आहे ना, मंग असा काॅलेज च्या बाहेर का बसलायस\nविनिता :- अरे बोल ना काहीतरी... काय झाल एखादा विषय राहिला का एखादा विषय राहिला का राहिला असेल तर काय होईल... पुढच्या सेम ला परत एक्झाम दे, निघेल पुढच्या वेळी.\nमहेश :- तुला काय गं.... तु आहेस आॅल क्लियर......\nरात्र सरून दिवस उजाडला. सूर्याची किरणे हळूहळू धरतीवर पडू लागली. शेतकरी बाया बापडे भाकरी कोरड्यास बांधून घेऊन शेतीच्या कामासाठी गावकुसाबाहेर रवाना झाले. गावातली नोकरदार माणसं नोकरीचं ठिकाण जवळ करू लागली. संथ गतीने जनावरांनी गोठ्यातून बाहेर येऊन चाऱ्याच्या शोधार्थ आपला रस्ता धरला. घराघरात बायांची स्वयंपाकाची लगबग सुरू होती. लहान मुलं मुली शाळेचा रस्ता कापत होती. गावात तशी सर्वांचीच धावाधाव सुरू होती. एकटा लख्या बिचारा अजूनही अंथरुणात लोळत पडला होता. त्याला ना स्वतःची काळजी ना समाजाची.\n किती दिवसांपासून मी आजच्या दिवसाची वाट पाहत होते, तो आजचा दिवस उजाडलाच. काहीशी हुरहुर, उत्साह मनात घेऊनच आजच्या दिवसाची तयारी मी केली. सार्या गोड कटू आठवणींचं गाठोडं घेऊन पुढे जायचंय. आयुष्याचं एक पान संपल्यातच जमा झालंय. हे पान म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात नकळत्या वयात येणारं नि नकळतच निघून जाणारं शालेय जीवन. होय, यंदा मी दहावीत आहे. शेवटचं शाळेचं वर्ष. आज आमच्या शाळेचा निरोपसमारंभ पार पडला . आज माझ्या खूशीचं कारण होतं की शाळेला आमच्या वर्गातर्फे मी शाळेवर केलेल्या कवितेची फ्रेम एक आठवण म्हणून देणार होतो. हे आम्हाला सर्प्राईज द्यायचं होतं शाळेला.\nRead more about निरोप - स्वानुभव\nहोस्टेल school ची माहिती हवी आहे\nपुण्या जवळच्या होस्टेल school ची माहिती हवी आहे\nRead more about होस्टेल school ची माहिती हवी आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/what-i-want-to-be-1681741/", "date_download": "2018-12-13T16:28:34Z", "digest": "sha1:5SOZ7XOV7BC255RJDZBKBIA4IIQLYAS3", "length": 37236, "nlines": 336, "source_domain": "www.loksatta.com", "title": "what I want to be | सुट्टी विशेषांक : कोण मी होणार..? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nसुट्टी विशेषांक : कोण मी होणार..\nसुट्टी विशेषांक : कोण मी होणार..\nसगळीकडे अंधार आहे आणि अंधारातच आपल्याला आई आणि इशानच्या आवाजातले संवाद ऐकू येऊ लागतात...\nइशान अर्धवट झोपेत घडय़ाळ बंद करायला जातो.. इतक्यात क्रिकेटपटूचा पेहराव केलेला एक मुलगा येऊन घडय़ाळ उचलतो...\n(सगळीकडे अंधार आहे आणि अंधारातच आपल्याला आई आणि इशानच्या आवाजातले संवाद ऐकू येऊ लागतात…)\nइशान : पण मला नाही झोप आली आहे इतक्यात..\nआई : झोप बाळा. आपल्याला सकाळी लवकर उठून क्लासला जायचं आहे.. उद्या एक तर सगळे क्लास आहेत तुझे..\nइशान : पण सगळे जागे आहेत ना अजून.. तू मलाच का झोपायला सांगते आहेस..\nआई : कारण सगळे तुझ्यापेक्षा मोठे आहेत.. त्यातल्या कुणालाच उद्या क्लासला नाही जायचंय.. तुला सकाळी क्रिकेट कोचिंग आहे, मग गिटार क्लास आणि मग अ‍ॅबॅकसचा क्लास आहे.. आपल्याला सगळं शिकून खूप मोठ्ठं व्हायचंय ना.. शहाणं माझं बाळ ते..\nइशान : आई पण मी..\nआई : इशान गपचूप झोपायचंय आता.. चल जा.. जा.. (रागाने)\n(प्रकाश येतो तेव्हा रंगमंचावर इशानची खोली दिसते. मंचावर मध्यभागी असणाऱ्या पलंगावर ८-१० वर्षांचा इशान हष्रे झोपलेला आहे.. अचानक त्याच्या बाजूला ठेवलेलं गजराचं घडय़ाळ वाजायला लागतं.. इशान अर्धवट झोपेत घडय़ाळ बंद करायला जातो.. इतक्यात क्रिकेटपटूचा पेहराव केलेला एक मुलगा येऊन घडय़ाळ उचलतो.. इशान खडबडून जागा होऊन त्याला विचारणार, इतक्यात त्याला कळतं की आजूबाजूला अजून कोण-कोण आहे पाहातो तर बाजूला. एक मुलगा गिटार घेऊन कानाला हेडफोन लावून त्याच्याकडे बघत असतो. त्याच्याच बाजूला एक मुलगा डॉक्टरचं एप्रन, स्टेथोस्कोप लावून बसलेला आहे. तोसुद्धा इशानकडे बघतो आहे. अजून एक मुलगा इंजिनीअर्सचा निळा ड्रेस घालून इंजिनीअर असं लिहिलेलं आहे अशी पिवळी टोपी घालून बसलेला आहे. तो त्याच्याकडेच पाहातो आहे. भारीतला कोट, चष्मा घालून बसलेला एक मुलगा आहे तोसुद्धा इशानकडे पाहातो आहे. त्यांना सगळ्यांना पाहून इशान घाबरतो आणि सगळ्यांना एकत्र विचारतो)\nइशान : कोण आहात तुम्ही\nडॉक्टर : मी डॉक्टर इशान हष्रे\nक्रिकेटर : मी क्रिकेटपटू इशान हष्रे.\nइंजिनीअर : मी इंजिनीअर इशान हष्रे\nसी ए : मला नाही ओळखलंस.. मी तुझ्या बाबांसारखा सीए इशान हष्रे\nम्युझिशियन : (गिटारवर तार छेडत) मी सिंगर, म्युझिशिअन इशान हष्रे..\nइशान : तुम्ही इशान हष्रे. मग मी कोण आहे..\nइंजिनीअर : आम्ही तुझा भविष्यकाळ आहोत. म्हणजे जेव्हा तू इंजिनीअर होशील तेव्हा अगदी माझ्यासारखा असशील..\nइशान : हो, पण तुम्ही इथे आता काय करताय..\nक्रिकेटर : यांचं मला माहीत नाही पण मी तुला उठवायला आलो आहे. उठ.. चल, यांच्या नादी लागू नकोस आपल्याला क्रिकेटर व्हायचंय ना. मग आता कोचिंगला जायलाच हवं..\nइशान : हं (म्हणत उठायला जातो)\nम्युझिशिअन : एक मिनीट.. हे कधी ठरलं की इशान क्रिकेटर होणार आहे..\nक्रिकेटर : ठरवायचं काय आहे त्यात.. त्याला आवडतं क्रिकेट. त्याच्यासारखा स्ट्रेट ड्राइव्ह कोणीच मारत नाही क्लबमध्ये.. कोचपण खूश आहेत त्याच्यावर.. आताच्या इंटर क्लबसाठी लवकरच तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल.. हे ठरलेलं आहे.. इशान क्रिकेटरच होणार.. हो ना रे.. सांगून टाक यांना..\nइंजिनीअर : इशान याचं अजिबात ऐकू नकोस.. हा तुला अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट करतो आहे..\nडॉक्टर : एक्झ्ॉक्टली.. हल्ली क्रिकेटला काही फ्युचर नाहीये.. खूप क्रिकेटर्स आहेत.. डोन्ट ट्रस्ट धिस फिल्ड..\nसी ए : हो हो.. आणि तुला तर माहितीच आहे की तू क्रिकेट कोचिंगला जाणं बाबांनापण फारसं आवडत नाही.. त्यांनी फक्त सुट्टीपुरतं लावून दिलंय कोचिंग..\nक्रिकेटर : अरे ‘धोनी’ सिनेमा पाहिला नाही वाटतं यांनी.. धोनीच्या बाबांना पण नाही आवडायचं त्याने क्रिकेट खेळलेलं.. पण तो आज साऱ्या जगात प्रसिद्ध आहे.. तुला आवडतं ना खेळायला, तू िहमत मत हार.. डर के आगे जीत है..\nम्युझीशिअन : अरे क्रिकेट खेळायला फक्त आवडतं. म्हणून काय कुणी क्रिकेटर होत नाही.. असं झालं असतं तर भारतात सगळेच क्रिकेटर झाले असते.. मी म्हणतो तू सगळं सोड. म्युझिककडे वळ..(असं म्हणून तो गिटार वाजवू लागतो)\nसीए : ए, थांब रे बाबा.. केवढं कर्कश्श वाजवतो आहेस. मी हा गुंता सोडवतो.. इशान तू खूप हुशार आहेस.. मला सांग सचिन तेंडुलकर क्रिकेटर होता..\nक्रिकेटर : होता नाही आहे.. ही इज गॉड ऑफ क्रिकेट..\nसीए : हो हो आहे.. मला सांग सचिनचा मुलगा कोण होणार आहे..\nइशान : सचिनचा मुलगा अर्जुन ‘फास्ट बॉलर’ आय मीन क्रिकेटर\nसीए : व्हेरी गुड.. ऋषी कपूर चांगले अ‍ॅक्टर आहेत.. त्यांचा मुलगा रणबीर कपूर कोण आहे..\nसीए : ग्रेट. आणि मुकेश अंबानी बिझनेसमन आहेत. त्याचा मुलगा अनंत अंबानी पण कोण आहे तर बिझनेसमन.. सो सिमीलरली.. तुझे बाबा प्रोफेशनने कोण आहेत..\nसीए : मग तू कोण व्हायला पाहिजे \nसीए : एक्झॅक्टली.. राइट.. प्रॉब्लेम सॉल्व्हड. तुम्ही सगळे घरी जाऊ शकता.. इशानचं ठरलंय सीए व्हायचं.. लेट्स गेट अप माय बॉय..\nइंजिनीअर : अत्यंत चुकीचं उदाहरण आहे.. असं असेल तर मला सांग इशान सचिनचे बाबा क्रिकेटर होते का.\nडॉक्टर : हां.. अमिताभ बच्चनचे बाबापण अ‍ॅक्टर नव्हते..\nम्युझिशिअन : अरे तुझे आजोबा तरी कुठे सीए होते पण बाबा सीए झालेत ना.. पण बाबा सीए झालेत ना.. असं काही नसतं. याचं अजिबात ऐकू नकोस..\nसीए : इशान, आठव त्या दिवशी दीक्षित अंकल आलेले तेव्हा बाबा काय सांगत होते ‘आमचा इशान सीए झाला तर आम्ही दोघे मिळून फर्म काढू स्वत:ची’ म्हणजे बाबांना तू सीए झालेलं आवडेल. शिवाय तू पाहिलं आहेस बाबांना किती लोक रिस्पेक्ट देतात.. सगळ्या मोठमोठय़ा कंपन्या त्यांना केवढी गिफ्ट्स देत असतात.. त्यांच्या स्टेटमध्ये फिरायला नेत असतात.. अजून काय हवंय.. आय थिंक तू सीए झालंच पाहिजे. बाबांना त्यांच्या कामात मदतपण करू शकशील आणि बाबा विल बी प्राऊड ऑफ यू..\nइशान : हं.. राइट आहे..\nडॉक्टर : काय राइट आहे.. मला सांग बाबा असे सारखे इथे तिथे ऑडिटसाठी जातात. तू घरी असतोस म्हणून आईची काळजी घेता येते. तूपण सीए झालास तर आईची काळजी कोण घेणार\nइशान : हां, हे पण राइट आहे.\nडॉक्टर : त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे तू डॉक्टर व्हायला पाहिजे..\nम्युझिशिअन : हे काय तरी नवीन यांचं..\nडॉक्टर : इशान तू पाहिलं आहेस ना, डॉक्टरांना आपल्याकडे देवासारखा मान दिला जातो.. तू तुझा दवाखाना, तुझं हॉस्पिटल चालवशील, लोक तू येण्याची वाट. बघतील. तुला दोन मिनिटं भेटण्यासाठी बाहेर रांगा लावून बसतील.. काहींना गोळ्या द्यायच्या.. राजूसारखा त्रास देणारा एखादा आला तर त्याला दोन इंजेक्शन्स आणि कडू गोळ्या द्यायच्या..\nइशान : हां, हे बेस्ट आहे. डॉक्टरच बनलं पाहिजे..\nक्रिकेटर : पण त्यासाठी केवढय़ा गोळ्यांची नावं पाठ करावी लागतील.. आणि तुला तर पाठांतर आवडत नाही..\nडॉक्टर : छे रे, नावं आपोआप लक्षात राहतात. आपल्याला एबीसीडी पाठ करावं लागत नाही. लक्षात राहतं, तसंच औषधांची नावपण आपोआप लक्षात राहतात..\n पाठ नाही करावी लागत..\nडॉक्टर : छे. अजिबात नाही..\nइशान : मला अजून एक प्रश्न आहे.. आपलं डोक दुखत असलं, पाठ दुखत असली की आपण पोटात गोळी घेतो मग गोळीला कसं कळतं आपलं नेमकं काय दुखतंय ते\nडॉक्टर : मिळतील.. मिळतील, सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला मिळतील. पण आधी तुला डॉक्टर व्हावं लागेल..\nइशान : चालेल मग डॉक्टर बनायचं फिक्स.\nम्युझिशिअन : इशान हा तुला फसवतोय.. डॉक्टर होण्यासाठी खूप खूप जास्त अभ्यास करावा लागतो. आणि मोठमोठे डॉक्टर त्यांची डॉक्टरी सोडताहेत. तू सलील कुलकर्णीना बघ ते डॉक्टर आहेत पण आता काय करतात तर म्युझिक.. कारण संगीत हेच आयुष्य आहे इशान..\nइशान : हां, खूप अभ्यास असेल तर मला बोअर होणार..\nडॉक्टर : अरे, थोडा अभ्यास असतो आधी. पण.. नंतर तू तुझ्या मर्जीचा मालक. तुला हवी तेव्हा सुट्टी घ्यायची.. परत तुला तर माहितीये डॉक्टरांचं अक्षर खराब असलं तरी चालतं..\nइंजिनीअर : पण डॉक्टर लोकांना मोठमोठी ऑपरेशन्स करावी लागतात.. माणसांचे हात- पाय असे कापावे लागतात.. त्यांना भरपूर सुया टोचाव्या लागतात.. तुला आवडेल हे असं करायला..\nइशान : छे.. छे.. नको.. नको.. मला अजिबात आवडणार नाही असं काही करायला.. नको.. मला नाही व्हायचं डॉक्टर वगैरे.. त्यापेक्षा मी अक्षर सुधारेन माझं..\nइंजिनीअर : हां, नकोच.. इशान, तुला नाही ना आवडत तर नकोच होऊस डॉक्टर वगैरे.. तू इंजीनीअर हो..\nसीए : छे.. आज जो तो उठतो आणि इंजिनीअर होतो. काय स्टेट्सच नाहीये इंजिनीअरना. शिवाय त्यांना पगार पण कमीच मिळतो.. ते पण सीएपेक्षा जास्त काम करून..\nइंजिनीअर : ओ.. ते साधेसुधे इंजिनीअर. मी सांगतोय त्या इंजिनीअरना अमेरिकेत मोठमोठय़ा पगाराच्या नोकऱ्या आहेत.. विचार कर इशान, तू पण बाजूच्या सुजयदादासारखा अमेरिकेला जाणार, तिकडे मोठय़ा पगाराची नोकरी करणार.. इकडे आलास की सगळ्यांसाठी चॉकलेट्स, गिफ्ट्स घेऊन येशील. सगळे तुझ्या आजूबाजूला असतील, घरात तुझ्या आवडीचंच जेवण तयार केलं जाईल..\nक्रिकेटर : हं.. त्यात काय मोठं क्रिकेटर झालास तर सगळेच देश फिरायला मिळतील..\nम्युझिशिअन : हां.. पण दोन वर्षांत रिटायर झालास ना की बसावं लागेल घरी.. मग काय फक्त हरी.. हरी.. त्यापेक्षा तू.. इंजिनीअरच हो..\n(म्युझिशिअन हे बोलतोय पाहून सगळे आश्चर्याने त्याच्याकडे बघतात..)\nइंजिनीअर : अरे वा.. तुला पण महत्त्व पटलं ना इंजिनीअरचं..\nम्युझिशिअन : तू इंजिनीअरिंगच कर.. पण त्यात तू साऊंड इंजिनीअरिंग कर.. म्युझिक आणि स्टेटस दोन्ही सोबत जपता येतील तुला. हे बेस्ट आहे. साऊंड इंजिनीअर इशान हष्रे.\nडॉक्टर : आणि काय करणार साऊंड इंजिनीअरिंग करून.. रस्त्यावरच्या मिरवणुकीत डीजे म्हणून जाणार..\nम्युझिशिअन : (इंजिनीअरला सांगतो) यांना कलेची कदरच नाही..\nइंजिनीअर : बरोबर सांगतोय तो.. कोअर सब्जेक्ट इंजिनीअरिंग केलं पाहिजे तू..\nडॉक्टर : अरे, माझं ऐक. डॉक्टरपेक्षा मोठं कोणीच नसतं. डॉक्टरांना देवाचं दुसरं रूप मानतात लोक..\nम्युझिशिअन : आणि संगीताला दैवी देणगी मानतात.. आइनस्टाइनपण त्याच्या रिकामपणात व्हॉयलीन आणि पियानो वाजवायचा.. काही झालं तरी म्युझिशिअन तर तू व्हायलाच पाहिजेस.\nसीए : बघ इशान, बाबा तुझे सगळे हट्ट, लाड पुरवतात.. तू बाबांची एक इच्छा नाही पूर्ण करणार\nक्रिकेटर : सगळं जग तुझ्या विरुद्ध असेल इशान, पण तुझ्यातला खेळाडू जागा राहू दे. इंडियन टीमची जर्सी तुझी वाट बघते आहे..\n(सगळे आपापलं म्हणणं सांगून त्याच्या कानाभोवती गोंधळ घालताहेत.. तेवढय़ात इशानसारखाच दिसणारा नाइट ड्रेस घातलेला लहान मुलगा बाहेर येतो.. इशानच्या कानावरचा हात काढतो. एव्हाना सगळे शांत झालेले असतात..)\nलहान मुलगा : तू यांचं कुणाचंच ऐकू नकोस.\nइशान : तू कोण आहेस..\nलहान मुलगा : मी लहानपणीचा इशान हष्रे..\nइशान : तू पण यांच्यासारखा मला सांगायला आला आहेस ना.. मला लहान नाही राहायचंय. मला लवकर मोठ्ठं व्हायचंय.. तू जा इथून..\nलहान मुलगा : बरं जातो.. पण तू यांच्यापकी कोण व्हायचं ठरवलं आहेस\nइशान : काय माहीत मी खूप कन्फ्युज्ड आहे..\nलहान मुलगा : चांगलं आहे मग.. आत्ताच कशाला ठरवायचं\nलहान मुलगा : मोठा तर तू होणारच आहेस.. खूप मोठा होशील. तू याच्यासारखा इंजिनीअर झालास तर अमेरिकेला जाशील पण रोज रात्री आजीच्या कुशीत झोपून गोष्ट नाही ऐकता येणार तुला.. याच्यासारखा डॉक्टर झालास तर लोक खूप मान देतील, पण आता बाबांच्या पाठी करतोस तसा हट्ट नाही करता येणार, याच्यासारखा किंवा बाबांसारखा सीए झालास तर हवं ते कार्टून नाही पाहता येणार, रोज संध्याकाळी सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळायला नाही जाता येणार. याच्यासारखा सिंगर झालास तर गळा जपावा लागेल. मग त्या भय्याचा गोळा नाही खाता येणार. हवं ते आईस्क्रीम नाही खाता येणार..\nइशान : अरे हो.. हे माझ्या लक्षातच आलं नाही.\nछोटा मुलगा : आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्यापकी कुणालाच तुझ्यासारख्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ा नाही मिळत.. तुला मिळाल्या आहेत तर आपण मोठं होऊन काय व्हायचं याचा विचार करण्यापेक्षा आहे त्या सुट्टीची मजा घे की.. आता विचार नको. ऊठ आणि चल खाली. सायकल काढ. कारण सगळी मुलं जवळच्या बागेत सायकल राइडला जाताहेत.. चल चल उठ लवकर..\nइशान : हां.. मला पण खूप मज्जा करायची असते सुट्टीमध्ये.. पण आईने माझं ऐकलं नाही आणि मला जबरदस्तीने सगळ्या क्लासना पाठवलं तर..\nलहान मुलगा : तर काय.. नाही.. आता मी तुला जे सांगतोय ते आईला सांगायचं.. उन्हाळ्याची सुट्टी परत परत मिळत नाही..\nइशान : पण आई ऐकेल माझं..\nलहान मुलगा : तू समजावून तर बघ..\n(इतक्यात अंधार होतो आणि घडय़ाळाचा गजर वाजतो. इशान झटकन उठून बसतो आणि गजर बंद करतो.. आईला जोरात ओरडून सांगायला लागतो तसं छान आनंदी संगीत वाजू लागतं..)\nइशान : आज मला कोणत्याच क्लासला जायचं नाही आहे.. मी बिल्डिंगमधल्या मित्रांबरोबर सायकल खेळायला जाणार आहे. मग बर्फाचा गोळा खाणार आहे. दुपारी आम्ही सगळे मिळून बिझनेसचा गेम खेळणार आहोत. संध्याकाळी बाबांबरोबर आईस्क्रीम खाणार आहे. खूप क्रिकेट आणि बॅटिमटन खेळणार आहे. रात्री आजीकडून गोष्ट ऐकणार.. कारण मला उन्हाळ्याची सुट्टी आहे.. मला उन्हाळ्याची सुट्टी आहे..\n(बोलता बोलता जवळच पडलेलं गिटार घेऊन वाजवतो, नाचतो, बॅट उचलून शॉट मारतो. ‘उन्हाळाची सुट्टी’ असं ओरडतो.. तेव्हाच पडदा पडतो..)\nया नाटकाचा प्रयोग करण्यापूर्वी prashantjoshi12345@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2018/11/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F/", "date_download": "2018-12-13T17:05:22Z", "digest": "sha1:U45X534BRCDTQSLF7ZCWEADW4ZVD6TR3", "length": 44738, "nlines": 78, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "मराठीवर प्रेम करणाऱ्या एका शिक्षिकेचे मनोगत – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nमराठीवर प्रेम करणाऱ्या एका शिक्षिकेचे मनोगत\nमाझा जन्म पुण्यातल्या एका सुशिक्षित घरात झाला. आमचे घर कॅन्टोन्मेन्ट भागापासून अगदी जवळ होते आणि अर्थातच पुण्याच्या मध्यवस्तीपासून दूर. त्या भागातली, परिचयाच्या कुटुंबातली सर्व, अगदी सर्व मुलेमुली कॅन्टोन्मेन्टमधल्या कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये जात असत. पण फ्रेंच आणि इंग्लिशची पदवीधर असलेली माझी आई आणि डॉक्टर वडील यांनी विचारपूर्वक मला आणि माझ्या धाकट्या भावाला मराठी शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. शनिवार पेठेतल्या उत्तम, नामवंत मराठी शाळांमध्ये आमचे शिक्षण झाले. साठचे दशक सुरू होताना माझे शिक्षण सुरू झाले आणि बहात्तर साली (अकरावी) एसएससी होऊन मी फर्ग्युसन कॉलेजच्या प्री डिग्री आर्टस्च्या वर्गात दाखल झाले. तोवर आम्हा भावंडांना उत्तम मराठी वाचण्याचे संस्कार मिळाले होतेच; पण इंग्लिश वाचण्याची आणि बोलण्याची गरजही घरातून समजावून देण्यात आली होती. खर्‍या अर्थाने ‘सु’शिक्षित आईवडिलांचा हा किती सुयोग्य, समतोल निर्णय होता, ते मला आयुष्यभर सतत जाणवत आले आहे. घरात कटाक्षाने मराठी बोलणे आणि घरी पारसी, ख्रिश्चन, मुस्लिम पाहुणे आल्यानंतर त्यांच्याशी इंग्लिशमधून बोलणे. त्यांच्यासमोर ते असेतोवर आपसातही शक्यतो मराठीत न बोलणे. तो गेल्यानंतर आमच्या इंग्लिश बोलण्यात काही चुका झाल्या असल्या तर सौम्यपणे समजावून देणे, असे वळण आईवडिलांनी ठेवले होते. त्यामुळे वडिलांनी आर्टस्ला इंग्लिश माध्यम घेण्याची सूचना केली, तेव्हा मला ताण आला नाही, आणि सगळ्या कॉन्व्हेन्टी, सीनिअर केंब्रिजवाल्या मुलामुलींशी बोलायला त्रासही झाला नाही. (त्यावेळी ‘इंग्लिश मीडिअम’च्या, बिगर कॉन्व्हेन्टी शाळा असा काही प्रकारच अस्तित्वात नव्हता.) नाही म्हणायला, थाय, मॉरिशियन आणि आफ्रिकन मंडळींशी बोलायला जरा त्रास व्हायचा. मुख्य भाषा मात्र मी मराठीच ठेवली. बी. ए. ला संपूर्ण मराठीच घेतले आणि पुणे विद्यापीठातून एम. ए. मराठी पूर्ण करून लगेचच माझ्याच लाडक्या फर्ग्युसनमध्ये पहिली नोकरी सुरू केली. त्यानंतर पस्तीस वर्षे मी शिवाजीनगरच्या मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवले. दरम्यान, 2007 ते 2012 ही पाच वर्षे राज्य मंडळात नववी ते बारावीच्या अभ्यास मंडळाची समन्वयक (को-ऑर्डिनेटर) म्हणून काम केले. 2014 साली निवृत्तीनंतर ‘चाणक्य मंडल परिवार’मध्ये एमपीएससी-यूपीएससीच्या वर्गांना शिकवण्याची जबाबदारी घेतली. संस्थेच्या साप्ताहिक आणि मासिकाच्या मुद्रितशोधनाचे (प्रूफ करेक्शन) कामही स्वीकारले. 2018 साली माझ्या अध्यापनाच्या अनुभवाला एक्केचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत.\nएवढ्या वर्षांत विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या मी पाहिल्या. शिक्षकांच्या पिढ्या पाहिल्या. अस्सल मराठी पुण्याचे बहुभाषक, बहुसांस्कृतिक (कॉस्मॉपॉलिटन) महानगरात झालेले रूपांतर अनुभवले. चार दशके मी सोळा ते तेवीस वर्षे वयोगटाच्या मुलामुलींमध्ये सतत वावरते आहे. त्यांच्याशी बोलते आहे. त्यांचे पेपर्स तपासते आहे.\nकाय दिसते आहे मला\nगेल्या चाळीस वर्षांत पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेले आहे. सत्त्याहत्तर साली मी ट्यूटर झाले, त्याच्या पुढच्या वर्षी अध्यापक. त्या वेळी जे विद्यार्थी समोर येत होते, त्यांची दहावीची टक्केवारी चाळीसपासून ते साठपर्यंत असे बहुधा. दीडशेमधले दहावीसजण साठ ते पंचाऐंशीच्या दरम्यान असायचे. तीन चतुर्थांश वर्ग मराठी शाळांमध्ये शिकलेला असे. एक चतुर्थांश मुलेमुली कॉन्व्हेन्टस्मधली. मराठी शाळांतून आलेल्या मुलांचे मराठी बरे असे. बोलणे बरे, लेखनही बरे. एकंदर सगळेच विषय आजच्या पंचाण्णव टक्क्यांपेक्षा खूपच बरे. बर्‍याच जणांचे वाचनही बरे. विनोद समजावून न देता समजे. भाषेचे बारकावे सांगितले की लवकर समजत. म्हणी -वाक्प्रचारांचे अर्थ विचारले तर मुलींकडून तरी बहुधा समाधानकारक उत्तरे येत. एक चतुर्थांशांचीही स्थिती ‘भीषण’ म्हणावी अशी नव्हती. मग हे सगळे हळूहळू बदलत गेले. इंग्लिश मीडियम शाळा प्रचंड प्रमाणात वाढल्या. बरोबरच्या शिक्षकांनाही भाषेचे महत्त्व वाटत नाही, मुख्य म्हणजे ‘समजत’ नाही, त्यांच्या बोलण्यातून विद्यार्थ्यांवरही भाषेला बिनमहत्त्वाचा विषय समजण्याचे संस्कार होताहेत, हे जाणवू लागले. मराठीच्या शिक्षकांचाही दर्जा, खेड्यातल्याच नव्हे, तर साक्षात पुण्यासारख्या शहरातल्याही, भयावह रीतीने घसरत गेला. (राज्य मंडळातल्या पाच वर्षांत हे भयाण वास्तव मी फार जवळून अनुभवले आहे.) हुशार विद्यार्थी सायन्सला, मध्यम कॉमर्सला आणि आर्टस्ला बराचसा ‘कसाबसा काठावर पास’ वर्ग, आणि या सगळ्यांदरम्यान पक्क्या भिंती, असे चित्र तयार होत गेले. नाही म्हणायला, हुशार विद्यार्थी सायन्स, कॉमर्सला असले तरी बर्‍याचजणांना भाषेत, त्यातही मराठीत रस असे. नाइलाज म्हणून हे अभ्यासक्रम ती मुले निवडत. माझ्याकडे तसे बोलून दाखवत. वाचनासाठी सल्ले मागत. आपले लेखन दाखवून अभिप्राय मागत. याचे प्रमाण थोडे घटत गेले खरे, पण नाहीसे झाले नाही. दरम्यान, इंग्लिशव्यतिरिक्त भाषा आणि भूगोलादी विषय यांना पर्याय म्हणून दोनशे गुणांचे इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स इ. विषय सायन्सच्या मुलांना उपलब्ध झाले. ‘स्कोअर वाढतो,’ ‘इंजिनिअरिंगची अ‍ॅडमिशन सोपी होते,’ म्हणून त्यावर उड्या पडू लागल्या. जर्मन, फ्रेंच इ. परकीय भाषांचे अकरावीला मुळाक्षरापासून सुरू होणारे अभ्यासक्रमही ‘स्कोअर वाढतो’ या आमिषापायी झुंबड खेचू लागले. आणि या सगळ्यामुळे गिरगाव, ठाकूरद्वार, दादरची मराठी माणसे डोंबिवली, उल्हासनगर, विरार, दहिसरलालो टली जावी तसे ‘मराठी’ विषयाचे झाले.\nलहान गावांमधून, मध्यम शहरांमधून पुण्याला शिकायला येणार्‍या मुलांचे प्रमाण वाढत गेले ती मुले आपापल्या बोली आणि भाषेचा विशिष्ट लहेजा घेऊन येऊ लागली. बहुजनसमाजातले शिक्षणाचे प्रमाण वाढत गेले. साहित्यातले ग्रामीण, दलित प्रवाह सशक्त होत गेले. त्यांचा समावेश अभ्यासक्रमात होऊ लागला. मात्र, इतर विषयांच्या पाठ्यपुस्तकातले प्रमाण मराठीचे वळण बदलले नाही. वाचणार्‍या, शिकणार्‍या सर्वांना शिक्षणासाठी ती शिकावीच लागली, अजूनही लागते. मात्र, तोंडचे बोलींचे लहेजे त्यामुळे फार बदलले नाहीत. मुलामुलींचे आपसातले बोलणे मात्र (ते मी लक्षपूर्वक ऐकत आले, लक्ष नाही असे दाखवून) प्रचंड प्रमाणात बदलले. मुलींचे आणि बायकांचे जगणे पुरुषांपासून थोडेसे तरी अलिप्त असे पूर्वी, ते तसे राहिले नाही. वावराची ठिकाणे आणि जीवनपद्धतीची अधिकाधिक सरमिसळ होत गेली. आणि बुद्धीला एकमेव खाद्य म्हणजे भाषावैभवात भर घालणे, ही बायकांची स्थिती बदलून ‘अवघा रंग एकचि झाला’) प्रचंड प्रमाणात बदलले. मुलींचे आणि बायकांचे जगणे पुरुषांपासून थोडेसे तरी अलिप्त असे पूर्वी, ते तसे राहिले नाही. वावराची ठिकाणे आणि जीवनपद्धतीची अधिकाधिक सरमिसळ होत गेली. आणि बुद्धीला एकमेव खाद्य म्हणजे भाषावैभवात भर घालणे, ही बायकांची स्थिती बदलून ‘अवघा रंग एकचि झाला’ हे होणारच होते. व्हायला हवेच होते. पण प्रत्येकच गोष्टीचे काही फायदे आणि काही तोटे असतातच; तसा स्त्रीजीवनातल्या या बदलाचा मला न आवडणारा एक परिणाम झाला – बायकांचे ‘खास’ भाषावैभव लुप्त होत गेले हे होणारच होते. व्हायला हवेच होते. पण प्रत्येकच गोष्टीचे काही फायदे आणि काही तोटे असतातच; तसा स्त्रीजीवनातल्या या बदलाचा मला न आवडणारा एक परिणाम झाला – बायकांचे ‘खास’ भाषावैभव लुप्त होत गेले अधिकाधिक अमराठी लोकांशी संपर्क येऊ लागल्यावर मराठीत हिंदी शब्द घुसडून बोलण्याचे आणि शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होऊ लागल्यावर इंग्रजी शब्द घुसडण्याचे प्रकार वाढत गेले. यथावकाश मुलींच्या बोलण्यात पूर्वी नसणारे ग्राम्य शब्द सर्रास स्त्रीस्वरात कानी पडू लागले आणि अमुक इंग्लिश-हिंदी शब्दाला साधा-सोपा मराठी शब्द असल्याचेच विस्मरण होऊ लागले अधिकाधिक अमराठी लोकांशी संपर्क येऊ लागल्यावर मराठीत हिंदी शब्द घुसडून बोलण्याचे आणि शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होऊ लागल्यावर इंग्रजी शब्द घुसडण्याचे प्रकार वाढत गेले. यथावकाश मुलींच्या बोलण्यात पूर्वी नसणारे ग्राम्य शब्द सर्रास स्त्रीस्वरात कानी पडू लागले आणि अमुक इंग्लिश-हिंदी शब्दाला साधा-सोपा मराठी शब्द असल्याचेच विस्मरण होऊ लागले (साधे उदाहरण, शहरी भाषेतले ‘मेहुणे’, ग्रामीण भाषेतले ‘दाजी’- हा मला खूप आवडणारा शब्द – ‘जिजू’ होऊन गेले (साधे उदाहरण, शहरी भाषेतले ‘मेहुणे’, ग्रामीण भाषेतले ‘दाजी’- हा मला खूप आवडणारा शब्द – ‘जिजू’ होऊन गेले ‘जिजाजी’ या मूळ शब्दाला निदान मेहुणे, दाजी या शब्दांची अदब तरी होती. नात्यात प्रेम नसायचे असे नाही. पण ‘जिजू’ने त्यातला सगळा गोडवाच हिरावून घेतला ‘जिजाजी’ या मूळ शब्दाला निदान मेहुणे, दाजी या शब्दांची अदब तरी होती. नात्यात प्रेम नसायचे असे नाही. पण ‘जिजू’ने त्यातला सगळा गोडवाच हिरावून घेतला\nहे झाले मराठी या अभ्यासविषयाचे आणि मराठी संभाषणाचे. दुसर्‍या बाजूला, मनोरंजन आणि जाहिरात क्षेत्रे कमालीची वाढत गेली. त्याच्या कारणाची इथे चर्चा करण्याचे प्रयोजन नाही. त्यात वापरल्या जाणार्‍या मराठीविषयी बोलण्याचे प्रयोजन मात्र आहे. मनोरंजन ‘इंडस्ट्री’ विस्तारत गेली तसा तिचा शुद्ध, चक्क ‘धंदा’ होत गेला. (कठोर वाटेल, पण ‘धंदा’ शब्दाचे सगळे बरेवाईट अर्थ मला इथे अभिप्रेत आहेत.) कसलाच विधिनिषेध नसलेल्या, असंस्कृत धंदेवाइकांच्या हाती हा उद्योग आतापावेतो गेलेला आहे. चित्रपटांत, काही प्रमाणात नाटकांत देखील वापरली जाणारी मराठी दिवसेंदिवस विकृत होत चालली आहे. टीव्हीच्या सरकारी आणि खासगी वाहिन्यांवरच्या मराठीच्या वापराबद्दल तर बोलणे म्हणजे तोंड विटाळून घेणे. भयाण, तेच तेच विषय चघळणार्‍या, कल्पकताशून्य मालिकांच्या निर्मात्यांना मराठीत उत्तम साहित्य आहे आणि त्यावर आधारित किती तरी उत्तम कथानके उपलब्ध होऊ शकतात, याचा गंधही नाही. मराठी ‘विनोदी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कार्यक्रमांचा दर्जा पाहता (त्यातली ती स्त्री वेषातली धटिंगण शरीरे आणि बीभत्स अंगविक्षेपांच्या नाना तर्‍हा, गलिच्छ भाषा) तमाम मराठी भाषकांची आणि स्वतः चीही कीव यावी, अशी एकंदर परिस्थिती. मराठीत सादर होणारे ‘रिअ‍ॅलिटी शोज’ म्हणजे तर निव्वळ दुःस्वप्ने) तमाम मराठी भाषकांची आणि स्वतः चीही कीव यावी, अशी एकंदर परिस्थिती. मराठीत सादर होणारे ‘रिअ‍ॅलिटी शोज’ म्हणजे तर निव्वळ दुःस्वप्ने टीव्हीवरच्या आणि छापील माध्यमांतल्या मराठी जाहिराती. वेचून काढून आणल्यासारख्या, बर्‍या मराठीचा गंधही नसलेल्या किंवा चक्क अमराठी भाषक लोकांकडून खुशाल लिहून घेतलेल्या. ‘एक असा आटा जो तुमच्या स्वादाला उत्तम रीतीने समजतो’- हा एक अस्सल मासला. एक सरकारी जाहिरात पहा – ‘घराघरात पोषण उत्सव. आजची कि छोरी आहे उद्या ची सशक्त नारी. निरैंगी शरीर आणि शिक्षाने होणार पूर्ण तैयारी. सही पोषणदेश रोशन’. यावर काही भाष्य करायची गरज आहे टीव्हीवरच्या आणि छापील माध्यमांतल्या मराठी जाहिराती. वेचून काढून आणल्यासारख्या, बर्‍या मराठीचा गंधही नसलेल्या किंवा चक्क अमराठी भाषक लोकांकडून खुशाल लिहून घेतलेल्या. ‘एक असा आटा जो तुमच्या स्वादाला उत्तम रीतीने समजतो’- हा एक अस्सल मासला. एक सरकारी जाहिरात पहा – ‘घराघरात पोषण उत्सव. आजची कि छोरी आहे उद्या ची सशक्त नारी. निरैंगी शरीर आणि शिक्षाने होणार पूर्ण तैयारी. सही पोषणदेश रोशन’. यावर काही भाष्य करायची गरज आहे (आणि महाराष्ट्र सरकारचेही भाषा संचालनालय आहे असे ऐकते (आणि महाराष्ट्र सरकारचेही भाषा संचालनालय आहे असे ऐकते) हीच किळसवाणी आणि संतापजनक भाषा रेडिओ आणि टीव्हीवरच्या जाहिरातीतून कानावर पडते. कानही, नजर मरते, तसे मेले आहेत आता. कॉलेजमध्ये शिकवण्याच्या काळात सरकारी हुकूमनामे (फतवे) हीच किळसवाणी आणि संतापजनक भाषा रेडिओ आणि टीव्हीवरच्या जाहिरातीतून कानावर पडते. कानही, नजर मरते, तसे मेले आहेत आता. कॉलेजमध्ये शिकवण्याच्या काळात सरकारी हुकूमनामे (फतवे) पण खूप वाचले. साधी-सरळ मराठी लिहायचीच नाही, असा चंग बांधलेल्यांच्या लेखण्यांतून उतरलेले. एकदा वाचून अर्थ कळला तर आपल्या गेल्या सात पिढ्या नरकात जातील, अशी खात्री असलेल्यांनी लिहिलेले\nसगळेच चित्र शंभर टक्के काळेकुट्टच आहे, असे नाही. वर उल्लेखिलेल्या प्रत्येक संदर्भात काळ्या ढगांना रुपेरी कडा असल्याची उदाहरणेही आढळतातच. मात्र त्यांचे प्रमाण कमी. आणि ते वाढेल अशी आशा दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे.\nवर मराठीच्या बोलींचा संदर्भ आला आहे. त्याबद्दल थोडे बोलू. कोकणी (स्थानपरत्वे बदलणारी तिची विविध रूपे), अहिराणी, वर्‍हाडी, नागपुरी, मराठवाडी या मराठीच्या ठळक बोली. याशिवाय झाडी बोली आहे. कोरकू, गोंडी, वारली इ. आदिवासी बोली आहेत. कोल्हापुरी, सातारी, सांगली-मिरजेची, सोलापुरी, नगरी, मुस्लिम बागवानी बोली या पण आहेत. या सगळ्या प्रमाण मराठीच्या मैत्रिणी, बहिणी, लेकी, सुना आहेत. गंगेची उगमाशी असलेली लहानशी धार जशी असंख्य ओढे, नाले, उपनद्या येऊन मिळाल्याने भव्य रूप धारण करत जाते, तसे या सगळ्या बोलींनी मराठीत यथाशक्ती स्वतःचे रंग आता मिसळले आहेत. या सर्वच बोली अत्यंत गोड आहेत. सशक्त आणि समर्थ आहेत. त्या माणसांचे सगळे व्यवहार चालवायला कुठेही तोकड्या पडत नाहीत आहेत. ती ती बोली बोलणार्‍यांनी प्रमाण मराठी आपलीशी करताना मूळची घरातली बोली सोडून द्यावी, किंवा तिचा न्यूनगंड बाळगावा, हे संपूर्ण चुकीचे आहे. आपली बोली बोलत रहावी, तिचा अभिमानही बाळगावा. मात्र, त्याचा ‘दुराभिमान’ होत नाही ना, याचे भानही ठेवणे आवश्यक आहे. ‘सुशिक्षित बोलणे’ असे नाव देऊन प्रमाण मराठीची हेटाळणी करण्याचे, अट्टाहासाने ती टाळण्याचे प्रकार आढळत आहेत. त्याचे राजकारण होऊ लागले आहे. ‘काय म्हणून पुणेरी मराठी प्रमाण’ असा सवाल आक्रमकपणे विचारला जाऊ लागला आहे. तिला विशिष्ट जातीची भाषा म्हणूनही हेटाळण्याची प्रवृत्ती आढळते आहे. याला उत्तर आहे. पुणे हे कायमच महाराष्ट्रातले शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखले गेले आहे. महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ उभे राहिले मुंबईत, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर, हे खरे.\nपण त्यापूर्वी अनेक शतकांपासून पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. इथली मराठी ही अभ्यासक्रमांची भाषा आहे, हा इतिहास आहे आणि तो बदलता येत नाही. याशिवाय, पाठ्यपुस्तके इतक्या सर्व बोलींमधून तयार करणे शक्य वा व्यवहार्य आहे काय साहित्यनिर्मिती बोलींमधून अवश्य व्हावी. त्यामुळे मराठीच्या वैभवात भरच पडत जाईल. पण मुख्य ग्रंथव्यवहारासाठी प्रमाण मराठीची आवश्यकता कधीही नष्ट होणार नाही. तसा अट्टाहास करण्याने भाषेचे नुकसान मात्र होत जाईल. मराठीची पीछेहाट आणि र्‍हास मग कोणीही रोखू शकणार नाही\nओघाने येणारा एक मुद्दा थोडा सुटा करून मांडते, व्याकरणशुद्ध लेखनाबद्दलचा. अक्षरे, बाराखडी, र्‍हस्व/दीर्घ लिहिण्यातून शब्दांचे अर्थ ठरत जातात. त्यात बदल केला तर ते बदलत जातात. त्या र्‍हस्व-दीर्घ (हेही अवघड वाटत असेल तर पहिल्या-दुसर्‍या) वेलांट्या किंवा उकारांमुळे लेखन नियमांनुसार करणे शक्य होते. हे लेखननियम पाळणे वाटते तितके कठीण खरोखरच नाही. इंग्लिश शब्दांची स्पेलिंग्ज नाही का आपण पाठ करत आणि लक्षात ठेवत) वेलांट्या किंवा उकारांमुळे लेखन नियमांनुसार करणे शक्य होते. हे लेखननियम पाळणे वाटते तितके कठीण खरोखरच नाही. इंग्लिश शब्दांची स्पेलिंग्ज नाही का आपण पाठ करत आणि लक्षात ठेवत त्यात उलट सायलेन्ट अक्षरांचा प्रकार पण असतो. तसे तर मराठीत नाही त्यात उलट सायलेन्ट अक्षरांचा प्रकार पण असतो. तसे तर मराठीत नाही वाचताना डोळे व मेंदू जागा असला पाहिजे, एवढीच अट असते. उच्चार करतानाही कान व मेंदू सजग असावे लागतात. ‘मी’ आणि ‘तू’ हे शब्द ‘मि’ आणि ‘तु’ असेही लिहिणारे महाभाग असतात. त्यांनी सांगावे की, हे शब्द छापील स्वरूपात त्यांनी असे र्‍हस्व लिहिलेले कधी वाचले का वाचताना डोळे व मेंदू जागा असला पाहिजे, एवढीच अट असते. उच्चार करतानाही कान व मेंदू सजग असावे लागतात. ‘मी’ आणि ‘तू’ हे शब्द ‘मि’ आणि ‘तु’ असेही लिहिणारे महाभाग असतात. त्यांनी सांगावे की, हे शब्द छापील स्वरूपात त्यांनी असे र्‍हस्व लिहिलेले कधी वाचले का समजा वाचले असल्यास किती वेळा वाचले, आणि दीर्घ लिहिलेले किती वेळा वाचले समजा वाचले असल्यास किती वेळा वाचले, आणि दीर्घ लिहिलेले किती वेळा वाचले सतत समोर येणारे हे शब्द. डोळ्यांना त्यांच्या वेलांटी-उकाराची सवय होत नाही सतत समोर येणारे हे शब्द. डोळ्यांना त्यांच्या वेलांटी-उकाराची सवय होत नाही कानांना ‘मि’आणि ‘तु’ हे र्‍हस्व उच्चार खटकत नाहीत कानांना ‘मि’आणि ‘तु’ हे र्‍हस्व उच्चार खटकत नाहीत रस्त्यावर हिरव्या-तांबड्या दिव्यांचा घोटाळा बरा होत नाही मग रस्त्यावर हिरव्या-तांबड्या दिव्यांचा घोटाळा बरा होत नाही मग शुद्धलेखनाचे नियम आहेत ना, ते अमुक उच्चार असा का, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी आहेत. ते घोकून कोणी व्याकरणनियमांनुसार लिहायला शिकणार नाही. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही,’ सारखे डोळे आणि कान ग्वाही कराल, तर खरोखरच व्याकरणशुद्ध लिहिणे णि बोलणे जड नाही. चांगले लिहिलेले मराठी जर सावधपणे वाचले तर वाक्यरचनाही चुकणार नाही. कोणीही कितीही तळतळाट केला आणि व्याकरणाचा धिक्कार केला, तरी दीन-दिन, शिला-शीला, सुत-सूत यांतल्या र्‍हस्वदीर्घामुळे व्हायचा तो अर्थातला फरक होणारच आहे आणि संवाद साधण्याच्या भाषेच्या मूलभूत उद्देशालाच हरताळ फासला जाणारच आहे शुद्धलेखनाचे नियम आहेत ना, ते अमुक उच्चार असा का, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी आहेत. ते घोकून कोणी व्याकरणनियमांनुसार लिहायला शिकणार नाही. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही,’ सारखे डोळे आणि कान ग्वाही कराल, तर खरोखरच व्याकरणशुद्ध लिहिणे णि बोलणे जड नाही. चांगले लिहिलेले मराठी जर सावधपणे वाचले तर वाक्यरचनाही चुकणार नाही. कोणीही कितीही तळतळाट केला आणि व्याकरणाचा धिक्कार केला, तरी दीन-दिन, शिला-शीला, सुत-सूत यांतल्या र्‍हस्वदीर्घामुळे व्हायचा तो अर्थातला फरक होणारच आहे आणि संवाद साधण्याच्या भाषेच्या मूलभूत उद्देशालाच हरताळ फासला जाणारच आहे दोन आणि दोन यांची चार ही बेरीज कशी मुकाट मान्य करता दोन आणि दोन यांची चार ही बेरीज कशी मुकाट मान्य करता दोन आणि दोनची बेरीज कोणी साडेतीन, पावणेचार तर कोणी सव्वाचार धरली तर काय अनर्थ ओढवेल ते कळते ना दोन आणि दोनची बेरीज कोणी साडेतीन, पावणेचार तर कोणी सव्वाचार धरली तर काय अनर्थ ओढवेल ते कळते ना मग ‘व्याकरणाचे नियम जाचक आहेत आणि नाहीच पाळणार’ हा अट्टाहास का मग ‘व्याकरणाचे नियम जाचक आहेत आणि नाहीच पाळणार’ हा अट्टाहास का साधा डोळ्यांना आणि कानांना वळण लावण्याचा तर मुद्दा आहे\nआतापर्यंत या लेखात मराठीची सद्यस्थिती आणि ती तशी होण्यामागची कारणे यांची चर्चा केली आहे. आता जरा भविष्याचा विचार करू. घसरण होते आहे हे स्पष्टच आहे. काही मराठीप्रेमी मंडळी या संदर्भात आग्रहाने संपूर्ण शिक्षण मातृभाषेतच देण्याची भूमिका मांडतात. जर्मन लोक, जपानी लोक आपापल्या देशात सगळे शिक्षण स्वभाषेत देतात. तरी ते देश इतके पुढे, प्रगतिपथावर गेले, म्हणजे इंग्लिशवाचून काही अडत नाही हे सिद्ध होते, असे सांगतात. हा युक्तिवाद तसा योग्यच आहे. पण यात काही कळीचे मुद्दे आहेत ते असे की, हे देश इंग्रजांचे गुलाम कधीच नव्हते. त्यामुळे जेत्यांची भाषा श्रेष्ठ आणि आपली कमी दर्जाची, हा गंड त्यांच्यात निर्माण होण्याचे कारणच नव्हते. आपल्याला तो आहे. शिवाय, आपल्याकडे मुळात आधुनिक शिक्षणप्रणालीने अवतार घेतला तोच इंग्रजीचे कपडे चढवून. या दोन कारणांमुळे इंग्रज गेले तरी इंग्रजी राहिली. ज्ञानभाषा तर ती होतीच, पण तिचे जागतिक संवादाची भाषा म्हणून असलेले महत्त्व सतत वाढतच राहिले आणि मग इंग्रजीचे प्रस्थ वाढण्याला काही धरबंधच राहिला नाही. पुन्हा आपल्या देशात प्रांतोप्रांतीच्या भाषा वेगळ्या. जास्तीत जास्त लोकांची म्हणून भारताने हिंदीचा व्यापक प्रमाणात स्वीकार केला खरा, पण दाक्षिणात्य मंडळींना तिचे प्रेम कधीच वाटले नाही. मग भारतातल्या विविध प्रांतांना सांधणारा दुवा इंग्रजी हाच राहिला. तिच्या श्रेष्ठत्वाविषयीची आणि ती अपरिहार्य असल्याची जाणीव दिवसेंदिवस बळकटच होत गेली. अभिजनांना बहुजनांवरचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तिचाच आधार वाटला आणि बहुजनांना नेहमीच असलेली उच्चवर्गीयांचे अनुकरण करण्याची, त्यांच्यात समाविष्ट होण्याची आस त्यांनाही इंग्रजीचा जास्त जास्त अवलंब करण्याच्या दिशेने रेटत राहिली. त्यामुळे प्रादेशिक भाषा अशक्त होत गेल्या आणि उच्चशिक्षणाचे माध्यम इंग्रजीच, ही काळ्या दगडावरची रेघ ठरली.\nआता मात्र ‘भाषा मरता देशहि मरतो, संस्कृतिचाही दिवा विझे’ या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी कळवळून दिलेल्या इशार्‍याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. सर्वच पातळ्यांवर जोमाने प्रयत्न करून, मुख्य म्हणजे वाचनसंस्कृती जोपासून मातृभाषेला संजीवनी देण्याची घटिका समोर येऊन ठाकली आहे. त्यातला एक महत्त्वाचा भाग, सर्व विद्याशाखांचे सर्व पातळ्यांवरचे शिक्षण मराठी माध्यमात देणे,हा निश्चितच असेल. त्यात अशक्य असे काहीही नाही विविध विषयांच्या तज्ज्ञ मराठी भाषकांनी मनावर घेतले तर हे सहज होऊ शकते. ज्ञानेश्वरांना जेव्हा हिंदुधर्माचे तत्त्वज्ञान बहुजनांपर्यंत पोहोचवण्याची गरज भासली, तेव्हा त्यांनी कोपर्‍याकोपर्‍यावर संस्कृतचे ‘क्लास’ (फाडफाड संस्कृत) उघडले का त्यांनी संस्कृतच्या कुलपात बंदिस्त असलेले ज्ञान मराठीच्या किल्लीने खुले करून दाखवले. शेजारच्या गुजरातम ध्ये संपूर्ण वैद्यकीय शिक्षण जर गुजरातीत उपलब्ध होऊ शकते, तर ते महाराष्ट्रात का होऊ शकणार नाही थोडा वेळ लागेल आणि भरपूर मेहनत करावी लागेल. मनातील मराठीविषयीची तुच्छता आधी उचकटून फेकावी लागेल. या भाषेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा लागेल. ‘माझी भाषा, आपली भाषा’ ही जिव्हाळ्याची जाणीव प्रत्येक अंतःकरणात जागी करावी लागेल. शेवटी, वेगवेगळे व्यवसाय बहुसंख्य लोक करणार आहेत कुठे थोडा वेळ लागेल आणि भरपूर मेहनत करावी लागेल. मनातील मराठीविषयीची तुच्छता आधी उचकटून फेकावी लागेल. या भाषेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा लागेल. ‘माझी भाषा, आपली भाषा’ ही जिव्हाळ्याची जाणीव प्रत्येक अंतःकरणात जागी करावी लागेल. शेवटी, वेगवेगळे व्यवसाय बहुसंख्य लोक करणार आहेत कुठे सगळ्यांना उठून इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, जर्मनीला जायचे आहे थोडेच सगळ्यांना उठून इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, जर्मनीला जायचे आहे थोडेच दहा टक्के फार तर देशाची सीमा ओलांडून जातील. परदेशात जगतील. बाकीच्यांना याच मातीत जगायचे आणि मरायचे आहे. आणि आपण मराठीत शिकलो म्हणून इंग्लिशला सोडचिठ्ठी देणार आहोत थोडेच दहा टक्के फार तर देशाची सीमा ओलांडून जातील. परदेशात जगतील. बाकीच्यांना याच मातीत जगायचे आणि मरायचे आहे. आणि आपण मराठीत शिकलो म्हणून इंग्लिशला सोडचिठ्ठी देणार आहोत थोडेच एक विषय म्हणून ती आणि चिनी-रशियन-जपानी-जर्मन-स्पॅनिशही अभ्यासल्या जातीलच. मात्र, मातृभाषेतल्या शिक्षणामुळे येणारा आत्मविश्वास सगळ्यांच्या मनात जागेल. सगळे विषय अधिक चांगले कळतील. पक्के होतील. मातृभाषा पक्की झाल्यामुळे परकीय भाषा शिकतानाही अधिक प्रगती साधेल\nमाझे एकच म्हणणे आहे. मागणे आहे म्हणा, सार्‍या मराठी भाषकांकडे. ही माझी भाषा आहे. माझी आई आहे. ती जगली पाहिजे, वाढली पाहिजे. मला इतर भाषाभगिनींचा किंवा परकीय भाषांचा दुस्वास नाही. पण मावश्या, आत्या, काक्या, माम्या आपल्या जागी आणि माझी आई तिच्या जागी, तिच्या हक्काच्या जागी जगातल्या सगळ्याच भाषा सुंदर आहेत. मला ‘भाषा’ या विषयाचेच आत्यंतिक प्रेम आहे. पण ‘माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट जगातल्या सगळ्याच भाषा सुंदर आहेत. मला ‘भाषा’ या विषयाचेच आत्यंतिक प्रेम आहे. पण ‘माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट’ जागतिकीकरणाच्या रेट्यात तिचा बळी जाता कामा नये. आजवर जगात हजारो भाषा निर्माण झाल्या. शेकडो-हजारो लयालाही गेल्या. एक भाषा मरणे म्हणजे त्या भाषेतले ज्ञान, अनुभव, शहाणपणाचा अंत होणे. माझ्या प्रिय मातृभाषेचे हे होऊ नये, अशी माझी आत्यंतिक इच्छा आहे\n← पाकिस्तानचे धर्मांध कायदे आणि वर्तणूक\nआज सरे मम एकाकीपण →\nविस्मृतीतले भारतीय योद्धे (भाग 2)\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/matrimonials?page=1", "date_download": "2018-12-13T16:39:01Z", "digest": "sha1:XTX32HWJTFJ3YOYDESIZ7IJN4UJYL4DG", "length": 2606, "nlines": 60, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "विवाह विषयक- Marathi Matrimonials, विवाह, Looking for marathi groom, Looking for marathi Bride | Page 2 |", "raw_content": "\nवधू पाहिजे ब्राह्मण वधू पाहिजे कल्याण India\nविवाह विषयक वर पाहिजे मुंबई India\nवधू पाहिजे वधू हवी आहे नाशिक India\nवधू पाहिजे गृहकृत्यदक्ष वधू पाहिजे पुणे India\nविवाह विषयक वधू पाहिजे (मुंबई) मुंबई India\nविवाह विषयक सीएस मुलीसाठी वर हवा आहे India\nविवाह विषयक ९६ कुळी मराठा मुलासाठी सुयोग्य वधु पाहीजे. India\nवर पाहिजे 1 India\nवर पाहिजे वर पहिजे India\nवधू पाहिजे वधू पाहिजे पुणे India\nवधू पाहिजे वधू पाहिजे पुणे India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A4%A4", "date_download": "2018-12-13T16:39:24Z", "digest": "sha1:ANSEHIYSRRPZWRRV7YPWW7QSXV23RBP7", "length": 11806, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युरिया खत - विकिपीडिया", "raw_content": "\nयुरिया खत हे एक प्रकारचे रासायनिक खत आहे., याला शेहचाळीस-शून्य-शून्य (४६-०-०) असेही म्हणतात. हे खत सरळ स्वरुपातील अमोनियम आणि नत्रवायू पुरवते (एनएच४+). सकारात्मक चार्ज असलेल्या अमोनियम आयन (एनएच४+) हा नॉनव्होलाटाइल (अस्थिर) आहे. नायट्रोजनच्या दोन प्रकारांपैकी एक आहे जो वनस्पतींचे शोषून घेऊ शकतात, दूसरा प्रकार् नायट्रेट (एन् ओ ३-) आहे. सामान्यपणे वापरल्या जाणार्या सुक्या खतांमध्ये यूरिया खत नायट्रोजनचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. निर्जल अमोनिया (एनएच ३) जे हाय प्रेशर जल स्वरुप असते, हे द्रव वातावरणात सोडल्यास वायूत रुपान्तरीत होते. जोन्स एट अल यांच्या मते (२०१२), उच्च पोषण विश्लेषण, सुलभ हाताळणी आणि नायट्रोजनच्या प्रति युनिटचे वाजवी मूल्य यांसारख्या फायद्यांमुळे युनायटेड स्टेट्समध्ये युरियाला सर्वाधिक पसंतीचे कोरड्या नायट्रोजनयुक्त उर्वरक म्हणून युरिया चा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ]\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०१८ रोजी ०१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-13T16:38:41Z", "digest": "sha1:FWEIZYQ4KCDLT5IQTFMALXWVMK7JNMGW", "length": 5435, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईत होर्डिंग्ज न लावण्याचे आदित्य ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंबईत होर्डिंग्ज न लावण्याचे आदित्य ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश\nमुंबई – युवासेनेच्या कार्यकारणी बैठकीत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना वाढदिवस, यश , निवड नियुक्ती अशा प्रसंगी शहरात होर्डिंग्ज न लावण्याचे आदेश दिले आहेत.\nअशा होर्डिंग्जमुळे गाव आणि शहराच्या सौंदर्यात बाधा तर येतेच, त्याशिवाय स्थानिक जनतेच्या रोषालाही सामोरंही जावं लागतं. त्यामुळे अशा प्रकारची होर्डिंग्ज यापुढे न लावण्याचे आदेश युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअभिनेत्री तमन्ना भाटियावर चाहत्याकडून चप्पलफेक\nNext articleयेत्याकाळात देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची गरज- रामनाथ कोविंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7/", "date_download": "2018-12-13T16:30:53Z", "digest": "sha1:BGLNWGMQQINP725BXNMWFAUZ7JWDZH6A", "length": 10725, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लखनौमध्ये रंगणार “महाराष्ट्रदिन’ सोहळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलखनौमध्ये रंगणार “महाराष्ट्रदिन’ सोहळा\nदोन दिवस कार्यक्रमांची रेलचेल : योगी आदित्यनाथ यांची मुख्य उपस्थिती\nउत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची माहिती\nमुंबई – उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथील राजभवनात 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्रदिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल होणार असल्याची माहिती उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी दिली. त्याचबरोबर महाराष्ट्रातही उत्तरप्रदेशदिन साजरा व्हावा, अशी इच्छाही\nसहयाद्री अतिथिगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे शिक्षण तथा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेही यावेळी उपस्थित होते. लखनौमध्ये होणारा महाराष्ट्रदिनाचा सोहळा उत्तरप्रदेश सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र समाज लखनौ, मराठी समाज उत्तरप्रदेश आणि भातखंडे संगीत विश्वविद्यालयाच्या वतीने 1 आणि 2 मे रोजी राजभवनात आयोजित करण्यात आला आहे.\nपहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुख्य अतिथी असतील. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले व विनोद तावडे हे विशेष अतिथी असणार असल्याची माहिती राम नाईक यांनी दिली.\nउत्तरप्रदेश, बिहारमधून जे लोंढे येतात त्याबददलच प्रामुख्याने आक्षेप असतो यावर पत्रकारांनी विचारले असता राज्यपाल राम नाईक म्हणाले, आता उत्तरप्रदेश बदलतो आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली नुकताच इन्व्हेस्टर फोरम कार्यक्रम झाला. त्यात 4 लाख 45 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले.1650 सामंजस्य करारांवर स्वाक्ष-या झाल्या. यामुळे रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मोठया प्रमाणात मदत होणार आहे.शिक्षणात विशेषतः स्त्रीशिक्षणात उत्तरप्रदेशने मोठी मजल मारली आहे. यावर्षीच्या 15 लाख 67 हजार पदवीधारकांमध्ये 51 टक्‍के मुली असल्याचेही राम नाईक म्हणाले.\nमहाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशचे एक अतूट असे नाते आहे.प्रभू रामचंद्राच्या वनवासातील नाशिक पंचवटीतील वास्तव्यापासून, शिवछत्रपतींचा राज्याभिषेक करणारे गागाभट्टांपासून ते 1857 च्या स्वातंत्र्यसमरातील नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे असे अनेक संदर्भ आहेत. हिंदीतील आद्य पत्रकार म्हणून बाबूराव पराडकर यांनी मोठा आदर्श निर्माण केला. उत्तरप्रदेशातील लखनौ, कानपूर, आग्रा, वाराणसी, बरेली आदी महत्त्वाच्या शहरात मराठी भाषिकांच्या संघटना आहेत. त्यांच्यामार्फत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात मी जातो, तेव्हा मुंबईतच असल्याचा भास होतो, असेही राम नाईक म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबायकोने माहेरी जाणे म्हणजे छळ नव्हे\nNext articleकस्तुरबांनी बापूंची महानता वाढवली – डॉ. गरूड\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D-4/", "date_download": "2018-12-13T14:59:57Z", "digest": "sha1:B4QZZP3A6BUEISUIURQJ5AO2KW22ZXY5", "length": 9237, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत शाहझार रिझवीला रौप्यपदक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत शाहझार रिझवीला रौप्यपदक\nकेवळ दोन दशांश गुणांनी हुकले एअर पिस्तोल प्रकारातील सुवर्णपदक\nचॅंगवोन – युवा नेमबाज शाहझार रिझवीने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात रौप्यपदकाची कमाई करताना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या पदकांचे खाते उघडले. विशेष म्हणजे शाहझारचे सुवर्णपदक केवळ दोन दशांश गुणांनी हुकले. शाहझार रिझवीने गेल्याच महिन्यात मेक्‍सिकोतील ग्वादालजारा येथे झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेत पदार्पणातच सुवर्णपदक पटकावले होते. विश्‍वचषक स्पर्धामालिकेतील त्याचे हे पहिलेच सुवर्णपदक होते. त्यामुळे त्याच्याकडून याही वेळी सोनेरी पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा होती. परंतु अत्यंत रोमांचकारी झुंजीनंतर शाहझारला रशियाच्या आर्टेम चेर्नोसोव्हकडूनव केवळ 0.2 गुणांनी पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.\nआर्टेम चेर्नोसोव्हने अंतिम फेरीतील 240 गुणांच्या कामगिरीमुळे सुवर्णपदकाची कमाई केली. तर 239.8 गुणांची कमाई करणाऱ्या शाहझार रिझवीने रौप्यपदकाची निश्‍चिती केली. बल्गेरियाच्या सॅम्युएल डॉन्कोव्हने 217.1 गुणांची कमाई केल्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याआधी शाहझारने प्राथमिक फेरीत 582 गुणांची नोंद करताना सहाव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धा सुरू होऊन दोन दिवस उलटून गेल्यावरही भारताची पाटी कोरी राहिल्यामुळे 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात शाहझार रिझवी, राष्ट्रकुल सुवर्णविजेता जितू राय, तसेच कांस्यविजेता ओमप्रकाश मिठारवाल यांच्याकडून देशाला अपेक्षा होत्या. त्यातील शाहझार रिझवीने रौप्यपदक पटकावून बऱ्याच प्रमाणात अपेक्षापूर्ती केली. मात्र जितू राय व ओमप्रकाश या दोघांचेही आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आल्यामुळे त्यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. ओमप्रकाश 581 गुणांसह 11 व्या क्रमांकावर राहिला, तर जितू राय 575 गुणांच्या निराशाजनक कामगिरीसह 38व्या क्रमांकावर फेकला गेला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे- परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन\nNext articleडीएसके यांच्या जामिनावर बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nफ्रान्सचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा उपांत्यफेरीत प्रवेश\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nपर्थ कसोटी आम्ही जिंकूच – लॅंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1036", "date_download": "2018-12-13T16:30:50Z", "digest": "sha1:TF46ITQJ57RP4XDSEX4RTXF4ZW23NYC5", "length": 3076, "nlines": 50, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "मिठाईच्या दुकानासाठी सेल्समन तसेच सेल्समन कम कॅशियर हवे आहेत | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nमिठाईच्या दुकानासाठी सेल्समन तसेच सेल्समन कम कॅशियर हवे आहेत\nस्वारगेट पुणे येथे नव्याने उघडणार्‍या दुकानासाठी ४ सेल्समन कम कॅशियर तसेच ८ सेल्समन हवे आहेत. उमेदवार स्थानिक व मराठी बोलणारे ( पुरुष ) असावेत. शिक्षण किमान १२ वी तसेच मिठाईच्या दुकानातला अनुभव असल्यास प्राधान्य. अन्य व्यवसायातला काउंटर सेल्स चा अनुभव तसेच कॅशियर च्या कामाचा अनुभव किमान १-३ वर्षे असावा.\nभरपुर पगार तसेच पी एफ आणि ई एस आय इ सुवीधा उपलब्ध्द.\nजुन २०१४ च्या पहिल्या आठवड्यात इंटरवह्यु पुण्यात होतील आणि १५ जुन च्या आसपास जॉइनिंग असेल.\nइच्छुकांनी त्वरीत ९७६३९२२१७६ संपर्क साधावा.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/175", "date_download": "2018-12-13T16:09:38Z", "digest": "sha1:CAXCPF2QU2EEZAZFPP24NK5GJPQ2VJUA", "length": 14394, "nlines": 202, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रवास : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /प्रवास\nअविस्मरणीय दौंड्या / देवदांडा डोंगर\nघरातून ट्रेकिंग ला सतत विरोध होत असल्याने जास्त ट्रेक होत नाहीत. त्यात मी एकुलता एक, मला काही होऊ नये हि घरच्यांची काळजी. ती काळजी रास्तच आहे म्हणा. पण मी कसला ऐकतोय दोन तीन महिन्यातून एखादा ट्रेक तरी मी करणारच. सह्याद्री ची ओढच म्हणा कि ज्यामुळे मला सारखं त्याच्याकडे जावंसं वाटतं. त्याच्या कुशीत एक झोप काढल्याशिवाय कुठल्या सह्याद्री वेड्याला रिलॅक्स वाटणारच नाही.\nRead more about अविस्मरणीय दौंड्या / देवदांडा डोंगर\nऑगस्ट महिना संपत आला होता , पूर्णपणे पाऊस संपायचा आत कुठल्यातरी जबरदस्त ट्रेक ला जाऊन यायचे असे वाटत होते. माझा मित्र आकाश, ज्याच्यासोबत मी नेहमी ट्रेक ला जातो, त्यानेसुद्धा मला सांगून ठेवले होते कि कधीही प्लॅन होईल तू फक्त रेडी राहा. आमच्यासोबत आमचे अजून मित्र ट्रेक साठी रेडी होते. ते पहिल्यांदाच ट्रेक ला येणार होते. खोपोलीहून योगेश सुद्धा जॉईन होणार होता.\nRead more about जबरदस्त गोरखगड ट्रेक\nगर्दीने भरलेल्या ट्रेनमधून सकाळी उतरताना मी कुर्ला स्टेशनात अक्षरशः फेकलो जातो . ट्रेन जर सजीव असती तर हे दृश्य ट्रेनला झालेली ओकारी असं काहीसं दिसलं असतं . ट्रेनमधून उतरल्यानंतर नेहमीचा कार्यक्रम , उतरताना आपल्याला ज्याने ज्याने मागून ढकलले , त्याच्याकडे रागाने पाहणे , मनातल्या मनात त्याला चार शिव्या देणे आणि पुढचा रस्ता धरणे तो कार्यक्रम पार पाडल्यानंतर मी आमच्या नेहमीच्या ३१० नंबरच्या बसकडे वळतो . ३१० नंबरची बस कुर्ला स्टेशन ते बांद्रा स्टेशन यादरम्यान असलेल्या बीकेसी मधून जाते .\nसराफा बाजार इंदोर (मध्यप्रदेश) बद्दल माहिती हवी आहे\nइंदोर च्या सराफा बाजारात खाण्यासाठी रात्री जे stall लागतात ते दिवाळीत चालू असतात का\nसराफा बाजार इंदोर(मध्यप्रदेश) बद्दल माहिती हवी आहे\nRead more about सराफा बाजार इंदोर (मध्यप्रदेश) बद्दल माहिती हवी आहे\nमैलोन् मैल प्रवास वारी\nआत्म्यावर प्रकाश म्हणजे वारी\nधगधगती भक्तीची ज्योत वारी\nजगण्याचा आधार म्हणजे वारी\nमाऊलीचा स्पर्श म्हणजे वारी\nअखंड नामाचा गजर वारी\nअमृतकणांचा वर्षाव म्हणजे वारी\nRead more about अद्वितीय वारी\nAIPMT परिक्षा एक रम्य प्रवास (भाग-२)\nएका मित्राने माझ्या हातात बांधलेला धागा आणी एका कागदावर माझ नाव व त्या दिवसाची दिंनाक लिहल त्या कागदाची घडी करून ती अनमोल ठेव मी त्या झाडाच्या खोडामध्ये ठेवलं आणी वरती दगड टाकले का तर कुणाच्या हाती लागू नवे म्हणून खर त्या क्षणाची मला आठवण झाली की आता पण मला हसूच येते. खंरच किती रम्य असत ना बालपन आठवणी सुरक्षित राहव्यात म्हणून आपण कीती धडपड करत असतो.त्या डोंगरावर तशी खुप झाडे होती पण हे झाड माझ्यासाठी विशेष होते कारण माझ्या आठवण सांभाळण्याची जबाबदारी सोपवली होती.सुर्य मावळत होता मला खाली जावे लागणार होते.\nRead more about AIPMT परिक्षा एक रम्य प्रवास (भाग-२)\nAIPMT परिक्षा एक रम्य प्रवास (भाग-१)\n१२ वी च्या परिक्षा नुकतयाच संपल्या होत्या तरी पण अभ्यास मात्र चालूच होता करण .AIPMT (All india pre medical test)ची परिक्षा १ मे ला होणार होती. अजुनही वस्तीगृहात राहत होतो गावी घरी जाण्याच्या अाठवणी व्याकूळ झालो होतो. परिक्षा तोंडावर आल्यामुळे वाचनालयातच दिवस जात असे मित्रासोबत फिरणे,खळणे,गप्पा मारणे,हे तर संगळ विसरच पडला होता.वस्तीगृहातील सर्व मित्र गावी जात होते आणी मी ऐकटाच राहिलो होतो.\nRead more about AIPMT परिक्षा एक रम्य प्रवास (भाग-१)\nरायगडावर जेंव्हा पहाट उजाडते...\nरायगडावर जेंव्हा पहाट उजाडते ....\nRead more about रायगडावर जेंव्हा पहाट उजाडते...\nउन्हाळ्याच्या सुटीत नितीन गावी आला होता, मी आणि चांद्रया नित्याची वाट बघत होतो, घरी सगळ्यांशी भेटून झाल्यावर आला तो... काय रे नित्या कस काय, वगैरे टाइम पास गोष्टी करून झाल्यावर आम्ही तलावाकडे मोर्चा वळवला,\nमी:- .नित्या ती गोड वली \nनित्या : अरे थांबला होता कि नाही का सातव्यात बाहेर काढलं होत तुला ...\nचांद्रया : हि हि हि .... अरे गाव आहे अजून थांब थोडं.. देईल ना नित्या गोड वाली सिगरेट...\nमी : अरे आम्ही मालेगाव ला शोधली पण काय भेटली नाय.... नावच विसरलो ...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/india-and-u19cwc/", "date_download": "2018-12-13T15:40:31Z", "digest": "sha1:UN25PVGYJPRVIYPWB3A46JHOLGFRJHHD", "length": 9687, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "अंडर 19 वर्ल्डकप आणि भारताबद्दल या 8 गोष्टी माहीत असायलाच हव्यात! – थोडक्यात", "raw_content": "\nअंडर 19 वर्ल्डकप आणि भारताबद्दल या 8 गोष्टी माहीत असायलाच हव्यात\n03/02/2018 टीम थोडक्यात खेळ 0\n-भारतीय संघाने आजपर्यंत ६ अंतिम फेरीचे सामने १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात खेळले असून त्यात ४ विजेतेपद मिळवली आहेत.\n-भारताने २००२, २००८, २०१२ आणि २०१८ या वर्षी १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला आहे. आजपर्यंत कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नाही.\n-मोहम्मद कैफ (२०००), विराट कोहली (२००८), उन्मुक्त चंद (२०१२) आणि पृथ्वी शॉ (२०१८) यांनी भारताला आजपर्यंत १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून दिला आहे.\n-क्रिकेट विश्वचषक जिंकणारा पृथ्वी शॉ हा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने १८ वर्ष आणि ८६ दिवसांचा असताना ही कामगिरी केली आहे. यापूर्वी मिचेल मार्शने २०१०मध्ये १८ वर्ष आणि १०२ दिवसांचा असताना ही कामगिरी केली होती.\n-कर्णधार म्हणून युवकांच्या क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉने ११ पैकी ११ सामने जिंकत कर्णधार कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.\n-भारताकडून कोणत्याही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा मनजोत कार्ला दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने आज नाबाद १०१ धावा केल्या. या यादीत अव्वल स्थानी उन्मुक्त चंद असून त्याने २०१२ साली नाबाद १११ धावा केल्या होत्या\n-भारतीय संघाने दुसऱ्यांदा ऑस्टेलिया संघाला अंतिम सामन्यात पराभूत करत विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी २०१२ साली उन्मुक्त चंदच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.\n-भारतीय खेळाडू १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात मालिकावीर ठरण्याची १० विश्वचषकात चौथी वेळ. युवराज सिंग(२०००), शिखर धवन(२००४), चेतेश्वर पुजारा(२००६) आणि शुभमन गिल(२०१८)\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nअखेर ‘द वॉल’ राहुल द्रविडच्या मनाला लागलेली खंत मिटली\nपोलिसांनो… लय मस्तीत येऊ नका; अजित पवारांनी सुनावलं\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/dtracker?order=comment_count&sort=asc", "date_download": "2018-12-13T16:23:51Z", "digest": "sha1:EHFINEUDI7AVZTCSQGXJ5PWRP3AFU453", "length": 8893, "nlines": 87, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी१२ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेषांक सिनेमा आणि संगीतातील डिजिटल क्रांती योगेश्वर नवरे 1 गुरुवार, 15/11/2012 - 20:57 2,460\nविशेषांक नवं पाखरू संदेश कुडतरकर 1 मंगळवार, 13/11/2012 - 23:24 2,438\nविशेषांक अधांतर जुई 1 शनिवार, 17/11/2012 - 21:45 2,158\nविशेषांक छायाचित्रे ऐसीअक्षरे 1 शनिवार, 17/11/2012 - 15:02 2,259\nविशेषांक दोन कविता सुवर्णमयी 2 बुधवार, 02/01/2013 - 01:33 2,029\nविशेषांक माध्यमांचा बदलता नकाशा ऐसीअक्षरे 2 गुरुवार, 15/11/2012 - 00:42 2,767\nविशेषांक कविता आणि वादळ अनिरुध्द अभ्यंकर 3 बुधवार, 21/11/2012 - 06:46 2,544\nविशेषांक \"कंटेंट राहतोच, फॉर्म बदलतो\" - कुमार केतकर ऐसीअक्षरे 3 शुक्रवार, 02/10/2015 - 02:04 3,434\nविशेषांक शून्यस्पर्श हरवलेल्या जहाजा... 3 बुधवार, 20/03/2013 - 09:20 2,737\nविशेषांक ही पोरंच आम्हाला फरफटवत पुढे नेणार\nविशेषांक कथा एका रिसर्चची सर्किट 4 शुक्रवार, 16/11/2012 - 01:31 3,940\nविशेषांक ख्रिसमस केक स्वाती दिनेश 5 रविवार, 10/02/2013 - 09:30 3,321\nविशेषांक बदलती माध्यमे आणि निवडणूका ऋषिकेश 6 मंगळवार, 20/11/2012 - 01:54 5,111\nविशेषांक जेम्स प्रिन्सेप आणि ब्राह्मी लिपीचा शोध अरविंद कोल्हटकर 6 गुरुवार, 22/11/2012 - 06:55 6,164\nविशेषांक अभिवाचन - बरेच काही उगवून आलेले ऋषिकेश 6 गुरुवार, 01/10/2015 - 20:23 3,443\nविशेषांक स्वामी समर्थ आहेत जुई 8 गुरुवार, 15/11/2012 - 19:26 4,040\nविशेषांक खिळे श्रावण मोडक 8 गुरुवार, 15/11/2012 - 20:56 3,929\nविशेषांक पेठा गणपा 8 बुधवार, 21/11/2012 - 13:37 4,518\nविशेषांक बुद्धिबळं जयदीप चिपलकट्टी 9 शुक्रवार, 23/11/2012 - 20:39 3,872\nविशेषांक अलक्ष्मी देवीची कथा जुई 10 शनिवार, 17/11/2012 - 00:29 5,903\nविशेषांक सरलं दळण... मस्त कलंदर 10 रविवार, 24/04/2016 - 08:23 6,764\nविशेषांक लेखनः बाहेर आणि आत आतिवास 10 बुधवार, 21/11/2012 - 09:03 4,844\nविशेषांक गजरा सोकाजीरावत्रिलोकेकर 12 बुधवार, 20/08/2014 - 07:08 5,261\nविशेषांक सामसूम एक वाट धनंजय 14 बुधवार, 21/11/2012 - 04:30 6,801\nविशेषांक मूल्य आणि किंमत नितिन थत्ते 16 बुधवार, 20/04/2016 - 09:13 6,178\nविशेषांक आजचं सपाट जग आणि भारतीय सिनेमा चिंतातुर जंतू 18 मंगळवार, 28/10/2014 - 16:47 6,175\nविशेषांक अपग्रेड प्रेम वंकू कुमार 21 सोमवार, 22/06/2015 - 18:58 7,923\nविशेषांक ... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: फराळ आणि मी मेघना भुस्कुटे 26 रविवार, 11/11/2012 - 23:42 9,767\nविशेषांक बाळूगुप्ते राजेश घासकडवी 34 शुक्रवार, 19/06/2015 - 15:51 9,212\nविशेषांक पांढरू ३_१४ विक्षिप्त अदिती 37 शनिवार, 25/11/2017 - 07:06 10,983\nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-42/", "date_download": "2018-12-13T16:49:56Z", "digest": "sha1:46CG46C3X5JIYRYJLAQU5E3VAQ2QOAXP", "length": 9308, "nlines": 135, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-०६-२०१८) – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-०६-२०१८)\nईनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nईनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nहर्ष गोएंकांचा 45 कोटींचा फ्लॅट\nइम्रान खान पाकिस्तानचे २२वे पंतप्रधान\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: महिलादिनाबद्दल काय म्हणतेय सानिया मिर्झा आज फॅशन डॉल बार्बीचा वाढदिवस सतत बदलणारे शालेय अभ्यासक्रम खासदार सुप्रिया सुळेंच्या साड्यांची चर्चा\n (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे का बाजारपेठेतील गौरीच्या सुंदर मूर्ती… कसा आहे...\n(व्हिडीओ) मुंबईच्या बाजारात आला ‘आफ्रिकन आंबा’\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०७-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्युज बुलेटीन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन...\nसीआयडीचे निर्माते बिजेंद्र पाल सिंह ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी\nपुणे – ‘फिल्म अॅँँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदाचा बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. आता या पदावर...\nमध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री\nनवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री\n(व्हिडीओ) लार्जर दॅन लाईफ – के. चंद्रशेखर राव\nवृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...\nभारतीय हॉकी संघ पराभूत\nभुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1632", "date_download": "2018-12-13T16:35:53Z", "digest": "sha1:GO6CF34NPBMT73WDNFWBUVN4XLL2YRG2", "length": 4626, "nlines": 48, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "मदत हवी आहे - पर्यंतनाबद्दल माहिती हवी आहे. | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nमदत हवी आहे - पर्यंतनाबद्दल माहिती हवी आहे.\nमी शिवम काटे, थोडेच दिवस झाले मला मायबोली वर येऊन. असाच नेट वर surfing करत असताना मायबोली वर आगमन झाले आणि लव्ह at फर्स्ट साईट काय असते हे मला त्या दिवशी कळले.\nजर विषयांतर झालं, माफ करा. मी FE civil ला असून पुढच्या महिन्यात ट्रिप ला जाण्याचा प्लॅन आहे. पर्यटन बद्दल दोन तीन लेख वाचले होते, त्यामुळेच मी तुम्हाला मोकळ्या मनाने मदत मागत आहे. आम्ही आंबेगाव, पुणे येथून निघू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहायचे ठरवले आहे. अजून ठिकाणे नक्की नसले तरी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग ह्या पट्ट्यात फिरण्याचा प्लॅन आहे. मला ह्या भागाची जास्त माहिती नसली तर प्राथमिक तयारी झाली आहे पण आपल्या सारख्या जाणकारांचे मार्गदर्शन व्हावे हि विनंती. जर कुणाला ह्या भागाबद्दल माहिती असल्यास कोणती ठिकाणे कोणत्या वेळेत पहावी ह्या बद्दल सन्गितल्यास बरे होईल. आम्ही मंचर वरून निघणार असल्यास वरील ठिकाणे कोणत्या क्रमाने पहावीत ह्याबद्दल जास्त मार्गदर्शन व्हावे. तसेच या आधी कोणी जाऊन आलेले असल्यास सिंधू- विजय पट्ट्यातील प्रेक्षणीय ठिकाने सुचवावीत. ट्रिप दोन दिवसांची असल्यामुळे मुक्कामाची ठिकाणे, जेवणाची ठिकाणे ह्याबद्दलही मार्गदर्शन व्हावे.\nतरी वरील विषयावर मला आपला लहान भाऊ समजून कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे. सर्व सूचनांचे स्वागत आहे.\nता.क. बरोबर 20- 25 जणांचा ग्रुप आहे.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/743", "date_download": "2018-12-13T16:33:02Z", "digest": "sha1:L2F77NS3L6RZ3NRYTXTEOYFQACAKFA6Q", "length": 1980, "nlines": 48, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "फोर्ड फिएस्टा कार विकणे आहे. | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nफोर्ड फिएस्टा कार विकणे आहे.\nफोर्ड फिएस्टा ZXI पेट्रोल व्हर्जन एप्रिल २००७\nगोल्ड रंग, उत्तम स्थिती, दुसरी मालकी, इन्शुरन्स एप्रिल २०१३ पर्यंत आहे.\n८०००० कि.मी रनिंग. अपेक्षित किंमत- रु. २७५००० (निगोशियेबल)\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/fadanavis-on-election-result/", "date_download": "2018-12-13T15:40:42Z", "digest": "sha1:52X6PP3T4BVHVIR62KSEOITRD2WUFGYS", "length": 7707, "nlines": 112, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "देशात डावे फक्त नावाला, तर काँग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात! – थोडक्यात", "raw_content": "\nदेशात डावे फक्त नावाला, तर काँग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात\n04/03/2018 टीम थोडक्यात देश 0\nमुंबई | देशात डावे फक्त नावाला उरले आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्या त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं.\nकाँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत, असं म्हणत त्यांनी काँग्रेसचीही खिल्ली उडवली.\nहा फक्त ट्रेलर आहे, आता कर्नाटकातही भाजपचंच सरकार येणार आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताने विजयी होणार, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nमॅडम जी गो ईझी.., राणी मुखर्जीच्या ‘हिचकीचं गाणं प्रदर्शित\nमोदींचं ते वक्तव्य तुच्छ, माझा पक्षनेतृत्वावर विश्वास\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/soldior-march-distroy-at-delhi-301017/", "date_download": "2018-12-13T15:40:55Z", "digest": "sha1:YEOYZ6Y53Q3I2MQZ3XHJ6TM36JC74GVV", "length": 7909, "nlines": 114, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या निवृत्त सैनिकांचे तंबू उद्ध्वस्त – थोडक्यात", "raw_content": "\nलोकशाही पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या निवृत्त सैनिकांचे तंबू उद्ध्वस्त\n30/10/2017 टीम थोडक्यात देश 0\nनवी दिल्ली | ‘एक वेतन, एक श्रेणी’ या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांचे जंतर मंतर मैदानावरील तात्पुरते निवारे आणि तंबू पोलिसांनी जमीनदोस्त केलेत.\nदिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आंदोलन आणि धरणं करण्यास परवानगी देऊ नये, असा आदेश काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय हरीत लवादाकडून देण्यात आला. त्या आदेशानुसार पोलिस प्रशासनाने कारवाई केल्याचं समजतंय.\n2 वर्षांपासून निवृत्त सैनिकांचं येथे आंदोलन सुरू होतं, मात्र राष्ट्रीय हरित लावादाने 5 ऑक्टोबरला जंतरमंतरवर कोणत्याही आंदोलनासाठी परवानगी न देण्याचे जारी केले, त्यानुसार तेथे कारवाई केली.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nपंकजा समर्थकांचा विरोध, दंगलविरोधी पथकाच्या बंदोबस्तात नामदेव शास्त्रींचं कीर्तन\nईडीनं आरोपपत्र दाखल करूनही राणेंना मंत्रिमंडळात कसे घेता\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mud-rain-road-vehicle-125062", "date_download": "2018-12-13T16:12:52Z", "digest": "sha1:E32W3S2QITUEWCEK3NX3U7BT3DYFQY55", "length": 14697, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "mud by rain road vehicle चिखल हटवत वाहनांना मिळतेय वाट | eSakal", "raw_content": "\nचिखल हटवत वाहनांना मिळतेय वाट\nगुरुवार, 21 जून 2018\nढेबेवाडी - पाटीलवाडी, नेहरू टेकडी व परिसरातील वाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसात दैना झाली. प्रचंड दलदल निर्माण झाल्याने ग्रामस्थांना चिखल हटवत वाहनांना मोकळी वाट करून द्यावी लागत आहे. वाहनचालकांकडून सुरू असलेल्या या कसरतीमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.\nवाल्मीक पठारावरील रूवले ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील या वाड्या-वस्त्यांना स्वातंत्र्योत्तर काळात बारमाही वाहतूकयोग्य रस्ता मिळालेला नाही. फाटा ते पाटीलवाडीपर्यंतच्या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी खडीकरण करण्यात आले. मात्र, नंतर डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने टाकलेली खडीही उखडली आहे.\nढेबेवाडी - पाटीलवाडी, नेहरू टेकडी व परिसरातील वाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसात दैना झाली. प्रचंड दलदल निर्माण झाल्याने ग्रामस्थांना चिखल हटवत वाहनांना मोकळी वाट करून द्यावी लागत आहे. वाहनचालकांकडून सुरू असलेल्या या कसरतीमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.\nवाल्मीक पठारावरील रूवले ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील या वाड्या-वस्त्यांना स्वातंत्र्योत्तर काळात बारमाही वाहतूकयोग्य रस्ता मिळालेला नाही. फाटा ते पाटीलवाडीपर्यंतच्या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी खडीकरण करण्यात आले. मात्र, नंतर डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने टाकलेली खडीही उखडली आहे.\nनेहरू टेकडीपासून पुढे ८०० मीटरच्या रस्त्याचेही मध्यंतरी डांबरीकरण करण्यात आले. पुढच्या रस्त्याचा पत्ता नाही. अति पावसाचा हा परिसर असल्याने नाल्यांअभावी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या मार्गावर एसटीची वाहतूक नाही, वडाप किंवा पायपीट एवढे दोनच पर्याय ग्रामस्थांपुढे असून दलदलीमुळे दोन्ही पर्याय गुंडाळल्यासारखी स्थिती आहे. अक्षरशः चिखल हटवत वाहने गावापर्यंत पोचवावी लागत आहेत. कसरत करत निघालेली वाहने आणि समोर हातात खोरे घेऊन रस्त्यावरील चिखल हटविण्यासाठी धडपडणारे ग्रामस्थ असे चित्र दृष्टीस पडत आहे.\nबारमाही वाहतूकयोग्य रस्ता न मिळाल्यास अगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असला तरी अद्याप तरी त्याची दखल कुणी घेतलेली दिसत नाही.\nनेहरू टेकडी, पाटीलवाडी परिसरातील वाहतूक पावसाळ्यात पूर्णपणे बंद पडत असल्याने आजारी व्यक्तीला पाळणा किंवा डोलीतून, खांद्यावरून डोंगरपायथ्यापर्यंत उचलून आणावे लागते. यंदा पहिल्याच पावसात रस्त्याची दैना झाल्याने वनवास लवकर सुरू झाल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत. शिक्षणासाठी रूवलेत पायपीट करीत जाणारे विद्यार्थीही सध्या शेतातून चिखल तुडवत ये-जा करत आहेत.\nमी महर्षी कर्वेंचा (नसलेला) पुतळा बोलतोय...\nनमस्कार, तुम्ही मला ओळखलंच असेल मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nखड्डे, धुळ अन्‌ वाहतूक कोंडी\nपुसेगाव - कोरेगाव ते पुसेगाव दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम अत्यंत धिम्म्या गतीने सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे, पुलासाठी काढलेले डायर्व्हशन, अरुंद...\nसातारा - राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञावंत मुलांचा शोध घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना १९५४ पासून सुरू...\nवज्रेश्वरी रस्त्याला 90 दिवसात तडे, रस्ता चौकशीची मागणी\nवज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध असे वज्रेश्वरी देवस्थान मधून जाणारा राज्य मार्ग क्र 81 मध्ये वज्रेश्वरीत सिमेंट रस्ता अवघा 90 दिवसात तडे...\nपिंपरी: पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हा\nपिंपरी (पुणे) - पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या नगरसेवक रोहित काटे यांच्यासह इतरांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-ramjan-eid-prayer-rain-world-peace-55542", "date_download": "2018-12-13T16:08:43Z", "digest": "sha1:BDVFNYXDKGZJNNZ5Q3QWO4H5D2ZM6Q22", "length": 18574, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news ramjan eid prayer for rain & world peace चांगला पाऊस अन्‌ विश्‍वशांतीसाठी प्रार्थना | eSakal", "raw_content": "\nचांगला पाऊस अन्‌ विश्‍वशांतीसाठी प्रार्थना\nमंगळवार, 27 जून 2017\nरमजान ईद उत्साहात; नमाज पठण करत एकमेकांना दिल्या शुभेच्छा\nजळगाव - अल्लाह, समस्त मानवजातीवर कृपादृष्टी ठेव, चांगला पाऊस पडू दे आणि विश्‍वामध्ये शांतता व बंधुभाव वाढू दे, अशी प्रार्थना करीत सोमवारी (ता. २६) मुस्लिम बांधवांनी रमजान ईदनिमित्त ईदगाह व सुन्नी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा केली. नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’ म्हणून शुभेच्छा दिल्या.\nरमजान ईद उत्साहात; नमाज पठण करत एकमेकांना दिल्या शुभेच्छा\nजळगाव - अल्लाह, समस्त मानवजातीवर कृपादृष्टी ठेव, चांगला पाऊस पडू दे आणि विश्‍वामध्ये शांतता व बंधुभाव वाढू दे, अशी प्रार्थना करीत सोमवारी (ता. २६) मुस्लिम बांधवांनी रमजान ईदनिमित्त ईदगाह व सुन्नी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा केली. नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’ म्हणून शुभेच्छा दिल्या.\nमुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान ईदचा सण आज शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. रमजान ईद असल्याने आज शहरातील तांबापुरा, भीलपुरा, शनिपेठ, शाहूनगर या ठिकाणच्या मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांची सकाळपासून मोठी गर्दी होती. शहरातील ईदगाह कब्रस्थान ट्रस्टच्या मैदानावर रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलाना उस्मान कासमी दुआ करीत होते व त्या प्रत्येक वाक्‍यावर हजारो मुस्लिम बांधव ‘आमीन’ म्हणत होते. सर्वप्रथम इदगाह ट्रस्टचे अध्यक्ष करीम सालार यांनी प्रास्ताविक केले. मौलाना नसीर यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सोनेल बोर्डाचे ट्रिपल तलाक, विवाहबाबत आवाहन वाचून दाखविले. मासुमवाडी येथील अबुबफ्र मशिदीसाठी चंदा करण्यात आला.\nईदगाहमध्ये येऊन पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराडे, उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे यांनी मौलाना उस्मान कासमी, गफ्फार मलिक, फारुक शेख, करीम सालार, गनी मेमन, ताहेर शेख आदींना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुश्‍ताक शेख, रियाज मिर्झा, सलीम मोहमंद यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी काही तरुणांनी वर्षभरात घडलेल्या अप्रिय घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी हातावर काळ्या फिती लावल्या होत्या.\nसुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे ‘दुवा’\nसुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे अंजिठा रोडवरील सुप्रिम कॉलनीतील इदगाह मैदानावर ईद-उल-फित्र (रमजान ईद) साजरी झाली. यानिमित्त सकाळी नऊला नमाजपठण करण्यात आले. मौलाना जाबीर रजा रजवी यांनी नमाज पढविली. नमाजबद्दल मौलाना नजमुक हक यांनी माहिती दिली.\nनमाजानंतर दुवा करण्यात आली व संलातो सलाम पाठविण्यात आले. ईदगाहचे संस्थापक अध्यक्ष अयाज अली यांनी इदगाहबद्दल माहिती दिली. तर मौलाना मुफ्ती रेहान रजा यांनी बयान (प्रवचन) केले. याप्रसंगी मुस्लिम बांधवांकडून चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना चांगले पीक येऊ दे, देशात शांतता, भारताची प्रगती होऊ दे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी अयाज अली, मौलाना जाबीर रजा रजवी, मौलाना नजमुल हक, इक्‍बाल वजीर, मौलाना अब्दुल हमीद, मोईनुद्दीन काकर आदी उपस्थित होते.\nहजरत बिलाल ट्रस्टतर्फे ईद मीलन\nहजरत बिलाल रजि. ट्रस्ट व खानदेशना एल्गार यांच्यावतीने पवित्र रमजान ईद, सामाजिक न्याय दिन असा एकत्रित कार्यक्रम घेऊन एकात्मता ईद मीलन व रोप वाटप कार्यक्रम घेण्यात आला. बळिरामपेठ परिसरात हा कार्यक्रम झाला.\nपाऊस, विश्‍वशांतीसाठी अल्लाहकडे प्रार्थना\nयात ट्रस्टचे अध्यक्ष सैय्यद अकील पहेलवान यांच्या हस्ते गुलाबाचे रोप वाटप करण्यात आले. याप्रसंगी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जे. डी. भालेराव, लक्ष्मण पाटील, नीलेश बोरा, रवी पाटील, गणेश पाटील, महेश पाटील, नीलेश बारी, प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते. तसेच अजिंठा चौकाजवळील मुस्लिम ईदगाहवर देखील आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते हिंदू- मुस्लिम बांधवांना गुलाबाचे रोप वाटप करण्यात आले.\nजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादीच्या प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हा समन्वयक विकास पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कल्पना पाटील, शहर अध्यक्षा मीनल पाटील, संदीप पवार, ॲड. सचिन पाटील आदी उपस्थित होते.\nहिंदूं-मुस्लिम ऐक्याचा आदर्श : पोलिस अधीक्षक संदीप पाटील\nमंचर - “येथील गणेश उत्सवात गुलाल, डीजे, डॉल्बी बंदी, मोहरम सणात हिंदूंचा व गणेशोत्सवात मुस्लिमांचा सक्रीय सहभाग मंचर शहरात आहे. या शहराचा आदर्श...\n\"होमगार्ड' चार महिन्यापासून मानधनाविनाच\nजळगाव ः कोणतेही सण उत्सव, निवडणुकांमध्ये पोलिसांच्या बरोबरीने काम करतो तो होमगार्ड. तपासणी यंत्रणेचा भाग सोडला तर बंदोबस्तावर चोवीस तास पहारा...\n'झिंग प्रेमाची' सांगीतिक रोमँटिक लव्ह स्टोरी\nप्रेम एक अशी भावना आहे की वर्षानुवर्षे त्यावर जगभरातील चित्रकर्मी चित्रपट बनवीत आलेत आणि पुढेही बनवतील. प्रेमाच्या गोष्टीवर आधारित आणखी एक चित्रपट...\nरमजान ईदच्या मुहूर्तावर त्याने गुरुजीबद्दल व्यक्त केला आदरभाव\nपरभणी - लहानपणी ज्या गुरुजीने हाताला धरून मुळाक्षरे गिरवायला शिकवले, संस्कार दिले, त्यांच्या विषयीचा असलेला आदरभाव काळजाच्या कोपऱ्यात पक्का वसलेला...\nभिवंडीत दीड लाख मुस्लिम बाधवांकडून नमाज अदा\nभिवंडी : भिवंडी शहर परिसरात मुस्लिम बांधवांच्यावतीने रमजान ईद मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. रिमझिम पाऊस पडत असतानाही मशिदीत, तसेच...\nसटाणा : महापुरुषांनी कोणत्याही जाती, धर्म व स्वार्थासाठी नाही तर आपल्या मातुभूमीसाठी सर्वस्वपणाला लावून बलिदान दिले. त्यांच्या विचारांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/gvl-narsinghrao-on-rahul-gandhi/", "date_download": "2018-12-13T15:38:36Z", "digest": "sha1:NT34EZ4ZT7LUNLRBMXANI76JRUIYU7Z7", "length": 8035, "nlines": 120, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भाजप नेत्याकडून राहुल गांधींची तुलना अल्लाउद्दीन खिल्जीशी – थोडक्यात", "raw_content": "\nभाजप नेत्याकडून राहुल गांधींची तुलना अल्लाउद्दीन खिल्जीशी\n23/11/2017 टीम थोडक्यात देश 0\nराजकोट | भाजप नेते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना अल्लाउद्दीन खिल्जी आणि औरंगाजेबाशी केलीय. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राजकोटमध्ये त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.\nऔरंगजेबने आपल्या काळ्यात अनेक मंदिरं पाडली. जेव्हा सामान्यांनी त्याला विरोध केला तेव्हा 2-3 मंदिरं बांधून देण्याचं आश्वासन दिलं. अल्लाउद्दीन खिल्जीनंही असंच केलं होतं. राहुल गांधीही आता त्याच दिशेनं जात असल्याची टीका राव यांनी केलीय.\nराहुल गांधी याचं मंदिरात जाणंही नाटकीपणा आहे. मंदिरात जाऊन लोकांना भुलवण्याचा प्रयत्न चालू आहे, असंही ते म्हणाले\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nमी फक्त नेमून दिलेली कामं करतो- चंद्रकांत पाटील\nमनसे अर्ध्या हळकुंडाने पिवळी, बिस्लेरीचा निर्णय आधीचाच\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://anwalthannover.com/hi/angabe-vitamine-gesund-fuer-einen-rotbuschtee-ist-eine-gesundheitsbezogene-angabe-im-sinne-der-hcvo-und-zwar-eine-unspezifische-angabe/", "date_download": "2018-12-13T15:39:35Z", "digest": "sha1:VXOU2OKOPO2CFHDM6MNPVHTWB33HWNN2", "length": 83249, "nlines": 1691, "source_domain": "anwalthannover.com", "title": "शब्द \"विटामिन स्वस्थ\" für einen Rotbuschtee ist eine gesundheitsbezogene Angabe im Sinne der HCVO, und zwar eine unspezifische Angabe · horak Rechtsanwälte/ Fachanwälte/ Patentanwälte Wirtschaftsrecht, internationales Recht, आईपी ​​कानून, Antitrust, प्रतिस्पर्धा कानून, कंपनी कानून, वाणिज्यिक कानून, एम&एक, आईटी कानून, टेक्नीक का अधिकार, प्रशासनिक व्यवस्था", "raw_content": "\nपरिवहन कानून / अग्रेषण कानून\nकानूनी सहायता / सब्सिडी कानून\nगारंटी, गारंटी, उत्पाद दायित्व\nव्यवसाय विधि, internationales Recht, आईपी ​​कानून, Antitrust, प्रतिस्पर्धा कानून, कंपनी कानून, वाणिज्यिक कानून, एम&एक, आईटी कानून, टेक्नीक का अधिकार, प्रशासनिक व्यवस्था\nपरिवहन कानून / अग्रेषण कानून\nकानूनी सहायता / सब्सिडी कानून\nगारंटी, गारंटी, उत्पाद दायित्व\n1. फ़रवरी 2016 एडमिन\nIII. निर्णय प्रावधिक प्रवर्तनीय है.\nचतुर्थ. संशोधन स्वीकृत नहीं है.\nचेतावनी, कला 10 HCVO, कला 13 HCVO, कला 14 HCVO, कला 2 HCVO, भोजन, खाद्य कानूनस्वस्थ, gesundheitsbezogene Angabe, HCVO, स्वास्थ्य दावा, टी, अविशिष्ट संकेत, विटामिन\nखेल आयोजक सभी उपयोग के हस्तांतरण से स्टेडियम के लिए उपयोग की सामान्य शब्दों में कर सकते हैं- और शोषण अधिकार निर्भर बनाने के\nखोज कानूनी फर्म जोन्स दिवस और समीक्षा के प्रयोजन के लिए वहाँ पाया दस्तावेजों सुनिश्चित की पुष्टि की म्यूनिख कार्यालय व्यवस्था संवैधानिक रूप से आपत्तिजनक नहीं है\nजहां एक व्यक्ति, एक तीसरी पार्टी के लिए ब्रांड का उल्लघंन करने वाली माल आउटसोर्स, उल्लंघन के ज्ञान के बिना, भेंट या विपणन के प्रयोजन के लिए इन वस्तुओं, नहीं अगर वे खुद को, लेकिन केवल तीसरे का इरादा रखता है, माल देने या बाजार पर डाल\nBGH मैं ZR संकल्प 20/17 से 26. जुलाई 2018 - Davidoff गर्म पानी तृतीय न्याय के यूरोपीय न्यायालय में अनुच्छेद की व्याख्या है. 9 Abs. 2 यकीन के लिए. b der Verordnung (ईजी) नहीं.. 207/2009 वोम की दरें 26. फरवरी 2009 समुदाय व्यापार पर (एबीएल. नहीं.. L 78 से 24. मार्च 2009, एस. 1) और प्रकार. […]\nजैसा एक डोमेन के पंजीकरण आम तौर पर है ट्रेडमार्क उल्लंघन का गठन नहीं\n1. जैसा एक डोमेन के पंजीकरण आम तौर पर है ट्रेडमार्क उल्लंघन का गठन नहीं. यह शुद्ध पंजीकरण करने के लिए अन्य कारकों जोड़ा जाना चाहिए, जिसमें से एक ठोस जोखिम चोट तथ्यों के और लक्षण को प्राप्त करने के लिए पर्याप्त रूप से है. 2. इस तरह की एक आवश्यक संदर्भ मौलिक हो सकता है, अगर यह है, कि एक में से एक के लिए डोमेन […]\nशर्तें खंड को प्रभावी ढंग से\nकला 5 Abs 1 सीजी\nकला 7 मौलिक अधिकारों के यूरोपीय संघ के चार्टर\nकला. 2 Abs 1 सीजी\nमुआवजे का दावा § 89 HGB\nके लिए ऑटो पूरा\nमौलिक अधिकारों के यूरोपीय संघ के चार्टर\nआप कर सकते हैं\nबाहर पार कर कीमतों\nमाल की मुक्त आवाजाही\nखतरनाक माल परिवहन कानून\nघुड़दौड़ का जुआ कानून\nभ्रामक उपभोक्ताओं का खतरा\nकम कैलोरी वाले खाद्य पदार्थ\nलॉ फर्म की वेबसाइट\nअधिकारों के उल्लंघन का ज्ञान\nहनोवर में क्षेत्रीय श्रम न्यायालय\nचिकित्सा उत्पादों के लिए कानून\nसही बनाए रखने के उपयोग\nनिर्देशक 2005/29 / ईसी\nनिर्देशक 2006/24 / ईसी\nखोज शब्द पूरा समारोह\nसंघर्ष और घोषणा विरत\nउपभोक्ता सूचना का अधिकार अधिनियम\nविनियमन (ईजी) नहीं.. 1/2003\nविनियमन (ईजी) नहीं.. 726/2004\nहनोवर के प्रशासनिक न्यायालय\nसामग्री के बारे में जानकारी की चूक\nब्रांडों के साथ विज्ञापन दें\n§ 31 कॉपीराइट अधिनियम\n§ 3 ए ईएमयू\n§ 49 Abs 1 ट्रेडमार्क\n§ 51 कॉपीराइट अधिनियम\n§ 95 कॉपीराइट अधिनियम\n§ 97 कॉपीराइट अधिनियम\nनिर्माण कानून / रियल एस्टेट\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nईमेल पता को भेजें आपका नाम आपका ईमेल पता रद्द करना\nपोस्ट नहीं भेजा गया - अपने ईमेल पते की जांच\nईमेल जांच करने में विफल, कृपया पुन: प्रयास करें\nसॉरी, अपने ब्लॉग पोस्ट ईमेल द्वारा साझा नहीं कर सकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87", "date_download": "2018-12-13T15:43:00Z", "digest": "sha1:FCIFBW5KYVW7OPPAIXRZNBOK3SRDCZPU", "length": 3946, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:व्हियेतनाम सहभागी असलेली युद्धे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:व्हियेतनाम सहभागी असलेली युद्धे\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► व्हियेतनाम युद्ध‎ (२ प)\n\"व्हियेतनाम सहभागी असलेली युद्धे\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-one-dead-accident-belbag-region-125884", "date_download": "2018-12-13T16:48:18Z", "digest": "sha1:HJSLNTHIGYQI7H4SDRUWXFULVUOEFFI6", "length": 13432, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News one dead in an Accident in Belbag region कोल्हापूरात अपघातात सराफ व्यावसायिक ठार | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरात अपघातात सराफ व्यावसायिक ठार\nरविवार, 24 जून 2018\nकोल्हापूर - मंगळवार पेठ बेलबाग येथे आज सकाळी हौदा टेंपो व मोपेडची समोरासमोर धडक झाली. यात मोपेडस्वार सराफ व्यावसायिक ठार झाला. प्रवीण भोपालचंद राठोड (वय 35, रा. पूर्णपवित्र सोसायटी, बेलबाग, मंगळवार पेठ) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.\nकोल्हापूर - मंगळवार पेठ बेलबाग येथे आज सकाळी हौदा टेंपो व मोपेडची समोरासमोर धडक झाली. यात मोपेडस्वार सराफ व्यावसायिक ठार झाला. प्रवीण भोपालचंद राठोड (वय 35, रा. पूर्णपवित्र सोसायटी, बेलबाग, मंगळवार पेठ) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मंगळवार पेठ बेलबाग येथील पूर्णपवित्र सोसायटीत प्रवीण राठोड कुटुंबासोबत राहत होते. त्यांचा भेंडे गल्लीत सराफ व्यवसाय आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास ते मोपेडवरून दुकानाकडे जात होते. दरम्यान शाहरूख अन्वर शेख (वय 23, रा. राजोपाध्येनगर) हे स्क्रॅप व्यवसायिक आपला हौदा टेंपो घेऊन बेलबाग मार्गे गोखले कॉलेजच्या दिशेने जात होते. येथील आईस फ्रॅक्‍टरीच्या दारात राठोड यांच्या मोपेडची व शेख यांच्या हौदा टेंपोची समोरासमोर धडक झाली. यात मोपेडस्वार राठोड हे सात ते आठ फूटावर जावून पडले. यात त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शेख यांनी तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले.\nया घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह सराफ व्यावसायिकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.\nबेलबागेतील रस्ता हा आकाराने रूंद आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग नेहमी असते. त्यामुळे हा रस्ता अतिशय अरूंद बनला आहे. रहदारीचे प्रमाण कमी असल्याने वाहनचालक सुसाट असतात. परिणामी येथे दररोज लहान मोठे अपघात घडत असतात. शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त पार्किंगवर तातडीने करावाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत होते.\nलोकलच्या दारातील गर्दीने घेतला तरुणीचा बळी\nउल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ...\nउत्तम कामगिरीबद्दल मोहोळ पोलिसांचा एसपींकडून सन्मान\nमोहोळ : गेल्या तीन महिन्यांपासून मोहोळ शहरासह तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय, घरफोड्या, पाकीटमार, दुचाकीचोरी आदी गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करून...\nऑनलाइन फूड डिलिव्हरी हॉटेलचालकांसाठी ‘लय भारी’\nऔरंगाबाद - ऑनलाइनच्या जमान्यात खाद्यपदार्थांचीही फूड डिलिव्हरी शहरात सुरू झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुगीचे दिवस...\nअडीच लाख कापसाच्या गाठींची निर्मिती\nजळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग...\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा...\nस्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+038374+de.php", "date_download": "2018-12-13T16:04:17Z", "digest": "sha1:U6BAWQZ7I4GXFA6BBIHKL3REDQOW64CX", "length": 3508, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 038374 / +4938374 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Lassan b Wolgast\nआधी जोडलेला 038374 हा क्रमांक Lassan b Wolgast क्षेत्र कोड आहे व Lassan b Wolgast जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Lassan b Wolgastमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Lassan b Wolgastमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4938374 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनLassan b Wolgastमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4938374 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004938374 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 038374 / +4938374 (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Jiujiang+cn.php", "date_download": "2018-12-13T15:07:16Z", "digest": "sha1:GSYKKFRZR7ZNSWRIJFIJSKRIWH2R5NUY", "length": 3360, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Jiujiang (चीन)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Jiujiang\nआधी जोडलेला 792 हा क्रमांक Jiujiang क्षेत्र कोड आहे व Jiujiang चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Jiujiangमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Jiujiangमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 792 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनJiujiangमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 792 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 792 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Jiujiang (चीन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/kankavali-konkan-news-now-weight-books-every-month-55850", "date_download": "2018-12-13T16:19:08Z", "digest": "sha1:QBDER6RC4NIEADC545LTBES7PFAFOTNH", "length": 17417, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "kankavali konkan news Now the weight of the books every month आता प्रत्येक महिन्याला तपासणार दप्तरांचे वजन | eSakal", "raw_content": "\nआता प्रत्येक महिन्याला तपासणार दप्तरांचे वजन\nबुधवार, 28 जून 2017\nओझे वाढल्यास मुख्याध्यापक दोषी : संचालकांनाही स्पष्टीकरण द्यावे लागणार; निकष कडक\nकणकवली - विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढल्यास यापुढे मुख्याध्यापक आणि नियामक मंडळाने निश्‍चित केलेल्या संचालकांना जबाबदार धरले जाणार आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक महिन्याला शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांची तपासणी होणार आहे. तपासणीत दप्तराचे ओझे वाढलेले आढळल्यास मुख्याध्यापक आणि संचालकांना दोषी ठरविण्यात येणार आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण संबंधितांना द्यावे लागणार आहे.\nओझे वाढल्यास मुख्याध्यापक दोषी : संचालकांनाही स्पष्टीकरण द्यावे लागणार; निकष कडक\nकणकवली - विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढल्यास यापुढे मुख्याध्यापक आणि नियामक मंडळाने निश्‍चित केलेल्या संचालकांना जबाबदार धरले जाणार आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक महिन्याला शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांची तपासणी होणार आहे. तपासणीत दप्तराचे ओझे वाढलेले आढळल्यास मुख्याध्यापक आणि संचालकांना दोषी ठरविण्यात येणार आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण संबंधितांना द्यावे लागणार आहे.\nविद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी जुलै महिन्यापासून होणार असल्याने मुख्याध्यापकांमध्ये अस्वस्थता आहे. अनेक शाळांनी दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासूनच केला; परंतु पालकांची मानसिकता आणि शिक्षण पद्धतीमधील दोषांमुळे दप्तराचे ओझे कमी होणार तरी कसे, असा प्रश्‍न मुख्याध्यापकांना पडला आहे. दप्तराचे ओझे कमी होण्याबाबत शिक्षण विभागाकडूनही प्रयत्न व्हायला हवेत; पण शिक्षण विभाग आपली जबाबदारी मुख्याध्यापकांवर झटकत असल्याचीही टीका मुख्याध्यापकांनी केली आहे.\nयंदा १५ जूनपासून राज्यातील प्राथमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तर १४ जून रोजी राज्य शासनाने अध्यादेश काढून, मुलांच्या दप्तराचे ओझे वाढल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरणार असल्याचा अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळांची तपासणी होणार आहे. या तपासणीचा अहवाल शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पाठविला जाणार आहे. यात दोषी असणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असला, तरी नेमकी कोणती कारवाई होणार याबाबतची स्पष्टता अध्यादेशात स्पष्ट केली नाही.\nमुलांचे दप्तराचे ओझे कमी होण्यासाठी अनेक शाळांनी सर्व विषयांच्या अभ्यासक्रमासाठी एकच वही, शाळांमध्ये फिल्टर पाणी व्यवस्था, घरात आणि शाळांमध्ये स्वतंत्र पुस्तके आदी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र या उपाययोजना सर्वच शाळांमध्ये शक्‍य नसल्याची प्रतिक्रिया अनेक मुख्याध्यापकांनी व्यक्‍त केली. जेवढे विद्यार्थी तेवढीच पुस्तके शिक्षण मंडळाकडून दिली जातात. मागील वर्षीचे विद्यार्थी आपली पुस्तके शाळांना देत नाहीत किंवा त्यांची पुस्तके फाटून जातात. त्यामुळे शाळा आणि घरामध्ये स्वतंत्र पुस्तके देणे शक्‍य होत नाही. शाळांमध्ये पाण्याची व्यवस्था असली तरी पालकांकडून स्वतंत्र पाण्याची बाटली दिली जाते. शिकवणी व इतर ॲक्‍टिव्हिटीचीही पुस्तके मुलांकडे असतात. यामुळे दप्तराचे ओझे वाढतच जातेय. हे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडूनच योग्य ती व्यवस्था व्हायला हवी अशी प्रतिक्रिया देखील मुख्याध्यापकांकडून व्यक्‍त करण्यात आली.\nफॅन्सी दप्तरे, पाण्याच्या बाटल्यांचा अडसर\nविद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दप्तराचे ओझे नसावे, असा शासनाचा निकष आहे. यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे १८०० ग्रॅम ते ३४२५ ग्रॅमपर्यंत असायला हवे, परंतु पालकांकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी फॅन्सी व जड दप्तरे, एक ते दीड लिटरच्या पाण्याच्या बाटल्या, प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तक आणि वह्या, तसेच शिकवणीसाठी स्वतंत्र वह्या यामुळे दप्तराचे ओझे कमी होणार तरी कसे, असा प्रश्‍न मुख्याध्यापकांसमोर आहे.\nदहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ\nपुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा खासगीरीत्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह विभागीय मंडळाकडे ऑफलाइन पद्धतीने नाव नोंदणी अर्ज...\nसर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान\nमंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11...\nदैवीशक्‍तीच्या बहाण्याने मुलींवर लैंगिक अत्याचार\nपुणे : अंगात दैवी शक्‍ती येत असल्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे....\nऍडमिशन, नोकरीसाठी नका देऊ पैसे\nसोलापूर : वैद्यकीय किंवा अन्य शैक्षणिक प्रवेशाकरिता कोणी पैसे मागत असेल, नोकरी लावतो म्हणून आमिष दाखवत असेल तर सावधान.. पैसे देऊन ऍडमिशन किंवा नोकरी...\nअभ्यासाच्या तणावातून युवतीची आत्महत्या\nनागपूर - अभ्यासाच्या तणावातून 20 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना गणेशपेठमध्ये उघडकीस आली. अश्‍विनी विष्णू बारमासे (रा...\nस्वच्छता मानांकनासाठी जुन्नर पालिका सज्ज\nजुन्‍नर - येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/as-soon-as-raigad-stands-there-is-a-possibility-of-shivaji-being-born-in-india/", "date_download": "2018-12-13T15:37:30Z", "digest": "sha1:MVTXFOGDUVOHMRESGBCGHBHX7AIOV4K4", "length": 7255, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जोपर्यंत रायगड उभा आहे, तोपर्यंत भारतात शिवाजी जन्मण्याची शक्यता- मोहन भागवत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजोपर्यंत रायगड उभा आहे, तोपर्यंत भारतात शिवाजी जन्मण्याची शक्यता- मोहन भागवत\nरायगड: जोपर्यंत रायगड उभा आहे, तोपर्यंत भारतात शिवाजी जन्मण्याची शक्यता आहे. शिवाजी घरोघर असण्याची आवश्यकता आहे आणि तो माझ्या घरी असला पाहिजे, आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले. ते रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.\n‘शेतकरी बांधवांसाठी उभे राहुयात चला कांदे…\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या…\nसरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, अन्याय, शोषण यांच्या मुक्तीसाठी लढणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक प्रेरणेचं केंद्र आहेत. संघटीत शक्तीच्या आधारावर समाजाचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे मार्गदर्शक पुस्तक आहेत.\nत्यांनी चेतना, संकल्प, सद्गुण जागवले, त्यांनी कधीच भेदभाव केला नाही, हा अमूकची पूजा करतो, तो तमूकची पूजा करतो म्हणून भेद केला नाही. तसेच पुढच्या वर्षी स्मृतीदिनी रायगडावर मोठ्या संख्येने उपस्थीत व्हा कारण शिवरायांना विसरून भारताचं उत्थान शक्य नाही. असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या कन्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली.\n‘शेतकरी बांधवांसाठी उभे राहुयात चला कांदे घेवूयात’\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद परिसरात घोषणाबाजी\nवाढदिवसानिमित्त पवारांवर शुभेच्छाचा वर्षाव, वाचा कोणी दिल्या कशा शुभेच्छा\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते…\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nटीम महाराष्ट्र देशा – मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसने सरकार स्थापन…\nराजस्थानात सत्ता कॉंग्रेसचीच, पण मुख्यमंत्री कोण \n‘शेतकरी बांधवांसाठी उभे राहुयात चला कांदे घेवूयात’\nमध्य प्रदेशात मायावती कॉंग्रेससोबत, कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर\nयशवंतराव गडाख यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्कार \nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Beesten+de.php", "date_download": "2018-12-13T16:49:29Z", "digest": "sha1:ZVAOTRDHSPCZILHIELDCFIW772EV2LH4", "length": 3408, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Beesten (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Beesten\nआधी जोडलेला 05905 हा क्रमांक Beesten क्षेत्र कोड आहे व Beesten जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Beestenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Beestenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +495905 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनBeestenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +495905 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00495905 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Beesten (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/arupache-rup-satya-margadarshak-3-14826/", "date_download": "2018-12-13T15:47:16Z", "digest": "sha1:PIRV7RTAJTNECH3DFJX6MP3DZDCPP2RV", "length": 15308, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक – २५९. शून्य महाल! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक – २५९. शून्य महाल\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक – २५९. शून्य महाल\nजगाशी होणाऱ्या व्यवहारावर मर्यादा आणि धनयौवनाचा गर्व सोडून आंतरिक समतेचा अभ्यास जसजसा वाढत जाईल तसतशी परमात्म्याची आस वाढत जाईल. त्याचवेळी कबीरजी आणखी दोन महत्त्वाच्या सूचना\nजगाशी होणाऱ्या व्यवहारावर मर्यादा आणि धनयौवनाचा गर्व सोडून आंतरिक समतेचा अभ्यास जसजसा वाढत जाईल तसतशी परमात्म्याची आस वाढत जाईल. त्याचवेळी कबीरजी आणखी दोन महत्त्वाच्या सूचना देतात. त्यातली एक सूचना काय करू नये हे सांगणारी आहे आणि दुसरी काय करावं, हे सांगणारी आहे. ते म्हणतात, ‘सुन्न महल में दियना बारि ले, आसा से मत डोल रे’ काय करू नकोस’ काय करू नकोस तर, जगाच्या आशेवर डोलू नकोस आणि काय कर तर, जगाच्या आशेवर डोलू नकोस आणि काय कर तर, ‘सुन्न महाला’त प्रेमाचा दीप लाव तर, ‘सुन्न महाला’त प्रेमाचा दीप लाव आता पहिल्या सूचनेचा प्रथम विचार करू. आपण जगाशी व्यवहार कमी करू, धनयौवनाचा गर्वही करणार नाही पण तरी आशेचा तंतू काही मनातून तुटणं एवढं सोपं नाही. भौतिकाचा त्याग एकवेळ साधेल पण त्यानंतर दुनियेनं आपल्याला त्यागी, विरागी, विरक्त म्हणावं, एवढी तरी आशा मनात हळूच शिरकाव करील. आशा से मत डोल रे आता पहिल्या सूचनेचा प्रथम विचार करू. आपण जगाशी व्यवहार कमी करू, धनयौवनाचा गर्वही करणार नाही पण तरी आशेचा तंतू काही मनातून तुटणं एवढं सोपं नाही. भौतिकाचा त्याग एकवेळ साधेल पण त्यानंतर दुनियेनं आपल्याला त्यागी, विरागी, विरक्त म्हणावं, एवढी तरी आशा मनात हळूच शिरकाव करील. आशा से मत डोल रे माणूस डोलतो केव्हा जेव्हा तो तन्मय होतो, देहभान विसरून एखाद्या गोष्टीत विशेषत: नाद वा लयीत समरस होतो तेव्हा. आपलं डोलणं कसं आहे दुनियारूपी गारुडी पुंगी वाजवत आहे आणि भौतिकाची ती धून ऐकत ऐकत आपण आशेने डोलत आहोत. आयुष्यभर हे डोलणं थांबतच नाही. शंकराचार्यानीही म्हटलंय ना दुनियारूपी गारुडी पुंगी वाजवत आहे आणि भौतिकाची ती धून ऐकत ऐकत आपण आशेने डोलत आहोत. आयुष्यभर हे डोलणं थांबतच नाही. शंकराचार्यानीही म्हटलंय ना हातात काठी धरून घरभर चालावं लागावं इतकं शरीर थकलं तरी आशेचा पिंड काही सुटत नाही. ‘तदपि न मुञ्चति आशापिण्डम्’. तर हे डोलणं थांबवून काय करावं, असं कबीरजी सांगतात हातात काठी धरून घरभर चालावं लागावं इतकं शरीर थकलं तरी आशेचा पिंड काही सुटत नाही. ‘तदपि न मुञ्चति आशापिण्डम्’. तर हे डोलणं थांबवून काय करावं, असं कबीरजी सांगतात ते सांगतात, ‘सुन्न महल में दियना बारिले.’ दियना बारिले म्हणजे दिवा लाव. कुणे दिवा उजळू द्यायचा आहे ते सांगतात, ‘सुन्न महल में दियना बारिले.’ दियना बारिले म्हणजे दिवा लाव. कुणे दिवा उजळू द्यायचा आहे तर ‘सुन्न महाला’त ‘सुन्न’ म्हणजे शून्य. जाणिवेपलीकडचा, मनापलीकडचा प्रांत. शून्य म्हणजे अभाव. हा अभाव भौतिकाच्या ओढीचा आहे. भौतिकाचा नाही. घरदार सोडून देणं म्हणजे अभाव नव्हे तर माझ्या भावभावना ज्या भौतिकात जखडून आहेत त्या तिथून मुक्त होणं हा खरा अभाव आहे. आता हा जो अभाव आहे, हे जे शून्य आहे त्याकडे कबीरदासजी एखाद्या पोकळीप्रमाणे पाहात नाहीत. त्या शून्याचा महाल त्यांना अभिप्रेत आहे म्हणजेच भौतिकाच्या ओढीचा अभाव आहे पण त्याचजागी परमात्मप्रेमाच्या भावाचा जणू वैभवशाली प्रासाद साकारला आहे. हा दीनवाणा, दैन्यवाणा परमार्थ नाही तो आत्मिक संपन्नतेचा परमोच्चबिंदू आहे. त्या शून्य महालात दिवा तेवत ठेवायचा आहे तो आहे प्रेमाचा, ऐक्याचा. भगवंताशी प्रेम हेच सर्वोच्च ज्ञान आहे. लहान मुलावर प्रेम कसं करावं, याचं पुस्तकी ज्ञान मातेला असून उपयोगाचं नाही. मुलासाठी काळीज तुटतं ते पुस्तक वाचून नव्हे. ते आंतूनच उफाळून येतं. स्वाभाविकपणे. अशा स्वाभाविक प्रेमाचा हा दिवा आहे. गोकुळातल्या गोपगोपींना भगवंताचं ‘ज्ञान’ कुठे होतं म्हणजेच भौतिकाच्या ओढीचा अभाव आहे पण त्याचजागी परमात्मप्रेमाच्या भावाचा जणू वैभवशाली प्रासाद साकारला आहे. हा दीनवाणा, दैन्यवाणा परमार्थ नाही तो आत्मिक संपन्नतेचा परमोच्चबिंदू आहे. त्या शून्य महालात दिवा तेवत ठेवायचा आहे तो आहे प्रेमाचा, ऐक्याचा. भगवंताशी प्रेम हेच सर्वोच्च ज्ञान आहे. लहान मुलावर प्रेम कसं करावं, याचं पुस्तकी ज्ञान मातेला असून उपयोगाचं नाही. मुलासाठी काळीज तुटतं ते पुस्तक वाचून नव्हे. ते आंतूनच उफाळून येतं. स्वाभाविकपणे. अशा स्वाभाविक प्रेमाचा हा दिवा आहे. गोकुळातल्या गोपगोपींना भगवंताचं ‘ज्ञान’ कुठे होतं त्याचा जप त्यांनी सिद्ध वगैरे कुठे केला होता त्याचा जप त्यांनी सिद्ध वगैरे कुठे केला होता कान्हा माझा आहे, एवढी एकच भावना त्यांचं जगणं व्यापून होती. त्यापुढे सर्व ज्ञान तोकडं होतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n८५. उत्खनन : १\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/compliance-action-and-order-the-same-day-1136676/", "date_download": "2018-12-13T16:06:56Z", "digest": "sha1:VVOEC3JAYQEF5PYNMB6FVVU7KUCSPXPA", "length": 14324, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मान्यता आणि कारवाईचे आदेश एकाच दिवशी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nमान्यता आणि कारवाईचे आदेश एकाच दिवशी\nमान्यता आणि कारवाईचे आदेश एकाच दिवशी\nमाझगाव येथील शासकीय मालकीच्या सुमारे एक एकर इतक्या भूखंडाच्या हस्तांतरणास जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या मान्यतेबाबत कारवाई करण्याचे आदेश\nमाझगाव येथील शासकीय मालकीच्या सुमारे एक एकर इतक्या भूखंडाच्या हस्तांतरणास जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या मान्यतेबाबत कारवाई करण्याचे आदेश दिल्याच्या दिवशीच या हस्तांतरणास मान्यता दिल्याचे पत्रही जारी करण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. या हस्तांतरणात एकीकडे घोटाळा झाल्याचे मान्य करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कारवाई मात्र काहीही झालेली नाही. आता या प्रकरणात पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.माझगाव येथील भूखंड क्रमांक १२६ (भाग) हा १९०३ मध्ये ९९ वर्षांच्या भाडेपट्टय़ावर ‘भूखंड कच्छी लोहाणा निवास गृह ट्रस्ट’ला देण्यात आला. हा भाडेकरार २००२ मध्ये संपुष्टात आला तेव्हा ट्रस्टने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मुदत वाढवून देण्याची मागणी केली. गरीब व गरजूंसाठी गृहप्रकल्प राबविण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात २००५ मध्ये हा भूखंड धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेऊन एका विकासकाला हस्तांतरित करण्यात आला. या हस्तांतरणासाठी महसूल विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु तत्कालीन शहर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मान्यता दिली. गरजू व गरिबांसाठी गृहप्रकल्प राबविण्याऐवजी विकासकाला हा भूखंड हस्तांतरित केल्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते जयेश कोटक यांनी आक्षेप घेत तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे लक्ष वेधले. थोरात यांनीही गंभीर दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले. शासकीय मालकी असतानाही शासनाच्या भूखंडाचे मानीव अभिहस्तांतरण करण्याची उपनिबंधकांची कृती गंभीर असल्याचे थोरात यांनी नमूद केले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मात्र ही चौकशी थंडावली आहे. त्यामुळे कोटक यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे पुन्हा तक्रार केल्यानंतर आता पुन्हा चौकशी सुरू झाली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीवरून महसूल व वने विभागाचे अवर सचिव वै. भु. लटके यांनी एकाच दिवशी या संपूर्ण व्यवहारास शासनाने मान्यता दिल्याचे आणि या प्रकरणी शासनाची मान्यता न घेता पुनर्विकास झाल्याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. या दोन्ही पत्रांच्या प्रती ‘लोकसत्ता’कडे आहेत.या संदर्भात लटके यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याला आता काहीही आठवत नाही. संबंधित फायलीवर तसे आदेश असतील त्यामुळेच आपण पत्रे जारी केली असतील. एकाच दिवशी अशी पत्रे जारी कशी झाली, हे आपण सांगू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1837", "date_download": "2018-12-13T16:36:48Z", "digest": "sha1:375WGUJYL7BFK35OYIJZ2OV46U6QALEY", "length": 2440, "nlines": 48, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "डेटा एंट्री ऑपरेटर्स पाहिजेत | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nडेटा एंट्री ऑपरेटर्स पाहिजेत\nकार्व्हीमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर्स पाहिजेत: ७०जागा. किमान १०वी. इंग्रजी टायपिंग: २५ शब्दप्रमि. २रा मजला, शारदा आर्केड, डी-मार्ट समोर, पुणे-सातारा रोड, ७९७२ ९४८२५१, ९७६२६१२८८२.\nकार्व्हीमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर्स पाहिजेत: ७०जागा. किमान १०वी. इंग्रजी टायपिंग: २५ शब्दप्रमि. २रा मजला, शारदा आर्केड, डी-मार्ट समोर, पुणे-सातारा रोड, ७९७२ ९४८२५१, ९७६२६१२८८२.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/3537", "date_download": "2018-12-13T15:50:41Z", "digest": "sha1:PVZY6WYMFFRKDDBHHNRMDMARO6EARHRU", "length": 6162, "nlines": 113, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पपनस ट्रीट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पपनस ट्रीट\n१ १/२ वाटी : पपनसाचा गर\n१/२ वाटी : ओलं खोबरं\n१ चमचा : बारीक कापलेली हिरवी मिरची\nचवीनुसार मीठ, साखर, चाट मसाला\nपपनस सोलून त्याच्या फोडीची सालं काढून गर सुटा करून घ्यावा. पपनस हे फळ संत्र्-मोसंब्याच्या जातीचं असलं तरी त्याचा गर तुलनेने टणक असतो. आपण डाळींबाचे दाणे काढतो तसे पपनसाचे दाणे रस न गळता निघतात. दिड वाटी पपनसाच्या गरात अर्धी वाटी ओलं खोबरं, बारीक कापलेली हिरवी मिरची, मीठ, साखर आणि थोडा चाट मसाला मिसळून खाण्यास द्यावे.\n२ माणसांसाठी प्रत्येकी एकदा\nफ्रिजमध्ये थंड करून खाल्ल्यास ह्याचा स्वाद अजूनच खुलतो.\nहिरवी मिरची शक्यतो कमी तिखट आणि पोपटी रंगाची घ्यावी.\nचाट मसाला घातला नाही तर ही ट्रीट उपासालाही चालेल.\nतेला-तुपाच्या फोडणीशिवायचा हा पदार्थ आहे आणि शिवाय कुठलीही प्रक्रिया न केलेला त्यामुळे हेल्थ कॉन्शस लोकांसाठी अगदी योग्य न्याहारी ठरू शकेल.\nमसाल्याच्या जेवणात कोशिंबीर म्हणूनही ही ट्रिट करता येईल.\nमंजु मस्त आहे ग रेसीपी. अमेरिकेमधे पपनस पमेलो (Pamelo) म्हणुन मिळते.\nहेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63906", "date_download": "2018-12-13T16:14:16Z", "digest": "sha1:WFWJ2EPPEVIKKAQV2FPJJZSBNXDJN4JQ", "length": 16765, "nlines": 237, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'कासव' ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय + टीझर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /'कासव' ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय + टीझर\n'कासव' ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय + टीझर\nसर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणार्‍या सुवर्णकमळासह अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत पारितोषिक पटकावणारा 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.\n'कासव'ची पहिली झलक -\nसुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती डॉ. मोहन आगाशे व विचित्र निर्मिती यांची आहे.\nइरावती हर्षे, अलोक राजवाडे, किशोर कदम, संतोष रेडकर, ओंकार घाडी आणि डॉ. मोहन आगाशे\nमायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.\nइथे लागणार आहे का थिएटरला\nइथे लागणार आहे का थिएटरला\nकाही दिवसांपूर्वी सुमित्रा सुकथनकर आल्या होत्या. त्या म्हणाल्या की 'अस्तु' प्रमाणेच मोहन आगाशे 'कासव' घेऊन येणार आहेत. त्याचे प्रायवेट शो होतील. ऑडीयंस मोठा असल्याने न्यूजर्सीला थेटरात होऊ शकेल, कदाचित.\nतेव्हा वाट पहाणे आले....\nडॉ. आगाशे 'कासव'चे खेळ अमेरिकेत अयोजित करतील.\nतारखा ठरल्या की मायबोलीवर लिहीन.\nचिनूक्स, पुण्यात कुठल्या थेटरात लागणार आहे सिनेमा ६ ला पुण्यात असणार आहे , तेव्हा येता येईल.\nशुगोल, पुण्यात सिटीप्राईड (कोथरुड, सातारा रस्ता, अभिरुची), मंगला, प्रभात इथे नक्की असेल. अजून कुठे असेल, ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कळेल.\nतुम्हांला संपर्कातून ईमेल केलाय.\nझलक आवडली. तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटतोय. शुभेच्च्छा \nमस्त आहे झलक. कासवला भरपूर\nमस्त आहे झलक. कासवला भरपूर शुभेच्छा. टिझर आवडला.\n'कासव' २२ सप्टेंबरला, म्हणजे\n'कासव' २२ सप्टेंबरला, म्हणजे येत्या शुक्रवारी, कणकवलीत प्रदर्शित होतोय. आपले कोणी नातलग,\nमित्र तिथे असतील, तर त्यांना अवश्य कळवा.\nमहाराष्ट्रात इतरत्र ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.\nअखेर प्रदर्शित होऊ शकला\nअखेर प्रदर्शित होऊ शकला याबद्दल समाधान, कोल्हापुरात दिगदर्शकद्वयीपैकी सुनील सुकथनकरांच्या उपस्थितीत एक विशेष खेळ आयोजित केला होता, तेव्हा त्यांनी प्रदर्शन प्रयासांविषयी माहिती दिली होती.\nसहजपणे विषयाच्या अनेक स्तरांना स्पर्शणारी कहाणी आणि सर्वांचा उत्तम अभिनय खूप भावणारा आहे. कथा देवगडात ज्या समुद्रकिनाऱ्याच्या वास्तूत घडते ते - कोल्हापूरचे वास्तुविशारद श्री शिरीष बेरी यांनी साकारलेले - घरही जणू काही एक पात्र असावे असा त्याचा कथेत वापर आहे.\n(याच शिरीष बेरींचे कोल्हापूरजवळ अणदूर तळ्याकाठीही एक सुरेख घर आहे, नेटवर छायाचित्र जरूर पहा शोधून)\nझलक छान आहे . चित्रपटाला\nझलक छान आहे . चित्रपटाला शुभेच्छा\nमुंबईत शोज होणार असतील तर त्याच वेळापत्रक इथे टाका .\nकासव टीमला मनापासून शुभेच्छा\nकासव टीमला मनापासून शुभेच्छा\nटिझर आवडला. कासव टीमला खुप\nटिझर आवडला. कासव टीमला खुप शुभेच्छा\nया आठवड्यात सात नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. आधीचे पाच होतेच. त्यामुळे 'कासव'ला थिएटर मिळू शकलं नाही.\nपण पुढच्या आठवड्यापासून दादर, अंधेरी / पार्ले, वाशी, ठाणे, गोरेगाव इथे प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nनाशिकला कधी येणार आहे\nनाशिकला कधी येणार आहे\n परदेशात पाहता यावा यासाठी 'पे पर व्ह्यू' व्यवस्थेचा विचार व्हावा.\nअतिशय सुंदर चित्रपट फार आवडला\nफार आवडला ,उद्या पुन्हा पाहणार\n'कासव' टिमचे मनापासून आभार\n१३ तारखेपासून 'कासव' मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरांमध्येही प्रदर्शित होतोय.\nसिटीप्राईड सिंहगड रोडच्या १२\nसिटीप्राईड सिंहगड रोडच्या १२ वाजताच्या शोला अवघे बारा पंधरा प्रेक्षक पाहून अतिशय वाईट वाटलं . सगळ्यांना कळकळीची विनंती आहे हा चित्रपट नक्की पहा .\nहा चित्रपट पाहणं हा एक अतिशय सुखद अनुभव आहे\nकथा ,पटकथा, दिग्दर्शन ,अभिनय , छायाचित्रण सगळच उत्तम आहे ,\nचिनूक्स सांगलीला एखादा शो आहे\nचिनूक्स सांगलीला एखादा शो आहे का मला बघायचंय पण कोल्हापूर शक्य नाही सांगलीला असेल तर सांगाल का \n१३ तारखेपासून 'कासव' मुंबई,\n१३ तारखेपासून 'कासव' मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरांमध्येही प्रदर्शित होतोय.>>>>\nधन्यवाद चिनूक्स, नबी मुंबई बद्दल विचारायलाच आले होते.\nकसा काय झाला उद्घाटनाचा\nकसा काय झाला उद्घाटनाचा सोहोळा कोण कोण आले होते कोण कोण आले होते नवीन फॅशन्स काय बघायला मिळाल्या\nफोटो असल्यास जरूर टाका.\nकुणि भाषणे केली का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2014/09/blog-post_27.html", "date_download": "2018-12-13T16:10:49Z", "digest": "sha1:LSBUQE6XL5CQZWQHZI7KHEGC2W6IH7FF", "length": 26639, "nlines": 121, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: नरेंद्र मोदींचा पहिला अमेरिका दौरा", "raw_content": "\nशनिवार, २७ सप्टेंबर, २०१४\nनरेंद्र मोदींचा पहिला अमेरिका दौरा\n- डॉ. सुधीर रा. देवरे\n(पुण्याच्या सकाळने दिनांक 28 सप्टेंबर 2014 च्या रविवार सप्तरंग पुरवणीसाठी सदर आशयाचा लेख माझ्याकडून निमंत्रित केला होता. मात्र महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या प्रचंड हालचालींमुळे ह्या पुरवणीत प्रकाशित होणारे निमंत्रित लेख त्यांना छापता येणार नाहीत असे समजले. प्रत्येक महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला माझे लेख ब्लॉगमधून प्रकाशित होत असतात. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर ह्या वेळी तीन दिवस आधी हा ब्लॉग प्रकाशित करीत आहे.)\nभारताचे विद्यमान पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा दिनांक 26 सप्टेंबर 2014 पासून पाच दिवसांचा अमेरिका दौरा सुरू झाला आहे. मोदी अमेरिकेत 26 तारखेला पोचलेत आणि 30 तारखेला त्यांचा हा दौरा संपेल. या काळात मोदी व्हाईट हाऊसमध्ये मु्क्काम करणार आहेत. असा मुक्काम करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील. ह्या दौर्‍यावर भारतीय आणि अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांचे लक्ष लागलेले आहे. कारण अमेरिका हा सोवियत युनियनच्या अस्तानंतर जगात आजही एकमेव जागतिक महासत्तेचा देश म्हणून गणला जातो, आणि ते सत्य आहेच. अशा देशाशी भारताचे यापुढील राजकीय संबंध कसे असतील याकडे सर्वांचे लक्ष लागणे साहजिक आहे.\nमात्र भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमात मोदी यांच्या ह्या दौर्‍यावर खूप हास्यास्पद चर्चा सुरू आहेत. मोदी पंतप्रधान म्हणून अमेरिकेत पाच दिवस काय काय करणार आहेत अशी गंभीर चर्चा करण्याऐवजी भारतातील टीव्ही चॅनल्स मोदींच्या नवरात्री उपवासांबद्दलच अधिक चर्चा करताना दिसतात. विविध चॅनल्सवरून प्रसारीत झालेले काही उद्‍गार पहा: पाच दिवसांचा दौरा म्हणजे मोदी 120 तास अमेरिकेत राहणार मोदी अमेरिका दौरा दरम्यान नवरात्रींचा उपवास करतील मोदी अमेरिका दौरा दरम्यान नवरात्रींचा उपवास करतील अमेरिकेत उपवासादरम्यान मोदी काय खाणार अमेरिकेत उपवासादरम्यान मोदी काय खाणार काय पिणार मोदी शँपेन पिणार नाहीत शुध्द साधे पाणी पितील शुध्द साधे पाणी पितील साबुदाना आणि बटाटा खातील साबुदाना आणि बटाटा खातील यावेळी अमेरिकेत अन्नाशिवाय मोदी यावेळी अमेरिकेत अन्नाशिवाय मोदी मोदी यांच्या जेवणाच्या टेबलावर कोणत्या डीशेस असतील आणि त्यांच्या हातात प्यायला काय असेल मोदी यांच्या जेवणाच्या टेबलावर कोणत्या डीशेस असतील आणि त्यांच्या हातात प्यायला काय असेल मोदी अमेरिकेचे अन्न खाणार नाहीत मोदी अमेरिकेचे अन्न खाणार नाहीत अमेरिका का नमक नही खायेंगे मोदी अमेरिका का नमक नही खायेंगे मोदी मोदी अमेरिकेचे मिठ खाणार नाहीत मोदी अमेरिकेचे मिठ खाणार नाहीत भारतातील उपवासाचे पदार्थ ते खातील भारतातील उपवासाचे पदार्थ ते खातील त्यांच्या सोबत त्यांचा स्वत:चा भारतीय स्वयंपाकी असेल त्यांच्या सोबत त्यांचा स्वत:चा भारतीय स्वयंपाकी असेल... असे काही चॅनल्स सां‍गतात तर काही सांगताहेत, मोदी अमेरिकेत फक्‍त शुध्द साधे पाणी पितील... असे काही चॅनल्स सां‍गतात तर काही सांगताहेत, मोदी अमेरिकेत फक्‍त शुध्द साधे पाणी पितील मोदींना भारतीय उपवासाची कशी प्लेट दिली जाईल, ह्या डीश त्यांच्या स्वंयपाक्यासह टीव्हीवर झळकत आहेत. पैकी मोदींनी तिथे आपल्या व्यकि्‍‍त‍‍गत खाण्यापिण्याचे कोणतेही व्रत केले तरी तसे करण्यासाठी ते अमेरिकेच्या दौर्‍यावर जात नसून देशाचे धोरण ठरवण्यासाठी जात आहेत याचा सर्वांनाच विसर पडल्याचे दिसते.\nअजून दुसर्‍या प्रकारचा एक बालीशपणा काही चॅनल्सवरून केला जातोय. ते उद्‍गारही उबग आणणारे असल्यामुळे इथे उदृत करतो: मोदी अमेरिकेत देशी शुध्द नृत्य पाहतील फक्‍‍त हिंदी भाषा बोलतील फक्‍‍त हिंदी भाषा बोलतील ओबामा म्हणतात, नमो इंडिया ओबामा म्हणतात, नमो इंडिया अमेरिकेत मोदी गरजणार मोदी आपली छप्पन्न इंचाची छाती ओबामांना दाखवणार मोदी ओबामांसोबत खांद्याला खांदा देऊन उभे राहणार मोदी ओबामांसोबत खांद्याला खांदा देऊन उभे राहणार अमेरिकेवर मोदी इफेक्ट होणार अमेरिकेवर मोदी इफेक्ट होणार सबसे ताकदवार मुल्क को मोदी का इंतजार सबसे ताकदवार मुल्क को मोदी का इंतजार अमेरिकेत मोदी करतील दुर्गा सप्तशतीचा पाठ अमेरिकेत मोदी करतील दुर्गा सप्तशतीचा पाठ हे सप्तशतीचे सातशे श्लोक करतील मोदींचे संरक्षण हे सप्तशतीचे सातशे श्लोक करतील मोदींचे संरक्षण सप्तशती का पाठ देगा मोदी को पॉवर सप्तशती का पाठ देगा मोदी को पॉवर दररोज ते एक तास पंचवीस मिनिटे सप्तशतीचा पाठ करतील दररोज ते एक तास पंचवीस मिनिटे सप्तशतीचा पाठ करतील अमेरिकेत मोदींवर राहील दुर्गा कवच अमेरिकेत मोदींवर राहील दुर्गा कवच अमेरिका मे गरबे मे जायेंगे मोदी अमेरिका मे गरबे मे जायेंगे मोदी अमेरिकेत मोदी लहर आदी प्रकारच्या फालतू चर्चा सर्रासपणे टीव्ही चॅनल्सवर सुरू आहेत, ज्या मिडियाला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो. अशा चर्चांची दखल अमेरिकेने घेतली तर ते आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील याचा विचार हे चॅनल्स करताना दिसत नाहीत. हे प्रौढ आणि संमजसपणाचे लक्षण नक्कीच नाही.\nमोदींचे परराष्ट्रीय धोरण नेमके काय आहे, यावर अजून अधिकृतपणे काही समजायला मार्ग नाही आणि मोदींचे गुण गाणार्‍या चॅनल्सवरूनही तशी चर्चा ऐकायला मिळत नाही. मोदी नेपाळला मंदिरांमध्ये रमले. जपानलाही मंदिरांमध्ये रमले. तुलनेने अमेरिकेत मंदिरे नाहीत म्हणून नवरात्रींच्या उपवासाचे व्रत मोदी ह्या दौर्‍यात करीत आहेत की काय, असे कोणी म्हणू शकतं. मोदी आपल्या परराष्ट्र धोरणांपेक्षा ‍धार्मिक कार्यक्रमांत – कर्मकांडांत रमणारे राजकारणी आहेत असा संदेश जगात जाऊ शकतो, याकडे वेळीच लक्ष वेधावे लागेल.\n27 व 28 सप्टेंबर रोजी संयुक्‍‍त राष्ट्रसंघाची महासभा होत आहे. ह्या संमेलनात 27 तारखेला म्हणजे आज मोदींचे भाषण होत आहे. भारताची अस्मिता म्हणून ते हिंदीत भाषण देतील ही चांगलीच गोष्ट आहे. पण आपली संयुक्‍‍त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वाची जुनीच मागणी आता तरी मान्य होईल का हे महत्वाचे आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली बाजू कशी मांडतात याकडे सर्वांचे लक्ष राहील. या जागेसाठी भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे तीन देश दावा सांगताहेत. यात भारताची बाजू भक्कम असली तरी आपल्याला चीन आडवा येत आहे. आपल्याला इतर स्थायी सदस्यांना राजी करण्यात यश आले असले तरी अजून चीनने भारताची बाजू घेतलेली नाही. संयुक्‍‍त राष्ट्रामध्ये भारत चीनला शेजारी देश म्हणून नको आहे.\nअमेरिका भेटीत न्यूयॉर्क येथे ह्या संमेलनाच्या निमित्ताने इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांनाही मोदी भेटतील, रशियाचे पुतिन यांच्याशी मोदी न्यूयॉर्कमध्ये बोलतील. पण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ते भेटणार नाहीत हे आधीच जाहीर झाले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा नकोच. कारण पाकिस्तानचे प्रमुख नक्की कोण हे कधीच निश्चित नसते. पाकिस्तानात कायम चार सत्ताकेंद्रे असतात. पंतप्रधान, राष्ट्रपती, आयएसआय आणि लष्कर. या चौघांशी एकाचवेळी चर्चा झाली तरच ती उपयुक‍ ठरेल. अन्यथा नाही.\n29 - 30 सप्टेंबरच्या दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामांशी मोदींची भेट होईल. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठे लोकशाही देश भारत आणि अमेरिका यांची ही भेट राहणार आहे. ही भेट सुमारे दीड तास चालेल. मोदी न्यूयॉर्क मध्ये तीन दिवस राहतील. 28 तारखेला मॅडिसन स्क्वायर गार्डनमध्ये अमेरिकेतल्या भारतीयांनी मोदींचे भाषण ठेवले आहे असे तिथले आयोजक सांगतात. हे भाषण ऐकायला वीस हजार लोक उपस्थित राहतील असा त्यांचा अंदाज आहे. या काळात मोदी ठिकठिकाणी 26 भाषणे देणार आहेत. काही व्यापार विषयक अशा 50 मिटींगा होतील. अमेरिका भेटीत अनेक समझोते होऊ शकतात. दोन्ही देशात सर्वात मोठी शिखर वार्ता होईल.\nमोदींच्या ह्या अमेरिका दौरा दरम्यान भारत- अमेरिकेत वै‍चारिक दरी कमी झाली पाहिजे. आज अशी दरी आहे हे कबूल करावे लागेल. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना फेब्रुवारी ते मे 2002 दरम्यान गुजरातमध्ये जी धार्मिक दंगल उसळली होती त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने 2005 मध्ये धार्मिक स्वतंत्रता कायद्याखाली मोदींना अमेरिकेचा बी-1 आणि बी-2 व्हिसा नाकारला होता. अशा कटू घटना घडल्यानंतर आणि मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर ही पहिलीच भेट होत आहे. तरीही मोदींची ही भेट यशस्वी होईल अशी चिन्हे दिसतात. याचे कारण अमेरिकेला भारताशी जुळवून घ्यावे लागणार आहे ते त्यांच्या भारतातल्या बाजारपेठेमुळे. ह्या भेटीने दोन्ही देशात व्यापारी संबंध आधीपेक्षा सुधरायला हवेत. आता जो शंभर अरब डॉलरवर स्थिरावला आहे तो व्यापार पाचशे अरब डॉलरवर जाईल अशी अपेक्षा आहे. संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक सव्वीस अरब डॉलरवरून 39 अरब डॉलरपर्यंत जाऊ शकते. अमेरिकेने भारतासोबत नागरी अणुसहकार्याचा (न्युक्लियर क्षेत्रात देवाणघेवाण) करार केला आहे. त्यावर पुढील चर्चा व्हायला हवी व त्याची अमलबजावणीच्या दृष्टीने चर्चा होऊ शकते. भारत आणि अमेरिकेत 2004 मध्ये सुरक्षा सहकार्याचा करार झाला, त्याविषयी बरेच गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी बोलणी व्हायला हवी. अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या 47 लाख अनिवासी भारतीयांचाही भारतीय पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा आहे, हे ओबामा ओळखून आहेत. त्यामुळे यापुढील काळात ते भारताशी जुळवून घेतीलच. मोदी अशा वेगवेगळ्या पन्नास बैठकांमधून अमेरिकेशी विविध करार करतील अशी अपेक्षा आहे. व्यापारी आयात निर्यात धोरणातही काही निर्णय आणि बदल होऊ शकतील. भारतात गुंतवणूक व्हावी म्हणून सहा कार्पोरेट कंपन्याच्या सीईओंसोबत मोदी बैठका घेतील.\nमात्र यात भारताने हुरळून जाण्यासारखे काही नाही. भारत हा प्रंचड लोकसंख्या असलेला विकसनशील देश असल्यामुळे भारताकडे अमेरिका मार्केटींगच्या दृष्टीकोनातून पाहते, हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच मनमोहनसिंग यांच्या शेवटच्या कार्यकालात त्यांच्याकडे डमी पंतप्रधान म्हणून पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन असूनही अमेरिका दौरा दरम्यान ओबामांनी त्यांना खूप चांगली आणि आदराची वागणूक दिली होती.\nदोन्ही देशांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून संयुक्‍‍त आघाडी उघडून जागतिक दहशतवादाला निपटून काढण्यासाठी अगदी तळातून काम केले पाहिजे. यासाठी दोन्ही देशांनी संयुक्‍‍तपणे नि‍श्चित कालखंड ठरवून कार्यक्रम राबवायला हवा, अशी मागणी भारताने करायला हवी. मुंबई हल्ल्यातील प्रमुख कुप्रसिध्द हेडलीला भारताकडे सोपवण्यासाठी चर्चा केली पाहिजे. यात राजकारण कुरघोड्यांपेक्षा कामाच्या तळमळीला महत्व दोन्ही बाजूने द्यायला हवे. आऊटसोर्सिंगवर अमेरिकेने भर दिला तर ते भारताकडे कसे येईल हे पाहिले पाहिजे.\n(या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या\nब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ६:१५ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनरेंद्र मोदींचा पहिला अमेरिका दौरा\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80423002833/view", "date_download": "2018-12-13T16:12:56Z", "digest": "sha1:4K4U3YG2VSSQVEXZRRBURIQYUHQJQ7BB", "length": 11762, "nlines": 173, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मोरया गोसावी - माझी मयुरपुरी हेचि पंढरी ...", "raw_content": "\nसोळा वर्षाखालील मुलांना शनिची साडेसाती कां त्रस्त करत नाही\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|\nमाझी मयुरपुरी हेचि पंढरी ...\nप्रथम आरंभी ध्यातों चिंता...\nतिन्ही अक्षराचें नाम तुह्...\nनमीला श्रीगुरु मोरया गोसा...\nप्रथम नमन करु गणराजा ॥ वं...\nमोरया मोरया हो मोरया मोरय...\nपाहतां त्रीभूवनी हो दुजा ...\nगणराज दयाळा बा दाखवी चरण ...\nवाट मी पाहातो रे मोरया रे...\nमाहेर हो माझे ऐका हो साजण...\nसासुर हो माझे हो ऐका हो स...\nदुर्घट संसारी हो कष्टलो ब...\nकष्टतोसि भारी हो मज दीना ...\nतूझिये भेटिचि बहू आस रे म...\nचरणी लाउनी तारी तूं कृपाव...\nगणराज चरणीं माझें लुब्धले...\nसखि सांगे सखे प्रति (आहो...\nब्रह्मकमंडलु गंगा ॥ पवित्...\nमज सुख पावले हो ॥ मोरया द...\nप्रथम नमन करुं एकदंता ॥ स...\nभवश्रम हरला हो ॥ मोरया दे...\nव्यर्थ प्रपंचीं गुंतलों ब...\nस्वप्न देखिलें नयनीं हो र...\nप्रथम नमूं देव गणराजु ॥ द...\nप्रथम नमू देव लंबोदरु ॥ ज...\nयेक भाव धरुनि जाई तूं प्र...\nआम्ही मोरयाचे वेडें नेणती...\nयेई तूं धावण्या देवा माझ्...\nविश्वरुप सदाशिव ये ये हा ...\nपतित पावन सुंदरा ये ये हा...\nनिळकंठा परशुधरा ये ये हा ...\nसंसारा घालूनि देवा मज कां...\nअकळु अवतार कर्‍हे पाठारीं...\nबिनवीतो तुज प्रति परिसें ...\nमोरया तैसे माझें मन (अरे...\nमोरेश्वरी आहे माझा मायबाप...\nहें मन वेधलें हो (आहो ) ...\nजय जय हो (आहो ) जय गणनाथ...\nमन माझें वेधलें गणराजीं ॥...\nप्रथमारंभी ध्यातो गजानन द...\nप्रथम आदिस्थान होतें वैकु...\nमयुरपूर गांवीं रहिवास धरि...\nमोरेश्वर स्थळ तुझें आदिस्...\nमोरेश्वर गांव बरवा ठाव ॥ ...\nआतांचि बापा सावधान होईं ल...\nमयुरपूर क्षेत्रीं एक आहे ...\nचला जाऊं मोरेश्वरा ॥ पाहू...\nमोरया मोरया मोरया ॥ जप आज...\nमाझ्या स्वामीचे भोगविलास ...\nउद्धरिले जीव तुज येती शरण...\nतुजविण काय करुं देवराया ॥...\nतुझें तुला देतां काय जावे...\nसुखे नांदत होतें मी संवसा...\nथेऊर गांव तेथें देव चिंता...\nगजानन माझा आहे मोरेश्वरीं...\nगजानन माझा शिव रुप जाला ॥...\nकामधेनु आहो कामधेनु ग...\nन विचारी गुणदोष ॥ लाऊनि क...\nचला रे सखयांनो ॥ जाऊं मोर...\nकां बा रुसलासी कां बा न ब...\nअतिकाळ झाला येथें ॥ मूळ प...\nआहो जोडला मोक्षदाता ॥ भुक...\nअहो कलीयुगा माजी एक ॥ मयू...\nमोरया तूं जनक जननीं हो ॥ ...\nउद्धरिलें जीवा नकळे तुझा ...\nनलगे गोरांजन नलगे वनसेवन ...\nमाझी मयुरपुरी हेचि पंढरी ...\nभिमातटीं स्थळ भूमी सिद्धि...\nमोरेश्वरा विधिजावरा ये ये...\nकिती करसी मना अटाअटी ॥ व...\nपूजा प्रांत आरंभीला ॥ विघ...\nआजि आनंद आनंद ॥ मज भेटला ...\nआजि एक धन्य दिवस झाला हो ...\nपावें पावें एक वेळां ॥ तु...\nपजा अवसर झाला ॥ विघ्नराज ...\nयेक चित्त करुनी मना ॥ नित...\nमोरेश्वरा तूं मन भेटावया ...\nमोरया गोसावी - माझी मयुरपुरी हेचि पंढरी ...\nश्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.\n॥ पद ६९ ॥\nमाझी मयुरपुरी हेचि पंढरी ॥ नाम गर्जे अंबरीं ॥\nमाझी विठ्ठल मुर्ती देउळांत ॥ शोभे शेंदुर चर्चिंत ॥\nआहो दुर्वांकुर तुळसी दळ ॥ शोभे शिरीं अद्‌भूत ॥माझी म० ॥१॥\nआहो शुंडा दंड कटीवरी ॥ शोभे हाताच्या परी ॥\nभक्ती भाव दृढ धरी ॥ पाय तया विटेवरी ॥माझी म० ॥२॥\nमाझी रुक्मिणी राधा सिद्धी बुद्धी ॥ वरी चवरे ढाळिती ॥\nनित्य भेटि देऊनियां ॥ दिधली भक्ताच्या आधिं ॥माझी म० ॥३॥\nब्रह्म कमंडलू भीम गंगा ॥ गणेशतीर्थ चंद्रभागा ॥\nतेहतिस कोटी देव येती ॥ नित्य स्नानाच्या योगा ॥माझी म० ॥४॥\nआहो भैरवभाई पुंडलिक ॥ कल्पवृक्ष कळंबक ॥\nविघ्नेश्वर दास बोले ॥ सुक्ष्म गाईचा रक्षक ॥\nमाझी मयुरपूरी हेचि पंढरीं ॥ नाम गर्जे अंबरीं ॥५॥\nसुदामानें कृष्णाच्या भेटीसाठीं थोडे पोहे नेले होते\nपण त्याच्या मोबदल्यांत त्याला सोन्याचें गांव मिळालें.\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+05262+de.php", "date_download": "2018-12-13T15:05:18Z", "digest": "sha1:LWKLT764IB5EL3FSE4WE6NLRVVTS7G3O", "length": 3446, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 05262 / +495262 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Extertal\nआधी जोडलेला 05262 हा क्रमांक Extertal क्षेत्र कोड आहे व Extertal जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Extertalमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Extertalमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +495262 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनExtertalमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +495262 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00495262 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 05262 / +495262 (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+3357+ua.php", "date_download": "2018-12-13T15:03:44Z", "digest": "sha1:DVHKI7LI6ZYDTDHIU3BC47L73JJZC2N7", "length": 3519, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 3357 / +3803357 (युक्रेन)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kamin-Kashyrskyy\nआधी जोडलेला 3357 हा क्रमांक Kamin-Kashyrskyy क्षेत्र कोड आहे व Kamin-Kashyrskyy युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Kamin-Kashyrskyyमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kamin-Kashyrskyyमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 3357 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKamin-Kashyrskyyमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 3357 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 3357 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 3357 / +3803357 (युक्रेन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/ec-wants-ban-anonymous-donations-political-parties-beyond-rs-1999-21788", "date_download": "2018-12-13T16:27:22Z", "digest": "sha1:DKLNXJAY6B5GG2CH4WW3YBXTWL7T2GQL", "length": 11894, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "EC Wants Ban on Anonymous Donations to Political Parties Beyond Rs 1,999 राजकीय पक्षांना 2 हजारांवरील देणगीवर बंदी घाला | eSakal", "raw_content": "\nराजकीय पक्षांना 2 हजारांवरील देणगीवर बंदी घाला\nरविवार, 18 डिसेंबर 2016\nराजकीय पक्षांना अज्ञात व्यक्तींकडून देणाऱ्या देणगीची संविधानिकरित्या कोठेही नोंद होत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना अज्ञात व्यक्तीकडून देण्यात येणाऱ्या देणगीची मर्यादा ही दोन हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.\nनवी दिल्ली - निवडणुकांमध्ये काळा पैश्याच्या वापरावर नियंत्रण येण्यासाठी राजकीय पक्षांना दोन हजार रुपयांपेक्षा अधिक देणगी देण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे.\nराजकीय पक्षांना अज्ञात व्यक्तींकडून देणाऱ्या देणगीची संविधानिकरित्या कोठेही नोंद होत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना अज्ञात व्यक्तीकडून देण्यात येणाऱ्या देणगीची मर्यादा ही दोन हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. सध्या राजकीय पक्षांत 20 हजारांपर्यंत जुन्या नोटा भरणारे पैसे हे करमुक्त आहेत. 20 हजारांपेक्षा अधिक रकमेबाबत कागदपत्रे द्यावी लागतात.\nनिवडणूक आयोगाने देणगीबाबतचा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. निवडणूकीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर होत असल्याच्या संशयावरून निवडणूक आयोगाने ही मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्याचे स्पष्टीकरण\nमुंबई- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.13) गुरुवारी नोटीस बजावली होती. या...\nगोव्यात राजकीय हालचालींना वेग\nपणजी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप येथे कोणता पवित्रा घेणार याकडे घटक पक्षांचे तर घटक पक्ष काय करतील याकडे भाजपचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-guddya-murder-case-14-areested-63233", "date_download": "2018-12-13T16:16:24Z", "digest": "sha1:HODC2EYUFO7GPHMCDSVIPPDO72PJ3H4G", "length": 17408, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhule news guddya murder case 14 areested धुळेः गुंड गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी प्रमुख नऊ आरोपींसह चौदा अटकेत | eSakal", "raw_content": "\nधुळेः गुंड गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी प्रमुख नऊ आरोपींसह चौदा अटकेत\nशनिवार, 29 जुलै 2017\nधुळेः गुंड गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी जिल्हा पोलिस यंत्रणेने प्रमुख नऊ आरोपींसह एकूण चौदा जणांना अटक केली. यात प्रमुख आरोपी छोटा पापा ऊर्फ विलास श्‍याम गोयर आणि राजेश देवरे ऊर्फ भद्रा यांना इंदूर (मध्य प्रदेश) येथून आज (शनिवार) पहाटे ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळविले. हे दोघे प्रमुख आरोपी इंदूर येथे एकमेकांना भेटणार होते.\nया कारवाईमुळे एकूण नऊ मारेकरी आणि पाच आश्रयदाते, अशा एकूण चौदा जणांना अटक झाली आहे. गुंड गुड्ड्याच्या पारोळा रोडवरील गोपाल टी हाऊस व समोर रस्त्यावर 18 जुलैला सकाळी सव्वासहाला झालेल्या क्रूर हत्याकांडानंतर विविध पथके आरोपींच्या मागावर होते.\nधुळेः गुंड गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी जिल्हा पोलिस यंत्रणेने प्रमुख नऊ आरोपींसह एकूण चौदा जणांना अटक केली. यात प्रमुख आरोपी छोटा पापा ऊर्फ विलास श्‍याम गोयर आणि राजेश देवरे ऊर्फ भद्रा यांना इंदूर (मध्य प्रदेश) येथून आज (शनिवार) पहाटे ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळविले. हे दोघे प्रमुख आरोपी इंदूर येथे एकमेकांना भेटणार होते.\nया कारवाईमुळे एकूण नऊ मारेकरी आणि पाच आश्रयदाते, अशा एकूण चौदा जणांना अटक झाली आहे. गुंड गुड्ड्याच्या पारोळा रोडवरील गोपाल टी हाऊस व समोर रस्त्यावर 18 जुलैला सकाळी सव्वासहाला झालेल्या क्रूर हत्याकांडानंतर विविध पथके आरोपींच्या मागावर होते.\nमोठ्या कारवाईने ताण हलका\nपोलिस यंत्रणा फरार प्रमुख आरोपी विकी ऊर्फ विकास श्‍याम गोयर, श्‍याम जोगीलाल गोयर, विजय श्‍याम गोयर ऊर्फ बडा पापा यांच्या शोधकार्यात जुटली आहे. तेही लवकर हाती लागतील, असा विश्‍वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला. शनिवारी पहाटेच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कारवाईमुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील ताण काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, तपास अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक हिंमतराव जाधव, \"एलसीबी'चे पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, देवपूरचे पोलिस निरीक्षक किशोर शिरसाट यांनी शनिवारी झालेल्या कारवाईची माहिती पत्रकारांना दिली.\nपोलिसांनी आतापर्यंत प्रमुख मारेकरी सागर पवार ऊर्फ कट्टी, अभय ऊर्फ दादू देवरे, पारस घारू, छोटा पापा ऊर्फ विलास गोयर आणि राजेश देवरे ऊर्फ राजा भद्रा, भीमा देवरे (धुळे), गणेश बिवाल (खंडवा, मध्य प्रदेश), योगेश जगताप (पुणे), विक्की चावरे (दौंड) यांना अटक केली आहे.\nआसरा देणारे पाच अटकेत\nमारेकऱ्यांना आसरा देणारे संशयित योगेश जयस्वाल (धुळे), प्रकाश मोरे (उल्हासनगर), महेंद्र खैरनार (कासारे, ता. साक्री), राकेश सोनार (नाशिक), लखन जेधे (संगमनेर, जि. नगर) यांना अटक झाली आहे. पोलिस यंत्रणेने तपासातील अनेक अडचणींवर मात करत ही यशस्वी कामगिरी केली. पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. गुन्ह्यातील आरोपींची संख्या 25 हून अधिक होण्याची शक्‍यता आहे. गुंड गुड्ड्याच्या हत्याकांडाचे मूळ कारण मारेकऱ्यांच्या चौकशीअंतीच स्पष्ट होईल. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुड्ड्या हत्याकांडाचा तपास मुंबई क्राईम ब्रॅंचकडे सोपविला जाणार आहे किंवा नाही, याविषयी काहीही माहिती नसून त्यासंबंधी कुठलाही आदेश अद्याप प्राप्त नसल्याचे श्री. पानसरे यांनी सांगितले.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:\nगुजरातमधील काँग्रेसचे 44 आमदार बंगळूरला\nकोयना धरणातून 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग\nक्षेपणास्त्र चाचणीमुळे अमेरिका आमच्या टप्प्यात: किम जोंग\n​जळगाव: गिरणा धरणाच्या पातळीत वाढ​\nनाही म्हणणार 'वंदे मातरम'; देशाबाहेर काढून दाखवा: स्वामी अग्निवेश​\nसंरक्षण दलांकडे दारूगोळ्याची टंचाई नाही: संरक्षणमंत्री​\nमृत्यूच्या छायेत शेकडो कुटुंबे\nपाकिस्तानी महिलेने मानले परराष्ट्रमंत्री स्वराज यांचे आभार​\nनवाज शरीफ यांची तिसऱ्यांदाही कालावधी अपूर्णच\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nप्रेमी युगालाच भांडण अन्‌ अपहरणाचा कॉल\nपिंपरी - तो तिला कामावर सोडण्यासाठी जबरदस्तीने मोटारीत बसवत होता. ती मात्र प्रतिकार करीत होती....\nइफेड्रीनसह तरुण अटकेत; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त\nठाणे : इफेड्रीन या अमलीपदार्थासह एका तरुणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले. अंकुश कचरू कसबे (वय.30 रा.महात्मा फुले नगर)...\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/daginyanchi-kalji", "date_download": "2018-12-13T16:44:25Z", "digest": "sha1:WIILGBU5D4QRVOOUIVXF3WOB5UWQNPSS", "length": 11711, "nlines": 234, "source_domain": "www.tinystep.in", "title": "अश्या प्रकारे घ्या दागिन्यांची काळजी - Tinystep", "raw_content": "\nअश्या प्रकारे घ्या दागिन्यांची काळजी\nदागिने कोणत्याही प्रकारचे असो मोती, सोने किंवा फॅशन ज्वेलरी किंवा इतर कोणत्या धातूचे त्यांची योग्य काळजी घेतली तर ते कायम नव्यासारखे राहतात.त्यामुळे त्यांची वेळच्या-वेळी योग्य ती काळजी घ्यावी. ही काळजी कशी घ्यावी याचा काही टिप्स आम्ही देणार आहोत.\n१. दागिन्यांचा वापर करताना कोणत्याही प्रकारची क्रीम्स, लोशन्स, रासायनिक प्रसाधने, परफ्युम्स, तेल या गोष्टींपासून दागिने लांब ठेवावेत.\n२. साफ करण्याकरिता एखाद्या अतिशय मऊ कपड्याचा वापर करायला हवा. या साठी सुती मलमलचा कपडा उत्तम. या कपड्याने हलक्या हाताने हे दागिने साफ करावेत.\n३. दागिन्यांच्या सफाईसाठी . तसेच दागिने वापरून झाल्यानंतर स्वच्छ पुसून एखाद्या सुती पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या ‘ झिप लॉक ‘ पिशवीत ठेवा. सेट नसलेले गळ्यातले दागिने आणि कानातले एकाच बॉक्स मध्ये ठेवू ते एकमेकांत गुंतून तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सेट्स वेगवेगळ्या पिशव्यांमधून भरून ठेवा.\n१. काही सोन्याचे दागिने रोज वापरल्याने या दागिन्यांमध्ये ही शरीरावरील मळ, किंवा घाम साठत असतो. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी या दागिन्यांची सफाई करणे आवश्यक आहे. या करिता कोमट पाण्यामध्ये थोडासा शॅम्पू घालून त्या मिश्रणात हे दागिने काही वेळ बुडवून ठेवावेत. त्यानंतर हलक्या हाताने, एखाद्या जुन्या टूथब्रशने हे दागिने घासावेत, आणि मग साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. दागिने धुवून झाल्यानंतर लगेच मऊ कपड्याने पुसून कोरडे करावेत.\n२. रिठे उकळून त्याच्या गाळलेल्या पाण्यामध्ये दागिने पाच मिनिटं भिजवून ठेवावेत. त्यानंतर चोळून स्वच्छ करावेत. दागिने एकदम स्वच्छ दिसतील. सोन्याचे दागिने चमकविण्याकरिता एका भांड्यामध्ये थोडे पाणी गरम करून घ्यावे त्यामध्ये किंचित हळद घालावी, व या मिश्रणत दागिने काही वेळ बुडवून ठेवावेत. त्यानंतर दागिने हळदीच्या पाण्यातून काढून साध्या पाण्याने धुवून घ्या. बटाटय़ाचे तुकडे किंवा उकडलेल्या बटाटय़ांचं पाणी वापरूनदेखील दागिने स्वच्छ होतात.\n१. चांदीचे दागिने स्वच्छ करायचे असल्यास, दात घासायच्या पेस्ट ने स्वच्छ करावे. किंवा एका भांड्याच्या तळाशी अॅल्युमिनियम फॉईल लावा, त्यामध्ये पाणी घाला, व त्या पाण्यामध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घाला हे मिश्रण थोडेसे गरम करा. आणि नंतर चांदीचे दागिने काही वेळ या मिश्रणात घाला. थोड्या वेळाने बाहेर काढल्यावर मऊसर तलम कापडाने पुसून घ्या.याने काळे पडलेले चांदीचे दागिने चमकू लागतात.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5611", "date_download": "2018-12-13T15:20:46Z", "digest": "sha1:4VXJS2LXLLGDLF7D3AOPRF5HRNXSDZWN", "length": 63328, "nlines": 254, "source_domain": "aisiakshare.com", "title": " धनुष्यातून सुटलेला बाण | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nलेखक - झंपुराव तंबुवाले\nअरुणने स्कूटर भाजीच्या दुकानांच्या रांगेत उठून दिसणाऱ्या फुलांच्या दुकानासमोर लावली. दुकानातलं दृश्य आता त्याच्या परिचयाचं होतं. फुलांच्या दुकानात आकर्षक रंगसंगतीत मांडलेली अनेक फुलं, फुलांचे गुच्छ, आणि काही छोट्या कुंड्या. तेरा-चौदा वर्षांचा गणू मालाचा विक्रेता आणि राखणदार दोन्ही होता. फुलांची आवश्यक ती सर्व माहिती, आणि गिऱ्हाईकांशी पुणेरी थाटात वागण्याचं एकमेवाद्वितीय तंत्र त्याला आत्मसात होतं. अरुण आलेला पाहून मात्र हातातल्या कात्रीसकट दुकानामागच्या घरात तो अरुण आल्याची वर्दी द्यायला पळाला. चिरकुट्यांची बसायची खोली बाहेरच्या मांडणीच्या अगदी विरुद्ध होती. पिवळा बुद्ध, जुनाट फ्रेम्सची चित्रं, रंग गेलेलं जुनाट लाकडी फर्निचर. गणूच्या स्वभावात जसा नेत्राला बदल करता आला नव्हता तसाच त्या खोलीतही ती काही फरक घडवून आणू शकली नव्हती. आधी फुलंपण तशीच असत - ताजी, टवटवीत पण ढिगांमध्ये आणि रंगसंगतीविहीन - आणि तरी विकली जात; कदाचित जुने गिऱ्हाईक आणि वाढत्या लोकसंख्येमुळे. अहमदाबादच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट अॉफ डिझाईन'मधून परत आल्यापासूनमात्र तिने बाहेरचं चित्रतरी पालटवलं होतं. सतत गिऱ्हाईकांना आवडेल अशा नवलाईच्या शोधात ती असे.\nअरुणने हातातली डबेवजा पेटी मध्यभागी असलेल्या कॉफी टेबलवर ठेवली. खोलीत चिरकुटे, त्यांच्याकडे पडीक असलेले मोरे, आणि गणूच्या ललकारीमुळे बाहेर आलेल्या रूपामावशी आणि नेत्रा होत्या. त्या सर्वांकडे एकदा पाहून अरुणने ती पेटी हळूच उघडली. आत विविध गुलाबांची फुलं होती. गुलाबी, लाल, पिवळी, पांढरी. फुलांवर कसलीशी बारीक, रंगीत रांगोळी पसरली होती. अरुणने खोलीतला दिवा मालवला. प्रकाश कमी होताच फुलांच्या पाकळ्या अंधुक झाल्या, पण त्यांच्यावरचे रंगीत ठिपके मात्र जास्त प्रकर्षाने जाणवू लागले.\n\"मस्त\". मोऱ्यांच्या तोंडून नकळत निघालं.\nनेत्रा त्याच्याकडे पाहून हसली पण तितक्याच शांतपणे कपाटाकडे वळली.\n\"अगं, त्याला बसायला तर सांगशील आधी अरुण, बस रे.\" एक खुर्ची थोडी सरकवत रूपामावशी म्हणाल्या.\nबसेल की तो, अशा आविर्भावात नेत्राने कपाटातून मायक्रोस्कोपसारखं एक यंत्र काढलं व सरळ एका फुलाची पाकळी तोडून त्याखाली ठेवली. तिच्या या करारीपणामुळेच अरुणला ती आवडली होती. तिला आपण आवडलोय की केवळ आपली कर्तबगारी, याची त्याला खात्री नव्हती.\nवर्षभराआधी बंगलोरच्या लालबागेत फुलांच्या प्रदर्शनातल्या एका भाषणाला तो गेला होता. बाहेरच्या टवटवीत, रंगीबेरंगी, मोहक अशा फुलांच्या मानाने अनेकांना भाषण रटाळ वाटलं तरी माहितीपूर्ण होतं. विविध फुलांचे वेगवेगळे गुणधर्म कलमांद्वारे एकत्र करण्याबद्दल दिल्लीचे डॉ. मिश्रा बोलत होते. भाषणानंतरच्या प्रश्नोत्तरांमध्ये एकाने विचारलं,\n\"सर, सुंदर माहितीबद्दल धन्यवाद. इतक्यातच जपानमध्ये निळ्या कार्नेशन्सचं फॅड निघाल्याचं ऐकलं आहे. त्याबद्दल काही सांगू शकाल का\n\"मी पण इतक्यातच त्याबद्दल ऐकलं आहे. सॉरी, डिटेल्स मात्र माहीत नाहीत.\"\n\"हं, विचारा तुम्ही.\" अरुणचा हात वर असलेला पाहून त्याला सांगण्यात आलं.\nडॉ. मिश्रांऐवजी अरुण आधीच्या प्रश्नकर्त्याकडे पाहून म्हणाला, \"क्रिस्पर - CRISPR - नावाचं एक पॅकेज वापरून ते निळे कार्नेशन बनवले जातात. जीन स्प्लाईस करून, म्हणजे त्यातले काही भाग वगळून किंवा बदलून हे साधलं जातं. कार्नेशनसाठी नाही, पण मीही क्रिस्पर वापरलं आहे.\" त्याला अजूनही बोलायचं होतं पण मिश्रांना पुढचे प्रश्न येऊ लागल्याने तो चूपचाप खाली बसला.\nसगळे बाहेर पडत असताना नेत्राने त्याला गाठलं होतं.\n\"मी नेत्रा. मला त्या निळ्या कार्नेशन्सबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आणि तशा इतर प्रयोगांबद्दल.\"\n\"मी अरुण. पुणे विद्यापीठात PhD करताकरता हे प्रयोग करतो.\"\n\"क्रिस्पर हा काय प्रकार आहे\n\"क्रिस्परने छोट्या जनुकांचं कलम करता येतं. आपण झाडांचं कलम करतो तेव्हा जशी एक फांदी, किंवा डोळा वगैरे वापरतो तसंच, पण मायक्रो-स्केलवर. नेहमीच्या प्रजननात जीन्सचं मिश्रण होतं, पण ती व्हर्टीकल ट्रान्सफर असते. क्रिस्परसारख्या काही तंत्रांमध्ये मात्र हॉरीझाँटल किंवा लॅटरल जीन ट्रान्सफर होते. नेमक्या जीन्स माहीत असल्या तर अनेक गुणधर्म एका फुलातून दुसऱ्या फुलात घालणं शक्य आहे.\"\n\"कलमांपर्यंत समजलं, पुढचं नाही. पण मला समजणं तितकं महत्त्वाचं नाही. याचा उपयोग करून घ्यायची एक कल्पनामात्र मला सुचली आहे. माझा फुलांचा उद्योग आहे - पुण्यातच. माझ्याकडे डिझाईनची बॅचलर्सची डिग्री आहे... जग बरंच पुढे जात आहे. नावीन्यपूर्ण फुलं बाजारात आणायला मला आवडेल. तुमची तयारी असेल तर आपण पार्टनरशिप करू शकतो. नेमकं काय करायचं ते ठरल्यावर पार्टनरशिपच्या डीटेल्स ठरवता येतील.\" थेट मुद्द्यावर येत नेत्रा म्हणाली.\nकरार लगेच करायचा नव्हताच. कॉलेजमध्ये तसाही भरपूर वेळ असतोच. या प्रयोगांच्या निमित्ताने स्वतःची लॅब मिळाली तर बहार येईल. क्षणभरच विचार करून अरुणने होकार दिला. नेत्रा बंगलोरला आणखी काही दिवस राहणार होती. एका आठवड्याने पुण्यात भेटायचं ठरवून त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.\nपुण्यात त्यांच्या बऱ्याच भेटी झाल्या. कधी बंड गार्डनमध्ये, तर कधी डेक्कनपाशी भर गर्दीत 'नॅचरल आईसक्रीम' खात. पहिल्या भेटीप्रमाणेच अरुण तंत्रात वाहात तर नेत्रा धंद्यावर डोळा ठेवून. पण वैचारिक देवाणघेवाण मात्र खेळीमेळीचीच असे. अरुणने तिच्या फुलांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेतलं आणि तिने त्याच्या प्रयोगांबद्दल. सुरुवात कशी करायची याबद्दल बरंच बोलणं झालं. अरुणला निळ्या कार्नेशन्सचा प्रयोग करायचा होता.\n\"पण ते कोणीतरी आधीच केलं आहे.\" नेत्राचा प्रॅक्टीकलपणा पुन्हा डोकावला.\n\"निळे गुलाब करू या का ते खूप कठीण आहे असं मी ऐकलं आहे.\"\n\"पहिल्यांदाच खूप कठीण प्रयोग नको. असं काही करायला हवं की वेळ खूप जाणार नाही, आणि पैसेपण मिळतील. केवळ प्रयोग न राहता आता ही बिझनेस पार्टनरशिप आहे हे विसरू नकोस’, नेत्रा असताना अरुणला पैशांचा विसर पडण्याची सुतराम शक्यता नव्हती.\n\"हं. दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीला झेंडूचीच फुलं जास्त खपतात ना\n\"अरुण, रंगांमधून बाहेर ये. तीच फुलं वेगळ्या रंगात आणली तर नव्याची नवलाई म्हणून काही दिवस खपतील आणि मग इतर फुलांप्रमाणेच नेहमीच्या जीवनाचा अंग बनतील. वेगळ्या रंगांत आणलीच फुलं तर मर्यादित संख्येने बनवून जास्त किंमत ठेवून केवळ श्रीमंत लोकांना टार्गेट करायला हवं.\"\n\"ए, तुला पटतं असं आपल्यासारख्यांनी समानतेचा जास्त विचार नको करायला आपल्यासारख्यांनी समानतेचा जास्त विचार नको करायला\" अरुणने जरा चाचरतच विचारलं. प्रयोगांबद्दल बोलत असतांना पैसे मिळवण्याचा उल्लेख त्याला खटकायचा, पण त्याचवेळी त्याला हेही जाणवायचं की सगळी सूत्रं त्यानेच हातात घेतली तर कदाचित दोघंही कफल्लक होतील.\n\"समानतेबद्दल वादच नाही. पण पोटाचंपण तर पाह्यला हवं. आणि पैसे असणाऱ्यांकडून घेतले थोडे, तेही त्यांच्या खुशीने आणि त्यांच्या खुशीखातर तर काय बिघडलं माझ्याजवळ तर आणखी एक जालीम विचार आहे.\"\n\"दिवाळीच्या वेळी गुलाबांची डिझायनर फुलं बनवायची. रंग नेहमीचेच, पण पाकळ्यांवर वेगवेगळे रंगीत पॅटर्न्स. अंधारात खुलून दिसतील असे. बायो-रोषणाई.\" नेत्रा हवेत बोटं फिरवत म्हणाली.\n\"ईको-फ्रेण्डली. मस्त आहे की कल्पना. इलेक्ट्रीसिटीचीपण बचत होईल. यासाठी वेगळं तंत्र - ऱ्होडॉप्सीन प्रोटॉन पंपिंग - वापरावं लागेल.\"\n\" नेत्राला तांत्रिक तपशील कळत नसला तरी अशा वेळी ती अरुणला बोलतं ठेवायचा प्रयत्न करायची. त्याच्या या स्वगतांमधूनच त्याचा कल्पना खुलतात, फुलतात हे तिच्या लक्षात आलं होतं.\n\"काही बॅक्टेरीया एक प्रोटीन वापरून प्रकाशाच्या मदतीने प्रोटॉन्सना एका बाजूला ढकलतात. त्यातून केमिकल एनर्जी मिळते. प्रोटॉन्स एकाच दिशेला जात असल्याने त्याला पंपिंग असं नाव दिलं आहे. योग्य बदल करून, ते कोणत्या तरंगलांबीचा प्रकाश शोषतात, हे कंट्रोल करता येऊ शकतं.\" खिशात कागद न सापडल्यामुळे पेनने स्वतःच्या तळहातावरच प्रोटॉन्सचा प्रवाह दाखवायचा गिचमीड प्रयत्न करत अरुण म्हणाला.\n\"हं. तंत्राचं तू पाहा, विक्रीचं मी पाहीन.\" त्याचं मनगट धरून सेलफोनने त्याच्या तळहाताचा फोटो घेत नेत्रा म्हणाली.\n\"ठीक. पण या विचारात मूलगामी काय\" आपणच नेत्राचा हात पकडून त्यावरच चित्र काढायला हवं होतं असा मनात डोकावलेला विचार दूर ढकलत अरुणने विचारलं.\n\"किंमत कमी न करता जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर पाकळ्यांवरील पॅटर्न्स ‘श्री’, ‘ॐ’ वगैरे हवं.\"\n\"ए, बाई, उगीच त्या भानगडीत नको हं पडायला. पैसे मिळणार असले तरी त्यामुळे अंधश्रद्धा वाढणार असतील तर आपण यातून बाहेर. आपल्याला नाही जमायचं ते.\"\n\"अरुण, असा विचार कर. आपण हे नेमकं कसं करतो याचं गुपित कुणाला कळू देणार नाही; पण हे कृत्रिमरित्या करतो हे जगजाहीर करायचं. त्यामुळे अंधश्रद्धा कमी करायलाच त्यात कार्यरत असलेले गट मदत करतील - मानवालापण हे पॅटर्न्स जीन्सद्वारे बनवता येतात, आणि निसर्गात तशा जीन्समध्ये होत असलेल्या सततच्या बदलामुळे कुठे ना कुठे कधी ना कधी नैसर्गिकरित्या उद्भवणार. कधी उंबरात तर कधी वडावर.\"\n\"तेही खरं म्हणा, पण …\"\n\"आणि जीन्समध्ये ढवळाढवळ करणं निसर्गाच्या विरुद्ध नाही\" नेत्रा अरुणला डिवचत म्हणाली.\nतिच्या वाक्यातल्या शब्दांवर कोटी करायची उर्मी महत्प्रयासानं दाबत अरुण म्हणाला, \"निसर्गाच्या विरुद्ध वाटणारे प्रयोग करायला माझी काहीच हरकत नाही कारण निसर्गाच्या विरुद्ध कोणी जाऊच शकत नाही. काही घडवून जरी आणलं तरी ते नैसर्गिकच. उत्क्रांतीला ठरावीक ध्येय नसतं. पुरेसं थांबलो तर जीवन कोणतं रूप घेईल हे सांगणं अशक्य आहे. दिलेल्या परिस्थितीत कसं फोफावायचं यात सर्व प्रकारच्या जीवनाचा हातखंडा. आपण फक्त ती परिस्थिती बदलण्याचं काम करणार, तिला विशिष्ट दिशेने ढकलणार’.\nत्याला अजूनच खिजवत नेत्रा म्हणाली, \"पण नवं काही असलं की लोक घाबरतात.\"\n\"कधी काळी विजा म्हणजे देवतांचा प्रकोप वाटायचा, आता आपण कृत्रिमरीत्या पाऊस पाडू शकतो. एकेकाळी ग्रह आपलं आयुष्य चालवतात असं वाटायचं, आता आपण मंगळावर स्वारी केली आणि एका धूमकेतूवर फिलीला उतरवलं. अज्ञाताचं भय लोकांना का वाटतं कुणास ठाऊक\" अरुण तावातावाने म्हणाला. विद्यापीठातल्या 'शांतीनिकेतन' कँटिनच्या त्याच्या पुरोगामी ग्रूपच्या गप्पांचा प्रभाव स्पष्ट दिसत होता.\n\"अरे पण तूच म्हणालास ना की या धार्मिक लोकांचं काही सांगता येत नाही म्हणून.\"\n\"मी म्हणालो की, उगीच त्यांच्या भावनांशी खेळायला नको, आणि अंधश्रद्धा पसरवली जाईल असं काही करायला नको. लोक धर्मात झालेले बदल सहज खपवून घेतात. धर्मच नाही म्हटलं तर मात्र त्यांचं धाबं दणाणतं. म्हणून तर धर्मनिरपेक्ष लोकांविरुद्ध असहिष्णुता वाढली आहे.\"\n\"हो, तेही खरंच. मोटरसायकलवाले जवळ थांबल्यास लगेच सावध व्हायचं. इव्हेझिव्ह अॅक्शन घ्यायची नाहीतर आपल्यालाही दाभोळकरत्व प्राप्त व्हायचं.\" नेत्रा अर्धवट गमतीने म्हणाली.\nअजून खलबतं झाली आणि अरुण तयार झाला. या दरम्यान तो जास्त नीटनेटका राहू लागला होता, विद्यापीठाच्या इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सची भानगड नको म्हणून काही नव्या इक्विपमेंट्स मिळवून एक छोटी लॅब स्थापली होती आणि मोठ्या लॅबची स्वप्न पाहणं सुरू होतं.\n\"Great. We are almost there.\" या नेत्राच्या वाक्याने तो भानावर आला.\nनेत्रा स्पेक्ट्रोग्राफमधून पहातच पुढे बोलली, \"हा वर्णपट थोडा बदलायला हवा. चांगल्या कॉन्ट्रास्टसाठी कोणतं पॅलेट हवं, याचा एक तक्ता देते मी. पॅटर्नपण किंचित ग्राफ-पेपरसारखा वाटतोय. साधारण हजारात तीन व्यक्तींना फोटोसेन्सिटीव्ह इपिलेप्सी असते. अशा लोकांना या पॅटर्न्समुळे फेफरं यायची शक्यता असते. पॅटर्न्स बदलले तर उत्तम होईल.\"\nडिझाईन तत्त्वांबाबतच्या तिच्या ज्ञानाची मनातल्या मनात वाखाणणी करत अरुण म्हणाला, \"पॅलेट, पॅटर्न, स्पेक्ट्रम, तिन्ही बदलणं शक्य आहे. योग्य ते बदल व्हायला फुलांच्या तीन-चार पिढ्या लागू शकतात. पॅरॅललमध्ये केल्यास सामग्री जास्त लागेल, पण लवकर होईल. तसंच करतो. उद्याच्या लॅब्स झाल्यानंतर.\"\n\"परफेक्ट. दिवाळीचा लाँच पक्का. सगळ्या नोट्स नीट ठेव.\" स्पेक्ट्रोग्राफ परत कपाटात ठेवत नेत्रा म्हणाली.\nतोपर्यंत रूपामावशीनी आणलेल्या चहाचा कप घेत अरुणने मान डोलावली.\n\"आणि या कानाचा त्या कानाला पत्ता नका लागू देऊ.\" आतापर्यंत सर्व मूकपणे पहात असलेले श्री. चिरकुटे म्हणाले.\n\"पण अॅडव्हरटाईज तर करावं लागेल ना\n\"अरे हो, ते सांगायचंच राहिलं. मी त्याबद्दल रिंकूशी बोलले. त्याने आपल्यासाठी designer flowers आणि तत्सम नावं असलेली दोन-चार वेब-डोमेन्स घेऊन ठेवली आहेत आणि आपलं प्रॉडक्ट तयार होईपर्यंत वेबपेजेसचं डिझाईनपण तयार असेल.\"\n\"हा कोण टपकला मधेच\n\"रिंकु माझा NIDतला मित्र आहे.\" नेत्रा म्हणाली. अरुणचा पडलेला चेहरा पाहून तीच पुढे म्हणाली, \"अरुण, तू भलत्या कल्पना नाही ना करून घेतल्या\nसगळं सुरळीत सुरू होतं. दोन-चार ट्रायल्सनंतर रंगसंगती वगैरे सगळं नेत्राच्या मनाजोगतं झालं होतं. वेबसाईटपण तयार होती. पुण्यातले तीन इतर आऊटलेट्सपण नेत्राची फुलं ठेवणार होते. मुंबईतील एका मोठ्या फुलवाल्याबरोबर चिरकुटे वाटाघाटी करत होते.\nअशातच गणू घाबरा-घाबरा आत आला.\n\"प-प-पोलिस.\" बाहेर बोट दाखवत तो म्हणाला.\nतितक्यात एक इन्स्पेक्टर गणूच्या पाठोपाठ आत आले.\n\"काय, पोलिस म्हणताच घाबरलात\n\"पण, पण काय केलं काय आम्ही\n\"काही केलं नाहीत तर घाबरलात का\n\"पोलिस आले म्हंटलं की घाबरणारच ना - काही केलं असो वा नसो.\"\nबाहेर सुरू असलेलं बोलणं ऐकून नेत्रा आणि रूपामावशीही बाहेर आल्या.\nनेत्राकडे पाहात इन्स्पेक्टर म्हणाले, \"यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.\"\n\"पण आमची फुलं देवासाठी नाहीतच.\" नेत्रा पुढे येऊ घातलेले आरोप ताडत शांतपणे म्हणाली.\n\"कोणत्याच देवासाठी नाहीत. निव्वळ शोभेसाठी आहेत.\"\n\"शोभेसाठी असो वा नसो, तुम्ही गुन्हा कबूल करता का\n\"इन्स्पेक्टर, बसा जरा. काही तरी घोटाळा होतो आहे. नाव काय म्हणालात तुमचं\n\"आणि गुन्हा काय आहे म्हणे\n\"फुलांचं जनुकीय परिवर्तन करूनतुम्ही उत्क्रांतीत ढवळाढवळ करताय असा आरोप आहे.\"\nते ऐकून नेत्राने एकाचवेळी निश्वास सोडला आणि हसू दाबलं. तिचा त्यामुळे विचित्र झालेला चेहरा पाहून इन्स्पेक्टर म्हणाले, \"झडती घ्यायची आहे.\"\n\"आवश्यक ते सर्व अर्ज आम्ही आधीच केले आहेत. आमच्या फुलांमध्ये पुनरुत्पादन क्षमता नाही त्यामुळे त्यांना GMOचे नियम लागू होत नाहीत. आम्ही रसायनंपण वापरत नाही. गुन्हा दाखल केला तरी कोणी\n\"अँटी-GMO ग्रूपचा गजाभाऊ कापरे.\"\n\" या नेत्राच्या प्रश्नावर इन्स्पेक्टरांच्या डोळ्यातील 'असं-कसं माहीत नाही' हे तिला स्पष्ट दिसलं. तीच पुढे म्हणाली, \"तुमच्याजवळ वॉरंट असल्याशिवाय आणि आमचा वकील असल्याशिवाय झडती घेता येणार नाही.\"\n\"उद्या येतो मी.\" म्हणत इन्स्पेक्टर नेन्यांनी काढता पाय घेतला.\nत्यांच्यामुळे बाहेर जमलेल्या गर्दीला गणूने पांगवलं.\nइन्स्पेक्टर गेल्याची खात्री झाल्यावर रूपामावशी म्हणाल्या, \"काय करायचं गं नसती कटकट मागे लागणार असं दिसतंय.\"\nनेत्रा मात्र नेहमीच्याच शांतपणे म्हणाली, \"आई, तू काही काळजी करू नकोस. असं काही होऊ शकतं याची मला पूर्ण कल्पना होती. मी आणि अरुण आधीच पानसे वकिलांशी बोलून आलो आहोत.\"\n\"पण ते उद्या येतील तेव्हा ही फुलं इथे नकोत ना\n\"असायला हवीत त्याचकरता तर ते येताहेत ना दाखवू की, त्यात काहीच गैर नाही ते.\"\n\"अँटी-GMO हा काय प्रकार आहे\n\"त्यांना जेनेटीक मॉडिफीकेशन्स, म्हणजेच जनुकांमध्ये मानवाने घडवून आणलेले बदल मान्य नाहीत. जे ज्ञात आहे, प्रस्थापित आहे तेवढंच योग्य; असा त्यांचा खाक्या असतो. अरुणच्या शब्दात सांगायचं तर त्यांना नवं काहीच नको असतं. अज्ञाताचं भय. योग्य प्रयोग करून काही साधायचं म्हटलं तर ते काही सोपं नाही. असे लोक सगळीकडे असतात, पण भारतात तर आता त्यांना राजकीय साहाय्य मिळण्याची चिन्हं आहेत.\"\n\"सांभाळून राहा बरं का.\"\n\"आई, तू काही काळजी करू नकोस. आपला मार्गही तितकाच योग्य आहे याची आम्हाला खात्री आहे.\"\nदुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे इन्स्पेक्टर नेने आले. या प्रकाराची कुणकुण लागल्याने त्यांच्या मागोमाग वार्ताहरही आले होते. पोलिसांनी फुलांचे आणि त्यांच्या डब्यांचे फोटो काढले, आणि पुरावा म्हणून फुलं बरोबर नेणार असल्याचं सांगितलं. पोलिसांबरोबर फिर्याद करणारी अँटी-GMO टोळीपण होती. गजाभाऊ अशा अनेक वेगवेगळ्या तक्रारी नोंदवण्यात तरबेज असलेला एक कुख्यात विघ्नसंतोषी आहे हे पानसे वकीलांच्या कानावर आलं होतं. पोलिसांचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत ते काहीच बोलले नाहीत. मग फुलांच्या डेव्हलपमेण्टबद्दलची हातातल्या कागदांची एक थप्पी इन्स्पेक्टरांच्या हातात दिली आणि गजाभाऊकडे पाहात म्हणाले, \"यात माझ्या अशीलांनी घेतलेल्या सर्व परवानग्या आहेत, तसंच संपूर्ण प्रोसीजर आहे. या केसमध्ये काही तथ्य नाही हे कोणीही सांगू शकेल.\"\n\"तुम्ही बॅक्टेरीयाच्या जीन्स फुलांमध्ये नाही घातल्या\" आपल्या जीन्सच्या खिशात हात खुपसत गजाभाऊने विचारलं.\n\"ती एक स्टँडर्ड पद्धत आहे - फुलं जो प्रकाश शोषून घेतात ते या बॅक्टेरीयांच्या मदतीनेच.\"\n\"आणि ही किडे असलेली फुलं देवाला वाहायची\" ट्रेन केलेलं कुत्सित हास्य चेहऱ्यावर खेळवत गजाभाऊ म्हणाला.\n\"पण ही देवासाठी आहेत असं सांगितलंच कुणी\n\"आणि तसंही जीन्सचं इतकं मिक्सींग झालं असतं की फक्त तुमच्या व्याख्येप्रमाणे शुद्ध फुलं वहायची म्हटलं तर देव भक्तीविना उपाशीच राहतील.\" अरुण म्हणाला.\n\"तर,\" पानसे पुढे म्हणाले, \"तुम्ही ही केस जिंकू शकत नाही हे निर्विवाद. तुम्हालाही ते माहीत आहे, हे आम्हाला माहीत आहे. पण केस चालेल तोपर्यंत आमच्या अशिलाचं नुकसान होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून फिर्याद मागे घ्या आणि तुमचा सहभाग नसलेल्या, तुम्ही म्हणाल त्या NGOला माझे अशील पन्नास हजार रुपये देतील. तुम्हाला मान्य नसल्यास मात्र तुमच्यावरच नुकसान-भरपाईसाठी खटला दाखल करू. बोला कबूल आहे का\nमग कागद इकडून-तिकडे गेले, थोडं विचारमंथन झालं आणि शेवटी एका लाखाचं सेटलमेण्ट झालं. इन्स्पेक्टर आगपेटीच्या काडीने कानातला मळ काढत सगळं शांतपणे पाहात होते. ती काडी कोपऱ्यातल्या कचरापेटीत टाकून ते आपल्या लवाजम्यासह तितक्याच शांतपणे बाहेर पडले.\n\"एक लाख इतक्या सहजासहजी दिले\" श्री. चिरकुट्यांनी विचारले.\n\"ते जाऊ द्या हो, पैसे काय येतील परत - ब्यादतर टळली एकदाची. थोडक्यात हे प्रकरण निपटेल असं वाटलं नव्हतं.\" इति रूपामावशी.\n\"स्पॉट अॉन.\" नेत्रा हसत म्हणाली. \"बाहेरचे वार्ताहर पाहिले का आपल्याला भरपूर प्रसिद्धी आपोआप मिळाली आहे. आता जास्त लोकांना आपण आणि आपल्या प्रॉडक्टबद्दल माहीत आहे आणि ते पैसे आपण दान केले असाच सूर आपण पसरवू शकतो.\"\nपानसेंची कागदपत्रं आवरून झाली होती. \"पुन्हा माझी गरज पडणार नाही, पण वाटल्यास कॉल करा\" असं सांगून तेही बाहेर पडले.\nदुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमधल्या काही बातम्यांचा सूर सकारात्मक होता पण सर्वच बातम्या चांगल्या नव्हत्या. काहींनी तर सरळ नेत्राचं आणि गजाभाऊंचं संगनमत असावं असं म्हटलं होतं. फुलांची विक्री सुरू झाली होती, पण फुलांमध्ये असलेल्या ‘किड्यां’च्या जीन्समुळे काही लोकांनी त्यावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केलं. आऊटलेट्सपेक्षा जास्त खप अॉनलाईनच झाला. ‘श्री’ आणि ‘ॐ’ला नावीन्यामुळे मागणी असली तरी फुलं काही दिवसांतच कोमेजत असल्याने ते फार काळ टिकलं नाही. नाही म्हणायला दिवाळी पाठोपाठ येणाऱ्या ख्रिसमसच्या वेळी क्रॉस आणि बायबलमधल्या गोष्टींच्या डिझाईन्सनी हात दिला. डिझायनर फुलांची डिमांडमात्र वाढू लागली होती. रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या की-चेन्सप्रमाणे लोकांना फुलांवर चक्क आपल्या ‘सिग्निफिकंट अदर’चे अाद्याक्षर हवे असे. कुणाला स्वतःचं संपूर्ण नाव तर कुणाला पत्त्यासकट आपल्या बिझनेसचं. इतकी सगळी फंक्शनॅलिटी आणणं एकट्या अरुणला शक्य नव्हतं. आणखी दोघांना त्याने ट्रेन करणं सुरू केलं पण लोकांच्या तऱ्हेवाईक मागण्या पूर्ण करणं सोपं नव्हतं. पांढऱ्या फुलांवरील प्रयोग सर्वात जास्त यशस्वी ठरले होते, पण सगळ्यांनाच पांढरी फुलं आवडत नसत.\n\"प्रत्येक डिझायनर फुलासाठीची मेहनत काही परवडत नाही.\" एक दिवस अरुण थोडा हताशपणे म्हणाला.\n\"दिसतंय रे शोन्या.\" नेत्रा म्हणाली. \"काही तरी नवी शक्कल लढवायला हवी\". नेत्राचा लाडिकपणा क्षणभरच टिकला.\n\"निर्यात केली असती, पण बायो-प्रॉडक्ट्सवरील एक्स्पोर्ट लायसन्स मिळवणं महाकठीण.\"\n\"बरंय, नाहीतर आतापर्यंत चायनीज बायो-गणपती नसते दिसले\n\"असं काही डिझाईन हवं, जे मास प्रोड्यूस करता येईल. एकेका बॅचमध्ये शे-दोनशे.\"\n\"आयडेण्टीकल डिझाईन जे अनेकांना आवडेल.\"\n\"हिंदू, ख्रिश्चन झाले, आता ….\" अरुण अर्धवट स्वतःशीच म्हणाला.\n\"डोण्ट इव्हन मेन्शन इट - मरायचं आहे का\n\"तुला चालतं त्यापेक्षा ते जास्त जालीम आहे का एनिवे, मी बुद्ध आणि आंबेडकरांबद्दल बोलत होते.\"\n\"नो. पण स्वातंत्र्यसैनिक करायचे का\n\"तिथे पण पटेल सारखं कोणी घेतलं तर कोणाला पटेल आणि कोणाला नाही. गांधीचीही तीच गत. काही तरी वैश्विक हवं.\"\n\" अरुण चक्क किंचीत चाचरला बोलताना.\n\"येस्स.\" त्याच्या गालावर अलगद ओठ टेकवत नेत्रा म्हणाली. लगेच दूर होत तिने आपला विचार पूर्ण केला, \"व्हॅलेण्टाईन्स डे जवळ आला आहे, तेव्हा एक बार उडवून देऊ.\"\nतो बार लग्नाचा नाही हे अरुणला समजत होतं.\n\"पण भारतातल्या कोणत्याच आणि कोणाच्याच देवाला आवडत नाही तो दिवस. राम सेना, शिव सेना, बजरंग दल...\"\n\"पौराणिक कामदेवाशिवाय. पण परंपरेकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला आहे आणि आपण लोकांना उघडपणे फुलं घ्यायला उद्युक्त काही करणार नाही. वेबसाईटवरुनच विकली जातील फुलं. अगदी दोन-चार दिवस आधी सुरू करायची विक्री.\"\n\"बाकी लोकपण फुलं विकतातच म्हणा. ठीक आहे, कोणते डिझाईन्स ते तू ठरव. मी आवश्यक सामग्री गोळा करणं सुरू करतो.\"\nआणखी एक-दोन भेटींत काही रंगीबेरंगी डिझाईन्स ठरली. गुलाबी रंग लाल आणि पांढऱ्यापासून बनत असल्याने, गुलाबी, लाल, आणि पांढऱ्या गुलाबाच्या फुलांवर सिग्नेचर पॅटर्न्स करायचं ठरलं. फुलं जास्त दिवस फ्रेश राहावीत म्हणून अरुणने आधीच जीन्समध्ये काही फेरफार केले होते. तरी बॅक्टेरियांनी प्रदान केलेले रंग मात्र जास्त टिकत नसत. आता त्यासाठीही त्याने जीन्स हळूहळू एक्सप्रेस होतील अशी व्यवस्था केली. पहिली बॅच एकच आठवडा आधी तयार झाली.\nगुलाबी फुलावर एक बदामाचा आकार आणि त्याच्या वरच्या भागात युनिटी दर्शवणारी एक लाल आणि एक पांढरी अशा दोन नाजुक पट्ट्या होत्या. अरुणने पहिलं फुल नेत्राला सगळ्यांसमक्ष दिलं. बाण योग्य ठिकाणी लागला की नाही ते त्याला कळलं नाही.\n\" रूपामावशींनी पावती दिली.\n\"पोरांनो, सांभाळून राहा.\" चिरकुट्यांनी सल्ला दिला.\n\"बाबा, काही काळजी करू नका. यात आक्षेपार्ह काहीच नाही. अरुण, ते बॅक्टेरियांमुळे काय वेगळं होणार आहे ते सांग पुन्हा.\"\n\"ही फुलं आठ दिवस टवटवीत राहतील. त्या पट्ट्या बदामावर हळूहळू सरकत राहतील. आधी बदाम आणि दोन पट्ट्या - एक लाल आणि एक पांढरी, मग बदाम तसाच राहणार पण लाल पट्टी गायब होणार आणि बदामावर पांढऱ्या पट्टीची जागा एक नवी लाल पट्टी घेणार आणि त्या खाली नवीन पांढरी पट्टी दिसणार. पट्ट्या अशा तऱ्हेने सरकत-सरकत बदामाच्या खालच्या टोकापर्यंत काही दिवसात पोचणार. पुढे कधीतरी त्या पट्ट्यांची लांबी बदामाच्या रुंदीप्रमाणे बदलवण्याचा प्रयोगपण करायला हवा. वेळ कमी असल्याने या वेळी जमलं नाही.\"\n\"तुला कळतंय ना काय करतो आहेस ते, मग झालं तर. वेब-अॉर्डर्स आल्या की डिलीव्हरी करायला आपली नवी टीम तयार आहेच.\"\nव्हॅलेण्टाईन्स डे उजाडला. गेले चार दिवस भरपूर अॉर्डर्स आल्या होत्या, शेकड्यांनी फुलं रवाना झाली होती. आजही काही लास्ट मिनिट अॉर्डर्स थेट लॅबमधून जात होत्या. अरुणने ठरवलं होतं की आज हिय्या करून नेत्राला आपल्या मनातल्या तिच्याबद्दलच्या भावना बोलून दाखवायच्या. पण तो लॅबमध्ये अडकला होता. या महत्त्वाच्या दिवशी तो प्रयोगशाळा सोडता तर त्याचं काही खरं नव्हतं. इतक्यातले लागोपाठचे प्रयोग, त्यानंतर पॅक करून ठिकठिकाणी फुलं पाठवणं यामुळे प्रयोगशाळेत खूप पसारा होता - पेट्री-डिशेस, मायक्रोस्कोप्स, डबेडुबे आणि बरंच काही. लवकरच सगळं जागेवर लावायची मनाशी खूणगाठ बांधत अरुणने त्याच्या खुर्चीच्या थेट मागे असलेल्या वस्तू आवरल्या आणि टेक्स्ट पाठवून नेत्राला व्हिडीओ-कॉनवर बोलावलं.\n\"काय रे येवढं महत्त्वाचं\nअनेक तरंगलांबी वापरल्या तरी तिच्या डोक्यात नव्हताच पडणार का प्रकाश\n\"अं, मी तुला त्या दिवशी ते फूल दिलं ना, त्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे.\"\nम्हणजे ते फूल तो तिला देतो आहे हे कळलंच नव्हतं तिला तो बदाम, ती युनिटी\n\"कुठे आहे ते फूल\n\"कपाटात आहे, स्पेक्ट्रोस्कोपजवळ.\" नेत्राची छोटी लॅब तिच्याजवळच असे.\n मला तुला काही सांगायचं आहे.\"\n\"अरुण, टेन्स का आहेस इतका ठीक आहे ना सगळं ठीक आहे ना सगळं\n\"आण तर ते फूल.\" अरुणला आपला पेशन्स टिकेल याची शाश्वती नव्हती.\n\"बरं आणते बाबा.\" नेत्रा उठली आणि फुलदाणीसकट फूल घेऊन आली. \"सांग आता.\"\n\"मी तुला ….\" फूल पाहून मात्र अरुणची बोबडी वळली.\n\"अरे असं भूत दिसल्यासारखं काय बघतोस\" नेत्राने अविश्वासाने आ वासलेल्या अरुणकडे पहात म्हटलं.\n\"ते फ… फूल …\"\nपहिल्यांदाच नेत्राने फुलाकडे पाह्यलं आणि तिच्या हातातून फुलदाणी गळून पडली.\n\"अरुण, क-काय झालं हे\n\"बॅक्टेरीया.\" अरुण कसाबसा स्वतःला सावरत म्हणाला.\nबॅक्टरीयातील DNAच्या डिलेड अॅक्शनने आपलं काम चोख बजावलं होतं. पण वरच्या पट्ट्या नाहीशा न होता अॅबसॉर्पशनचे प्रमाण आणि तरंगलांबी बदलल्यामुळे की काय, काळाप्रमाणे त्यांचे रंग बदलत गेले होते. त्यांना अपेक्षा होती तसं एक बदाम आणि एकावेळी दोनच पट्ट्या असं राह्यलं नव्हतं. त्याऐवजी दिसणाऱ्या बदाम आणि विविध रंगांच्या पट्ट्यांमुळे कोण काय विचार करेल हे स्पष्ट होतं. या कयासाबद्दल अरुणचं सांगून होतं न होतं तोच गणू आणि त्याच्या पाठोपाठ इन्स्पेक्टर नेने दारातून उडत आले.\n\"मॅडम, तुमची मागची केस मिटवली पण आता तुमची सुटका नाही.\"\n\"तुम्ही इंद्रधनुषी फुलं बनवून समलिंगी प्रवृत्तींना खतपाणी घालताहात असा तुमच्यावर आरोप आहे. तुमच्या वकिलाला थेट पोलिस ठाण्यावर आधीच बोलावलं आहे.\"\nइन्स्पेक्टर बोलत असताना नेत्रा अरुणकडे हताशपणे पहात होती. तोच दरवाजा उघडून दोन पोलीस आत शिरले.\nसायफाय कथा खूपच छान आणि बारकाव्यांनिशी रंगवली आहे. एकंदर समाजाचा बुरसटलेपणा उघड होत होत शेवटी \"होमोफोबिया\" मधुन अगदी लख्ख प्रकट होतो.\nमला सारखं वाटत होतं ती महाव्यवहारी नेत्रा, अरुणला खड्ड्यात घालणार. पण \"अपेक्षित\" तसे काही घडले नाही. त्याजागी बुरसटलेल्या विचारांच्या समाजाचे कुरुप रुप एकदम छान उघडे पाडलेत.\nशुचि म्हणते तसा बुरसटलेपणा रंगवतानाही सगळ्याला एक डँबिस टोन आहे. तो मला फारच आवडला\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-13T15:10:49Z", "digest": "sha1:AOVNBEMLOQSUOYWQR4VIBMMUKAHRMD3I", "length": 2215, "nlines": 39, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/malegaon-onion-merchant-missing-bangladesh-crores-onion-purchases-stuck/", "date_download": "2018-12-13T15:13:34Z", "digest": "sha1:IACFABSOZWIVJGS43OTOREVN5ZXARIX4", "length": 12099, "nlines": 76, "source_domain": "nashikonweb.com", "title": "मालेगावचा कांदा व्यापारी बांगलादेशमध्ये बेपत्ता? कोट्यावधी रुपये अडकले - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nमालेगावचा कांदा व्यापारी बांगलादेशमध्ये बेपत्ता\nशेतकरी वर्गाचे कोट्यावधी रुपये अडकले\nनाशिक : मागील दोन महिन्यात कांदा खरेदी करत बांगलादेश येथील व्यापाऱ्याला विकत, ते पैसे न आल्याने स्वतः बांगलादेश येथे मालेगावचा व्यापारी वसुलीसाठी गेला असून, तो तेव्हापासून बेपत्ता आहे.बांग्लादेशात पैसे घेण्यासाठी गेलेला मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील व्यापारी शिवाजी सुर्यवंशी हे गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापारी, जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्याही मालमत्तेचा लिलाव करून शेतक-यांचे पैसे अदा करण्याची अनुमती मिळविण्यासाठी बाजार समितीने जिल्हाधिका-यांना विनंती अर्ज केला आहे. Malegaon onion merchant missing Bangladesh Crores onion purchases stuck\nनाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील कार्यरत व्यापा-यांनी शेतक-यांचे सुमारे २९ कोटी रूपये थकविले आहे. संदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या नोटीसा आधीच दिल्या आहेत.त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालकांचे धाबेदणाणले आहेत.\nतर काही बाजार समित्यांनी यापुढे फक्त रोखीनेच व्यवहार करण्याची सक्ती व्यापा-यांना करण्यात आली आहे.मालेगाव तालुक्यातील शिवाजी सुर्यवंशी यांनी डिसेंबर २०१७ व जानेवारी २०१८ या काळात तालुक्यातील शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी केला होता. या कांद्याचे बाजारातील मूल्य साडेतीन कोटी रूपये आहे. सुर्यवंशी यांनी बांगलादेशातील व्यापा-याला सदरचा कांदा निर्यात केला होता. मात्र त्या व्यापाऱ्यांकडून पैसे मिळत नसल्याने ते पैसे घेण्यासाठी बांगलादेशला गेले आहेत. मात्र त्यांचा अद्याप कोणताही पत्ता नाही. Malegaon onion merchant missing Bangladesh Crores onion purchases stuck\nत्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती स्पष्ट केले आहे. तर शेतक-यांना चार महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे बाजार समितीने अडत्याकडून एक कोटी रूपये वसुल करून शेतक-यांना वाटप केले होते. मात्र उर्वरित अन्य शेतक-यांना पैसे मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करण्याची भिती बाजार समितीला वाटत आहे.\nतर व्यापारी सुर्यवंशी यांनी बाजार समितीकडून परवाना घेत असताना त्यांच्या मालकिची मुंगसे शिवारातील शेतजमीन तारण म्हणून बाजार समिती कडे ठेवली आहे. त्यांचे जामीनदार उमराण्याचे प्रल्हाद ताराचंद अग्रवाल यांनी आडत्याची आर्थिक जबाबदारी स्विकारली असून त्यांनी उमराणे येथील बंगला तारण ठेवला आहे. Malegaon onion merchant missing Bangladesh Crores onion purchases stuck\nया दोन्ही मालमत्तांवर बाजार समितीचे नावे लावण्यासाठी बाजार समितीने संबंधित तहसिलदारांशी पत्रव्यवहार केला असून, फक्त मालमत्तेवर बोजा चढवून शेतक-यांची रक्कम वसुल होणार नसल्याचे पाहून बाजार समितीने शिवाजी सुर्यवंशी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्या मालमत्ता लिलाव करून मिळावी अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे पत्र पाठवले. बाजार समितीचे सभापती सुनील देवरे व सचिवांनी या संदर्भातजिल्हाधिकारी यांनी भेट घेतली आहे.\nआमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा \nमराठीतील नव कवींना दिशा देण्याची गरज – डॉ. आशुतोष जावडेकर\nनाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव ८ मे २०१८\nभूतान 2018: साऊथ एशिया क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप धावपटू संजीवनी जाधव ने पटकावले गोल्ड मेडल\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांना भाजपा महानगरतर्फे अभिवादन\nजिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी स्वीकारला पदभार\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-ncp-55433", "date_download": "2018-12-13T15:47:01Z", "digest": "sha1:7X6YQVTYTAI6YS6GCQEC3IL7HO6OFCSU", "length": 15612, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news ncp \"राष्ट्रवादी'त चैतन्यासाठी संवादाचा \"उतारा' | eSakal", "raw_content": "\n\"राष्ट्रवादी'त चैतन्यासाठी संवादाचा \"उतारा'\nमंगळवार, 27 जून 2017\nपुणे - शहर पातळीवर पक्ष संघटना मजबूत करून ती विस्तारण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते अजित पवार येत्या पाच जुलैला पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन पक्ष संघटनेत बदल करण्याच्या हालचालीही केल्या जाणार असल्याची चर्चा पक्ष वर्तुळात आहे. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात आक्रमक होण्याचा सल्लाही पक्षाच्या नगरसेवकांना दिला जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी स्पष्ट केले.\nपुणे - शहर पातळीवर पक्ष संघटना मजबूत करून ती विस्तारण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते अजित पवार येत्या पाच जुलैला पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन पक्ष संघटनेत बदल करण्याच्या हालचालीही केल्या जाणार असल्याची चर्चा पक्ष वर्तुळात आहे. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात आक्रमक होण्याचा सल्लाही पक्षाच्या नगरसेवकांना दिला जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी स्पष्ट केले.\nमहापालिकेतील सत्ता भाजपकडे गेल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मरगळ आली. निवडणुकीतील पराभवानंतरही पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण सुरूच राहिले असून, त्याचा परिणाम संघटनात्मक बांधणीवर झाल्याची चर्चा आहे. त्यात या निवडणुकीनंतर तटकरे, पवार यांच्यासह पक्षाच्या एकाही नेत्याने पुण्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधला नव्हता. त्यालाही पक्षांतर्गत राजकारण जबाबदार असल्याचे बोलले जात होते. या पार्श्‍वभूमीवर राज्यात पक्ष संघटनेत चैतन्य निर्माण करण्यासाठी तटकरे आणि पवार यांनी पुढाकार घेतला. त्यानिमित्ताने येत्या पाच जुलैला तटकरे आणि पवार हे पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यासाठी राज्यातील पक्षाचे नेते, माजी मंत्री उपस्थित राहणार आहेत.\nपुणे-सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे सभागृहात पाच जुलै रोजी सकाळी नऊ वाजता हा मेळावा होणार असून, विविध राजकीय पक्षांमधील पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही सांगण्यात आले. पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण म्हणाल्या, \"\"राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील पक्ष संघटना मजबूत करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून तटकरे आणि पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, नगरसेवकांचा मेळावा होणार आहे. त्यात प्रामुख्याने पक्ष विस्तारण्याच्या दृष्टीने नियोजन करणार आहे.''\nशंभर दिवसांचा हिशेब मागणार\nमहापालिकेतील सत्तेचा ताबा घेऊन भाजपला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात केवळ घोषणाबाजी आणि पक्षांतर्गत वाद पालिकेत आणण्याशिवाय भाजपने काहीही केलेले नाही. तोडफोड करून पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केले. भाजपचे नेते विकासाच्या गप्पा मारून पुणेकरांची दिशाभूल करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सत्तेच्या शंभर दिवसांच्या कामांचा राष्ट्रवादी हिशेब मागणार असल्याचे पक्षाचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले.\nआंबेडकरांना सामावून घेण्यास तयार - तटकरे\nपंढरपूर - ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात सर्व मित्र पक्षांना एकत्रित करून महाआघाडी केली जाणार आहे. या महाआघाडीमध्ये ॲड. प्रकाश...\nराममंदिर एक जुमलाच होते, हे जनतेला सांगून टाका : उद्धव ठाकरे\nमहाड : अच्छे दिन, अच्छे दिन करत सत्तेवर आलेल्या भाजपने अच्छे दिन प्रमाणेच राममंदिर बांधण्याचे आश्वासनही एक जुमलाच होते हे जनतेला एकदा सांगून...\nभास्कर जाधवांसाठी तटकरे घेणार माघार\nचिपळूण - रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनील तटकरे यांचे नाव चर्चेत होते. मात्र आमदार भास्कर जाधव यांनीही लोकसभेसाठी तिकिटाची...\nमाझ्या नावाची चर्चा करू नका : शरद पवार\nमुंबई : मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही, माझ्या नावाची चर्चा करु नका असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक...\nशरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक सुरू\nमुंबई: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक...\n'राष्ट्रवादी'च ठरणार 'किंगमेकर': किरण शिंदे\nराष्ट्रवादीची साक्री तालुका बैठक संपन्न निजामपूर-जैताणे (धुळे) : आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष '...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-ls5-point-shoot-digital-camera-black-price-p5jeL.html", "date_download": "2018-12-13T16:05:26Z", "digest": "sha1:FBPVR4M7DA2ZGMWDVE2SCAMSJSH3N7YC", "length": 17016, "nlines": 366, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकस्नॅपडील उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 4,500)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 0.8 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.33 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 8 sec\nऑडिओ विडिओ इंटरफेस Microphone: Mono\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nइन थे बॉक्स Main Unit\n( 788 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 369 पुनरावलोकने )\n( 31 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 26 पुनरावलोकने )\n( 511 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n2/5 (2 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2010/05/blog-post_15.html", "date_download": "2018-12-13T15:23:11Z", "digest": "sha1:7KOHJJKBWLR4U2HRFMGP6ULAYB3XBOXJ", "length": 9614, "nlines": 131, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: मनापासून वाटले ते.....", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nदररोज सकाळी आयता चहाचा कप हातात येणे,आरामात पेपर वाचन करणे, फक्त स्वत:चेच आवरणे, आयता नाष्टा- जेवण घेणे, मनात येईल तेव्हा कोठेही कसेही पाय पसरुन बसणे, मनात येईल तेव्हा आराम करता येणे, मनाला वाट्टॆल तेव्हा ,वाट्टॆल तितकी झोप घेता येणे,मानसिक शारीरीक ताण कमी करण्यासाठी आपले आवडीचे छंद जोपासणे,चप्पल पायात घातली की घराबाहेर पडता येणे,आठवड्याची एक अशी हक्काची सुट्टी मिळणे,व ती सुट्टी फक्त आठवडाभर दमलो या कारणाने सत्कारणी लावणे,रात्री उशिरा पर्यंत घरी आले तरी चालणे, मित्रांबरोबर कटटयावर चकाटया पिटत बसणे, मनात येईल तेव्हा शिट्टी मारता येणे, जोरात आळस देता येणे, चारचौघांच्या समोर जांभई देता येणे, ढेकर देता येणे,आणि पादता येणे , उन्हाळ्यात उघडे बसता येणे,महीन्याच्या त्या अडचणींचे चार दिवस वाटयाला न येणे, मासिक पाळीचा शारीरीक व मानसिक होणारा त्रास वाटयाला न येणे, अशी एक ना अनेक उदाहरणे बघितली की मला नेहमी वाटते की मी पुरुषाच्या जन्माला आले असते तर बरे झाले असते.\nया उलट मी स्त्री आहे याचा मला निश्चित अभिमान वाटतो.कारण आयुष्यातल्या स्त्रीच्या वाट्याला येणा-या प्रत्येक भुमिकेत मिळणारे समाधान. म्हणजे कधी मी कुणाची मुलगी, तर कोणाची बहीण, तर कोणाची बायको, तर कोणाची आई असते.आणि या नात्यांमध्ये असणारा ओलावा मला भावतो. या प्रत्येकात स्त्री म्हणुन असलेली माझी गुंतवणूक महत्वाची वाटते. मी स्त्री आहे याचा निश्चित अभिमान आहे कारण मी माझ्यातून स्त्री-पुरूषाचे प्रतिक म्हणून एका नव्या जीवाला जन्म देऊ शकते. एकाच वेळी अनेक कामांवर लक्ष केंद्रीत करून ती चोख बजावण्याचे सामर्थ्य स्त्रीयांमध्ये असते, संसार (मुले वाढवणे, त्यांची आजारपणे, त्यांचा अभ्यास, इ. अनेक अश्या अर्थी) आणि नोकरी अश्या अनेक गोष्टींसाठी लागणारी मॅनेजमेंट ही स्त्रीयांकडे उत्तम असते असे मला वाटते.\nस्त्री असणे व पुरुष असणे या दोन्ही गोष्टी ज्याच्या त्याच्या जागी योग्य व श्रेष्ठ आहेत असे माझे मत आहे.प्रत्येकाचे नक्कीच फायदे व तोटे आहेत. म्हणूनच निसर्गत:च काही गुणधर्म हे स्त्री व पुरुषांत वेगवेगळे असतात ते आपण मान्य केले पाहीजे.\nLabels: इंद्रधनु -- दीपश्री\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nमी बाई आहे याचा मला अर्थातच आनंद होतो, समाधान आहे....\nमी बाई आहे याचा मला आनंदच होतो.\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/human-rights/", "date_download": "2018-12-13T17:04:46Z", "digest": "sha1:WGRW2VGAOTS22F5AXRXC6Y63S7BQFDON", "length": 2343, "nlines": 44, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Human Rights – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nपाकिस्तानचे धर्मांध कायदे आणि वर्तणूक\nलाहोरपासून काही किलोमीटरवर असलेल्या एका खेडेगावातली आशिया बीबी ही पाकिस्तानी ख्रिश्चन स्त्री. सुमारे दहा वर्षांपूर्वी केव्हातरी एकदा तिचा एका मुस्लिम\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Sulz+am+Neckar+de.php", "date_download": "2018-12-13T16:04:45Z", "digest": "sha1:FCD2GQTQGV4TSDZ5TMXG3CJBQWXGEMOG", "length": 3478, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Sulz am Neckar (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Sulz am Neckar\nआधी जोडलेला 07454 हा क्रमांक Sulz am Neckar क्षेत्र कोड आहे व Sulz am Neckar जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Sulz am Neckarमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sulz am Neckarमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +497454 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSulz am Neckarमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +497454 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00497454 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Sulz am Neckar (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/serious-crimes-filed-under-atrocity-act-state-109745", "date_download": "2018-12-13T15:54:15Z", "digest": "sha1:QNSTDAQLG2DMFNKGFCZGA7ORTT6WB22O", "length": 16662, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Serious crimes filed under the Atrocity Act in the state सहानुभूतीची फुंकर | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nमुंबई - सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत (ऍट्रॉसिटी) दिलेल्या आदेशानंतर देशभर संतापाची भावना उसळल्याने त्याचे परिणाम सत्तेवर होऊ नयेत याची काळजी घेण्यास भाजप सरकारने सुरवात केली आहे. ऍट्रासिटीअंतर्गत नोंदविल्या जाणाऱ्या खून, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील पीडितांना घर, सरकारी नोकरी आणि पेन्शन देण्यासाठी सर्व राज्यांनी तातडीने आकस्मिता योजना तयार करावी, असे आदेश केंद्र सरकारने दिले असून, राज्य सरकारने यासाठी समिती नियुक्‍त केली आहे.\nमुंबई - सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत (ऍट्रॉसिटी) दिलेल्या आदेशानंतर देशभर संतापाची भावना उसळल्याने त्याचे परिणाम सत्तेवर होऊ नयेत याची काळजी घेण्यास भाजप सरकारने सुरवात केली आहे. ऍट्रासिटीअंतर्गत नोंदविल्या जाणाऱ्या खून, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील पीडितांना घर, सरकारी नोकरी आणि पेन्शन देण्यासाठी सर्व राज्यांनी तातडीने आकस्मिता योजना तयार करावी, असे आदेश केंद्र सरकारने दिले असून, राज्य सरकारने यासाठी समिती नियुक्‍त केली आहे.\nऍट्रॉसिटीतील गंभीर गुन्ह्यांतील पीडितांच्या पुनर्वसनाचा स्वतंत्र आराखडा राज्य सरकारने अद्याप तयार केला नव्हता. तो एक महिन्याच्या आत तयार करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने काढले आहेत. तमिळनाडू सरकारने तयार केलेल्या योजनेप्रमाणे राज्य सरकार योजना आखणार आहे. तमिळनाडू सरकारने सप्टेंबर 2017 मध्ये तयार केलेल्या या योजनेनुसार पीडितांना घर, सरकारी नोकरी आणि पेन्शन दिलेली आहे. याप्रमाणेच आराखडा तयार केला जावा यासाठी तज्ज्ञांची समिती विभागाने नियुक्‍त केली आहे. सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले, की गंभीर गुन्ह्यांतील पीडितांचे पुनर्वसन कुठल्या माध्यमातून केले जावे याचे निर्देश या कायद्यात आहेत. घर, जमीन, नोकरी किंवा पेन्शन देताना त्याचे स्वरूप कसे असायला हवे हे मात्र ही समिती निश्‍चित करेल.\nअल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्‍याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीत दलित प्रश्नांचे अभ्यासक आणि शिक्षण तज्ज्ञ सुखदेव थोरात यांच्यासह 11 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक महिन्याच्या आत या समितीने अहवाल देण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत.\nअनुसूचित जाती- जमाती अधिनियमांतर्गत कलम 15 नुसार पीडितास जमीन, घर, पुनर्वसन, नोकरी, पेन्शन व इतर सुविधा देण्यासाठी आकस्मिता योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या कायद्यामध्ये 2016 मध्ये सुधारणा करण्यात आली त्या वेळीही सर्व राज्यांनी अशा प्रकारचा आराखडा तयार करावा अशा सूचना केंद्राने केल्या होत्या. मात्र त्याकडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केले होते.\n- गुन्हा सिद्ध होण्याची वाट न पाहता गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोब मदत दिली जाते.\n- पीडिताची किंवा त्याच्यावरील अवलंबून असणाऱ्यांची तातडीने राहण्याची व्यवस्था करणे. जेवण, कपडे पुरविले जाणे\n- गुन्हा दाखल झाल्यानंतर एक महिन्याच्या आत उपजीविकेसाठी कृषी जमीन उपलब्ध करून द्यावी.\n- पीडित विधवा, अपंग किंवा ज्येष्ठ नागरिक असेल, तर पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन महागाई भत्त्यासह दिली जावी.\n- आवश्‍यकता असेल तर घर बांधून द्यावे\n- पीडिताकडे कृषी जमीन असेल तर बियाणे, खते पुरविली जावीत.\nराज्यात ऍट्रॉसिटी ऍक्‍टतंर्गत दाखल झालेले गंभीर गुन्हे\nवर्ष - खून - बलात्कार\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी मारेकऱ्याना फाशीची शिक्षा झाली पाहिजे - रामदास आठवले\nब्रह्मपुरी (सोलापुर) - प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणात दोन आठवड्याचा कालावधी उलटूनही पोलीस पथकास अजूनही तसाप लागला नाही. तरी तपास सीआयडीकडे देण्यास...\nदंगलीपूर्वीचे व्हॉटस्‌ऍप संदेश चौकशी आयोगासमोर सादर\nपुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसऍपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले....\nआंदोलकांवरील खटले मागे घेण्यासाठी सरकारची समिती\nमुंबई - पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर पुकारलेल्या \"महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी झालेले आंदोलक आणि मराठा आरक्षणाच्या...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nमुंबई - अनुसूचित जाती - जमातींवरील अत्याचार (प्रतिबंध) कायद्यानुसार (ऍट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्‍ट)...\nमुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बगल देत \"ऍट्रासिटी'च्या अंमलबजावणी संदर्भात केंद्र सरकारने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-13T15:51:47Z", "digest": "sha1:OXUMLS7TS2I5K3PWJ3WNWXDOU6TNKDUP", "length": 23369, "nlines": 138, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "शेतकर्‍याला सुवर्णकमळ नाही तर सुवर्णकणीस तरी द्या – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nशेतकर्‍याला सुवर्णकमळ नाही तर सुवर्णकणीस तरी द्या\nलक्ष्मीकांत जोशी – कोणतेही पुरस्कार हे केवळ प्रोत्साहनासाठी असतात. परंतु अलिकडे हे पुरस्कार अहंकारग्रस्त झाल्याचे पाहायला मिळते. त्यातही सरकारकडून दिले जाणारे पुरस्कार जणुकाही सरकार आपल्यावर उपकार करीत आहे अशा आविर्भावात स्वीकारले किंवा नाकारले जातात. अखिल भारतीय स्तरावर दिल्या गेलेल्या पुरस्कारांबाबत असाच प्रकार अलिकडे पाहायला मिळाला. पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्तेच घेण्याचा काही चित्रपट कलावंतांचा आग्रह हा याच अहंकाराचा उत्कृष्ट नमुना होता. सुवर्णकमळ आणि अन्य काही पुरस्कार दरवर्षी वितरित केले जातात. ते आपल्याला राष्ट्रपतींच्या हस्तेच मिळावे असा आग्रह या कलाकारांनी व्यक्त करून एकूणच आपल्या क्षेत्राचे मोठेच मनोरंजन करून घेतले. एकीकडे रसिक किंवा प्रेक्षक हाच आपला मायबाप आहे. असे विधान ही कलाकार मंडळी नेहमी करीत असतात. दुसरीकडे मात्र मिळालेला पुरस्कार हा मायबाप राष्ट्रपतींकडूनच मिळाला पाहिजे. ही त्यांची भूमिका दुटप्पीपणाची किंबहुना स्वतःचीच फसवणूक करणारी म्हणायला हवी. आपल्या कलेला जर रसिकांकडून आणि प्रेक्षकांकडून मनमोकळी दाद मिळत असेल तर ती दादच त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असते आणि त्यांच्याच कृपेमुळे त्यांच्या कलेचा सन्मान होतो. खरे तर अशावेळी एखाद्या सामान्य प्रेक्षकाच्या हातून आपल्याला पुरस्कार मिळावा इतके औदार्य किंवा मोठेपणा एकाही कलाकाराकडून व्यक्त होत नाही. याचाच अर्थ त्यांच्या या कलेविषयी त्यांच्याच मनामध्ये नकळत अहंकार जोपासला जात असतो. आणि आपण कलाकार आहोत म्हणजे आपला सर्व बाजूंनीच सन्मान झाला पाहिजे. हा त्यांचा आग्रह कलाकार या भूमिकेवरही अन्याय करणारा ठरतो. राष्ट्रपतींनीच पुरस्कार द्यावा आम्ही सांस्कृतिक मंत्र्यांकडून तो स्वीकारणार नाही. असा अहंकारी रंगमंचीय प्रयोग नुकताच दिल्लीमध्ये घडून गेला. खरे तर भारतामध्ये मनोरंजन किंवा नाट्यचित्रपट क्षेत्राला जे काही अवाजवी महत्व प्राप्त झाले आहे. त्याचा हा परिणाम ठरतो. त्या क्षेत्रातील कलाकारांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळतात राज्यपातळीवर पुरस्कार मिळतात. एरवीसुध्दा अनेक प्रसार माध्यमांकडून टीव्ही चॅनल्सकडून या कलाकारांवर पुरस्कारांची खैरात होत असते. इतके हे क्षेत्र समाजजीवनाचा अनिवार्य भाग आहे का असा विचार करण्याची वेळ आली आहे. या क्षेत्राचे इतके भरमसाठ कौतुक होण्याचे कारण काय\nवस्तुतः आपल्या देशामध्ये इतर अनेक क्षेत्रे आहेत की ज्यांचा खरोखर समाजजीवनाला उपयोग होतो. त्यामध्ये कृषीक्षेत्र , विज्ञानतंत्रज्ञान क्षेत्र, शिक्षण क्षेत्र एवढेच नव्हे तर आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून अनेक प्रकारच्या हालअपेष्टा सोसत सामाजिक कार्य करणार्‍यांचे एक मोठे क्षेत्र भारतामध्ये आहे. परंतु यापैकी कोणाचेही इतक्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय किंवा राज्यपातळीवर कौतुक केले जात नाही. प्रोत्साहनही दिले जात नाही. भारत हा खरे तर कृषीप्रधान देश आहे. इथला शेतकरी राब राब राबून संपूर्ण देशाची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो अनेक नवनवीन उत्पादने घेण्याचा तो प्रयोग करीत असतो. त्याच्या या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर कधीच घेतली जात नाही. दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर चित्रपट महोत्सव घडवला जातो. राज्यपातळीवरही असेमहोत्सव भरत असतात. परंतु या कृषीप्रधान देशात अखिल भारतीय स्तरावर कृषीमहोत्सव भरला आहे. असे कधीही ऐकिवात येत नाही. उत्कृष्ट चित्रपटाला सुवर्णकमळ बहाल केले जाते. पण उत्कृष्ट शेती करणार्‍याला सुवर्णाची कवडीदेखील मिळत नाही. शेतीप्रधान देशात शेतकर्‍याचा सन्मान नाही. पण केवळ मनोरंजनाचे बुडबुडे फोडणार्‍या कलाकारांना मात्र खिरापतीसारखे पुरस्कार दिले जातात हा प्रचंड मोठा विरोधाभास ठरतो. खरे तर देशभरातील सर्व प्रांतांमधल्या किमान दोन तीन शेतकर्‍यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णकमळ नाही तर सुवर्णकणिस देऊन सत्कार व्हायला हवा. हा आपल्या देशातील सरकारी कार्यपध्दतीचा नमुना म्हणावा लागतो. कोणत्या क्षेत्राला प्राधान्य दिले पाहिजे. कोणत्या क्षेत्राला प्रोत्साहन दिले पाहिजे. याचे तारतम्य बाळगले जात नाही. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातसुध्दा फार मोठी भरीव कामगिरी होत असते. आपल्या आयुष्यातील निम्म्े काळ संशोधनामध्ये घालवून जागतिक स्तरावर मान्यता मिळवणारे तरुण भारतामध्ये आहेत. किंवा ज्यांनी अनेक नवे सिध्दांत मांडून या क्षेत्रामध्ये मोलाची भर घातली असे अनेक शास्रज्ञ आणि तंत्रज्ञ आपल्या देशात आहेत. त्यांचादेखील कधीही सुवर्ण पुरस्काराने सन्मान होत नाही.\nसमाजात तळागाळातल्या लोकांसाठी आयुष्य वेचणार्‍यांची तर दखलही घेतली जात नाही. याउलट दरवर्षी न ुचुकता प्रचंड गाजावाजा करत राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर चित्रपट नाट्य महोत्सव भरवले जातात त्यातल्या कलाकारांना येण्याजाण्यापासून ते त्यांच्या निवासापर्यंतचा सर्व खर्च दिला जातो. या महोत्सवांसाठी त्यांची शाही बडदास्तच ठेवली जाते. असे अनाठायी महत्व या क्षेत्राला दिले गेले. अतिलाडाचा परिणाम आता दिसू लागला आहे आणि मग आम्हाला कोणाच्या हस्ते पुरस्कार द्यायचे हेसुध्दा आम्हीच ठरवू. अशा प्रकारच्या अहंकाराचे प्रदर्शन घडविण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. खरे तर या भूमिकेने त्यांनी कलाकार या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली. ते न कलाकार झाल्यासारखे वाटत आहे. सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या पद्मपुरस्कारांमध्येसुध्दा चाळीस टक्क्यापेक्षाजास्त लोक चित्रपट नाट्यक्षेत्रातले असतात. एखादादुसरा शेतकरी किंवा शास्रज्ञ पाहायला मिळतो. यावरून राज्यकर्त्यांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे. आपल्या देशाला खर्‍या अर्थाने विकासाची दिशा देणारे किंवा सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात साहाय्यभूत ठरणारी जी क्षेत्रे आहेत त्यातील उल्लेखनीय काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले पाहिजे. चित्रपट नाट्य क्षेत्राचा किंवा क्रिकेट क्षेत्राचा होणारा अति उदो उदो आत गांभिर्याने कमी करण्याची वेळ आलेली आहे.\nतामिळनाडूतील मूर्ती हल्ल्यामागील छुपं राजकारण\nसर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाजीत घटक “प्लास्टिक”\nकोकण विकासाचे भाकड भाकित\nवृक्षयुक्त शिवार विकासाचा आधार\nकसा आहे तुमचा आजचा दिवस\nचेन्नईचा पुन्हा बंगळुरूवर 'सुपर' विजय\nदिनविशेष : नृत्यदिग्दर्शक, लेखक, कवी कृष्णदेव मुळगुंद यांची पुण्यतिथी\nआज ११ मे कृष्णदेव मुळगुंद यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म २७ मे १९१३ रोजी झाला. कृष्णदेव मुळगुंदांचे घराणे मूळचे कर्नाटकातले. त्यांना कलेचा वारसा असा नव्हता; पण लहानपणापासून...\nवृत्तविहार : आयुष्मान योजनेतही आयुर्वेद हवा\nधनत्रयोदशीच्या दिवशी देशातील सतरा भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये आयुर्वेद विभाग सुरू करण्याची घोषणा केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे. धन्वंतरीच्या जयंतीदिनी सरकारला ही बुध्दी झाली हे विशेष...\nवृत्तविहार : लोकपाल नियुक्तीची टाळाटाळ\nलोकपाल नियुक्त करण्यासाठी अण्णा हजारे यांनी 2 ऑक्टोबरपासून राळेगणसिध्दी येथे पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात लोकपाल नियुक्त करण्यासंदर्भातला कायदा पारित केला गेला....\nदिनविशेष : आज जागतिक संगीत-दिन\nजागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने पाडली. तिथे या दिवसाला फेटे डेला म्युसिक्यू असे संबोधितात. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट...\nमध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री\nनवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री\nवृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...\nभारतीय हॉकी संघ पराभूत\nभुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...\nसचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको\nजयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...\nउर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम\nनवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-13T16:43:26Z", "digest": "sha1:LJLPREFFBBIWSDW77DRI7U5UMXWA4FF2", "length": 7186, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दौंड गोळीबार प्रकरण : शिंदे याची रवानगी न्यायालयीन कोठडीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदौंड गोळीबार प्रकरण : शिंदे याची रवानगी न्यायालयीन कोठडीत\nपुणे – दौंड येथे बेछूट गोळीबार करून तिघांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सीआरपीएफ जवानची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे.\nसंजय शिंदे असे न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्याचे नाव आहे. शिंदे हा भारतीय रिझर्व्ह बटालियनचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे. मटक्‍याच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून झालेल्या वादातून त्याने 14 जानेवारी रोजी दौंडमधील मोरी चौक आणि बोरावके नगरमध्ये बेछूट गोळीबार करत तिघांची हत्या केली होती. शिंदे याने शासकीय पिस्तुलामधून झाडलेल्या गोळ्यांमुळे परशुराम गुरूनाथ पवार (वय 33 वर्षे रा. वडारगल्ली, दौंड), गोपाळ काळुराम शिंदे (वय 35 वर्षे रा. वडारगल्ली, दौंड) यांचा नगरमोरी चौकात, तर अनिल विलास जाधव (वय 30, रा. चोरमले वस्ती, गोपाळवाडी, ता. दौंड) यांचा चोरमले वस्ती येथे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोपी संजय शिंदे फरार झाला होता. पोलिसांनी त्याला मोबाईल लोकेशवरून सुपे (ता. पारनेर, जि. नगर) येथे त्याला जेरबंद केले होते. त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल आणि 12 जिवंत काडतुसे सापडली होती. तर दहा काडतुसे त्याने दौंड येथे फायर करण्यासाठी वापरली होती. या प्रकरणात पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी शिंदे याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमार्केट यार्डात कांद्याची हंगामातील सर्वोच्च आवक\nNext articleफेडरर हा तर “एजलेस वंडर’; महान टेनिसपटू रॉड लेव्हर यांचे प्रशंसोद्‌गार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/situation-has-not-been-reinstated-25119", "date_download": "2018-12-13T16:10:15Z", "digest": "sha1:LV2P74WPQQKRIVBGE2ZXWQGREM5C7D5B", "length": 13998, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "The situation has not been reinstated नोटाबंदीच्या झळा अजूनही कायम | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीच्या झळा अजूनही कायम\nसोमवार, 9 जानेवारी 2017\nऔरंगाबाद - पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी परिस्थिती पूर्वपदावर आली नसल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. 8) सुटीच्या दिवशी बहुतांश एटीएम बंद असल्याचे दिसून आले.\nऔरंगाबाद - पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी परिस्थिती पूर्वपदावर आली नसल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. 8) सुटीच्या दिवशी बहुतांश एटीएम बंद असल्याचे दिसून आले.\nहजार, पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्याने औरंगाबादला मोठ्या प्रमाणात चलन तुटवड्याला सामोरे जावे लागले. बॅंका आणि एटीएममध्ये पैशांचा तब्बल महिनाभर ठणठणाट झाला होता. आपलेच पैसे आपल्याच खात्यातून घेण्यासाठी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले. साधारणत: पंधरा डिसेंबरनंतर रोख रकमेची स्थिती हळूहळू सुधारण्यास सुरवात झाली. मात्र, दोन हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारात आल्या. त्यामुळे गृहिणींना दैनंदिन गरजेचे साहित्य (उदा. भाजीपाला, किराणा, दूध आदी) खरेदीसाठी सुट्यांची अडचण निर्माण झाली. रिझर्व्ह बॅंकेने अद्यापही पुरेशा प्रमाणात वीस, पन्नास, शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे सुटे पैसे मिळविण्यासाठी खातेधारकांची वणवण थांबलेली नाही. रविवारी सुटीच्या दिवशीदेखील शहरातील निम्म्याहून अधिक एटीएम बंद अवस्थेत होते. त्यामुळे काहींनी ओळखीच्या पेट्रोलपंप आणि व्यावसायिकांकडून दोन हजार रुपयांच्या नोटाचे सुटे पैसे घेऊन दिवस काढला. मात्र, नोटाबंदीनंतर अद्यापही इलेक्‍ट्रॉनिक, वाहन बाजारातील मंदी कायम आहे.\nनोटाबंदीनंतर शहरामध्ये युवकांचे ग्रुप व्यावसायिक आणि ग्रामीण भागात जाऊन कॅशलेस व्यवहारांबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. काहींकडे बॅंकेचे खाते, स्मार्टफोन आणि इंटरनेट नसल्याने कॅशलेस व्यवहार करण्यास अडसर येत आहे. तरीसुद्धा आपला व्यवसाय हातातून जाऊ नये, यासाठी सकारात्मक दृष्टीने व्यावसायिक स्वाईप मशीन, ई-गॅजेट आणि इंटरनेट बॅंकिंगच्या साहाय्याने व्यवहार पूर्ण करताहेत. गेल्या दोन महिन्यांत किरकोळ खरेदीसाठी डेबीट आणि क्रेडीट कार्डने व्यवहारांत वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्‍त केला.\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nएटीएमला दरवाजा लावण्यासाठी मुहूर्त कधी\nपुणे : शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती मंडळाजवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे. परंतु, या एटीएमला दरवाजाच ऩाही. त्यामुळे...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\n'देश आर्थिक संकटात' : यशवंत सिन्हा\nपुणे : \"देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. सरकार कितीही आशादायी चित्र रंगवत असले तरीही देश आर्थिक संकटात आहे, ही वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर...\nऔरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5614", "date_download": "2018-12-13T16:34:24Z", "digest": "sha1:MVSWPQA55I5HCERJW6UOFI5SQBABCQ4Z", "length": 18311, "nlines": 278, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आधुनिक कविता अवघड का असते? | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआधुनिक कविता अवघड का असते\nआधुनिक कविता अवघड का असते\nमाझ्या गाडीत पेट्रोल भरणाऱ्या तुर्काच्या चेहऱ्यावर.\nविचारल्यावर कळते : इमिग्रेशनवाले पकडतील या भीतीने तो\nहॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही.\nपांढऱ्या स्वच्छ टोयोटा चालवणाऱ्या चिनी\nमुलामुलींस जर विचारले की बाबांनो या\nगाड्या, हे रस्ते ग्रीक दंतकथांवर आधारित आहेत\nहे तुम्हाला माहिती आहे का\nनाही नाही, गाडीचे हूड उघडले की सर्व कळते.\nएकावेळी निदान चार काम-सोबती असतात\nडेटिंगचे अॅप वापरणाऱ्या मुलामुलींचे.\nते काळजी घेतातच असे नाही सेक्स सेफ व्हावा म्हणून.\nकाळजी सर्व त्यांच्या आयांना असते.\nचकचकीत टेबलाशी बसून हॅम्बर्गर खाणाऱ्या\nभारतीयांना जर म्हटले की हात रांडेच्यो, तुम्हाला\nएव्हढेच हवे होते होय तर ते सांगतात की हो,\nमी इकडे आलो तेव्हा आजी खूप रडली.\nतयार कापून मिळणाऱ्या ब्रेडकडेच अखेर\nसर्वांची धाव असते असे तुम्ही म्हणू शकत नाही.\nअनेक आणि खडतर असतात मार्ग पावापर्यंत पोचायचे\nबेकायदा स्थलांतरितांची वेदना तुमच्या कवितेत नेहेमी उमटते.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nशुहरत की आरजू ने किया बेवतन\nशुहरत की आरजू ने किया बेवतन हमे\nइतनी बढी \"गरज\" के उसूलोंसे हट गए\nगुलशन बेच डाला है \nनशेमन ही के टूट जाने का गम होता, तो क्या गम था\nयहाँ तो बेचनेवालेने गुलशन बेच डाला है \nआधुनिक राहणीमानाचीही किंमत चुकवावी लागते असा आशय मला गवसला. जशी आधुनिक कविता मला काही समजेल तर त्याहूनही भिन्न अर्थाने अन्य कोणास समजेल. तद्वत आधुनिक रहाणीकडे जाण्याचे रस्ते हे भिन्न आणि काहींच्याकरता अवघड तर काहींच्याकरता शॉर्टकटही असू शकतात.\nआधुनिक राहणीमानाचीही किंमत चुकवावी लागते असा आशय: Yep\nतसेच नव्या काळातले जीवन (नको तितके ) व्यामिश्र झाले आहे, आणि त्याचे अनेक पदर अनेकदा अनाकलनीय असू शकतात \nतसेच नव्या काळातले जीवन (नको\nतसेच नव्या काळातले जीवन (नको तितके ) व्यामिश्र झाले आहे,\nयाबद्दल मात्र असहमत. आपण पूर्वीचा काळ जो जगलोय तो एकतर लहानपणीचा \"साधा-सरळ\" किंवा मग पूर्वजांच्या तोंडून ऐकलेल्या स्मरणरंजनातून. पण तोही काळ त्यांना(पूर्वजांना) तितकाच व्यामिश्र वाटलेला असणार.\nत्याचे अनेक पदर अनेकदा अनाकलनीय असू शकतात \nहे मस्तच. खरच आधुनिक कविता कळायला कधीकधी अवघड असतात. अनाकलनिय वाटतात.\nकविता म्हणून उघडून वाचायचं\nकविता म्हणून उघडून वाचायचं टाळत होतो परंतू फारच जमलाय आशय.\nआवडली. \"पाव\" चा शब्दखेळ\nआवडली. \"पाव\" चा शब्दखेळही मस्त.\nपांढऱ्या स्वच्छ टोयोटा चालवणाऱ्या चिनी\nमुलामुलींस जर विचारले की बाबांनो या\nगाड्या, हे रस्ते ग्रीक दंतकथांवर आधारित आहेत\nहे तुम्हाला माहिती आहे का\nनाही नाही, गाडीचे हूड उघडले की सर्व कळते\nकोणतीही संस्कृती ही \"त्या\" दिवसापुरती दिसत असते.\nतुम्हाला बाहेरून कोणतीही संस्कृती ही \"त्या\" दिवसापुरती दिसत असते. तिचा प्रचंड इतिहास माहित असणारे बाहेरचे लोक थोडेच असतात. पण यामुळे त्या संस्कृतीबद्दल काहीतरी 'झटपट, अर्धवट (आणि बव्हंशी चुकीची, वरवरची) अनुमाने काढून लोक मोकळे होतात. (\"अमेरिकेत माणुसकी नाही\" या छापाची.)\nअनुमाने काढून लोक मोकळे\nअनुमाने काढून लोक मोकळे होतात. (\"अमेरिकेत माणुसकी नाही\" या छापाची.)\nअमेरिकेत आपुलकी नाही, अमेरिकेतली माणसं भोगवादाच्या मागे लागलेली आहेत, पैश्याच्या मागे लागलेत अमेरिकेतले लोक, पैश्यापेक्षा माणूस श्रेष्ठ (म्हंजे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ टाईप), we need to stop this worship of money, आपल्याला कशाप्रकारचा समाज निर्माण करायचा आहे याचा विचार करणं गरजेचं आहे - ही व अशी अनेक वाक्ये आहेत.\nकविता विचार प्रवर्तक आहे.\n>>टोयोटा चालवणाऱ्या चिनी मुलामुलींस हा प्रकार क्वचित दिसत असावा. चिनी आगंतुक सहसा जपानी कंपनीच्या गाड्या घेत नाहीत, असे एका चिनी मित्राने मला सांगितले. (नानजिंगचा बलात्कार, वगैरे, स्मरून...)\nअर्थात काही अपवाद असणारच, परंतु कवितेतल्या क्षणचित्रात बहुसंख्य/टिपिकल रेखाटावे.\nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/village-of-books/", "date_download": "2018-12-13T17:05:19Z", "digest": "sha1:4OJOSWDUZTV3Z5WE65LIAEGJEAH6KWIR", "length": 2341, "nlines": 44, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "village of books – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nभिलार : ‘इये पुस्तकाचिये नगरी\nगजबजाटापासून दूर, ऑक्टोबरच्या उन्हाळ्यात कोवळ्या थंडीचा आस्वाद घेताना आपल्या दिमतीला सुमारे पंधरा हजार पुस्तके सज्ज असतील तर खरेच, अजून काय\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/rajastan-goverment-new-rule-for-college-girl/", "date_download": "2018-12-13T15:37:01Z", "digest": "sha1:OO5T2NYXZQG2R7UWPCFJW7ALI5XIJUB4", "length": 7740, "nlines": 121, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "तरुणींना टी-शर्ट घालण्यास बंदी, राजस्थान सरकारचा अजब फतवा – थोडक्यात", "raw_content": "\nतरुणींना टी-शर्ट घालण्यास बंदी, राजस्थान सरकारचा अजब फतवा\n08/03/2018 टीम थोडक्यात देश 0\nजयपूर | जगभर महिलादिन उत्साहात साजरा होत असताना राजस्थानात मात्र महाविद्यालयीन तरुणींना जिन्स-पॅन्ट आणि टी-शर्ट घालण्यास बंदी केली आहे. तसंच राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.\n२०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू करण्यात आला असून याचं पालन करणं सगळ्या महाविद्यालयांना बंधनकारक आहे.\nमाजी विद्यार्थी कॉलेजात येतात त्यामुळे महाविद्यालयीन वातावरण दूषित होत असल्याचा दावा उच्च शिक्षण मंत्री किरण महेश्वरी यांनी केला आहे.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n…म्हणून कॅटरिनाची गाडी पाहून दीपिकाने पळ काढला\nलव्ह जिहाद नव्हे, सर्वोच्च न्यायालयाकडून ‘तो’ निकाह वैध\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://uktii.wordpress.com/2015/08/", "date_download": "2018-12-13T15:35:53Z", "digest": "sha1:VM2T3LU7UEQBIB54AKNEIZGS4UE7Z5YG", "length": 3497, "nlines": 60, "source_domain": "uktii.wordpress.com", "title": "Aug 2015 – Uktii- Saying it… as it is.", "raw_content": "\nकधी धुक्याचे डोंगर, कधी वादळ, पाऊस, कधी जुन्या सवयीची त्याला नव्यानं हौस. कधी हळदीची बेटं विणते सावली हुशार, कधी सोसाट्याचा वारा, कधी टपोरे तुषार. कधी छत्रीचं मळभ, कधी अनवाणी पाऊल, कधी गोधडीचं प्रेम, गरम शिऱ्याची चाहूल. कधी रस्त्यांवरती नद्या, घरी गुडूप अंधार, पुढे धावणारी वीज, पाठीमागून मल्हार, कधी साक्षात तांडव, कधी हळूवार जिव्हाळा, दर वर्षी… Continue reading पावसाळा\nसप्तपदी – सातवं पाऊल – … सावधान\n२४ जानेवारी “अगं बाई, अजुन बस आलीच नाही” सकाळी सकाळी या वाक्याने माझा डोळा उघडला. आई, अमोघ, दातार, हेलेन आणि काका जोरात चर्चा करत होते. मी सायली आणि जिज्ञासाला उठवलं आणि आम्ही बाहेर काय चाललंय ते बघायला आलो. पुणे-मुंबईत सगळा गोंधळ उडाला होता. मुंबईत आमच्या एका मित्राला बस सापडत नव्हती, आणि पुण्यात दोन्ही बस आल्याच… Continue reading सप्तपदी – सातवं पाऊल – … सावधान” सकाळी सकाळी या वाक्याने माझा डोळा उघडला. आई, अमोघ, दातार, हेलेन आणि काका जोरात चर्चा करत होते. मी सायली आणि जिज्ञासाला उठवलं आणि आम्ही बाहेर काय चाललंय ते बघायला आलो. पुणे-मुंबईत सगळा गोंधळ उडाला होता. मुंबईत आमच्या एका मित्राला बस सापडत नव्हती, आणि पुण्यात दोन्ही बस आल्याच… Continue reading सप्तपदी – सातवं पाऊल – … सावधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+2752+at.php", "date_download": "2018-12-13T16:08:19Z", "digest": "sha1:I5W4CTB6LXMXHBFLBH7ZPDNF5ZIB2ZWV", "length": 3474, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 2752 / +432752 (ऑस्ट्रिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Melk\nआधी जोडलेला 2752 हा क्रमांक Melk क्षेत्र कोड आहे व Melk ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Melkमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Melkमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 2752 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMelkमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 2752 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 2752 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 2752 / +432752 (ऑस्ट्रिया)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/ahamadnagar-news-shivshahir-vijay-tanpure-vyakhyan-55895", "date_download": "2018-12-13T16:10:28Z", "digest": "sha1:Z54MZQVC4IBRJFLGU4HCSDVIRM4CIXYA", "length": 13440, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "ahamadnagar news shivshahir vijay tanpure vyakhyan शिवशाहीर डॉ. तनपुरे यांचा विनामुल्य व्याख्यानाचा निर्धार | eSakal", "raw_content": "\nशिवशाहीर डॉ. तनपुरे यांचा विनामुल्य व्याख्यानाचा निर्धार\nबुधवार, 28 जून 2017\nराहुरी (अहमदनगर): पोवाडे आणि शिवायणाच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास उलगडणारे शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या स्वप्नातला शिवाश्रम कसा असेल त्या मागची संकल्पना काय आहे त्या मागची संकल्पना काय आहे या सर्व बाबीला उजाळा देण्यासाठी तनपुरे महाराज यांनी राज्यभर विनामुल्य व्याख्यान देण्याचा निर्धार केला आहे.\nराहुरी (अहमदनगर): पोवाडे आणि शिवायणाच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास उलगडणारे शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या स्वप्नातला शिवाश्रम कसा असेल त्या मागची संकल्पना काय आहे त्या मागची संकल्पना काय आहे या सर्व बाबीला उजाळा देण्यासाठी तनपुरे महाराज यांनी राज्यभर विनामुल्य व्याख्यान देण्याचा निर्धार केला आहे.\nएका पायाने अधु असलेल्या शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी अपंग, अनाथ, वृंध्दांसाठी शिवाश्रमची कल्पना साकारली. देश-विदेशात पार पडलेल्या आपल्या कार्यक्रमातून मिळणार्‍या मानधनातुन त्यांनी काही रक्कम बाजूला ठेवून ती या भव्य-दिव्य साकारणाऱ्या शिवाश्रमासाठी खर्च केली जाणार आहे. गेल्या वर्षी या शिवाश्रमासाठी शिर्डी येथे त्यांना गोविंद घुगे यांनी जमिन दान केली आहे. 3 डिसेंबर 2016 रोजी त्याचे भूमिपुजन संपन्न झाले.\nदरम्यान, शिवाश्रमाची जनजागृती करण्यासाठी आपण आता शिवचरीत्रातुन 'मी बि घडलो तुम्ही बि घडा' हा अविस्मरणीय प्रेरणादायी कार्यक्रम एक वर्ष विनामुल्य व्याख्यान सेवा देणार आहे. या विषयावर व्याख्यान आयोजित करायचे असल्यास 9860708270, 9822812775 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तनपुरे यांनी केले आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nशिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच : खासदार संभाजीराजे\nफेसबुकवरील सक्रिय युजर्सची संख्या 200 कोटींवर\nमुंबई: प्रकृती अस्वस्थामुळे मुस्तफा डोसा रुग्णालयात​\nपुणे: आंद्रा धरणग्रस्तांचा सामुहिक जलसमाधीचा इशारा\nवसुली, पीककर्जाचा प्रश्‍न कायम\nकर्जमाफीनंतर आता कर्जमुक्तीचा निर्धार - मुख्यमंत्री​\nसारे विजय मोदींचे, तर पराभवाचे पितृत्व कोणाकडे\nनवी दिल्ली : मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे \"सिपाह सालार'...\nतेलंगणातील निवडणुकीत नोटाचा वापर वाढला\nहैदराबाद : तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नोटाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाच्या विधानसभा...\nमहामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध\nसटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२)...\nजिंकली तीन राज्यं; सोनिया गांधींची एवढीच प्रतिक्रिया\nनवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या 3-0 निकालाने आनंदित आहे. हा भाजपच्या नकारात्मक राजकारणाविरोधातील विजय आहे, अशा शब्दांत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या...\nआता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची..\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...\nलष्करी जवानांच्या पॅराशूटची चित्तथरारक प्रात्यक्षिके (व्हिडिओ)\nवरवंड (पुणे): वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/arupache-rup-satya-margadarshak-17209/", "date_download": "2018-12-13T16:17:40Z", "digest": "sha1:V4E6USSI2OB6GGPCU76OPQ33IC6RECBM", "length": 15097, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६३. खरा घूँघट : दुराग्रह – १ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६३. खरा घूँघट : दुराग्रह – १\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६३. खरा घूँघट : दुराग्रह – १\nउपासनेचा मुख्य हेतू परमात्मप्राप्ती हाच आहे. प्रत्यक्षात उपासनेबाबतच्या आकलनातील मूलभूत गैरसमजातून परमात्म्याऐवजी स्वतचेच शक्तिमाहात्म्य आणि सिद्धीमाहात्म्य जर बिंबत असेल तर धोक्याचे वळण जवळच आले आहे\nउपासनेचा मुख्य हेतू परमात्मप्राप्ती हाच आहे. प्रत्यक्षात उपासनेबाबतच्या आकलनातील मूलभूत गैरसमजातून परमात्म्याऐवजी स्वतचेच शक्तिमाहात्म्य आणि सिद्धीमाहात्म्य जर बिंबत असेल तर धोक्याचे वळण जवळच आले आहे ज्ञानयोग, हठयोग हे सारेच मार्ग त्यांच्या शुद्ध स्वरूपात परमात्मऐक्यच बिंबवतात. साधनेच्या कोणत्याच मार्गाला कमी लेखण्याचा हेतू नाहीच. त्या मार्गानेही अनेकांनी अध्यात्माची उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली आहेत आणि परमात्मऐक्य साधले आहे. आजही त्याच मार्गाने काही साधक मूकपणे खरीखुरी वाटचाल करीत आहेत. पण बाकी काय स्थिती आहे ज्ञानयोग, हठयोग हे सारेच मार्ग त्यांच्या शुद्ध स्वरूपात परमात्मऐक्यच बिंबवतात. साधनेच्या कोणत्याच मार्गाला कमी लेखण्याचा हेतू नाहीच. त्या मार्गानेही अनेकांनी अध्यात्माची उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली आहेत आणि परमात्मऐक्य साधले आहे. आजही त्याच मार्गाने काही साधक मूकपणे खरीखुरी वाटचाल करीत आहेत. पण बाकी काय स्थिती आहे साधनेचा मूळ हेतू ध्यानात न घेता तिच्या बाह्य़ांगाला घट्ट धरून त्या साधनाचाच अनाठायी दुराग्रह बाळगणाऱ्यांना आणि त्यामुळे मूळ हेतूपासून दूर सरणाऱ्यांना सावध करणारे कबीरांचं भजन आहे-\nअवधू अक्षर से वो न्यारा\nजो तुम पवना गगन चढमवो, करो गुफा में बासा\nगगना पवना दोनों बिनसे, कहँ गयो जोग तमाशा\nहे साधका, तो परमात्मा शब्दातीत आहे. तू गुंफेत राहून श्वासाला स्वतच्या खोपडीत चढविलेस आणि अनाहद नाद आणि ज्योतिदर्शनही साधलेस तरी विचार कर, जेव्हा हे शरीर नष्ट होईल, खोपडी फुटून जाईल, श्वास निघून जाईल तेव्हा तुझ्या या योगाचा तमाशा उरेल काय\nकबीरांच्या निर्गुणी भजनांचा आधार घेत काहीजण कबीरांनाही योगमार्गी मानतात. जो एकरसात निमग्न आहे त्याला कुठल्यातरी एका चौकटीत बांधू पाहाण्याचाच हा प्रयत्न आहे. त्यामुळेच हे भजन सर्व पूर्वग्रह दूर करणारं ठरावं. इलाहाबादच्या कबीर संस्थानने प्रकाशित केलेल्या ‘कबीर बीजक’ ग्रंथात हे भजन आहे आणि त्याचा जो हिंदूी अर्थ दिला आहे त्याचाच मराठी अनुवाद इथे दिला आहे. या अनुवादातील ‘खोपडी’ आणि ‘योगाचा तमाशा’, हे शब्द एखाद्याच्या हृदयाला धक्का देतील खरे. कबीरजी इतके कठोरपणे हे का सांगत आहेत, याचाही विचार त्यामुळे आवश्यक आहे आणि या भजनाच्या अखेरीस गोरक्षनाथांचा तितकाच भक्कम आधार घेत आपण तो करूच. पण ही योगमार्गावर टीका आहे, असं कुणी मानू नये. उलट योगाच्या वाटचालीत अंतरंगात जी दर्शने घडतात त्यातच गुंतणाऱ्यांना आणि त्यांनाच वाटचालीची परिपूर्ती मानणाऱ्यांना सावध करण्याचा कबीरांचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच कबीरजी पुढे सांगतात-\nगगनामध्ये ज्योति झलके, पानीमध्ये तारा\nघटि गये नीर विनशि गये तारा, निकरि गयो केहि द्वारा\nजसं रात्री स्वच्छ जलाशयात ताऱ्यांचं प्रतिबिंब दिसतं तसंच अभ्यासाने ज्योतिदर्शन होतं. पण पाणी आटून गेलं की ताऱ्यांचं प्रतिबिंब कुठून पडणार त्याचप्रमाणे शरीरच नष्ट झालं की ज्योतीदर्शन कुठलं राहाणार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n८५. उत्खनन : १\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2014/01/blog-post.html", "date_download": "2018-12-13T16:37:05Z", "digest": "sha1:YUVAKUA5ZACOYODI4TTJTQN3AH5R33EX", "length": 9485, "nlines": 157, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: देव देव", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nआई - बाबा दोघेही अस्तिक. त्यांच्याशी बोलले.\nदोघांच्याही घरी देवभोळं वातावरण. रोज घरी सोवळ्यात देवपूजा व्हायची तीर्थ घेणं मगच जेवायला बसायचं.\nआजूबाजूचं सगळंच वातावरण असं होतं.\nबाबा म्हणाले, \" देवाविषयी शंका उपस्थित केली, असा एकही माणूस मी पाहिलेला नव्हता. या स्वरूपाची चर्चा ऎकली ती कॉलेजात गेल्यावर.\"\nदेव आणि कर्मकांडं यात फरक करता का\n\" एकदा प्रतिष्ठापना केल्यावर घरच्या देवाच्या मूर्तीत देवाचा अंश आहे असंच आम्हांला वाटतं. मग रोजची देवपूजा, देवाला आंघोळ घालणं असेल, वस्त्र नेसवणं असेल, ते केलंच पाहिजे असंच वाटतं.\"\n\" रोज संध्याकाळी देवासमोर दिवा, उदबत्ती लावली की आम्हांला प्रसन्न वाटतं.\"\nदेवाची भीती वाटत नाही पण काही प्रमाणात धाक आहे.\nदेव वरून पाहतो आहे, असं आहे.\nआपण चांगलं वागावं, असं आहे.\nआई म्हणाली, \"आम्ही काही फार नवससायस करत नाही, क्वचित कधीतरी बोलते.\"\nबाबा म्हणाले, \" मीही क्वचित काहीतरी बोलतो, आणि करूनही टाकतो, कोणाला काही सांगत नाही.\"\nदेव आहे. देवाचा आधार वाटतो.\nआई म्हणाली, \" आपल्याला कधीतरी तो लागेल, त्याची गरज पडेल तेव्हा त्याला बोलायचं, मागायचं, असं नको, रोज त्याची आठवण काढली पाहिजे.\"\n\"देव काही कधी कुणाचं वाईट करत नाही.\"\n\" जर कुणाचं काही वाईट होत असेल तर ते मागच्या जन्मीचे भोग. या जन्मीतरी जास्तीत जास्त पुण्य जोडलं पाहिजे.\"\n\" देवाचं नामस्मरण, स्वाध्यय, जप या मनाला आनंद देणार्‍या गोष्टी आहेत.\"\nकर्मकांडं झाली नाहीत तर रूखरूख वाटते पण तेव्हढ्यापुरती.\nआम्ही १००% आस्तिक आहोत, देव आहे याबाबत तीळमात्रही शंका नाही.\nतुम्ही त्याला देव म्हणा की शक्ती म्हणा, आहेच.\nकुठल्याही धर्माचा, जातीचा असू देत, जगातला कुठलाही माणूस असू देत, त्याचा त्याचा एक देव असतो. कोणी कुठल्या झाडाला देव मानत असेल किंवा अजून कशाला पण देव मानतोच.\nपूर्वजांनी काही विचार करून ठेवलेला आहे. त्यांना काही अनुभव आले असतील म्हणून त्यांनी लिहून ठेवलंय. आपण पाळावं.\nतरी आम्ही जे पाहिलंय त्यामानाने दहा-वीस टक्केच पाळतो.\nकाही गोष्टींचं वळण पडलंय, सवय झालीय म्हणूनही करत राहतो असं आहे.\nपाहात आलो तसं करत आलो आहोत हे ही खरं आहे.\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nआई बाबांशी बोललीस हे आणि आईबाबा जे बोलले, ते ही. .\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-13T15:12:59Z", "digest": "sha1:6BNB6WPEG377CCZXSTMR2V53J4GZTVOU", "length": 10445, "nlines": 135, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे का\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nजगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे का\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nकसा आहे तुमचा आजचा दिवस\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nनागपुरात 'स्टार बस' ठप्प; प्रवाशांचे 'मेगा हाल'\n'या' देशात भरतो लग्नाचा आठवडी बाजार..\nऔरंगाबाद प्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती\nऔरंगाबाद – महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयाला केंद्रीय वन पर्यावरण सचिव सी. के. मिश्रा यांनी स्थगिती दिली आहे. प्राण्यांची पुरेशी...\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n (०२-१२-२०१८) व्हिडिओ : रेल्वे स्थानकातील प्रसाधनगृहात लुट (व्हिडीओ) ‘नरक चतुर्दशी’च्या हार्दिक शुभेच्छा (व्हिडीओ)...\n उंदराने कुरतडल्याने नवजात बाळाचा मृत्यू\nपाटणा – बिहारमध्ये उंदराने कुरतडल्यामुळे एका नवजात बालकाचा दुर्दैवी मूत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरभंगा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील (डीएमसीएच) हा संतापजनक प्रकार आहे....\nआघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र\nमराठा मोर्चेकऱ्यांचा परळीत रात्रभर ठिय्या\nपरळी – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बुधवारी दुपारपासून सुरू असलेलं आंदोलन आज अधिक तीव्र झालं आहे. परळीत तहसील कार्यालयासमोर आंदोलनकांनी रात्रभर ठिय्या आदोलन केलं आहे....\nगूगलवर ‘इडियट’ सर्च कराल तर दिसतील ‘ट्रम्प’\nवॉशिंग्टन – गूगलने इडियट सर्च केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत असल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत गूगलचे सीईओ सुंदर...\nबिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याची ‘दीवार’ धोक्यात\nमुंबई – मुंबईतील जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाचे 6० फूट रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या बिग बी अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचा काही...\nलोकसभा निवडणुकीपूर्वीच जनतेपर्यंत जाऊन पोहचा – मोदी\nनवी दिल्ली – कार्यकर्त्यांचे प्रचंड जाळे असूनही भारतीय जनता पक्षाचा राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत दणदणीत पराभव झाल्यामुळे भाजपा हादरला आहे. आज...\n१८ डिसेंबर रोजी नांदेड मनपा सभापती पदाची निवडणूक\nनांदेड – महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा...\nमुंबई मेट्रो ३ च्या दिनदर्शिकेत विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे झळकणार\nमुंबई – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या २०१९ दिनदर्शिकेमध्ये काही आकर्षक चित्रे सर्वसामान्य लोकांना पाहायला मिळणार आहेत. आगामी वर्षाची दिनदर्शिका सर्वोत्तम असावी यासाठी एमएमआरसीने “मुंबई...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2016/11/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-13T17:02:58Z", "digest": "sha1:N25RVWGA56UV24E2DVYES6545NHDKOOF", "length": 4891, "nlines": 65, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "चौरंगी हॉकी स्पर्धा : भारत पराभूत – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nचौरंगी हॉकी स्पर्धा : भारत पराभूत\nमेलबर्न, 27 नोव्हेंबर : भारतीय पुरुष संघ चौरंगी हॉकी स्पर्धेतील विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडने भारतावर 3-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळविल्यामुळे भारतावर ही नामुष्कीची वेळ ओढवली आहे.\nअंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने भारतास विजय मिळविणे महत्त्वाचे होते. भारताने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या सत्रात भारतीय संघाने आक्रमक चाली रचल्या. मात्र गोल नोंदविण्यात त्यांना अपयश आले. अठराव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचा फायदा रूपिंदर सिंगने उठविला व भारताचे खाते उघडले. चौथ्या सत्रात न्यूझीलंडने तुफानी खेळ करून 47 व्या व 48 व्या मिनिटाला लागोपाठ दोन गोल करून आघाडी मिळविली. तसेच 57 व्या मिनिटाला गोल करून आघाडी 3-1 इतकी केली. 59 व्या मिनिटाला रूपिंदर सिंगने गोल नोंदवला, पण भारताला बरोबरी नोंदवण्यात अपयश आले व पराभव पत्करावा लागला.\n← कॅन्सर (कर्करोग) विषयी संशोधन होण्याची आवश्यकता : मुख्यमंत्री\n‘एअरटेल’ मार्फत भारतातील पहिली पेमेंट बँक सुरू →\nडॉ. माशेलकर – संकटांचे संधीत रूपांतर करणारे शास्त्रज्ञ\nसागरी सुरक्षा आणि पोलीस दल\n‘तीन साल बेमिसाल, पण तरीही’\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-13T16:14:38Z", "digest": "sha1:TKIGAUM46ZB4YRD3A4VONWNTXPGJIYRQ", "length": 6061, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नारायणगाव तंटामुक्त अध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर औटी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनारायणगाव तंटामुक्त अध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर औटी\nनारायणगाव- महात्मा गांधी तंटामुक्ती समिती नारायणगावच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर औटी व हिवरे बुद्रुकच्या अध्यक्षपदी नारायण बेनके आणि उपाध्यक्षपदी सुदाम चव्हाण यांची निवड झाल्याबदल नारायणगाव येथील राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती उदय भोपे, गणपत कवडे,अरविंद लंबे, अमित बेनके, शशिकांत वाजगे, सुजित खैरे, राजेश बेनके, नरेंद्र बेनके, गणेश वाजगे, राहुल गावडे, सतीश बांगर, अजित डेरे, बापू गायकवाड , विजय डेरे, ऍड. शिवदास तांबे, शेखर शेटे, रोहिदास केदारी, रंगनाथ गोल्हार, राहुल पापळ, सुदीप कसाबे,राजेंद्र विटे,जयेश कोकणे,रामदास खेबडे,राहुल अडसरे,अतुल आहेर,राजू डेरे,नितीन शेंडे,अजीत वाजगे, अशोक पोंदे, राजेश कोल्हे, गणेश कोल्हे, ज्ञानेश्वर रासने, आशिष सोनार, शेखर भोर, संतोष देशमुख, दीपक भोर आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभावनिश्चिती न्यायाधिकरण कायदा का गरजेचा\nNext articleभामा आसखेड’ग्रस्तांची प्राथमिक जमीन वाटप यादी प्रसिद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-13T15:53:05Z", "digest": "sha1:KQ6T552VGJO2P6FHD3Q6GJ4HB3AGOCDZ", "length": 24817, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘राष्ट्रकुल’मध्ये भारतीय महिलांचा दबदबा ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘राष्ट्रकुल’मध्ये भारतीय महिलांचा दबदबा \n‘म्हारी छोरीया छोरोंसे कम है के’ हा दंगल चित्रपटातील संवाद राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रीडापटूंनी अक्षरशः सार्थ ठरवला. या स्पर्धेत भारताने मिळवलेल्या एकूण पदकांत महिलांनी मिळविलेल्या पदकांची टक्केवारी ऐंशीच्या जवळपास आहे. पुरुष खेळाडूंपेक्षा महिला खेळाडू या स्पर्धेत सर्वांत जास्त यशस्वी ठरल्याचेच ही आकडेवारी सांगते.\nस्पर्धेची सुरुवातच दिमाखात करताना वेटलिप्टींग क्रीडाप्रकारात मीराबाई चानुने 46 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले तर पुरूष गटात गुरूराजने रौप्यपदकाला गवसणी घातली. स्पर्धेत दुसऱ्या दिवशी संजिता चानुने 53 किलो गटात सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर पंचवीस वर्षीय सतीश शिवलिंगम आणि केवळ एकवीस वर्षांच्या वेंकट राहुलने सुवर्णपदके पटकावत वेटलिप्टींगमधील भारताचे वर्चस्व कायम राखले.\nस्पर्धेचा पहिला रविवार भारतासाठी ‘सुपर संडे’ ठरला. सिंगापूरच्या टेबल टेनिसमधील वर्चस्वाला मोडीत काढत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकले. सोळा वर्षीय नेमबाज मनु भाकर हिने वरिष्ठ खेळाडू व देशभगिनी हिना सिद्धू हिच्यापेक्षा सरस कामगिरी करत नेमबाजीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. वेटलिप्टींगमधील दबदबा कायम राखताना पुनम यादवने सुवर्णपदकाची कमाई केली. रवीकुमारने दहा मीटर एअर रायफल नेमबाजीत ब्रॉंझपदक मिळवले. विकास यादवनेही पदक तालीकेत भर घालताना वेटलिप्टींगमध्ये ब्रॉंझ पदकाची नोंद केली. मनु भाकरच्या सुवर्णाला एक यशाची किनारही लाभली. तिने हिना सिद्धूला रौप्यपदकावर समाधान मानायला लावले. एका महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धेत मिळून हे तिचे सातवे सुवर्णपदक ठरले.\nबॅडमिंटन स्पर्धेत भारताने मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले. यावेळी स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी दुहेरीत न खेळताही भारताने हे यश मिळवले हे सर्वात महत्वाचे. त्याच दिवशी नेमबाजीत जितु रायने दहा मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्ण, तर ओमने ब्रॉंझ पदक जिंकले. भारतीय नेमबाजांनी पहिल्या दोन दिवसांत एकूण सात पदकांची कमाई केली. अपूर्वी चंडेलाने ब्रॉंझ, मेहुली घोषने रौप्यपदक जिंकले. तिकडे वेटलिप्टींगमध्ये धडाका कायम राखताना प्रदीप सिंगने 105 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. भारताच्या टेबल टेनिस संघानेही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपवला. या संघाने बारा वर्षानंतर या स्पर्धेत सांघिक गटात सुवर्णपदक जिंकताना नायजेरियावर मात केली.\nपिस्तुल प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या हिना सिद्धूने रायफल प्रोन प्रकारात मात्र वर्चस्व राखताना सुवर्ण पदकाची कमाई केली. या प्रकारात सर्वाधिक आशा असलेल्या चैन सिंग आणि गगन नारंग यांनी मात्र घोर निराशा केली. एकीकडे महिला क्रीडापटू वर्चस्व गाजवत असताना पुरुष खेळाडूंचे अपयश जास्तच अधोरेखीत होत होते. समाधानाची बाब म्हणजे प्रमुख खेळाडू अपयशी ठरत असताना पॉवर लिप्टींगमध्ये पॅरा पॉवरलिप्टर सचिन चौधरीने ऐतिहासिक कामगिरी करताना ब्रॉंझ पदक मिळवले. भारताच्या श्रेयानी सिंग हिने नेमबाजीत डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेतला व जाणकारांना अचंबित केले. याच गटात पुरूष विभागात अंदुर मित्तलने ब्रॉंझपदक पटाकवले. नेमबाजीतच तेजस्विनी सावंतने रौप्य पदकाची कमाई करत देशाने या क्रीडा प्रकारातील वर्चस्व कायम राखले. कुस्तीमध्ये भारताने चार पदके पटकावत चौकार मारला. मराठमोळा कुस्तीगीर राहुल आवारे याने 57 किलो फ्री स्टाईल गटात सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच कुस्तीमध्ये आवारेकडूनच पदकाची आशा केली जात होती आणि त्याने ती पूर्ण केली. सुशील कुमारने राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्णपदक पटकावताना ऐतिहासिक कामगिरी केली. महिला गटात बबीता फोगटने 53 किलो गटात रौप्य तर किरणने 76 किलो वजनी गटात ब्रॉंझपदक मिळवले.\nथाळीफेकीत सीमा पुनियाने रौप्यपदकाला गवसणी घातली. याच गटात नवज्योत ढिल्लोनने ब्रॉंझ पदकाची कमाई केली. सिमा पुनियाचे राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासातील हे चौथे पदक ठरले. तिने 2014 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते, यंदा मात्र तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने नेमबाजीतील यश कायम राखत पन्नास मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात सुवर्णवेध घेतला, तर अंजुम मुदगीलने रौप्यपदक मिळवले. केवळ पंधरा वर्षीय अनिष भानवालने याच प्रकारात पुरुष गटात सुवर्णपदकाची कमाई करत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला.\nटेबल-टेनिसमध्ये महिला दुहेरीत मात्र मौमा दास आणि मनिषा बात्रा यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कुस्तीमध्ये भारताच्या बजरंग पुनियाने 65 किलो गटात सुवर्णपदक पटकावत वर्चस्व राखले. त्याचबरोबर पूजा धांडा आणि मौसम खत्री यांनी रौप्य पदकाची कमाई केली तर दिव्या माकरन हिने ब्रॉंझ पदक मिळवले. मुष्टीयुद्धातही भारताने पदकांचा धडाका कायम राखला. नमन तन्वरने हेवीवेट गटात ब्रॉंझपदक, मनोज कुमारने वेल्टरवेट गटात ब्रॉंझ पदक तर मोहम्मद इसामुद्दीनने 56 किलो वजनी गटात ब्रॉंझ पदक पटकावले.\nसुपर मॉम मेरी कोमचे यश\nभारताची अव्वल मुष्टीयुद्ध खेळाडू व ‘सुपर मॉम’ मेरी कोम हिने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने स्पर्धा गाजवली. तीन मुलांची आई असलेली मेरी कोम हिची कारकीर्द संपली अशा चर्चा स्पर्धेपूर्वी सुरू होत्या त्या तिने एका क्षणात संपवल्या. पाच वेळची जगज्जेती आणि ऑलिंपीक पदक विजेती मेरी कोम या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठीच केवळ सहभागी झाली नव्हती तर अजूनही आपले लक्ष्य ‘टोकीयो 2020’ आहे हेच सिध्द करायला सज्ज झाली होती. तिने अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहाटावर 5-0 अशी मात करत सुवर्ण पदक जिंकले. मेरीबरोबरच पुरूष गटात गौरव सोलंकी आणि विकास कृष्ण यांनीही सुवर्ण पदकाची कमाई केली. नेमबाजीत संजीव राजपूतने पन्नास मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये तर निरज चोप्राने भालाफेकीत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. कुस्ती प्रकारात सुमीतने 125 किलो गटात तर विनेश फोगटने महिला गटात पन्नास किलो गटात सुवर्ण जिंकले.\nमनिषा बात्राचे ऐतिहासिक यश\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये मनिषा बात्राने ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने सिंगापूरच्या मेंगई यु हिच्यावर 11-7, 11-6, 11-2, 11-7 अशी मात केली. एकेरीचे सुवर्णपदक पटकावणारी मनिषा बात्रा भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली. यंदाच्या स्पर्धेतील तिचे हे तिसरे पदक ठरले. एकेरी, सांघिक आणि महिला दुहेरी अशा तीन प्रकारात तिने पदक मिळवले. कुस्तीत विनेश फोगट आणि सुमीत मलीक यांनी सुवर्ण पदके पटकावली तर ऑलिंपीक पदक विजेती साक्षी मलीक हिने आणि सोमवीर यांनी अनुक्रमे महिला आणि पुरूष गटात ब्रॉंझ पदकांची कमाई केली.\nहॉकी संघांनी आत्मपरीक्षण करावे\nसलग तिसऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा महिला हॉकी संघ पदकाविना परतणार आहे. केवळ महिला संघच नव्हे तर यंदा पुरूष संघालाही अपयशाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही खरेतर ‘आशियाई’ आणि ‘टोकियो 2020’ या स्पर्धेची रंगीत तालीम ठरणार होती पण भारताच्या दोन्ही संघांची कामगिरी पाहून असे वाटतच नव्हते की त्यांच्या खेळात काही गांभीर्य आहे. केवळ परदेशी प्रशिक्षक नेमला म्हणजे खेळ उंचावेल हा समज या स्पर्धेने दूर केला हे एक बरे झाले. भारतात आधुनिक ध्यानचंद धनराज पिल्ले असताना इतर कोणाला प्रशिक्षक का नेमतात आणि मग काय हाते हे या स्पर्धेने दाखवून दिले.\nसायनाला सुवर्ण, सिंधू आणि श्रीकांतला रौप्य\nफुलराणी सायना नेहवालने महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात आपलीच देशभगिनी व ऑलिंपिक रौप्यपदक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधू हिचा पराभव केला आणि सुवर्ण पदक जिंकले. सायनाने हा सामना 21-18, 23-21 असा सरळ जिंकला. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित खेळाडू किदाम्बी श्रीकांतला मात्र सुर हरवल्याने रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. राष्ट्रकुल स्पर्धेतील इतिहासातील त्याचे हे पहिलेच पदक ठरले. पुरूष दुहेरीत सात्वीक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने देखील सरस कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली.\nस्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने स्क्‍वॅश आणि टेबल टेनिसमध्येही पदकांची कमाई केली. दिपीका पल्लीमल आणि जोत्स्ना चिनाप्पा या जोडीने स्क्‍वॅशमध्ये रौप्यपदक जिंकले. टेबल टेनिसमध्ये अव्वल खेळाडू अचंता शरथ कमालने ब्रॉंझ पदक पटकावले तर मिश्र दुहेरीत मनिषा बात्रा आणि जी. साथीयान जोडीनेही ब्रॉंझ पदकांची कमाई केली. भारताने या स्पर्धेत 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 ब्रॉंझ अशी एकूण 66 पदके मिळवत पदक तालीकेत तिसरे स्थान राखले. आता भारतीय खेळाडूंनी आशियाई आणि ‘टोकीयो 2020’ची रंगीत तालीम चांगलीच यशस्वी केली. आशियाई स्पर्धा येत्या सप्टेंबरमध्ये होणार असून राष्ट्रकुलचा कित्ता तिथेही गिरवला तर खऱ्या अर्थाने भारतीय खेळाडू ऑलिंपिकला सज्ज होतील. या पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीची दखल भारतातील सर्व राज्य सरकारांनी घेतली व रोख रकमेच्या पुरस्कारांची घोषणाही केली आहे. त्यामुळे आता खेळाडू केवळ पदक विजेते न राहता लक्षाधीशही बनणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleका नाही शिकायचं\nNext articleसातारा : चंद्रकांतदादा को गुस्सा क्यूँ आता है \nआठवण : न संपणारी गोष्ट\nव्यक्तिमत्व : भ्रष्टाचार म्हणजे काय रे भाऊ \nव्यक्तिमत्व : भ्रष्टाचार म्हणजे काय रे भाऊ \n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nफ्रान्सचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा उपांत्यफेरीत प्रवेश\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/olympus-stylus-vg-190-point-shoot-digital-camera-silver-price-p1hK3y.html", "date_download": "2018-12-13T15:30:57Z", "digest": "sha1:S7Y7F7LZRXIDCSV7QPMHZQYG5K2KWDID", "length": 15773, "nlines": 360, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट कॅमेरा\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये ऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत Oct 12, 2018वर प्राप्त होते\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरक्रोम, इन्फिबीएम, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 7,478)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया ऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nपिसातुरे अँगल 26 mm Wide-angle\nमॅक्रो मोडे Yes, 5 cm\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन Approx.460000-dot\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1280 x 720 pixels, 30 fps\nईमागे कॅपटूरे रेसोलुशन MAX-4608x3456\nमेमरी कार्ड तुपे SD/SDHC/SDXC Card\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nइन थे बॉक्स Main Unit\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 297 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 1802 पुनरावलोकने )\n( 79 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nऑलिंपस सतुलूस वग 190 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%88%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-13T15:10:36Z", "digest": "sha1:B426I5AENVPNW4UEXL46USGTYRJ3JRDT", "length": 13547, "nlines": 134, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "वसईरोड रेल्वे सुरक्षा बलतर्फे “जागृती अभियान संपन्न “ – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nवसईरोड रेल्वे सुरक्षा बलतर्फे “जागृती अभियान संपन्न “\nवसई – रेल्वे स्थानकात लोकल गाडी पकडण्याच्या नादात प्रवासी एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी चक्क रेल्वेच्या रुळांचा वापर करतात, यामुळे अशा नियम न पाळणाऱ्या प्रवाश्यांचे जीव नेहमीच जात असतात. तर हा रेल्वेप्रवास सुखकर व्हावा आणि अशा प्रसंगी गर्दी टाळण्यासाठी अनेक धडधाकट प्रवासी खास करून कॉलेज विद्यार्थी थेट अपंगाच्या डब्यात प्रवेश करून प्रसंगी त्या अपंगांची गैरसोय करतात,असे आढळून आले आहे, इतकच नाही तर त्या मालवाहतूकीच्या डब्यात सुद्धा जनरल प्रवेश करून व्यापाऱ्यांना देखील त्रास देतात.\nयाबाबत एकूणच रेल्वे नियामा विषयी प्रवासी वर्गात “जनजागृती निर्माण “करण्यासाठी वसई तालुका पत्रकार संघ व वस रोड रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त विद्यमाने वसई रेल्वे स्थानकाच्या फलाट.क्र. 2 व 3 येथे रेल्वे रूळ ओलांडणारे, ल गे ज च्या डब्यात प्रवास करणारे व अपंगाच्या डब्यात प्रवास करणारे प्रवासी याना पकड्ण्यात येऊन अशा प्रवाश्यांना उपस्थित संघाच्या पत्रकारांनी तसेच आर.पी.एफ च्या जवानांनी व अधिकाऱ्यांनी गुलाबाचे पुष्प देऊन त्यांना रेल्वेचे नियम समजावून सांगितले .\nया समाजभिमुख अभियानाच्या वेळी वसई आर.पी.एफ चे आय.पी.एफ संतोषकुमार यादव ,पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित ,सचिव आशिष राणे, उपाध्यक्ष आनंद गदगी ,जेष्ठ पत्रकार निरंजन राऊत, पत्रकार रवी कांबळी ,अरुण सिंह ,शिवकुमार शुक्ल,प्रसाद जोशी तसेच आर.पी.एफ चे जवान प्रवीण सोया ,योगेंद्र सिंह चंन्द्रवत ,अनंत सुवारे ,श्रीमंत सांगळे व त्यांचे डझनभर सहकारी जवान याठिकाणी उपस्थित होते.\nनालासोपाऱ्यात एटीएसची कारवाई; महाराष्ट्रात घातपाताचा कट उधळला\nवसई -विरार महापालिका परिवहन सभापतीपदी प्रितेश पाटील\nनिळजे पोस्ट ऑफीस स्थलांतराला विरोध 12 गावातील ग्रामस्थांनी केले आंदोलन\nपनवेल – निळजे पोस्ट ऑफिस स्थलांतरीत करून निळजे पोस्टाचे ‘पलावा सिटी’ असे नामकरण करण्याचा घाट बिल्डर व भ्रष्ट अधिकार्‍यांनी घातला आहे. याविरोधात आज 12...\nसव्वा महिन्यातच आयुक्तांचा ‘यु-टर्न’ दंड केला निम्मा\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारवाईत जप्त केलेली हातगाडी, टपरी, वाहन व साहित्य परत करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी अव्वाच्या सव्वा दंडाची रक्कम वाढविली. दंडाच्या रकमेला हातगाडी...\nभटक्या-विमुक्त, इतर आणि मागासवर्गाच्या उत्पन्न मर्यादेत वाढ\nनागपूर-राज्यातील भटक्या व विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागासप्रवर्गातील जास्तीत जास्त मुलांना आरक्षणाचा लाभ मिळावा याकरीता त्यांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय राज्य...\nराज्यातील सहकारी संघाच्या दुधाचा दर आज ठरणार\nपुणे – राज्यातील खासगी दूध संघानी दुधाचा दर कमी केल्यानंतर आता सहकारी दूध संघानीही आपला दुधाचा दर कमी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. उद्या शुक्रवार...\nगूगलवर ‘इडियट’ सर्च कराल तर दिसतील ‘ट्रम्प’\nवॉशिंग्टन – गूगलने इडियट सर्च केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत असल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत गूगलचे सीईओ सुंदर...\nबिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याची ‘दीवार’ धोक्यात\nमुंबई – मुंबईतील जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाचे 6० फूट रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या बिग बी अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचा काही...\nलोकसभा निवडणुकीपूर्वीच जनतेपर्यंत जाऊन पोहचा – मोदी\nनवी दिल्ली – कार्यकर्त्यांचे प्रचंड जाळे असूनही भारतीय जनता पक्षाचा राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत दणदणीत पराभव झाल्यामुळे भाजपा हादरला आहे. आज...\n१८ डिसेंबर रोजी नांदेड मनपा सभापती पदाची निवडणूक\nनांदेड – महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा...\nमुंबई मेट्रो ३ च्या दिनदर्शिकेत विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे झळकणार\nमुंबई – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या २०१९ दिनदर्शिकेमध्ये काही आकर्षक चित्रे सर्वसामान्य लोकांना पाहायला मिळणार आहेत. आगामी वर्षाची दिनदर्शिका सर्वोत्तम असावी यासाठी एमएमआरसीने “मुंबई...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2016/03/blog-post.html", "date_download": "2018-12-13T16:02:24Z", "digest": "sha1:U3ATCGDL3KEVABVY7GWZKMZFYFEFP5KX", "length": 17789, "nlines": 121, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: एक कविता : भाषेची", "raw_content": "\nसोमवार, १४ मार्च, २०१६\nएक कविता : भाषेची\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nडॉ. गणेश देवी स्थापित ‘भाषा संशोधन केंद्रा’च्या स्थापनेपासून म्हणजे 1997 पासून मी जोडला गेलो, तेव्हापासून माझे नेहमीच बडोद्याला जाणे होत राहते. मध्यंतरी अहिराणी ‘ढोल’च्या संपादनामुळे बडोद्याला जाणे नित्याचेच झाले होते. माझी मातृभाषा अहिराणी, शैक्षणिक भाषा मराठी, आणि प्रसंगी कामचलाऊ असे हिंदी, इंग्रजीचे ज्ञान. या व्यतिरिक्‍तच्या बाकी भाषा म्हणजे मला ‘काळे अक्षर म्हैस बराबर’ अशा अगम्य.\n‘ढोल’च्या एका अंकाच्या फायनल प्रुफ रीडिंगसाठी बडोद्याला गेलो असताना,\nकॉम्प्युटरशेजारी बसून स्क्रिनवर महिला ऑपरेटरकडून मी दुरुस्त्या करून घेत होतो. दोघांना समान कळणारी भाषा म्हणून आम्ही आपसात हिंदीत बोलत होतो. हिंदीच्या मला ज्या मर्यादा होत्या तशा ऑपरेट करणार्‍या महिलेलाही होत्या. माझी मातृभाषा अहिरानी- मराठी तर ‍त्यांची गुजराथी. तेवढ्यात या कामाच्या संदर्भातच त्या माझ्याशी केव्हा गुजराथी बोलू लागल्या ते त्यानांही कळलं नाही. (आपण बेसावध असलेल्या क्षणी आपली नैसर्गिक भाषा आपण आपल्या नकळत बोलायला लागतो हे ही इथे लक्षात घेतले पाहिजे.) त्या आपल्या मनाशी बोलताहेत की काय म्हणून मी गप्प. माझ्याकडून त्या महिलेला प्रतिसाद मिळत नाही असं ध्यानात आल्यावर त्यांनी माझ्याकडं पाहिलं. मी म्हणालो, ‘‘आप क्या बोल रही है, मेरी समझ में नहीं आ रहा\nमाझे हिंदी वाक्य ऐकताच त्यांनी तोंडातून जीभ बाहेर काढत कपाळावर हात मारून घेतला आणि जिभेवरची गुजराथी भाषा गुंडाळून त्या माझ्याशी पुन्हा हिंदी बोलू लागल्या.\nही छोटीशी आणि कोणालाही कायम परिचित असलेली घटना. पण बडोद्याहून परतीच्या बस प्रवासात हा प्रसंग माझ्या चिंतनाचा विषय झाला होता. भाषा आपल्याला किती केविलवाणं करून टाकते पहा आपली मातृभाषा जशी नैसर्गिकपणे आपल्याकडून बोलली जाते तशी नंतर शिकलेली- कमावलेली एखादी भाषा तिची जागा क्वचितच घेऊ शकते. मागे 1997 साली ‘साहित्य अकादमी’ आयोजित ‘लोककलां- लोकसंस्कृती’वरील चर्चासत्रासाठी मिदनापूर- कोलकत्त्याला गेलो होतो. तेव्हाही थोडीफार येणारी इंग्रजी आणि हिंदीच्या मदतीने मी संभाषणात वेळ मारून नेत होतो. पण अजिबात न कळणार्‍या बंगाली भाषेच्या संदर्भात मी अंतर्मुख झालो होतो. (दिल्ली आणि भोपाळला अशाच कृतीसत्रात पण तिथल्या स्थानिक बोलीभाषा ‘हिंदी’ मुळे असं प्रकर्षानं जाणवलं नव्हतं. चित्रपट मात्र सबटाइटल्स मुळे आपण कोणत्याही भाषेत पाहू शकतो आणि दृक हावभावातही अर्धे अधिक समजत राहतो.)\nमिदनापूर नंतर हीच घटना 2003 साली म्हैसूरला आवृत्त होत होती. जानेवारी-फेब्रुवारी दोन हजार तीन मध्ये कर्नाटकातील म्हैसूर येथील ‘केंद्रीय भाषा संस्थाना’त पंधरा दिवसांसाठी कृतिसत्रात उपस्थित होतो. दिवसभर सेमिनारमधील चर्चांचा आस्वाद घेऊन रात्री आम्ही विविध नाटकांना जायचो. नाटकांना जाताना भाषेची निवड दुय्यम ठरत होती. ज्या भाषेत उपलब्ध होईल ते पहायचं. यात यक्षगान अंतर्भूत असलेली नाटकं, जास्त करून कन्नड तर एक हिन्दी नाटकही बघायला मिळालं. एक ‘जेनु कुरुबा’ ह्या स्थानिक आदिवासी जमातीवरील त्यांच्याच बोलीतील डॉ. केकरीं नारायण लिखित व डॉ. एम. एस. सत्यू दिग्दर्शित नाटक पाहिलं. आदिवासी युवकांकडूनच (आदिवासींमधील तीस कलाकार घेऊन) बसवून घेतलेल्या या नाटकाचा आस्वादही (भाषा येत नसल्याने) केवळ सादरी करणाच्या गुणवत्तेमुळं कायम लक्षात राहील, असा मनपटलावर कोरला गेला. दैनंदिन कामाच्या संवादात तर समोरून येणारे उत्तर बहुतकरून कानडीत मिळत असे.\n‘म्हैसूर’ येथील पंधरा दिवसांच्या निवासात ह्या दैनंदिन गोष्टींमुळे चिंतनातून\nकाही निरीक्षणंही नोंदवली जात होती. त्यात भाषेचा मुद्दा अग्रक्रमाने येत होता. इंग्रजी ही परकीय देशातील भाषा आपण वाचू शकतो, लिहू शकतो, ऐकून तात्पर्य समजू शकतो. परंतु भारतातीलच मात्र परप्रांतीय भाषा - कानडी - आपण कामचलावू म्हणून सुद्धा समजून घेऊ शकत नाही, ते कोणत्या मानसिकतेमुळं (खरं तर भाषेच्या अज्ञानामुळं. मानसिकतेमुळं नव्हे (खरं तर भाषेच्या अज्ञानामुळं. मानसिकतेमुळं नव्हे) असा विचार मनात थैमान घालत खूप वेदना देऊ लागला. ही बोच काही केल्या मनातून जात नव्हती. बडोदा आणि कलकत्ता येथील घुसमटीप्रमाणेच म्हैसूरलाही भाषेची ही जीवघेणी घुसळण सुरू झाली होती.\nया अनुभवांचा इजा, बिजा, तिजा आता पूर्ण होत होता. जिथं जिथं संवादाआड भाषा येऊ लागली तिथं तिथं माझी शैक्षणिक अर्हता मला सतावू लागली होती. भाषा आली नाही तर आपलं उच्च शिक्षण आपल्या कामास येत नाही, हे लक्षात येऊ लागलं. कामकाज आटोपल्याच्या म्हैसूर मुक्कामीच एका संध्याकाळी या चिंतनाच्या घुसळीतून माझ्या तोंडातून मला न कळत उत्स्फूर्तपणे तीन ओळी आल्या:\nमी मराठीतला पीएच डी\n...अरे ही तर कविता आहे अगदी आतून आलेली. मी ताबडतोब सापडेल त्या कागदावर या तीन ओळी उतरून घेतल्या. ह्या तीन ओळी अजून लांबवून कविता मोठी करण्याची मला त्या वेळीही गरज वाटली नाही आणि आजही मी तसं करण्याचा प्रयत्न करत नाही. या तीन ओळी एकदम स्वयंभू वाटल्यात मला. कारण बडोदा ते म्हैसूर व्हाया कोलकत्त्याचे प्रसंग. म्हैसूरला पंधरा दिवस भाषेसाठी माझी जी उलघाल होत होती, त्या जाणिवेला शब्दांचं कोंदण मिळून नेमकी अभिव्यक्‍ती आविष्कृत झाली होती. फक्‍त ‘कानडी’च्या ठिकाणी आपल्याला हवी ती भाषा घातली की हा अनुभव कोणासाठीही सार्वत्रिक होत होता.\n(नुकताच महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार मिळालेल्या व पुण्याच्या पद्मगंधा प्रका‍शनाने प्रकाशित केलेल्या ‘अहिराणीच्या निमित्ताने : भाषा’ या माझ्या पुस्तकातील एक छोटेसे प्रकरण.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:१२ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nभारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी\nएक कविता : भाषेची\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-13T16:18:37Z", "digest": "sha1:NQOQMT5PFBM752Q4W553CKMFF4OJVZ2E", "length": 10941, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "लंडनमध्ये रविवारी खालिस्तानवाद्यांचा मोर्चा – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nलंडनमध्ये रविवारी खालिस्तानवाद्यांचा मोर्चा\nलंडन – लंडनमध्ये खालिस्तानवाद्यांनी रविवारी १२ ऑगस्ट रोजी ‘खालिस्तान समर्थक रॅली’चे आयोजन केले आहे. लंडन येथील ट्रफलगार गार्डन येथे ‘सिख्स फॉर जस्टीस’ या अमेरिकास्थीत संघटनेने आयोजीत केलेल्या स्वतंत्र खलिस्तान चळवळीसाठीच्या मोर्चाला भारताने विरोध दर्शवला आहे.\nजुलै महिन्यात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपला विरोध दर्शवताना इंग्लंड सरकार अश्‍या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देणार नाही, असा आम्हाला विश्‍वास आहे. विदेश मंत्रालय के प्रवक्ता रवीश कुमार म्हणाले की, अश्‍या प्रकारचे कार्यक्रम एखादा समुह भारत आणि इंग्लंड दरम्यान असलेले द्विपक्षीय संबंध बिघडवण्याच्या दृष्टीने द्वेश पसरवण्याच्या हेतूने आयोजीत करतो आहे.\nडिजिटल वाहन परवाना दाखवण्यास मंजुरी\n'खिलजी'नंतर रणवीर साकारणार 'ही' ऐतिहासिक भूमिका\nमंगळ ग्रहाच्या कक्षेत सोडलेली ‘टेल्सा’ कार अवकाशात भरकटली\nनवी दिल्ली – अमेरिकेची खासगी एयरोस्पेस कंपनी ‘स्पेस एक्स’ने ‘फाल्कन हेवी’ या जगातील सर्वात जड रॉकेटचे प्रक्षेपण केले. हे महाकाय रॉकेट सुमारे २३ मजली उंच आहे. या...\nएबी डिव्हिलियर्सची दुखापतीमुळे माघार\nजोहान्सबर्ग -डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने एबी डिव्हिलियर्स भारताविरुद्ध सुरू असलेल्या टी -20 स्पर्धेत खेळू शकला नाही. सेंच्युरियनमधील पाचव्या एकदिवसीय सामन्यापूर्वी त्याला दुखापत झाली होती....\nफ्रेंच ओपनमधून मारिया शारापोव्हा बाहेर\nपॅरिस – डॉपिंग केल्यामुळे खेळण्यावर बंदी असलेली रशियन सलामीवीर मारिया शारापोव्हा पहिल्यांदाच फ्रेंच ओपनमध्ये खेळताना दिसली. या वर्षीच्या दुसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सुद्धा ती उपांत्यपूर्व...\nगुजरातमध्ये दलित विरुद्ध राजपूत वाद\nगुजरात – गुजरातमध्ये एका दलित माणसाने नावानंतर ‘सिहं’ असे लावल्यामुळे अहमदाबाद येथील ढोलका येथे राजपूत आणि दलित यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही...\nमध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री\nनवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री\n(व्हिडीओ) लार्जर दॅन लाईफ – के. चंद्रशेखर राव\nवृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...\nभारतीय हॉकी संघ पराभूत\nभुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...\nसचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको\nजयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/business-news-infosys-ceo-vishal-sikka-resigns-66955", "date_download": "2018-12-13T16:04:46Z", "digest": "sha1:IRBZJ4J4POFQVIFSG6UAOJ3CILAXCTYK", "length": 12718, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "business news infosys ceo vishal sikka resigns इन्फोसिस'चे मुख्य कार्यकारी विशाल सिक्का यांचा राजीनामा | eSakal", "raw_content": "\nइन्फोसिस'चे मुख्य कार्यकारी विशाल सिक्का यांचा राजीनामा\nशुक्रवार, 18 ऑगस्ट 2017\nसिक्का यांच्या वेतनवाढीवरून गेल्या वर्षी वाद निर्माण झाला होता.\nमुंबई : 'इन्फोसिस' या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला मुक्तपणे काम करू दिले नसल्याचे सांगत सिक्का यांनी व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.\nसिक्का यांच्या कार्यपद्धतीबाबत काही संचालकांनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर मूर्तीसुद्धा नाखूश होते. त्या पार्श्वभूमीवर सिक्का यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.\nसिक्का यांच्या जागी यूबी प्रवीण राव यांची हंगामी व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड केल्याची माहिती इन्फोसिसने शेअर बाजाराला दिली आहे. सिक्का यांच्याकडे तात्पुरता कार्यकारी उपाध्यक्षपदाचा भार सोपवण्यात आला आहे. गेल्या दिड वर्षात इन्फोसिसमधून अनेक वरिष्ठ अधिका-यांनी राजीमाने दिले आहेत. सिक्का यांना कंपनीने दोन वर्षांची मुदत वाढ दिली होती. सिक्का यांच्या वेतनवाढीवरून गेल्या वर्षी वाद निर्माण झाला होता. दरम्यान सिक्का यांच्या राजीनाम्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. इन्फोसिसचा शेअर ७ टक्कांनी घसरला.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nवारज्याच्या जखमी गिर्यारोहकाला लेहमधून आज चंडीगडला\nआणणारभाजपचे आता 'लक्ष्य 350'; शहा यांची निवडक मंत्री, पदाधिकाऱ्यांशी चर्चा\nराहुल आजकाल केवळ त्रागाच करतात : प्रसाद\nपूर्वी माफी देऊनही शेतकरी कर्जबाजारी कसा\nकोमेजल्या जिवांना 'रयत'ची संजीवनी\nकोकण मार्गावरील खड्ड्यांची 22 ऑगस्टपर्यंत दुरुस्ती\nलोकप्रियतेत ‘इंडेक्‍स फंड’ मागे\nप्रख्यात गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांनी त्यांच्या ट्रस्टींना सांगितले आहे, की त्यांच्या मृत्यूनंतर जी रक्कम त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी ठेवली आहे,...\nमुंबई - जागतिक बाजारातील तेजी आणि वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने गुरुवारी (ता. २९) शेअर बाजारात तेजीची लाट आली...\nमुंबई: जी 20 आणि ओपेक बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार तेजीत व्यवहार करत आहे. मागील दोन सत्रात...\nसेन्सेक्स 79 अंशांच्या घसरणीसह 35,158 पातळीवर बंद\nमुंबई: कच्च्या तेलाचे घसरते दर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वधारलेल्या रुपयांमुळे जागतिक बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार किरकोळ घसरण झाली....\nसेन्सेक्समध्ये 100 अंशांची घसरण\nमुंबई: जागतिक बाजारातून मिळणारे सकारात्मक संकेतामुळे देशांतर्गत बाजार सावरले आहेत. सध्या (1 वाजून 48 मिनिटे ) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...\nमुहूर्त ट्रेडिंग; सेन्सेक्सची 300 अंशांची झेप\nमुंबई: लक्ष्मीपुजनानिमित्त मुहूर्ताच्या ट्रेडिंगवर शेअर बाजारात उत्साह बघायला मिळतो आहे. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 300 अंशांची झेप घेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-sawantwadi-woman-washing-cloths-drowns-stream-59536", "date_download": "2018-12-13T15:55:59Z", "digest": "sha1:MMPRCDUFT4PL6BNZ4DF5HT75UEC4VIMO", "length": 11162, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg news sawantwadi woman washing cloths drowns in stream सावंतवाडीत ओढ्याला अचानक पूर आल्याने कपडे धुणारी महिला गेली वाहून | eSakal", "raw_content": "\nसावंतवाडीत ओढ्याला अचानक पूर आल्याने कपडे धुणारी महिला गेली वाहून\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nअचानक पाणी वाढल्याने त्यांना अंदाज आला नाही.\nसावंतवाडी : कारिवडे पेडवेवाडी येथील महिला कपडे धुत असताना पाय घसरल्याने ओढयात वाहून गेली.\nहा प्रकार आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हेळेकर प्रिंटर्सच्या मागील भागात घडला. प्रतिभा प्रभाकर माळकर (वय 45) असे त्या महिलेचे नाव असून, त्या कारिवडे पेडवेवाडी येथील रहिवसाी आहे. तिच्या घरापासून 500 मीटर अंतरावरच ओढ्याच्या पाण्यामध्ये कपडे धुण्यासाठी त्या गेल्या होत्या.\nसातत्याने पाऊस पडत असल्याने येथील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. अचानक पाणी वाढल्याने त्यांना अंदाज आला नाही. यामुळे त्यांच्या मुलीसमोरच हा प्रकार घडला. आरडाओरड करूनसुद्धा आईला वाचविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. शोध कार्य सुरू असून, पोलिस येथील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेत आहेत.\nई सकाळवरील आणखी बातम्या :\nकाश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा\nअडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम\nबाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध\nपंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत\nकर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nप्रेमी युगालाच भांडण अन्‌ अपहरणाचा कॉल\nपिंपरी - तो तिला कामावर सोडण्यासाठी जबरदस्तीने मोटारीत बसवत होता. ती मात्र प्रतिकार करीत होती....\nइफेड्रीनसह तरुण अटकेत; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त\nठाणे : इफेड्रीन या अमलीपदार्थासह एका तरुणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले. अंकुश कचरू कसबे (वय.30 रा.महात्मा फुले नगर)...\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2011/09/blog-post_30.html", "date_download": "2018-12-13T15:49:40Z", "digest": "sha1:6TKO4437U3656CJLZ34UZSMDN4RCJXYF", "length": 10438, "nlines": 157, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: सौंदर्य -- ३", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\n’सौंदर्य’ हे एक मूल्य आहे. जे आयुष्य माझ्या वाट्याला आलं आहे, ते मी सुंदर करीन.\nप्रत्येकाला सुंदर दिसण्याचा हक्क आहे. हे आपल्याला मान्यच आहे हं\nत्याच्या किती आहारी जायचं\nत्यात दाखवेगिरी किती आहे\nआपण सुंदर दिसलो नाही तर कुणी आपल्याकडे लक्षच देणार नाही, अशी असुरक्षितता असते का मनात\nमेक अप शिवाय बाहेर पडू न शकण्याची असहायता का आहे\nकाय करून टाकतो आपण आपल्या शरीराचं\nआणि जशा आहात तशा तुम्ही छानच आहात.\nस्वत:कडे पुरूषाच्या नजरेतून बघणं टाळा.\nआपल्यात काय काय छान आहे ते शोधा.\nस्वत:मधलं असं ’छान’ सापडलं, की ती छान दिसेलच की नाही\nकुणाला दिसला नाहीत ’छान’... तर तो त्यांच्या नजरेचा दोष आहे.\nहे फार आदर्शवादी झालं.\nवस्तुस्थिती अशी आहे की, गोरेपणा, नितळ त्वचा, सुळसुळीत केस वगैरे वगैरे देणार्‍या/ किंवा अशी आश्वासनं देणार्‍या क्रिम, तेले , साबणे यांची विक्रमी विक्री होते. त्याशिवाय ते एवढा पैसा जाहिरातीत ओतणार नाहीत.\nही समाजाच्या दृष्टीने चांगलं दिसण्याची/ सुंदर दिसण्याची ऒढ कसली म्हणायची\nसमाजाच्या दृष्टीने ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे.\nसमाजा-समाजानुसार यातले सौदर्याचे निकष बदलत जातात.\nआपल्या समाजात अजूनही \"गोर्‍या रंगाची\" \"जेत्यांच्या रंगाची\" ओढ कायम आहे.\nआपण समशीतोष्ण कटीबंधातले लोक आहोत, आपला रंग हा सावळा/ काळाच असणार आहे.\nजागतिकीकरणामुळे जसजशी जगाची ’जागतिक खेडे’ या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, तसतशी प्रसाधन कंपन्यांचा जोर त्वचेच्या रंगापेक्षा नितळतेकडे वाढत आहे, त्यांना सर्वसमावेशक होणं गरजेचं बनलं आहे.\nआपले हिरो कोण आहेत तर रूपेरी पडद्यावरचे नट/ नट्या.\nअनिता अवचटांना कॅन्सर झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे सगळे केस गेले. त्या समाजात तशाच वावरत असत.\nआपल्याला आपले पांढरे केस झाकावेसे वाटतात, का\nह. अ. भाव्यांनी दुर्गा भागवतांची एक आठवण सांगितलेली आहे, दुर्गाबाई भाव्यांच्या पत्नीबरोबर भाजी निवडत बसल्या होत्या. त्यांना एके ठिकाणी भाषण द्यायला जायचं होतं. वेळ होत आली, तशी त्या निघाल्या, नेसणं थोडं ठीक केलं, म्हणाल्या , ” चला.” भाव्यांनी विचारलं, ” लुगडं बदलायचं नाही का” त्या म्हणाल्या, ”हे चांगलंच आहे.” तशा घरगुती लुगड्यावर त्या भाषण द्यायला गेल्या. श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं.\nहे आदर्श आमच्यासमोर का नसावेत\nययातिच्या गोष्टीइतकीच माणसाच्या चिरतारूण्याच्या ओढीची गोष्ट जुनी असणार\nकुठलीही गोष्ट खूप खणत गेलात की ती स्त्री-पुरूष संबंधांपर्यंत येऊन पोचते.\nसौंदर्याची तर पोचणारच पोचणार\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/nitish-kumar-news-rahul-gandhi-slams-nitish-jdu-bjp-alliance-62675", "date_download": "2018-12-13T16:04:32Z", "digest": "sha1:QWNVJ5DG4KU2LZVGR7UMPWFNNOJSO224", "length": 12874, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "nitish kumar news rahul gandhi slams nitish JDU bjp alliance स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nस्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी\nगुरुवार, 27 जुलै 2017\nमहाआघाडीला सोडचिट्ठी देत नितीश कुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे.\nनवी दिल्ली : \"नितीश कुमार यांनी आम्हाला दगा दिला आहे. ते भाजपसोबत काहीतरी डावपेच आखत आहेत याची आम्हाला कल्पना आली होती,\" अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नितीश यांच्यावर टीका केली.\nकाँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत मागील 20 महिन्यांपासून असणाऱ्या महाआघाडीला सोडचिट्ठी देत नितीश कुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. नितीश यांनी पाटणामध्ये सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमानंतर राजधानी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी नितीश यांच्यावर जोरदार टीका केली. या घडामोडींवर राहुल यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली.\nराहुल यांनी सांगितले की, \"नितीश कुमार काही दिवसांपूर्वीच मला भेटले होते, परंतु त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. बिहारच्या जनतेने जातीयवादाविरोधात लढण्यासाठी नितीश यांच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, आता नितीश यांनी स्वतःच्या राजकीय लाभासाठी जातीयवाद्यांशीच हातमिळवणी केली. हीच आपल्या देशातील राजकारणातील मेख आहे.\"\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:\nकोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला\nनितीशकुमारांचा 'आतला' आवाज अन्‌ 'बाहेर'चे प्रतिसाद...\nपंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ​\nबिहारमध्ये 'दिल-दोस्ती दोबारा'; नितीशकुमारांना भाजपचा पाठिंबा\nशेततळे खोदून अनेक शेतकरी सरकारी अनुदानापासून वंचित​\nकल्याण-डोंबिवलीत महावितरणाद्वारे संवाद मेळावा​\nपुणे: अज्ञात मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचा खून, आरोपीला अटक​\nनागाच्या विषावर तस्करांचा ‘दंश’​\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहा हजारांचा दंड​\nमंजू वर्मा न्यायालयास शरण\nपाटणा : मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बिहारच्या माजी समाजकल्याणमंत्री मंजू वर्मा यांनी आज येथील स्थानिक न्यायालयामध्ये...\nमर्यादेत रहा ; 'जेडीयू'चा केंद्रीयमंत्र्यांना इशारा\nनवी दिल्ली : केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आरएलएसपी) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्याकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर...\nबुलेटप्रूफ जॅकेटअभावी पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू\nपाटणा : पाटण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार आज आधुनिक पोलिस भवनाचे उद्‌घाटन करत असताना दुसरीकडे, बुलेटप्रूफ जॅकेटअभावी एका पोलिस अधिकाऱ्याचा...\nनितीशकुमार यांच्यावर तरुणाने फेकली चप्पल\nपटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर एका तरुणाने चप्पल फेकली. त्यानंतर त्या तरुणाने आरक्षणाचा विरोध करत घोषणाबाजी केली. याप्रकारानंतर...\nतंत्रज्ञानाचा राजकारणातला शिरकाव (प्रकाश पवार)\nसध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक...\nहिंदुत्वाचं काँग्रेसी जुगाड... (श्रीराम पवार)\nभारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी \"आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2016/03/blog-post_9.html", "date_download": "2018-12-13T15:34:56Z", "digest": "sha1:BUK7VNQVKUZZRQNQBYN42JD5RQ76RS6E", "length": 11205, "nlines": 181, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: अक्कणमाती चिक्कणमाती -- २", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nअक्कणमाती चिक्कणमाती -- २\nसकाळी मिलिन्दला मी चहा करून देत असे, अगदी तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत हे चालू होतं.\nतो स्वत: चहा करत नाही/तेव्हा करायचा नाही.\nवास्तविक शिकेल नाहीतर चहा न घेता जाईल असा मी विचार करायला हवा ना\nमला उशीरापर्य्ंत झोपायला आवडतं आणि तेवढा चहा करून देण्यासाठी मी उठत असे,\nफार लवकर नाही, सव्वासातला. :)\nमाझ्या मनात कुठेतरी हे आहेच की जर मी नोकरी करत नाही तर स्वैपाकघर सांभाळलं पाहिजे.\nत्याच्या बरोबरीने नोकरी केली असती तर मी याबाबत आग्रही राहिले असते.\nसवयीने मी स्वैपाक करत असले तरी ते काही माझ्या आवडीचं काम नाही.\nजुजबी आणि आवश्यक तेवढाच स्वैपाक मी करते.\nदोन -तीन भाज्या किंवा साईड डीश असं काही नाही.\nमी केवळ भारतीय पदार्थ करते.\nमाझं वाहवत जाणं थांबलेलं आहे.\nचायनीज, थाई, इटालियन असे कुठलेही पदार्थ मी करत नाही.\nते बाहेर इतके सुंदर मिळतात, जीभ त्याला सोकावली आहे,\nहवे तेव्हा आम्ही बाहेर जाऊन खातो.\nमुळात मिलिन्दला कुठे कुठे जाऊन काय काय खाण्याची आवड आहे,\nअशावेळी तो बिलाकडे पाहात नाही, मला हे जमलं नसतं. :)\nपण स्वैपाकातले माझे काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत.\nमाझा अन्नाकडे पाहण्याचा काही एक दृष्टीकोन आहे.\nफार प्रकार नसतील तरी चालणार आहे पण ताजं आणि गरम खावं.\nमाझा अंदाज परफेक्ट असतो.\nआमच्याकडे फार क्वचित शिळं उरतं.\nमहिन्यातून एक-दोनदा इतकं ते प्रमाण कमी आहे.\nफ्रिज मला लागत नाही अशी परिस्थिती आहे.\nमधे बंद पडलेला तेव्हा ९ - १० महिने आमच्याकडे फ्रिज नव्हता.\nमी म्हणत होते, घ्यायलाच नको.\nशेवटी उन्हाळ्यात आईसक्रिम ठेवण्यासाठी म्हणून घेतला.\nमी स्वैपाक करून ठेवत नाही.\nकुकर लावते, कणीक भिजवते, भाजी फोडणीला टाकते,\nभाजी होईस्तोवर कुकर झालेला असतो, वरण फोडणीला टाकते,\nकोशिंबीर किंवा कच्च्या चकत्या, की आम्ही पानं घेतो.\nवरण गरम, भात गरम, भाजी गरम...\nमी पोळ्या करायला घेते आणि तव्यावरची पोळी ताटात\nशेवटची तव्यावरची पोळी मी घेते आणि जेवायला बसते.\nसाधारण तासभर स्वैपाकाला आणि अर्ध्या तासात आम्ही तो संपवतो.\nअर्थात भाजी कुठली आहे आणि कशी करायची आहे त्यावर वेळ ठरतो.\nगेली दोन वर्षे माझ्याकडे पोळ्यांना मावशी आहेत, त्यामुळे तास - दोन तास शिळ्या पोळ्या आम्हांला खायला लागतात.\nत्यापूर्वीपर्यंत जवळ जवळ अठरा वर्षे मी हे करत होते.\nयाकाळात पुन्हा गरम करण्यासाठी लागणारा गॅस वाचलेला आहे.\nअन्न वाया घातलेलं नाही.\nताजं- गरम- सकस अन्न खाल्लेलं आहे.\nहे मी माझ्या आईकडून शिकले आहे.\nमी पोळ्या करते, त्यामुळे साहजिक मी शेवटी जेवते,\nमिलिन्द करत असता तर तो जेवला असता.\nमिलिन्दला गरमच पोळ्या हव्यात, असं त्याचं नव्हतं.\nमध्यंतरी मी डाऎट करत होते, मी माझ्या दोन पोळ्या करून आधी जेवून घेत असे,\nमग सगळ्यांना करून घालत असे.\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ३\nBy विद्या कुळकर्णी - March 09, 2016\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ७\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ६\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ५\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ४\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ३\nअक्कणमाती चिक्कणमाती -- २\nअक्कणमाती चिक्कणमाती -- १\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/dakhal-news/a-dabholkar-article-in-loksatta-1690124/", "date_download": "2018-12-13T16:19:00Z", "digest": "sha1:H4D6FYFDTYOTVKUJ4YICTIJXON7JK46J", "length": 15497, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "a dabholkar article in loksatta | ‘जंगल बुक’ मराठीत! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nक्वेन्तँ ग्रेबाँ यांच्या अप्रतिम चित्रांचा समावेश असणारं हे पुस्तक पुरेपूर वाचनानंद देणारं आहे.\nरुडयार्ड किपलिंग यांच्या ‘जंगल बुक’च्या प्रेमात न पडणारी व्यक्ती विरळाच लहान-थोर सगळ्यांनाच या गोष्टीनं भुरळ पाडली आहे. जंगलात सापडलेला लहानगा मोगली आणि त्याभोवतीचे प्राणी यांच्या सहजीवनाची ही गोष्ट. किपलिंग यांनी १८९४ साली ती लिहिली. तेव्हापासून आजवर ही गोष्ट वाचकमनांवर अधिराज्य गाजवून आहे. ‘ज्योत्स्ना प्रकाशन’ने हे ‘जंगल बुक’ आता मराठीत आणलं आहे. क्वेन्तँ ग्रेबाँ यांच्या अप्रतिम चित्रांचा समावेश असणारं हे पुस्तक पुरेपूर वाचनानंद देणारं आहे.\n‘जंगल बुक’मध्ये आपल्याला भेटतात- लहानगा मोगली, झोपाळू अस्वल बल्लू, काळा बिबटय़ा बघिरा, दुष्ट वाघ शेरखान आणि मोगलीला सांभाळणारा लांडग्यांचा कळप. या साऱ्यांच्या भोवती फिरणारी ही गोष्ट वाचकांना खिळवून ठेवते. इतकी की, गोष्टीचा शेवट येईपर्यंत हे पुस्तक हातातून खाली ठेववत नाही. या गोष्टीशी, त्यांतील चित्रांशी आणि एकुणातच या पुस्तकाशी आपण एकरूप होऊन जातो. मोगलीचं जंगलात सापडणं, जंगलाशी एकरूप होणं, प्राण्यांशी दोस्ती, संकटांवर मात करणं आणि जंगलातल्या भवतालात झालेली मोगलीची भावनिक गुंतवणूक.. असे अनेक पदर या गोष्टीत आहेत. या गोष्टीवर आधारित मालिका, सिनेमा आले असले आणि अनेकांनी ते पाहिलेही असले तरी ‘पुस्तक’रूपात ही गोष्ट वाचणं, त्या गोष्टीशी वाचक म्हणून समरस होणं, त्यातील चित्रांचं देखणं रूप न्याहाळत बसणं यातही तितकीच गंमत आहे. त्यामुळेच लहानांबरोबरच मोठय़ांनाही लहान होऊन वाचायला लावणारं हे पुस्तक निव्वळ अप्रतिम आहे. क्वेन्तँ ग्रेबाँ यांची चित्रं या पुस्तकाला एक देखणं रूप देतात. या चित्रांतून ही गोष्ट अधिक प्रभावीपणे खुलते. एकूणच शब्द आणि चित्रं यांचा सुरेख मेळच यात घातला गेला आहे.\nअशा स्वरूपात हे सुंदर पुस्तक मराठीत उपलब्ध करून देणं हे कौतुकास्पद आहे. शिवाय नीला कचोळे यांनी केलेला मराठी अनुवादही पकड घेणारा झाला आहे.\n‘जंगल बुक’- रुडयार्ड किपलिंग,\nचित्र- क्वेन्तँ ग्रेबाँ, मराठी अनुवाद- नीला कचोळे,\nज्योत्स्ना प्रकाशन, पृष्ठे-१०४, मूल्य- २७५ रुपये.\nज्येष्ठ लेखिका सई परांजपे लिखित ‘पक्ष्यांचं कविसंमेलन आणि देवाची फुलं’ व ‘पत्ते नगरीत’ या दोन बालनाटय़ संहितांची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. सई परांजपेंची ओघवती आणि समृद्ध भाषा, खास लहानग्यांना साजेसे संवाद, मजकुराच्या मधे मधे पेरलेली रेखाचित्रं अशा अनेक वैशिष्टय़ांमुळे या बालनाटय़ संहिता चित्तवेधक झाल्या आहेत. ‘मुलांना भाषेचं महत्त्व कळावं आणि नाटकामध्ये (खरं तर रोजच्या व्यवहरातच) शुद्ध शब्दोच्चार आणि वाक्यांची नेटकी फेक यांना किती महत्त्व आहे याचं आकलन व्हावं, हा या नाटुकल्यांचा उद्देश आहे’ असं सई परांजपे यांनी म्हटलं आहे.\n‘पक्ष्यांचं कविसंमेलन आणि देवाची फुलं’मध्ये दोन नाटुकल्या आहेत. या नाटुकल्या मुळात नभोनाटय़ म्हणून लिहिल्या गेल्या. त्यामुळे त्या संवादप्रधान अधिक आहे. विशेष म्हणजे या दोन्हीही नाटुकल्यांत कविता आणि गाणीही आहेत. तर ‘पत्ते नगरीत’ ही दुसरी बालनाटय़ संहिताही रंजनातून ज्ञानार्जन या दिशेने जाणारी आहे. या तिन्ही नाटुकल्यांचे रंगमंचीय सादरीकरण बहारदार होईलच, परंतु वर्गवाचनासाठीही ती उपयुक्त आहेत.\n‘पक्ष्यांचं कविसंमेलन आणि देवाची फुलं’, ‘पत्ते नगरीत’\nसई परांजपे मौज प्रकाशन,\nपृष्ठे- अनुक्रमे ३२, ३६\nमूल्य- प्रत्येकी ७० रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/cilantro-preservation-tips/", "date_download": "2018-12-13T16:52:54Z", "digest": "sha1:U5SYYGUGAWWNPOISQXY4XJVY3XFWOQJP", "length": 6906, "nlines": 39, "source_domain": "www.marathigold.com", "title": "1 वर्षा पर्यंत कोथिंबीर या पद्धतीने टिकवा", "raw_content": "\nYou are here: Home / Food / 1 वर्षा पर्यंत कोथिंबीर या पद्धतीने टिकवा\n1 वर्षा पर्यंत कोथिंबीर या पद्धतीने टिकवा\n1 वर्षा पर्यंत कोथिंबीर कशी टिकवायची हे शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित हे अशक्य वाटले असेल पण आम्ही सांगत असलेल्या पद्धतीने हे शक्य आहे. बऱ्याच वेळा कोथिंबीर बाजारामध्ये आपल्याला स्वस्त मिळते आणि आपण ती घरी जास्त आणतो. पण ती एक ते दोन दिवसात खराब होते. पण आता नाही होणार कारण आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चला तर पाहूयात कोथिंबीर 1 महिना ते 1 वर्ष साठवून ठेवण्याच्या पद्धती.\n1 कोथींबीर एक महिन्या पर्यंत टिकवण्यासाठी\n2 कोथींबीर एक महिन्या पर्यंत टिकवण्यासाठी दुसरी पद्धत\n3 1 वर्षा पर्यंत कोथिंबीर टिकवण्याची पद्धत\nकोथींबीर एक महिन्या पर्यंत टिकवण्यासाठी\nवरील फोटो प्रमाणे कोथींबीर प्लास्टिकच्या मदतीने कव्हर करा आणि कोथींबीरची मुळे भिजतील एवढे पाणी एका भांड्यात घेऊन कोथींबीर त्यामध्ये उभी करा. तत्पूर्वी बाजारातून कोथींबीर आणल्यावर तिच्यामध्ये कोणतेही खराब पान नाही याची खात्री करा. जर खराब पाने असतील तर ती काढून वर सांगितलेली टिप्स वापरा.\nकारण म्हणतात ना एक नासका आंबा पूर्ण पेटी नासवतो तसेच कोथंबीरच्या बाबतीत होते. एक महत्वाची टीप म्हणजे भांड्यात अगदी थोडे पाणी घ्या वरील फोटो प्रमाणे. अश्या पद्धतीने तुम्ही एक महिन्या पर्यंत कोथींबीर साठवून ठेवू शकता. कोथींबीर वापरण्यास घेताना प्रत्येक वेळी ती चेक करा जर एखादे पान खराब झाले असेल तर ते पान काढून टाका.\nकोथींबीर एक महिन्या पर्यंत टिकवण्यासाठी दुसरी पद्धत\nयापद्धती मध्ये तुम्हाला दररोज जेवढी कोथिंबीर लागते तेवढ्या मापाच्या लहान लहान जुड्या बनवून त्या टिश्यू पेपर किंवा कोणत्याही पेपर मध्ये गुंडाळून एअर टाईट डब्यात ठेवायच्या आणि हा डबा फ्रीज मध्ये ठेवायचा. रोज तुम्हा यातील एक एक जुडी तुमच्या वापरासाठी काढाव्यात. जर डब्यातील जुड्यांचे पेपर जास्त ओले झाले तर ते बदलावेत.\n1 वर्षा पर्यंत कोथिंबीर टिकवण्याची पद्धत\nयापाद्ध्तीचा वापर करून तुम्ही कोथींबीर 6 महिने ते 1 वर्षा पर्यंत साठवून ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला कोथिंबीर कापून तिला आइस ट्रे मध्ये भरावे आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकावे आणि नंतर फ्रीजरमध्ये ठेवून त्याचे आइस क्यूब तयार करावेत. यामुळे कोथींबीर 6 महिने ते 1 वर्षा पर्यंत चांगली राहते. दररोज तुम्हाला पाहिजे तेवढे आइस क्यूब काढून पदार्थांमध्ये कोथींबीर वापरावी.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/chris-gale-ad-punjab-virendra-sehwah/", "date_download": "2018-12-13T15:38:47Z", "digest": "sha1:NIYYBPX46IXFFWLXZG6G5AQV5D5IAV7U", "length": 7594, "nlines": 112, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "खरेदीदार सापडला; मात्र गेलला बॅटिंग मिळणार नाही? – थोडक्यात", "raw_content": "\nखरेदीदार सापडला; मात्र गेलला बॅटिंग मिळणार नाही\n29/01/2018 टीम थोडक्यात खेळ 0\nबंगळुरु | आयपीएल लिलावाच्या अंतिम क्षणी वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर पंजाबनं जुगार खेळला, मात्र तो आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता फारच कमी आहे.\nपंजाबनं त्याला 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर खरेदी केलं. मात्र त्याला संघ राखीव सलामीवीर म्हणून पाहात असल्याचं संघाचा मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागनं सांगितलंय.\nएकवेळ अशी होती की गेलला खरेदी करण्यास कुणी तयार नव्हतं, तेव्हा पंजाबनं त्याच्यावर बोली लावली. त्यामुळे गेलच्या चाहत्यांमध्ये आनंद होता. मात्र आता त्याचं खेळणं अनिश्चित असल्याचं समोर येतंय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- राऊत\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा सुरक्षाविषयक नियम धाब्यावर\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/karnataka-cm-on-kanadi-language/", "date_download": "2018-12-13T15:39:27Z", "digest": "sha1:46GBFE3DLS3TTEBJ73TQV3GOJB33DQSI", "length": 7694, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कर्नाटकात रहायचं असेल तर कानडी भाषा यायलाच पाहिजे! – थोडक्यात", "raw_content": "\nकर्नाटकात रहायचं असेल तर कानडी भाषा यायलाच पाहिजे\n01/11/2017 टीम थोडक्यात देश 0\nबंगळुरु | कर्नाटकात रहायचं असेल तर कानडी भाषा यायलाच हवी, असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलंय. बंगळुरुत आयोजित कर्नाटक राज्याच्या 62 व्या वर्धापनदिनात ते बोलत होते.\nआपण कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. मात्र कर्नाटकात राहून कानडी भाषा शिकली नाही तर तो तिचा अपमान, असं ते म्हणाले.\nदरम्यान, कर्नाटक राज्याच्या स्वतंत्र झेंड्याचा मुद्दा सिद्धरामय्या यांनी पुन्हा उपस्थित केला. आहे तो झेंडा तसाच ठेवायचा की त्यात काही बदल करायचे याचा निर्णय यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती घेईल, असंही त्यांनी सांगितलं.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nऔष्णिक वीज निर्मिती केंद्रात भीषण स्फोट; 16 जणांचा मृत्यू 100 जखमी\nरोहित-धवनची बॅट तळपली, न्यूझीलंडपुढे 203 धावांचं आव्हान\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-12-13T15:55:42Z", "digest": "sha1:3U2ET4UGD6MUHEJCKMYTHZ25EEQ2UFRX", "length": 11561, "nlines": 280, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेस्ट व्हर्जिनिया - विकिपीडिया", "raw_content": "\nटोपणनाव: माउंटन स्टेट (Mountain State)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nक्षेत्रफळ अमेरिकेत ४१वा क्रमांक\n- एकूण ६२,७५५ किमी²\n- रुंदी २१० किमी\n- लांबी ३८५ किमी\n- % पाणी ०.६\nलोकसंख्या अमेरिकेत ३७वा क्रमांक\n- एकूण १८,५९,८१५ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता २९/किमी² (अमेरिकेत २७वा क्रमांक)\n- सरासरी उत्पन्न $३८,०२९\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २० जून १८६३ (३५वा क्रमांक)\nवेस्ट व्हर्जिनिया (इंग्लिश: West Virginia) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले वेस्ट व्हर्जिनिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३७व्या क्रमांकाचे राज्य आहे. माउंटन स्टेट ह्या टोपणनावानुसार ह्या राज्याचा सर्व भाग ॲपलेशियन पर्वतरांगांमध्ये वसला आहे.\nवेस्ट व्हर्जिनियाच्या पूर्वेला मेरीलँड, आग्नेयेला व्हर्जिनिया, ईशान्येला पेनसिल्व्हेनिया, वायव्येला ओहायो व नैऋत्येला केंटकी ही राज्ये आहेत. चार्लस्टन ही वेस्ट व्हर्जिनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nखनिज द्रव्ये हा वेस्ट व्हर्जिनियाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा स्रोत आहे. कोळसा उत्पादन व कोळसा वापरून वीजनिर्मितीमध्ये वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.\nन्यू रिव्हर गॉर्ज ब्रिज.\nवेस्ट व्हर्जिनियामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.\nवेस्ट व्हर्जिनिया राज्य संसद भवन.\nवेस्ट व्हर्जिनियाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिका देशाचे राजकीय विभाग\nअलाबामा · अलास्का · आयडाहो · आयोवा · आर्कान्सा · इंडियाना · इलिनॉय · ॲरिझोना · ओक्लाहोमा · ओरेगन · ओहायो · कनेक्टिकट · कॅन्सस · कॅलिफोर्निया · कॉलोराडो · केंटकी · जॉर्जिया · टेक्सास · टेनेसी · डेलावेर · नेब्रास्का · नेव्हाडा · नॉर्थ कॅरोलिना · नॉर्थ डकोटा · न्यू जर्सी · न्यू मेक्सिको · न्यू यॉर्क · न्यू हॅम्पशायर · पेनसिल्व्हेनिया · फ्लोरिडा · मिनेसोटा · मिशिगन · मिसिसिपी · मिसूरी · मॅसेच्युसेट्स · मेन · मेरीलँड · मोंटाना · युटा · र्‍होड आयलंड · लुईझियाना · वायोमिंग · विस्कॉन्सिन · वेस्ट व्हर्जिनिया · वॉशिंग्टन · व्हरमाँट · व्हर्जिनिया · साउथ कॅरोलिना · साउथ डकोटा · हवाई\nअमेरिकन सामोआ · गुआम · उत्तर मेरियाना द्वीपसमूह · पोर्तो रिको · यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\nबेकर आयलंड · हाउलँड आयलंड · जार्व्हिस आयलंड · जॉन्स्टन अटॉल · किंगमन रीफ · मिडवे अटॉल · नव्हासा द्वीप · पाल्मिरा अटॉल · वेक आयलंड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१६ रोजी २१:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-vinayak-raut-comment-105231", "date_download": "2018-12-13T15:54:54Z", "digest": "sha1:SZTTKIY23HTHG7Y5M5I4D7XCPQZ3HTXA", "length": 16185, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Vinayak Raut comment मोदी सरकारविरोधात नकारात्मक वातावरण - राऊत | eSakal", "raw_content": "\nमोदी सरकारविरोधात नकारात्मक वातावरण - राऊत\nरविवार, 25 मार्च 2018\nगुहागर - पोटनिवडणुकांमुळे मोदी सरकारविरोधात नकारात्मक वातावरण देशात सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पूर्ण बहुमत मिळेल, अशी स्वप्ने पाहणाऱ्या भाजपच्या जागा येत्या निवडणुकीत कमी होतील. उत्तर प्रदेशातच या पक्षाला फार मोठे नुकसान सहन करावे लागेल. तरीही आगामी निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सरकार स्थापन करेल, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.\nगुहागर - पोटनिवडणुकांमुळे मोदी सरकारविरोधात नकारात्मक वातावरण देशात सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पूर्ण बहुमत मिळेल, अशी स्वप्ने पाहणाऱ्या भाजपच्या जागा येत्या निवडणुकीत कमी होतील. उत्तर प्रदेशातच या पक्षाला फार मोठे नुकसान सहन करावे लागेल. तरीही आगामी निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सरकार स्थापन करेल, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.\nते म्हणाले की, केंद्राच्या कारभारावर आरएसएसचा प्रभाव आहे. मंत्रालयातील कामकाजातही त्यांचा हस्तक्षेप होतो. केंद्र सरकारचा कारभार योग्य रीतीने सुरू होता. देशासाठी अनेक चांगले निर्णय झाले. विकासकामांना गती मिळाली. तलाकबाबतच्या विधेयकाला मुस्लिम महिलांनी पाठिंबा दर्शविला. नोटाबंदीचे देशवासीयांनी समर्थन केले. मात्र, उत्तर भारतात गोरक्षकांनी घातलेला गोंधळ, काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना भारतीय सैनिक शहीद होण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे जनतेमध्ये केंद्र सरकारबाबत नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केंद्राच्या कारभारावर आरएसएसचा प्रभाव आहे.\nमंत्रालयातील कामकाजातही त्यांचा हस्तक्षेप होतो. या सर्व मुद्द्यांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो. उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा एकत्र आले, तर भाजपच्या उत्तर प्रदेशातील ५० जागा थेट कमी होऊ शकतात. त्यामुळे पुढील सरकार रालोआचे असेल, परंतु जागा कमी होतील.\nसुषमा स्वराज्य आणि नितीन गडकरी यांची प्रशासनावर पकड आहे. पुढील लोकसभेत कदाचित हे दोन्ही मंत्री पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात.\nस्वत:च्या खासदारकीबाबत राऊत म्हणाले की, मी स्वत: सिंधुदुर्गमधून लोकसभा लढविण्यास इच्छुक नव्हतो. विविध पर्यायांचा विचार पक्षाने केला. अखेर पक्षाचा आदेश म्हणून निर्णय मी स्वीकारला. गेल्या चार वर्षांत सातत्याने मतदारसंघात संपर्क ठेवला.\nखासदार झाल्यानंतर १ वर्ष दिल्ली समजून घेण्यात गेले. आता दिल्लीत रुळलो. येथे कामे करून घेण्याची पद्धत समजली. अनेक कामांसाठी निधी दिला. आता माझ्या मतदारसंघात शिवसेनेचा कोणताही उमेदवार दीड ते पावणेदोन लाख मताधिक्‍याने निवडून येईल. राणेंचे दोन्ही सुपुत्र माझ्या, शिवसेनेच्या विरोधात जेवढे बोलतील तेवढाच माझा फायदा होईल.\nभाजप आणि शिवसेनेमध्ये वैयक्तिक वाद नाहीत. केंद्रातील मंत्रिमंडळ सहकार्य करीत आहे. प्रत्येक पक्षाच्या काही भूमिका असतात, त्याप्रमाणे पक्षप्रमुख, प्रवक्ते वेळोवेळी बोलत असतात. पक्षवाढीसाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी किंवा नंतर युती होणार का याचा निर्णय योग्यवेळी तेच घेतील, असे प्रतिपादन खासदार राऊत यांनी केले.\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nगोव्यात राजकीय हालचालींना वेग\nपणजी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप येथे कोणता पवित्रा घेणार याकडे घटक पक्षांचे तर घटक पक्ष काय करतील याकडे भाजपचे...\nरस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसचा विरोध\nपणजी : झुआरी नदीवरील आठ पदरी पूल आणि फ्लायओवरच्या बांधकामासाठी कुठ्ठाळी ते वेर्णा रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसने विरोध केला आहे. भाववाढीमुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/life-imprisonment-to-accused-in-murder-case-of-woman-383197/", "date_download": "2018-12-13T15:49:04Z", "digest": "sha1:PJVURAEEHFJAEWI2QCTYQA3TQOJTUAZL", "length": 13813, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महिलेच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nमहिलेच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप\nमहिलेच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप\nअनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा सूड उगवण्यासाठी तिचा खून करणाऱ्या सचिन जालिंदर चव्हाण (वय ३०, रा. पवळवाडी, पाथर्डी) या तरुणास जन्मठेपेची, तर मृत महिलेच्या अंगावरील\nअनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा सूड उगवण्यासाठी तिचा खून करणाऱ्या सचिन जालिंदर चव्हाण (वय ३०, रा. पवळवाडी, पाथर्डी) या तरुणास जन्मठेपेची, तर मृत महिलेच्या अंगावरील दागिन्यांचा बेकायदा वापर केल्याच्या आरोपावरून सचिनचा भाऊ बाबासाहेब चव्हाण यास एक वर्षे कैदेची शिक्षा न्यायालयाने दिली.\nजिल्हा सत्र न्यायाधीस ए. झेड. ख्वाजा यांनी या खटल्याचा निकाल आज दिला. घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, परंतु परिस्थितिजन्य पुरावा ग्राहय़ मानून न्यायालयाने दोघांना शिक्षा दिली. सरकारतर्फे सरकारी वकील गोरक्ष मुसळे यांनी काम पाहिले.\nघाटशिरस (ता. पाथर्डी) येथील संजय सुखदेव वारे यांच्या शेतावर सचिन काम करत होता. त्याने वारे यांच्या पत्नीचा विनयभंग केल्याने, पत्नीने त्याला चपलेने मारले होते. नंतर तो तिच्याकडे अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करू लागला. संक्रांतीचा बाजार आणण्यासाठी निघालेल्या वैशाली संजय वारे हिला बनाव करून मोटारसायकलवरून वृद्धेश्वरच्या घाटात आणले. तेथे त्याने व बाबासाहेब या दोघांनी तिच्या डोक्यात दगड घालून खून केला व मृतदेह घाटात टाकून दिला. ही घटना ८ ते १६ जानेवारी २०१३ दरम्यान घडली. संजय वारे यांनी पोलिसांकडे पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. या घटनेनंतर सचिन व बाबासाहेब हे दोघे नेप्ती (ता. नगर) एका वीटभट्टीवर काम करत होते. तेथून सचिन वारंवार वारे यांना मोबाइल करून वैशालीची चौकशी करत होता. त्यामुळे वारे यांनी संशयावरून पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक आमले यांनी केलेल्या तपासात दोघांनी खून केल्याचे निष्पन्न झाले. दोघांच्या घरातून वारे यांचा मोबाइल, वैशालीच्या अंगावरील दागिने, रक्ताने भरलेले कपडे जप्त करण्यात आले. दरीत पडलेला वैशालीचा मृतदेहही वारे यांनी साडी, चपला व बांगडय़ांवरून ओळखला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nधक्कादायक…अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या तरुणीला चौथ्या मजल्यावरुन फेकले\nजनता वसाहतीतील खुनाचे गुढ उकलले;खून झालेली व्यक्ती लष्करातील जवान\nअभिनेत्री मिनाक्षी थापाची शीर कापून हत्या करणाऱ्या दोषींना जन्मठेपेची शिक्षा\n‘त्या’ रात्री आरे कॉलनीत अथर्व बरोबर काय घडलं बर्थडे गर्लसह ११ जण ताब्यात\nकठुआ बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप, बेशिस्त वकिलांना दणका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-sweet-dishes/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9A%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-116072900014_1.html", "date_download": "2018-12-13T15:14:06Z", "digest": "sha1:DEIVQEWWC53465AEXT76BLIBWKKKITGI", "length": 9939, "nlines": 157, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुलांचा फेव्हरेट चॉकलेट पराठा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुलांचा फेव्हरेट चॉकलेट पराठा\nसाहित्य - चॉकलेट पेस्ट- 1 कप, कणीक - 3 कप, तेल, मीठ चिमूटभर.\nकृती - सर्वप्रथम एका वाडग्यात कणीक, मीठ आणि पाणी घेऊन आटा नरम मळून घ्या.\nआता मळलेल्या कणकेतून एका गोळी एवढी कणीक घेऊन त्यात पुरण भरतो त्या प्रमाणे चॉकलेट पेस्ट भरून ती गोळी पोळी प्रमाणे गोल लाटून घ्या.\nनंतर तव्यावर तेल लावून किंवा मुलांना चालत असेल तर साजुक तूप लावून दोन्ही बाजूनं गोल्‍डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्या.\nतुमचा पराठा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nकुकिंग टिप्स : घरच्या भाजीला स्वादिष्ट चव देण्यासाठी काही ...\n* तूर डाळ, चणा डाळ, मूग मोगर जरा-जरा प्रमाणात घ्यावी. धणे, जिरा, हिंग, मेथीदाणा, ...\nदुधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे\nगूळ, चवीसह आरोग्यासाठी देखील खजिना आहे. हे खाण्याने केवळ तोंडाचा स्वादच बदलत नाही तर ...\nपुरुषांपेक्षा स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त होतो, याचे ...\nपुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त असतो. याचे कारण त्यांचे दुहेरी जीवन ...\nमधुमेह आणि लठ्ठपणा दूर करेल आंब्याच्या पानांचा चहा\nएक संशोधनाप्रमाणे आंब्याच्या पानांमधून काढलेल्या अर्कने मधुमेहाचा नैसर्गिक उपचार संभव ...\nपाच प्रकारचे मीठ असतात, आरोग्यानुसार जाणून घ्या कोणते मीठ ...\nकोणता मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणते हानिकारक आहे ते आता स्वत: निवडा. असे म्हटले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/news/mulshi-pattern-earn-11-crores-in-11-days/", "date_download": "2018-12-13T16:18:46Z", "digest": "sha1:BMUK6WLKKQ3D5RUE467IDUWLEP27DRII", "length": 9508, "nlines": 87, "source_domain": "megamarathi.in", "title": "माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई", "raw_content": "\nHome News माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\nसामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाने कोणत्याही मोठ्या स्टुडीओच्या पाठबळाशिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ११ दिवसात ११ कोटी रुपयांची कमाई केली आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रेक्षक सहकुटुंब चित्रपट पहाण्यासाठी येत आहेत.\n‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव, यवतमाळ, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती, इंदापूर, नगर, श्रीरामपूर, शिरुर, सोलापूर, दौंड, लोणावळा, सांगोला, जेजुरी, पंढरपूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, अकोला, बुलढाणा, धुळे, मालेगाव, जामखेड, अमरावती, खेड, कणकवली, देवगड, राहुरी, टेंभूर्णी, सिन्नर, अकलूजसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात सर्व छोट्या – मोठ्या गावात प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे ३५८ हून अधिक चित्रपटगृहात ७५५ पेक्षा जास्त शो होते, सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षयकुमार यांचा २.० चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाही ‘मुळशी पॅटर्न’च्या लोक्प्रीयेतेवर परिणाम झाला नाही. या चित्रपटाची निर्मिती अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची आहे.\nमराठी चित्रपट विकेंडला हाऊसफुल होतात मात्र माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ विकडेजला सुद्धा हाऊसफुल असल्याचे दिसते. २ ते ३ वेळा चित्रपट पहाणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही मोठी आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणाऱ्या या चित्रपटाने प्रमोशन मध्येही नवा पॅटर्न निर्माण केला आहे. मराठी चित्रपटाचा कलाकारांच्या उपस्थितीत प्रीमियर शो किंवा प्रमोशन म्हटलं की, मुंबई – पुणे व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर शहरांचा विचार होत नाही. मात्र ‘मुळशी पॅटर्न’चे प्रीमियर शो नाशिक, औरंगाबाद, सातारा, सोलापूर या शहरामध्ये करण्यात आले. ‘मुळशी पॅटर्न’चे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत.\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – २३ नोव्हेबर रोजी होणार चित्रपट प्रदर्शित\nहे पण आवडेल तुम्हाला\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nसामाजिक संदेश देणारं “नयनात काहूर का माजले” गाणं\n२० ते २५ डिसेंबरला अलिबागमध्ये संपन्न होणार भव्य खारेपाट महोत्सव\n‘वेल डन भाल्या’ चित्रपटातील कलाकारांची इको फ्रेंडली होळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mahadev-jankar-on-dhangar-reservation/", "date_download": "2018-12-13T16:32:59Z", "digest": "sha1:5Z7ZAQKEOL56K4RS4OBYCOLAEUVXXQP6", "length": 6825, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार पाठपुरावा करील, अशी ग्वाही राज्याचे पशु संवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली. तसेच या समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागु करण्याचाही प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nअखेर मांजरम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास मिळाले पशुधन विकास अधिकारी\nमराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही – रामदास आठवले\nधनगर आरक्षण : भाजप खासदारानेच केली महायुतीच्या वचननाम्याची…\nमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने तयार केला केलेला अहवाल राज्य सरकारला सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जानकर यांना धनगर आरक्षणाबाबत विचारले असता, त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे, ही शासनाची स्पष्ट भूमीका आहे. त्यानुसार शासन पावले उचलत असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील मासेमारीमध्ये गेल्या तीन वर्षात वाढ झाली असल्याचा दावाही त्यांनी केला.\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\nमराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही – रामदास आठवले\nधनगर आरक्षण : भाजप खासदारानेच केली महायुतीच्या वचननाम्याची होळी\n‘त्यांना’ अंबाबाई सद्बुद्धी देवो\nजाणून घ्या आरक्षणामुळे मराठा समाजाला काय काय होणार फायदे \nआदरणीय अप्पा…. गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nटीम महाराष्ट्र देशा: १२/ १२ महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचा जन्मदिवस, एक म्हणजे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार…\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n‘शेतकरी बांधवांसाठी उभे राहुयात चला कांदे घेवूयात’\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये…\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/traffic-police-respiratory-illness-116189", "date_download": "2018-12-13T16:29:44Z", "digest": "sha1:EYKSFKZPUKCUJWRHHJTYQI2HXV2DRELQ", "length": 14748, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Traffic police respiratory illness वाहतूक पोलिस श्‍वसन आजाराच्या विळख्यात | eSakal", "raw_content": "\nवाहतूक पोलिस श्‍वसन आजाराच्या विळख्यात\nसोमवार, 14 मे 2018\nनागपूर - शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि त्यामधून निघणाऱ्या धुरामुळे अर्धेअधिक वाहतूक पोलिस श्‍वसन आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्याची नितांत गरज आहे. जेणेकरून ‘तंदुरुस्त पोलिस’ बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी योगदान देऊ शकेल.\nनागपूर - शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि त्यामधून निघणाऱ्या धुरामुळे अर्धेअधिक वाहतूक पोलिस श्‍वसन आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्याची नितांत गरज आहे. जेणेकरून ‘तंदुरुस्त पोलिस’ बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी योगदान देऊ शकेल.\nउपराजधानीत वेळी-अवेळी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह अन्य व्हीव्हीआयपींचा बंदोबस्त राहतो. भरउन्हात उभे राहून पोलिसांना कर्तव्य बजवावे लागते. शहरात जवळपास १३ ते १५ लाखांपर्यंत वाहने असून दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहेत. वाहनामधून कार्बन डायऑक्‍साईड, मोनॉक्‍साईडसह अन्य विषाक्‍त असलेला धूर बाहेर पडतो. वाहतूक पोलिसांनी १० ते १२ तास रस्त्यावर कर्तव्य बजवावे लागते. मोठ्याने वाजणारे हॉर्न, धुळीचे कण आणि वाहनांच्या सान्निध्यात सतत राहिल्यामुळे धुरामुळे वाहतूक पोलिस कर्मचारी नकळत श्‍वसनाच्या आजाराने ग्रस्त होतो. मात्र, वेळेवर साप्ताहिक सुट्या मिळत नसल्यामुळे तसेच सुटीच्या दिवशी घरगुती कामांचा व्याप असल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. पोलिस कर्मचारी डॉक्‍टरांकडे जाण्यासाठी टाळाटाळ करतो. त्यामुळे श्‍वसनाचे आजार मोठ्या दुखण्याकडे वाटचाल करतो. वाहतूक पोलिस दलातील अर्धेअधिक पोलिस कर्मचारी श्‍वसनाच्या आजाराने त्रस्त असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.\nचौकाचौकांत ट्रॅफिक सिग्नलवर वाहतूक व्यवस्था नियंत्रित करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क लावल्यास श्‍वसनासाठी त्रास होणार नाही. उष्ण हवा आणि धूर यापासून बचाव होईल. परिणामतः आरोग्य सुदृढ राहील. उन्हाचाही त्रास कमी होऊन शरीराला त्रास होणार नाही. सध्या उन्हापासून बचाव करण्यासाठी कुलिंग जॅकेट वाहतूक पोलिस वापरत असले तरी मास्कमुळे पूर्णतः सुरक्षा प्रदान होईल.\nधूलिकण आणि दुचाकीतून निघणारा विषारी धूर हा पर्यावरणच नव्हे तर मानवी शरीरासाठीसुद्धा घातक आहे. श्‍वसनक्रियेमार्फत धूलिकण फुप्फुसात शिरतात. फुप्फुसाची कार्यशक्‍ती कमी होते. दम्यासारखा आजार होतो. चौकातील फुलझाडेसुद्धा कोमेजलेली दिसतात किंवा काही दिवसांत सुकून जातात. पोलिस विभागाने यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. अन्यथा मानवी शरीर निरोगी ठेवणे शक्‍य नाही.\n- डॉ. अशोक अरबट, श्‍वसनरोगतज्ज्ञ\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nप्रेमी युगालाच भांडण अन्‌ अपहरणाचा कॉल\nपिंपरी - तो तिला कामावर सोडण्यासाठी जबरदस्तीने मोटारीत बसवत होता. ती मात्र प्रतिकार करीत होती....\nइफेड्रीनसह तरुण अटकेत; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त\nठाणे : इफेड्रीन या अमलीपदार्थासह एका तरुणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले. अंकुश कचरू कसबे (वय.30 रा.महात्मा फुले नगर)...\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7%E0%A4%9A-7343?page=7", "date_download": "2018-12-13T16:16:27Z", "digest": "sha1:6JAHGVA2KEMCONKKFPTN2UNK72MMVEUL", "length": 6007, "nlines": 70, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "महारेरा वैधच! | Page 8 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nमुंबई,दि.६-रेरा कायद्याच्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान देणार्‍या याचिका राज्यभरातील विकासकांकडून दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका फेटाळून लावत ‘रिअल इस्टेट रेग्युलेटरी’ कायदा सर्वसामान्यांच्या हिताचे असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे विकासकांना मोठा धक्का बसला असून सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या महारेरा कायद्याला विकासकांनी आधीपासूनच विरोध केला आहे. त्यामुळेच अनेक विकासक आणि त्यांच्या संघटनांनी महारेरा कायद्याच्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान दिले होते. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने या कायद्याचे समर्थन केले. या प्रकरणी दाखल झालेल्या देशभरातील याचिकांना स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर जलद गतीने सुनावणी घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर आज राज्यातील याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सरकारला दिलासा देत सर्व याचिका फेटाळून लावल्या. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. १ मे २०१७ रोजी रेरा कायदा लागू झाल्यापासून प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला रेरांतर्गत आपल्या प्रकल्पाची नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. या कायद्यात बांधकाम प्रकल्प रखडवणार्‍या विकासकांसाठी शिक्षेची तरतूद आहे. अनेक विकासकांकडून वेळेत प्रकल्प पूर्ण केले जात नाहीत. त्याचा फटका त्या प्रकल्पांमध्ये घर खरेदी करणार्‍या सामान्य ग्राहकांना बसतो. मात्र रेरा कायद्यामुळे प्रकल्प रखडवणार्‍या विकासकांना ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. त्यामुळेच या ग्राहककेंद्री कायद्याला विकासकांनी आव्हान दिले होते.\nविधिमंडळाच्या पायर्‍यांवरच विरोधकांचा ठिय्या\nमनसेचे मोहोळ उठले; सत्ताधारी हादरले \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-chandrakant-patil-comment-127087", "date_download": "2018-12-13T16:45:49Z", "digest": "sha1:RVJCLJQHYKJZ3OBLUBOHS2NFDWCJGYXP", "length": 13541, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Chandrakant Patil comment भाजप - शिवसेना एकत्र आल्यास विरोधी पक्षांचा खातमा - चंद्रकात पाटील | eSakal", "raw_content": "\nभाजप - शिवसेना एकत्र आल्यास विरोधी पक्षांचा खातमा - चंद्रकात पाटील\nशुक्रवार, 29 जून 2018\nकोल्हापूर - राज्यात या महिन्यात तीन वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका झाल्या. या तीनही निवडणुकीत भाजप - शिवसेना स्वतंत्र लढूनही त्यांनी आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. यावरुन एकच गोष्ट सिध्द होत आहे ती म्हणजे, जर राज्यात भाजप - शिवसेना एकत्र आली तर एकही विरोधी राजकीय पक्ष शिल्लक राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापूर प्रेस क्‍लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.\nकोल्हापूर - राज्यात या महिन्यात तीन वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका झाल्या. या तीनही निवडणुकीत भाजप - शिवसेना स्वतंत्र लढूनही त्यांनी आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. यावरुन एकच गोष्ट सिध्द होत आहे ती म्हणजे, जर राज्यात भाजप - शिवसेना एकत्र आली तर एकही विरोधी राजकीय पक्ष शिल्लक राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापूर प्रेस क्‍लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.\nमंत्री पाटील म्हणाले, या महिन्यात पहिली निवडणूक ही पालघर लोकसभा मतदार संघाची झाली. येथे भाजप, शिवसेना, कॉंग्रेसने आपले उमेदवार उभे केले. यात भाजपचा उमेदवार विजयी झाला तर दुसऱ्या क्रमांकाची मते ही शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली. यानंतर सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. यातही भाजप - शिवसेना एकमेकाविरुध्द लढली. या सहापैकी पाच जागा भाजप - सेनेने मिळवल्या. लोकसभा पोटनिवडणुकीचा निकालही असाच राहिला आहे. तर कालच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही चार पैकी 3 जागावर भाजप - सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून एक जागा अपक्षाला मिळाली आहे.\nकोकण, मुंबई, नाशिक या ठिकाणी भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांना पडलेल्या मतांची बेरीज ही विरोधकांना धडकी भरवणारी आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप - शिवसेना एकत्र राहिली तर राज्याला स्थिर सरकार मिळेल, याचा पुनरुच्चार मंत्री पाटील यांनी केला.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nकोट्यातील सदनिकांसाठी तारण व गहाण निर्णय\nसोलापूर - स्वेच्छाधिकार कोट्यातून सरकारकडून मिळालेल्या सदनिका आता बॅंकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहेत. यापूर्वी या सदनिका विकणे आणि भाड्याने...\nकायद्यातील शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न : 'आयजी' खालेद\nनांदेड : राज्यात कायद्यांतर्गत दरवर्षी जवळपास दोन हजार ३०० गुन्हे दाखल होतात. या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण हे आठ टक्के असून, ते...\nस्वेच्छाधिकार कोट्यातील सदनिका बँकेत तारणही ठेवता येणार\nसोलापूर : स्वेच्छाधिकार कोट्यातून शासनाकडून मिळालेल्या सदनिका आता बँकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहे. यापूर्वी या सदनिका विकणे आणि...\nमोहोळ : सोलापुर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाच साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुक करणाऱ्या 103 बैलगाडी चालकावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बैलांना त्रास...\nगडचिरोलीच काय, घरी पण जाईन; पोलिस अधिकाऱ्याचे आमदाराला उत्तर (व्हिडिओ)\nकोल्हापूर : महापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर महापालिकेला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यातच नगरसेवक मतदानासाठी येणार असल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/many-benefits-from-kapoor/", "date_download": "2018-12-13T16:48:32Z", "digest": "sha1:R7MNOVAXLUXFAZYZSX64W56Z47BHEROR", "length": 7412, "nlines": 44, "source_domain": "www.marathigold.com", "title": "7 आरोग्य विषयक समस्यांवर कापूर चे फायदे मराठी मध्ये", "raw_content": "\nYou are here: Home / Health / 7 आरोग्य विषयक समस्यांवर कापूर चे फायदे मराठी मध्ये\n7 आरोग्य विषयक समस्यांवर कापूर चे फायदे मराठी मध्ये\nकापूर चे फायदे मराठी मध्ये : कापूर हा देवाची पूजा-आरती करताना वापरला जातो परंतु कापूर पूजा-आरती करण्याच्या व्यतिरिक्त देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. कापूर अनेक आजार दूर करण्यासाठी वापरला जातो. आपल्या त्वचेचा आणि मांसपेशीची सूज कापू कमी करू शकतो. जर तुम्हाला जुनी सांधेदुखी असेल तर ती दूर करू शकतो.\nकापूर फार पूर्वी पासून औषधी म्हणून वापरला जात आहे. कापूर अनेक औषधा मध्ये देखील वापलेला असतो आणि याचा वापर अनेक प्रकारचे मलम तयार करताना देखील होतो. या पोस्ट मध्ये आपण कापूर पासून मिळणाऱ्या फायाद्यांच्या बद्दल माहिती घेऊ.\nकापूर चे फायदे मराठी मध्ये\nखाज खुजली मध्ये फायदेशीर\nजर तुम्हाला खाज खुजलीचा त्रास होत असेल तर तुम्ही कापूर वापरून यापासून सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये कापूर टाकून चांगले मिक्स करावे लागेल आणि नंतर हे तेल खाज येत असलेल्या जागी लावावे. असे केल्याने लवकरच तुम्हाला आराम मिळेल.\nजर तुम्हाला तुमच्या जुन्या सांधेदुखीच्या त्रासापासून सुटका करून घ्यायची असेल तर कापूर तुमची मदत करू शकतो. तुम्ही कोणत्याही वेदना होत असलेल्या जागी कापूरचे तेल लावून मालिश करा यामुळे वेदना दूर होईल.\nजर तुम्हाला इन्फेक्शनची समस्या आहे तर कापूरच्या धुरामुळे बैक्तीरीया नष्ट होऊ शकतात जर तुम्ही कापूरचा धूर केला तर यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. कापुरचा धूर केल्याने मच्छर देखील दूर पळतात.\nडैंड्रफ पासून देईल सुटका\nजर तुम्हाला डैंड्रफ ची समस्या आहे तर खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून त्या तेलाने डोक्यावर मालिश करा आणि अर्ध्या तासाने डोके धुवून टाका. जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची डैंड्रफची समस्या दूर होईल.\nटाचांच्या भेगा दूर करतो\nटाचांच्या भेगा दूर करण्यासाठी कोमात पाण्यात थोडेसे कापूर आणि मीठ टाकावे आणि काही वेळ आपले पाय या पाण्यात ठेवून स्क्रब करून मॉस्चराइजर क्रीम लावा. या उपायाने टाचांच्या भेगा एकदम मुलायम होतील.\nजर तुम्हाला दातदुखी किंवा दाढ दुखीचा त्रास होत असेल तर वेदना देत असणाऱ्या जागी कापूर पावडर लावा यामुळे दातदुखी मध्ये आराम मिळतो.\nजखम झाल्यास त्यावर उपाय\nकापूर मध्ये एंटीबायोटिक असतात जे जखम बरी करण्यास मदत करतात जर जखम झालेली असेल किंवा कापले असेल तर आराम मिळवण्यासाठी कापूर मध्ये पाणी मिक्स करून जखम झालेल्या जागी लावा यामुळे आराम मिळेल.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://gay-dating.asia/?lg=mr", "date_download": "2018-12-13T16:23:50Z", "digest": "sha1:KHV4NC35AI5EALJORHZOZZVTWIQLYCK4", "length": 6895, "nlines": 131, "source_domain": "gay-dating.asia", "title": "Indian gay dating site", "raw_content": "\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://mindscomeacross.blogspot.com/2011/11/blog-post.html", "date_download": "2018-12-13T16:42:56Z", "digest": "sha1:F54A47BPSAZTRBKHHPPR5K67IFZ2MWVV", "length": 8772, "nlines": 117, "source_domain": "mindscomeacross.blogspot.com", "title": "Minds, which come across: दोन पावलांच्या अंतरावर दोन स्मारकं....", "raw_content": "\nदोन पावलांच्या अंतरावर दोन स्मारकं....\nआज ४ नोव्हेंबर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांचा १६६ वा जन्मदिन... ब्रिटीश सरकार विरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचा हा प्रयत्न लौकिकार्थानं फारसा यशस्वी झाला नसला तरी ब्रिटीशांना दहशत बसवण्यात फडके निश्चितपणे यशस्वी ठरले.\nप्रसारमाध्यमे फारशी नसणाऱ्या १९ व्या शतकात देखील त्यांची कीर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली होती. त्यामुळेच बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांच्या आनंदमठ मध्येही फडक्यांचे कारनामे वाचण्यास मिळतात.\nपकडले गेल्यानंतरही एडनच्या तुरुंगाचा दरवाजा उचकटून पळून जाण्याचा पराक्रम गाजवणारा\nहा क्रांतिकारक. त्यांच्या या अचाट शक्तीचं मला लहानपणापासूनच आश्चर्य वाटत आलंय. पण नुकताच त्यांच्या शिरढोण येथील स्मारकाला भेट देण्याचायोग आला आणि मग त्यांच्या घरातला पाट पाहून त्यांची शरीरयष्टी किती भरभक्कम असेल याचा अंदाज आला. जोग परिवारानं ग्रामस्थांच्या सहकार्यानं अत्यंत उत्तमरीत्या घडवलेलं आणि जपलेलं हे स्मारक. फडक्यांच्या घरातील रवी, त्यांच्या आजोबांनी त्यांच्यासाठी खास बनवलेली बोकडाची गाडी अशा काही वस्तू आणि चित्र -शिल्पांनी युक्त असं हे स्मारक पाहून आम्ही धन्य झालो.\nपण तिथून बाहेर पडताच समोर आलं ते फडक्यांचं घर... पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असणारी ही वास्तू .\n\"जो कोणी या वास्तूत फेरफार करील त्यास ५००० रु. दंड / ३ महिने कारावास\" या स्वत:च्याच सूचनेला घाबरून बहुधा गवत नि कचरा काढण्याचं धाडस होत नसावं किंवा आत जाऊन कुणी काही फेरफार करू नये म्हणून वाटेवर गवत वाढवलेलं असावं....\nदोन पावलांच्या अंतरावर दोन टोकाच्या स्थितीतली ही स्मारकं पाहून मनात शिरढोणवासियांबद्दल कृतज्ञता आणि सरकारी अनास्थेबद्दल विषण्णता दाटून आली....\nमाझा सुद्धा असाच एक भ्रमनिरास होणारा अनुभव मी लिहिला आहे बघ तो, खरंच वाईट अनुभव एकाच वेळी का यावेत\nदोन पावलांच्या अंतरावर दोन स्मारकं....\nप्रार्थना - लहानपण, शाळा आणि प्रार्थना यांचा आठवणींच्या राज्यात खूप जवळचा संबंध आहे. अजूनही प्रार्थना म्हणलं की 'खरा तो एकची धर्म' ही शाळेत म्हणत असलेली प्रार्थनाच चटक...\nएक बातमी....... - कालचा दिवस आमचा सगळ्यांचा सारखाच सुरु झाला असणार, आवरसावर करून आम्ही ऑफिसला पोचलो computer समोर बसलो fb चेक केलं whats app चे मेसेज बघितले आणि...\nदीपावली - आकांक्षा ही मनी आपुला देश थोर व्हावा आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥ सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥ सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा पुसता अश्रू दीनजनांचे आनंद लाभावा ॥ अधर्म,...\nहॉर्ससिक... - आम्ही उटीला गेलो होतो .छोटी केतकी आणि तिचे आई बाबा म्हणजे इंदु मॅडम आणि सुरेश सर पण आमच्या बरोबर होते ,तिच्या आई कडून समजलं की तिला उटीला गेलं की नावेत आण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/nashik-national-bridge-competition-from-june-17/", "date_download": "2018-12-13T15:12:28Z", "digest": "sha1:QEG5NF5GZ4EOHKROFWEFPZLLKU3WFBVH", "length": 8059, "nlines": 67, "source_domain": "nashikonweb.com", "title": "नाशिक : राष्ट्रीय ब्रिज स्पर्धा १७ जूनपासून - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nनाशिक : राष्ट्रीय ब्रिज स्पर्धा १७ जूनपासून\nनाशिक : नाशिक जिल्हा ब्रिज संघटना व मित्राविहार क्लब नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ७वी तोलानी चषक राष्ट्रीय ब्रिज स्पर्धा नाशिकमध्ये आयोजित करण्यावर आली आहे. नाशिक इंजिनीअरिंग कल्स्टर एमआयडीसी अंबड नाशिक येथे दि . १७ ते २१ जून दरम्यान ही स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी सांघिक व पेअर्स असे प्रकार असून स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. तोलानी चषक दिले जाणार आहे.\nया स्पर्धेतून ऑस्ट्रेलियात २०१८ ( १४ ते १८ फेब्रुवारी) मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीकरीता उपांत्य फेरीसाठी विजेत्या संघांना प्रवेश दिला जाणार आहे. तर उपविजेते संघ निवडचाचणी साठी पात्र ठरतील. अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव हेमंत पांडे यांनी दिली. या स्पर्धेकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया याचे विशेष सहकार्य लाभले आहे.\nया स्पर्धेचे उदघाट्न स्टेट बँक ऑफ इंडिया चे उप व्यवस्थापक सुधीर भागवत, ब्रिज फेडरेशनचे उपाध्यक्ष के.के.भोसले, सचिव आनंद सामंत, नाशिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मोहन उकिडवे, मित्रविहार क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती आयोजन समिती सचिव सूर्या रेडडी यांनी दिली.\nब्रिज खेळाला एशियन गेम्स मध्ये प्रवेश मिळाला असल्याने या स्पर्धेत चुरस तसेच चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा डॉ. अतुल दशपुत्रे व सुनील पत्की यांनी व्यक्त केली.\nनाशिक जिल्हा संघटनेने यापूर्वी राष्टीय व राज्य स्पर्धेचे आयोजन केलेले असल्याने जिल्हा संघटनेस कनिष्ठ व उपकनिष्ठ भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्याची संधी मिळाली होती.\nSound Wave Music Fest : महिला सुरक्षा थीम घेवून तरुणाईची नवीन संगीत मैफिल\nटीव्हीने केला पत्नीचा घात;रिमोट दिला नाही-पतीने केली डोक्यात दगड घालून हत्या\nनाशिक सायकलीस्टतर्फे सायकल वापरणाऱ्या श्रमिकांचा सन्मान\nनाशिक सायकलीस्ट्स मोडणार बांगलादेशचा गिनीज रेकॉर्ड\nछत्रपती शिवाजी स्टेडियम वाचवण्यासाठी सरसावल्या क्रीडा संघटना; बैठकीचे आयोजन\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7%E0%A4%9A-7343?page=8", "date_download": "2018-12-13T16:21:51Z", "digest": "sha1:UFWH6BHT2XZE7QRXAYP7T4KKTYWXCCHZ", "length": 6090, "nlines": 70, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "महारेरा वैधच! | Page 9 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nमुंबई,दि.६-रेरा कायद्याच्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान देणार्‍या याचिका राज्यभरातील विकासकांकडून दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका फेटाळून लावत ‘रिअल इस्टेट रेग्युलेटरी’ कायदा सर्वसामान्यांच्या हिताचे असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे विकासकांना मोठा धक्का बसला असून सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या महारेरा कायद्याला विकासकांनी आधीपासूनच विरोध केला आहे. त्यामुळेच अनेक विकासक आणि त्यांच्या संघटनांनी महारेरा कायद्याच्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान दिले होते. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने या कायद्याचे समर्थन केले. या प्रकरणी दाखल झालेल्या देशभरातील याचिकांना स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर जलद गतीने सुनावणी घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर आज राज्यातील याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सरकारला दिलासा देत सर्व याचिका फेटाळून लावल्या. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. १ मे २०१७ रोजी रेरा कायदा लागू झाल्यापासून प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला रेरांतर्गत आपल्या प्रकल्पाची नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. या कायद्यात बांधकाम प्रकल्प रखडवणार्‍या विकासकांसाठी शिक्षेची तरतूद आहे. अनेक विकासकांकडून वेळेत प्रकल्प पूर्ण केले जात नाहीत. त्याचा फटका त्या प्रकल्पांमध्ये घर खरेदी करणार्‍या सामान्य ग्राहकांना बसतो. मात्र रेरा कायद्यामुळे प्रकल्प रखडवणार्‍या विकासकांना ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. त्यामुळेच या ग्राहककेंद्री कायद्याला विकासकांनी आव्हान दिले होते.\nपरदेशी पाहुण्यांचा सल्ला; करदात्यांच्या पैशावर डल्ला\nजमीन हस्तांतरणाला वेग; ठाण्याची कोंडी फुटणार \nकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/juice-to-soothe-tummy-trouble-9466-2/", "date_download": "2018-12-13T16:51:59Z", "digest": "sha1:K33PSYI34JCEKIVCOPW2G7AJ73XXJWNZ", "length": 6519, "nlines": 44, "source_domain": "www.marathigold.com", "title": "पोटा मध्ये होणारी जळजळ शांत करण्यासाठी 5 रामबाण उपाय", "raw_content": "\nYou are here: Home / Food / पोटा मध्ये होणारी जळजळ शांत करण्यासाठी 5 रामबाण उपाय\nपोटा मध्ये होणारी जळजळ शांत करण्यासाठी 5 रामबाण उपाय\nजास्त मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाण्यामुळे शरीराला नुकसान पोहचते आणि सोबतच याचा पहिला दुष्परिणाम तुमच्या पाचन तंत्रावर पडतो. एसिडीटी, फूड एलर्जी, फूड पॉइजनिंग, डायरिया इत्यादी सोबतच पोटामध्ये जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. पोटामध्ये जळजळ होण्याचे इतर अनेक कारणे असू शकतात. ही जळजळ शांत करण्यासाठी तुम्ही काही आरोग्यदायक पेय पदार्थ पिऊ शकता. चला पाहू असे काही पेय पदार्थ जे पोटाची जळजळ शांत करण्यासाठी उपयोगी ठरते.\nपोटाची जळजळ शांत करण्यासाठी आरोग्यदायक पेय\nपालक आणि सैलेरीचा ज्यूस\nसौंफ म्हणजेच बडीशेप आरोग्यासाठी फायदेशीर असते यामुळे पोटाची जळजळ शांत होऊ शकते. सौंफच्या पाण्यामध्ये असलेली सुदिंग प्रोपर्टीज पोटाची जळजळ शांत करतो. यासाठी रात्रभर सौंफ पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी या पाण्यास गाळून उकळवून घ्या आणि थंड करून सेवन करावे हे फायदेशीर राहील.\nपुदिन्यामध्ये मिन्थॉल असते जे थंडावा देते. पुदिना ज्यूस पोटाची जळजळ शांत करण्यासाठी फायदेशीर असतो. यास बनवण्यासाठी पुदिना बारीक वाटून त्याचा रस काढावा आणि त्यामध्ये मध आणि लिंबू मिक्स करावा आणि सेवन करावे. याच्या सेवनामुळे पोटाची जळजळ आणि जीव घाबरणे शांत होते.\nगाजर आरोग्यासाठी फायदेशीर असते याचा ज्यूस फक्त शरीरासाठी फायदेशीर असते असे नाही तर पोटाच्या जळजळीला कमी करण्यासाठी देखील उपयोगी ठरतो. गाजर आणि पुदिना मिक्स करून त्याचा ज्यूस पिण्यामुळे आरोग्यास लाभ मिळतात.\nबीट हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये असलेले एंटी-ऑक्सीडेंट्स आरोग्यासाठी फायदेशीर असते सोबतच यामध्ये सूदिंग प्रोपर्टीज पण असतात. याचे सेवन केल्याने पोटाची जळजळ कमी होते.\nपालक आणि सैलेरीचा ज्यूस\nया ज्यूस मध्ये पोषक तत्व असतात जे शरीरासाठी लाभदायक असतात. सोबतच पचन तंत्रावर सूदिंग इफेक्टस टाकतात. पोटास थंडावा देण्यासाठी पालक, सैलेरी आणि पुदिना पाने मिक्स करून ज्यूस बनवा आणि दिवसातून दोन वेळा सेवन करा.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-13T16:07:04Z", "digest": "sha1:4IMFVW3D47BB2BJJIX6N44K2M4PNP3ZS", "length": 11187, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "आज सिडकोच्या घरांची सोडत – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nआज सिडकोच्या घरांची सोडत\nनवी मुंबई – सिडकोच्या 14838 घरांची संगणकीय सोडत मंगळवारी सकाळी नवी मुंबई, सीबीडी बेलापूर, सिडको भवन, सातवा मजला, सिडको सभागृहामध्ये निघणार आहे. ही प्रक्रिया पर्यवेक्षण समितीच्या देखरेखीखाली पार पडणार असून या समितीमध्ये निवृत्त अधिकारी व माजी उपलोकायुक्त सुरेश कुमार, एनआयसी मुंबईचे मोईझ हुसेन व म्हाडातील अधिकारी यांचा समावेश असणार आहे.\nनवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या नोड्समध्ये 11 ठिकाणी आकारास येणारी ही सिडकोची महागृहनिर्माण योजना आहे. त्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 5262 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि 6576 सदनिका अल्प उत्पन्न गटांसाठी आहेत.\nरोहित शर्माला वगळल्याबद्दल गांगुलीने व्यक्त केली नाराजी\nडोंबिवलीतील व्हॉट्सअ‍ॅप वधू-वर मेळाव्यास तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nNews महाराष्ट्र वाहतूक शिक्षण\nशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना करावा लागतो होडीने प्रवास\nअकोले – मुळा नदीवरील अकोले (जि.नगर) तालुक्यातील पिंपळगाव खांड येथील लघु प्रकल्पात पाणी अडविल्याने पाण्याच्या फुगवट्यामुळे कोतूळ येथील पूल सहा महिन्यापासून पाण्याखाली गेला आहे....\nनांदेड शहरात प्रत्येक सोमवार ठरणार आता ‘नो हॉर्न डे’\nनांदेड – शहरात गेल्या काही वर्षात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़. वेगवेगळ्या प्रकारच्या एअर हॉर्नच्या वापरामुळे प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ...\nराज्यमंत्री दिलीप कांबळेंचा फ्लॅट फोडला चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही\nपुणे- वानवडीतील परमार पार्क येथील राज्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, कांबळे यांच्या घरात चोरट्यांच्या हाती काहीच लागले...\nअमरावतीत दुधाचा टँकर पेटवला\nअमरावती – दूध दरवाढीच्या मुद्यावरून मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज आक्रमक झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीमध्ये दुधाचा टँकर...\nमध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री\nनवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री\n(व्हिडीओ) लार्जर दॅन लाईफ – के. चंद्रशेखर राव\nवृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...\nभारतीय हॉकी संघ पराभूत\nभुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...\nसचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको\nजयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/page/2/", "date_download": "2018-12-13T15:51:43Z", "digest": "sha1:V7HJCDSMHTCC6ZW7CGGHOSUCFURYQ3IY", "length": 11349, "nlines": 120, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "महत्वाच्या बातम्या – Page 2 – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nUncategoriz आघाडीच्या बातम्या देश महत्वाच्या बातम्या\nसमलैगिकतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच घ्यावा – केंद्र सरकार\nदिल्ली – केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कलम ३७७ रद्द करण्यासंदर्भातले आज प्रतिज्ञापत्र दाखल केले. यावेळी समलैंगिकतेला गुन्हा ठरवणाऱ्या कलम ३७७ संदर्भात...\nNews आजच्या ठळक बातम्या महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय\nवाशी खाडीवर आणखी एक नवा पूल उभारणार – एकनाथ शिंदे\nनागपूर – वाढत्या लोकसंख्येनुसार दिवसेंदिवस दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे अनेकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर वाशी खाडीवर...\nनाणार विरुद्ध संघर्ष समितीचे आज नागपुरात आंदोलन\nनागपूर – रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील लढा अधिक उग्र करीत आज नाणार विरोधी संघर्ष समिती नागपूर विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र...\nNews आघाडीच्या बातम्या महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय शेती\nबीडमधील सातशे शेतकऱ्यांना एक, दोन रूपयांची नुकसानभरपाई\nनागपूर – राज्यातील पीकविमा योजनेचा पूर्ण बोजवारा उडाला असून या पीकविम्याच्या रकमेपोटी विमा कंपन्यांना दणकून पैसे मिळाले. परंतु बीडमधील सातशे गरीब शेतकऱ्यांना एक, दोन...\nNews महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र\nकेडीएमसीतील 27 गावांची नगरपालिका अंतिम टप्प्यात – मुख्यमंत्री\nनागपूर – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यात आलेल्या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. 27...\nNews आघाडीच्या बातम्या महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई\nमुंबई मेट्रो 3 प्रकल्पामध्ये 5 किमीचे भुयारीकरण पूर्ण\nमुंबई – कुलाबा -वांद्रे -सीप्झ मुंबई मेट्रो 3 प्रकल्पातील 5100 मीटर लांबीच्या भुयारीकरणाचे काम आतापर्यंत पूर्ण झाल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ने मंगळवारी जाहीर केले....\nNews आजच्या ठळक बातम्या महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र शेती\nकापूस पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी फेरोमन ट्रॅप बसवावे – कृषीमंत्री\nनागपूर – शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या क्षेत्रावर फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) बसवून कापूस पिकाचे संरक्षण करावे. यामध्ये शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. या सापळ्यात सेंदरी बोंडअळी,...\nNews आजच्या ठळक बातम्या निवडणूक महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र\nनाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, मुलीचा २२ ठिकाणी घेतला चावा\nनाशिक – नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. आज या पिसाळलेल्या कुत्र्याने एका १० – १२ वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये...\nNews आजच्या ठळक बातम्या महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र\nदूध व दूध भुकटी निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान – महादेव जानकर\nनागपूर – दूध व दूध भुकटी निर्यात करणाऱ्या उत्पादकांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्याबरोबरच शालेय पोषण आहार योजनांमध्ये दूध किंवा दूध भुकटीचा समावेश करण्याचा...\nNews आजच्या ठळक बातम्या महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण\nहिंदी विश्वविद्यालयातून ५ विद्यार्थिनीं निलंबित\nवर्धा – वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातून ५ विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थीर्नी यांच्या विवादास्पद वादामुळे कुलगुरुंनी हा निर्णय...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/jokes-dhamal/", "date_download": "2018-12-13T16:52:27Z", "digest": "sha1:BBK7HCTG5T3PXXGOADYUUWYONEROGZ4L", "length": 3186, "nlines": 46, "source_domain": "www.marathigold.com", "title": "आजचे महाज्ञान एका अशिक्षित नेत्या कडून", "raw_content": "\nYou are here: Home / Entertenment / आजचे महाज्ञान एका अशिक्षित नेत्या कडून\nआजचे महाज्ञान एका अशिक्षित नेत्या कडून\nजर #Block करून पण राग शांत होत नसेल तर\nआणि परत #Block करा\nअजून एकदा परत #Unblock करा\nआणि मंग परत #Block करा\nबस असे फक्त 5-10 वेळा करा\nशप्पथ.. तडपवून तडपवून मारल्या सारखी फिलिंग्स येतील..\nएक अशिक्षित नेता हेल्थ मिनिस्टर झाला,\nआणि लगेच मिडिया घेऊन\nएका हॉस्पिटल वर रेड टाकली..\n2 पेशंटना ऑक्सिजन सिलेंडर लावले होते\nमिनिस्टर ने रुबाबात विचारले…\nदोन रुग्णांना CNG लावले आहे, तिसऱ्याला का नाही लावले\nडॉक्टर ने मिनिस्टरला वरून खाल पर्यत पाहिले आणि शांत पणे उत्तर दिले..\nसर.. हा पेट्रोल वर आहे…\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-12-13T16:11:20Z", "digest": "sha1:XLFAGMQUJR2QIWZWLEMKTLWTHHIGT22I", "length": 5244, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हासिंतो बेनाव्हेंते - विकिपीडिया", "raw_content": "\n१२ ऑगस्ट, १८६६ (1866-08-12)\n१४ जुलै, १९५४ (वय ८७)\nहासिंतो बेनाव्हेंते (स्पॅनिश: Jacinto Benavente y Martínez; १२ ऑगस्ट १८६६ - १४ जुलै १५४) हा एक आघाडीचा स्पॅनिश नाटककार होता. त्याला १९२२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.\nअनतोल फ्रांस साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते\nइ.स. १८६६ मधील जन्म\nइ.स. १९५४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१५ रोजी ११:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/walmart-company-buys-indias-most-valuable-start-company-flipkart-115299", "date_download": "2018-12-13T16:23:53Z", "digest": "sha1:ZWV52WPWLFHM7752XC65D4S6GZO5BMMV", "length": 12680, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Walmart company buys Indias most valuable start-up company Flipkart वॉलमार्टच्या ताब्यात फ्लिपकार्ट | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 मे 2018\nफ्लिपकार्टमधील 77 टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलरला वॉलमार्ट ताब्यात घेणार आहे. उरलेला हिस्सा कंपनीच्या सध्याच्या भागधारकांकडे कायम राहील. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, चीनमधील टेन्सेंट होल्डिंग्ज लिमिटेड, टायगर ग्लोबल मॅनेजमेंट एलएलसी, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन यांच्याकडे उरलेला हिस्सा असेल.\nन्यूयॉर्क : भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधील 77 टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलरला वॉलमार्ट खरेदी करणार आहे. वॉलमार्टची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी विदेशी गुंतवणूक असून, प्रतिस्पर्धी ऍमेझॉनला भारतासारख्या विकसनशील बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.\nफ्लिपकार्टमधील 77 टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलरला वॉलमार्ट ताब्यात घेणार आहे. उरलेला हिस्सा कंपनीच्या सध्याच्या भागधारकांकडे कायम राहील. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, चीनमधील टेन्सेंट होल्डिंग्ज लिमिटेड, टायगर ग्लोबल मॅनेजमेंट एलएलसी, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन यांच्याकडे उरलेला हिस्सा असेल. मागील आठवड्यात सूत्रांनी हा व्यवहार 10 ते 12 अब्ज डॉलरपेक्षा अधिकचा असेल, असे सूतोवाच केले होते.\nवॉलमार्टने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2019 मधील उत्पन्नातील 25 ते 30 टक्के वाटा या व्यवहारासाठी देण्यात येईल. दुसऱ्या तिमाहीअखेर हा व्यवहार पूर्णत्वास जाईल. फ्लिपकार्टमधील नव्या उपकंपनीत दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचाही या व्यवहारात समावेश आहे. यातील हिस्सा भविष्यात अतिरिक्त गुंतवणूकदारांना विकून वॉलमार्टचा हिस्सा काही प्रमाणात कमी केला जाईल.\nफ्लिपकार्टमधील हिस्सा : 77 टक्के\nवॉलमार्ट मोजणार : 16 अब्ज डॉलर\n2018 : 30 अब्ज डॉलर\n2026 : 200 अब्ज डॉलर\nशिरूर - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धोरणात्मक...\nबळी की बळीचा बकरा \nभारताचे नाव जगाच्या ई-कॉमर्स नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या \"फ्लिपकार्ट' या मातब्बर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी...\nफ्लिपकार्टमधून बिन्नी बन्सल बाहेर\nनवी दिल्ली - ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बन्सल यांच्यावरील गैरवर्तणुकीच्या...\nफ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nनवी दिल्ली: फ्लिपकार्ट या मातब्बर ई-कॉमर्स कंपनीचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बन्सल यांच्यावर...\nफ्लिपकार्टचा तोटा 3,200 कोटींवर\nबंगळूर : ई- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 3 हजार 200 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ऍमेझॉनशी वाढलेल्या स्पर्धेमुळे...\nफटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिली 'ही' वेळ\nनवी दिल्ली- फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्याच्या निर्णयासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.23) मोठा निर्णय दिला आहे. फटाक्यांच्या विक्रीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/i-can-follow-in-future-for-development-of-nagar-district-383191/", "date_download": "2018-12-13T15:59:07Z", "digest": "sha1:UOBZKSEQDV5IMRJ5Y4JBCBCGSPR43LLG", "length": 13365, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शहरातील उड्डाणपुलाचे शल्य- डॉ. संजीवकुमार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nशहरातील उड्डाणपुलाचे शल्य- डॉ. संजीवकुमार\nशहरातील उड्डाणपुलाचे शल्य- डॉ. संजीवकुमार\nनगर शहरातील उड्डाणपुलाची उभारणी झाली नाही, याचे शल्य आपल्याला आहे असे सांगतानाच माजी जिल्हाधिकारी व आदिवासी कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी नगर जिल्ह्य़ातील विकासप्रश्नांची\nनगर शहरातील उड्डाणपुलाची उभारणी झाली नाही, याचे शल्य आपल्याला आहे असे सांगतानाच माजी जिल्हाधिकारी व आदिवासी कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी नगर जिल्ह्य़ातील विकासप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भविष्यातही आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.\nडॉ. संजीवकुमार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा पत्नी डॉ. सुप्रिया यांच्यासह, स्नेहालय, माउली सेवा प्रतिष्ठान (शिंगवे नाईक), विद्यार्थी सहाय समिती (श्रीगोंदे) व शहरातील डॉक्टर्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आयएमएसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, डॉ. एस. एस. दीपक, सुवालाल शिंगवी यांच्या हस्ते डॉ. संजीवकुमार यांना नागरी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.\nनगरमध्ये काम करताना यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले, दहा लाख लोकांचे विस्थापन व जनावरांचे प्राण जाण्याची भीती होती, मात्र राजकीय व सामाजिक समंजस नेतृत्वाच्या मदतीने परिस्थिती हाताळता आली. येथील सामाजिक चळवली व परंपरांनी आपल्याला अनुभव समृद्ध केले. लोकांमधून उभ्या राहिलेल्या चळवळी व आंदोलने हे जिल्ह्य़ाचे वेगळेपण आहे. त्यातून लोकशाहीची प्रक्रिया अधिक प्रगल्भ होते आहे, परंतु त्यामुळेच प्रशासकीय चौकटीबाहेर जाऊन विकासाच्या प्रक्रियांशी संवाद साधण्याची आवश्यकता व उपयुक्तता लक्षात येते असे संजीवकुमार म्हणाले.\nया वेळी स्नेहदीप रुग्णसेवा केंद्रास मदत करणारे डॉ. रवि सोमाणी, डॉ. सुभाष तुंवर, डॉ. नम्रता काबरा, संतोष चन्नोकर, दत्तात्रेय दलाल, डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. सुप्रिया गाडेकर, डॉ. कमलेश बोकील आदींचा गौरव करण्यात आला. संयोजक डॉ. सुहास घुले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. स्वाती घुले यांनी सूत्रसंचलन केले. पुण्यातील डॉक्टरांचा ‘लेटस् अॅक्ट’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nस्वाइन फ्लू अर्थसाहाय्य योजनेचा विस्तार वाढवला\nविदर्भ, मराठवाडय़ाला विकासात झुकते माप मिळावे\n‘प्रगती, उन्नतीच्या नावाखाली पर्यावरणामध्ये मानवी आक्रमण’\nथेंबे थेंबे तळे साचे\nमानीव हस्तांतरण आता जलद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/chandrakant-patil-news-2/", "date_download": "2018-12-13T15:37:01Z", "digest": "sha1:TZQ3PSKJ3XEEFKNEZY2ZWZGYGDRLOV2B", "length": 6283, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "येणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nऔरंगाबाद : येणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल असे रस्ते तयार होणार आहेत. केंद्राने मोठ्या प्रमाणात मदत केल्याने मोठ्या आकाराचे रस्ते आगामी काळात तयार होणार आहेत. त्यापैकी बरेचसे काम सुरु असून अजून एक दोन वर्षात राज्यात चांगले रस्ते पाहायला मिळतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nदरम्यान,“मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मागासवर्ग आयोगाचा अहवालात सकारात्मक आहे. त्यावर अभ्यास सुरु आहे. आरक्षण न्यायालयात टिकवणार, त्यासाठी वकिलांची मोठी फौज तयार आहे. आता मोर्चे आणि आंदोलन करण्यापेक्षा काय हवं आहे हे सांगायला पाहिजे”, असं पाटील यांनी सांगितलं.\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत – शरद पवार\nगड आला पण सिंह गेला,तीन मोठ्या राज्यात आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसला मिझोरममध्ये…\nएझोल : ईशान्येतील सेव्हन-सिस्टर्समधील महत्वाचे असलेल्या मिझोरम विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मिझो…\nआदरणीय अप्पा…. गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची…\nकामातील चालढकलपणामुळे प्रशासकीय अधिका-यांना आमदार महेश लांडगे यांनी…\n‘मोदी- शहा काठावर पास, राहुल गांधी ‘मेरिट’मध्ये…\nयशवंतराव गडाख यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्कार \nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/chennai-wins-match-116084", "date_download": "2018-12-13T15:46:22Z", "digest": "sha1:5BVHWODTII252PR73TAZPCPOFLNWHPJU", "length": 15776, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "chennai wins match पाऊस नव्हे, रायुडू बरसला अंबातीचे नाबाद शतक, चेन्नईचा सहज विजय | eSakal", "raw_content": "\nपाऊस नव्हे, रायुडू बरसला अंबातीचे नाबाद शतक, चेन्नईचा सहज विजय\nरविवार, 13 मे 2018\nसनरायझर्स हैदराबाद : 20 षटकांत 4 बाद 179 (शिखर धवन 79 - 49 चेंडू, 10 चौकार, 3 षटकार, केन विल्यम्सन 51 - 39 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, दीपक हुड्डा 21 - 11 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, दीपक चहर 1-16, शार्दुल ठाकूर 2-32, ड्‌वेन ब्राव्हो 1-39) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : 19 षटकांत 2 बाद 180 (शेन वॉट्‌सन 57 - 35 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, अंबाती रायडू नाबाद 100 - 62 चेंडू, 7 चौकार, 7 षटकार,)\nपुणे - यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या अंबाती रायुडूने आतापर्यंत अचूक ठरलेल्या हैदराबादच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत चेन्नई सुपर किंग्जला रविवारी सोपा विजय मिळवून दिला. चेन्नईने या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर आठ गडी राखून विजय मिळविला.\nअसह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळाला. मात्र, पुण्यापासून जवळच असणाऱ्या गहुंजेत पावसाने कृपादृष्टी केली. सामन्या दरम्यान पावसाने हजेरी लावली नसली, तरी रायुडू असा काही बरसला की त्याने 62 चेंडूंत प्रत्येकी सात चौकार, षटकारांसह नाबाद 100 धावा केल्या. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 179 धावा केल्या. चेन्नईने 19 षटकांत 2 बाद 180 धावा करून विजयला गवसणी घातली.\nआव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला या वेळी शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू यांनी तुफान सुरवात करून दिली. पावसाळी हवा आणि त्यामुळे डोक्‍यावर बसणारे डकवर्थ-लुईसचे भूत लक्षात घेऊन त्यांनी स्विकारलेले आक्रमक धोरण सार्थच होते. वॉटसन-रायुडू यांनी षटकारांची आतषबाजी करत पाचव्या षटकांत अर्धशतक धावफलकावर झळकावले. त्यानंतर शतकी भागीदारी ओलांडल्यावरही ही जोडी अभेद्य होती. दहाची धावगती राखूनही एक वेळ आवश्‍यक धावगती काही काळ वाढली होती. मात्र, ही जोडी खेळत असल्याने चेन्नईला चिंता नव्हती. अशाच वेळी वॉटसन धावबाद झाला आणि रैनाला आततायीपणा भोवला. दोन गडी झटपट बाद झाल्यावर कर्णधार धोनीने रायुडूला जणू सर्वाधिकार दिले. त्यानेही विश्‍वास सार्थ ठरवत आधी शतक आणि नंतर विजय अशा दोन्ही गोष्टी जुळवून आणल्या.\nत्यापूर्वी प्रथम फलंदाजी मिळालेल्या हैदराबादला पुन्हा एकदा शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यम्सनच्या भागीदारीचा आधार मिळाला. ऍलेक्‍स हेल्स लवकर बाद झाल्यावर एकत्र आलेल्या या जोडीने संघाचे आव्हान उभे केले असले, तरी त्यांची सुरवात संथ होती. पॉवर प्लेमध्ये त्यांना 29 धावांच करता आल्या. उलट चेन्नईने याच कालावधीत 85 धावा फटकावल्या आणि हाच या सामन्याचा निर्णय ठरवणारा क्षण ठरला. अर्धशतक झळकावून धवन, विल्यम्सन बाद झाल्यावर हैदराबादच्या धावसंख्येवर मर्यादा आल्या. अखेरच्या दोन षटकांत दीप हुडाच्या फटकेबाजीने त्यांना आव्हान पावणे दोनशेच्या पुढे नेता आले.\nसनरायझर्स हैदराबाद : 20 षटकांत 4 बाद 179 (शिखर धवन 79 - 49 चेंडू, 10 चौकार, 3 षटकार, केन विल्यम्सन 51 - 39 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, दीपक हुड्डा 21 - 11 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, दीपक चहर 1-16, शार्दुल ठाकूर 2-32, ड्‌वेन ब्राव्हो 1-39) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : 19 षटकांत 2 बाद 180 (शेन वॉट्‌सन 57 - 35 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, अंबाती रायडू नाबाद 100 - 62 चेंडू, 7 चौकार, 7 षटकार,)\nचंद्रशेखर राव सलग दुसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज (ता.13) गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र...\nतेलंगणातील निवडणुकीत नोटाचा वापर वाढला\nहैदराबाद : तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नोटाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाच्या विधानसभा...\nशिवसेनेच्या वाघाला ओवेसी विरोधात 112 मतं\nहैदराबाद: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे शिवसेनेचे नेते सुदर्शन मलकान यांना केवळ 112 मत...\n...तरीही काँग्रेसला ईव्हीएमबाबत शंकाच\nहैदराबाद : गेल्या निवडणुकांत ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने आता तेलंगणामध्ये पराभवानंतर ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केला आहे....\nएआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी विजयी\nहैदराबादः एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी विजयी चंद्रायनगुट्टा मतदारसंघामधून विजयी झाले आहेत. तेलंगणमध्ये आज (मंगळवार) सकाळी मतमोजणीला सुरवात...\nतेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर\nहैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत मिळालेल्या कौलानुसार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63712", "date_download": "2018-12-13T15:33:05Z", "digest": "sha1:CJUC4NEC2GIIVYIBFTGRTYKCE3MBAY5F", "length": 6704, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - मामी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - मामी\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - मामी\nसर्व प्रथम आमच्या मायबाप ग्राहकांची माफी. आमच्या आधीच्या उत्पादनाबद्दल - बालकांसाठीच्या ' वर्धक दूध पावडर' बद्दल - तक्रारी आल्याने आम्ही त्या उत्पादनाची कसून तपासणी केली असता ग्राहकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले. 'वर्धक' मुळे बालकांची उंची न वाढता कपांची वाढत होती हे आम्ही मान्य करतो. आम्ही तेव्हाच ते प्रॉडक्ट बाजारातून परत घेतले.\nपण, आता आम्ही पुन्हा एकदा नव्यानं तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, आमचे नवे उत्पादन - 'वर्धक-धक पावडर'. आणि या उत्पादनामागची प्रेरणा आहे आमचे एक ग्राहक श्री. स. दा. तत्पर.\n\"आमच्या 'वर्धक' पावडरीनं उंची वाढते तर लांबी का नाही वाढणार\" असा दृष्टीकोन ठेऊन तिचा यशस्वीरीत्या 'लोकल' उपयोग करून आमच्या उत्पादनाची वेगळीच महती आम्हालाच कळवणारे श्री. स. दा. तत्पर हे आता कंपनीच्या बोर्डावर आले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली आता आम्ही आमचे नव्या स्वरूपातील उत्पादन ' वर्धक-धक पावडर' घेऊन येत आहोत.\nवापरा ' वर्धक-धक' आणि बना आनंदी, समाधानी ग्राहक.\n(सर्व मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध. )\nमामी, अफाट कल्पनाशक्ती आहे\nमामी, अफाट कल्पनाशक्ती आहे तुझी. लोकल उपयोग वाचून हहपुवा.\nआज एंट्रीजचा धडाका लावलाय.\nआधीच्या दोन जास्त आवडल्या\nआधीच्या दोन जास्त आवडल्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1842", "date_download": "2018-12-13T16:28:10Z", "digest": "sha1:CUIW673N6HNYRZ7KDKLZECXBKJCOO67W", "length": 2124, "nlines": 44, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "टीचर्स ट्रेनिंग कोर्स | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nज्ञानराज शिक्षणसंस्था, हडपसर: टीचर्स ट्रेनिंग कोर्स. शिक्षक / फ्रेशर्ससाठी. बॅच १ ऑगस्टपासून. प्लेसमेंट उपलब्ध. ७२७६० ९६२७०, ८१८०९६४१६३.\nज्ञानराज शिक्षणसंस्था, हडपसर: टीचर्स ट्रेनिंग कोर्स. शिक्षक / फ्रेशर्ससाठी. बॅच १ ऑगस्टपासून. प्लेसमेंट उपलब्ध. ७२७६० ९६२७०, ८१८०९६४१६३.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/400-years-under-snow-temple/", "date_download": "2018-12-13T16:52:04Z", "digest": "sha1:GJLCIKJWW2WG2TFCAGZUNFB57DNEAL4G", "length": 6764, "nlines": 37, "source_domain": "www.marathigold.com", "title": "जवळजवळ 400 वर्ष बर्फा खाली होते भगवान शंकराचे हे प्रसिध्द धाम", "raw_content": "\nYou are here: Home / Astrology / जवळजवळ 400 वर्ष बर्फा खाली होते भगवान शंकराचे हे प्रसिध्द धाम\nजवळजवळ 400 वर्ष बर्फा खाली होते भगवान शंकराचे हे प्रसिध्द धाम\nआपल्या देशा मध्ये भगवान शंकराची मंदिरे जागोजागी पाहण्यास मिळतात. तसेच 12 ज्योतिर्लिंग प्रसिध्द आहेत. असे म्हणतात की शंकराच्या या 12 ज्योतिर्लिंगच्या दर्शनाने आणि स्मरण केल्यामुळे व्यक्तीची सर्व पाप दूर होतात.\nभोलेनाथांच्या या 12 ज्योतिर्लिगा पैकी एक धाम असे आहे जे जवळजवळ 400 वर्षा पर्यत बर्फाखाली होते. कोणते होते हे प्रसिद्ध धाम आज आपण त्याची माहीती घेऊया.\nजियोलॉजिकल विभागाच्या वैज्ञानिकांच्या नुसार 12 ज्योतिर्लिंग पैकी सर्वश्रेष्ठ केदारनाथ धाम जवळजवळ 400 वर्ष बर्फाखाली होते. बर्फाखाली असल्यामुळे या मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही. पण जेव्हा मंदिरा वरील बर्फ निघून गेले त्याचे चिन्ह अजूनही मंदिरावर दिसतात.\nअसे म्हंटले जाते की 13 ते 17 व्या शताब्दी दरम्यान म्हणजेच जवळजवळ 400 वर्ष एक छोटा हिमयुग आले होते. ज्यामध्ये हिमालयाचा एक मोठा भूभाग बर्फा खाली झाकल्या गेले होते.\nवैज्ञानिकानुसार आजही मंदिराच्या भिंतीवर आणि दगडांवर त्याची चिन्हे दिसून येतात. मंदिराच्या भिंती वरील आणि दगडा वरील हे चिन्ह ग्लैशियरच्या घर्षणामुळे आले आहेत.\nकेदारधाम तिन्ही बाजूने डोंगराने घेरलेले आहे. केदारनाथ धाम फक्त डोंगरानेच घेरलेला नाही तर येथे पाच पवित्र नद्यांचा अद्भुत संगम पण पाहण्यास मिळतो. याच जहागी मंदाकिनी, क्षीरगंगा, मधुगंगा, सरस्वती आणि स्वर्नगौरी या नद्यांचा संगम होतो.\nतसे पाहता या नद्यांपैकी काही नद्यांचे आता अस्तित्व नाही राहीले पण अलकनंदाची सहायक नदी मंदाकिनी आज ही येथे आहे. येथे हिवाळ्यात भरपूर बर्फ आणि पावसाळ्यात भरपूर पाणी असते.\nभगवान शंकराचे केदारनाथ मंदिर उत्तराखंड मधील सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिराला मोठ्या शिलाखंडाना जोडून बनवले गेले आहे.\n16 जून 2013 मध्ये केदारनाथ येथे भीषण नैसर्गिक आपत्ती आली होती. या नैसर्गिक आपत्ती मध्ये असंख्य लोक मृत्यूमुखी गेले. या आपत्ती मध्ये केदारनाथ परिसरातील सर्व काही नष्ट झाले पण जर काही वाचले तर ते फक्त मुख्य केदारनाथ मंदिर.\nही आहे केदारनाथ धामच्या छोट्या हिमयुगा दरम्यान जवळजवळ 400 वर्ष बर्फाखाली राहण्याची आणि साल 2013 मध्ये नैसर्गिक आपत्ती झेलल्या नंतरही सुरक्षित राहण्याची माहीती.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-13T16:03:33Z", "digest": "sha1:PJDKSQQ5AT5MPWHAFYMPM67BTH4IOTWC", "length": 6092, "nlines": 62, "source_domain": "nashikonweb.com", "title": "आजचे बाजार भाव - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nTag: आजचे बाजार भाव\nनाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव ११ मे २०१८\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला\nलासलगाव सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव दि.३ मे २०१८\nशेतकरी मित्रानो नाशिक जिल्ह्यातील लासलगाव सह प्रमुख बाजारपेठेतील कांदा भाव, सोबत राज्यातील सर्व प्रमुख बाजार पेठेतील आजचा कांदा बाजार भाव देत आहोत. तुम्ही जेव्हा\nनाशिक बाजार समिती शेतमाल दर , नाशिक सह पूर्ण राज्यातील कांदा दर\nशेतकरी मित्रानो पूर्ण राज्यात कांदा दर काय होता, नाशिक मधील लासलगाव पासून मनमाड पर्यंत बाजर पेठेत कांदा दर काय होता या बातमीत नमूद आहे.\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/tag/kidnapping/", "date_download": "2018-12-13T15:15:11Z", "digest": "sha1:CQG5XUURVX6CQFQPOK222C3JPQ3JZW2A", "length": 5530, "nlines": 62, "source_domain": "nashikonweb.com", "title": "kidnapping - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nभीक मागण्यासाठी केले चिमुरडीचे अपहरण, दोघांना अटक\nनाशिक : इगतपुरी रेल्वे स्थानकातून भीक मागण्यासाठी एक वर्षाच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या महिलेसह एका व्यक्तीला इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले. याप्रकरणी इगतपुरी लोहमार्ग पोलिस\nमॉडेलिंगसाठी युवतीने रचला स्व:ताच्या अपहरणाचा डाव; पालकांकडे मागितली 7 लाखांची खंडणी\nयुवतीच होती या सर्व कारस्थानामागे नाशिक मधील एका युवतीने मित्रांसमवेत मिळून स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचून पालकांकडे चोरीच्या मोबाईलवरून संपर्क साधत 7 लाख रुपयांची खंडणी\nटिप्पर गँग ९ दोषी पाच लाख रु दंड , वाचा कोण आहे ही टिप्पर गँग\nनाशिक : सिडको परिसरातील सर्वात मोठी स्थानिक टिप्पर गँगच्या ९ आरोपींना कोर्टाने दोषी ठरवेल आहे. टिप्पर गँग वर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. कोर्टाने\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/mohammad-kaif-tweet/", "date_download": "2018-12-13T15:39:09Z", "digest": "sha1:WWYAJUTAFNYVGYABVGFFYAAQEUEHPQBZ", "length": 7790, "nlines": 113, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "बंदुकीऐवजी बॅट आणि दगडाऐवजी बॉल हातात घ्या! – थोडक्यात", "raw_content": "\nबंदुकीऐवजी बॅट आणि दगडाऐवजी बॉल हातात घ्या\n01/02/2018 टीम थोडक्यात देश 0\nनवी दिल्ली | बंदुकीऐवजी बॅट आणि दगडाऐवजी बॉल हातात घ्या, असं भावनिक ट्विट भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं काश्मिरी तरुणांना केलं आहे. त्याने एक व्हिडिओही सोबत ट्विट केलाय.\nकाश्मीरच्या एका गावातील मंझुर दर या खेळाडूला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं. त्यानंतर या गावातील नागरिकांनी जो जल्लोष केला त्याचा हा व्हिडिओ आहे.\nदरम्यान, मोहम्मद कैफच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलंय. त्याचं ट्विट मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जातंय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nविरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीकास्त्र, मूडीजकडून मात्र स्तुती\n…तेव्हा मी पद्मावत सिनेमा पाहात होतो- एकनाथ खडसे\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bhujbalayurveda.com/", "date_download": "2018-12-13T15:12:26Z", "digest": "sha1:V3FDKZU2ZWTBPJ3SSJPFGRNRODUMULF5", "length": 27052, "nlines": 164, "source_domain": "www.bhujbalayurveda.com", "title": "Bhujbal Ayurved Panchakarma Clinic in Nashik ,Vd. ARUN M.D Gold Medalist & Vd. DNYANDA(Ayurvedacharya) BHUJBAL Ayurved Panchakarma Clinic aims to bring authentic. Ayurved to every home, Founded by Dr. Arun Bhujbal in 2006, it provides treatment & health care facilities that enables individual to lead healthy and prosperous lives with the help of Ayurveda. Ayurveda upchar kendra located in Heart of Nashik(Nimani). We are always ready to serve you complete ayurvedic treatments including medicines, panchakarma therapies viz. Vaman, Virechan, Basti, Raktamoshan(Leech Therapy), Nasya, Snehan, Swedan, Massage, Shirodhara, Diet- management, Garbhsanskar, Herbal Formulations, LIfe Style management & sport medicines etc. You can experienced the unique holistic healing with Ayurvedic treatments for skin problems- Psoriasis, Infertility, Obesity, Arthritis, Joint Pain, Vitiligo, Sexual disabilities , Gynecological problems, Digestive problems, Piles, Fistula, Heart problems, Respiratory Problems, Asthma, Paralysis, Disorders and Diabetes etc. We have successfully cured all types of problems regarding health from last six years.", "raw_content": "\n🌹 *आग का गोला - तिखट रस*🌹 वऱ्हाडी ठेचा , कोल्हापुरी मिसळ खाताखाताच लोक डोळ्यातील पाणी पुसत असतात. हाच तो डोळ्यात पाणी आणणारा, तिखट रस, मिरचीचा ठेचा हाताला लागला तरी आग होते. म्हणजेच तोंडाची हाताची आग ज्याच्यामुळे होते, नाकाडोळ्यातून पाणी येते. तिखट रस काही लोकांना खूप आवडतो तर काही लोक त्याच्या वाटेला हि जात नाहीत. आपल्या आहारामध्ये तिखटपणा थोड्या प्रमाणात असणे पचनाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यकच आहे. मिरची, मिरी, हिंग, कांदा, लसूण, मोहरी, पिंपळी, मुळा हे रोजच्या वापरातले पदार्थ आहेत व जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीराचा, तोंडाच्या त्वचेचा दाह करणारे, उष्ण आहेत. स्थूल व्यक्तींनी तिखट चवीचे पदार्थ जरा जास्त प्रमाणात खाल्ले तरी चालतात, परंतु कृश व्यक्तींनी तिखट खाऊ नये, कारण तिखट खाण्यामुळे शरीरातील मेद धातूचा क्षय होतो. तिखट चवीचे पदार्थ आहारात अल्प प्रमाणात हवेतच. त्यामुळे अन्नाचे पचन शरीरामध्ये व्यवस्थित होते. सुंठ, मिरे, पिंपळी हे तिखट पदार्थ छातीत साठलेला कफ पातळ करतात. त्यामुळे खोकला झाल्यास सुंठ, मिरे, पिंपळी (त्रिकटू चूर्ण) मधाबरोबर घेण्याने फायदा होतो. थोड्या प्रमाणात तिखट खाल्ल्यास पोट साफ होते. उदा. मिरची जास्त प्रमाणात पदार्थात घातली तर त्यामुळे सुरुवातीला पोट साफ होईल पण मिरची जास्त प्रमाणात वारंवार खाल्ली तर मलावष्टंभ होऊन मुळव्याध होईल. अति तिखट खाल्ल्याने तोंड येते, तोंड कोरडे पडून तहान लागते. अति तिखट खाणाऱ्यांची त्वचा निस्तेज, कोरडी दिसते. अतितिखट खाणे म्हणजे गॅस्ट्रिक अल्सरला आमंत्रण. एकूणच अती तिखट खाण्यामुळे शरीरातील धातूंची (tissue) गुणवत्ता कमी होऊन कृशता येते. अति तिखट खाण्याने संधिवात होऊ शकतो त्यामुळे (अपवाद - लसणाचा) अती तिखट खाणे स्वास्थ्याला हानीकारकच आहे. *Dr.ARUN SUBHASH BHUJBAL* *BHUJBAL AYURVED* *NIMANI, NASHIK* 9822226267 9822371701 9960856785 0253-251-9669 www.bhujbalayurveda.com\n🌹 *मिठाशिवाय जेवणाला चव नाही* 🌹 (सहा रसांपैकी तिसरा लवण रस-खारट) ‘खाल्ल्या मिठाला जरा जागावे’ अशी एक म्हण आहे. श्री कृष्णाने रुक्मिणीला दिलेले मार्मिक उत्तर, *‘तू मला मिठासारखी आवडतेस’* या उत्तरामध्ये मीठ हा आयुष्यामधील किती अत्यावश्यक आहारिय घटक आहे हे सिद्ध होते. आपण रोजच्या जेवणात टेबल सॉल्ट वापरतो तर औषध म्हणून सैंधव (शेंदेलोण/rock salt) वापरतो. मिठामुळे पाचक-स्रावाचे प्रमाण वाढते, मिठामुळे अन्नास चव येते. मिठामुळे अन्नपचन व शोषण चांगले होते. मीठ उष्ण आहे, त्यामुळे वात व कफ कमी करणारे आहे व तर पित्ताची उष्णता वाढवणारे आहे. मिठामुळे अन्नाला मऊ पणा येतो. त्यामुळे पाचकस्राव अन्नाबरोबर मिसळतात. असे हे गुणकारी मीठ थोडेच खावे, पदार्थावर वरूतून मीठ घेऊ नये. लोणचे भाजीसारखे म्हणजे जास्त प्रमाणात खाऊ नये. मीठ जास्त असणारे पदार्थ. उदा. लोणची, वेफर्स सतत खाल्ल्याने, पदार्थांमध्ये *मीठ जास्त घेणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात*. उदा. केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, पित्ताची उष्णता वाढल्याने दाह होणे, सतत तहान लागणे, शरीरावर पुरळ येणे, त्वचा रोग, इत्यादी हायब्लडप्रेशर असेल तर मीठ कमी खा, घरामध्ये कोडासारखा अनुवंशिक रोग असेल तरीसुद्धा खारट, आंबट प्रिव्हेंटिव्ह म्हणून कमी खा ’* या उत्तरामध्ये मीठ हा आयुष्यामधील किती अत्यावश्यक आहारिय घटक आहे हे सिद्ध होते. आपण रोजच्या जेवणात टेबल सॉल्ट वापरतो तर औषध म्हणून सैंधव (शेंदेलोण/rock salt) वापरतो. मिठामुळे पाचक-स्रावाचे प्रमाण वाढते, मिठामुळे अन्नास चव येते. मिठामुळे अन्नपचन व शोषण चांगले होते. मीठ उष्ण आहे, त्यामुळे वात व कफ कमी करणारे आहे व तर पित्ताची उष्णता वाढवणारे आहे. मिठामुळे अन्नाला मऊ पणा येतो. त्यामुळे पाचकस्राव अन्नाबरोबर मिसळतात. असे हे गुणकारी मीठ थोडेच खावे, पदार्थावर वरूतून मीठ घेऊ नये. लोणचे भाजीसारखे म्हणजे जास्त प्रमाणात खाऊ नये. मीठ जास्त असणारे पदार्थ. उदा. लोणची, वेफर्स सतत खाल्ल्याने, पदार्थांमध्ये *मीठ जास्त घेणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात*. उदा. केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, पित्ताची उष्णता वाढल्याने दाह होणे, सतत तहान लागणे, शरीरावर पुरळ येणे, त्वचा रोग, इत्यादी हायब्लडप्रेशर असेल तर मीठ कमी खा, घरामध्ये कोडासारखा अनुवंशिक रोग असेल तरीसुद्धा खारट, आंबट प्रिव्हेंटिव्ह म्हणून कमी खा सैंधवाचे शरीरावर होणारे परिणाम ‘टेबल सॉल्ट’ पेक्षा वेगळे आहेत, सैंधव हृदयासाठी आरोग्य देणारे आहेत. हृदयरोगी रुग्णांनी टेबल सॉल्ट एेवजी सैंधव वापरावे. सैंधवाचा उपयोग आल्याच्या रसाबरोबर करावा किंवा आल्याचा तुकडा सैंधवामध्ये बुडवून खा. चवीने जेवण जाईल. वाण्याच्या महिन्याच्या यादीत नेहमीच्या मिठाबरोबरच सैधव देखील मागवून घ्या. ‘टेबल सॉल्ट’ अती खाणे डोळ्यांना अपायकारक आहे पण सैंधव खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे, म्हणून अत्यंत थोड्या प्रमाणात खा, उत्तम पचन होईल, हृदय, डोळे स्वस्थ राहतील. पित्तप्रकृतीच्या लोकांनी आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांनी मीठ कमी खावे, त्याऐवजी सैंधवाचा वापर करावा. कृश, वात प्रकृतीच्या लोकांनी मीठ, सैंधव योग्य प्रमाणात खाल्ले तर आरोग्यदायी आहे. स्थूल व्यक्तींनी देखील मीठ कमीच खावे. अशा तऱ्हेने मीठ योग्य तेवढेच, स्वतःच्या प्रकृतीचा विचार करून खा म्हणजे तुमचे स्वास्थ्या जपाल सैंधवाचे शरीरावर होणारे परिणाम ‘टेबल सॉल्ट’ पेक्षा वेगळे आहेत, सैंधव हृदयासाठी आरोग्य देणारे आहेत. हृदयरोगी रुग्णांनी टेबल सॉल्ट एेवजी सैंधव वापरावे. सैंधवाचा उपयोग आल्याच्या रसाबरोबर करावा किंवा आल्याचा तुकडा सैंधवामध्ये बुडवून खा. चवीने जेवण जाईल. वाण्याच्या महिन्याच्या यादीत नेहमीच्या मिठाबरोबरच सैधव देखील मागवून घ्या. ‘टेबल सॉल्ट’ अती खाणे डोळ्यांना अपायकारक आहे पण सैंधव खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे, म्हणून अत्यंत थोड्या प्रमाणात खा, उत्तम पचन होईल, हृदय, डोळे स्वस्थ राहतील. पित्तप्रकृतीच्या लोकांनी आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांनी मीठ कमी खावे, त्याऐवजी सैंधवाचा वापर करावा. कृश, वात प्रकृतीच्या लोकांनी मीठ, सैंधव योग्य प्रमाणात खाल्ले तर आरोग्यदायी आहे. स्थूल व्यक्तींनी देखील मीठ कमीच खावे. अशा तऱ्हेने मीठ योग्य तेवढेच, स्वतःच्या प्रकृतीचा विचार करून खा म्हणजे तुमचे स्वास्थ्या जपाल\n🌹 *आग का गोला - तिखट रस*🌹 वऱ्हाडी ठेचा , कोल्हापुरी मिसळ खाताखाताच लोक डोळ्यातील पाणी पुसत असतात. हाच तो डोळ्यात पाणी आणणारा, तिखट रस, मिरचीचा ठेचा हाताला लागला तरी आग होते. म्हणजेच तोंडाची हाताची आग ज्याच्यामुळे होते, नाकाडोळ्यातून पाणी येते. तिखट रस काही लोकांना खूप आवडतो तर काही लोक त्याच्या वाटेला हि जात नाहीत. आपल्या आहारामध्ये तिखटपणा थोड्या प्रमाणात असणे पचनाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यकच आहे. मिरची, मिरी, हिंग, कांदा, लसूण, मोहरी, पिंपळी, मुळा हे रोजच्या वापरातले पदार्थ आहेत व जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीराचा, तोंडाच्या त्वचेचा दाह करणारे, उष्ण आहेत. स्थूल व्यक्तींनी तिखट चवीचे पदार्थ जरा जास्त प्रमाणात खाल्ले तरी चालतात, परंतु कृश व्यक्तींनी तिखट खाऊ नये, कारण तिखट खाण्यामुळे शरीरातील मेद धातूचा क्षय होतो. तिखट चवीचे पदार्थ आहारात अल्प प्रमाणात हवेतच. त्यामुळे अन्नाचे पचन शरीरामध्ये व्यवस्थित होते. सुंठ, मिरे, पिंपळी हे तिखट पदार्थ छातीत साठलेला कफ पातळ करतात. त्यामुळे खोकला झाल्यास सुंठ, मिरे, पिंपळी (त्रिकटू चूर्ण) मधाबरोबर घेण्याने फायदा होतो. थोड्या प्रमाणात तिखट खाल्ल्यास पोट साफ होते. उदा. मिरची जास्त प्रमाणात पदार्थात घातली तर त्यामुळे सुरुवातीला पोट साफ होईल पण मिरची जास्त प्रमाणात वारंवार खाल्ली तर मलावष्टंभ होऊन मुळव्याध होईल. अति तिखट खाल्ल्याने तोंड येते, तोंड कोरडे पडून तहान लागते. अति तिखट खाणाऱ्यांची त्वचा निस्तेज, कोरडी दिसते. अतितिखट खाणे म्हणजे गॅस्ट्रिक अल्सरला आमंत्रण. एकूणच अती तिखट खाण्यामुळे शरीरातील धातूंची (tissue) गुणवत्ता कमी होऊन कृशता येते. अति तिखट खाण्याने संधिवात होऊ शकतो त्यामुळे (अपवाद - लसणाचा) अती तिखट खाणे स्वास्थ्याला हानीकारकच आहे. *Dr.ARUN SUBHASH BHUJBAL* *BHUJBAL AYURVED* *NIMANI, NASHIK* 9822226267 9822371701 9960856785 0253-251-9669 www.bhujbalayurveda.com\n🌹 *मिठाशिवाय जेवणाला चव नाही* 🌹 (सहा रसांपैकी तिसरा लवण रस-खारट) ‘खाल्ल्या मिठाला जरा जागावे’ अशी एक म्हण आहे. श्री कृष्णाने रुक्मिणीला दिलेले मार्मिक उत्तर, *‘तू मला मिठासारखी आवडतेस’* या उत्तरामध्ये मीठ हा आयुष्यामधील किती अत्यावश्यक आहारिय घटक आहे हे सिद्ध होते. आपण रोजच्या जेवणात टेबल सॉल्ट वापरतो तर औषध म्हणून सैंधव (शेंदेलोण/rock salt) वापरतो. मिठामुळे पाचक-स्रावाचे प्रमाण वाढते, मिठामुळे अन्नास चव येते. मिठामुळे अन्नपचन व शोषण चांगले होते. मीठ उष्ण आहे, त्यामुळे वात व कफ कमी करणारे आहे व तर पित्ताची उष्णता वाढवणारे आहे. मिठामुळे अन्नाला मऊ पणा येतो. त्यामुळे पाचकस्राव अन्नाबरोबर मिसळतात. असे हे गुणकारी मीठ थोडेच खावे, पदार्थावर वरूतून मीठ घेऊ नये. लोणचे भाजीसारखे म्हणजे जास्त प्रमाणात खाऊ नये. मीठ जास्त असणारे पदार्थ. उदा. लोणची, वेफर्स सतत खाल्ल्याने, पदार्थांमध्ये *मीठ जास्त घेणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात*. उदा. केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, पित्ताची उष्णता वाढल्याने दाह होणे, सतत तहान लागणे, शरीरावर पुरळ येणे, त्वचा रोग, इत्यादी हायब्लडप्रेशर असेल तर मीठ कमी खा, घरामध्ये कोडासारखा अनुवंशिक रोग असेल तरीसुद्धा खारट, आंबट प्रिव्हेंटिव्ह म्हणून कमी खा ’* या उत्तरामध्ये मीठ हा आयुष्यामधील किती अत्यावश्यक आहारिय घटक आहे हे सिद्ध होते. आपण रोजच्या जेवणात टेबल सॉल्ट वापरतो तर औषध म्हणून सैंधव (शेंदेलोण/rock salt) वापरतो. मिठामुळे पाचक-स्रावाचे प्रमाण वाढते, मिठामुळे अन्नास चव येते. मिठामुळे अन्नपचन व शोषण चांगले होते. मीठ उष्ण आहे, त्यामुळे वात व कफ कमी करणारे आहे व तर पित्ताची उष्णता वाढवणारे आहे. मिठामुळे अन्नाला मऊ पणा येतो. त्यामुळे पाचकस्राव अन्नाबरोबर मिसळतात. असे हे गुणकारी मीठ थोडेच खावे, पदार्थावर वरूतून मीठ घेऊ नये. लोणचे भाजीसारखे म्हणजे जास्त प्रमाणात खाऊ नये. मीठ जास्त असणारे पदार्थ. उदा. लोणची, वेफर्स सतत खाल्ल्याने, पदार्थांमध्ये *मीठ जास्त घेणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात*. उदा. केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, पित्ताची उष्णता वाढल्याने दाह होणे, सतत तहान लागणे, शरीरावर पुरळ येणे, त्वचा रोग, इत्यादी हायब्लडप्रेशर असेल तर मीठ कमी खा, घरामध्ये कोडासारखा अनुवंशिक रोग असेल तरीसुद्धा खारट, आंबट प्रिव्हेंटिव्ह म्हणून कमी खा सैंधवाचे शरीरावर होणारे परिणाम ‘टेबल सॉल्ट’ पेक्षा वेगळे आहेत, सैंधव हृदयासाठी आरोग्य देणारे आहेत. हृदयरोगी रुग्णांनी टेबल सॉल्ट एेवजी सैंधव वापरावे. सैंधवाचा उपयोग आल्याच्या रसाबरोबर करावा किंवा आल्याचा तुकडा सैंधवामध्ये बुडवून खा. चवीने जेवण जाईल. वाण्याच्या महिन्याच्या यादीत नेहमीच्या मिठाबरोबरच सैधव देखील मागवून घ्या. ‘टेबल सॉल्ट’ अती खाणे डोळ्यांना अपायकारक आहे पण सैंधव खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे, म्हणून अत्यंत थोड्या प्रमाणात खा, उत्तम पचन होईल, हृदय, डोळे स्वस्थ राहतील. पित्तप्रकृतीच्या लोकांनी आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांनी मीठ कमी खावे, त्याऐवजी सैंधवाचा वापर करावा. कृश, वात प्रकृतीच्या लोकांनी मीठ, सैंधव योग्य प्रमाणात खाल्ले तर आरोग्यदायी आहे. स्थूल व्यक्तींनी देखील मीठ कमीच खावे. अशा तऱ्हेने मीठ योग्य तेवढेच, स्वतःच्या प्रकृतीचा विचार करून खा म्हणजे तुमचे स्वास्थ्या जपाल सैंधवाचे शरीरावर होणारे परिणाम ‘टेबल सॉल्ट’ पेक्षा वेगळे आहेत, सैंधव हृदयासाठी आरोग्य देणारे आहेत. हृदयरोगी रुग्णांनी टेबल सॉल्ट एेवजी सैंधव वापरावे. सैंधवाचा उपयोग आल्याच्या रसाबरोबर करावा किंवा आल्याचा तुकडा सैंधवामध्ये बुडवून खा. चवीने जेवण जाईल. वाण्याच्या महिन्याच्या यादीत नेहमीच्या मिठाबरोबरच सैधव देखील मागवून घ्या. ‘टेबल सॉल्ट’ अती खाणे डोळ्यांना अपायकारक आहे पण सैंधव खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे, म्हणून अत्यंत थोड्या प्रमाणात खा, उत्तम पचन होईल, हृदय, डोळे स्वस्थ राहतील. पित्तप्रकृतीच्या लोकांनी आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांनी मीठ कमी खावे, त्याऐवजी सैंधवाचा वापर करावा. कृश, वात प्रकृतीच्या लोकांनी मीठ, सैंधव योग्य प्रमाणात खाल्ले तर आरोग्यदायी आहे. स्थूल व्यक्तींनी देखील मीठ कमीच खावे. अशा तऱ्हेने मीठ योग्य तेवढेच, स्वतःच्या प्रकृतीचा विचार करून खा म्हणजे तुमचे स्वास्थ्या जपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43656666", "date_download": "2018-12-13T16:36:17Z", "digest": "sha1:AGAPRZRAZ26L5XZUV4ZEK24A4Y6IXT3I", "length": 4568, "nlines": 100, "source_domain": "www.bbc.com", "title": "आजचं कार्टून : जेलमध्ये गेल्यावरही Being Human - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nआजचं कार्टून : जेलमध्ये गेल्यावरही Being Human\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nदेवेंद्र फडणवीसांची पाच राज्यांच्या निकालांनी धाकधूक वाढली\nराहुल गांधींचा 'तो' व्हीडिओ किती खोटा किती खरा\nश्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका\nब्रिटीश लष्कराकडून स्वयंचलित शस्त्रांची चाचपणी\nजपाननं 2018ला ठरवलं 'सर्वनाशा'चं वर्ष\nश्रीपाद छिंदम या कारणांमुळे पुन्हा आले निवडून\nहिंदुत्व की विकास : 2019 साठी भाजपसमोर प्रमुख आव्हान\nसकाळचा नाश्ता जेवणापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो का\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/data-story-blue-whale-game-narendra-modi-mark-zuckerberg-106093", "date_download": "2018-12-13T16:39:40Z", "digest": "sha1:A2XAQUB3QRHTSOVXCONORCU52E4GMQPM", "length": 22148, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Data-story Blue Whale Game Narendra modi Mark Zuckerberg डेटाचोरीचा ‘ब्लू व्हेल गेम’ | eSakal", "raw_content": "\nडेटाचोरीचा ‘ब्लू व्हेल गेम’\nगुरुवार, 29 मार्च 2018\n‘ईएसडीएस’ या नाशिकमध्ये मुख्यालय असलेल्या आयटी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजीव पापनेजा काही महिन्यांपूर्वी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सांगत होते, ‘‘डेटा इज मोअर इम्पॉर्टन्ट दॅन बेटा.’’ बाहेर जाताना तुम्ही एकवेळ तुमच्या मुलाला काही वेळेसाठी इतरांकडे सोपवाल; परंतु तुमचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, आयपॅड, टॅब वगैरे कधीही इतरांच्या हातात देणार नाही. कारण त्यात तुमचा वैयक्‍तिक डेटा, तुमच्या ऑनलाइन बिहेवियरचे तपशील असतात.\n‘ईएसडीएस’ या नाशिकमध्ये मुख्यालय असलेल्या आयटी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजीव पापनेजा काही महिन्यांपूर्वी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सांगत होते, ‘‘डेटा इज मोअर इम्पॉर्टन्ट दॅन बेटा.’’ बाहेर जाताना तुम्ही एकवेळ तुमच्या मुलाला काही वेळेसाठी इतरांकडे सोपवाल; परंतु तुमचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, आयपॅड, टॅब वगैरे कधीही इतरांच्या हातात देणार नाही. कारण त्यात तुमचा वैयक्‍तिक डेटा, तुमच्या ऑनलाइन बिहेवियरचे तपशील असतात. ‘फेसबुक’नं क्विझ, ॲपच्या माध्यमातून गोळा केलेला पाच कोटी लोकांचा डेटा व्यावसायिक वापरासाठी ‘केंब्रिज ॲनालिटिका’ नावाच्या कंपनीला दिल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर जगभर जो भूकंप झालाय, तो पाहता बेटापेक्षा डेटा महत्त्वाचा असल्याची बाब सिद्धच झाली जणू भारतात त्या भूकंपाचे हादरे, आफ्टरशॉक्‍स बसले. भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू आहे. राहुल गांधींनी ‘नरेंद्र मोदी ॲप’वर आरोप केले, तर काँग्रेसनेच ‘केंब्रिज ॲनालिटिका’ची सेवा घेतल्याची माहिती या भानगडी उघड करणाऱ्या ख्रिस्तोफर वायली यानेच जाहीर केली.\nहे अपेक्षितच होतं. कारण भारत हे पाश्‍चात्त्यांसाठी जगातले सर्वांत मोठे ऑनलाइन मार्केट आहे. भारतापेक्षा चीनची लोकसंख्या अधिक असली, तरी त्या देशाने पश्‍चिमेकडून येणारी ऑनलाइन व्यवस्था सीमेवरच रोखून धरलीय. व्हर्च्युअल पोलादी भिंतीच्या रूपाने ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘गुगल’ला प्रवेश नाकारलाय. ‘वुईचॅट’ हा चीनचा स्वतःचा सर्वाधिक लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्म आहे, तर ‘वायबो’ हा ‘ट्‌विटर’चा, ‘टोऊडोऊ युकू’ हा ‘यूट्यूब’चा, ‘बायडू तायबा’ हा गुगल सर्च इंजिनचा, ‘मैपेई’ हा ‘इन्स्टाग्राम’चा चायनीज अवतार आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येएवढे, म्हणजे एक अब्ज ३० कोटी स्मार्टफोन चीनमध्ये आहेत. ५३ कोटी स्मार्टफोनचा भारत दुसऱ्या, तर २२ कोटी ९० लाख स्मार्टफोनसह अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या जूनपर्यंत इंटरनेट वापरणाऱ्या भारतीयांची संख्या ५० कोटींवर पोचेल. गेल्या डिसेंबरमध्ये ती ४८.१ कोटी होती. गेल्या वर्षी हे प्रमाण ११.३४ टक्‍क्‍यांनी वाढले. ४५.५ कोटी शहरी भारतीयांपैकी २९.५ कोटी इंटरनेट वापरतात. ९१.८ कोटींपैकी १८.६ कोटी इंटरनेट यूझर्सचा ग्रामीण भाग मात्र पिछाडीवर आहे.\nजगभरातल्या जवळपास दोनशे निवडणुकांची कामं ‘केंब्रिज ॲनालिटिका’ व तिच्या देशोदेशीच्या फ्रॅंचाइझींनी केल्याचं उघड झालंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक रशियाचा हस्तक्षेप व ‘फेसबुक’च्या डेटाचोरीमुळं वादात अडकलीय. युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याच्या, ‘ब्रेक्‍झिट’च्या प्रक्रियेत कंपनी होती. ख्रिस्तोफर वायलीच्या आरोपांचा धागा पकडून इंग्लंडमधल्या ‘चॅनेल फोर’नं स्टिंग ऑपरेशन केलं. ‘केंब्रिज ॲनालिटिका’चा ‘सीईओ’ ॲलेक्‍झांडर निक्‍स याने दिलेल्या कबुलीत, राजकीय पक्षांसाठी काम करताना कंपनी पैसा वापरते, लाच देते, मुली पुरवते, विरोधकांना ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवते वगैरे गौप्यस्फोट केला. त्या बातम्यांनी जग हादरलं.\nब्रिटिश संसदेने या प्रकरणाची खासदारांच्या विशेष समितीमार्फत चौकशी सुरू केलीय. ख्रिस्तोफर वायलीने त्या समितीपुढं दिलेल्या जबानीत ‘केंब्रिज ॲनालिटिका’, तसेच कॅनडामधील ‘ॲग्रिगेट आयक्‍यू’ कंपनीने जगभर कुणाकुणाला व कोणकोणत्या सेवा दिल्या, त्याचे तपशील दिले. अमेरिकेतही मार्क झुकेरबर्ग, सुंदर पिचई व जॅक डोर्स या अनुक्रमे ‘फेसबुक’, ‘गुगल’ व ‘ट्‌विटर’च्या ‘सीईओं’ना चौकशीसाठी पाचारण करण्यात आलंय.\nवायली म्हणतो, हा सगळा प्रकार म्हणजे आधुनिक जगातला नवा वसाहतवाद आहे. अर्थात, दीडशे वर्षं अशी वसाहत राहिलेल्या भारताचा उल्लेख अपरिहार्य आहे. वायलीच्या शब्दांत, भारत हा इतका मोठा देश आहे, की इथलं एकेक राज्य ब्रिटनपेक्षा मोठं ठरावं. त्यात या महाकाय देशात कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात सतत निवडणुका होत असतात. अर्थात, ‘केंब्रिज ॲनालिटिका’ किंवा तिची भारतीय फ्रॅंचाइझी ‘ओवलेनो बिझनेस इंटेलिजन्स’ म्हणजे ‘ओबीआय’सारख्या पीआर कंपन्यांना मोठं मार्केट उपलब्ध होत असतं. इतक्‍या मोठ्या कंपन्याच कशाला हव्यात आपल्याकडे अलीकडं अगदी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका निवडणुकीतही पीआर कंपन्यांना भरपूर कामं असतात. वरवर ही कामं, मतदारांशी बोलून त्यांची राजकीय मतं पक्षांना कळवायची अन्‌ पक्षांचा अजेंडा मतदारांपर्यंत पोचवायचा, या स्वरूपाची दिसत असली, तरी खरं काम त्यापलीकडं आहे. पोलिस जसं आवाहन करतात ना, की बाहेरगावी किंवा सहलीला गेलात, तर जाण्याआधी व तिथं पोचल्यावर फोटो वगैरे सोशल मीडियावर टाकू नका. त्यामुळे तुम्ही घरी नाहीत, हे चोरट्यांना समजतं व ते घर ‘साफ’ करतात.\nथोडक्‍यात, तुमचा सगळा ऑनलाइन वावर, वापर, व्यवहार, सामाजिक व राजकीय कल ‘फेसबुक’ किंवा अन्य माध्यमातून संबंधितांना कळतो. त्याआधारे तुमच्यावर भावनिक, मानसिक प्रयोग केले जातात. ब्रेनवॉशिंग होतं. मेल, पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला रस असलेल्या गोष्टींचा मारा केला जातो. खोटी गोष्टही अनेकदा सांगितली, की खरी वाटायला लागते. तुमची मतं बदलू लागतात. केवळ तुमचं ऑनलाइन बिहेवियर जाणून घेण्यापुरतं हे मर्यादित नाही. ती वर्तणूक काय असायला हवी, तुम्ही कुणाच्या बाजूने उभं राहायला हवं, हे ठरविण्याचे हे प्रयोग आहेत. काही महिन्यांपूर्वी आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ‘ब्लू व्हेल गेम’सारखा हा प्रकार आहे. म्हणून प्रत्येकाने बेटा जपतो, तसा आता डेटा जपायची गरज आहे.\nलेखक, प्रकाशक आणि कृतज्ञता (विजय तरवडे)\nसाहित्यविषयक उत्तम जाण असलेले एक यशस्वी प्रकाशक आणि वितरक गेल्या शतकात होऊन गेले. त्यांनी उत्तमोत्तम असे शेकडो ग्रंथ प्रकाशित केले. इतर प्रकाशकांची...\nचांगली स्थळे सुचवतो, आधी खात्यात पैसे टाका\nऔरंगाबाद - मुलामुलींच्या लग्नाच्या चिंतेत असलेल्या पालकांना फोन करून चांगली स्थळे सुचविण्याचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार समोर येत आहेत....\nडिजिटल संवादांची सुरक्षा (शिवानी खोरगडे)\nतंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं संवादाची अनेक माध्यमं वाढली आहेत, तसं तो संवाद असुरक्षित बनण्याच्याही शक्‍यता वाढल्या आहेत. सुरक्षित संवाद...\n‘पेटीएम’कडील डेटा सुरक्षित असल्याचा दावा\nनवी दिल्ली - डिजिटल पेमेंट कंपनी ‘पेटीएम’च्या सर्व यूजरचा डेटा सुरक्षित असून, केवळ कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्याच डेटाची चोरी झाल्याचा...\n'डिजिटल अफेअर्स' (डॉ. श्रुती पानसे)\nनुकताच नवा मोबाईल डेटासकट हातात मिळालेल्या नव्या टीनएजर्सच्या भावविश्वात बदल झाले आहेत. त्यातून वेगळीच \"डिजिटल अफेअर्स' सुरू होतात. डीपी बघून आणि...\n#PMCDataLost डेटा बॅकअपच नाही\nपुणे - महापालिकेतील ‘डेटा करप्ट’ झाल्यानंतर ‘बॅकअप’द्वारे तो ‘रिस्टोअर’ करीत असल्याचा दावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी करून २४ तास उलटले नाहीत,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2012/03/blog-post_18.html", "date_download": "2018-12-13T15:32:15Z", "digest": "sha1:CLIZJ25PQ7LBUJAWYWWGINGXJVHW3C4G", "length": 16134, "nlines": 179, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nएक व्यक्ती म्हणून कळत्या समजत्या वयात मला स्वातंत्र्य होतं का \nमाझे आई वडिल म्हणजे मागची पिढी. त्यामुळे सामाजिक, कौटुंबिक दबाव/दडपण या वातावरणातले. पण मुलगी म्हणून भेदभाव, बंधनं, एक स्त्री म्हणून समाजाकडून ठरवलेले नियम लादणं असं कधीच झालं नाही.\nलग्न करताना स्थळ निवडीचं स्वातंत्र्य होतं. कशापध्दतीने त्याच्या कडे बघ असं मार्गदर्शन नक्कीच होतं. पण अंतीम निर्णय माझा होता.\nलग्ना नंतर परक्या घरात येणं, तेथील रितीरिवाज समजून घेणं, त्याची माझ्या विचारंशी सांगड घालणंही माझी जबाबदारी होती. सुरुवातीला दडपण होतच. सासूबाईंनी एक व्यक्ती म्हणून मला खूप आदराने वागवलं. मंगळसूत्र, बांगड्या घाल्याव्या, कुंकू लावाव ह्या त्यांच्या अपेक्षा होत्याच. पण मग मी त्याकडे माफक अपेक्षा म्हणून बघितलं. कारण त्याबाबत कधीच आग्रह नव्हता.\nसणवार, देवपूजा, धार्मिक कार्यक्रम, ह्याबाबत माझं काय मत आहे ते मांडण्याच आणि अवलंबण्याच स्वातंत्र्य मला आहे. ह्याबाबत आनंदबरोबर काही बाबतीत मतभेद आहेत. पण त्याच दडपण कधीच नाही.\nमी आर्थिकद्रुष्ट्या स्वतंत्र आहे का \nह्याचा दोन पध्दतीने विचार केला.\n१. मी स्वत: कमवून पूर्णपणे माझे खर्च, माझं घर चालवू शकते का \n२. आमच्या दोघांच्या उत्पन्नातून होणारे खर्च मी मला हवे तेव्हा हवे तसे करु शकते का \nघरातील कोणतेही मोठे आर्थिक निर्णय आम्ही दोघे मिळून घेतो.\nलैंगिकद्रुष्ट्या मला हो / नाही म्हणण्याच स्वातंत्र्य आहे का \nएकंदरीत सर्व पातळ्यांवर एक स्त्री म्हणून मला माझ्याशी निगडीत सर्व लोकांकडून स्वातंत्र्य आहे.\nहे स्वातंत्र्य मी एक व्यक्ती म्हणून प्रत्येक ठिकाणी पेलू शकते का \nघरातील कोणतेही मोठे निर्णय घेताना, कोणत्यानी मानसिक ताणाचा विचार करताना, भविष्यातील काही प्रकर्षाने जाणवणार्या चिंतांचा विचार करताना (तब्येत) मी कमकुवत होते. आणि मग एकट्य़ाने निभावणे, खंबीरपणे त्याकडे बघणे ह्याबाबत मी जवळच्या व्यक्तिचा आधार शोधते.\nहे स्वातंत्र्याच्या व्याख्येत बसते का \nमाझ्याकडे काम करणार्या बाईंशी मी स्त्री म्हणून कशी बघते / वागते \nकधीही रजा घेताना त्यांनी विचारल्यास नाही म्हणत नाही. (गावी जाणार असल्यास अजून एक दिवस जरुर घ्या असे सुचवते)\nन सांगता सुट्टी झाल्यास फक्त कारण विचारते. (इथे आपणही कधीतरी कंटाळा आला म्हणून कामावर काहीतरी सबब सांगून सुट्टी घेतॊ हा विचार करते)\nत्यांची तब्येत बरी नसल्यास त्यांना मदत करते किंवा एखाद काम राहू देण्यास सांगते.\nएखाद्या मोठ्या सणावाराला जसे दिवाळी, दसरा, पाडवा इ. दिवशी सुट्टी घ्या असे सुचवते.\nस्वातंत्र्याची नक्की व्याख्या काय \nसामाजिक पातळीवर विचार केला तर ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही बर्याचश्या स्त्रीयांना स्वातंत्र्याची व्याख्या काय आहे ह्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे खूप गोष्टी ह्या प्रथा, पध्दत, संस्कार ह्या शब्दांमधे पाळल्या जातात. आणि मग पुढे हीच स्त्री आपल्या मुलीला तू मुलगी म्हणून कशी वाग असे सांगते. आणि तेव्हाच तिच्या बाबतीतला स्वातंत्र्याचा कप्पा बंद होतो.\nवैयक्तिक पातळीवर आपण त्याकडे कसे बघतो हे महत्वाचं वाटतं.\nमी एक स्त्री म्हणून माझं आयुष्य समाधानानं जगत आहे. माझ्यातील मुलगी, बहीण, बायको, आई ही सर्व नाती मला खूप बळ देतात.\nLabels: इंद्रधनु -- वैशाली\n>> मी एक स्त्री म्हणून माझं आयुष्य समाधानानं जगत आहे\n>>स्वातंत्र्याची नक्की व्याख्या काय \nतुझी व्याख्या काय आहे\n>> मी स्वत: कमवून पूर्णपणे माझे खर्च, माझं घर चालवू शकते का \nयाचं उत्तर 'हो' आहे असं मला वाटतं. तुम्ही सर्वच जणी, निकड असेल तर सहज स्वतःचं घर स्वतः चालवू शकाल/ शकता. आता तसे करत नसलात तरी त्याचा फार बाऊ करायची गरज नाही, असे मला वाटते.\n>> मी जवळच्या व्यक्तिचा आधार शोधते. हे स्वातंत्र्याच्या व्याख्येत बसते का\nअगदी ढोबळपणे पाहिलं तर आधार घेतल्याने स्वातंत्र्याचा संकोच होतोच. (पण हे केवळ भावनिक बाबतीत नाही. आपली सगळी समाजव्यवस्थाच परस्परावलंबनावर उभी आहे. धान्यासाठी शेतकारी आवश्यक हे आपण प्राथमिक शाळेत मुलांना शिकवतोच की. मग शेतकरी नसला, तर धान्य नाही, म्हणजे आपण परावलंबी, म्हणजे स्वतंत्र नाही.)\nमात्र याकडे असं काटेकोरपणे तांत्रिक दृष्टीतून न पाहता सूक्ष्मपणे पहावं. जवळच्या व्यक्तींचा भावनिक आधार हा केवळ आवश्यकच नाही तर आयुष्य समृध्द करणारा असतो. आपण अशा आधाराच्या आहारी जात नाही आहोत, याची काळजी घेतली की पुरे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.\n>> मी स्वत: कमवून पूर्णपणे माझे खर्च, माझं घर चालवू शकते का \nहे उत्तर मी सद्यस्थिती समजून लिहीले आहे. शेवटी वेळ आलीच तर एखादी अशिक्षित स्त्री जी कधीसुध्दा घरा बाहेर पडली नाही तिला सुध्दा कुटूंब चालवाव लागतं.\n>> मात्र याकडे असं काटेकोरपणे तांत्रिक दृष्टीतून न पाहता सूक्ष्मपणे पहावं. जवळच्या व्यक्तींचा भावनिक आधार हा केवळ आवश्यकच नाही तर आयुष्य समृध्द करणारा असतो. आपण अशा आधाराच्या आहारी जात नाही आहोत, याची काळजी घेतली की पुरे.\n- हो. खूप पटलं.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nएक व्यक्ती म्हणून कळत्या समजत्या वयात मला स्वातंत्...\nया बायकांना हवंय तरी काय\n\"मी किती स्वतंत्र आहे किती परतंत्र आहे\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/new-look-seats-railway-bogie-aadarsh-panchvati-express/", "date_download": "2018-12-13T15:31:35Z", "digest": "sha1:MB36ZCIDK2XWFIYMKJLO6NFMOAS6KSCC", "length": 11034, "nlines": 82, "source_domain": "nashikonweb.com", "title": "पंचवटी एक्स्प्रेस झाली आदर्श पंचवटी, धावली नव्या रुपात (Special Photo Feature)", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nपंचवटी एक्स्प्रेस झाली आदर्श पंचवटी, धावली नव्या रुपात (Special Photo Feature)\nनाशिक : मुंबई येथे जाण्यासाठी सर्वांची आवडती पंचवटी एक्स्प्रेस आता आदर्श पंचवटी एक्स्प्रेस झाली आहे. आज औपचारिक घोषणा करत आदर्श पंचवटी धावली आहे.नव्या कोऱ्या २१ डब्यांसह अंतर्गत रचना बदलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवार दि. ९ पासून नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली. new look seats railway bogie aadarsh panchvati express\nप्रामुख्याने गाडीतील स्वच्छता, सामाजिक सलोखा, लक्झरीअस आसनव्यवस्था आणि पाचवेळा लिम्का बुक मध्ये नोंद झालेल्या पासधारक बोगीचा लौकीक कायम राखत सकाळी ७.२० वाजता पंचवटी एक्सप्रेस आदर्श एक्सप्रेस नाशिकरोडहून मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे. new look seats railway bogie aadarsh panchvati express\nनाशिकहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी पंचवटी एक्सप्रेस ही महत्वाची गाडी मानली जाते. १ नोव्हेंबर १९७५ पासून पंचवटी एक्सप्रेस न थांबता रोज सेवा देते आहे. जवळपास ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सपे्रसचे रंगरूप बदलेले आहे.\nपंचवटी एक्सप्रेसला रेल परिषदेच्या प्रयत्नामुळे ‘आदर्श कोच’ निर्माण करण्यात आला होता.या कोचला सलग पाच वेळा लिम्का बुक आॅफ रॅकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. हीच थीम ठेवत रेल्वेने बोगीच्या धर्तीवर संपुर्ण पंचवटी एक्सप्रेस आदर्श बनविण्यासाठी रेल परिषदेच्यावतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आणि पंचवटी एक्सप्रेसला सर्वच्या सर्व २१ नवे डबे जोडण्यात आले आहेत. new look seats railway bogie aadarsh panchvati express\nसंपुर्ण नवीन डबे आणि आरामदायी कुशनयुक्त आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व डब्यांना बायोटोयलेट जोडण्यात आले आहे.दोन डब्यांना जोडणाºयांना कपलिंगला इंटरलिंक दरवाजे करण्यात आले आहे तर स्लाईडींग विंडो करण्यात आल्या आहेत.\nरेल परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी, गुरमित रावल, अशोक हुंडेकरी, पूजा लाहोटी यांनी ‘आदर्श पंचवटी एक्सप्रेस’साठी रेल्वेला सुचविलेल्या विविध कामांचा पाठपुरावा केला होता. नाशिकरोड स्थानकावर सकाळी आदर्श पंचवटी एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार बबनराव घोलप, सुनील आडके, गुरमित रावल, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजू फोकणे आदिंसह पासधारक प्रवासी, रेल परिषदेचे पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. रेल परिषदेचे बिपीन गांधी यांचे आज अचानक निधन झाल्याने पंचवटीचे औपचारिक स्वागत करण्यात आले आहे. new look seats railway bogie aadarsh panchvati express\nरेल परिषदेचे बिपीन गांधी यांचे निधन; नाशिकरोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर हृदयविकाराचा झटका\nआमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा \nठाकरे – भुजबळ भेट : पंकज त्यांच्या तब्येतीची काळजी घे – उद्धव ठाकरे\nरेल परिषदेचे बिपीन गांधी यांचे निधन; नाशिकरोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर हृदयविकाराचा झटका\nलासलगाव सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव २५ मे २०१८\n‘इंडियन प्लंबिंग प्रोफेशनल लीग’ची अंतिम प्रश्नमंजुषा स्पर्धा ५ ऑक्टोबर रोजी\nभुजबळ यांच्या फार्मवर कारवाई\nOne thought on “पंचवटी एक्स्प्रेस झाली आदर्श पंचवटी, धावली नव्या रुपात (Special Photo Feature)”\nएक चांगली सुरवात, बघु आता किती दिवस आपले लोक हे टिकवून ठेवतात. \nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/tag/talathi/", "date_download": "2018-12-13T15:49:44Z", "digest": "sha1:NQZRVBVQKTZYPYW6ZAKYCSGCNH75HDMD", "length": 3600, "nlines": 48, "source_domain": "nashikonweb.com", "title": "talathi - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nविहितगावचा तलाठी सुट्टीसाठी स्वित्झलॅडला, झाले त्याचे निलंबन\nनाशिक : युरोप येथील स्वित्झलॅड येथे जाणे म्हणजे हे सामान्य माणसाच्या आयुष्यातील एक आर्थिक दिव्य स्वप्न आहे. मात्र नाशिकच्या विहितगाव येथील एका तलाठी सुट्टीसाठी येथे\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pune-merethon/", "date_download": "2018-12-13T15:57:20Z", "digest": "sha1:GKHEZ2RVHILNKX4EQZQR3PIHGFPDYRB4", "length": 6304, "nlines": 62, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा अटलाव डेबेबे विजेता", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुणे मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा अटलाव डेबेबे विजेता\nपुणे – 33वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा काल झाली. यंदाही या स्पर्धेत इथिओपियाच्या खेळाडूंचंच वर्चस्व होतं. पूर्ण मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा अटलाव डेबेबे; तर महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये केनियाच्या पास्कालिया चेप्कोगेइ नं विजेतेपद पटकावलं. भारतीय गटात बीईजीचा करण सिंग आणि महिला गटात उर्वी तांबे विजयी ठरले.\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही क्रीडाविश्वात मानाची समजली जाते. मात्र यंदाची मॅरेथॉन स्पर्धा गाजली ती ढिसाळ नियोजनामुळे, महापालिकेनं निधीमध्ये केलेली कपात आणि वाहतुकीचा उडालेला बोजवारा यामुळे धावपटुंना फिनिश पॉईंटपर्यत पोहोचण्यासाठी वाहतुकीच्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती.\nगेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा स्पर्धेला लवकर म्हणजेच पहाटे पाच वाजता सुरु झाली. थंड हवामानामुळे स्पर्धकांची कामगिरी सरस होईल अशी अपेक्षा होती, मात्र याचा फायदा धावपटुंना घेता आला नाही. यंदा स्पर्धेंवर इथिओपियाच्याच धावपटुंचंच वर्चस्व होतं. भारतीय स्पर्धकांनाही फारशी चमक दाखवता आली नाही. स्पर्धेंत शंभर परदेशी धावपटुंसह 15 हजार धावपटुंनी भाग घेतला. विजेत्यांनी तीस लाख रुपयांपर्यंतची बक्षिसं देण्यात आली.\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते…\nटीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर २०१४ च्या लोकसभा आणि…\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद…\nमध्य प्रदेशात कॉंग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा, पण मुख्यमंत्री कोण \nयशवंतराव गडाख यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्कार \nपद असो वा नसो गरजूंना मदत करत राहणार :महेश लांडगे\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-milk-minimum-support-price-law-mahadev-jankar-115307", "date_download": "2018-12-13T16:13:44Z", "digest": "sha1:F7Q4F4IMHX26MD4XBRWQH2QDRQSOFWE3", "length": 20119, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news milk minimum support price law mahadev jankar दुधाला हमीभावासाठी कायदा विचाराधीन - दुग्धविकासमंत्री जानकर | eSakal", "raw_content": "\nदुधाला हमीभावासाठी कायदा विचाराधीन - दुग्धविकासमंत्री जानकर\nगुरुवार, 10 मे 2018\nमुंबई - दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यासाठी किमान आधारभूत दराचा कायदा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याद्वारे ऊस पिकाप्रमाणेच ७०:३० टक्क्याच्या गुणोत्तराचा अवलंब करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी तात्काळ केली जाईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी येथे दिली.\nमुंबई - दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यासाठी किमान आधारभूत दराचा कायदा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याद्वारे ऊस पिकाप्रमाणेच ७०:३० टक्क्याच्या गुणोत्तराचा अवलंब करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी तात्काळ केली जाईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी येथे दिली.\nआमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने दूध दर व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्य समस्यांबाबत मंत्री श्री. जानकर यांची भेट घेतली. त्या वेळी मंत्री श्री. जानकर यांनी शिष्टमंडळाला हे आश्वासन दिले. या प्रसंगी दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव, पोलिस उपायुक्त मनोजकुमार शर्मा, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसचिव रवींद्र गुरव, पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त धर्मा चव्हाण, दुग्धविकास उपायुक्त चंद्रकांत चौगुले आदी उपस्थित होते.\nदूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देता यावा, यासाठी शासन ठोस पावले उचलत आहेत, असे शिष्टमंडळाला सांगतानाच मंत्री श्री. जानकर म्हणाले की, दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी (स्कीम्ड मिल्‍ड पावडर) करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला. यामुळे दूध भुकटी प्रकल्पधारक शेतकऱ्यांकडून अधिक दूध खरेदी करून दरही चांगला देऊ शकतील.\nमंत्री श्री. जानकर म्हणाले की, दुधाचा उत्पादन खर्च निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ तसेच दूध उत्पादकांचे प्रतिनिधी घेण्यात येतील. दुधाचा किमान उत्पादन खर्च निश्चित करण्यात येईल. त्यानुसार शेतकऱ्यांना दर मिळावा यासाठी शासन उपाययोजना करेल. सहकारी दूध संघ तसेच खासगी दूध संघांनीही शासनाने निश्चित केलेला दर द्यावा, यासाठी उपाययोजना सुरू आहेत. ३.५- ८.५ हे फॅट व एसएनएफचे प्रमाण असतानाही शासनाने ठरवून दिलेला दर न दिलेल्या सहकारी दूध संघांवर कारवाई सुरू असून काही संघांकडून फरकाची वसुली करण्यात आली आहे. हा फरक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही श्री. जानकर या वेळी म्हणाले.\nया बैठकीत माहिती देण्यात आली की, दूध संघांनी शेतकऱ्यांना दुधाचे किती पैसे दिले याची माहिती राज्यातील सर्व तालुका व जिल्हा दूध संघांची तपासणी करून घेण्यात येईल. ३.५-८.५ या फॅट व एसएनएफ च्या प्रमाणकामध्ये केंद्र शासनाने बदल केला असून ३.२- ८.३ प्रमाणकाचे दूध स्वीकारण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार दरपत्रकात तात्काळ सुधारणा करून त्याप्रमाणे दर देण्याचे निर्देश दूध संघांना देण्यात येतील. दूध संकलन केंद्रे आणि दूध संघांना अचानक भेटी देऊन तेथील दुधाची गुणवत्ता तपासण्यासह चुकीचे काम करणाऱ्या तसेच भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलिस विभाग आणि दुग्धविकास विभागाच्या संयुक्त भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nदर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. तसेच दरवर्षी त्यातील वाढीचाही आढावा घेण्यात येतो. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. दुधाळ पशुधनाची कुटुंबनिहाय नेमकी संख्या काढण्यासाठी पशुधन विकास अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन गणना करावी, असे निर्देश देण्यात येतील, असेही या बैठकीत सांगण्यात आले.\nदुधाळ जनावरांचे वाटप आतापर्यंत केवळ मागासवर्ग घटकांनाच करण्यात येत होते. आता सर्वसाधारण घटकातील लाभधारकांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून उद्दीष्टही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहे. पशुखाद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी विकेंद्रित स्वरुपात लघू पशुखाद्य कारखाने स्थापन करण्यासाठी ५० टक्के अनुदानाची योजना राबविण्यात येत आहे. पशुधन विमा योजनेबाबत निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून विमा योजनेच्या माध्यमातून पशुपालकांचे नुकसान भरून काढण्यासाठी योग्य प्रस्ताव नाकारू नयेत, असे निर्देशही विमा कंपन्यांना देण्यात येत आहेत, असेही श्री. जानकर म्हणाले.\nया बैठकीत श्री. कडू तसेच संघटनेच्या प्रतिनिधींनी विविध मागण्या सादर केल्या. श्री. कडू यांनी झालेल्या चर्चेवर समाधानी असून पुढील बैठकीपर्यंत या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षाही व्यक्‍त केली.\nदूध पिशव्यांसंदर्भात दोन महिन्यांची मुदत\nमुंबई - दुधाच्या पॉलिथिन पिशव्यांच्या बाबतीत राज्य शासनाने दूध संघ आणि प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांना पुढील दोन महिन्यांची मुदत दिली आहे. येत्या...\n#milk डिसेंबरअखेरपासून दुधाचा तुटवडा\nमुंबई - दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत लवकर तोडगा न निघाल्यास महिन्याच्या अखेरपासून राज्यात दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. एकट्या...\nराज्यात एकीकडे दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढत असताना सरकारने दुधासाठी प्लॅस्टिकबंदीचे घोडे पुढे दामटल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होणार आहे....\nदूध उत्पादकांची परवड न थांबवल्यास रस्त्यावर उतरू : खासदार शेट्टी\nपुणे : दूध अनुदानासाठीचा निधी पडुन असल्याचे सरकार सांगत आहे, मात्र गेल्या दोन महिन्यांचे सुमारे २२५ कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. यामुळे दूध...\nअनुदान देण्याबाबत निर्णय न घेतल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल : राजू शेट्टी\nपुणे : ''राज्य सरकारकडून दूध उत्पादक संघांना प्रति लिटर पाच रूपये अनुदान न मिळाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, दूध संघ आणि राज्य...\nलांजा : आरामबसच्या धडकेत दोन ठार\nलांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-mandar-keni-press-114917", "date_download": "2018-12-13T16:09:48Z", "digest": "sha1:66ZHKXW5GKJCIIW5DA5VCUFGJW5ROB2N", "length": 14922, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Mandar Keni Press अवैध धंद्यांना आमदार नाईकांचे पाठबळ - केणी | eSakal", "raw_content": "\nअवैध धंद्यांना आमदार नाईकांचे पाठबळ - केणी\nमंगळवार, 8 मे 2018\nमालवण - तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आमदार वैभव नाईक यांचाच पाठिंबा आहे. सुकळवाड येथील मुसळे कुटुंबीयांचीही दादागिरी त्यांच्याच आशीर्वादाने सुरू आहे. संपूर्ण तालुक्‍यात गोवा बनावटीची दारू उपलब्ध होण्याचे कुळ आणि मूळ सुकळवाडमध्येच आहे. मुसळे कुटुंबीयांच्या घरी नेहमीच आमदारांची उठबस असते. यामुळे प्रशासनाकडून मुसळे कुटुंबीयांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.\nमालवण - तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आमदार वैभव नाईक यांचाच पाठिंबा आहे. सुकळवाड येथील मुसळे कुटुंबीयांचीही दादागिरी त्यांच्याच आशीर्वादाने सुरू आहे. संपूर्ण तालुक्‍यात गोवा बनावटीची दारू उपलब्ध होण्याचे कुळ आणि मूळ सुकळवाडमध्येच आहे. मुसळे कुटुंबीयांच्या घरी नेहमीच आमदारांची उठबस असते. यामुळे प्रशासनाकडून मुसळे कुटुंबीयांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.\nतालुका स्वाभिमानच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर आदी उपस्थित होते. श्री. केणी म्हणाले, \"\"सुकळवाड तसेच तालुक्‍यात बेकायदेशीर धंद्यांना सध्या ऊत आलेला आहे. पोलिस यंत्रणेकडून यावर कारवाई होताना दिसत नाही. पोईप करमाळेवाडी येथील पुलाचे बांधकाम झालेले नसतानाही त्याचे बिल अधिकाऱ्यांनी संगनमताने खर्ची घातले आहे. गेल्या तीन वर्षात तालुक्‍यात विकासकामांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक सरपंच यांनी कामे रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. सरपंच नीलेश खोत आणि गोळवण उपसरपंच संजय पाताडे यांना ठेकेदाराने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. आमदार नाईक यांनीच पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची सूचना अधिकारी आणि ठेकेदार यांना केली आहे. निकृष्ट कामांना आमदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. तक्रार होत असलेल्या एकाही कामाची तपासणी करण्याचे धाडस आमदारांनी दाखविलेले नाही. अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून तालुक्‍यातील जनतेला त्रासदायक ठरणारे रस्ते निर्माण केले जात आहेत.''\nकाळसे- धामापूर, पोईप अंतर्गत रस्ते, गोळवण कुमामे रस्ता याठिकाणी निकृष्ट कामे सुरू आहेत. याठिकाणची सर्व कामे आमदारांच्या संबंधित पक्षाच्या ठेकेदारांकडून केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nवीज समस्यांवर आज घेराओ\nवीज समस्यांचा पाढा वाचण्यासाठी उद्या (ता. 9) येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराओ घालण्यात येणार असल्याचेही श्री. केणी यांनी सांगितले.\nमालाड - मालवणीतील खारोडी येथील महेश डेकोरेटरच्या गोदामाला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन...\nमालवणीतील गोडाऊनला भीषण आग\nमालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात...\nभाऊबीजेसाठी भाऊ आला 17 किमी धावत\nकोरेगाव : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलिसदादाने आज सकाळी तब्बल 17 किलोमीटर अंतर धावत जाऊन वयाची सत्तरी गाठत आलेल्या बहिणीचे...\nमालवणमध्ये सरपंचांच्या घरीच घरफोडी\nमालवण : तिरवडे गावचे सरपंच विहंग वासुदेव गावडे यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज...\nमहाप्रकल्पांनी विकासाचे चाक गतिमान\nपुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक इत्यादी शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत आहे. सातारा, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती इत्यादी शहरांत...\nएफडीएने मासळीची वाहने सीमेवर रोखली\nमडगाव : इतर राज्यातून येणारी मासळीची वाहने आज पहाटे अडीचनंतर गोव्याच्या सीमेवर अन्न व औषध प्रशासने (एफडीए) अडवून परत पाठवली. तथापि, महाराष्ट्रातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-land-issue-murder-industrialist-105862", "date_download": "2018-12-13T16:08:04Z", "digest": "sha1:VMNWHZBPUTNKNYOXZSD6DK2RZNV5R5DM", "length": 17336, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News land issue Murder of Industrialist कारखानदाराचा खून जमीन वादातून | eSakal", "raw_content": "\nकारखानदाराचा खून जमीन वादातून\nबुधवार, 28 मार्च 2018\nगोकुळ शिरगाव - तामगाव (ता. करवीर) येथील खाणीत मृतदेह आढळलेल्या कारखानदाराचा जमीन वादातून खून झाल्याची माहिती पुढे आली आहे. अजिज सैफुउद्दीन वजीर (वय ४५) असे त्यांचे नाव असल्याचे गोकुळ शिरगावचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांनी सांगितले.\nगोकुळ शिरगाव - तामगाव (ता. करवीर) येथील खाणीत मृतदेह आढळलेल्या कारखानदाराचा जमीन वादातून खून झाल्याची माहिती पुढे आली आहे. अजिज सैफुउद्दीन वजीर (वय ४५) असे त्यांचे नाव असल्याचे गोकुळ शिरगावचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांनी सांगितले. दरम्यान, अजिजची पत्नी फातिमा यांनीही दुजोरा दिला आहे.\nअजिज यांची पत्नी फातिमा यांनी सांगितले की, अजिज यांच्या वडिलांनी एस. व्ही. इंजिनिअरिंग वर्क्‍स कारखाना सुरू केला. ४ नोव्हेंबर २०१७ ला अजिज घरातून काम बघून येतो म्हणून सांगून गेले होते. गेली पाच महिने ते परतलेच नाहीत. काही वर्षांपूर्वी साडेचार गुंठ्यांचा प्लॉट व एक गुंठा जमीन तामगाव व नेर्ली येथील एकाला गहाणवट दिली होती. त्याचे पैसे परत करूनही त्याने व्याजासह आणखी रकमेची मागणी केली होती. यातील मध्यस्थीनेही अजिजला फसवले होते. दरम्यानच्या काळात मिरज येथे वडिलांची शेतीची वाटणी करण्याचेही निश्‍चित झाले होते. अजिज घरातून जाण्याच्या एक दिवस अगोदर वाटणीवरून वाद झाला होता. वडिलांच्या निधनानंतर कारखाना बंद पडला, कर्जही झाले.\nदरम्यान, कारखाना चालत नसल्याने अजिज कुटुंबासह पुण्याला आठ वर्षे राहिले. नंतर पुन्हा ते गोकुळ शिरगावला आले. कणेरी व तामगाव परिसरात पत्नी, मुलं भाड्याच्या घरात राहत आहेत. परंतु, भाडे देण्यासाठी मिळकत नसल्याने ते कारखान्याजवळच्या खोलीत राहू लागले.\nतामगाव खाणीत मृतदेह सापडल्याची माहिती फातिमा यांना मिळाली. फातिमा यांनी खिशात ताईत ठेवण्यासाठी हिरव्या रंगाच्या कपड्याचा खिसा केला होता. नवीनच पॅन्टच्या दोन जोड्या आणल्या होत्या. त्यापैकी एक जोडी त्यांच्या अंगावर होती व एक घरी होती. यावरून तो मृतदेह माझ्याच पतीचा आहे, अशी खात्री पटल्याचे फातिमा यांनी सांगितले. पण हा मृतदेह अजिज यांचाच आहे हे डीएनए टेस्टचा अहवाल आल्यावरच नक्की होईल. तोपर्यंत मृतदेह अजिजचाच आहे, असे ठाम सांगणार नाही, असेही फातिमा यांनी सांगितले.\nजमीन घेणाऱ्यांनी नकली कागदपत्रे तयार केली होती. त्याच्यावर अजिज यांच्या सह्या पाहिजे होत्या. परंतु, त्यांनी सह्या करण्यास नकार दिला होता. त्यामुळे नेमके बेपत्ता होण्यामागचे कारण पोलिसांनी शोधून काढणे गरजेचे असल्याचेही फातिमा यांनी सांगितले.\nअजिज वजीर यांची वडिलोपार्जीत जमीन तामगावला खाणीजवळ, कारखाना परिसरात जागा होती. या दोन्ही जागा गहाणवट दिल्या होत्या. पैसे आले की सोडवायच्या होत्या; पण या जमिनीपायी घातपात झाल्याचा संशय अजिजच्या पत्नी फातिमा यांनी व्यक्त केला आहे.\nतामगाव परिसरातील खाणीत मिळालेल्या कारखानदाराच्या खूनप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. संबंधित कारखानदाराचा मोबाईल हॅण्डसेट मिळाला आहे. त्याचे संदर्भ घेऊन पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन\nचौकशी सुरू केल्याचे सांगितले.\nमृतदेहाच्या खात्रीसाठी त्याच्या नातेवाइकांच्या रक्ताचे व इतर नमुने घेण्यात येणार आहेत. यासाठी आवश्‍यक डीएनए कीट पुण्यातून आणावे लागते. त्यासाठी आज गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकारी पुण्याला रवाना झाले. संबंधित कीट उद्या उपलब्ध झाल्यानंतर पत्नीचे रक्ताचे आणि इतर नमुने घेऊन पुण्याला पाठविले जातील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.\nचित्रनगरी परिसरातील अशाच पद्धतीने एक खून झाला आहे. त्याला किमान पन्नास दिवस झाले आहेत. त्याचा तामगावातील खुनाशी संबंध आहे काय, याची पडताळणी सुरू आहे. चित्रनगरी परिसरातील विहिरीत आणखी काही महत्त्वाचे धागे-दोरे मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्या विहिरीतील पाणी कमी करण्याचे प्रयत्न दिवसभर सुरू होते.\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nभूखंड प्रकरणात \"तिच' चौकडी निष्पन्न\nजळगाव - शहरातील मेहरुण शिवारातील माधवी प्रभुदेसाई यांच्या मालकीच्या भूखंडांचे खोटे दस्तऐवज तयार करून तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट महिला...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nप्रियकराच्या मदतीने पतीचा खून\nनागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर अपघात झाल्याचा देखावा निर्माण करीत...\nहिंगोलीत रिपाईचे रेल रोको आंदोलन\nहिंगोली - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी रिपाइंच्या वतीने हिंगोली रेल्वे स्थानकावर मंगळवारी (...\nरांजणगाव सांडस - शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव सांडस परिसरातील आलेगाव पागा, नागरगाव, आरणगाव, उरळगाव, राक्षेवाडी आदी गावांत बिबट्याचे पाळीव प्राण्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-zp-budget-issue-101513", "date_download": "2018-12-13T16:26:57Z", "digest": "sha1:K4H5ZBE75XDU6FN5ZR4JK7CPDM4U2TIX", "length": 13686, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News ZP budget issue तेरा महिन्यांत निधीअभावी विकासकामांचे तीन-तेरा... | eSakal", "raw_content": "\nतेरा महिन्यांत निधीअभावी विकासकामांचे तीन-तेरा...\nबुधवार, 7 मार्च 2018\nकोल्हापूर - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करून १३ महिने झाले. अजूनही विकासकामांचा नारळ फुटला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील अनेक सदस्य नाराजीचा सूर आळवत असताना विरोधकही शांत आहेत. जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.\nकोल्हापूर - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करून १३ महिने झाले. अजूनही विकासकामांचा नारळ फुटला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील अनेक सदस्य नाराजीचा सूर आळवत असताना विरोधकही शांत आहेत. जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.\nजि.प.त सत्ता स्थापन करण्यासाठी ईर्षा लागली होती. या ईर्षेत भाजपने मुसुंडी मारली. सत्ता भाजपची असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सत्ताधाऱ्यांना धारेवर धरून चांगले काम करून घेतील, अशी अपेक्षा होती.\nभाजपच्या सदस्यांनी निवडणूक लढवितानाच कारभार पारदर्शी आणि समन्यायी पद्धतीने करणार असल्याची ग्वाही दिली.\nआता भाजपचे सदस्य निधी मिळत नाही म्हणून चर्चा करत आहेत. तर, विरोधकांना जिल्हा परिषदेत काय चाललंय, हे विचारण्याचीही गरज वाटत नाही, असे चित्र आहे. निधी नाही म्हणून सदस्यांचा हिरमोड झाला आहे.\nआरोग्य विभागातील औषध घोटाळ्यामुळे सर्वसामान्य नागरिक चर्चा करू लागला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एक आणि पदाधिकारी एक, असे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची वेगवेगळी मते आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत कोणाचा पायपोस कोणाला नाही, असेच चित्र आहे. सत्तेतील काही सदस्य आम्हाला निधी मिळत नाही, आम्ही काही बोलू शकत नाही. असे सांगत फिरत आहेत; पण विरोधकांनीही तोंड का बंद केले आहे.\nजिल्हा परिषदेत अनेक सदस्य उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या या शिक्षणाची जिल्ह्यात आदर्शवत योजना राबविण्यासाठी मदत होईल. त्यांच्याकडून कोणतीही चांगले विचार समोर येतील, अशी अपेक्षा ठेवून आलेल्या जिल्ह्याचा अपेक्षाभंग झाला. शासनाने निधी दिला पाहिजे. त्या निधीचे योग्य वाटप झाले पाहिजे. वाटप झालेला निधी योग्य कारणाला लागला की नाही, याची चौकशी सदस्य तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. मात्र, दोन महिन्यांपासून औषध घोटाळा गाजत असताना पदाधिकाऱ्यांना या घोटाळ्याची भणक नसल्याचे सांगितले जाते.\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र,...\nचंद्रशेखर राव सलग दुसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज (ता.13) गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र...\nकॉंग्रेस नेत्यांचा जनाधार तोळामास\nमुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या...\nसटाण्यात कांद्याला अवघा दीड रुपया भाव\nसटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी...\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचे हात\nपुणे - मराठवाडा - विदर्भात दुष्काळ पडल्यानंतर त्याचा परिणाम या भागांतून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर कसा होतो. यावर ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/jammu-kashmir-news-pakistan-firing-and-soldier-injured-56285", "date_download": "2018-12-13T16:26:18Z", "digest": "sha1:A7STSVYO2ECZAY7LLCUURDS4WHWMSY4X", "length": 11806, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "jammu-kashmir news pakistan firing and soldier injured पाकच्या गोळीबारात दोन जवान जखमी | eSakal", "raw_content": "\nपाकच्या गोळीबारात दोन जवान जखमी\nगुरुवार, 29 जून 2017\nजम्मू: जम्मू-काश्‍मीरच्या पूँच जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचा भंग करत पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात आज दोन जवान जखमी झाले. भारतीय जवानांनीही पाकला चोख प्रत्युत्तर दिले.\nनियंत्रणरेषेसह पूँच सेक्‍टरमध्ये मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचा भंग केला आणि भारतीय चौक्‍यांवर गोळीबार केला. भारतीय जवानांनीही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकच्या गोळीबारात भारताचे दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.\nजम्मू: जम्मू-काश्‍मीरच्या पूँच जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचा भंग करत पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात आज दोन जवान जखमी झाले. भारतीय जवानांनीही पाकला चोख प्रत्युत्तर दिले.\nनियंत्रणरेषेसह पूँच सेक्‍टरमध्ये मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचा भंग केला आणि भारतीय चौक्‍यांवर गोळीबार केला. भारतीय जवानांनीही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकच्या गोळीबारात भारताचे दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.\nदरम्यान, दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन अमेरिकेने खडे बोल सुनावले असतानाच सीमा रेषेवर पाकच्या कुरापती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. बुधवारी दुपारीदेखील पाकिस्तानने भिंबर गली येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. 1 मेपासून पूंच आणि राजौरी येथे पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.\nकाश्‍मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू- काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. सोपोरच्या बर्थकला भागात दहशतवादी...\n'देश आर्थिक संकटात' : यशवंत सिन्हा\nपुणे : \"देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. सरकार कितीही आशादायी चित्र रंगवत असले तरीही देश आर्थिक संकटात आहे, ही वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\nजम्मू-कश्‍मीरकडील संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीत आणि चित्रपट तसंच सुगम संगीतातही मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व...\n#DecodingElections : भाजपबाबत हे तर होणारच होतं...\nदेशात हुकुमशाही सारखं वातावरण असल्याचं चित्र निर्माण केलं जात होतं ते बरोबर आहे की नाही हा वादाचा मुद्या असला तरी देशाची लोकांसाठी विश्‍वासार्ह...\n'कारगिल युद्ध होणार हे अडवाणींना माहीत होते'\nचंडिगड : \"कारगिल युद्ध होणार असल्याची गुप्त माहिती तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांना होती,'' असा गौप्यस्फोट \"रॉ' या गुप्तचर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-garbage-issue-103264", "date_download": "2018-12-13T16:06:31Z", "digest": "sha1:ES7LFSPGNOVO3OBPUUJ6KPKDADW5LWIE", "length": 12573, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news garbage issue औरंगाबादची \"कचरा कोंडी' कायम | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादची \"कचरा कोंडी' कायम\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nऔरंगाबाद - शहर परिसरात 27 व्या दिवशीही औरंगाबादची \"कचरा कोंडी' कायम असून, गुरुवारी (ता. 15) तीन ठिकाणी महापालिकेच्या कचऱ्याने भरलेल्या गाड्या अडविण्यात आल्या. गांधेली येथे ग्रामस्थांनी दिवसभर खडा पहारा दिला होता. दरम्यान, मिटमिटा भागात कचऱ्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांना मारहाण करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.\nऔरंगाबाद - शहर परिसरात 27 व्या दिवशीही औरंगाबादची \"कचरा कोंडी' कायम असून, गुरुवारी (ता. 15) तीन ठिकाणी महापालिकेच्या कचऱ्याने भरलेल्या गाड्या अडविण्यात आल्या. गांधेली येथे ग्रामस्थांनी दिवसभर खडा पहारा दिला होता. दरम्यान, मिटमिटा भागात कचऱ्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांना मारहाण करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.\nशहरातील कचऱ्याची कोंडी फोडण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठक घेऊन सात दिवसांनंतरही येथील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. राज्यातील 16 अधिकाऱ्यांची त्यांनी कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी औरंगाबादेत नियुक्ती केली आहे. हे अधिकारी प्रभागनिहाय ओला-सुका कचरा वेगवेगळा जमा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी रोज सुमारे दीडशे टन ओला-सुका एकत्र कचरा रस्त्यावर येत असून कचऱ्यावर प्रक्रियेसाठी जागांना विरोध होत असल्याने महापालिकेसमोरील अडचणी संपलेल्या नाहीत.\nदरम्यान, मिटमिटा भागात हिंसक आंदोलन करणाऱ्या नागरिकांना मारहाण केल्याप्रकरणी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत कचरा टाकला म्हणून महापालिका प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nरस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसचा विरोध\nपणजी : झुआरी नदीवरील आठ पदरी पूल आणि फ्लायओवरच्या बांधकामासाठी कुठ्ठाळी ते वेर्णा रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसने विरोध केला आहे. भाववाढीमुळे...\nधोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12...\nरामलिला मैदानावरून खाण अवलंबित आता जंतरमंतरवर\nपणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला...\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशातील राजकीय वाऱ्यांची दिशा बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अर्थात या पाच राज्यांवरून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-solar-panel-collector-office-save-75-thousand-month-101508", "date_download": "2018-12-13T16:43:00Z", "digest": "sha1:64TUS3SSAL3I3SAV75QACEMDXNS4LIBE", "length": 16289, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News solar panel in collector office save 75 thousand per month वीज बिलात महिन्याला 75 हजारांची बचत | eSakal", "raw_content": "\nवीज बिलात महिन्याला 75 हजारांची बचत\nबुधवार, 7 मार्च 2018\nकोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या छतावर (रूफ टॉप) व जमिनीवरील पारेषणविरहित विद्युत संचामुळे या कार्यालयाची दरमहा ७५ हजारांच्या वीज बिलाची बचत होणार आहे. राज्य शासनाने अपांरपरिक ऊर्जेवर भर दिल्याने हा उपक्रम राबविला.\nकोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या छतावर (रूफ टॉप) व जमिनीवरील पारेषणविरहित विद्युत संचामुळे या कार्यालयाची दरमहा ७५ हजारांच्या वीज बिलाची बचत होणार आहे. राज्य शासनाने अपांरपरिक ऊर्जेवर भर दिल्याने हा उपक्रम राबविला. या संचासाठी सुमारे ३२ लाखांचा निधी खर्च झाला. मात्र दरवर्षी मोठ्या प्रमाणात वीज बिलाची बचत होणार आहे. शासनाच्या इतर कार्यालयांनीही अशाप्रकारे सौर ऊर्जेचा वापर केल्यास पैशाची बचत होईल.\nयेथील जिल्हाधिकारी कार्यालयावर बसविलेला ६५ किलोवॉट क्षमतेचा पारेषण संलग्न सौर विद्युत संचाद्वारे दररोज २६० युनिटस्‌ याप्रमाणे महिन्याला ७८०० युनिट वीज तयार होईल. त्यामुळे दरमहा ७५ हजार रुपयांचे वीज बिल वाचेल. या योजनेची कालमर्यादा २५ वर्षे आहे. या विद्युत संचाची रक्कम चार वर्षांतच वसूल होणार आहे. या संचात विद्युत घट (बॅटरी) यांचा वापर केला नसल्याने येणाऱ्या देखभाल व दुरुस्ती खर्चातही ९० टक्‍क्‍यांची बचत होईल. यात महावितरण कंपनीला वीज देवाणघेवाण करण्याच्या हेतूने नेट मीटर बसविले आहे.\nप्रत्येक सरकारी कार्यालयाला सर्वसाधारणपणे शंभर दिवस सुटी असतेच. या शंभर दिवसांत सुमारे २६ हजार युनिटस्‌ वीज निर्माण होते. निर्माण होणारी वीज वाया न जाता नेट मीटरद्वारे महावितरण कंपनीस देणे शक्‍य आहे. महावितरणाला दिलेली वीज महावितरणकडे डिपॉझिट म्हणून राहणार आहे. पावसाळ्यात आवश्‍यकतेप्रमाणे त्याचा वापर करण्याची व्यवस्थाही आहे. अशाप्रकारे सौरऊर्जा प्रकल्पाच्या वीज निर्मितीसाठी वापर करून विजेच्या बाबतीत सर्व शासकीय कार्यालयांना स्वयंपूर्ण होणे शक्‍य आहे. विशेष म्हणजे शासकीय कार्यालयांना सौरऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून अनुदानाचीही व्यवस्था आहे.\nसौर ऊर्जेस तीस टक्के अनुदान : अनिल जोशी\nसौरऊर्जा प्रकल्पातून घरगुती इमारती, सोसायटी, शैक्षणिक संस्था, धर्मादाय संस्था, सामाजिक संस्था आदींसाठी विजेची निर्मिती इमारतीच्या छतावरच करणे शक्‍य आहे. महिन्याकाठी वीज बिलात १०० टक्के बचत शक्‍य आहे. याला शासनाचे ३० टक्के अनुदान आहे. १ किलोवॉट क्षमतेच्या सौरविद्युत प्रकल्पास अंदाजे रुपये ६१ हजार ते ६५ हजार रुपये खर्च येतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज साधारण ४ युनिट वीजनिर्मिती होते. या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन मोठ्या प्रमाणात वीज बिलाच्या खर्चात बचत करता येते. जिल्ह्यातील जनतेने महाऊर्जा प्रकल्पांतर्गत योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाऊर्जाचे महाव्यवस्थापक अनिल जोशी यांनी केले.\nशेती पंपासाठीही सौरऊर्जा प्रकल्प\nकोल्हापूर जिल्हा शेतीप्रधान आहे. शेतीला कमीत कमी दराने व अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी ग्रामीण भागातील कृषीवाहिन्या, इतर वाहिन्या तसेच लघुजल नळपाणीपुरवठा करणारे पंपही सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी राज्य शासनाचा महाऊर्जा विभाग प्रयत्नशील आहे. या विभागातर्फे सौरऊर्जा, पवनऊर्जा, बायोमास आदी अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जासंवर्धन अंतर्गत असलेल्या योजनांचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याचे काम केले जाते.\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nस्वच्छता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ चर्चेचीच\nसातारा - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा...\nमेट्रो भूमिपूजनानंतर मोदींची जाहीर सभा \nमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कल्याण मेट्रोच्या कामाचा मुहूर्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची...\nनागपूर : एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर...\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/sangali-shivprathisthan-morcha/", "date_download": "2018-12-13T16:15:26Z", "digest": "sha1:6GPT2VOQQY5LUV6LUDKDLKG6G2HFZ22K", "length": 7809, "nlines": 113, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सांगलीत भव्य मोर्चा – थोडक्यात", "raw_content": "\nसंभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सांगलीत भव्य मोर्चा\n04/01/2018 टीम थोडक्यात कोल्हापूर, महाराष्ट्र 0\nसांगली | भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याविरोधात शिवप्रतिष्ठान संघटनेने सांगलीत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.\nभिडे गुरुजींवरील गुन्हे धादांत खोटे आहेत. ते गुन्हे तातडीने मागे घ्यावेत अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा शिवप्रतिष्ठानकडून देण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी निवेदन देण्यात आलं.\nभिडे गुरुजी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या मागे मोठं षडयंत्र आहे, याप्रकरणी भारिपच्या प्रकाश आंबेडकर यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nशेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचा आता मराठवाड्यात ‘हल्लाबोल’\nवढू बुद्रूक फलक प्रकरण सामंजस्याने मिटवण्यात यश\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-ujani-dam-82062", "date_download": "2018-12-13T16:07:10Z", "digest": "sha1:564YYIMBP5RRQKS4X3NP226Z6H42RJIC", "length": 15939, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news: ujani dam चांगल्या पावसाने 90 टीएमसी पाणी कर्नाटकात | eSakal", "raw_content": "\nचांगल्या पावसाने 90 टीएमसी पाणी कर्नाटकात\nरविवार, 12 नोव्हेंबर 2017\nसोलापूर शहराला पिण्यासाठी धरणातून तीन ते चार वेळा पाणी सोडावे लागते. एकावेळी जवळपास साडेचार ते पाच टीएमसी पाणी द्यावे लागते. पाच टीएमसी पाणी चार वेळा सोडले तर 20 टीएमसी पाणी सोलापूरला द्यावे लागते. सोलापूरला नदीद्वारे पाणी सोडावे लागत असल्यामुळे धरण \"मायनस'मध्ये जात असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. यावेळीही तीच स्थिती निर्माण होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nसोलापूर - सोलापूर व पुणे जिल्ह्यात यंदा जून, सप्टेंबर व ऑक्‍टोबर या महिन्यांमध्ये चांगला पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून जवळपास 80 ते 90 टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. आता धरणात 111 टक्के पाणीसाठा आहे. यंदाच्या वर्षातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी कालवा समितीच्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.\nउजनीला जिल्ह्याची वरदायिनी म्हटले जाते. खरीप व रब्बी हंगामासाठी धरणातून पाणी सोडले जाते. एवढेच नाही तर सोलापूर शहरासाठीही पाणी सोडले जाते. त्यानंतर आता \"एनटीपीसी' प्रकल्पालाही पाणीपुरवठा केला जात आहे. यंदाच्या वर्षापासून आष्टी, शिरापूर, दहिगाव, बार्शी या उपसा सिंचन योजनांवरील शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी झाल्यास त्यांनाही पाणी सोडावे लागणार आहे. त्याचबरोबर सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठीही पाण्याचा उपयोग होतो. कर्नाटकात पाणी जात असताना पुराचे पाण्याने जिल्ह्यातील पाझर तलाव, ओढे, नाले, विहिरी पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आल्या आहेत.\nउजनी धरणामध्ये सध्या एकूण 123 टीएमसी पाणीसाठा आहे. यापैकी उपयुक्त पाणी 59 टीएमसी इतके आहे. धरणातून एक आवर्तन सोडायचे म्हटले तर कालव्यातून जवळपास नऊ ते साडेनऊ टीएमसी, भीमा नदीतून जवळपास साडेचार ते पाच टीएमसी, बोगद्यातून दोन टीएमसी, सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी एक तर उर्वरित शिरापूर, बार्शी, आष्टी, दहिगाव या उपसा सिंचन योजनांसाठी दोन टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे. म्हणजेच एका आवर्तनासाठी जवळपास 20 टीएमसी पाणी द्यावे लागते. याशिवाय धरण क्षेत्रातील पाण्याचा होणारा उपसा वेगळाच आहे. कालवा समितीची या महिन्यात बैठक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्या बैठकीत रब्बीसाठी किती आवर्तने सोडायची याचा निर्णय होईल. त्याचबरोबर सोलापूर शहराला पिण्यासाठी किती वेळा पाणी सोडायचे हेही त्या बैठकीत ठरण्याची शक्‍यता आहे. कालवा, भीमा नदी, बोगदा व सर्व उपसा सिंचन योजनांच्या एका आवर्तनासाठी 20 टीएमसी पाणी लागते. अशी दोन आवर्तने सोडायची झाल्यास 40 टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 59 टीएमसी इतका आहे. त्यातील 40 टीएमसी पाणी दोन आवर्तनामध्ये सोडल्यानंतर धरणात 19 टीएमसी पाणी शिल्लक राहते.\nसोलापूरमुळे धरण जाते \"मायनस'मध्ये\nसोलापूर शहराला पिण्यासाठी धरणातून तीन ते चार वेळा पाणी सोडावे लागते. एकावेळी जवळपास साडेचार ते पाच टीएमसी पाणी द्यावे लागते. पाच टीएमसी पाणी चार वेळा सोडले तर 20 टीएमसी पाणी सोलापूरला द्यावे लागते. सोलापूरला नदीद्वारे पाणी सोडावे लागत असल्यामुळे धरण \"मायनस'मध्ये जात असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. यावेळीही तीच स्थिती निर्माण होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nपोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांची डोकेदुखी\nसोलापूर : काही दिवसांमध्ये सोलापुरात घडत असलेल्या चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 ते 18 या...\nमोहोळ नगरपरिषदेला अखेर पुर्णवेळ स्थापत्य अभियंता\nमोहोळ (सोलापूर) - येथील नगरपरिषदेस गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या स्थापत्य अभियंता या पदावर पुर्णवेळ अधिकारी उपलब्ध झाले. यामुळे शहरातील...\nलोणी काळभोर - पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन येथील गजबजलेल्या चौकात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस...\nकोट्यातील सदनिकांसाठी तारण व गहाण निर्णय\nसोलापूर - स्वेच्छाधिकार कोट्यातून सरकारकडून मिळालेल्या सदनिका आता बॅंकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहेत. यापूर्वी या सदनिका विकणे आणि भाड्याने...\nपोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे महिलेची प्रसूती सुखरूप\nलोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील लोणी स्टेशनसारख्या गजबजलेल्या चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vikasache-rajkaran-news/article-about-creative-use-of-social-media-and-journalism-1768028/", "date_download": "2018-12-13T15:51:47Z", "digest": "sha1:IF5HMPERTMD3DXIABRP5M6WQNTRPJUUJ", "length": 30923, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about Creative use of social media and journalism | सकारात्मकतेचा अनुशेष! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nमुद्रित माध्यमांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विलक्षण वेगाशी स्पर्धा करणे भाग होते.\nवाईटाला वाईटच म्हणायला हवे, पण त्यासाठी चांगुलपणा बेदखल करण्याची गरज नाही.\nदिवंगत प्रा. ना. स. फरांदे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते तेव्हाची गोष्ट विधिमंडळे आणि संसदेच्या सभागृहात होणाऱ्या गोंधळाबाबत, ‘वेल’मध्ये शिरून होणाऱ्या घोषणाबाजीबाबत ते एकदा अनौपचारिक चर्चेत म्हणाले होते : ‘‘शेवटी सभागृहाच्या सदस्यांचा मुख्य इंटरेस्ट असतो तो पुन्हा निवडून येण्यात. त्यासाठी सभागृहात आपण जनतेच्या प्रश्नांवर निरंतर संघर्ष करीत आहोत हे त्यांना येनकेनप्रकारेण आपल्या मतदारांपर्यंत पोचवायचे असते. अनेकदा सभागृहांचे सभासद – कधी कधी सत्ताधारी पक्षांचेसुद्धा, सभागृहात गोंधळ घालतात कारण गोंधळाला जेवढी प्रसिद्धी मिळते, जेवढा गवगवा होतो तेवढा अभ्यासपूर्ण भाषणांचा होत नाही. पाण्याच्या अथवा शेतीच्या प्रश्नावर सात-आठ मिनिटे अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण करून उपाययोजना सुचविणाऱ्या वक्त्याला मुश्किलीने दोन ओळींची प्रसिद्धी मिळते, याउलट राजदंड पळविणाऱ्या, माईकची तोडफोड करणाऱ्या सभासदाला ‘असंतोषाला वाचा’ फोडल्याबद्दल आठ कॉलम मथळा मिळतो. अशा स्थितीत नियमानुसार आणि सभ्य सुसंस्कृत पद्धतीने काम करणाऱ्यांना प्रेरणा कशी मिळणार विधिमंडळे आणि संसदेच्या सभागृहात होणाऱ्या गोंधळाबाबत, ‘वेल’मध्ये शिरून होणाऱ्या घोषणाबाजीबाबत ते एकदा अनौपचारिक चर्चेत म्हणाले होते : ‘‘शेवटी सभागृहाच्या सदस्यांचा मुख्य इंटरेस्ट असतो तो पुन्हा निवडून येण्यात. त्यासाठी सभागृहात आपण जनतेच्या प्रश्नांवर निरंतर संघर्ष करीत आहोत हे त्यांना येनकेनप्रकारेण आपल्या मतदारांपर्यंत पोचवायचे असते. अनेकदा सभागृहांचे सभासद – कधी कधी सत्ताधारी पक्षांचेसुद्धा, सभागृहात गोंधळ घालतात कारण गोंधळाला जेवढी प्रसिद्धी मिळते, जेवढा गवगवा होतो तेवढा अभ्यासपूर्ण भाषणांचा होत नाही. पाण्याच्या अथवा शेतीच्या प्रश्नावर सात-आठ मिनिटे अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण करून उपाययोजना सुचविणाऱ्या वक्त्याला मुश्किलीने दोन ओळींची प्रसिद्धी मिळते, याउलट राजदंड पळविणाऱ्या, माईकची तोडफोड करणाऱ्या सभासदाला ‘असंतोषाला वाचा’ फोडल्याबद्दल आठ कॉलम मथळा मिळतो. अशा स्थितीत नियमानुसार आणि सभ्य सुसंस्कृत पद्धतीने काम करणाऱ्यांना प्रेरणा कशी मिळणार\nसंसदेतील वा विधिमंडळामधील गोंधळ हा वृत्तपत्रांनी वा प्रसिद्धीमाध्यमांनी त्यांना प्रमाणापेक्षा जास्त प्रसिद्धी देण्यामुळेच केवळ होतो, असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. पण त्याचबरोबर हेही खरं की प्रसारमाध्यमे जसजशी या ना त्या कारणाने जन-चर्चेचा ‘अजेंडा’ आपापल्या पद्धतीने ठरवू लागली तसतसा त्यांच्या विश्वसनीयतेचा परीघ काहीसा आक्रसत गेला. मुद्रित माध्यमांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विलक्षण वेगाशी स्पर्धा करणे भाग होते. शिवाय बाजारशक्तींचा दबावही होताच. याचे अनेक गंभीर परिणाम समग्र माध्यम विश्वावर झाले आणि ते जवळपास सर्व जगभर झाले.\nपहिला परिणाम बातमीच्या ‘पावित्र्या’वर झाला. येणारी प्रत्येक बातमी ही वृत्त या दृष्टीने तिचे मूल्य अबाधित राखून त्यात बातमी देणाऱ्याने आपल्या विचारांची वा ग्रह-पूर्वग्रह यांची भेसळ न करता द्यायला हवी, हा पत्रकारितेतला पहिला धडा पण इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विलक्षण गतीशी स्पर्धा करताना हा मूलभूत सिद्धान्त गुंडाळला गेला. बातमीची जागा (ती कोणत्या पानावर आणि कुठे छापायची पण इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विलक्षण गतीशी स्पर्धा करताना हा मूलभूत सिद्धान्त गुंडाळला गेला. बातमीची जागा (ती कोणत्या पानावर आणि कुठे छापायची) तिच्यासाठी वापरला जाणारा फाँट, उद्गार चिन्हे, आणि मुख्य म्हणजे घटना सांगताना करावयाची शब्दयोजना या सगळ्याला हळूहळू एक राजकीय, वैचारिक भूमिकेचा ‘वास’ येऊ लागला. इलेक्ट्रॉनिक माध्यमे ‘दाखविण्यातील आकर्षकतेच्या’ मोहापायी जे प्रारंभापासूनच करीत होती ते मुद्रित-माध्यमांनीही सुरू केले. वृत्तपत्रांनी भूमिका घ्यायलाच हवी आणि योग्य काय, अयोग्य काय याबद्दलची विवेकदृष्टी विकसित करणारी मते मांडायलाच हवीत; पण त्याची जागा संपादकीय पानांवर आहे. वृत्त देताना ते वस्तुनिष्ठपणे म्हणजे निष्कर्ष न काढता, वाचकाला विशिष्ट राजकीय भूमिकेने(च) विचार करण्याची अप्रत्यक्ष सक्ती न करता द्यायला हवे हा खरे तर वाचकाचा ‘मूलभूत अधिकार’ असायला हवा. पण तो अधिकार सामान्यत: सपशेल फेटाळला गेला. व्याकरणाचे आणि वाक्प्रचाराचे राजकारण सुरू झाले आणि अमुक एक वृत्तपत्र वा वृत्तवाहिनी अमुक एका विषयावर अशीच भूमिका घेणार हे वाचक/ प्रेक्षक गृहीत धरू लागला. हे फक्त सत्ताधाऱ्यांच्याच विरोधात झाले असे नाही तर प्रस्थापितांचे विरोधकही या प्रवृत्तीचे बळी ठरत गेले. त्यातून माध्यमांची विश्वसनीयता कमी होत गेली आणि प्रबोधनाचा परीघ आक्रसत गेला.\nवृत्तपत्रे वा वृत्तवाहिन्या हा देखील एक व्यवसाय आहे. त्यामुळे लोकानुरंजनाचा एक अप्रत्यक्ष दबाव याही क्षेत्रावर येणे क्रमप्राप्तच होते. सन्माननीय अपवाद सर्वच क्षेत्रांत आहेत हे मान्य करूनही यातून निर्माण होणारे सर्वसाधारण चित्र आश्वासक नव्हते आणि तसे ते आजही नाही. व्यापक आणि दूरगामी लोकहित महत्त्वाचे की तात्कालिक आणि आकर्षक लोकप्रियता महत्त्वाची असा पेच निर्माण झाल्यावर एखादा ‘मार्केटिंग’चा माणूस त्यातून दुसऱ्याचीच निवड करील. तशीच निवड मनोरंजनसृष्टी करीत गेली, राजकारणातही ती होत गेली अािण मग माध्यम-विश्वानेही तेच अनुकरण केले. समाज कार्यकर्ते, राजकारणी लोक, माध्यमकार, साहित्यिक कलावंत ही सर्व प्रबोधन करणारी मंडळी. त्यापैकी अनेकांवर आलेला लोकप्रियतेचा दबाव आणि त्यांच्यामधील अनेकांच्या ‘कथनी’ व ‘करणी’मधील वाढती दरी यामुळे संदेहाचे धुके गडद होत गेले. याची परिणती झाली ती नकारात्मकता आणि अश्रद्धता यांचे बख्खळ पीक येण्यात\nदशक -दीड दशकांपूर्वी व्यापकतेने अस्तित्वात आलेल्या समाजमाध्यमांना या पाश्र्वभूमीवर अधिक लोकाश्रय मिळावा यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. ज्यांना समाजमाध्यमे म्हणून आपण ओळखतो ती खरे तर व्यक्तिमाध्यमे आहेत. आपल्याला जे म्हणायचे आहे, जे सांगायचे वा विचारायचे आहे ते स्थापित माध्यम-विश्वात संभव होतेच असे नाही. पण समाजमाध्यमे व्यक्तीला आपापल्या पद्धतीने, सोयी-सवलतीने, आवश्यकतेनुसार व अनिर्बंधपणे अभिव्यक्तीसाठीचा अवकाश मिळवून देतात. माध्यम-विश्वाच्या लोकशाहीकरणाच्या वाटचालीतला हा मैलाचा दगड ठरला आणि पुढे समाजमाध्यमांमधील चर्चेचे ट्रेण्ड्स वाहिन्या, वृत्तपत्रांना दखल घेण्यास भाग पाडू लागले. दुसरीकडे ट्विटरचे फॉलोअर्स वा फेसबुक ‘लाइक्स’ विकत घेण्या-देण्याचे व्यवहारही सुरू झाले.\nया पाश्र्वभूमीवर समाजमाध्यमातील रचनात्मक, विधायक आणि सकारात्मक प्रवाहांची नोंद घेणे उद्बोधक ठरावे. मराठीत रचनात्मक पत्रकारिता ही संकल्पना नवी नाही. ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर हे या संकल्पनेचे खंदे पुरस्कर्ते. १९७०-८०च्या दशकात व्यापक जीवनमूल्यांची आणि पत्रकारितेतील व्यवसायनिष्ठतेच्या मूल्यांची कास धरून, डाव्या आणि उजव्या मानल्या जाणाऱ्या वैचारिक गटांमधील नव्या प्रवाहांकडे स्वागतशीलतेने पाहात, अनेक तरुणांचे ‘मेंटिरग’ करीत आणि एक विशिष्ट अंतर राखूनही अनेक चळवळींची साथसंगत करीत त्यांनी ‘विधायक पत्रकारिते’ला मूलभूत योगदान दिले. विधायक पत्रकारिता म्हणजे सरकारची भलामण नव्हे आणि केवळ सकारात्मकतेलाच प्रसिद्धी असेही नव्हे. संतुलन, न्याय आणि वस्तुनिष्ठता, निष्पक्षता यांची बूज राखणे आणि ती ती तशी राखली जाते आहे हे दिसून येणे या अर्थाने ‘माणूस’कारांचे कार्य एखाद्या दीपस्तंभासारखे आजही मार्गदर्शक आहे.\nरचनात्मक पत्रकारितेचा प्रवाह आता विश्वमान्य होत आहे. डेन्मार्कमधील बर्लिग्स्क मीडिया कॉपरेरेशनच्या प्रमुख लीज्बेथ नुड्सेन यांनी पत्रकारितेतील नकारात्मकता व पूर्वग्रहदूषितता यांच्या घातक परिणामांची चर्चा करून २००७ पासूनच सकारात्मक, रचनात्मक प्रवाह बळकट करण्याची भूमिका मांडली आहे. आपल्याकडेही वृत्तपत्रांनी शुभ वर्तमानासाठी स्वतंत्र स्तंभ सुरू केले आहेत, ‘वॉशिंग्टन पोस्ट’नेही आपल्या ऑनलाइन आवृत्तीत ‘द ऑप्टिमिस्ट’ नावाचे सदर चालविले आहे. माध्यमशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या काही परदेशी विद्यापीठांनी रचनात्मक पत्रकारितेसाठी स्वतंत्र विभाग सुरू केले आहेत. यातून एक गोष्ट स्पष्टपणे पुढे आली- ‘सकारात्मक बातम्यांचे’ही एक मार्केट आहे. दैनिक ‘भास्कर’च्या पंजाब आवृत्तीने मध्यंतरी दर सोमवारी फक्त सकारात्मक बातम्याच द्यायच्या असा निर्णय घेतला आणि तो राबविल्यानंतरचा अनुभव असा की अंकाचा खप त्या दिवशी वाढला\nआता समाजमाध्यमांचाही रचनात्मक वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नाशिकचे एक तरुण व्यावसायिक प्रमोद गायकवाड यांनी २०१० पासून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरसारख्या समाजमाध्यमांचा उपयोग करून ‘सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज’ हे अभियान सुरू केले. शंभरेक जणांच्या प्रतिसादाने प्रोत्साहित झालेल्या प्रमोद गायकवाड यांनी सोशल नेटवर्किंग फोरम नावाचा मंचच स्थापन केला आहे. या फोरमचे सुमारे तीन हजार सभासद आहेत आणि गेल्या वर्षी या सर्वानी मिळून २५-३० लाखांचा निधी जमा करून तो विविध विधायक कामांसाठी वापरला आहे. वृक्षारोपण, आदिवासी शाळांना डिजिटल बनविण्याचे उपक्रम, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, हे तर या फोरमने केलेच पण नाशिकच्या आदिवासी तालुक्यांमधील कुपोषित अवस्थेतील एकूण ३५३ बालकांपैकी २८२ बालकांना आरोग्यदान देऊन त्यांचे जीव वाचविण्यात या फोरमने लक्षणीय यश मिळविले आहे. शिवाय फोरमने जमविलेला निधी, तज्ज्ञांचे विनामूल्य मार्गदर्शन आणि गावकऱ्यांचे श्रमदान अशा त्रिसूत्रीवर नाशिक- त्र्यंबकेश्वर भागातील नऊ गावांना फोरमने नेहमीसाठी टँकरमुक्त केले. अनेक गावांत शासनाने ३०-४० लाख रुपये खर्चूनही ज्या पाणी योजना यशस्वी होऊ शकल्या नाहीत, त्या चार-पाच लाख रुपयांत यशस्वी झाल्या हेही उल्लेखनीय\nसमाजमाध्यमांच्या सकारात्मक वापराचा एक पैलू म्हणजे त्याच्या गतीचा गव्हर्नन्स किंवा शासकतेतील उपयोग. केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे मंत्रालयांनी नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या समस्यांच्या तत्पर समाधानासाठी ट्विटरचा अतिशय कल्पकतेने वापर करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेच्या सर्व डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर्सची आता ट्विटर हॅण्डल्स आहेत आणि खुद्द रेल्वेमंत्र्यांच्या स्वत:च्या कार्यालयातही समाजमाध्यमे हाताळणारा स्वतंत्र विभाग आहे. रेल्वे मंत्रालयाकडे समाजमाध्यमांकडून येणाऱ्या दररोजच्या सुमारे २० हजार अभिप्रायांपैकी २५ टक्के अभिप्राय त्वरित कृतीची अपेक्षा बाळगणारे असतात. त्यांच्या हाताळणीचे मॉनिटरिंग तर होतेच पण वेळोवेळी तत्परतेची समीक्षाही होते\nमुद्रित माध्यमातली शुभ-वर्तमानाची सदरे असोत वा ‘बेटर इंडिया.कॉम’सारखी वेबसाइट, परिवर्तनासाठी स्वत: पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची प्रेरणा त्यातूनच वाढू शकते. सध्याचे जग चांगले असण्याइतकेच चांगले दिसण्याचेही आहे. वाईटाला वाईटच म्हणायला हवे पण त्यासाठी चांगुलपणा बेदखल ठरविण्याची गरज नाही. चांगल्याला चांगलंच म्हणावं ही एक सामाजिक-मानसिक गरज आहे. ती भागवणं हेही रचनात्मक पत्रकारितेचा भाग आहे. सर्वदृष्टय़ा स्वायत्त समाजमाध्यमे सकारात्मकतेचा अनुशेष भरून काढत आहेत ही बाब खूपच स्वागतार्ह\nलेखक भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य आहेत. ई-मेल : vinays57@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA-5/", "date_download": "2018-12-13T15:36:03Z", "digest": "sha1:NPEFNCIP6NBF337DBBCR7CIBZTUHPXEW", "length": 9159, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा : भारतीय महिला हॉकी संघ अर्जेंटिनाकडून पराभूत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयुवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा : भारतीय महिला हॉकी संघ अर्जेंटिनाकडून पराभूत\nब्यूनोज आयर्स: अर्जेंटिनातील ब्युनास आयर्स येथे सुरु असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्यांदा पराभवाला सामोरं जावे लागले आहे. यजमान अर्जेंटिनाने भारतीय महिलांवर 5-2 अशी एकतर्फी मात केली. पहिल्या तीन सामन्यांमध्ये सहज विजय मिळवल्यानंतर भारतीय महिलांना आज पहिल्यांदाच कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला.\nसातव्या मिनीटाला अर्जेंटिनाच्या सेलिना डी सॅंटोने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर आठव्या मिनीटाला भारताच्या मुमताझ खानने गोल झळकावत भारताला बरोबरी साधून दिली. मात्र सामन्यावर अर्जेंटिनाच्या महिला खेळाडूंचं वर्चस्व कायम राहिले. 10 व्या मिनीटाला सोफिया रामेलोने गोल करत अर्जेंटिनाला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मध्यांतराला भारतीय खेळाडूंनी सामन्यात पुन्हा एकदा बरोबरी साधली.\nमध्यांतरानंतर अर्जेंटिनाच्या महिलांनी सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राखलं. ठराविक अंतराने लागोपाठ 3 गोल करत अर्जेंटिनाने आपली आघाडी 5-2 अशी वाढवली. यानंतर सामन्यात पुनरागमन करणं भारतीय महिलांना शक्‍य झालं नाही. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.\nत्यापूर्वी, आक्रमण, बचाव आणि समन्वय अशा तीनही क्षेत्रांमध्ये निर्विवादपणें सरस कामगिरी करणाऱ्या भारताच्या 18 वर्षांखालील महिला हॉकी संघाने दणदणीत विजयाची नोंद करताना येथे सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेतील फाईव्ह-अ-साईड महिला हॉकी स्पर्धेतील आगेकूच कायम राखत भारतीय महिलांनी वानुआतू संघाचा 16-0 असा धुव्वा उडविला होता. या सामन्यात अव्वल आघाडीवीर मुमताझ खानने 4 गोल, तसेच चेतनाने 3 गोल करताना भारतीय महिला संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बलजीत कौर व रीत यांनी प्रत्येकी दोन गोल, तसेच इशिका चौधरी, लालरेमसियामी आणि सलिमा टेटे यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्यांना सुरेख साथ दिली होती होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपृथ्वी शॉची तुलना आत्ताच कोणाशी करु नका – विराट कोहली\nNext articleअलिया भट की अलिया कपूर\nपर्थची खेळपट्टी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना साजेशी – रिकी पॉन्टिंग\nवसंत रांजणे इलेव्हन संघाचा सहज विजय\nभारतीय संघाला आता आरामाची गरज – रवी शास्त्री\nबी. ई. जी., फिनआयक्‍यू आणि टायगर्स संघाना विजेतेपदे\nएचएसबीसी, सनगार्ड, टिएटो, व्हेरिटास संघांचे विजय\nजमशेजदपूर समोर आज दिल्लीचे तगडे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-13T16:05:33Z", "digest": "sha1:CRQS6C2VXLVLG5NJSCXYOORSW4AYYQGU", "length": 7435, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीनगर मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांची हत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीनगर मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांची हत्या\nश्रीनगर: नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांची आज गनिमांनी हत्या केली. त्यांनी केलेल्या गोळीबारात पक्षाचा एक पदाधिकारीही जखमी झाला असून त्याची प्रकृतीही गंभीर आहे. शहराच्या करफाली मोहल्ला भागात हा हल्ला झाला.\nकाश्‍मीरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान केवळ तीन दिवसांवर आले असताना या हत्या झाल्याने राज्यात खळबळ माजली आहे. मुश्‍ताक अहमद वाणी आणि नाझीर अहमद भट अशी ठार झालेल्या दोन कार्यकर्त्यांची नावे आहेत. जखमी पदाधिकाऱ्याचे नाव अहमद गांजे असे आहे. गनिमांनी त्यांच्यावर गोळीबार करून तेथून पळ काढला. त्यांच्या शोधासाठी सर्वत्र पथके पाठवण्यात आली आहेत.\nराज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनी या आधीच आपला बहिष्कार घोषित केला आहे. काश्‍मीरला घटनेच्या कलम 35 ए अंतर्गत देण्यात आलेल्या विशेष राज्याच्या दर्जाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या विरोधात त्यांनी हा बहिष्कार घोषित केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइस्त्रायली पंतप्रधानांची पुन्हा चौकशी\nNext articleमायावतींच्या निर्णयाने कॉंग्रेसवर विपरीत परिणाम नाही- राहुल गांधी\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा \nचंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ\nराम मंदिराच्या मुद्यावर सेनेचा भाजपला खो\nपाच राज्यात प्रादेशिक पक्षांना नोटापेक्षाही कमी मते\nशक्तिकांत दास यांची निवड अयोग्य : सुब्रमण्यम स्वामी\nभाजपाला कॉंग्रेस हाच सक्षम पर्याय : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/", "date_download": "2018-12-13T15:52:09Z", "digest": "sha1:AQP7FDIIFEAOMISHBITS4RAMJISA3SWT", "length": 6427, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "समाजकल्याणतर्फे ज्येष्ठांचा जिल्हा मेळावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसमाजकल्याणतर्फे ज्येष्ठांचा जिल्हा मेळावा\nसातारा – सहाय्यक आयुक्‍त समाजकल्याण, सातारा व जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती, सातारा यांच्या संयुक्‍त विद्यमाने, आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून, शुक्रवार, दि. 12 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत निर्मल मंगल कार्यालयात ज्येष्ठांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.\nया मेळाव्यास ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) राज्य अध्यक्ष दत्तात्रय तु. चौधरी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ अधिनियम 2007 व 9 जुलै 2018 चा शासनाचा नवीन ज्येष्ठ नागरिक धोरणाचा जी.आर. यावर चर्चा करणार आहे. कार्यक्रमास जिल्हा न्यायाधिश आर. एन. लढ्ढा, जिल्हाधिकारी श्रीमती श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषद सी.ओ. डॉ. कैलास शिंदे, प्रांताधिकारी श्रीमती किर्ती नलवडे, सिव्हील सर्जन गडीकर, फेस्कॉमचे राज्य अध्यक्ष चौधरी हे पाहुणे उपस्थित राहणार आहेत.\nसातारा शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्‍त, समाजकल्याण विभाग, विजयकुमार गायकवाड, प्रा. विठ्ठलराव जाधव, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीतर्फे करण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleआदेश साहेबांचा …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2018/11/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-13T17:03:27Z", "digest": "sha1:NCUM2DGND3SKXZ27YAHCZCFF34Q27QNG", "length": 21347, "nlines": 81, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "सौदी सरकार आणि खाशोगींचा खून – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nसौदी सरकार आणि खाशोगींचा खून\nसौदी अरेबियाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल येथील स्वतःच्या वकिलातीत एका ज्येष्ठ पत्रकार जमाल खाशोगी यांचा निर्दयपणे खून केला. तेव्हापासून या मुस्लिम देशांतील संबंध कमालीचे तणावपूर्ण झालेले आहेत. या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे हे दोन्ही देश अमेरिकेचे मित्र आहेत व या भागातील राजकारणात अमेरिकेचे हितसंबंध जोपासण्याचे कार्य इमानेइतबारे करत असतात. आता मात्र त्यांच्यात प्रचंड ताण आहे.\nजमाल खाशोगी (जन्म : 1958) हे सौदी अरेबियातील जेष्ठ पत्रकार होते. त्यांचे तेथील राजघराण्याशी उत्तम संबंध होते. अलिकडे मात्र त्यांनी तेथील राजपुत्र मोहम्मद बीन सलमान यांच्या विरोधात भरपूर लेखन केले. खाशोगी 2 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले होते. त्याकाळी ते इस्तंबूल येथे होते. ते तेथील सौदी अरेबियाच्या वकिलातीत गेले आणि बाहेर आलेच नाहीत. हा खून तसा चटकन चव्हाट्यावर आला नसता पण तुर्कस्ताने संधी साधली व यातील माहिती पत्रकारांना पोहोचवली. तेव्हापासून सौदी अरेबियाचे सरकार अडचणीत आलेले आहे.\nखाशोगी सरकारच्या विरोधात करत असलेली टिका असहिष्णू असलेल्या सौदी अरेबियाच्या सरकारला पचत नव्हती. त्यांनी सौदी सरकार येमेनमध्ये करत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल सतत टीका केली होती. शेवटी खाशोगींच्या जीवालाच धोका निर्माण झाल्यामुळे त्यांनी सप्टेंबर 2017 मध्ये सौदीतून पलायन केले व अज्ञातवासात गेले. ते तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलमधील सौदीच्या वकिलातीत दोन ऑक्टोबरला गेल्यानंतर त्यांना कोणीही तेथून बाहेर पडताना पाहिले नाही. सुरुवातीला याबद्दल थोडी बोंबाबोंब झाली नंतर जेव्हा यातील गांभिर्य जाणवले तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढत गेला. सरतेशेवटी 15 ऑक्टोबर रोजी सौदीचे अधिकारी व तुर्की सरकारच्या अधिकार्‍यांनी दुतावासात तपास केला. अपेक्षेप्रमाणे सुरुवातीला सौदी सरकारने या प्रकाराबद्दल कानावर हात ठेवले होते व खाशोगी वकिलातीतून जिवंत बाहेर पडले अशी भूमिका घेतली. नंतर मात्र 20 ऑक्टोबरला खाशोगीच्या वकिलातीत खून झाल्याचे मान्य केले. मात्र वकिलातीतील एका कर्मचार्‍याशी त्यांची वादावादी झाली व त्यात त्यांचा गळा दाबला गेला, असे जाहीर केले.\nखाशोगींना वृत्तपत्र व्यवसायाचा गाढा अनुभव होता. ते 1985 सालापासून पत्रकारितेत होते. त्यांची राजकीय मते पुरोगामी विचारांच्या जवळ जाणारी होती. त्यांनी एप्रिल 2018 मध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हटले होते की सौदी सरकारने 1979 सालापूर्वी जी धोरणे होती ती पुन्हा अंगीकारावी. 1979 सालच्या पूर्वीचा सौदी अरेबिया आजच्या इतका धार्मिक पातळीवर कर्मठ नव्हता. आजचा सौदी अरेबिया वहाबी इस्लामचा प्रचार होण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. आज सौदी अरेबिया येमेनसारख्या शियापंथीय देशावर अमानुष बॉम्बहल्ले करत आहे. असे हल्ले खाशोगींना मान्य नव्हते. त्यांच्या मते सौदी अरेबियाने तुर्कस्तानप्रमाणे इस्लाम व निधर्मी शासनव्यवस्था यांचा मेळ घालावा.\nखाशोगींनी सौदी सरकारच्या कतारबद्दल धोरणांवरसुद्धा टीका केली होती. याप्रकारे आपल्या सरकारने दुसर्‍या देशाची नाकेबंदी करण्याची गरज नाही असे त्यांचे म्हणणे होते. याचा अर्थ ते सरकारच्या सर्व धोरणांवर आंधळेपणाने टीका करत नव्हते. राजपुत्र मोहम्मद बीन सलमान यांनी स्त्रियांना कार चालवण्याचा परवाना देणार्‍या धोरणाला पाठिंबा दिला होता. काही अभ्यासकांच्या मते खाशोगी एक पत्रकार म्हणून विकसित होत गेले. सुरुवातीला तरूणपणी ते धर्मांध शक्तींची भलावण करत असत. नंतर मात्र त्यांनी पुरोगामी विचारांची कास धरली व धर्म व राजकारण यांची फारकत असावी, अशी मांडणी करायला सुरुवात केली. याच भूमिकेतून त्यांनी सौदीच्या सरकारवरच नव्हे तर इजिप्तच्या सरकारवरसुद्धा टीका केली होती. इजिप्तच्या अल्सीसी सरकारने सुमारे 60 हजार लोकांना तुरुंगात टाकले. खाशोगींनी यावर कोरडे ओढले होते. याच भूमिकेतून त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनासुद्धा धारेवर धरले होते. सतत लोकशाही मूल्यांचा जप करणार्‍या ओबामांनी इजिप्तमधील लोकशाही शक्तींना मदत केली नाही की पाठिंबा दिला नाही. मोर्सी यांनी इजिप्तमधील सरकारच्या विरोधात जेव्हा लष्करी बंड केले तेव्हा ओबामांनी या घटनेचा निषेध करायला हवा होता, असे खाशोगींचे म्हणणे होते. असे असले तरी त्यांच्या भूमिकेत व लेखनात ‘राजकीय इस्लाम’ मान्य असणारा एक पत्रकार दडलेला होता हे नाकारता येनाही. खाशोगी त्याच्या तरुणपणी इजिप्तमधील धार्मिक व पुराणमतवादी संघटना ‘मुस्लिम ब्रदरहूड’ च्या संपर्कात होता. नंतर जरी तो या संघटनेपासून दूर गेला तरी या संघटनेबद्दल त्याच्या मनात सहानुभूती होती. आज सांगितले तर जरा थोडा धक्का बसेल पण 1980 व 1990 च्या दशकात खाशोगी कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बीन लादेनच्या संपर्कात होता. तेव्हा लादेनसारखे अनेक मुजाहिद्दीन अफगाणिस्तानात घुसलेल्या सोव्हियत युनियनशी लढत होते. त्यांना खाशोगीची सहानुभूती होती. ‘9/11’ च्या घटनेनंतर खाशोगीने ओसामाशी मैत्री तोडली.\nखाशोगी 2003 साली सौदी अरेबियातील वृत्तपत्र ‘अल वतन’ चा संपादक झाला पण संस्थापक इब्न तैमैय्या (1263-1328) वर टीका करणारा लेख छापला होता. एप्रिल 2007 मध्ये ते पुन्हा ‘अल वतन’ चे संपादक झाले आणि मे 2010 मध्ये त्यांची पुन्हा हकालपट्टी झाली. जून 2017 मध्ये तो अमेरिकेत गेला व तेथील प्रतिष्ठित वृत्तपत्रांत स्तंभलेखन करू लागला. त्याने 2018 साली ‘डेमोक्रॅसी फॉर द अरब वर्ल्ड नाऊ’ या नावाचा पक्ष स्थापन केला. आता त्याच्या खुनाने सौदी अरेबियातील राजघराणे हादरले आहे. राजपुत्र सलमान यांनी घोषणा केली आहे की ते कोणत्याही परिस्थितीत खुन्यांना पकडल्याशिवाय राहणार नाहीत. एवढेच नव्हे तर हा खून उघडकीस आल्यानंतर सौदी सरकारने पाच उच्चपदस्थ अधिकार्‍यांना बडतर्फ केले आहे.\nखाशोगी सौदी अरेबियाचे नागरिक असून आजपर्यंत त्यांचे दोन विवाह व दोन घटस्फोट झालेले आहेत. आता ते एका तुर्की अभ्यासकाच्या प्रेमात होते व त्यांना तिच्याशी लग्न करावयाचे होते. त्या संदर्भातील काही कागदपत्रे घेण्यासाठी ते दोन ऑक्टोबर 2018 रोजी इस्तंबूलमधील सौदी वकिलातीत गेले होते. पण परत आले नाहीत. या घटनेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र पडसाद उमटत आहेत.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तर या खुनामागे राजपुत्र सलमान आहेत असा थेट आरोप केला आहे. अमेरिका व इंग्लंडने अनेक सौदी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. जर्मनीच्या चान्सेलर मर्केल यांनी तर भविष्यात आम्ही सौदी कोणताच व्यवहार करणार नाही असे घोषित केले आहे.या प्रकारे एका बाजूने सौदी अरेबियावर प्रतिकुल टीकेचा वर्षाव होत असतानाच इराणने या खूनात अमेरिकेचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी म्हणाले की आज कोणत्याही देशाची असे कृत्य करण्याची हिंमत होणार नाही जर त्या देशाला अमेरिकेचा पाठिंबा नसेल तर.\nज्या खाशोगीचा खून झाला आहे त्याच्या खूनामुळे आजचे जागतिक राजकारण ढवळून निघाले आहे. अशा हीन कृत्यांबद्दल सौदी अरेबियाचे राजपुत्र सलमान यांना दोषी ठरवण्यात येत आहे. यातून त्यांची ‘राजपुत्र’ या पदावरून उचलबांगडी झाली तर आश्चर्य वाटायला नको. तुर्कस्तान तर या प्रकरणाचा वापर करून जमेल तेवढी सौदीची बदनामी करत आहे. याद्वारे तुर्कस्तानला जगाला दाखवून द्यायचे आहे की या भागातला सुन्नीबहुल देश म्हणजे तुर्कस्तान होय.\nअभ्यासक असे दाखवून देतात की सौदी अरेबियाची राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याची ही जुनी पद्धत आहे. याप्रकारे विरोधकांना इतर देशांत असलेल्या आपल्या वकिलातीत बोलावून घ्यायचे व मग त्यांना जिवंत बाहेर पडू द्यायचे नाही. असे प्रकार या आधीसुद्धा झालेले आहेत. मात्र जेवढी प्रसिद्धी खाशोगी प्रकरणाला मिळाली आहे व अजूनही मिळत आहे तेवढी प्रसिद्धी इतर विरोधकांना मिळाली नव्हती.\nया प्रकारे राजकीय विरोधकांना कायमचे संपवणे म्हणजे जंगलीपणाचा कळस आहे. लोकशाही नसलेल्या देशांत असे प्रकार सर्रास घडत असतात. लोकशाही शासनव्यवस्थेत असे प्रकार अगदी तुरळक असतात. केवळ आपल्यावर, आपल्या धोरणांवर टीका केली म्हणून एखाद्या पत्रकाराचा अनन्वित छळ करून नंतर त्याला मारून टाकायचे असे प्रकार आधुनिक जगतात घडत नाहीत. पण सौदी अरेबियासारखे देश असे प्रकार घडवून आणतात. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.\n← काय आहे झिका व्हायरस\nपाकिस्तानचे धर्मांध कायदे आणि वर्तणूक →\nभाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन\nOne thought on “सौदी सरकार आणि खाशोगींचा खून”\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/horoscope-24-july-9672-2/", "date_download": "2018-12-13T16:48:13Z", "digest": "sha1:WKDHMBP7AVNNZJTM4KXMIQNORLHI2J7B", "length": 22335, "nlines": 52, "source_domain": "www.marathigold.com", "title": "मंगळवार 24 जुलै : 5 राशीसाठी राहील आजचा दिवस उत्तम तर 3 राशीसाठी कठीण", "raw_content": "\nYou are here: Home / Today's Horoscope / मंगळवार 24 जुलै : 5 राशीसाठी राहील आजचा दिवस उत्तम तर 3 राशीसाठी कठीण\nमंगळवार 24 जुलै : 5 राशीसाठी राहील आजचा दिवस उत्तम तर 3 राशीसाठी कठीण\nआज मंगळवार 24 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nआजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. अभ्यासाच्यावेळी देखील बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. रोजच्या वैवाहिक आयुष्यात, आजचा दिवस मात्र थोडासा वेगळा असणार आहे.\nआपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. तुमच्या घरातील लोकांसोबत काहीतरी वेगळ्या आणि उत्साहवर्धक गोष्टी कराल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या फवा पसरविण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे.\nरक्तदाबाचा विकार असणा-यांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. राग हा केवळे काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता, याची जाणीव ठेवा. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. अलीकडे काही विपरित घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल.\nकुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. तुमचा कुटूंबातील सदस्यांप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल, त्यामुळे दिवसभर निराश असाल.\nक्रॉसिंगवर काळजीपूर्वक वाहन चालवा. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. कुटुंबातील जवळच्या व्यक्ती तुम्हाला डिवचतील आणि तुमच्या मनात द्वेष निर्माण करतील. अशा वेळेस आक्षेपार्ह काही करण्यापेक्षा तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचवा. तुमचा जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. प्रवासाच्या संधी शोधाल. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान्स जागा होणार आहे.\nकाही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल. पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता, अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा. या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करतील. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमच्या जोडीदाराच्या वागणूकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल.\nतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. खर्च करताना पुढाकार घेऊ नका, अन्यथा रिकाम्या खिशाने घरी यावे लागेल. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्याकडून आवस्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दु:खी होण्याची शक्यता अधिक.\nसमाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. गुंतवणूक करताना चढउतार खूप घातक ठरू शकतात – म्हणून पूर्ण काळजी घेऊन विचारांती गुंतवणूक करा. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. आज तुम्ही तुमची प्रिय व्यक्ती सोबत नसल्याबद्दल खूप खंत कराल. ऑफिसमध्ये व्हिडिओगेम खेळल्यामुळे त्याचे परिमाण तुम्हाला भोगावे लागू शकतात. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. आजच्या दिवशी तुमच्या क्षमता आणि कमतरता दिसून येतील. आजचा दिवस काहीसा कठीण असणार आहे.\nनैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजुबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात.\nस्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल. प्रवासाच्या संधी शोधाल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत.\nतुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदवार्ता मिळेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.\nआणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळित असेल, आणि तुमच्या योजनांमध्ये त्यांचा संपूर्ण पाठिंबा तुम्ही अपेक्षित धरू शकता. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. तिऱ्हाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/chandrakant-patil-on-dhangar-reservation/", "date_download": "2018-12-13T16:27:00Z", "digest": "sha1:OC5J2AV3FTV4TLNAO3YPFQPWLVGFQXB2", "length": 7943, "nlines": 111, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "आम्ही झोपेत दिलेला शब्दही पाळतो- चंद्रकांत पाटील – थोडक्यात", "raw_content": "\nआम्ही झोपेत दिलेला शब्दही पाळतो- चंद्रकांत पाटील\n05/02/2018 टीम थोडक्यात कोल्हापूर, महाराष्ट्र 0\nकोल्हापूर | आम्ही झोपेत दिलेला शब्दही पाळतो, त्यामुळे धनगर समाजाची फसवणूक होणार नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते कोल्हापूरच्या दसरा चौकात आयोजित धनगर मेळाव्यात बोलत होते.\nधनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात भाजप सकारात्मक आहे. तसेच यासंदर्भात सरकारची पावलं योग्य दिशेने पडत आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.\nधनगर समाजाबद्दल असलेल्या आदरामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात राम शिंदे आणि महादेव जानकर या दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं, तर दुसरीकडे धनगर आरक्षणाचा केंद्र सरकारकडेही पाठपुरावा व्हावा यासाठी डॉ. विकास महात्मे यांना राज्यासभेची खासदारकी देण्यात आली, असंही ते म्हणाले.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n पाकिस्तानचा भारतावर मिसाईल हल्ला, 4 जवान शहीद\nउत्तर प्रदेशमध्ये छ. शिवरायांच्या नावाने भव्य उद्यान उभारणार\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/swiss-voice-one-touch-sv75-price-p1Ok8.html", "date_download": "2018-12-13T16:14:41Z", "digest": "sha1:2D7QEQ3G5VHTWADHOOTSNQAJDMH7K64U", "length": 11634, "nlines": 295, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्विस वाच्य वने तौच स्व७५ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nस्विस वाच्य वने तौच स्व७५\nस्विस वाच्य वने तौच स्व७५\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nस्विस वाच्य वने तौच स्व७५\nवरील टेबल मध्ये स्विस वाच्य वने तौच स्व७५ किंमत ## आहे.\nस्विस वाच्य वने तौच स्व७५ नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nस्विस वाच्य वने तौच स्व७५ दर नियमितपणे बदलते. कृपया स्विस वाच्य वने तौच स्व७५ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nस्विस वाच्य वने तौच स्व७५ - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nस्विस वाच्य वने तौच स्व७५ वैशिष्ट्य\nविडिओ प्लेअर Yes, MP4\nबॅटरी कॅपॅसिटी 950 mAh\n( 6 पुनरावलोकने )\n( 19606 पुनरावलोकने )\n( 763 पुनरावलोकने )\n( 3243 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4576 पुनरावलोकने )\n( 597 पुनरावलोकने )\n( 203 पुनरावलोकने )\n( 28 पुनरावलोकने )\n( 794 पुनरावलोकने )\nस्विस वाच्य वने तौच स्व७५\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-13T15:00:34Z", "digest": "sha1:SU3JZ5TPXFWXLRWZSNHBWKIEIQ4UUFZ6", "length": 9545, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाटण तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाटण तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा\nपाटण : तहसिल कार्यालयावर काढण्यात आलेला सर्वपक्षीय मोर्चा.\nपीडित मुलीला न्याय द्या : पोलीस पाटील संतोष विचारेला फाशी द्या\nपाटण, दि. 4 (प्रतिनिधी) – नराधम संतोष विचारे याने पीडित मुलीवर अत्याचार करुन अतिरेक केला आहे, त्याला पाटण पोलिसांनी पाठीशी न घालता जास्तीत-जास्त शिक्षा कशी होईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संतोष विचारे वर राजकीय वरदहस्त असून त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय. तेव्हा विचारे याला फाशी झाली पाहिजे, या मागण्यांसाठी कोयना विभागातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि महिला वर्ग यांनी गुरुवारी पाटण तहसीलवर मोर्चा काढला.\nपोलीस पाटील संतोष विचारे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून त्याला पाटण पोलिसांनी गुन्हा नोंद करुन सुध्दा लवकर अटक केली नाही. त्यामुळे महिला संघटनांनी आक्रमक होऊन आंदोलने केली. अखेर पाटण पोलिसांनी संतोष विचारे यास ताब्यात घेऊन अटक केली. तरी सुध्दा विचारे यास जास्तीत-जास्त शिक्षा व्हावी. तसेच त्याचे पोलीस पाटील पद रद्द व्हावे, यासाठी सर्व कोयना विभाग एकवटला आहे.\nगुरुवारी नवीन पंचायत समितीपासून मोर्चास सुरुवात झाली. या मोर्चात नाव गावच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संतोष विचारेस फाशी द्या, अशा घोषणा देण्यात येत होत्या. पाटण तहसील कार्यालय येथील गेटवर पोलिसांनी मोर्चा अडविला. त्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार म्हणाले, नराधम संतोष विचारे यास जास्तीत-जास्त शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्याचे पोलीस पाटील पद रद्द व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा करु. उपसभापती राजाभाऊ शेलार म्हणाले, तो नराधम जरी आमचा कार्यकर्ता असला तरी असल्या भेकडांचा राष्ट्रवादी पक्ष कधीच पुरस्कार करत नाही. तो पोलीस पाटील झाल्यानंतर आमचा कार्यकर्ता राहिला नाही. त्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचा आम्ही कधीही विचार सुध्दा केला नाही.\nजयवंतराव शेलार म्हणाले, संतोष विचारे यास कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शिवसेनेच्या नीलमताई गोरे या पाटण येथे येत आहेत. तेव्हा त्याला या पापाचे प्रायश्चित दिल्याशिवाय कोयना विभागातील माता-भगिनी व सर्व कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत.\nयावेळी नायब तहसीलदार विजय माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुखसुरेश पाटील, रवींद्र पाटील, नाना गुरव, नंदकुमार सुर्वे, किशोर भिंगार्डे, हरीष भोमकर, अशोकराव पाटील, बबन कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकृष्णा खोरे महामंडळाला अभ्यासू नेतृत्व मिळाले\nNext articleशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला काले येथे ‘रयत ज्योत’ प्रज्वलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/super-specialty-for-three-months-to-defer/", "date_download": "2018-12-13T16:02:56Z", "digest": "sha1:7VEAOOX5HEL3HAEGVLEBJ2R46CMEVJCG", "length": 7292, "nlines": 66, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'सुपर स्पेशालिटी’तीन महिने लांबणीवर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘सुपर स्पेशालिटी’तीन महिने लांबणीवर\nखोळंबा; मुदतीनंतरही कामकाज अपूर्णच\nआौरंगाबाद : घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साहाय्याने उभारण्यात येणा-या २५३ खाटांच्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागाच्या इमारतीचे कामकाज डिसेंबर २०१७ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु काम पूर्ण होण्यास आणखी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.\nसुपर स्पेशालिटी विभागाच्या इमारतीची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी पाच मजली इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील कामाचा आढावा घेत काही सूचनाही केल्या. प्लास्टर, टाईल्स यांसह अन्य कामे शिल्लक असून ती पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले. या विभागासाठी घाटी प्रशासनाने १४१४ पदांचा प्रस्ताव तयार करून दिला होता. यामध्ये वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने ११२७ पदांना मान्यता दिली आहे. यातील ४०७ पदांना पहिल्या टप्प्यात मान्यता मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले. इमारतीच्या पाहणीप्रसंगी डॉ. अनंत बीडकर, डॉ. वर्षा रोटे, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nविभागात हृदयरोग, मेंदूविकार, मूत्रपिंड विकार यांसह विविध सुपर स्पेशालिटीचे सर्व उपचार उपलब्ध केले जाणार आहेत. विभागाच्या इमारतीचे काम पूर्ण होताच विभाग रुग्णसेवेत दाखल होणे आवश्यक आहे; परंतु येथील पदभरतीअभावी इमारत पूर्ण झाल्यानंतरही रुग्णसेवेची प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.\nरक्ताचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांना आता मुंबईला जाण्याची गरज नाही\nघाटी रूग्णालयात वीज बचतीची यंत्रणा बसवणार\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nटीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधींवर…\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही,निलेश…\nआदरणीय अप्पा…. गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची…\nकामातील चालढकलपणामुळे प्रशासकीय अधिका-यांना आमदार महेश लांडगे यांनी…\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-12-13T15:06:41Z", "digest": "sha1:AHBBU5ROOQTFJX5LTP6J36U4X3ITE5XR", "length": 8568, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोझा पार्क्स - विकिपीडिया", "raw_content": "\nरोझा पार्क्स इ.स. १९५५ साली, मागे मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर\nफेब्रुवारी ४, इ.स. १९१३\nटस्कगी, अलाबामा, संयुक्त राष्ट्रे\nऑक्टोबर २४, इ.स. २००५\nडेट्रोईट, मिशीगन, संयुक्त राष्ट्रे\nरोझा पार्क्स (फेब्रुवारी ४,१९१३ - ऑक्टोबर २४,२००५) या आफ्रिकन अमेरिकन नागरी अधिकार सुधारक कार्यकर्त्या होत्या. अमेरिकन काँग्रसने नंतर त्यांचा उल्लेख \"आधुनिक काळातील नागरी अधिकार चळवळीची जनक\" असा केला आहे.[१]\n१ डिसेंबर, इ.स. १९५५ रोजी पोलिसांनी रोझा पार्क्सबाबत नोंदविलेला अहवाल, पान क्र. १\n१ डिसेंबर, इ.स. १९५५ रोजी पोलिसांनी रोझा पार्क्सबाबत नोंदविलेला अहवाल, पान क्र. २\nरोझा पार्क्सच्या बोटांचे ठसे.\nइ.स. १९५५ सालातील १ डिसेंबर या दिवशी कृष्णवर्णीय असलेली रोझा पार्क्स ही त्याकाळात कृष्णवर्णीयांसाठी आरक्षित असलेल्या बसच्या मागील भागातील बाकड्यावर बसलेली होती. मधल्या एका थांब्यावर एक गोरा पुरुष बसमध्ये चढला आणि बसच्या ड्रायव्हरने रोझाला त्याच्यासाठी जागेवरून उठण्यास सांगितले. रोझाने बसमधील आपली जागा एका गोर्या व्यक्तीसाठी रिकामी करण्याचे नाकारले. रोझाच्या या कृत्याबद्दल तिला तुरुंगात डांबण्यात आले. रोझाच्या अटकेच्या निषेधार्थ सारा कृष्णवर्णीय समाज रस्त्यावर उतरला आणि मार्टिन ल्युथर किंग यांच्या नेतृत्वाखाली कृष्णवणीर्यांनी वंशभेदाचे धोरण राबविणार्या शासकीय वाहतूक यंत्रणेच्या बसेसवर वर्षभर बहिष्कार टाकला.[२] रोझा पार्क्सच्या या एका प्रतिकाराच्या घटनेमुळे अमेरिकेतील नागरी हक्कांच्या चळवळीला सुरुवात झाली.\n^ \"पब्लिक लॉ १०६-२६\" (इंग्रजी मजकूर). ५ फेब्रुवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\n^ \"अलाबामा ते ओबामा : कृष्णवणिर्यांची तेजस्वी वर्षे...\" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाईम्स. ७ नोव्हेंबर, इ.स. २००८. ६ फेब्रुवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nइ.स. १९१३ मधील जन्म\nइ.स. २००५ मधील मृत्यू\nअमेरिकन नागरी अधिकार चळवळ\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-12-13T15:06:48Z", "digest": "sha1:POOZR2NFQDWXEIQSWMRO3L4AIISKHROC", "length": 5288, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुधियाना जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख लुधियाना जिल्ह्याविषयी आहे. लुधियाना शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nलुधियाना हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र लुधियाना येथे आहे.\nअमृतसर • कपुरथळा • गुरदासपूर • जालंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • रुपनगर • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nजलियांवाला बाग • सुवर्णमंदिर\nअमृतसर • कपुरथला • खेमकरण • गुरदासपुर • जलंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • मोहाली • रूपनगर • रोपड • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nसतलज • बियास नदी • झेलम नदी • चिनाब नदी • रावी नदी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २०१५ रोजी १२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-46334858", "date_download": "2018-12-13T16:33:29Z", "digest": "sha1:NGDYBLSVPM7ULM7ZNV4JGKJAPGPINQWU", "length": 27616, "nlines": 152, "source_domain": "www.bbc.com", "title": "जेव्हा मेरी कोमला सुंदर मुलींना ठोसा मारायला नको वाटायचं... - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nजेव्हा मेरी कोमला सुंदर मुलींना ठोसा मारायला नको वाटायचं...\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा मेरी मार्गदर्शन करताना\nमणिपूर राज्यातल्या छोट्याशा गावातल्या बॉक्सिंगपटू मेरी कोमची कहाणी विलक्षण अशी. खेळ दूर, दररोज जगण्याचा संघर्ष पेलणाऱ्या मेरीने समाजातील साचेबद्ध प्रतिमांना छेद देत पुरुषबहुल खेळात प्रवेश केला. नैसर्गिक नैपुण्याला प्रचंड मेहनतीची जोड देत मेरीने लोकल ते ग्लोबल अशी दमदार भरारी घेतली. मेरीचा प्रवास दंतकथा वाटावी असाच काहीसा. तीन लेकरांची आई असणाऱ्या 35 वर्षीय मेरीने शनिवारी राजधानी दिल्लीत सहाव्या विक्रमी विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. ऑलिम्पक पदकासह 6 विश्वविजेतेपदं, 2 आशियाई स्पर्धांची जेतेपदं, 5 आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदांसह राष्ट्रकुल स्पर्धेचं जेतेपद असा भरभक्कम ऐवज मेरीच्या नावावर आहे. बॉक्सिंग हेच आयुष्य असलेल्या मेरीचं माणूसपण उलगडण्याचा हा प्रयत्न.\nमेरीचा जन्म मणिपूरमधल्या चुराचंदपूर जिल्ह्यातल्या कांगथेई गावी झाला. मणिपूरची राजधानी इंफाळपासून हे गाव साधारण शंभर किलोमीटरवर वसलेलं. भारताच्या नकाशात मणिपूरचंच अस्तित्व एका टिंबाएवढं आहे. या मणिपूरमधल्या एका टिकलीएवढ्या गावात मँगटे टोन्पा कोम आणि मँगन्टे अखाम कोम या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या मेरीचा जगण्याचाच संघर्ष खडतर असा होता. आईवडील दोघेही शेतमजुरी करून पोट भरणारे. मेरीची भावंडं आणि ते दोघे मिळून पसारा पाच माणसांचा. हातातोंडाची गाठ पडण्याचीही मारामार होती. मेरीचे बाबा बॉक्सिंग खेळायचे पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये बॉक्सिंग मागे पडलं.\nमेरी कोम : बॉक्सिंग आणि रोजच्या जीवनातलीही आयर्न लेडी\nमेरी कोमने रचला इतिहास : 6व्या वेळा बनली विश्वविजेती\nविराट कोहली कोट्यवधींचा आवडता खेळाडू आहे, पण त्याचा आवडता खेळाडू कोण आहे\nकाटक शरीरयष्टीची मेरी शाळेत फुटबॉल, व्हॉलीबॉल, रनिंग अशा सगळ्याच खेळांमध्ये अग्रेसर असे. पण बॉक्सिंग हे पहिलं प्रेम वगैरे नव्हतं. पण मणिपूरच्याच डिंको सिंग या बॉक्सरने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाने मेरीला खुणावलं. छोट्या गावात तसंच अनाथालयात वाढलेल्या डिंको यांनी 1998 मध्ये एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलं. या क्षणाने मेरीच्या डोक्यात बॉक्सिंग पक्कं झालं.\nप्रतिमा मथळा यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक विजयानंतर मेरी\n\"मेरी पहिल्यांदा ट्रेनिंगसाठी आली तेव्हा तिचे कपडे विरलेले होते. बॉक्सिंग किट वगैरेचा प्रश्नच नव्हता. तिच्या घरची परिस्थिती सर्वसाधारण होती. ती अगदी वेळेवर येत असे आणि प्रचंड मेहनत करत असे. तिचा दृढनिश्चय कमालीचा होता. अन्य बॉक्सर्सच्या तुलनेत मेरी वेगळी भासत असे,\" असं तिचे पहिले कोच कोसाना मेईतेई सांगतात.\nप्रगत प्रशिक्षणासाठी गाठलं इंफाळ\nगावी राहून व्यावसायिक पातळी गाठणं कठीण आहे हे लक्षात आल्यावर मेरीला मणिपूरची राजधानी इंफाळमधल्या स्पोर्ट्स अकादमीत दाखल करण्यात आलं. तेव्हा मेरी पंधरा वर्षांची होती. मात्र तेव्हा महिला बॉक्सिंगला अधिकृत तत्त्वावर मान्यताच नव्हती म्हणून अकादमीत जनरल अॅथलिट म्हणून मेरीची नोंद करण्यात आली.\nप्रतिमा मथळा मेरी कोम सरावादरम्यान\nअॅथलेटिक्सच्या बरोबरीने ती बॉक्सिंगचा सराव करत असे. अवघ्या तीन महिन्यांत मेरीने मिळवलेला एक विजय चांगलाच गाजला. स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये मेरीचे फोटो झळकले. तिच्या घरच्यांना याची कल्पना नव्हती. आपल्या समाजातली कोण ही मुलगी असा विचार करत असतानाच त्यांनी पेपर पाहिला आणि त्यांना सुखद धक्का बसला.\nबॉक्सिंगने चेहरा खराब होईल आणि लग्न होणार नाही म्हणून होता विरोध\nमेरीचे वडील स्वत: बॉक्सर होते. या खेळातल्या खाचाखोचा त्यांना ठाऊक होत्या. बॉक्सिंगमध्ये दुखापतींची शक्यता असते. मेरीने बॉक्सिंग स्वीकारलं आणि पुढेमागे खेळताना चेहऱ्याला लागलं, जखम झाली तर तिचं लग्न होणार नाही अशी भीती वडिलांना होती. म्हणूनच सुरुवातीला मेरीच्या बॉक्सिंगला त्यांचा पाठिंबा नव्हता. पण मेरीचा दमदार खेळ आणि आत्मविश्वास पाहून त्यांनी होकार दिला.\nप्रतिमा मथळा मेरी कोम मुलांसमवेत\nस्थानिक, राष्ट्रीय पातळीवर मेरीची घोडदौड सुरू असतानाच मेरीला हक्काचा साथीदार मिळाला. मेरीवर मनापासून प्रेम करणारा आणि तिच्या करीअरसाठी सर्वतोपरी साथ देणारा करोंग ओंखलोर कोम यांची भूमिका मोलाची आहे. मेरी सातत्याने स्पर्धा, सराव, प्रवास यामध्ये व्यग्र् असताना घर, मुलं यांची काळजी मेरीचा नवरा घेतो. ते मेरीचे मॅनेजर आणि मेंटॉर दोन्ही आहेत. बॉक्सिंग स्पर्धेत मेरी खेळत असताना मितभाषी ओखलर दृष्टीस पडतात.\nमणिपूर राज्याची एक सीमा म्यानमारला लागून आहे. इथल्या मंडळींचे चेहरेपट्टी थोडी वेगळी आहे. मेरीने सुरुवातीला खेळायला सुरुवात केली तेव्हा आपल्याच देशातली मंडळी तिला जपान, थायलंड, चीन इथली खेळाडू आहे असं समजत. 'मणिपूर भारतात आहे आणि मी पक्की भारतीय आहे,' असं मेरी ठामपणे सांगते. माझ्या निमित्ताने नॉर्थइस्ट अर्थात पूर्वांचलाची बाकी भारताला ओळख झाली असं मेरी सांगते.\nसुंदर मुलींना ठोसा मारायला नको वाटतं\nमुळातच बॉक्सिंग हा पुरुषप्रधान खेळ. महिला त्याकडे अभावनेच वळतात. असं समीकरण असल्याने मेरी कारकीर्दीत सुरुवातीला पुरुष बॉक्सिंपटूंबरोबर सराव करत असे. व्यावसायिक पातळीवर महिला बॉक्सिंगला मान्यता मिळाल्यानंतर मेरी महिला खेळाडूंबरोबर खेळू लागली. मात्र प्रतिस्पर्धी खेळाडू सुंदर आणि गोड चेहऱ्याची असेल तर ठोसा मारायला तिला भीती वाटायची. \"एखादा वर्मी घाव बसला तर तिचा चेहरा खराब होऊ शकतो, असं वाटून मी हळू पंच मारायचे,\" असं मेरी सांगते. मात्र नंतर हा खेळ आहे आणि ठोसा मारला नाही तर मॅच गमवावी लागू शकते हे लक्षात आल्यावर मेरीने सुंदर प्रतिस्पर्धींनाही जोरदार ठोसे लगावायला सुरुवात केली. मात्र आजही समोरच्याला आपल्या ठोशाने जबरी मार बसला तर मेरी हळहळते. बॉक्सिंग रिंगमध्ये त्वेषाने खेळणारी मेरी मॅच संपल्यावर प्रतिस्पर्धी खेळाडूची विचारपूस करते. जोरदार ठोशासाठी माफीही मागते. \"कोणाला लागलं, वेदना होत असतील तर वाईट वाटणं साहजिक नाही का\" असा सवाल मेरी करते.\nप्रतिमा मथळा मेरीची एक प्रसन्नमुद्रा\n\"बॉक्सिंगसारख्या पुरुषबहुल खेळात असूनही मी टॉमबॉय नाही, मला बायकांसारखंच शॉपिंग करायला आवडतं असं मेरी आवर्जून सांगते. मला नटायला आवडतं. वेगवेगळे ड्रेस ट्राय करायला आवडतात. शॉपिंगला गेल्यावर दुकानदाराशी दरावरून घासाघीस करायला आवडते. महिला म्हणून असलेली ओळख महत्त्वाची वाटते,\" असं मेरी सांगते.\nबॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना जोरदार ठोसे लगावणारी मेरी धार्मिक आहे. ती सांगते, \"मॅचपूर्वी मी प्रार्थना करते. माझी देवावर श्रद्धा आहे. तोच मला बळ देतो. रिंगमध्ये उतरल्यावर लढाई माझी एकटीची असते. कुटुंबीयांचा पाठिंबा आहे, कोचचं मार्गदर्शन आहे पण खेळायचं मला आहे. दुसरं कोणीही मदतीला येणार नसतं. आरपारची लढाई असते. या लढाईसाठी बळ मिळावं यासाठी प्रार्थना करते. डेव्हिड आणि गॉलिथची गोष्ट मला आपलीशी वाटते. मी एका छोट्या राज्याचं प्रतिनिधित्व करते. मी स्वत: छोट्या चणीची आहे. अनेकदा प्रतिस्पर्धी खेळाडू धिप्पाड असते. त्यांच्या नावाला वलय असतं. पण डेव्हिडप्रमाणे मी बाजी मारते. मी बॉक्सिंगला खेळायला सुरुवात केली तेव्हा लोकांना वेगळंच वाटायचं. पण मला आव्हानं स्वीकारायला आवडतात. जगण्याचा संघर्ष प्रबळ असताना बॉक्सिंग माझं आयुष्य झालं.\"\nसहावेळा विश्वविजेतेपदाचा मान पटकावणाऱ्या विक्रमी मेरीला कारकीर्दीत सुरुवातीला एक स्त्री म्हणून कटू अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. \"मणिपुरी पद्धतीचा पायघोळ घागरा घालून मी रिक्षातून चालले होते. मी एकटी असल्याचं पाहून रिक्षावाल्याने आडवाडेचा रस्ता निवडला. वर्दळ नसल्याचं पाहून त्याने शाब्दिक छेडछाड करायला सुरुवात केली. माझ्या बॉक्सिंगने त्याला इंगा दाखवला. त्यावेळी बाजूने दोन फुटबॉलपटू जात होते. त्यांना सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी मदत केली,\" असं मेरी सांगते. मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे,बॉक्सिंग किंवा मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घ्यावं असंही मेरीला वाटतं.\nऑलिम्पिक पदकाने बदललं आयुष्य\nविश्वविजेतेपदाने बॉक्सिंग वर्तुळात मेरीचं नाव दुमदुमलं होतं. लंडन ऑलिम्पिकमधल्या पदकाने मेरीचं आयुष्यच बदललं. देशवासियांना मेरीची महती उमगली. माध्यमांद्वारे तिचा संघर्ष टिपला गेला. अनेकींसाठी मेरी प्रेरणास्थान झाली. मेरीवर बक्षीसांचा वर्षाव झाला. खेळासाठी उपयुक्त ठरतील असे प्रायोजक मिळाले. मणिपूरची मेरी आता समस्त भारतवासीयांची मेरी झाली होती.\nस्वत:पुरतं मर्यादित न राहता भविष्यात बॉक्सिंगपटू घडवण्यासाठी मेरीने बॉक्सिंग अकादमीची स्थापना केली. मणिपूरमध्येच लांगोल डोंगराच्या पायथ्याशी वसलेली ही अकादमी साडेतीन एकर परिसरात पसरली आहे. या अकादमीत सुसज्ज व्यायामशाळा असून, सरकारने या अकादमीसाठी मेरीला जमीन दिली आहे. या निवासी अकादमीत 45 युवा बॉक्सिंगपटू सराव करतात. अकादमी मेरी कोम रिजनल बॉक्सिंग फाऊंडेशनचा भाग आहे. आता ही अकादमी साई अर्थात स्पोर्ट्स ऑथॅरिटी ऑफ इंडियाचं एक्स्टेंशन सेंटर आहे.\nमेरीच्या आयुष्यावर चित्रपटही, आत्मचरित्रही\nप्रतिमा मथळा मेरी कोम चित्रपटात प्रियंका चोप्राने मेरीची भूमिका साकारली होती.\n'अनब्रेकेबल' नावाने मेरीचं आत्मचरित्र 2013 मध्ये प्रसिद्ध झालं. मेरी आणि दिना सर्तो यांनी एकत्रित हे लिहिलं आहे. मेरीचं आयुष्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं हे लक्षात घेऊन तिच्या आयुष्यावर बेतलेला 'मेरी कोम' हा चित्रपट तयार करण्यात आला. ओमंग कुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, प्रियंका चोप्राने मेरीची भूमिका साकारली आहे.\nदोन वर्षांपूर्वी मेरीची राज्यसभा सदस्य म्हणून शिफारस करण्यात आली. 25 एप्रिल 2016 रोजी मेरीने राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. 2017 मध्ये युवक आणि क्रीडा मंत्रालयाने मेरी कोमची बॉक्सिंग खेळासाठीची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.\nअॅलिस्टर कुक : जेव्हा तो क्रिकेट खेळत नसतो तेव्हा शेती करत असतो\n जेव्हा ग्रँड स्लॅम जिंकणारा फेडरर जगासमोर व्यक्त होतो...\nअवलिया 'एबीडी'चं वादळ शांत होतं तेव्हा...\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nदेवेंद्र फडणवीसांची पाच राज्यांच्या निकालांनी धाकधूक वाढली\nराहुल गांधींचा 'तो' व्हीडिओ किती खोटा किती खरा\nश्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका\nब्रिटीश लष्कराकडून स्वयंचलित शस्त्रांची चाचपणी\nजपाननं 2018ला ठरवलं 'सर्वनाशा'चं वर्ष\nश्रीपाद छिंदम या कारणांमुळे पुन्हा आले निवडून\nहिंदुत्व की विकास : 2019 साठी भाजपसमोर प्रमुख आव्हान\nसकाळचा नाश्ता जेवणापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो का\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/jasu-panjwani-wirte-article-muktapeeth-56036", "date_download": "2018-12-13T16:22:19Z", "digest": "sha1:QXD6GLFBGMCFHQSF7K7RZGCMWXHCCL27", "length": 19561, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "jasu panjwani wirte article in muktapeeth अल्लाहचा दूत | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 जून 2017\nरिक्षावाले नकार देत निघून जात होते, तीच एक रिक्षा थांबली. त्याने हात देत रिक्षात बसवले. घरापाशी सोडल्यानंतर भाड्याचे पैसेही नाकारले. अल्लाचा आशीर्वाद मिळेल, त्यासाठी दुवा मागितली त्याने. आमच्यासाठी तो अल्लाचा दूत होता.\nरिक्षावाले नकार देत निघून जात होते, तीच एक रिक्षा थांबली. त्याने हात देत रिक्षात बसवले. घरापाशी सोडल्यानंतर भाड्याचे पैसेही नाकारले. अल्लाचा आशीर्वाद मिळेल, त्यासाठी दुवा मागितली त्याने. आमच्यासाठी तो अल्लाचा दूत होता.\nकोणताही व्यवसाय बदनाम होतो तो त्या व्यावसायिकांमुळेच. त्यातील काही जणच अयोग्य वागतात; पण सगळा व्यवसाय बदनाम होतो. उदाहरणार्थ, पुण्यातले रिक्षावाले. एखाद्या रिक्षाचालकाला अमूक ठिकाणी जायचे आहे, येणार का, असे विचारल्यावर रिक्षाचालक आढेवेढे न घेता लगेच तयार होतो, यावर कुणाचा विश्‍वास बसेल का पुणेरी रिक्षाचालक म्हटले की, वेठीस धरणारा, मीटरप्रमाणे भाडे न घेता तोंडाला येईल ते भाडे सांगून तडजोडीची भाषा करणारा, बोलण्यात आक्रमक व उद्धट असेच चित्र नजरेसमोर येते; पण त्यालाही अपवाद असतात. मग रिक्षावाल्यांमध्येही माणुसकी असल्याची जाणीव होते, ते देवदूत असल्याची भावना मनात येते.\nकडक उन्हाळा. ऊन चांगलेच जाणवत होते. मी रुग्णालयाच्या कर्करोग विभागातून केमोथेरपीची ट्रीटमेंट घेऊन बाहेर येत होतो. चालताना इतका अशक्तपणा जाणत होता की, मी कोणत्याही क्षणी तोल जाऊन पडेन याची भीती वाटत होती. मी काठी टेकत टेकत येत असल्याचे पाहून दरवाज्याजवळ उभा असलेला एक रिक्षाचालक तत्परतेने पुढे आला. अदबीने पुढे वाकून मृदू आवाजात विचारले, \"\"साहेब, कुठे जायचे'' माझ्यासाठी हा धक्काच होता. एखादा रिक्षाचालक असा नम्र वागू शकतो; पण हा धक्का काही वेळासाठीच होता. जवळची खूण सांगत मला कॅंपमध्ये जायचे आहे, असे म्हणताच, त्वरित तोंड वेंगाडत जितक्‍या अदबीने पुढे आला होता, तितकाच तिरस्कारपूर्वक तोंड फुगवत नकार देत तेथून निघून गेला. तेथेच उभा असलेला दुसरा रिक्षाचालक लांब पल्ल्याच्या भाड्याची प्रतीक्षा करत होता. पहिल्याला पाहून तोदेखील नकार देत बाजूला सरला. या दोघांना पाहून तिसऱ्याने तर लांबूनच हातवारे करत नकार दिला आणि हे तिघे जण खुशालपणे गप्पा मारण्यात रमून गेले. मला या रिक्षाचालकांच्या अशा वागण्याची सवय झाली आहे. हे असंवेदनशील लोक पुणेकरांच्या सहनशीलतेची जणू सत्वपरीक्षा घेत असतात.\nपायात पुरेशी शक्ती नव्हती. केमोथेरपी झाल्याने गठाळून गेलो होतो; पण रिक्षा मिळेना, म्हणून अगदी धीमेपणाने रस्त्यावरून चालत होतो. कुठे तरी वाटेत रिक्षा मिळेल अशी आशा होती. नाहीतर घरापर्यंतचे अंतर कसे काटायचे, हा प्रश्‍नच होता. तेवढ्यात एका रिक्षाचालकाने रिक्षा थांबवून मला विचारले, \"\"साहब, किधर जाने का है'' मी अगोदरच वैतागलेलो होतो. म्हणालो, \"\"हात जोडतो बाबा. तूदेखील इतर रिक्षावाल्यांप्रमाणे जवळचे भाडे नाकारून निघून जाशील आणि आमच्या जखमेवर मीठ चोळशील.'' तरीही त्याने आग्रहाने \"बताईए साब' असे म्हटल्यावर खालच्या आवाजात म्हणालो, \"\"कॅंपमध्ये जायचे आहे. येणार का'' मी अगोदरच वैतागलेलो होतो. म्हणालो, \"\"हात जोडतो बाबा. तूदेखील इतर रिक्षावाल्यांप्रमाणे जवळचे भाडे नाकारून निघून जाशील आणि आमच्या जखमेवर मीठ चोळशील.'' तरीही त्याने आग्रहाने \"बताईए साब' असे म्हटल्यावर खालच्या आवाजात म्हणालो, \"\"कॅंपमध्ये जायचे आहे. येणार का'' त्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी केली. आम्हा दोघांना रिक्षात व्यवस्थितपणे बसवून घेतले. मला आधार दिला. आमची बॅग व काठी आमच्याकडे सुपूर्द करून म्हणाला, \"\"साहब, टेन्शन नही लेनेका, मैं तुमको सहिसलामत घर पहुचाएंगा, आप आरामसे बैठो.'' नंतर कसलीही घाईगडबड नसल्यासारखी त्याने मला त्रास होणार नाही, याची काळजी घेत रिक्षा चालवली. रस्त्यावरचे खड्डे सावधगिरीने चुकवित आम्हाला आमच्या घरी एकदाचे सुखरूपपणे पोचवले.\nखिशातून पाकीट काढत म्हणालो, \"\"बाबारे, खूप काळजी घेऊन आणलेस. किती पैसे देऊ'' त्यावर अगदी नम्रपणे हात जोडून म्हणाला, \"\"साहेब, मी तुमच्यावर काही उपकार केलेला नाही. मी रोजा सोडण्यासाठी याच रस्त्याने घरी कोंढव्याला जात होतो, तुमचे घर रस्त्यावर आहे, तुम्हाला हळूहळू जाताना पाहून तुम्हाला होत असलेल्या यातना तुमच्या चेहऱ्यावर साफ दिसत होत्या. यामुळे मनात दयाभाव आला.'' असे म्हणता म्हणता त्याचे डोळे पाणावले. \"\"हा आमचा रमजानचा पवित्र महिना आहे, साहेब. तुमची अशाप्रकारे सेवा केल्यामुळे माझा अल्ला मला जन्नत प्रदान करेल. म्हणून मीच तुमचा आभारी आहे. तुम्ही मला योगायोगाने का होईना सेवा करण्याची संधी दिली आणि द्यायचेच जर असेल तर आमच्या अल्लाकडे माझ्यासाठी दुवां मागा, तो तुमची साद नक्कीच कबूल करेल,'' असे म्हणत पटकन रिक्षा स्टार्ट करून तो क्षणार्धात वेगाने निघालाही.\nआम्ही दोघेही त्याच्या पाठमोऱ्या रिक्षाकडे पाहतच राहिलो. आम्ही त्याच्या अशा वागण्याने क्षणभर भारावून गेलो. विश्‍वासच बसेना. खुद्द परमेश्‍वरानेच धाडलेला हा देवदूतच होता. त्यामुळे आम्हाला साक्षात देव पावल्याचा साक्षात्कार झाला. म्हणूनच सांगावेसे वाटते, की वाईट अनुभव देणारे रिक्षावाले भेटल्यामुळे सगळ्या रिक्षावाल्यांविषयीच वाईट मत झालेले असते; पण माणुसकीचे भान असलेले पापभीरू रिक्षाचालकदेखील याच समाजात वावरत असतात, हे विसरता नये.\nचालकांच्या मर्जीनुसार रिक्षातून अवैध वाहतूक\nऔरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा आणि व्हॅनमधून अक्षरश: कोंबून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अशा वाहनांमध्ये चालकाच्या मर्जीनुसार वाटेल तेवढ्या...\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nपुण्यात सीएनजी गॅसच्या स्फोटमध्ये रिक्षा जळून खाक (व्हिडिओ)\nपुणे : ऑटोरिक्षाला मोटारीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षातील सीएनजी गॅस टाकीचा स्फोट होऊन रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. हा...\nस्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ...\nस्वच्छतागृहाची मोफत सुविधा असताना, प्रति महिला पाच रुपये आकारणी\nसोलापूर - महिला व मुलांसाठी एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांची सुविधा मोफत असतानाही प्रती महिला पाच रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-dharavi-house-collapsed-61211", "date_download": "2018-12-13T16:43:27Z", "digest": "sha1:KSHOMV6SMEB2N4OELK4TOLLGMOOSBSLY", "length": 10908, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Dharavi house collapsed धारावीत दुमजली घर कोसळले | eSakal", "raw_content": "\nधारावीत दुमजली घर कोसळले\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nधारावी - धारावीतील ९० फुटी रस्त्यावरील ट्रांझिस्ट कॅम्पमधील ब्लॉक क्रमांक ५ येथील दुमजली घर गुरुवारी (ता. २०) सकाळी ६ वाजता कोसळले. यात ११ जण जखमी झाले असून, दोघे गंभीर आहेत.\nधारावी - धारावीतील ९० फुटी रस्त्यावरील ट्रांझिस्ट कॅम्पमधील ब्लॉक क्रमांक ५ येथील दुमजली घर गुरुवारी (ता. २०) सकाळी ६ वाजता कोसळले. यात ११ जण जखमी झाले असून, दोघे गंभीर आहेत.\nमुंबईत काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावासामुळे जुन्या झालेल्या ट्रांझिस्ट कॅम्पमधील दुमजली घर सकाळी ६ वाजताच्या दरम्यान कोसळले. या घरात भाड्याने राहत असलेले ११ जण मातीच्या ढिगाऱ्यात सापडले. घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्यात अडकलेल्या सर्वांची सुटका केली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून घराचा उर्वरित धोकादायक भाग पाडून टाकला व वीजप्रवाह बंद केला. जखमींना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी जखमींवर उपचार करून नऊ जणांना घरी सोडले असून, दोघांवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पाटील तपास करीत आहेत.\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nप्रेमी युगालाच भांडण अन्‌ अपहरणाचा कॉल\nपिंपरी - तो तिला कामावर सोडण्यासाठी जबरदस्तीने मोटारीत बसवत होता. ती मात्र प्रतिकार करीत होती....\nइफेड्रीनसह तरुण अटकेत; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त\nठाणे : इफेड्रीन या अमलीपदार्थासह एका तरुणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले. अंकुश कचरू कसबे (वय.30 रा.महात्मा फुले नगर)...\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5627", "date_download": "2018-12-13T15:54:36Z", "digest": "sha1:QBR46FZVHQQICBMQPIDB6QKFTGSM7DVV", "length": 31906, "nlines": 231, "source_domain": "aisiakshare.com", "title": " 'ब्रह्मघोटाळा' या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - ३ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n'ब्रह्मघोटाळा' या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - ३\n'ब्रह्मघोटाळा' या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - ३\nलेखक - ज्युनियर ब्रह्मे\nआई-बाबांच्या भांडणात, परस्परांच्या चुका दाखवून देण्यासाठी बंडामामा आणि ब्रह्मेकुटुंब इतक्याच नातलगांचा उल्लेख होतो. पण केनियात तसं नसतं. तिथं सगळं जंगलच आपल्या नात्यात असतं. हसणारं तरस, नाचणारं माकड किंवा वटवट करणारी टिटवी- सगळे आपले आप्तच. त्यामुळं तिथल्या भांडणाची मजा काही औरच.\nस्थळ - केनियातली बाओबाब कॉलनी, तिसरी फांदी : जंबो लुमुंबा यांचं घर\nपात्रं - एलिआत्या, एलिआत्याचे मिस्टर जंबो लुमुंबा, आणि त्यांचा मुलगा हुलुलूलू\nएलिआत्या : बेटा हुलुलूलू, खाली जाऊन तुझे बाबा बाजारात जायला निघालेत का बघ.\nहुलुलूलू : हो आई.\nएलिआत्या : मेल्या, लाज नाही वाटत आईला आई म्हणून हाक मारताना\n(टीपः केनियात कोणतंही नातं डायरेक्ट उच्चारत नाहीत. आईला आई किंवा बापाला बाप म्हणणं तिकडं उद्धटपणाचं समजतात. आपल्याकडे जसं मुन्नी की मां किंवा चुन्नू-मुन्नू के पापा असं म्हणायची पद्धत आहे तशी तिकडंही आहे. इतकंच काय, नवरा आपल्या बायकोला 'अगं अमुकतमुकच्या आईची सून' असं म्हणून बोलावतो. एकांतात मात्र 'अहो बबूनचे पप्पा' आणि 'काय गं पाणघोड्याच्या आई' असले चावट प्रकार चालतात म्हणे. काही तरुण मसाई तुर्क तर एकमेकांना डायरेक्ट नावाने हाका मारतात. जंबो बिचारा हाडाचाच गरीब असल्यानं पोरानं बाबा म्हणून हाक मारली तरी ओ देतो. टीप संपली.)\nहुलुलूलू : अं, सॉरी, जंबोची बायको.\nएलिआत्या : जा लवकर, शहामृगाच्या लेका...\n(हुलुलूलू खोडाला हातापायांचा विळखा घालून घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : अहो जंबो लुमुंबा, तुम्ही बाजारात निघालाय का\nजंबो : हो रे. जा लवकर तुझ्या आईला वर जाऊन विचार काही आणायचंय का ते.\n(हुलुलूलू उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : एलिझाबेथ ब्रह्मे-लुमुंबा, बाजारातून काही आणायचंय का\nएलिआत्या : हो रे माकडा, वहीचं एक पान घेऊन ये, यादी करून देते.\n(हुलुलूलू खोडाला धरून घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : बाबा, ही घ्या जंबोच्या बायकोच्या नवर्‍याच्या पत्नीनं दिलेली सामानाची यादी.\nजंबो : किती घाणेरडं अक्षर आहे हे\nहुलुलूलू : तुमच्याच बायकोचं आहे.\nजंबो : काय दिव्य अक्षर आहे. आणि हे काय रे\nहुलुलूलू : आमच्या शाळेत स्कूल प्रोजेक्टसाठी पाहिजे आहेत.\nजंबो : अरे जिराफा, पण मागच्याच आठवड्यात तुला दोन शिंगं आणून दिली होती ना शाळेत शिंगांनी टकराटकरी खेळता काय रे\nहुलुलूलू : अहो बाबा, ती शिंगं डुप्लिकेट होती. शिंगांवर मेड इन इंडिया लिहिलेलं बघितल्याबरोबरच समजायला पाहिजे होतं तुम्हांला.\nजंबो : बरं बरं. आणि हे काय लिहिलंय Ncoca Mgcola\nहुलुलूलू : अहो बाबा, म्हणजे कोकाकोला.\nजंबो : आता आपल्या घरात कोकाकोला कुणाला प्यायचाय\nहुलुलूलू : प्यायला नाही बाबा. कोकाकोलाच्या बाटलीत सुरण उगवण्याचा प्रयोग करायला सांगितलंय आम्हांला शाळेत.\nजंबो : च्यायला, तुझी ही शाळा आहे की प्रयोगशाळा\nहुलुलूलू : जीवन हीच एक प्रयोगशाळा आहे असं आमचे शिकारीचे मास्तर म्हणायचे.\nजंबो : येडाच आहे तुझा मास्तर.\nहुलुलूलू : आहे नाही, होते परवा मगरीच्या कातड्याचे कपडे घालून नदी पार करायचा त्यांचा प्रयोग अयशस्वी झाला. सध्या शाळेनं एका मगरीला शिकारीचे मास्तर म्हणून ठेवलंय.\nजंबो : मरू दे तो मास्तर. आणि शहामृगाची अंडी कशाला लिहिलीत\nहुलुलूलू : बाबा, शाळेत परवा सेफ्टी डे आहे. त्यासाठी शहामृगाच्या अंड्याचं हेल्मेट करून आणायला सांगितलंय.\nजंबो : शाळेत कसलेकसले डे करता रे तुम्ही शाळेत हेच करायला जातोस का तू\nहुलुलूलू : हे मला नाही माझ्या मास्तरांना विचारा.\nजंबो : जाऊ दे. बाकी मध, भाले, गेंड्याच्या शेपट्या, चकमकीचा दगड वगैरे काही आणायचंय का\nहुलुलूलू : माहीत नाही बाबा.\nजंबो : जा गेंड्या, तुझ्या आईला विचारून ये.\n(हुलुलूलू माकडासारखा उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : अगं जंबोची बायको, आणखी काही आणायचंय का\nएलिआत्या : अरे, चुकून निम्मीच यादी दिली मी. अजून बरंच काही सामान आणायचंय. यादी लिहायला मेली पेन्सिल मिळत नाहीय.\nहुलुलूलू : सांग लवकर, नाहीतर जांबुवंतराव तसेच जातील.\nएलिआत्या : मेली, त्यांची एक नुसती बाजारात जायची गडबड. जा, त्यांना सांग की थोडा कोळसा घेऊन या म्हणून.\n(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : बाबा, आईनं कोळसा आणायला सांगितलाय.\nजंबो : कशाला रे तुझ्या आईला परत सुंदर दिसण्याचं खूळ लागलं वाटतं. जा, कशासाठी कोळसा पाहिजे ते विचारून ये.\n(हुलुलूलू टणाटण उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : अगं जंबोची बायको, कोळसा कशासाठी पाहिजे\nएलिआत्या : मेल्या तुला कशाला रे नस्त्या चौकशा\nहुलुलूलू : हे मी नाही, तुझा नवरा विचारतोय.\n मी हल्ली किती गोरी दिसत्येय नै परवा अमावास्येच्या अंधारातपण तुझ्या बाबांनी मला ओळखलं.\nहुलुलूलू : बरोबर आहे. अंधारात तू हसलीस ना की तुझे दात चमकतात. त्यावरून ओळखता येतं.\nएलिआत्या : जा, सांग त्यांना. आणि म्हणावं कोळसा जर बघून आणा. मागच्या वेळेस वाण्यानं दगडी कोळसा म्हणून कसला तरी भुसकट कोळसा दिला होता.\n(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : बाबा, आईला अंगाला लावायला कोळसा पाहिजेय.\nजंबो : या बायकांची नटायची हौस कधी जाते कुणास ठाऊक हे वय आहे का नटण्या-मुरडण्याचं\nहुलुलूलू : हे जाऊन सांगू का तिला\nजंबो : थोबाड फोडेन झेब्र्या. इकडच्या गोष्टी तिकडं सांगून आमच्या सुखी संसारात खसखस कालवतोस का\nहुलुलूलू : नाही बाबा. मग काय सांगू आईला\nजंबो : तिला जाऊन विचार किती किलो कोळसा पाहिजे ते.\n(हुलुलूलू फांद्यांना लोंबकळत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : अगं जंबोची बायको, कोळसा किती किलो पाहिजे असं विचारलंय बाबांनी.\nएलिआत्या : म्हणावं दीड किलो आणा. नाहीतर असं करा म्हणावं एकदमच पाच किलो आणा, म्हणजे स्वस्त पडेल. येत्या महिन्यात थोरल्या सासूबाईंची धाकली सून येत्येय म्हणे. नाहीतर म्हणावं आणा दोन किलो, काय मेले बघून आणत नाहीत. मागल्या वेळी वर काळा रंग लावलेला पांढरा कोळसा आणून टाकला होता. नाहीतर असं करा म्हणावं…\nहुलुलूलू : नक्की किती आणायचाय\nएलिआत्या : तुला एक भलतीच गडबड. जा, सांग त्यांना की अडीच किलो आणायला सांगितलाय म्हणून.\n(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : बाबा, आईनं सांगितलंय अडीच किलो कोळसा आणा म्हणून.\nजंबो : अडीच किलो तेवढ्यात अर्धा मसाईमारा काळा होईल.\nहुलुलूलू : बाबा, हे पण आईला सांगू\nजंबो : अरे, सांग सांग. घाबरतो काय\nहुलुलूलू : बघा हं. आईला हे कळलं तर झाडाच्या खोडाशीच लांडग्यांच्या संगतीत झोपावं लागेल रात्री.\nजंबो : मी चेष्टा केली रे तुझी. (कपाळावरचा घाम पुसत) जा, खायला काही गवे-रेडे आणयाचेत का विचार तिला.\nहुलुलूलू : हे विचारू आईला\nजंबो : हो बाळ, जा विचारून ये.\n(हुलुलूलू उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : आई गं, खायला काही आणायचंय का गं\nएलिआत्या : अरे हो, बरी आठवण केलीस. अरे नीलगाई संपल्यात. स्वस्त मिळाल्या तर पाचसहा नीलगाई आणा म्हणावं.\n(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : बाबा, आईनं सांगितलंय की पाचसहा नीलगाई आणा म्हणून.\nजंबो : एवढ्यात नीलगाई संपल्या अरे, खाता की काय\nहुलुलूलू : हो बाबा. खाऊनच संपल्यात. एक नीलगाय आईनं कापून ठेवली होती. तिला त्से-त्से माशा लागल्या म्हणून टाकून दिली.\nजंबो : टाकून दिली ह्या म्हशीला गाईंची काही किंमत आहे की नाही ह्या म्हशीला गाईंची काही किंमत आहे की नाही नीलगाई काय झाडाला लागतात का\nहुलुलूलू : बाबा, हेपण जाऊन आईला सांगू\nजंबो : दात काढून हातात देईन, वार्टहॉगच्या पोरा\nहुलुलूलू : बाबा, वॉर्टहॉग म्हणजे काय ते कळलं. पण बाबा, दात म्हणजे काय हो\nजंबो : अरे, ज्यांनी आपण चावतो ती तोंडातली पांढरी हाडं असतात ना ते म्हणजे दात. हत्तीला बघ कसे ते दोन मोठे पांढरे सुळे असतात ना, त्यांना दात म्हणतात.\nहुलुलूलू (मुलं भुणभुण लावतात त्या सुरात) : बाबा बाबा बाबाबाबा ….\nजंबो : ओ रे, आता आणखी काय पाहिजे तुला आणि हाक मारताना अशी माझ्या कमरेची पानं ओढत जाऊ नकोस.\nहुलुलूलू : बाबा, आपण माझ्यासाठी हत्तीचा दात आणूयात\nजंबो : नको. आपल्या इथं सगळे डुप्लिकेट दात मिळतात. सुट्टीत भारतात मामाच्या गावाला गेलास ना की मग तिथं घेऊ. भारतातल्या हत्तींचे दात फार चांगले असतात म्हणे.\nहुलुलूलू : नक्की ना बाबा\nजंबो : हो रे माझ्या चिम्पान्झी. अरे देवा, बाजारात जायचंय तर पिशवी घ्यायची विसरलोच होतो मी. बाळ हुलुलूलू, पटकन वर जा आणि माझी पिशवी, भाला आणि क्रेडिट कार्ड घेऊन ये बरं.\n(हुलुलूलू उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : आई आई, बाबांची पिशवी आणि क्रेडिट कार्ड दे. आणि भालापण.\nएलिआत्या : त्यांना म्हणावं पिशवी सगळ्यात खालच्या फांदीवरच्या ढोलीत आहे. आणि क्रेडिट कार्ड ना, अं… काल त्यांनी जी पानं कमरेला बांधली होती त्यातच होतं. जरा विचार बरं, कालची पानं कुठं ठेवलीयत ते\n(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : बाबा, आईनं विचारलंय काल तुम्ही जी पानं कमरेला बांधली होती ती कुठायत म्हणून\nजंबो : अरे, मी ती जिराफांना खायला घातली. का रे\nहुलुलूलू : त्यात तुमचं क्रेडिट कार्ड होतं.\n आता एवढ्या मोठ्या कळपातल्या कोणत्या जिराफानं कार्ड खाल्लंय हे कसं शोधायचं आणि क्रेडिट कार्ड नाही तर खरेदी तरी कशी करणार\nहुलुलूलू : बाबा, आता आपण गरीब झालो का हो\nजंबो : गप रे गाढवा. ह्या चिचुंद्रीला साधं कार्डपण सांभाळता येत नाही.\nहुलुलूलू : बाबा, हे पण जाऊन सांगू आईला\nजंबो : सांग जाऊन आणि म्हणावं पैसे दे आता. च्यायला, आता नवीन कार्ड येईपर्यंत पैशाची थैली सांभाळत बसायला लागणार. जा लवकर, पैसे घेऊन ये.\n(हुलुलूलू उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : आई, बाबांनी पैसे मागितलेत. क्रेडिट कार्ड जिराफांनी खाल्लं.\n मग आता आपण काय खायचं\nहुलुलूलू : माहीत नाही. बाबांनी पैसे मागितलेत.\nएलिआत्या : घ्या. ह्यांना एवढंसं क्रेडिट कार्ड सांभाळता येत नाही. आणि हे आम्हाला काय सांभाळणार ते बघ कोपऱ्यात चिचोक्यांचं पोतं दिसतंय ना, ते उचल आणि दे नेऊन तुझ्या बापाला.\nहुलुलूलू : आई आई...\nएलिआत्या : काय रे\nहुलुलूलू : आणि बाबा ना, तुला चिचुंद्री म्हणाले.\nएलिआत्या : मला अस्सं म्हणाला तो साळिंदर येऊ दे घरी, मग बघतेच त्याला.\n(हुलुलूलू झाड उतरून तळमजल्यावर येतो)\nजंबो : अरे माझ्या इंपाला हरणा, तुला बराच वेळ लागला यायला\n पंधरा किलोचं चिंचोक्यांचं पोतं उचलून खाली आणायचं म्हणजे चेष्टा वाटली काय तुम्हांला\nजंबो : आणि माझा भाला कुठाय भाल्याशिवाय मी इतक्या लांब कसा पळत जाऊ\nहुलुलूलू : तुमचा भाला ना रामाला मारला. च्यायला, एवढीशी चिल्लर खरेदी करायचीय आणि मला दहादा वरखाली करायला लावताय. अरे, मुलगा म्हणजे काय लिफ्ट समजलात काय रामाला मारला. च्यायला, एवढीशी चिल्लर खरेदी करायचीय आणि मला दहादा वरखाली करायला लावताय. अरे, मुलगा म्हणजे काय लिफ्ट समजलात काय बाजार करा नाहीतर बसा कोळसा उगाळत\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nचिं वि जोशींच्या लेखनाची आठवण आली\nचिं वि जोशींच्या लेखनाची आठवण आली.\nएके काळी चिं वि जोशींचे लेखन प्रचंड आवडत असे, या दृष्टिकोनातून बघितल्यास माझे वाक्य प्रशंसा म्हणून मानता येईल.\nज़माना बदल गया है... है ना\nअहो, चिं.वि.च कशाला, चिं.वि. तर प्राचीन झाले. बोले तो, त्या काळात तर असले विनोद खपून जायचेच जायचे. पण अर्वाचीन काळात अगदी पु.लं.च्या तुलनेने अलीकडच्या लिखाणातसुद्धा (\"प्रसिद्ध नायजीरियन कवी ठोम्बे घृअंकृम्फे छुक् छुकुम्बा यांच्या 'कानिबाल हुप् कानिबाल' या काहिली भाषेतील कवितेचा 'माणसा माणसा हुप' हा बंब बेलापूरकरकृत मराठी अध:पात\" वगैरे वगैरे; संग्रह: 'अघळपघळ') अशा प्रकारचा विनोद वाचल्याचे आणि वाचून गंमत वाटल्याचे आठवते. एक तर आमची समजही (व्यक्ती म्हणून आणि समाजघटक म्हणूनसुद्धा) त्या काळी तितपतच होती; पोलिटिकल करेक्टनेसची संकल्पना आणि तिचे गांभीर्य (बोले तो, कोणी ऐकल्यास काय होईल किंवा कोणाच्या भावना दुखावतील म्हणून नव्हे, तर हे निखालस चूक आहे म्हणून अशा गोष्टी टाळाव्यात, वगैरे) टाळक्यात अजून रुजलेले नव्हते. शिवाय, आपण भारतवंशीय रेशिष्ट नसतो असे कोण म्हणतो\nपण आता ज़माना बदल गया है असे वाटते, नाही\nअगदी , अगदी सहमत ...शिवाय\nअगदी , अगदी सहमत ...शिवाय केनियात 'जंगले ' नाहीत , आणि लुमुंबा हे सर्वसाधारणपणे पश्चिम व मध्य आफ्रिकेतील आडनाव, केनिया पूर्व आफ्रिकेत वगैरे तांत्रिक चुका न काढताही ..बाप रे म्हणावेसे वाटले .\nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-7758?page=2", "date_download": "2018-12-13T15:34:28Z", "digest": "sha1:ZJXY4AGQFGOU4MMVWDVZEQ55IXTTWGEY", "length": 5811, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "मिरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन | Page 3 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nमिरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन\nमिरा भाईंदर,दि.२७(वार्ताहर)-मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी विधानभवनाबाहेर ‘मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड नागपूर तुपाशी मग मिरा भाईंदर का उपाशी’, ‘मिरा भाईंदर मेट्रो कधी सुरु करणार’ अशा आशयाचे फलक झळकावून आंदोलन केले. आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनात गेल्या काही दिवसांपासून एमएमआरडीएच्या २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पात मिरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा उल्लेख आणि त्यासाठी तरतूद करण्यात आली नसल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असल्याने मिरा भाईंदर शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच मी या शहराचा आमदार या नात्याने मिरा भाईंदर शहरात मेट्रो यावी यासाठी गेल्या सात ते आठ वर्षापासून पाठपुरावा करत असताना ठाणे ते दहिसरला जोडणारा दुवा म्हणून मिरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात येऊन त्याचे सर्वेक्षणही पूर्ण झाले होते. परंतु असे असताना मेट्रोच्या कामाचे घोडे अडले कुठे असा सवाल आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पक्षाचा प्रचार करताना येत्या सहा महिन्यात मिरा भाईंदर शहरात मेट्रो येणार असल्याचे ओशासन आपण दिले होते याची आठवणही यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.\nआचारसंहिता काळात मिळणार नाही पाणी कनेक्शन\nमिरा-भाईंदर पालिकेत प्रजासत्त्त्ताक दिन उत्साहात\nविसर्जनासाठी भाईंदर पोलीस-पालिका प्रशासन सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/todays-horoscope-27-july-9760-2/", "date_download": "2018-12-13T16:49:56Z", "digest": "sha1:WNW4PZX6JGX32ESIYSK44A2CKFACY4VD", "length": 23944, "nlines": 52, "source_domain": "www.marathigold.com", "title": "शुक्रवार 27 जुलै : आज चंद्र ग्रहणाच्या दिवशी या 4 राशींना होईल फायदा, बाकीच्यांवर राहील अशुभ प्रभाव", "raw_content": "\nYou are here: Home / Today's Horoscope / शुक्रवार 27 जुलै : आज चंद्र ग्रहणाच्या दिवशी या 4 राशींना होईल फायदा, बाकीच्यांवर राहील अशुभ प्रभाव\nशुक्रवार 27 जुलै : आज चंद्र ग्रहणाच्या दिवशी या 4 राशींना होईल फायदा, बाकीच्यांवर राहील अशुभ प्रभाव\nआज शुक्रवार 27 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nतुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. प्रेम प्रकरणामध्ये स्वत:हून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आज पुन्हा प्रेमात पडाल, कारण तो/ती यासाठी खरच लायक आहे.\nनिसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. आपण जर योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली असेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचा मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्व यामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी संपर्क वाढवाल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल – कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा.\nआजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. आपल्या मुलांच्या अभ्यासाबाबत काळजी करू नका. सध्या जरी तुम्ही काही प्रश्नांना सामोरे जात असाल तरी ते क्षणिक असतील, काळाप्रमाणे ते प्रश्न संपून जातील. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.\nमित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण चित्त शांत ठेवा. त्यामुळे उध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. तुम्हाला एकाकी वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या कुटूंबियांची मदत घ्या. त्यामुळे नैराश्यापासून तुमचा बचाव होईल. परिणामी सुयोग्य, संयुक्तिक निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होईल. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. दुस-या-तिस-या व्यक्तींकडून ऐकलेल्या बातम्या तपासून खात्री करून घ्या. . आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.\nतुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यांचा आजार आणखी वाढवू शकते. त्यांना ताबडतोब आराम मिळावा या दृष्टीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रणयराधना करण्याची भावना जोडिदाराकडून आज अनुभवता येईल. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मधे येऊ देऊ नका, इतरांना काय म्हणायचे आहे तेदेखील ऐका. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.\nवैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे आपल्या सहिष्णूतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरुपी फूट पडू शकते. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुमच्याजवळील अनुकंपेचा गुण आणि समजूतदारपणा याची गोमटी फळे मिळतील. परंतु, घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे दबाव येणार नाही याची काळजी घ्या. सावधनता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करु शकते. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.\nप्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा. कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. मुलांबरोबरील वादामुळे नैराश्य येईल. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. तुम्ही तुमचे ज्ञान व अनुभव इतरांना सांगितलात तर तुम्ही मान्यता पावाल. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. घरीकाम करणारा चाकर/मोलकरीण येणार नाही, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर ताण येईल.\nतुम्हाला उत्तेजित करणा-या, उल्हसित करणाºया उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रीत करून मेहनत करण्याची गरज आहे. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. तुम्हाला असं वाटेल की गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही आहेत, पण हा केवळ नकारात्मक विचार आहे. शक्य तेवढे सकारात्मक राहण्याचा विचार करा. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल. तेव्हा हळुवारपणा बाळगा.\nतुम्ही खूपच तणावाखाली असाल तर, आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्यदेखील तुम्हाला तुमच्या चिंतांपासून दूर नेईल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. जुने संबंध, ओळखी आणि मित्रांची मदत होईल. आजच्या दिवशी तुम्हाला आजुबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवा. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. विवाहानंतर पापाचं रुपांतर पुजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पुजा करणार आहात.\nसुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणा-या हट्टी स्वभावाचा त्याग करा. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल, उद्दीष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.\nतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. जमिनीच्या वादातून भांडणतंटा मारामारी उद्भवू शकते. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या पालकांची मदत घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार वागलात तर नक्कीच आपले प्रश्न सुटू शकतात. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल.\nतुमचे कुटुंब तुमच्याकडून जरूरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल. त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. स्वत:च्या प्रयत्नाने तुम्ही तुमचे जीवन फॅशनेबल करू शकाल आणि इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम कराल. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. कामच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2016/07/normal-0-false-false-false.html", "date_download": "2018-12-13T16:44:18Z", "digest": "sha1:5HMEHXMCUJGKLIEZHFYMY5IBABUXCZLJ", "length": 19580, "nlines": 117, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore", "raw_content": "\nरविवार, ३१ जुलै, २०१६\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nआज सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट असेल तर ती जागतिक दहशतवाद आज युध्दे परवडतील. अगदी तिसरे महायुध्द सुध्दा परवडेल. कारण युध्दे समोरासमोर होतात. आपल्याशी कोण लढतं, त्याचं बळ किती, हे आपल्याला कळतं. पण आजचा जागतिक दहशतवाद खूप गंभीर आहे. दहशतवादी संखेने कमी असूनही ते खूप मोठे नुकसान करू शकतात. सैन्यालाच नव्हे तर सर्वसामान्य माणसांना लक्ष्य करतात. एक दहशतवादी पन्नास साठ लोकांना मारून मग स्वत: मरतो. आपल्याला अजून जागतिक दहशतवादाचे गांभीर्य अजिबात कळलं नाही हे अनेक घटनांमधून लक्षात येतं. अशा अमानुष दहशतवादाने जगात माणूस शिल्लक राहणार नाही. म्हणून जगातल्या दहशतवादाचे लवकरात लवकर समूळ उच्चाटन करण्याची शपथ आज प्रत्येक देशाने घ्यायला हवी\nछुप्या आणि उघडपणे अनेक लोक बुरहानसारख्या आतंकींना सहानुभूती दाखवतात. उदाहरणार्थ, ‘‘तो फक्‍त बावीस वर्षाचा होता. भारतीय नागरिक होता. सैनिकांनी अकारण केलेल्या छळाचा तो शिकार झाला. त्याच्यावर अन्याय झाला म्हणून तो \"अतिरेकी\" बनला\nअशा मतांशी कोणी सहमत होऊ शकेल काय त्याच्यावर कितीही अन्याय झाला असेल तरी तो आपल्या देशाविरूध्द- भारताविरूध्द कसा लढू शकतो त्याच्यावर कितीही अन्याय झाला असेल तरी तो आपल्या देशाविरूध्द- भारताविरूध्द कसा लढू शकतो अनेक लोकांवर अन्याय होतो. कोपर्डीला बलात्कार करणार्‍यांना त्या मुलीच्या घरच्या लोकांनी गल्लीत स्वत: शिक्षा दिली तर आपल्याला चालणार आहे काय अनेक लोकांवर अन्याय होतो. कोपर्डीला बलात्कार करणार्‍यांना त्या मुलीच्या घरच्या लोकांनी गल्लीत स्वत: शिक्षा दिली तर आपल्याला चालणार आहे काय कायदा नावाची गोष्ट भारतात आहे. तो कायद्याच्या मार्गाने लढू शकत होता. भारतीय राज्य घटनेवर ज्यांचा विश्वास नाही तेच लोक फक्‍त बुरहान आणि इतर दहशतवाद्यांचे समर्थन करू शकतात. ज्यांच्यावर अन्याय झाले त्यांना दहशती काम करायला समाजमान्यता देता येईल का कायदा नावाची गोष्ट भारतात आहे. तो कायद्याच्या मार्गाने लढू शकत होता. भारतीय राज्य घटनेवर ज्यांचा विश्वास नाही तेच लोक फक्‍त बुरहान आणि इतर दहशतवाद्यांचे समर्थन करू शकतात. ज्यांच्यावर अन्याय झाले त्यांना दहशती काम करायला समाजमान्यता देता येईल का अशा एखाद्याने शस्त्र हातात घेतले तर ते समर्थनीय ठरेल का अशा एखाद्याने शस्त्र हातात घेतले तर ते समर्थनीय ठरेल का महात्मा गांधीवर अन्याय झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अन्याय झाले होते. पण ते सनद‍शीर मार्गाने पुढे गेले.\nभारताच्या सरकारला विरोध करण्याच्या भरात आपण देशाचे नुकसान तर करत नाही ना, हे पाहिले पाहिजे. सरकार कसेही असो ते लोकशाही पध्दतीने निवडून आले आहे. लोकशाही पध्दतीनेच सरकार आपल्याला पाच वर्षांनी बदलता येईल. पण भारतात यादवी वा दहशतवादी अनागोंदी माजली तर आपल्याला नंतर ती रोखता येणार नाही. आपण आज दहशतवादाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. अनेक दहशतवादी भारतात कार्यरत झाले आहेत. काही भारताच्या तोंडावर दबा धरून बसलेत. केवळ इराक- सिरियाच नव्हे तर जर्मनी, फ्रांस, अफगानिस्तान, बांगलादेश अशा मार्गाने दहशतवाद आपल्या दारावर धडका देत आहे. भारतातल्या एका राज्यात- काश्मीरात तर आपलेच काही लोक दहशतवादाचे दलाल झालेत. त्यांचे हे डाव यशस्वी झालेत तर असे लिखाण करायला आपण स्वतंत्र राहणार नाही. याचा अर्थ असा होतो, एकतर दहशतवादाचे स्वरूप आपल्याला अजून नीट कळले नाही, त्याचे गांभीर्य जाणवले नाही वा आपल्या छोट्या मोठ्या राजकीय- सामाजिक स्वार्थांसाठी आपण दहशतवाद्यांचे समर्थन करीत असतो, हे स्पष्ट आहे. भारताविरूध्द वा मानवतेविरूध्द ज्याने शस्त्र हातात घेतले त्याला क्रूरपणे गोळ्या घालून ठार मारायलाच हवे मग तो दहशतवादी असो की नक्षलवादी.\nअसहिष्णुता भारताच्या परंपरेत नाही. पण ती आता कुठे कुठे डोके वर काढू लागली. जग आणि देशही सहिष्णुतेने चालतो. सहिष्णुता प्रत्येकाने डोक्यात- हृदयात भिनवली पाहिजे. जातीभेद, धर्मभेद, आहारभेद, कर्मभेद, वर्णभेद, आचारविचारभेद आदीत सहिष्णुता दिसली पाहिजे. दहशतवाद ही तर पराकोटीची असहिष्णुता आहे. म्हणून अशी असहिष्णुता आपण खपवून घेता कामा नये. पण असहिष्णुतेला विरोध करणारे काही लोक दहशवाद्यांचे समर्थन करताना दिसतात हे आकलनापलिकडे आहे.\nजगात वहाबी पंथाचे लोक दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. हिंसेवर विश्वास असलेले कट्टर पंथीय लोक दुसर्‍यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुन्नी शियांना मारताहेत. काश्मीरातल्या अमन सेतूवर भारत पाकिस्तान व्यापार चालतो. ह्या व्यापाराचा फायदा घेऊन अनेक काळे उद्योग इथे सुरू असतात. तस्करी- हवाला मार्गाने आलेला पैसा दहशतवादी कृत्यात ओतला जातो. दलाल पैदा केले जातात. पाकिस्तान काश्मीरात दहशतवाद आणण्यासाठी प्रचंड पैसा पाठवतो. म्हणून हा व्यापारमार्ग आता दहशती मार्ग होत चाललाय. सुफी पंथ हा नेमस्थ पंथ आहे या पंथाच्या उत्थापनासाठी शासनांना जाणीवपूर्वक काम करणे आवश्यक आहे.\nधर्म विकायला काढणारे लोक- धर्माचा शस्त्राप्रमाणे वापर करणारे लोक- धर्माचा खुर्चीसाठी उपयोग करणारे लोक- धर्माचे भांडवल करणारे लोक- धर्माची ढाल म्हणून उपयोग करणारे लोक- धर्माचा व्यापार करणारे लोक, काही काळ यशश्वी होतात. आयुष्यभर यशस्वी होत नाहीत, हे खरे असले तरी या दरम्यानचा काळ मानवतेसाठी फार भयानक असतो. तो खूप मोठे नुकसान करून जातो. ते नुकसान कधीही भरून निघणारे नसते.\nउत्तम इंग्रजी बोलणारे लोक ज्ञानी असतातच असे नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे झाकीर नाईक. गोळ्या चालवणारा आतंकी परवडला पण भाषणे करणारा दहशतवादी नको. याचे तत्वज्ञान पहा: ‘‘ बायकोला मारायचा पुरूषाला हक्क आहेच. दास- दासींना मारायला हरकत नाही. लादेन आतंकवादी नव्हता. प्रत्येक मुस्लीमाने दहशतवादी व्हायला हवे. एखाद्या मुसलमानाने आपला धर्म सोडून दुसर्‍या धर्माचे गुण गायले तर त्याला मृत्यूदंड द्यावा. गणपती हा देव नाही. हिंदूंचा प्रसाद खाऊ नये, फेकून द्यावा. वाईट कामे करणार्‍यांच्या विरोधात मुस्लीमांनी दहशत दाखवावी. (वाईट कामे कोणती ती त्यांनी स्वत: ठरवावी.). अफगानिस्थानातल्या बौध्द मुर्ती फोडून तालीबान्यांनी बुध्दांना मूर्ती पूजा करू नये हे शिकवले.’’ असे ज्ञान झाकीर नाईक जगाला देत असतो.\nधर्मासाठी माणसं मारणार्‍याला नरक निश्चित असला तरी माणसाच्या आयुष्याचा आनंदही तो या जन्मात घेऊ शकत नाही. एखाद्या पशूसारखा मरतो. माणसाच्या उत्थापनासाठी निर्माण झालेल्या धर्माला काही लोक नरक बनवून टाकतात. अमिषाने मरणानंतरच्या सुंदर आयुष्यासाठी कवडीमोल मरणार्‍या आतंकींना माहीत नसते की मेल्यानंतर त्यांना गाढवाचाही जन्म पुन्हा मिळणार नाही. चिरंजीव होणे आणि स्वर्गातल्या पर्‍या उपभोगायला मिळण्याच्या कल्पना करणारे फक्‍त मुर्खांच्या नंदनवनात सापडतील. तरीही अनेक लोकांना ब्रेनवॉश देऊन दहशतवादाचे कारखाने सर्वत्र राजरोस सुरू आहेत. त्याची आग आपल्याला बसल्या जागी दिसते. हा धुर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.\n(या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:३८ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Miesbach+de.php", "date_download": "2018-12-13T15:19:09Z", "digest": "sha1:G2JGJ76BZMGPSZGAR5CBEI5GPFZQZ4SK", "length": 3418, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Miesbach (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Miesbach\nआधी जोडलेला 08025 हा क्रमांक Miesbach क्षेत्र कोड आहे व Miesbach जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Miesbachमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Miesbachमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +498025 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMiesbachमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +498025 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00498025 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Miesbach (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/rajastan-bjp-president-and-court/", "date_download": "2018-12-13T15:56:48Z", "digest": "sha1:3SFO6TPUCNDKTKSYQXXFYI4I52VSXD2N", "length": 7788, "nlines": 113, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भाजपाध्यक्ष झाले म्हणून कोर्टालाही खरेदी करणार का? – थोडक्यात", "raw_content": "\nभाजपाध्यक्ष झाले म्हणून कोर्टालाही खरेदी करणार का\n23/02/2018 टीम थोडक्यात देश 0\nजयपूर | भाजप अध्यक्ष झाले म्हणून तुम्ही कोर्टालाही खरेदी करणार का असा सवाल राजस्थान उच्च न्यायालायाने राजस्थान भाजपचे अध्यक्ष अशोक परनामी यांना केला. त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला सुरु आहे.\nखटल्याच्या सुनावणीला परनामी यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या न्यायाधीशांनी त्यांना दुपारी 2 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले अन्यथा अटक वॉरंट काढलं जाईल, अशी तंबी दिली.\nअशोक परनामी यांनी न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना हा सवाल केला. त्यांच्या अनधिकृत कामांची परवानगी दिल्याचा आणि न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप आहे.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n शिवसेनेने स्वबळावर लढावे ही तर जनतेची इच्छा\nपवार साहेबांची गुप्त भेट घेताना 2000 साल का आठवलं नाही\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/fibre-che-ahartil-mahtva", "date_download": "2018-12-13T16:45:08Z", "digest": "sha1:CJECWSY65SDDIBC6GMKNMOUI7E6KJV5T", "length": 8721, "nlines": 242, "source_domain": "www.tinystep.in", "title": "आहारात तंतुमय (फायबर युक्त )पदार्थांचा समावेश केल्याने हे फायदे होतात - Tinystep", "raw_content": "\nआहारात तंतुमय (फायबर युक्त )पदार्थांचा समावेश केल्याने हे फायदे होतात\nपचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी आहारात तंतुमय पदार्थ असणे अत्यावश्यक असते.तंतुमय पदार्थाच्या कमतरतेमुळे पचनप्रक्रियेमध्ये अन्न पुढे साकारण्याचा कालावधी वाढतो परिणामी अन्न एका जागी जास्त वेळ पडून राहते. पचनविषयक अनेक तक्रारी सुरू होतात.\nतंतूमय पदार्थ असणारे पदार्थ\n१. कडधान्ये किंवा मोड आलेली कडधान्ये,\nतंतूमय पदार्थ खाण्याचे फायदे\nतंतूमय(फायबर युक्त) पदार्थाच्या सेवनाने आरोग्यविषयक अनेक फायदे होतात परंतू प्रामुख्याने होणारे चार फायदे पुढील प्रमाणे\n१. रोज पोट साफ राहण्यास मदत होते.\n२. वजन कमी राहण्यासाठी उपयोगी पडतात.\n३. कोलेस्टरॉल कमी होते.\n४. मधुमेही रुग्णांची साखर आटोक्यात राहते.\n१. फायबरचे प्रमाण वाढावे याकरता उकडलेले किंवा मोड आलेले कडधान्य खावे.\n२. हिरव्या पालेभाज्यांच्या आहारात समावेश करावा.\n३. धान्याचे पदार्थ बनवताना त्या धन्याच्या कोंड्यासकट त्या धान्याचा वापर करावा. उदा. बाजरीची,ज्वारीची कोंड्यासकट भाकरी, गव्हाच्या कोंड्यासकट पोळी\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2017/04/blog-post.html", "date_download": "2018-12-13T15:53:12Z", "digest": "sha1:F2UBTIBKVKAD5OUSB7DH3GQBXMTRYMKQ", "length": 14465, "nlines": 130, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: उधई माले गिळी टाकई!...", "raw_content": "\nशुक्रवार, १४ एप्रिल, २०१७\nउधई माले गिळी टाकई\n- डॉ. सुधीर रा. देवरे\n1993 ला ओसरीच्या एका भिंतीला प्लायवूडचे शेल्फ तयार करून घेतले होते. मी जी पुस्तके विकत घेतो आणि वर्गणी भरून जी नियतकालिके मागवतो ती या शोकेसमध्ये ठेवत होतो. हया पुस्तकांमध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकं होती की ते आता विकत घ्यायचं ठरवलं तरी मिळणार नाहीत. संदर्भासाठी जे पुस्तक लागतं ते काढून काम झाल्यावर पुन्हा जागेवर ठेऊन द्यायचं असा परिपाठ. पुस्तक केव्हाही लागतं म्हणून चाळवाचाळव नेहमी होत होतीच.\nअसंच एका दिवशी मला कुठलंतरी पुस्तक हवं होतं म्हणून काढायला गेलो तर एका पुस्तकाला उधई लागलेली दिसली. घाबरून सर्व पुस्तके लगेच बाहेर काढली तर काही पुस्तकांना आणि संग्रही असलेल्या काही नियतकलिकांनाही उधई लागलेली दिसली. ताबडतोब मी तिथली सर्व पुस्तके काढून गच्चीवर वाळत घातली.\nही उधई कुठून आली असेल म्हणून विचार करू लागलो. तिचा नायनाट कसा करता येईल या दिशेनेही विचार करत बसलो. वेळ वाया न घालवता उधईवरचे औषध आणले. ते शेल्फमध्ये टाकले. पुस्तकांनाही पावडर चोळून पुन्हा ती पुस्तके शोकेसमध्ये ठेवली.\nपंधरा दिवसांनी मी सेमिनारसाठी म्हैसूरला गेलो (जानेवारी 2003). तिथे पंधरा दिवस मुक्काम होता. तिकडून आलो आणि पुस्तके चाळून पाहिली तर पुस्तकांना पुन्हा उधई लागलेली होती. आता मात्र पुस्तकाचे नुकसान भरून निघणारे नव्हते. अर्ध्यांपेक्षा अधिक पुस्तके उधईने खाऊन टाकली होती, ती ‘वाचण्या’सारखी राहिली नव्हती. पहिल्याच अनुभवातून शहाणा होत मी पुस्तकांना तिथून हलवायला हवं होतं. पण उधईवरच्या पावडरीवर विसंबून माझी चूक झाली होती. पुस्तकांसाठी आता मी ते शोकेस वापरत नाही पण माझ्या पुस्तकांचे जे नुकसान झालं ते कधीच भरून निघणारं नव्हतं. शोकेसच्या मागच्या बाजूच्या भिंतीला पावसाळ्यात ओलावा येतो. त्या ओलाव्यातून आणि बारीक भेगांतून उधईने शोकेसमध्ये प्रवेश केला होता. प्लायवुडच्या शोकेसची मागची बाजूही उधईने खाऊन टाकलेली होती.\nपुस्तक हरवायचं दु:ख पुस्तकं वाचणार्‍यालाच सांगता येईल. इथं तर माझे सहा सात हजार पुस्तके उधई खावून गेली होती. (2003 मधले सहा सात हजार). बरीचशी पुस्तकं दुर्मिळ असल्याने आता ती बाहेर उपलब्‍धही होणार नाहीत. उरलेली पुस्तकं शोकेसमध्ये ठेवायची नाहीत असं पक्क ठरवलं.\nपुस्तकं वाचून वेडे गबाळे लोकही शहाणे होऊन जातात. काही लोक विव्दान होऊन जातात. पुस्तकांचे वाचन करणारा माणूस आपल्या घरी बसून संपूर्ण जगाचा प्रवास करून येतो. मनाने आणि ज्ञानाने श्रीमंत होऊन जातो. जगातल्या अनेक अदृश्य घटना वाचकाला डोळ्यापुढे दिसू लागतात. पुस्तक वाचण्याऐवजी जो किडा त्याला खाऊन टाकतो त्या किड्यातही खरं तर परिवर्तन व्हायला हवं. आक्खं पुस्तक खाऊन जो किडा ते पचवूनही टाकतो त्याची पचनशक्‍ती किती जबरदस्त असेल ज्ञान पचवणं साधी सोपी गोष्ट नाही ज्ञान पचवणं साधी सोपी गोष्ट नाही तरीही हा किडा, किडाच का असतो कायम तरीही हा किडा, किडाच का असतो कायम किड्यात उत्क्रांती होत नाही. किडा काही माणूस होत नाही. पुस्तक खाल्लेले किडे म्हणून प्रचंड हिंस्त्र होत मी त्यांना मारून टाकलं. त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला. उधईचा आख्या जगातून नायनाट होईल असं औषध कधी तयार होईल, या दिशेनेही माझ्या विचारांनी झेप घेतली.\nपहिल्या अनुभवातून बोध घेत शहाणा होऊन मी ती पुस्तके तिथून हलवली असती तर माझं एवढं नुकसान झालं नसतं. पण पहिल्याच अनुभवातून शिकेल त्याला माणूस म्हणता येईल का या सगळ्याच लांबलचक चिंतनातून उधईवर मला कविता झाली, तीही माझ्या बोलीभाषेतून- अहिराणीतून. उधई हा शब्दच मुळी अहिराणी शब्द आहे. उधईला प्रमाणभाषेत वाळवी म्हणतात.:\nतरीबी डोळास्नी पापनी लवताच\nमी ते चालता बोलता\n- उधई बागे बागे कुरतडी\n(1 ऑक्टोबर 2016 ला मुंबईच्या ‘ग्रंथाली’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सहज उडत राहिलो’ या पुस्तकातून साभार. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:४३ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nउधई माले गिळी टाकई\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/virat-kohli-wears-wedding-ring-around-his-neck-1611546/", "date_download": "2018-12-13T15:53:54Z", "digest": "sha1:3RLH6ZAW7ZNCSTPHOSFSMLIHVZQQX6JM", "length": 14799, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Virat Kohli wears wedding ring around his neck | सकारात्मक काही छानछानसे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nपरंतु व्यवसायभूत भोचकपणा शांत बसू देईना.\n) असे चीत्कारवजा उद्गार कानी आल्याने दचकून पाहिले असता आमच्या चर्मचक्षूंना एक नवब्रॅण्डेड तरुण दिसला. त्याला आम्ही दिसण्याचे कारणच नव्हते. कां की त्याचे दोन्ही डोळे हातातील विचलध्वनियंत्राच्या पडद्याला खिळलेले होते. कर्णेद्रियात दोन पांढरी बोंडे खोवलेली होती. अर्थात त्याने काहीच फरक पडत नाही. एरवीही ही तरुण पिढी कुणाचे काही ऐकून घेत नाही. तेव्हा त्यास आकाशीच्या बाप्पाची उचकी का लागली हे विचारण्यात अर्थ नव्हता.\nपरंतु व्यवसायभूत भोचकपणा शांत बसू देईना. अशा वेळी चाळीतल्या खिडक्यांतून जाता-येता डोकावण्याची जुनी सवय कामी येते. त्याच्या विचलध्वनीमध्ये डोकावून पाहिले असता समजले, की तो विरुष्काची फेसबुकन्यूज वाचत होता. व त्यायोगे त्याच्या मनास मोद विहरतो चोहीकडे असे झाले होते. आता कोणी पुसेल, की बोवा, ही विरुष्का काय भानगड आहे एखाद्याच्या मनातला अज्ञान अंधकार अधिकच तीव्र असेल, तर त्यास असेही वाटून जाईल की हे एलजीबीटी नाम तर नव्हे एखाद्याच्या मनातला अज्ञान अंधकार अधिकच तीव्र असेल, तर त्यास असेही वाटून जाईल की हे एलजीबीटी नाम तर नव्हे परंतु ते तसे नाही. चि. विराट कोहली आणि चि. सौ. अनुष्का शर्मा या नवपरिणित जोडप्याचे ते जोडनाव आहे.\nतर त्यांची बातमी अशी होती, की त्यातील चि. विराट हा आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालून जेहत्ते कालाचे ठायी फिरत आहे. म्हणजे त्याने आपली लग्नाची अंगठीच गळ्यात घातली आहे. चिवित्रच वृत्त म्हणावयाचे हे. परंतु त्यात त्या जगन्नियंत्यास धन्यवादण्याचे काय बरे कारण तेव्हा न राहवून त्या तरुण तडफदारास पुसले असता तो म्हणाला, व्वा. म्हणजे किती दिवस आम्ही वाचायच्या त्याच त्या बंदच्या व दलितांवरील अन्यायाच्या व अग्निसुरक्षेच्या व बेरोजगारीच्या व तत्सम बातम्या तेव्हा न राहवून त्या तरुण तडफदारास पुसले असता तो म्हणाला, व्वा. म्हणजे किती दिवस आम्ही वाचायच्या त्याच त्या बंदच्या व दलितांवरील अन्यायाच्या व अग्निसुरक्षेच्या व बेरोजगारीच्या व तत्सम बातम्या काय रोज बोअर मारून घ्यायला बसलोय का आम्ही काय रोज बोअर मारून घ्यायला बसलोय का आम्ही यातील बोअर मारणे याचा विंधनविहिरींशी काहीही संबंध नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याविषयी विचार करू लागता आम्हांस त्याचे म्हणणे पटले व वाटले, की एरवीही ही समस्त माध्यमे किती नकारात्मक बातम्या देत असतात. सतत आमच्या लाडक्या नेत्यावर टीका, म्हणजे नकारात्मकच. त्यांना सकारात्मक काही दिसतच नाही.\nम्हणजे विराटजींनी इटलीत विवाह केला म्हणून त्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला तर त्यास प्रसिद्धी देणार आणि त्याने गल्यात साखली अंगठीची म्हणत एवढी सामाजिक क्रांती केली, तर त्याकडे दुर्लक्ष करणार. गोवंश बंदीवरून तमाशे करणार आणि एका गाईने तीन वासरांस जन्म दिला तर त्याची चक्क वृत्तहत्या करणार. यास काय बरे अर्थ\nखरे तर बातम्या अशाच असाव्यात की ज्या योगे समाजात हर्षोल्हासाचे, आनंदाचे, विकास होत असल्याचे, चांगले दिवस आल्याचे लोकांच्या मनास दिसेल. परंतु एवढी सकारात्मकता कोठून यायला गेल्या काही दिवसांपासून तर फारच वांधे केले आहेत काही लोकांनी या सकारात्मकतेचे. या साचून राहिलेल्या नकारात्मकतेतून विरुच्या अंगुष्टीसूत्राची बातमी आली आणि अभावितपणे त्या ब्रॅण्डेड नवयुवकाने आपल्या सर्वाच्याच मनची बात बोलून दाखवली, की – थँक्गॉड\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A5%80-7988?page=2", "date_download": "2018-12-13T16:20:08Z", "digest": "sha1:ONDZ7V3PB4DAWESLN3GRDQVLGFM5ZYWF", "length": 4749, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "राष्ट्रवादीने नाचवले तृतीयपंथी | Page 3 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nभिवंडी,दि.२९(वार्ताहर)-दररोज होणार्‍या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ भिवंडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत गाण्याच्या तालावर चक्क तृतीयपंथी नाचवले. चले गरीबी हटाने, गरीबो को ही हटा दिया, ‘हर आदमी कि जेब हो गई है सपाचट’ चक्रव्यूह या हिंदी चित्रपटातील या गाण्यावर तृतीयपंथी नाचले तर दुचाकीला श्रद्धांजली वाहून प्रांत अधिकार्‍यांना प्लास्टिकची वाहने भेट देण्यात आली. हे अनोखे आंदोलन भिवंडी शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात शेकडो महिलांसह अनेक तृतीयपंथीही सहभागी झाले होते. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आज भिवंडीतील स्वर्गीय आनंद दिघे चौकातून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात निघालेला मोर्चा प्रांत कार्यलयावर भर उन्हात धडकला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनात तृतीयपंथींना रस्त्यावर नाचवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर महाग झाल्याने आता आम्हाला कोणी भिकही देत नाही त्यामुळे आम्ही या आंदोलनात सहभागी झाल्याचे तृतीयपंथींकडून सांगण्यात आले.\nभिवंडीत इमारत कोसळून चार ठार\nमोहंडूळच्या महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्ती\nवाड्यात डेंग्यूचा पहिला बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+248+tm.php", "date_download": "2018-12-13T16:17:17Z", "digest": "sha1:L3MVELY3B4BAMNMZ7YETEGXVHVRJ4NE2", "length": 3667, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 248 / +993248 (तुर्कमेनिस्तान)", "raw_content": "क्षेत्र कोड 248 / +993248\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 248 / +993248\nआधी जोडलेला 248 हा क्रमांक Magtymguly (Garrygala) क्षेत्र कोड आहे व Magtymguly (Garrygala) तुर्कमेनिस्तानमध्ये स्थित आहे. जर आपण तुर्कमेनिस्तानबाहेर असाल व आपल्याला Magtymguly (Garrygala)मधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. तुर्कमेनिस्तान देश कोड +993 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Magtymguly (Garrygala)मधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +993 248 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMagtymguly (Garrygala)मधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +993 248 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00993 248 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 248 / +993248 (तुर्कमेनिस्तान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-13T15:13:52Z", "digest": "sha1:UOR6HQOE5LBNP7NBLEQZGL6G75KVDV2L", "length": 14200, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "नाशिक महानगर पालिका - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nTag: नाशिक महानगर पालिका\nआसारामच्या गुहेसह आश्रम उद्ध्वस्त, कारवाई संपल्यानंतर न्यायालयाची स्थगिती\nमते लॉन्स जवळील आसारामबापू आश्रमातील अनधिकृत बांधकामावर सोमवारी सकाळी नाशिक महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात जेसीबी फिरविला. हे अतिक्रमण गोदावरी नदीच्या निळ्या पूररेषेत येत होते. nmc encroachment\nकानडे मारुती लेन : निवासी इमारतीत अनधिकृत गाळे सील; नोटीस दिल्यानंतर दीड वर्षांनी कारवाई\nजुने नाशिक : कानडे मारूती लेनमधील विघ्नहर्ता संकुल याइमारतीत निवासी उपयोग करण्यासाठीची परवानगी घेत बांधलेल्या इमारतील अनधिकृतपणे १० गाळे निर्माण करण्यात आले होते. हे\nअनधिकृत : आर्थिक फायदा घेणाऱ्या तळघरातील मालमत्तांवर होणार कारवाई\nनाशिक : शहरातील विविध निवासी इमारतींमधील तळघरांचा बेकायदेशीरपणे आर्थिक फायदा घेणाऱ्या मालमत्तांवर नाशिक महानगरपालिका कारवाई करणार आहे. यात १२६ दुकाने, १०६ गोदामे, २५ हॉटेल्स\nअतिक्रमण निर्मुलन मोहीम: मंगळवारी पूर्व विभागातील अवैध बांधकामांवर पडला हातोडा\nमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर परिसरात अतिक्रमण निमुर्लन मोहीमेचा धडका सुरु आहे. आज मंगळवारी (दि.24) नाशिक पूर्व विभागातील अवैध बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने\nघरपट्टी : करवाढीला अखेर स्थगिती; विशेष महासभेचा निर्णय; मुंढेंविरोधात करणार तक्रार\nमहापालिका आयुक्तांवर आदर्श आचारसंहिता भंग केल्याचा महासभेचा आरोप काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेच्या वाढीबाबतचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी\nमुंढेंचा निर्णय : ३७ मनपा शाळांचे विलीनीकरण; प्रतिमाह ५७ लाखांची होणार बचत\nनाशिक महानगर पालिकेच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. या शाळांतील सुमारे शंभर 25 शिक्षकांचे समायोजन इतर\nमुंढेंचा आणखी एक दणका : महापालिकेच्या उपमुख्य लेखाधिकारी घोलप निलंबित\nकामात हलगर्जीपणा, शासकीय नोकर म्हणून कर्तव्य पार पाडण्यात केलेली कसूर आणि महत्वाचे म्हणजे वित्तीय अनियमितता असा ठपका ठेवत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या\nओला-सुका कचरा, प्लास्टिक बंदी : महापालिकेची जोरदार कारवाई, हजारोंचा दंड वसूल\nPosted By: admin 0 Comment ghantagadi, NMC e connect, ओला कचरा सुका कचरा, नाशिक महानगर पालिका, प्लास्टिक बंदी, मनपाची कारवाई\nप्लास्टिक बंदी : महापालिकेची जोरदार कारवाई हजारोंचा दंड वसूल नाशिक : राज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी\nमनपाच्या स्थायीवर महिलाराज; हिमगौरी अडके बनल्या पहिल्या महिला सभापती\nनाशिक महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपाच्या हिमगौरी बाळासाहेब आहेर-आडके यांची बिनविरोध निवड झाली आहे. मनपा 26 वर्षाच्या इतिहासात प्रथमच महिला सभापती स्थायी समितीला\nआयुक्त मुंढेंनी गाळे भाडेवाढ निश्चीतीसाठीची महापौरांची समितीच केली बरखास्त\nसत्ताधाऱ्यांना ‘दे दक्का’; भाजप पदाधिकारी विरुद्ध तुकाराम मुंढे वाद चिघळण्याची चिन्हे नाशिक महानगर पालिकेच्या व्यापारी संकुलातील ११०० गाळेधारकांना थकबाकी वसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा बजावण्याची कारवाई\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-7758?page=6", "date_download": "2018-12-13T16:49:41Z", "digest": "sha1:BNL7437F5XT24DD45NQLQQADLNMBI2QV", "length": 5966, "nlines": 70, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "मिरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन | Page 7 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nमिरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन\nमिरा भाईंदर,दि.२७(वार्ताहर)-मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी विधानभवनाबाहेर ‘मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड नागपूर तुपाशी मग मिरा भाईंदर का उपाशी’, ‘मिरा भाईंदर मेट्रो कधी सुरु करणार’ अशा आशयाचे फलक झळकावून आंदोलन केले. आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनात गेल्या काही दिवसांपासून एमएमआरडीएच्या २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पात मिरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा उल्लेख आणि त्यासाठी तरतूद करण्यात आली नसल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असल्याने मिरा भाईंदर शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच मी या शहराचा आमदार या नात्याने मिरा भाईंदर शहरात मेट्रो यावी यासाठी गेल्या सात ते आठ वर्षापासून पाठपुरावा करत असताना ठाणे ते दहिसरला जोडणारा दुवा म्हणून मिरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात येऊन त्याचे सर्वेक्षणही पूर्ण झाले होते. परंतु असे असताना मेट्रोच्या कामाचे घोडे अडले कुठे असा सवाल आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पक्षाचा प्रचार करताना येत्या सहा महिन्यात मिरा भाईंदर शहरात मेट्रो येणार असल्याचे ओशासन आपण दिले होते याची आठवणही यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.\nतिवर क्षेत्राला बाधा न पोहोचवता नवघर येथे एलिव्हेटेड आणि फ्लोटींग जेट्टी बांधणार\nमहसूल विभागाची भाईंदर पालिकेला 195 कोटींची नोटीस\nवोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे पाचशे बाईकस्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/what-is-bitcoin-1605700/", "date_download": "2018-12-13T15:48:19Z", "digest": "sha1:TYL2CZQYUXZ2KMVPCJTAG2JLS6VEP735", "length": 19408, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What is Bitcoin | बिटकॉइन आभासी चलन‘वळण’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nखरे तर या चलनावर कोणाचेही नियंत्रण नाही. म्हणजे कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेने ते जारी केलेले नाही. शिवाय अन्य कोणी ते तयार केले म्हणून त्याला सरकारी वैधता नाही. मात्र जगभरात त्याचा वापर थोडय़ा-अधिक प्रमाणात होत आहे. खुद्द बिटकॉइन कंपनीही चलन व्यवहारातील नुकसानाकरिता गुंतवणूकदारांनी स्वत: जोखीम बाळगावी अशा पूर्वसूचनेने हात झटकते.\nबिटकॉइन या आभासी चलनाद्वारे थेट व्यवहार करता येतात. म्हणजे त्यात कुणीही मध्यस्थ यंत्रणा नाही. नोड्सच्या जाळ्यांमार्फत या व्यवहारांवर देखरेख ठेवली जाते. त्याबाबतच्या नोंदी ब्लॉकचेनद्वारे प्रसारित केल्या जातात. ओपन सोर्स सॉफ्टवेअरवरून हे चलन जारी करण्यात आले. अशा सॉफ्टवेअरसाठी परवान्याची गरज नसते. शिवाय या सॉफ्टवेअरच्या मंचावर बिटकॉइनचे व्यवहार सार्वजनिक स्तरावर करता येतात. १० मिनिटाला एकदा यामार्फत व्यवहार होतात. असे तासाला सहा व्यवहार करण्याची मुभा त्यावर आहे. एक्स, वाय आणि झेड या सांकेतिक अक्षरांनी व्यवहारातील महत्त्वाचे दुवे एकत्र येतात. म्हणजे आभासी चलन पाठविणारा एक्स, आभासी चलनाचे मूल्य वाय व ज्याला पाठवायचे तो झेड. बिटकॉइन खरेदीदार व्यापारी हे साधारणत एक लाखाच्या पुढे आभासी चलन घेतात. त्यापेक्षा कमी आभासी चलनाचा ते व्यवहार करत नाहीत. यासाठी दोन टक्क्यांपर्यंत अतिरिक्त रक्कम आकारतात. म्हणजे क्रेडिट कार्डाद्वारे होणाऱ्या व्यवहारांकरिता जसे मूळ व्यवहाराव्यतिरिक्त शुल्क लागते तसे. विविध मंचांवर प्रक्रिया पूर्तता केल्यानंतर ठरावीक मर्यादेच्या प्रमाणात बिटकॉइन दिले जातात. त्याकरिता भिन्न शुल्क आकारले जाते.\nअज्ञात आणि असंख्य चलनदार\nबिटकॉइनसह एकूण आभासी चलन वापरणाऱ्यांची जगभरातील संख्या सध्या ६० लाखांच्या वर असल्याचे सांगितले जाते. २०१३ मध्ये ही संख्या १३ लाख होती. वॉलेट म्हणून बिटकॉइनचे जवळपास १०,००० वापरकर्ते आहेत. त्यामार्फत १० कोटी डॉलरच्या बिटकॉइनचे व्यवहार होतात. बिटकॉइन वापरणाऱ्यांची संख्या, या आभासी चनलामार्फत होणारे व्यवहार व व्यवहारांची संख्या याबाबत कुठेही अधिकृत माहिती नाही.\nसुरुवातीला एका बिटकॉइनचे असे कोणतेही निश्चित मूल्य नव्हते. मात्र यामार्फत खऱ्या अर्थाने पहिला खरेदी व्यवहार झाला तो पिझ्झाचा. पापा जॉन्सच्या दालनातून दोन पिझ्झा १०,००० बिटकॉईच्या बदल्यात विकले गेले होते.\nकाही बडय़ा विदेशी कंपन्यांमध्ये या चलनातील व्यवहारांना मान्यता आहे. एका जागतिक वित्तसंस्थेने तिच्या चीनमधील कार्यालयातून अशा व्यवहारांना नुकतीच परवानगी दिली आहे. अमेरिकेच्या वायदा बाजार आयोगानेही या माध्यमातील व्यवहारांना प्राथमिक मंजुरी दिली आहे.\nआभासी चलनाच्या मूल्यातही स्थिरता नाही. २०११ मध्ये एका बिटकॉइनची किंमत ३२ डॉलर होती. या वर्षांत त्याचा प्रवास अगदी पाव डॉलरहून सुरू झाला होता. २०१२ तसेच २०१४ मध्ये त्याने मूल्य गटांगळीही अनुभवली. २०१७च्या सुरुवातीपर्यंत आभासी चलनात प्रचंड अस्वस्थता होती. लंडनच्या बाजारातील सोने, अमेरिकेच्या भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक यांच्या तुलनेत तर या आभासी चलनातील गटांगळी सात ते १८ पट अधिक होती.\n२०१७च्या अखेरीस बिटकॉइनचे मूल्य पुन्हा झेप घेऊ लागले. वर्षांच्या सुरुवातील १,००० डॉलरचे बिटकॉइनचे मूल्य १३,००० डॉलपर्यंत झेपावले. वर्षभरात बिटकॉइनचे व्यवहार दीड कोटींनी वाढले.\n२०१० पर्यंत या आभासी चलनाने लोकप्रियता मिळविली होती. बिटकॉइनच्या प्रवर्तकाने २.१० कोटी आभासी चलन जारी केले आहेत. पैकी १० लाख बिटकॉइन स्वत:कडे आहेत. बिटकॉइनच्या सध्याच्या सर्वोच्च मूल्यानुसार तो १,३०० कोटी डॉलर म्हणजेच (प्रति डॉलर ६४ रुपयेप्रमाणे) ८३,२०० कोटी रुपयांचा धनी आहे.\nबिटकॉइन हे एक आभासी चलन आहे. विविध देयकांसाठी (पेमेंट) ते एक विनिमय माध्यम म्हणून वापरले जाते. जागतिक स्तरावरील आभासी चलन विश्वातील ते पहिले चलन ठरले आहे. ३ जानेवारी २००९ मध्ये बिटकॉइन हे आभासी चलन म्हणून ओळखले जाऊ लागले. डॉलर, रुपया याप्रमाणे ते एक विनिमयाचे मात्र कोणत्याही वैधतेचे कोंदण नसलेले माध्यम आहे. व्यापारी, दुकानदार, कंपन्या अशा निवडक यंत्रणांची मात्र त्याला स्वीकृती आहे.\nबिटकॉइन.ऑर्ग नावाच्या संकेतस्थळावर सॅतोशी नाकामोटोच्या नावाने एक लेख झळकला होता. त्यानंतर २००९ मध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ५० बिटकॉइनचे व्यवहार सुरू झाले. अर्थात तेही या उद्गात्याने सुरू केले, असे म्हटले जाते. हॅल फिन्नेने हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्याच दिवशी १० बिटकॉइन कमाविल्याचे मानले जाते. यानंतर या प्रक्रियेत सहभागी झालेला व नंतर बिटकॉइन फाऊंडेशन स्थापन करणाऱ्या गॅव्हीन अ‍ॅण्डरसनने ही प्रक्रिया विकेंद्रित केली. बिटकॉइन सर्वप्रथम कुणी जारी केले किंवा त्यामागे कोणता व्यक्तिसमूह होता, याबाबत कुठलीही वैध माहिती उपलब्ध नाही. मात्र काही ठिकाणी सॅतोशी नाकामोटो हे नाव आढळते. अर्थात ते व्यक्ती, कंपनी अथवा कुणा गटाचे आहे, यावर अद्याप स्पष्टता नाही.\nसंकलन : वीरेंद्र तळेगावकर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-wb350f-162mp-23mm-red-price-pjnUff.html", "date_download": "2018-12-13T15:46:50Z", "digest": "sha1:CLDX7VGV3MZLSUJDIMSCOJET3WKKL76X", "length": 13693, "nlines": 326, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड\nसॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड\nसॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड किंमत ## आहे.\nसॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड नवीनतम किंमत Sep 10, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेडऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 30,417)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.2 Megapixels\nमॅक्सिमम शटर स्पीड 16 Seconds\nऑप्टिकल झूम 21 X\nडिजिटल झूम 5 X\nस्क्रीन सिझे 3 Inches\n( 1061 पुनरावलोकने )\n( 8190 पुनरावलोकने )\n( 324 पुनरावलोकने )\n( 8929 पुनरावलोकने )\n( 209 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 6904 पुनरावलोकने )\nसॅमसंग वब३५०फ 16 २म्प २३म्म रेड\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2010/08/blog-post_30.html", "date_download": "2018-12-13T15:08:31Z", "digest": "sha1:HUG6O5C2JXHN2AKOU3MJ5LSIDPJUCWWF", "length": 11986, "nlines": 138, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: काळजी", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nआमच्या घरी बाबांनी माझी कधी काळजी केली नाही. आई करत असे, पण बाबा करत नसत त्यामुळे घराला तसं वळण नव्हतं. यावेळेच्या आत घरी पाहिजे असंही काही नव्हतं. पण थेट नसलं तरी मर्यादांची अदृश्य परीघं असतातच की ती माझ्या समजुतीप्रमाणे मी कधी ओलांडली नाहीत. म्हणजे घराने मर्यादेची रेघ ओढलेली नव्हती इतकंच. इतकंच कसं ती माझ्या समजुतीप्रमाणे मी कधी ओलांडली नाहीत. म्हणजे घराने मर्यादेची रेघ ओढलेली नव्हती इतकंच. इतकंच कसं आजूबाजूच्या घरांशी तुलना करता किंवा न करताही हे खूपच होतं.\nमिलिन्दकडे त्याचे बाबा काळजी करतात, सुरूवातीला मला ते छान वाटलं (आईचं काळजी करणं तसं कधी वाटलं नाही, हं) पण नंतर नंतर लक्षात येत गेलं, कोणीतरी आपली काळजी करणं म्हणजे पायातल्या बेड्याच असतात.\nकाळजी करणं म्हणजे आपल्यावर ’अविश्वास दाखवणं’ असतं, आपल्या क्षमतेबाबत शंका घेणं असतं. (म्हणजे या हेतूने कोणी काळजी करतं असं नाही.) काही वेळा काळजी करणं म्हणजे व्यवस्थेवरचा अविश्वास असतो, समाजावरचा अविश्वास असतो. म्हणजे मी खूप चांगली/ व्यवस्थित गाडी चालवीत असेन पण म्हणून मला अपघात होण्याची शक्यता मावळत नाही तर इतर सगळ्यांनीही नीट गाडी चालवली पाहिजे. बर्‍यापैकी लोक बर्‍यापैकी गाडी चालवतात असा विश्वास पाहिजे, आलाच प्रसंग तर मी तो निभावून नेऊ शकेन याबाबत खात्री पाहिजे. मधेच ट्रॅफिकजाम होऊ शकतो, कोणी भेटू शकतं, अशा सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या म्हणजे जर मला यायला उशीर व्हायला लागला तर काळजी वाटणार नाही. प्रत्येकाला आलेले अनुभव वेगळे असतात, त्यातून तो घडत जातो. त्यामुळे काळजी वाटणं कमी जास्त प्रमाणात असू शकतं, आपण हे ही समजून घेतलं पाहिजे.\nमिलिन्द माझी कधी काळजी करत नाही. ( कधी कधी मला वाटतं याने माझी जरा काळजी करावी.) मलाही त्याची कधी काळजी वाटत नाही. मिलिन्द मुंबईला होता तेंव्हा त्याचा मित्र ज्याची बायको आणि मुलगा पुण्यात राहात असे, रोज रात्री तासभर फोन करून इथलं घर चालवत असे, म्हणजे मुलाचा अभ्यास, शाळा, खोड्या, इतर प्रश्न. मिलिन्दने हे केलं नाही. मला एकटीला सारं सांभाळता येणार नाही असं त्याला कधी वाटलं नाही. (आता तर या गोष्टीचा तो गैरफायदा घेतो की काय असं मला वाटतं) असं काळजी न करण्यामुळे आपण स्वतंत्र, सुटे होत जातो. आपल्या क्षमता कमाल मर्यादेपर्यन्त वापरू शकतो. आत्मविश्वास वाढतो. एकूणच जगण्याचा दर्जा उंचावतो.\nतर मुख्य मुद्दा असा की काळजीच्या बेड्या काढून फेकल्या पाहिजेत. काळजी म्हणजे प्रेम नाही हे लक्षात घेतलं पाहिजे (जरी त्याची सीमारेषा अंधुक असली तरी) कुठल्याही प्रेमाने तुमचा विकास थांबवायला नको. तुम्हांला परावलंबी बनवायला नको.\nहल्ली या वर्षादीडवर्षात मीही काळजी करणारी झाले आहे की काय अशी मला शंका येते आहे. मग मी विचार करायला लागले. मला, कुणाला उशीर झाला तर, अपघातांची, आजारपणाची, मरणाची काळजी वाटत नाही. मला माणसांच्या आत्मसन्मानाची काळजी वाटते, ती दुखावली गेली तरची काळजी वाटते, उरातले खोल घाव सांभाळत ती कशी जगतील याची काळजी वाटते, मनासारखं जगायला न मिळणार्‍यांची काळजी वाटते, संवेदनशील माणसांची संवेदनशीलता आपल्या समाजात जपली जाईल ना याची काळजी वाटते, विचार न करता जगणारांची काळजी वाटते.......... या सगळ्या काळज्यांचही काय करायचं ते वेळ काढून एकदा ठरवायला पाहिजे.\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nव्यवस्थेवरचा अविश्वास असतो, समाजावरचा अविश्वास असतो.... हे कटु सत्य आहे. त्यामुळेच काळजी, ताण याचे प्रमाण वाढले आहे. इथे व्यक्तीवरचा अविश्वास हा भागच नाही.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/shivsena-fight/", "date_download": "2018-12-13T16:28:12Z", "digest": "sha1:R6ZLXCC3JSRYEI6SUZUFRC7NM7VBBVA4", "length": 6150, "nlines": 64, "source_domain": "nashikonweb.com", "title": "शिवसेना अंतर्गत भडका आणि महानगर प्रमुखाला मारहाण - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nशिवसेना अंतर्गत भडका आणि महानगर प्रमुखाला मारहाण\nशिवसेना अंतर्गत भडका आणि महानगर प्रमुखाला मारहाण\nभाजपात एका बाजूला गोधळ सुरु असताना शिवसेनेत मात्र परिवार वाद सुरु झाला होता. चांडक सर्कल परिसरात एका हॉटेल मध्ये अधिकृत फॉर्म दिले जात होते. यावेळी माजी महापौर विनायक पांडे यांनी आपल्या मुलाला अधिकृत उमेदवारी द्या अशी गळ घातली. मात्र एका घरात किती तिकिटे देणार असे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले. याचवेळी दोघांचा पारा चढला आणि हॉटेल लॉबीत जोरदार दोघात झोंबाझोंबी झाली. हा प्रकार लक्षात येताच दोघांचे समर्थक आले आणि एकमेकांना भिडले होते. हॉटेलमध्येच कुस्तीचा आखाडा रंगला होता. बोरस्ते यांना मारहाण करत शिवीगाळ केली आहे. विनायक पांडे यांच्या घरात त्यांना, त्यांच्या भाऊजई तिकीट हवे होते. मात्र त्यात मुलाला टीकीट नाकारले म्हणून हा सर्व प्रकार घडला होता.\nनाशिकला ST अनुसूचित जमाती प्रवर्ग महापौर सोडत\nभाजपाची यादी खाडाखोड पांडे यांचा भाजपा प्रवेश पुन्हा शिवसेनेत\nमेरी परिसरात बिबट्या अखेर जेरबंद\nनाशिकच्या मराठा क्रांति मोर्चाला ग्रामीण भागातुन मोठा प्रतिसाद\nपैसे भरून प्रलंबित कृषीपंपांना आता एचव्हीडीएस योजनेतून कनेक्शन\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-13T16:40:35Z", "digest": "sha1:5PALVQ2ZG4PDKMMTFLHBVJDTVIBZC7MV", "length": 13346, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उन्हाळी पिकांची घ्यावयाची काळजी (भाग एक) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउन्हाळी पिकांची घ्यावयाची काळजी (भाग एक)\nसुरु ऊसवाढ- सुरु ऊसाची लागवड होऊन 6 ते 8 आठवडे झाले असल्यास नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्‍टरी 100 किलो (227 किलो युरीया) या प्रमाणात द्यावा. 8 ते 10 दिवासाच्या अंतराने गरजे प्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ऊसाच्या सरीमध्ये हेक्‍टरी 5 टन पाचटाचे आच्छादन टाकावे त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल जास्त काळ टिकून राहते व सेंद्रिय खतांचा पुरवठा सुध्दा होतो.\nउन्हाळी भुईमूगवाढ – उष्ण व कोरड्या हवामानात उन्हाळी भुईमुग पिकात तुडतुडे व फुलकिडे यांचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी थायोमेथोक्‍झाम 4 ग्रॅम किंवा डायमेथोएट 14 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकास पाणी देताना तुषार सिंचनाचाच वापर करावा. शक्‍यतो सकाळी व सायंकाळी पाणी द्यावे. टरबूज/खरबूज-टरबूज व खरबूज या पिकांवरील फुलकिडे, मावा व पांढरी माशी यांची पिल्ले आणि प्रौढ पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात. तसेच हे किटक विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. नियंत्रणासाठी थायोमेथोक्‍झाम 4 ग्रॅम किंवा कार्बोसल्फान 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nकांदावाढ – कांदा पिकावर सध्याच्या वातावरणामुळे फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी कार्बोसल्फान 10 मिली किंवा फिप्रोनील 15 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1 टक्का + ट्रायझोफॉस 35 टक्के हे संयुक्त किटकनाशक 20 मिली प्रति 10 लिटर पाणी अधिक 10 मिली स्टिकर या प्रमाणात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने साध्या हात पंपाने फवारावे. करपा रोगाचे प्रमाण दिसून आल्यास त्याचे नियंत्रणासाठी मॅकोझेब किंवा क्‍लोरोथॅलोनील 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली प्रमाणे वरील किटकनाशकात मिसळून फवारणी करावी. कांदा काढणीपूर्वी 15 दिवस अगोदर पिकावर कार्बेडाझीम या बुरशीनाशकाची फवारणी करावी.\nमिरचीवाढ – मिरचीवरील रस शोषणाऱ्या फुलकिडे, पांढरी माशी व कोळी मुळे चुरडा-मुरडा व तसेच फळसड/ डायबॅक (फांद्या वाळणे), पानावरील ठिपके इत्यादी रोग आढळून आल्यास, त्यासाठी फिप्रोनील 5 एस.सी. 15 मिली किंवा फेनपायरॉक्‍झीमेट 5 ईसी 10 मिली किंवा फेनाक्‍झाक्विन 10 ईसी 20 मिली अधिक मॅकोझेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम किंवा डायफोकानॅझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून साध्या हात पंपाने फवारणी करावी. 10 दिवसांच्या अंतराने या फवारण्या आलटून-पालटून कराव्यात.\nटोमॅटो वाढ – उन्हाळी हंगामात टोमॅटो पिकाची लागवड केली असल्यास टोमॅटोच्या दोन ओळीनंतर मका पिकाची लागवड करावी त्यामुळे फुलगळ कमी होण्यास मदत होईल. टोमॅटो पिकात पर्णगुच्छ (लिफ कर्ल) हा रोग पांढरी माशी मार्फत आणि टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस हा फुलकिड्यामार्फत होत असल्याने या किडीचे वेळीच नियंत्रण होणे गरज असल्याने रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नायनाट करावा. पिकामध्ये पिवळे चिकट सापळे वापरावेत. गरुोसार फिप्रोनील 5 एस.सी. 15 मिली किंवा कार्बोसल्फान 25 ईसी. 10 मिली अधिक मॅकोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारणी करावी. फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन 1 टक्का + ट्रायझोफॉस 35 टक्के (संयुक्त किटकाशक) 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारणी करावी. अधनुा-मधनुा 4 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : पंजाबचे दिल्लीसमोर 144 धावांचे आव्हान\nNext articleउन्हाळी पिकांची घ्यावयाची काळजी (भाग दोन )\nहुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण (भाग १)\nहरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग ३)\nहरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग २)\nहरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग १)\nवाळवलेल्या फुलांना निर्यातीची संधी\nसततच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग-२)\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n‘ही’ राष्ट्रवादीची बौद्धिक दिवाळखोरी – भाजप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A5%AE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-13T16:16:23Z", "digest": "sha1:SUHC2GVYL5BPPS7Q6EJ6IIYOT5LH6JFL", "length": 7038, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टोमॅटोचे भाव ८ वर्षांतील नीचांकी पातळीवर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nटोमॅटोचे भाव ८ वर्षांतील नीचांकी पातळीवर\nनवी दिल्ली : ओरिसा, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील बाजारात एप्रिलमध्ये दशकभरातील सर्वाधिक प्रमाणात आवक झाल्याने आणि प्रमाणापेक्षा अधिक भाव पडल्याने टोमॅटो स्वस्त म्हणजे चाऱ्यापेक्षाही अधिक कमी भावाने विकले जात आहेत.\nटोमॅटोला २ रु./किलोचा भाव मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. यातून त्यांची उत्पादनाची किंमतदेखील निघत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nसाधारणपणे एप्रिलदरम्यान टोमॅटोचे भाव उच्च पातळीवर असतात. कारण, वाढत्या तापमानामुळे त्याचा पुरवठा कमी होतो. असे असले, तरी मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल-२०१८ मध्ये टोमॅटोचे भाव मागील आठ वर्षांतील सर्वांत कमी राहिले आहेत. शासनाने याबाबत काहीतरी ठोस भूमिका घ्यावी आणि शेतमालाला किमान हमीभाव द्यावा अशी मागणी या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. मागील आठवड्यात याच राज्यातील काही शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून आपला राग व्यक्त केला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाराष्ट्रातून खरेदी केलेल्या ९५ टक्के तुरीवर अजूनही प्रक्रिया नाही\nNext articleVideo : भारत आणि मंगोलिया यांच्यातील संबंध आणखी सुधारतील : स्वराज\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा \nचंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ\nराम मंदिराच्या मुद्यावर सेनेचा भाजपला खो\nपाच राज्यात प्रादेशिक पक्षांना नोटापेक्षाही कमी मते\nशक्तिकांत दास यांची निवड अयोग्य : सुब्रमण्यम स्वामी\nभाजपाला कॉंग्रेस हाच सक्षम पर्याय : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-13T15:31:47Z", "digest": "sha1:T7BAM5QMMQ6JCIVP7WXBB2FWETML6RNS", "length": 7763, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निर्भया प्रकरणावरून छत्तीसगडच्या शिक्षिकेचा मुलीना अजब सल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिर्भया प्रकरणावरून छत्तीसगडच्या शिक्षिकेचा मुलीना अजब सल्ला\nरायपूर: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणावर आता छत्तीसगडमधील एका शिक्षिकेने वाद ओढावून घेणारं वक्तव्य केले आहे. तोडके कपडे परिधान करणे आणि रात्री मुलींनी घराबाहेर फिरणे निर्भया सारख्या सामूहिक बलात्कार प्रकरणांना प्रोत्साहीत करते, असे या शिक्षिकेचे म्हणणे आहे. इतकंच नाही, तर निर्भया प्रकरणात निर्भयाची कशी चुकी होती, हे विद्यार्थिनींना समजावून सांगण्याचाही त्या शिक्षेकेने पूर्ण प्रयत्न केला आहे.\nरायपूरच्या केंद्रीय विद्यालयातील बायोलॉजीच्या शिक्षिकेने तिच्या वर्गाला काऊंन्सिलिंग सेशनमध्ये बदलून मुलांसमोर मुलींना हा अजब सल्ला दिला आहे. अंगप्रदर्शन करणारे कपडे निर्भया प्रकरण घडायला चालना देतात. ज्या मुली रात्री बाहेर फिरतात त्यांच्याबरोबर अशा घटना घडू शकतात, असे या शिक्षिकेने म्हटले. दरम्यान, शिक्षिकेच्या या वक्तव्याने चिडलेल्या एका विद्यार्थीनीच्या वडिलांनी शाळेचे मुख्याध्यापक भगवान दास अहीर यांना भेटून शिक्षिका स्नेहलता शंखवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलींच्या जिन्स पॅण्ट घालण्यावर व लिपस्टिक लावण्यावरही या शिक्षिकेने आक्षेप घेतला आहे. दरम्यान तक्रारीमध्ये शिक्षिकेच्या वक्तव्यांची ऑडिओ क्लिपही देण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसर्वोत्तम म्युच्युअल फंडाची योजना कशी निवडाल\nNext articleमागासवर्गीय उद्योजकांसाठी परिषद\nकराडच्या “निर्भया’चा राज्यभर डंका\nनिर्भया फंड अंतर्गत मुंबईसाठी 225 कोटी\n“निर्भया’ च्या दोषींच्या फाशीबाबत फेरविचार नाही\n‘दोषींना फाशी मिळाल्यावरच देशाला दिलासा मिळेल\nनिर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने दोन दोषींच्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-13T16:09:19Z", "digest": "sha1:I4PN2DRJGSXDPDNCC7UEXE6ULE75JJKA", "length": 6808, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्यापाराला अच्छे दिन; भारतातून निर्यातीत १५ टक्के वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्यापाराला अच्छे दिन; भारतातून निर्यातीत १५ टक्के वाढ\nनवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये भारतीय कृषी आणि प्रक्रिया अन्न निर्यात क्षेत्राने $१८.४३ बिलियनचा टप्पा पार केला आहे. मागील ५ वर्षांपासूनच्या नीचांकी पातळीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. यात तांदूळ (बासमती आणि बिगर बासमती दोन्हीही), गवार आणि डेअरी उत्पादनात झालेल्या वाढीमुळे मोठा फायदा झाला आहे.\nयात एकूण निर्यातीत तांदळाची निर्यात ४२ टक्के ज्याची किंमत $७.७ बिलियन ($५.७ बिलियन मागील वर्षी) नोंदवली गेली. शिवाय किंमतीच्या दृष्टीने विहार केल्यास निर्यातदारांनी एककाच्या प्रमाणातदेखील आपला वाटा उचलला आहे.\nतर, प्रमाणाच्या दृष्टीने तांदळाची निर्यात १२.६८ मिलियन टन करण्यात आली आहे. मागील वर्षी हे प्रमाण १०.७५ मिलियन टन होते. यात बासमती तांदळाची निर्यात ४ मिलियन टन, तर बिगर बासमती तांदळाचा वाटा ८.६३ मिलियन टन राहिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘न्यूड’ : सामाजिक वास्तवावर फटकारे\nNext articleपिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर शासनाने घातली ३ महिन्यांची बंदी\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा \nचंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ\nराम मंदिराच्या मुद्यावर सेनेचा भाजपला खो\nपाच राज्यात प्रादेशिक पक्षांना नोटापेक्षाही कमी मते\nशक्तिकांत दास यांची निवड अयोग्य : सुब्रमण्यम स्वामी\nभाजपाला कॉंग्रेस हाच सक्षम पर्याय : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-koyna-dam-rain-water-increased-61032", "date_download": "2018-12-13T16:44:43Z", "digest": "sha1:GWBS5KDIZ4VRG5WWJRRCDT2YEYMDMDY2", "length": 11542, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Satara news Koyna dam rain water increased कोयना धरणाच्या साठ्यात 3.88 टीएमसीने वाढ | eSakal", "raw_content": "\nकोयना धरणाच्या साठ्यात 3.88 टीएमसीने वाढ\nगुरुवार, 20 जुलै 2017\nकोयना धरणाचा आजचा पाणीसाठा ५९.६२ टीएमसी आहे. काल ५५.०८ पाणीसाठा होता. धरणातील आजची पाण्याची पातळी २१११.०२ फूट झाली आहे.\nकऱ्हाड : कोयना धरणात मागील चोवीस तासात ३.८८ टीएमसीने वाढ झाली.\nधरणाच्या कॅचमेंट क्षेत्रात आजअखेर दोन हजार ४०७, नवजामध्ये दोन हजार ८४८ तर महाबळेश्वरला दोन हजार २६५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. चोवीस तासात कऱ्हाड, पाटण तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली.\nकोयना धरणाचा आजचा पाणीसाठा ५९.६२ टीएमसी आहे. काल ५५.०८ पाणीसाठा होता. धरणातील आजची पाण्याची पातळी २१११.०२ फूट झाली आहे. कालपासून कोयना भागात २३७ मिलीमीटर, नवजाला ३२६ तर महाबळेश्वरला १७० मिलीमीटर पाऊस झाला आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:\nपाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवन : अमेरिकेकडून शिक्कामोर्तब\nगावं महापालिकेत आल्यामुळे विकास होणार का\nबहिणीने दिले भावाला किडनीदानातून जीवदान​\nशेतकरी, दलित यांची भाजपला काळजी नाही: राहुल गांधी​\nआधी वेतनवाढ; मग शेतकऱ्यांवरील चर्चा; खासदारांची आग्रही भूमिका​\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून शेट्टी-भाजपची खडाजंगी​\nविधानसभेतील स्फोटकांबाबत संभ्रम; योगी सरकार तोंडघशी​\n\"बीएमसीवर भरोसा'वरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा​\nपाटण - कोयना विभागात झालेल्या प्रलयकारी भूकंपाला उद्या (मंगळवारी) ५१ वर्षे पूर्ण होत असताना तालुक्‍याच्या नशिबी लागलेली ‘भूकंपप्रवण’ उपाधी तालुक्‍...\nचिपळूण पालिकेत ग्रॅव्हिटी योजनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती\nचिपळूण - ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा विचार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने...\nकोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीच्या जमिनी वनखाते सिंचन विभागाला परत करणार\nमुंबई - कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीच्या वनखात्याच्या ताब्यातील जमिनी मूळ सिंचन...\nकोयना धरणातील पाणी तेलंगणाला\nचिपळूण - कोयना धरणातील पाणी जलविद्युत प्रकल्पासाठी न वापरता ते कर्नाटक, आंध्र प्रदेश मार्गे तेलंगणाला देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्याला...\nकोयनेतील वीजनिर्मितीचे पाणी सिंचनाला\nचिपळूण - राज्य सरकारने कोयना धरणाच्या पाणीवाटप नीतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजनिर्मितीसाठी अन्य पर्याय उपलब्ध झाल्याने कोयना धरणातील...\nकोयनेतून 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग\nकऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सातत्याने पडत असल्याने जलाशयात 26 हजार 654 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणात सध्या 104.06...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2018/06/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-13T17:02:29Z", "digest": "sha1:UQ7QMOR5HKHPK4CGIFI3ORY4JELKEGWZ", "length": 16398, "nlines": 74, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "दिल्लीला राज्याचा दर्जा? – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nदिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी आप सरकारने प्रयत्न चालवले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेला ठिय्या, केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्यातील वाद, प्रशासकीय अधिकारी आणि दिल्ली सरकार यांच्यातील तणाव ह्या सर्व प्रकरणामुळे सध्या दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रश्‍न चांगलाच पेटला आहे. संपूर्ण राज्याची मागणी व तिचा ऐतिहासिक पाठपुरावा, सध्या दिल्लीची स्थिती, ह्या अवाढव्य शहरासमोर असलेल्या समस्या तसेच केंद्र सरकार व दिल्ली सरकार यांच्या अखत्यारीत येणारे विविध विषय आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रशासकीय पेचप्रसंग याबद्दल आपण ह्या लेखात माहिती घेणार आहोत. तसेच ह्या सर्व प्रश्‍नांवर कोणकोणते संभाव्य उपाय असू शकतात याचीही माहिती करून घेणार आहोत.\nसंपूर्ण राज्याच्या मागणीचा नेमका इतिहास काय\nस्वातंत्र्यानंतर लगेचच दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी होत होती. पट्टबी सितारामय्या यांनी ही मागणी केली होती. पण तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ह्या मागणीला विरोध होता. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही ह्या मागणीला विरोध दर्शवला होता. तरीही काहीतरी मधला मार्ग निघावा म्हणून ह्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्या. सर्वांचा दृष्टिकोन लक्षात आल्यानंतर 1951 साली दिल्लीला निम्न राज्याचा दर्जा देण्यात आला. ब्रम्हप्रकाश यांनी दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण लवकरच तत्त्कालीन गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री ब्रह्मप्रकाश यांच्यात अधिकारांची विभागणी व विविध खात्यांचा कारभार करण्यावरून संघर्ष उद्भवला. हा सत्तासंघर्ष उदभवल्यामुळे ब्रह्मप्रकाश यांनी 1955 साली मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर मात्र दिल्ली विधानसभा नेहरुंनी रद्द केली. पुढे भारतीय जनसंघ आणि जनता पक्ष यांनीही दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी लावून धरली होती. 1980 च्या दशकात मदनलाल खुराणा यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने सुद्धा संपूर्ण राज्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन चालवले होते. परिणामतः 1991 मध्ये दिल्लीला 1951 साली देण्यात आलेला दर्जा परत प्राप्त झाला. प्रधानमंत्री नरसिंह राव यांनी हा निर्णय घेतला होता. 1993 साली मदनलाल खुराणा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मात्र एकदा 2003 मध्ये सोडता दिल्लीच्या संपूर्ण राज्याच्या मागणीसाठी विशेष आंदोलन किंवा प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. वाजपेयी सरकार, मनमोहन सिंग यांचे सरकार व तसेच आता मोदी सरकार यापैकी कोणीही दिल्लीला संपूर्ण दर्जा मिळवून देण्यासाठी पूर्ण इच्छाशक्तीने काम केलेले नाही हे वास्तव नाकारता येत नाही. पण भूतकाळात मात्र ह्या दोन्ही पक्षांनी दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी जोरदार आंदोलने उभारली होती. सत्तेत असतांना मात्र प्रत्यक्षात त्यादृष्टीने फारशे काम केलेले नाही असे म्हणता येते. ह्या जुन्याच तापलेल्या राजकीय तव्यावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम आम आदमी पक्ष करत असेल का हा प्रश्‍नही महत्त्वाचा ठरतो.\n‘आप’’ ला दिल्ली संपूर्ण राज्य म्हणून का हवे आहे\nसध्या स्थितीत पोलिस, जमीन आणि सामाजिक सुसूत्रता इत्यादी विषय दिल्ली सरकारच्या अधिकाराबाहेर आहेत. ह्या तिन्ही विषयांवरील जवळजवळ सगळेच अधिकार केंद्रसरकारकडे आहेत. यामुळे दिल्ली शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नाहीये, स्त्रियांना सुरक्षा प्रधान करण्यासाठी राज्य शासनाकडे पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाहीये,अश्या प्रकारच्या तक्रारी राज्य सरकार सतत करत असते. तसेच 2014 नंतर दिल्लीचे लाचलुचपत प्रतिबंधक खाते (Anti Corruption Bureau)राज्य सरकारकडून काढून घेऊन केंद्र सरकारने स्वतःकडे घेतले. तसेच आयएएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या व बदल्या यांसदर्भात काम करणारे खाते देखील केंद्र सरकारने स्वतःच्या अखत्यारीत आणले. अश्याप्रकारे मोदी सरकार दिल्लीच्या कारभारात ढवळाढवळ करत असते. म्हणून आम्हाला संपूर्ण राज्याचा दर्जा द्यावा असे आपचे म्हणणे आहे. राज्यात कोणतेही विकासकाम राज्यशासनामार्फत करायचे ठरल्यास, कोणत्याही जागेवर नवीन वास्तू उभारायची असल्यास किंवा जमिनीचा उपयोग करावयाचा असल्यास DDA (Delhi Development Authority) ची परवानगी राज्यशासनाला घ्यावी लागते व DDA ला भाडे ही द्यावे लागते. अश्या परिस्थितीत विकासकामे करण्यासाठी फार अडचणी निर्माण होतात असे आपचे म्हणणे आहे.\nइतर पक्ष व तज्ञांचे म्हणणे काय आहे\nदिल्ली हे फक्त 2 कोटी लोकसंख्या असलेलं, अवाढव्य पसरलेलं शहर नसून ती देशाची राजधानी आहे. सर्व प्रशासकीय विभागांची मुख्य कार्यालये दिल्लीत आहेत. प्रधानमंत्री, राष्ट्रपती कॅग, सरन्यायाधीश, विविध कॅबिनेट मंत्री तसेच राष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या इतर व्यक्ती यांचे मुख्य कार्यालय व निवासस्थाने दिल्लीत आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालय, संसद, परदेशी दूतावास इत्यादी महत्त्वाच्या वास्तू दिल्लीत आहेत. भारताच्या प्रत्येक राज्यातील काही अधिकारी दिल्लीत असतात. या सर्व अतिमहत्त्वाच्या संस्था व व्यक्तींच्या सुरक्षेसाठी केंद्रसरकारने कोणावरही अवलंबून राहणे अयोग्य ठरेल म्हणून दिल्ली पोलिस व इतर सुरक्षा यंत्रणांवर केंद्र सरकारचे वर्चस्व असावे असे बर्‍याच तज्ञांचे व भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.\nदिल्लीच्या निम्न राज्य म्हणून स्वतःच्या काही फार मोठ्या अडचणी आहेत. उदा. पर्यावरण, स्त्री सुरक्षा इत्यादी. ह्या अडचणी दिल्लीशासन त्यांच्या अधिकारांमध्ये राहून देखील सोडवू शकते. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा द्यावा ही मागणी काही पहिल्यांदा झालेली नाही हे आपल्याला समजले असेलच. बर्‍याचदा ही मागणी निवडणुका जवळ आल्यावरच केली जाते असेही दिसून येते. प्रशासनाचे कारण देत 2019 च्या निवडणुकीसाठी मुद्दा तयार करणे, असा राजकीय डाव म्हणूनही हा प्रश्‍न बघितला जाऊ शकतो. दिल्लीच्या विकासासाठी संपूर्ण राज्यापेक्षा केंद्रसरकार आणि राज्यशासन यांनी एकमेकाला सहकार्य करत काम करणे गरजेचे आहे, असेच वरील परिस्थिती पाहता लक्षात येते.\nलेखक : सौरभ तोरवणे\n← केजरीवालांच्या आचरटपणाला भाजपचे मखर\nICAN नोबेल शांतता पुरस्काराचे मानकरी\n…वॉर इज स्टिल ऑन\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A5%80-7988?page=6", "date_download": "2018-12-13T15:09:28Z", "digest": "sha1:TT43YPHEWEECOBMNYMLFUTD3O2C4WYFV", "length": 4918, "nlines": 70, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "राष्ट्रवादीने नाचवले तृतीयपंथी | Page 7 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nभिवंडी,दि.२९(वार्ताहर)-दररोज होणार्‍या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ भिवंडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत गाण्याच्या तालावर चक्क तृतीयपंथी नाचवले. चले गरीबी हटाने, गरीबो को ही हटा दिया, ‘हर आदमी कि जेब हो गई है सपाचट’ चक्रव्यूह या हिंदी चित्रपटातील या गाण्यावर तृतीयपंथी नाचले तर दुचाकीला श्रद्धांजली वाहून प्रांत अधिकार्‍यांना प्लास्टिकची वाहने भेट देण्यात आली. हे अनोखे आंदोलन भिवंडी शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात शेकडो महिलांसह अनेक तृतीयपंथीही सहभागी झाले होते. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आज भिवंडीतील स्वर्गीय आनंद दिघे चौकातून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात निघालेला मोर्चा प्रांत कार्यलयावर भर उन्हात धडकला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनात तृतीयपंथींना रस्त्यावर नाचवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर महाग झाल्याने आता आम्हाला कोणी भिकही देत नाही त्यामुळे आम्ही या आंदोलनात सहभागी झाल्याचे तृतीयपंथींकडून सांगण्यात आले.\nभिवंडीतील दुबार मतदारांचा तंटा सर्वोच्च न्यायालयात\nविलास पाटील यांचा अर्ज वैध; शरद पाटील जाणार न्यायालयात\nमराठी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी नरेश पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2018-12-13T16:27:42Z", "digest": "sha1:NX6G5O6TANBUUXQHRWBBHOEUKW2TDAEJ", "length": 11661, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणेरी पलटणच्या खिलाडू वृत्ती मुळे बौद्धिकदृष्ट्या अशक्त अॅथलीट्सच्या चेहऱ्यावर स्मित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणेरी पलटणच्या खिलाडू वृत्ती मुळे बौद्धिकदृष्ट्या अशक्त अॅथलीट्सच्या चेहऱ्यावर स्मित\nपुणेरी पलटणच्या खेळाडूंनी म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा नगरीमध्ये स्पेशल ऑलिंपिक्स भारतच्या महाराष्ट्र पर्वासाठी आलेल्या बौद्धिक दृष्ट्याअशक्त अॅथलीट्सची भेट घेतली\nपुणे: पुणेरी पलटण तर्फे, स्पेशल ऑलिंपिक्स भारताच्या महाराष्ट्र पर्वासाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडानगरीत आलेल्याबौद्धिक दृष्ट्या अशक्त अॅथलीट्स बरोबर गाठीभेठीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्पेशल ऑलिंपिक्स भारत, या राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने बौद्धिकदृष्ट्या अशक्त अॅथलीट्सच्या आयुष्यात मैदानी खेळांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रयत्न केले जातात.\nअतिशय हृदयस्पर्शी अशा या भेटीच्या वेळी पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी या अॅथलीट्स बरोबर आनंददायी असा वेळ घालवला. स्पेशल ऑलिंपिक्स भारत यातल्या काहीअॅथलीट्सनी लॉस एंजेलिस मध्ये २०१५ सालच्या उन्हाळी तसेच २०१७ च्या हिवाळी ऑलिंपिक्स मध्ये आणि ऑस्ट्रियात झालेल्या जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्वकरीत सुवर्ण, रजत तसेच कांस्य पदके संपादित केलेली आहेत. पुणेरी पलटणच्या खेळाडूंना भेटून तसेच त्यांना खेळताना पाहून हे खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांनाअत्यानंद झाला.\nआपले मनोगत व्यक्त करीत, पुणेरी पलटणचे मुख्य कार्यकारीअधिकारी, कैलाश कांडपाल म्हणाले, ” परिवर्तन घडवून आणण्याची मोठी ताकत खेळांमध्येअसते. या खेळाडूंना भेटण्याचा एक अनन्य साधारण अनुभव आम्हाला या निमित्ताने मिळाला. हे अॅथलीट्स, त्यांच्या परीने, भारतीय क्रीडा क्षेत्रात सुधारणा घडवूनआणण्याचे कार्य करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे. ”\nया भेटी विषयी आपले मत व्यक्त करताना, स्पेशल ऑलिंपिक्स भारताच्या महाराष्ट्र विभागीय संचालिका, सॅन्ड्रा वाझ,म्हणाल्या, पुणेरी पलटण या संघालाभेटून स्पेशल ऑलिंपिक्स भारताच्या महाराष्ट्रातील खेळाडूंना अतिशय आनंद झाला. ह्या भेटीमुळे आमच्या अॅथलीट्सचे मनोबळ वाढले आणि खेळांद्वारे ह्या अॅथलीट्सनासमाजात समाविष्ट करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळकटी येईल.\nआपल्या अनुभवाचे कथन करताना, पुणेरी पलटणचा संघनायक, गिरीश एर्नाक म्हणाला, ” या खेळाडूंना भेटून त्यांच्याशी चर्चा करायला मिळणे ही पुणेरीपलटणच्या खेळाडूंच्या दृष्टीने एक पर्वणी होती. खेळासाठीची आवड आणि समर्पण असेल तर काहीही सहज साध्य करता येते, हेच या खेळाडूंनी दर्शवून दिले आहे. क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च स्तर गाठण्यासाठीची त्यांची भावना स्तुत्य आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी मी त्यांना अनेक शुभेच्छा देतो. ”\nया भेटी दरम्यान, स्पेशल ऑलिंपिक्सच्या अॅथलीट्सनी पुणेरी पलटणच्या खेळाडूंबरोबर सेल्फीज घेतल्या. पुणेरी पलटण तर्फे दिल्या गेलेल्या क्रीडा साहित्याने भरलेल्याबॅगा मिळाल्याने या अॅथलीट्सना खूप आनंद झाला. कब्बडी सारखा खेळ तळागाळापर्यंत नेण्यासाठी झटणारे पुणेरी पलटणचे खेळाडू तसेच व्यवस्थापकांसाठी हा एकअवर्णनीय अनुभव होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनवी राजकीय बेरीज (अग्रलेख)\nNext articleतिसरी एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धा: ‘हे’ संघ उपान्त्यपूर्व फेरीत\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nफ्रान्सचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा उपांत्यफेरीत प्रवेश\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\nस्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन\nकुंबळे यांना काढणे नियमबाह्यच – डायना एडुल्जी\nपर्थ कसोटी आम्ही जिंकूच – लॅंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Yangquan+cn.php", "date_download": "2018-12-13T15:03:38Z", "digest": "sha1:GTFV4CL5S4ZIHJTOXCASGQM2RALE2RZA", "length": 3360, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Yangquan (चीन)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Yangquan\nआधी जोडलेला 353 हा क्रमांक Yangquan क्षेत्र कोड आहे व Yangquan चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Yangquanमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Yangquanमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 353 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनYangquanमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 353 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 353 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Yangquan (चीन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/one-crore-gold-seized-woman-114097", "date_download": "2018-12-13T16:13:31Z", "digest": "sha1:OQZY6HUTKLRI5JF34QCXUB3OFTXZ5SYG", "length": 11190, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "One crore gold seized from the woman महिलेकडून एक कोटीचे सोने जप्त | eSakal", "raw_content": "\nमहिलेकडून एक कोटीचे सोने जप्त\nशनिवार, 5 मे 2018\nपुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने एका महिला तस्कराकडून एक कोटी रुपये किमतीचे सुमारे तीन किलो सोने जप्त केले.\nपुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने एका महिला तस्कराकडून एक कोटी रुपये किमतीचे सुमारे तीन किलो सोने जप्त केले.\nयाप्रकरणी मुंबई येथील एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. रेहाना फैझान अहमद खान (रा. कुर्ला, मुंबई) असे या महिलेचे नाव आहे. सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला गुरुवारी सायंकाळी जेट एअरवेजने येथील विमानतळावर उतरली. तिच्या संशयास्पद हालचालींवरून चौकशी करण्यात आली. तपासणीदरम्यान महिलेने सिंथेटिक रबराच्या सहा पाकिटांमध्ये सोने दडवून शरीराला गुंडाळून ठेवल्याचे आढळले. त्या महिलेच्या ताब्यातून तीन किलो 41 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे. त्याची किंमत 98 लाख 83 हजार रुपये इतकी आहे.\n890 ग्रॅम अफू जप्त\nसीमाशुल्क विभागाच्या अमली पदार्थ विभागाने अन्य एका व्यक्‍तीकडून 890 ग्रॅम अफू जप्त केला. लष्कर परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली.\nपुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात होणार\nपुणे : पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nसर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान\nमंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11...\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र,...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावर बॅग तपासणी स्कॅनर, सरकता जिना, बॅटरी ऑपरेटेड कार, बॉटल क्रशिंग युनिट, मेटल डिटेक्‍टर आदी अनेक सुविधा फक्त...\n#PMCIssue प्रकल्पाची अट कागदावरच\nपुणे - वीस सदनिकांच्या वरील सर्व गृहप्रकल्पांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविणे महापालिकेकडून बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/good-news-petrol-and-diesel-prices-can-reduce/", "date_download": "2018-12-13T15:48:35Z", "digest": "sha1:I4JPNFDWREKLPQBKABTRNX7LJB35LGLS", "length": 7203, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खुशखबर ! पेट्रोल - डिझेलच्या किमती होणार अजून कमी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n पेट्रोल – डिझेलच्या किमती होणार अजून कमी\nटीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने भारतात प्रेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ कमकुवत होण्याची भीती आणि खनिज तेलाच्या पुरवठ्यात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घटत आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या घसरणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळाला असून, रुपयाचे मूल्यही हळुहळू सावरत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते.\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nखुशखबर : पेट्रोल आणि डिझेलचे दर 2.5 रुपयांनी होणार कमी\nऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किमती 86 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे भारतात पेट्रोलच्या किमती लवकरच शंभरी गाठणार अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र आंतराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती अचानक कोसळल्याने भारतातही पेट्रोल, डिझेलचे भाव घटले आहेत. त्याचा चांगला परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही दिसून येत आहे. तसेच त्यामुळे रुपयाचे मूल्यही वधारले आहे. गेल्या काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 2.79 टक्क्यांनी वधारले आहे. मंगळवारी बाजारामध्ये एका डॉलरसाठी 71.46 रुपये मोजावे लागत होते.\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nखुशखबर : पेट्रोल आणि डिझेलचे दर 2.5 रुपयांनी होणार कमी\nपेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी जयंत पाटलांनी सुचवला हा फॉर्म्युला\nइंधन दरवाढीने जनता अक्षरशः हैराण झाली आहे, नितीन गडकरी यांनी केलं मान्य\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nटीम महाराष्ट्र देशा – मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसने सरकार स्थापन…\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही,निलेश…\nगड आला पण सिंह गेला,तीन मोठ्या राज्यात आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसला…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-football/lionel-messi-weds-childhood-sweetheart-antonella-roccuzzo-56639", "date_download": "2018-12-13T16:48:31Z", "digest": "sha1:XLALZPHGBEE2CJJ6GNN4YIKXMWNHNKGY", "length": 13847, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lionel Messi Weds Childhood Sweetheart Antonella Roccuzzo मेस्सी बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात | eSakal", "raw_content": "\nमेस्सी बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात\nशनिवार, 1 जुलै 2017\nजगभरातील क्रीडा क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या मेस्सी बरीच वर्षे अँटोनेलासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्यांना दोन मुले आहेत. अखेर शुक्रवारी रात्री ते दोघे विवाहबद्ध झाले. त्या विवाहासाठी दिग्गज वऱ्हाडी उपस्थित होते.\nरोसारिओ - आधुनिक फुटबॉलचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी बालपणीची मैत्रीण अँटोनेला रोकुझ्झोबरोबर विवाह बंधनात अडकला.\nजगभरातील क्रीडा क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या मेस्सी बरीच वर्षे अँटोनेलासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्यांना दोन मुले आहेत. अखेर शुक्रवारी रात्री ते दोघे विवाहबद्ध झाले. त्या विवाहासाठी दिग्गज वऱ्हाडी उपस्थित होते. त्यामध्ये मेस्सीचा बार्सिलोनातील सहकारी गेरार्ड पिके आणि त्याची पत्नी पॉप स्टार शकिराचाही समावेश होता.\nमेस्सी अर्जेंटिनाचा असला तरी त्याचे फुटबॉल विश्‍व स्पेनमधील बार्सिलोना क्‍लब हे आहे. त्यामुळे स्पेनच्या संघातील अनेक दिग्गज फुटबॉलपटू विवाह सोहळ्याला उपस्थित होते. बार्सिलोनातील त्याचे सहकारी ब्राझीलचा नेमार, लुईस सुआरेझ असे एकूण २५० पर्यंत वऱ्हाडी उपस्थि होते. काही दिवसांपूर्वीच ३० वा वाढदिवस साजरा करणाऱ्या मेस्सीला दोन मुले आहेत. ४ वर्षीय थियागो आणि एका वर्षाचा मॅटिओ अशी त्यांची नावे आहेत. लग्नसोहळ्यासाठी अँटोनेलाने जगप्रसिद्ध स्पॅनिश डिझायनर रोसा क्‍लाराने तयार केलेला ड्रेस परिधान केला होता. क्‍लाराने हॉलिवूड स्टार इवा लोंगोरिया आणि सोफिया वर्गेरा यांच्यासह स्पेनची राणी लेतिझिया यांच्या ड्रेसचे डिझाइन केलेले आहेत. या लग्नसोहळ्यासाठी जगभरातील १५५ पत्रकारांनाही निमंत्रण देण्यात आले होते.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nअनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक\n'जीएसटी' देशभरात लागू; संसदेत ऐतिहासिक सोहळा​\n'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा\nधुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे​\nधुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ\nअसाही एक शिक्षणाच्या भक्तीचा मार्ग (वारीच कोंदण)​\nभारताचा विंडीजवर 93 धावांनी विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी​\n‘सीएम’चा ‘पिंपळ’ बकरीने खाल्ला​\n'जीएसटी'ला तमाशाचे स्वरूप : राहुल गांधी​\nडिसेंट फाउंडेशनचा किशोरवयीन मुलींसाठी उपक्रम\nजुन्नर : स्वतः बरोबर आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची वाढत चालली आहे. विशेषतः किशोरवयीन मुलींच्या वैयक्तिक स्वच्छता...\nप्रियकराचा प्रेयसीवर चाकूने हल्ला\nचिमूर (जि. चंद्रपूर) - तालुक्‍यातील नांदारा येथे प्रियकराने प्रेयसीवर हल्ला करून तिच्या शरीरावर चाकूने तब्बल 16 वार केले. यात ती गंभीर जखमी झाली....\nदृष्टिहीन रेवानंद देतो डोळसांना गणित-विज्ञानाचे धडे\nनागपूर : शिक्षणशास्त्राचे अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना डोळ्यात भावी जीवनाची सुंदर स्वप्ने रंगवणाऱ्या रेवानंद मेश्राम यांच्या डोळ्यात अचानक अंधार...\nप्रेयसीवर चाकू हल्लानंतर प्रियकराने केले विषप्राशन\nचंद्रपूर : चिमूर तालुक्यातील नंदारा येथे प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला केला. तिच्या शरीरावर चाकूने तब्बल 16 वार केले. यामध्ये ती...\nतरुणीला चापट, लाथा-बुक्क्‍यांनी मारहाण\nजळगाव - शहरातील गोलाणी संकुलात वर्दळीच्या ठिकाणी एका विशीतील तरुणीला तिचा मित्र, लाथा-बुक्क्या, चापटांनी मारहाण करीत असल्याची घटना आज सायंकाळी...\nदुचाकीवरील तरुणीचा ट्रकच्या धडकेने मृत्यू\nपुणे : हडपसरहून मुंढव्याकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-vidarbha-news-congress-58361", "date_download": "2018-12-13T15:55:07Z", "digest": "sha1:TXPKBBAJN3CQP72C7D4DVAGMDDP747EF", "length": 13018, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news vidarbha news congress काँग्रेस उघडे पाडणार सरकारचे पितळ | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेस उघडे पाडणार सरकारचे पितळ\nरविवार, 9 जुलै 2017\nनागपूर - केंद्र तसेच राज्य शासनाची प्रत्येक घोषणा फसवी असल्याचा आरोप करीत भाजप सरकारचे पितळ उघडे पाडण्यासाठी ग्रामीण काँग्रेसने कंबर कसली आहे. गावातील प्रत्येक चावडीवर सरकारच्या घोषणांच्या वाचनासह ‘पोस्टमार्टेम’ करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.\nनागपूर - केंद्र तसेच राज्य शासनाची प्रत्येक घोषणा फसवी असल्याचा आरोप करीत भाजप सरकारचे पितळ उघडे पाडण्यासाठी ग्रामीण काँग्रेसने कंबर कसली आहे. गावातील प्रत्येक चावडीवर सरकारच्या घोषणांच्या वाचनासह ‘पोस्टमार्टेम’ करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.\nनागपूर जिल्हा काँग्रेसची बैठक अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेत गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात पार पडली. आमदार सुनील केदार, माजी आमदार आनंदराव देशमुख, एस. क्‍यू. झामा, देवराव रडके, बाबूराव तिडके, मोहम्मद शहाजहाँ शफाअत अहमद, हुकुमचंद आमधरे, चंद्रपाल चौकसे, मनोहर कुंभारे, शिव यादव, कुंदा राऊत, वसंतराव गाडगे उपस्थित होते. राज्य शासनाने शेतकऱ्यांना केलेली कर्जमाफी व केंद्र सरकारने लागू केलेला जीएसटीवर यावेळी ऊहापोह झाला. राज्य सरकारने कर्जमाफी घोषित करून पंधरवडा लोटत नाही, तोच दोनदा धोरणात बदल केल्याने मुळक यांनी सरकारला धारेवर धरले. १० हजारांची मदत शेतकऱ्यांना मिळालीच नाही, आता दुबार पेरणीचे संकटही त्यांच्यावर आहेत.\nशासनाची प्रत्येक घोषणाच फसवी असल्याची टीका त्यांनी केली. जीएसटीमुळे व्यापारी संतप्त आहे, तर नोकरी नसल्याने तरुणाईत निराशा आहे. देशात मात्र सारेकाही आलबेल असल्याचे खोटे चित्र रंगविले जात असल्याचा आरोप करीत भाजपचे पितळे उघडे पाडण्याचा निर्धार मुळक यांनी व्यक्त केला. आमदार सुनील केदार यांनीही कर्जमाफी शेतकऱ्यांचा अधिकार असल्याचे ठासून सांगितले. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, ते आता देशभक्तीचे धडे देत असल्याचे नमूद करीत त्यांनी भाजपला टोला हाणला.\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nविदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला\nनागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून...\nमहापालिकेला मिळाले शंभर कोटी\nनागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे...\nबाळंतिणीच्या हाती देणार \"बेबी किट'\nनागपूर - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी योजना सुरू करतानाच प्रसूतीदरम्यान \"शिशू...\nअन्‌ संघ मुख्यालयावर हल्ला..; पोलिसांचे मॉकड्रिल\nनागपूर : महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या वार्तेने मंगळवारी शहरात एकच खळबळ उडाली होती. ज्याला कळले...\nविकासकामांमुळे 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद\nनागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/why-not-weight-loss/", "date_download": "2018-12-13T16:48:28Z", "digest": "sha1:R5LRPX46ML45DJCVXM4YBNTAMXE3TVI5", "length": 4352, "nlines": 42, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या ४ कारणांमुळे वजन कमी होण्यास अडसर येतो!", "raw_content": "\nYou are here: Home / Health / या ४ कारणांमुळे वजन कमी होण्यास अडसर येतो\nया ४ कारणांमुळे वजन कमी होण्यास अडसर येतो\nआजकाल वजन वाढीची समस्या अत्यंत सामान्य झाली आहे. खूप प्रयत्न करूनही वजन कमी करणे कठीण होते.\nवजन कमी करण्यासाठी तुम्ही काय नाही करत व्यायामापासून ते डाएटपर्यंत सर्व काही करता. पण त्यामुळेही फारसा फरक जाणवत नाही. त्याचे कारण म्हणजे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात महिला या चूका करतात.\n1 प्रोटीन्स न घेणे-\n2 फळे न खाणे-\nप्रोटीन्स शारीरिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. वजन कमी करताना ते संतुलित प्रमाणात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात व अतिरिक्त फॅटपासून सुटका होते.\nफळात नैसर्गिक स्वरुपात साखर असल्याने अनेक लोक फळे खाणे टाळतात. पण फळात अनेक पोषकघटक असतात. ते सहज विसरले जाते. फळे कॅन्सर, हृदयरोग, स्टोक, टाईप २ मधुमेह आणि स्थुलता यांसारख्या आजारांशी लढण्यास मदत करतात.\nझोप पूर्ण न झाल्यास आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. मेटॉबॉलिझम कमी होते. परिणामी वजन वाढू लागते.\nव्यायामाचा शरीरावर परिणाम व्हावा असे वाटत असल्यास वेळोवेळी व्यायामप्रकारात बदल करा.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63520", "date_download": "2018-12-13T16:26:07Z", "digest": "sha1:XUDD6SPYXSFBZXTVVEM4UHDSSXS2J6KF", "length": 16327, "nlines": 116, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संत्रा : विदर्भाचा भाग्योदय होणार का? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संत्रा : विदर्भाचा भाग्योदय होणार का\nसंत्रा : विदर्भाचा भाग्योदय होणार का\nशर्माजी ज्यूस स्टाल समोर उभे होते, मला येताना पाहून सहज विचारले, पटाईतजी ज्यूस पिओगे क्या आपण हि पक्के बेशरम, हाँ हाँ क्यों नहीं. झक मारून शर्माजीने दोन गिलास संत्र्याचे ज्यूस मागविले. ज्यूस पिता पिता शर्मा म्हणाला, हा दुकानदार भेसळ करत नाही, किती गाढे स्वादिष्ट ज्यूस आहे. मी उतरलो, शर्माजी हे संत्र्याचे ज्यूस नाही, किन्नूचे आहे. समोर पहा दुकानात किन्नू सजवून ठेवलेले आहे. पैसे देताना, शर्माने दुकानदाराला सहज विचारले, आप संत्रे कि जगह किन्नू पिलाते हो, कभी- असली संत्रे का ज्यूस भी पिलाया करो. दुकानदार हसून बोलला, ग्राहक दुगनी कीमत देने को तैयार हो तो संतरा भी पिला देंगे.\nभगव्या रंगाचे आंबट गोड ज्यूस म्हणजे संत्र्याचे ज्यूस, हि सामान्य ग्राहकाची कल्पना. त्याला किन्नू, माल्टा आणि संत्र्यातील फरक कळत नाही. भारतात संत्र्याच्या नावावर किन्नूचे ज्यूस देशी विदेशी कंपन्या विकतात. कारण स्पष्ट आहे, किन्नूत संत्र्याच्या तुलनेत जास्त रस. रस हि जास्त गाढ आणि जास्त गोड. शिवाय स्वस्त: हि.\nपण विदर्भात संत्रा होतो. ८० हजाराहून जास्त हेक्‍टरवर संत्र्याच्या बागा आहेत. दरवर्षी पाच ते सहा लक्ष टन संत्र्याचे उत्पादन होते. कमी पाऊस झाला कि कमी उत्पादन होते आणि शेतकर्याचे नुकसान होते. चांगला पाऊस झाला, उत्पादन जास्त झाले तरी संत्र्याला विदर्भा बाहेर पाठविण्याची व्यवस्था चांगली नसल्याने रुपयाचे २ संत्रे विकण्याची पाळी शेतकर्यावर येते. दुसर्या शब्दांत संत्र्याची शेती हि नुकसानीची शेती. जो पर्यंत संत्र्यावर मोठ्याप्रमाणावर प्रक्रिया करणारे उद्योग लागत नाही संत्र्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे भाग्योदय होणे नाही.\nविदर्भात संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक उद्योग वेळोवेळी लागले आणि बंद हि पडले. उदा. अमरावती फ्रुट ग्रोअर इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने १९५८ मध्ये सुरू केलेला प्रकल्प १९६३ मध्ये बंद पडला. नोगा (NOGA) ची स्थापना 1972 मध्ये झाली. या सरकारी कंपनीची वार्षिक क्षमता ४९५० टन अर्थात दिवसाची फक्त १५ टन आहे. हि कंपनी हि संत्र्याचे ज्यूस लोकप्रिय करण्यास असमर्थ ठरली. सध्या टमाटो केचप हे ह्या कंपनीचे मुख्य उत्पादन आहे. निजी क्षेत्रात हि अनेक संयंत्र सुरु झाले आणि बंद पडले. सरकारी क्षेत्रातला काटोल संयंत्र हि तोट्यामुळे बंद पडला. मार्केटची सद्य परिस्थितीत पाहता मुफ्त जागा आणि संयंत्रासाठी ५०% टक्के अनुदान दिले तरी कुणी संत्र्याचे ज्यूस काढणारे संयंत्र लावण्याची हिम्मत करणार नाही. सत्य हेच आहे, संत्रा किन्नू किंवा माल्टा सोबत प्रतियोगिता करू शकत नाही. असे कृषी भवन मधल्या माझ्या एका जुन्या सहकारीचे मत.\nअश्या परिस्थितीत बातमी आली, पतंजली नागपूर मध्ये मेगा फूडपार्क आणि संत्र्याचे ज्यूस काढण्याचे मोठे संयंत्र लावणार आहे. पतंजलीचा कारभार अत्यंत पारदर्शी असल्यामुळे, काही दिवसांपूर्वी या विषयावर आस्था चेनेल वर चर्चा आणि आचार्य बाळकृष्ण यांचे विचार ऐकले. विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असेल, नक्षलवाद संपवायचा असेल, तर ग्रामीण भागात मोठ्या संख्येत रोजगार निर्मिती झाली पाहिजे. नागपुरात मेगा फूडपार्क लावण्यामागचा हाच उद्देश्य.\nविदर्भात संत्रा होतो, संत्र्याचा ज्यूस काढण्याचा एक मोठा संयंत्र विदर्भातील शेतकर्यांचे भाग्य बदलू शकतो. पण एक खंत हि त्यांच्या भाषणात दिसली, महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत जिथे उद्योगांना कौड़ियों के भाव जमीन दिली जाते, तिथे फक्त विदर्भातील शेकऱ्यांच्या कल्याणासाठी २५ लाख प्रती एकर भाव बाबाजीनी मोजला. शेती आधारित उद्योगांबाबत सरकारी उदासीनता स्पष्ट दिसून येते. बाबांची आज्ञा, जगातल्या संत्र्या उद्योगाबाबत माहिती गोळा करणे सुरु केले. माहिती मिळाली, संत्र्याचे ज्यूस काढण्याचा संयंत्र किती हि मोठा असला तरी, फक्त ज्यूस काढून त्याला चालविणे अशक्य. संत्र्याच्या साली आणि बियांपासून इतर उत्पादने घेतली तर संत्रा संयंत्र चालविल्या जाऊ शकते. इथे तर ग्राहकांना संत्र्याचे ज्यूस इतरांपेक्षा स्वस्त: हि विकायचे आहे.\nविदर्भात ५ लक्ष टनपेक्षा जास्त संत्रा होतो. उच्च दर्जेचा संत्रा सोडल्यास बाकी संत्र्याचे अधिकाधिक ज्यूस काढल्यास शेतकर्यांना संत्र्याचा जास्त पैसा मिळू शकतो. सर्व बाबींचा विचार करून पतंजलीने ८०० टन रोज अर्थात वार्षिक २,९०,००० टन क्षमतेचे विशाल संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला. पाच महिने तरी संत्र्याचा ज्यूस काढण्यासाठी हा संयंत्र वापरला गेला तरी दिडेक लाख टन संत्र्यापासून ज्यूस निश्चित काढल्या जाईल. हे वेगळे हा नवीनतम तकनीकवर आधारित संयंत्र इटालियन कंपनी पुरविणार आहे.\n२०१९च्या सुरवातीला हे संयंत्र सुरु करण्याची मनसुबा पतंजलीचा आहे. मेगा फूडपार्क आणि मेगा ज्यूस संयंत्रामुळे विदर्भातील शेतकर्यांचे भाग्योदय होईल का, या प्रश्नाचे उत्तर काळातच दडलेले आहे.\nशेतकऱ्यांचा तर माहित नाही पण\nशेतकऱ्यांचा तर माहित नाही पण पतंजली चा आणि माबोवर पतंजलीची जाहिरात करणाऱ्यांचा नक्की होईल... भाग्योदय\nनानाकळा न वाचता प्रतिसाद देऊ\nनानाकळा न वाचता प्रतिसाद देऊ नये. एकदा लेख व्यवस्थित वाचा.\nनानाकळा न वाचता प्रतिसाद देऊ\nनानाकळा न वाचता प्रतिसाद देऊ नये. एकदा लेख व्यवस्थित वाचा.\n>>> एकतर मी लेख वाचलाच नसेल किंवा व्यवस्थित नसेल हे दोन्ही एकत्र शक्य नाही, असले तरी तुमहाला इतका कॉन्फिडन्स आहे याबद्दल आश्चर्य वाटले...\nबाकी, बाबाजी म्हणजे लाला\nबाकी, बाबाजी म्हणजे लाला रामदेव ना ते मालक नाही पतंजली चे असे वाचलेले, मग 25 लाख मोजायला ते कोणतं नातं वापरतात\nहमे तो लगा सटायर है\nहमे तो लगा सटायर है\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7/", "date_download": "2018-12-13T16:46:15Z", "digest": "sha1:THDDNIZW2HIEP3TZJUYLBLRMIALZXG2L", "length": 10661, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पॅरा आशियाई क्रीडास्पर्धा: हरविंदर सिंगमुळे भारताला तिरंदाजीत पहिले सुवर्ण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपॅरा आशियाई क्रीडास्पर्धा: हरविंदर सिंगमुळे भारताला तिरंदाजीत पहिले सुवर्ण\nसातव्या सुवर्णासह भारताची सर्वोत्तम कामगिरी\nजकार्ता: भारताचा युवा तिरंदाज हरविंदर सिंगने पुरुषांच्या वैयक्‍तिक रीकर्व्ह प्रकारात सोनेरी यशाला गवसणी घालताना येथे सुरू असलेल्या पॅरा-आशियाई क्रीडास्पर्धेतील भारताची आगेकूच कायम राखली. या स्पर्धेतील भारताचे हे सातवे सुवर्णपदक ठरले. तसेच पॅरा-आशियाई क्रीडास्पर्धेच्या इतिहासातील भारतीय खेळाडूंची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.\nहरविंदर सिंगने पुरुषांच्या डब्लू2-एसटी या गटातील वैयक्‍तिक रीकर्व्ह प्रकाराच्या अंतिम लढतीत चीनच्या झाओ लिक्‍युए याचा 6-0 असा एकतर्फी पराभव करताना सर्वोच्च यशाची नोंद केली. पॅरा-आशियाई क्रीडास्पर्धेतील तिरंदाजीत भारताला मिळालेले हे पहिलेवहिले सुवर्णपदकही ठरले. डब्लू2 गटांत पॅराप्लेजिया, डिस्प्लेजिया किंवा दोन्ही पाय नसलेल्या आणि ज्यांना व्हीलचेअरची गरज आहे, अशा ऍथलीट्‌सचा समावेश होतो. तसेच एसटी गटांत मर्यादित हालचाल करू शकणाऱ्या ऍथलीट्‌सचा समावेश असून त्यांना व्हीलचेअरच्या साहाय्याशिवायही स्पर्धेत सहभाग घेता येतो. दरम्यान ट्रॅक अँड फील्ड प्रकारांतही भारतीय ऍथलीट्‌सनी पदकांची कमाई केली.\nपुरुषांच्या एफ-11 गटांतील थाळीफेकीत भारताच्या मोनू घांगसने रौप्यपदकाची कमाई केली. घांगसने तिसऱ्या प्रयत्नांत 35.89 मीटर थाळीफेक करीत दुसरा क्रमांक पटकावला. इराणच्या ओलाद मेहदीने 42.37 मीटर फेक करताना नव्या आशियाई विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. एफः11 गटांत प्रामुख्याने दृष्टिहीनांचा समावेश होतो. तसेच पुरुषांच्या एफ-46 गटातील गोळाफेकीत भारताच्या मोहम्मद यासरने कांस्यपदक पटकावीत आपल्या देशाच्या पदकांमध्ये भर घातली. यासरने 14.22 मीटर गोळाफेक करीत तिसऱ्या क्रमांकाची निश्‍चिती केली. चीनच्या वेई एनलॉंगने 15.67 मीटर फेक करीत सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. तर कझाखस्तानच्या मानसुरबायेव्ह रॅव्हिलने 14.66 मीटर फेक करीत रौप्यपदक संपादन केले.\nएफ-46 गटांत शरीराच्या कंबरेवरच्या भागातील अपंगत्व, स्नायूंना झालेली दुखापत किंवा हालचालींवर मर्यादा आणणाऱ्या दुखापतीचा समावेश आहे. भारताच्या आजच्या दिवसातील अन्य यशस्वी खेळाडूंमध्ये टेबल टेनिसपटू भावनाबेन पटेलचा समावेश आहे. भावनाने महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. तर सुधीरने पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंगमध्ये 80 किलो वजनगटांत कांस्यपदकाची कमाई केली. बुद्धिबळात कनिकाई इरुदयराजने स्टॅन्डर्ड पी-1 गटांत रौप्यपदकाची कमाई केली. या सर्वांच्या कामगिरीमुळे पॅरा-आशियाई क्रीडास्पर्धेतील भारताची पदकसंख्या 36वर पोहोचली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसहा महिन्यांत एसबीआयला तब्बल 5,555 कोटींचा चुना\nNext articleहॉटेलवर छापा टाकून राहुरीतील 16 जुगारी ताब्यात\nपर्थची खेळपट्टी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना साजेशी – रिकी पॉन्टिंग\nवसंत रांजणे इलेव्हन संघाचा सहज विजय\nभारतीय संघाला आता आरामाची गरज – रवी शास्त्री\nबी. ई. जी., फिनआयक्‍यू आणि टायगर्स संघाना विजेतेपदे\nएचएसबीसी, सनगार्ड, टिएटो, व्हेरिटास संघांचे विजय\nजमशेजदपूर समोर आज दिल्लीचे तगडे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ganeshfestival2016-news/ganesh-chaturthi-celebration-in-sawantwadi-1296108/", "date_download": "2018-12-13T16:01:58Z", "digest": "sha1:DA7FMBAG6CJDPQK6VEK4BQF3JB3J2FYJ", "length": 10594, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nगणेश उत्सव २०१६ »\nगणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी\nगणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी\nगौरी-गणपती सण साजरा करण्यासाठी भक्तांची धावपळ उडाली असून बाजारपेठादेखील गर्दीने फुलून गेल्या आहेत.\nगौरी-गणपती सण साजरा करण्यासाठी भक्तांची धावपळ उडाली असून बाजारपेठादेखील गर्दीने फुलून गेल्या आहेत. गणपती आरस, माटी सामान खरेदी करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली असून, या सामानाने बाजारपेठ फुलल्या आहेत.\nगौरी-गणपती सणासाठी चाकरमानी रेल्वे, बस, एस.टी., स्वत:च्या वाहनाने गावात दाखल होत आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा खेळखंडोबा उडाला आहे.\nया सणावर महागाईचे सावट असले तरी गरीबापासून श्रीमंतापर्यंत गणेश चतुर्थी ऐपतीप्रमाणे आनंदाने साजरी करण्यासाठी धावपळ करत आहे.\nनिसर्ग आणि गणेश यांचे ‘निसर्ग वाचवा’चे संदेश देणारे माठी सामान बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात दाखल झाले आहे. गणेश चतुर्थीसाठी वापरण्यात येणाऱ्या माटी सामानात औषधी गुणधर्म आहेत.\nया सामानात श्रीफळ, कवंडाळ, काकडी, शेरवाड, तसेच जंगलातील विविधांगी फळे-फुलांचा समावेश आहे. गणेश मूर्ती जेवढी आकर्षक त्याहीपेक्षा सजावट चांगली हवी म्हणून आरास व माटी सामानाकडे भक्तगण अधिक लक्ष देतात असे सांगण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/virat-kohli-tops-in-test-rankings/", "date_download": "2018-12-13T16:49:54Z", "digest": "sha1:BASUPCCHGXW3XSBSEWXZOJXBUVKAZGIY", "length": 7055, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रनमशीन' विराट कोहली कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरनमशीन’ विराट कोहली कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी\nटीम महाराष्ट्र् देशा : ‘रनमशीन’ आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक विक्रम नावावर केला आहे. विराटनं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत २०० धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर त्यानं आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली.\nबॉल टॅम्परिंगप्रकरणामुळे मैदानाबाहेर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला कोहलीने मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं. कोहलीने आयसीसी क्रमवारीत 934 गुण पटकावत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. तर स्टिव्ह स्मिथचे 929 गुण आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जो रुट असून त्याचे 865 गुण आहेत.\nस्मिथला मागे टाकून कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान पटकावणारा विराट कोहली हा 2011 नंतरचा पहिलाच भारतीय फलंदाज आहे. त्याआधी 2011 साली सचिन तेंडुलकर कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी होता. विराटपूर्वी केवळ सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यांनाच कसोटी क्रमवारील अव्वलस्थान पटकावण्याची किमया साधता आली होती.\nटीम इंडियाचा 9 विकेटने ‘शानदार’ विजय, मालिकेवरही…\nटीम इंडियाच्या सलामीचा भार आता ‘पृथ्वी’च्या खांद्यांवर\nमुलीनां आपल्या प्रियकरामध्ये हवेच असतात हे गुण.\nआरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये : नितीन गडकरी\nटीम इंडियाचा 9 विकेटने ‘शानदार’ विजय, मालिकेवरही केला कब्जा\nटीम इंडियाच्या सलामीचा भार आता ‘पृथ्वी’च्या खांद्यांवर\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nलॉर्ड्सवर जिंकण्यासाठी ‘टीम इंडिया’ सज्ज\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत – शरद पवार\nटीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका विधानामुळे युपीए कडून…\nपराभवानंतर भाजपा नेत्यांना वाजपेयींच्या कवितांची आठवण\nआदरणीय अप्पा…. गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची…\n२४ तासानंतर निकाल जाहीर, मध्य प्रदेशात त्रिशंकू विधानसभा\n‘मोदी- शहा काठावर पास, राहुल गांधी ‘मेरिट’मध्ये…\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/", "date_download": "2018-12-13T15:09:56Z", "digest": "sha1:R2MXDKHRWWIH22CBO44F576GZ5ZJ2MHD", "length": 8628, "nlines": 122, "source_domain": "megamarathi.in", "title": "MegaMarathi.IN | Marathi Movies | Marathi Serials | Marathi News", "raw_content": "\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – २३ नोव्हेबर रोजी होणार चित्रपट प्रदर्शित\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – २३ नोव्हेबर रोजी होणार चित्रपट प्रदर्शित\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\nसामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाने कोणत्याही मोठ्या स्टुडीओच्या...\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘गोटया’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\n‘अॅटमगिरी’ चित्रपटाचे संगीत अनावरण\nदुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सईच्या चाहत्यांचं एक पाऊल पुढे\nनवीन वर्षाचा काव्यात्मक ‘WE – चार’\nफ्रेशर्सचे फ्रेश न्यू इयर रिजोल्यूशन\n‘यंटम’ चा मुहूर्त जुन्नर येथे संपन्न \nकोरिओग्राफर गणेश आचार्य आता करणार दिग्दर्शन\nमराठी कलाकारांची फेसबुक मुंबई हेडक्वॉर्टरला भेट\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\nझी मराठीची नवी मालिका ‘बाजी’ ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस \n‘लागीरं झालं जी’मध्ये शीतलीची पहिली वटपौर्णिमा\nघाडगे & सून मालिकेमध्ये ऋषी सक्सेनाची एन्ट्री \n‘वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या’ – मनोरंजनाचं वादळ परत येतंय..\nकैकालीत पुन्हा एकदा पडणार सरस्वतीचं पाउल … सरू आणि राघवची होईल का भेट\n‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये सौरभ गोखले संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत…\nराणा-अंजलीच्या लग्नाला यायचं हं \nझी मराठीवर ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’\nरॅपर डॅनी सिंगचे “दारू पीने दे” सोशल मीडियावर हिट\nगुलाबी दिवसांच्या आठवणी होणार जाग्या.. ‘अॅटमगिरी’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2018/11/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-13T17:03:22Z", "digest": "sha1:T5QU3AUNPNTBADBR6OJJ5YXD62FJ7BQM", "length": 19616, "nlines": 75, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "दोन्ही मार्गांनी कैलास-मानस (भाग १) – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nदोन्ही मार्गांनी कैलास-मानस (भाग १)\nदोन्ही मार्गांनी कैलास-मानस आयुष्यात एकदा तरी जाऊन यावंच अशा काही ठिकाणांपैकी खूप वरच्या स्थानावर माझ्या यादीत कधीपासून होतं ‘कैलास-मानस’. आपल्याला ती यात्रा आणि त्यातलीही विशेषत: कैलास परिक्रमा जमेल का अशी एक भीतीही होती. या ठिकाणी खासगी दौरा तर करता येत नाही, त्यामुळे कोणत्या प्रवासी संस्थेबरोबर जावं असेही खूप पर्याय तपासले. भारत सरकार परराष्ट्र मंत्रालयातर्फे दरवर्षी ही यात्रा आयोजित करतं हे माहीत होतं. ओळखीच्या काही जणांनी ती केल्याचंही माहीत होतं. त्यांनी लिहिलेले अनुभव वाचलेले होते. आणि त्यामुळेच जास्त भीती होती ती दिल्लीत आधी घेतल्या जाणार्‍या वैद्यकीय चाचण्यांची. वयाच्या आता या टप्प्यावर मागे लागलेलं मधुमेहासारखं झेंगट नियंत्रणात असलं तरी टळण्यासारखं नव्हतं. त्यामुळे त्या चाचण्यांमध्ये आपण नाकारले जाऊ ही भीती होती.\nखासगी प्रवासी संस्थेचा अनुभव :\nम्हणून एका खासगी प्रवासी संस्थेचा पर्याय आधी निवडला 2016 साली. तिथे वैद्यकीय चाचण्या, त्यातून निवड असली काही नगड नसते असं कळल्यामुळे तो विचार केला होता. दिल्लीस्थित ही प्रवासी संस्था एका नेपाळी प्रवासी संस्थेबरोबर एकत्रितपणे ही यात्रा आयोजित करणार होती. या मार्गावर काही गिर्यारोहण नसतं, शिवाय ती यात्रा कमी दिवसांत पूर्ण करता येते… अशाही गोष्टी सोयीच्या वाटल्या होत्या. खर्च मात्र तिथे जरा जास्तच होता. त्यांच्याकडे आमची दोघांची नोंदणी केली, सर्व पैसेही भरून झाले. नोंदणी घेतानाच ते तुमच्याकडून एका वचनावर सही घेतात ज्यात म्हटलेलं असतं की ‘त्या वर्षी चिनी सरकारने जर यातली कोणतीही परवानगी नाकारली तर ते आम्हाला मान्य असेल.’ सर्वसाधारणपणे असे प्रकार हा एक नियमाचा भाग असतो म्हणून हीही स्वाक्षरी दिली होती. ऑगस्टमध्ये यात्रा निघणार होती तर त्यांच्याकडून खरंच जुलै महिन्यात निरोप आला की यंदा चिनी सरकारनं कैलास परिक्रमेला परवानगी नाकारलेली आहे. शिवाय नेपाळ-तिबेटला झांगमू-कोदारी या ठिकाणांना रस्त्याने जोडणारा ‘फ्रेंडशिप ब्रिज’ यंदा बंद असल्यानं तिबेटमध्ये प्रवेशासाठी आपण हेलिकॉप्टर वापरणार आहोत असंही त्यांनी कळवलं. थोडक्यात काय, यात्रा 5 दिवसांनी कमी होणार, तरीही एकूण खर्च कमी तर होणारच नाही उलट हेलिकॉप्टरच्या खर्चाचे दरडोई 50 हजार जास्तीचे भरावे लागणार आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इतकं लांब जाऊन कैलास परिक्रमा करताच येणार नाही. खूपच हिरमोड झाला. पण एकदम लक्षात आलं आणि परराष्ट्र खात्याकडे कैलास परिक्रमेबद्दल चौकशी केली. तर कळलं की महिनाभरापूर्वीच सुरू झालेल्या त्यांच्या बॅचेसपैकी बहुतेक सर्वांनी कैलास परिक्रमा केलेली होती आणि चिन्यांनी असली काही बंधनं कोणावरच घातलेली नाहीत. एव्हाना गेल्या 22 वर्षांच्या कामात आता चाणक्य मंडल परिवारचे ‘कार्यकर्ता अधिकारी’ सगळीकडेच खूप महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्याकडून कळलं की खासगी प्रवासी संस्थांचे हेच लोकांना नाडण्याचे मार्ग असतात. त्यांना कोणत्याही कारणानी जे सोयीचं नाही ते खरी-खोटी वाट्टेल ती कारणं सांगून टाळायचं आणि तरीही पैसा उकळायचा. अर्थातच याला काही अपवाद असू शकतील. वेळेवरच हे कळल्यामुळे या प्रवासी संस्थेच्याच एका नियमाचा पटकन् फायदा घेतला आणि पुरेशी आधी आमची नोंदणी रद्द करून संपूर्ण रकमेचा परतावा घेतला.\nदिल्लीतल्या वैद्यकीय चाचण्यांची भीती :\nआता पर्याय उरला Delhi heart & Lung Institute इथे होणार्‍या वैद्यकीय चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होऊनच परराष्ट्र मंत्रालयातर्फे यात्रा करण्याचा. यंदाची परराष्ट्र मंत्रालयातली नोंदणीची मुदत तर संपून गेली होती. आता 2017 च्या जानेवारीत पुन्हा तिथली नोंदणी सुरू होणार होती. मग खाण्यापिण्याची सगळी पथ्यं कडकपणे पाळायला सुरुवात केली. मधुमेहावरचं एक वेगळं डाएट मी करत होते ते आम्ही दोघंही करायला लागलो, अगदी न चुकवता. कारण डोळ्यासमोर आता ध्येय होतं कैलास-मानस यात्रेचं. मध्यंतरी कोणत्या तरी निमित्तानं दिल्लीत जाणं झालं तर त्याच विशिष्ट इस्पितळात जाऊन त्याच वैद्यकीय चाचण्या आम्ही करून घेतल्या. त्यातली PFT (Pulmonary Functions Tests) नावाची चाचणीच सर्वांत महत्त्वाची असते. या चाचणीसाठी संगणकाला जोडलेल्या एका लांब पोकळ नळीतून तुम्ही तोंडानं प्राणवायू ओढायचा असतो आणि नंतर जोरात एकदम सोडायचा असतो. मग त्यातून संगणकावर त्याचा एक आलेख तयार होतो. हे तंत्र अनेकांना जमत नाही. तुमची ही चाचणी घेणारा माणूस त्यामुळे आधीच वैतागलेला असतो आणि जोरात ओरडून सूचना देत असतो, ‘खिंचो, खिंचो… छोडो…’ यानं आणखी ताणात भर पडून ज्याला जमत नाही त्याला अजिबातच जमत नाही. शिवाय आपल्याला हे जमलं नाही तर नाकारले जाऊ का ही भीती सुद्धा प्रत्येकाला असतेच. पण ही चाचणी जर जमली नाही तर तुम्ही आणखी अडीच हजार रुपये भरायचे असतात. मग तुमची थोडंसं पळण्याची आणखी एक ‘ट्रेडमिल टेस्ट’ घेतली जाते. त्यात पुढे बहुतेक सगळे जण पास होतात. दोन्ही वर्षी माझी PFT पहिल्याच फटक्याला जमली. पण दोन्ही वर्षी मी खूप लोकांची ही चाचणी न जमल्यानं झालेली गंमत बघितली.\n7/8 महिने आधीच जाऊन या चाचण्या आम्ही करून घेतल्या त्यामुळे इस्पितळात डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. तिथल्या डॉक्टरीण बाई म्हणाल्या, पण आत्ता कुठे यात्रा जातेय म्हटलं आत्ता जाणारच नाही, पण तेव्हा नापास होण्याची भीती वाटते म्हणून म्हटलं बघू तर खरं या चाचण्या काय असतात ते. आम्ही दोघंही, विशेषत: मी अगदी सहजच सर्व चाचण्या उत्तीर्ण झाले. आता आणखी हुरूप आला होता. डॉक्टरीण बाई म्हणाल्या, हं पण आत्ताचे रिपोर्टस् तेव्हासाठी चालणार नाहीत बरं म्हटलं आत्ता जाणारच नाही, पण तेव्हा नापास होण्याची भीती वाटते म्हणून म्हटलं बघू तर खरं या चाचण्या काय असतात ते. आम्ही दोघंही, विशेषत: मी अगदी सहजच सर्व चाचण्या उत्तीर्ण झाले. आता आणखी हुरूप आला होता. डॉक्टरीण बाई म्हणाल्या, हं पण आत्ताचे रिपोर्टस् तेव्हासाठी चालणार नाहीत बरं माझी मात्र काळजी कमी झाली होती. त्या डॉक्टरीण बाईंनाही बहुधा अशी केस नवीन होती. त्यामुळे त्यांनी माझं नाव अगदी लक्षात ठेवलं होतं. यंदाही मला चाचण्यांच्या वेळी त्यांनी ओळखलं. खरंतर डाएट कंट्रोल खेरीज वेगळा कोणताच सराव आम्ही केला नव्हता.\nपहिल्या दौर्‍याला निघताना खरेदी केली अनेक वस्तूंची. ‘डेकॅथलॉन’ या एकाच दुकानात सगळी खरेदी पूर्ण झाली. पुढे यात्रेतही बघितलं, सगळ्यांच्या वस्तू याच दुकानातल्या होत्या. गिर्यारोहणाला लागणारं सगळं साहित्य इथं आपली गरज भागवतं. आमच्या खरेदीत मुख्यत: पिसाची जाकिटं, रेनकोट, ओले न होणारे बूट, बर्फातले चष्मे, पाठीवरच्या सॅक्स, डोक्याला लावण्याचे टॉर्च आणि घडीच्या काठ्या ह्या वस्तू होत्या. आता यंदाच्या दुसर्‍या दौर्‍याला काहीच वेगळी तयारी करावी लागली नाही.\nआधीच्या तिबेट दौर्‍यातला ‘माउंटन सिकनेस’ :\nवैद्यकीय चाचण्यांबद्दलच्या माझ्या काळजीला आणखी एक जुना इतिहासही होता. तो म्हणजे 2013 साली आम्ही दोघं आणि माझी बहीण- मेव्हणा असे चौघं जण एकदा तिबेट दर्शन करून आलो होतो. तेव्हा तर मी कोणतंही डाएट करत नव्हते आणि पूर्णपणानी डाएबिटिक होते. संपूर्ण तिबेटचं पठारच 11/12 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहे. तेव्हा आम्ही ल्हासा, ग्यांग्झे, शिगात्से आणि एव्हरेस्ट बेस कँप (17,056 फूट) असा सगळा दौरा केला होता. त्या दौर्‍यात एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या आधीच्या ठिकाणीच, म्हणजे सुमारे 15 हजार फुटांवरच मला ‘माउंटन सिकनेस’चा त्रास झाला होता. रात्रभर भयानक डोकं दुखलं आणि अखेर पहाटे तिथल्या इस्पितळात जाऊन अर्धा तास ऑक्सिजन घ्यावा लागला होता तेव्हा कुठे बरं वाटलं. तरीही डॉक्टरांचा सल्ला धुडकावून लावून पुढे आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत गेलो होतो तो भाग निराळा. सोबत प्राणवायूच्या नळकांड्या घेतल्या आणि त्या हुंगत हुंगत मी पुढे गेले होते. कारण मी तेवढी हट्टी आहेच. शिवाय एव्हरेस्ट शिखर बघण्यासाठी केलेला एवढा आटापिटा मी वाया जाऊ देणार नव्हते. पण आता कैलास-मानस दौर्‍यात काही होऊ नये म्हणून मी अधिक काळजी घेत होते.\nलेखक: सौ. पूर्णा धर्माधिकारी\n← आव्हानांमुळं ‘सुदृढ’ झालेलं नेतृत्व\nकाय आहे झिका व्हायरस\nव्हीआयपी सुरक्षेचा हवा फेरविचार\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-thermocol-business-issue-105846", "date_download": "2018-12-13T16:35:46Z", "digest": "sha1:FL3I5JS5RFYQC4HEXYBJ2LIQ2EFHGB2X", "length": 13686, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news thermocol business issue थर्माकोल व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न | eSakal", "raw_content": "\nथर्माकोल व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न\nबुधवार, 28 मार्च 2018\nथर्माकोलची मखर व मंदिरे बनवून ती विघटन करण्याचे काम आम्ही २०१४ पासून करत आहोत. आम्ही पर्यावरण जोपासण्यास प्राधान्य देतो. मात्र थर्माकोलचे विघटन होत नाही, असा गैरसमज पसरविला जात आहे. प्रत्यक्षात थर्मोकोलचे विघटन होण्याबरोबरच त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापरही करता येऊ शकतो.\n- कमलेश धार्मिक, थर्माकोल कलाकार\nपुणे - राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयास शहरातील थर्माकोल कलाकृती निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांचा पाठिंबा आहे. मात्र या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांसह दहा हजारांहून अधिक कुटुंबाचा विचार व्हावा. थर्माकोलचा पुनर्वापर व विघटनाची जबाबदारी आम्ही घेऊ; मात्र सरकारने आमचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी मागणी या व्यावसायिकांनी केले आहे.\nथर्माकोलचा वापर करून गणेशोत्सवात मखर, मंदिरे बनविले जातात. या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या थर्माकोल व्यावसायिकांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात आहे. वर्षभर कलाकृती बनविण्याचे काम हे व्यावसायिक करतात. सरकारने सध्या प्लॅस्टिकबंदी अंतर्गत थर्माकोल व त्यापासून उत्पादित कलाकृतीवर बंदी घालण्याचे जाहीर केले आहे. परिणामी, त्यावर अवलंबून असणाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्‍यता थर्माकोल कलाकार विक्रेता असोसिएशनचे सदस्य कमलेश धार्मिक, शेखर चरवड, हृषीकेश जाधव, सुनील कांचन यांनी व्यक्‍त केली आहे.\nथर्माकोल कलाकृती निर्मिती क्षेत्रात चमकी, रंग, टाचणी, लेस, वेलवेट पेपर, वेलवेट पावडर, स्प्रेगन, वाहतूक, असे विविध छोटे-मोठे व्यावसायिक अवलंबून आहेत. बंदीमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nथर्माकोलचा पुनर्वापर व विघटनास सरकारने परवानगी द्यावी\nव्यावसायिकांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा\nथर्माकोल विघटन मशिन बसविण्यासाठी सरकारने जागा द्यावी\nशहरातील थर्माकोल व्यावसायिकांची संख्या - २५०\nथर्माकोल कलाकृतीवर अवलंबित कुटुंब- १० हजारांपेक्षा जास्त.\nएका कलाकाराकडून तयार होणाऱ्या कलाकृती - ५०० ते १०००\nस्वयंरोजगार व लघुउद्योग असल्यामुळे रोजगार निर्मितीस चालना\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nआता तरी सुधारणा होणार का\nऔरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व...\nसांडपाण्यावर प्रक्रिया न केल्यास आयुक्तांवर कायदेशीर कारवाई : रामदास कदम\nउल्हासनगर : ''खेमाणी नाल्याचे सांडपाणी विहिरीत अडवून ते विठ्ठलवाडीच्या वालधुनी नदीत सोडले जात आहे. ही नदी अगोदरच अस्वच्छ असून सांडपाण्यावर...\nऔरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय...\nरांजणगाव सांडस - शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव सांडस परिसरातील आलेगाव पागा, नागरगाव, आरणगाव, उरळगाव, राक्षेवाडी आदी गावांत बिबट्याचे पाळीव प्राण्यावर...\nराज्यात एकीकडे दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढत असताना सरकारने दुधासाठी प्लॅस्टिकबंदीचे घोडे पुढे दामटल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/knee-joint-gudhaghe-dukhi-pain/", "date_download": "2018-12-13T16:55:39Z", "digest": "sha1:MM46NHUBLJ26XJ25CIZKDBTJBKH62ZNN", "length": 6884, "nlines": 47, "source_domain": "www.marathigold.com", "title": "मात्र 7 दिवस हा उपाय केला तर तुमची गुडघेदुखी गुडघे टेकेल, गुडघ्यातून आवाज येत असेल तर नक्की वापरा", "raw_content": "\nYou are here: Home / Health / मात्र 7 दिवस हा उपाय केला तर तुमची गुडघेदुखी गुडघे टेकेल, गुडघ्यातून आवाज येत असेल तर नक्की वापरा\nमात्र 7 दिवस हा उपाय केला तर तुमची गुडघेदुखी गुडघे टेकेल, गुडघ्यातून आवाज येत असेल तर नक्की वापरा\nकशीही गुडघेदुखी असो फक्त 7 दिवसात ती दूर करण्याची ताकत आहे या उपायात. गुडघेदुखी वाढत्या वया सोबत वाढत जाते बऱ्याच लोकांना हा त्रास एखादा मार लागल्यामुळे होतो तर काहींना सांधेदुखी मुळे होतो. तर काही लोक म्हणतात गुडघ्यातील वेदना गुडघ्यामधील ग्रीस संपल्यामुळे होते. किंवा युरीक एसिडचे शरीरातील प्रमाण वाढल्यामुळे वेदना होतात. अनेक वेळा गुडघेदुखी एवढी वाढते की ती सहन करणे कठीण होते. एक्सरसाईज केल्यामुळे वेदने पासून थोडा आराम मिळतो कारण यामुळे गुडघ्यामधील अखडन निघून जाते आणि गुडघ्यांच्या गतीला सोप्पे करते. यामुळे वेदना कमी होतात.\nचला पाहू गुडघेदुखी दूर करणारा असा उपाय जो तुमच्या गुदाघेदुखीला कमीच नाही तर संपवून टाकेल. चला पाहू हा उपाय कसा करतात.\n1 लहान चमचा हळद\nवरील तीनही साहित्य एकत्र करावे आणि थोडेसे पाणी टाकून पेस्ट तयार करावी. तुम्हाला वाटल्यास वरील साहित्य जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता जर ते तुमच्या गुडघ्यावर कमी पडत असेल तर. ही पेस्ट तुमच्या गुडघ्यावर लावावी आणि दहा मिनिट मालिश करावी. हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे. मालिश करून झाल्यानंतर यावर सुती कापड किंवा बैन्डेज बांधावे आणि सकाळी कोमट पाण्याने गुडघा धुवावा. या उपायामुळे वेदना कमी कमी होत जाईल आणि 7 दिवसा पर्यंत ती संपूर्ण बंद झालेली असेल.\nकृपया लक्ष द्या :\nवरील उपाय करताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे त्याखालील प्रमाणे आहेत.\nफैट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ न खावे.\nशिमला मिरची, बटाटे, हिरवी मिरची, लाल मिरची, जास्त मीठ खाऊ नये, वांगी खाऊ नये\nगुडघे गरम आणि थंड पैड्स ने शेकावे.\nगुडघ्या खाली उशी ठेवावी.\nवजन कमी ठेवावे, वजन वाढू देऊ नये.\nजास्त वेळ उभे राहू नये.\nआराम करावा वेदना वाढतील अश्या गोष्टी करणे टाळावे. अन्यथा तुमच्या वेदना वाढतील आणि सहन करणे कठीण होईल.\nसकाळी रिकाम्या पोटी तीन-चार अक्रोड खावे, पालक खावे, विटामिन E युक्त अन्न खावे, कोवळ्या ऊनात जावे.\nवरील सर्व पथ्य पाळताना आम्ही सांगितलेला उपाय करावा ज्यामुळे गुडघेदुखी बरी होईल\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/complainant-has-filed-defamation-case-against-nasik-mayor/", "date_download": "2018-12-13T15:39:22Z", "digest": "sha1:OLR6N46HIIHSKJCRHJZFQXGF4NGF665M", "length": 6157, "nlines": 62, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंडेंच्या बदलीचा जल्लोष महापौरांना भोवणार , न्यायालयाचा अवमान झाल्याची पोलिसात तक्रार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंडेंच्या बदलीचा जल्लोष महापौरांना भोवणार , न्यायालयाचा अवमान झाल्याची पोलिसात तक्रार\nटीम महाराष्ट्र देशा : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना बदलीचे पत्र मिळताच त्यांनी आपले आयुक्त कार्यालय सोडले. मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडल्याची बातमी कळताच, नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या बंगल्याबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला.मात्र, आता कार्यकर्त्यांचया या आतातायीपणामुळे महापौर रंजना भानसी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात रंजना भानसी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे.\nमहापौरांच्या या कृतीविरुद्ध मुंढे समर्थक एकवटले आहेत. मुंढे समर्थकांनी महापौर रंजना भानसी यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दुपारी 12 ते 1 या वेळेत फटाके फोडून महापौरांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच मुंढे समर्थकांनी नाशिक महापालिकेसमोर भाजपविरुद्ध घोषणाबाजी केली.\nकामातील चालढकलपणामुळे प्रशासकीय अधिका-यांना आमदार महेश लांडगे यांनी घेतले फैलावर\nपिंपरी - कामाचा डोंगर पुढे असताना कामात होणारा हलगर्जीपणा आणि त्यामुळे शहरातील कामांना होणारी दिरंगाई यामुळे…\nवाढदिवसानिमित्त पवारांवर शुभेच्छाचा वर्षाव, वाचा कोणी दिल्या कशा…\nपद असो वा नसो गरजूंना मदत करत राहणार :महेश लांडगे\n‘मोदी- शहा काठावर पास, राहुल गांधी ‘मेरिट’मध्ये…\nमध्य प्रदेशात मायावती कॉंग्रेससोबत, कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AA", "date_download": "2018-12-13T16:09:16Z", "digest": "sha1:A4T7BC2LGXH4AUUHY7TIQTBRZK7NBJZI", "length": 5860, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ४० चे - ५० चे - ६० चे - ७० चे - ८० चे\nवर्षे: ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै १८ - रोममध्ये प्रचंड आग. जवळजवळ सगळे शहर भस्मसात. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले तुणतुणे वाजवत असल्याची कथा.\nइ.स.च्या ६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1852", "date_download": "2018-12-13T16:35:09Z", "digest": "sha1:3HBGGUPQ3Y4EIPAVNLCYEUX4RRKTHKKN", "length": 2150, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "घरकामासाठी महिला पाहिजे | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nश्रीवर्धन (रायगड जिल्हा) येथे सुदृढ, वृद्ध महिलेसोबत राहण्यासाठी व घरकामासाठी शक्‍यतो विनापाश महिला पाहिजे. संपर्क: ९७६२००५६००\nश्रीवर्धन (रायगड जिल्हा) येथे सुदृढ, वृद्ध महिलेसोबत राहण्यासाठी व घरकामासाठी शक्‍यतो विनापाश महिला पाहिजे. संपर्क: ९७६२००५६००\nश्रीवर्धन / पुणे / कोकण\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/sunny-leone-pics-117050800010_1.html", "date_download": "2018-12-13T16:27:54Z", "digest": "sha1:BR3VMHCLV4J5CL7INZN3UNIBRLKZMKTK", "length": 7110, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आगीने खेळली सनी लिओन... बघा फोटो | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआगीने खेळली सनी लिओन... बघा फोटो\nहल्ली सनी लिओन गुजरातच्या कच्छमध्ये एका गाण्यासाठी श‍ूटिंग करत आहे. तेथील अती उष्णतेमुळे सनी परेशान आहे. तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. त्यातून बघा काही फोटो.\nमेक्सिको पोहचली सनी लिओन... बिकिनीत फोटो\nबाहुबली 2: एक हजार कोटींची ऐतिहासिक कमाई\nसगळ्यात महागडी हिरोईन “देवसेना’'\nदीपिकाचे विदेशी मीडियावर भडकण्याचे काय कारण\nबॉडीगार्ड शेराच्या खांद्यावर जस्टिन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारी\nयावर अधिक वाचा :\nसनी लिओन सेक्सी फोटो\nसनी लिओन हॉट फोटो\nसनी लिओन आयटम साँग\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nदुबई गाजवणार अवधूत,श्रेयसचा मराठी 'जल्लोष'\nअवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट \"जल्लोष २०१८\". याच महिन्यात ...\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\nराधिका आपटे मॅजिकल आहे, अशा शब्दात अेरिकेन अभिनेत्री स्टॅना कॅटिकने राधिकाचे कौतुक केले ...\n‘बधाई हो’बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट\nआयुषमान खुरानाचा‘बधाई हो’सलग आठ आठवडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. कोणतीही ...\nयंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान पिफचे आयोजन\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीची दखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/unaided-schools-subsidy-issue-in-maharashtra-1247960/", "date_download": "2018-12-13T15:48:52Z", "digest": "sha1:WIJKMVEMBVYYDQRNFNORBPDJWI2AQVNY", "length": 14941, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत दोन दिवसांत निर्णय घ्या! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nके.जी. टू कॉलेज »\nराज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत दोन दिवसांत निर्णय घ्या\nराज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत दोन दिवसांत निर्णय घ्या\n१ जून पासून राज्यभरात शिक्षकांची उपोषणे सुरू आहेत.\nमुख्यमंत्र्यांचे शिक्षणमंत्री आणि वित्तमंत्र्यांना निर्देश\nराज्यातील विनाअनुदानित शाळांमध्ये गेली १५ वष्रे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना तातडीने वेतन अनुदान द्यावे या मागणीसाठी सध्या राज्यात मुंबईसह आठ ठिकाणी शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर शाळांच्या अनुदानाचा निर्णय दोन दिवसांत घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शुक्रवारी दिले.\nआंदोलनादरम्यान राज्यभरातील १०६ शिक्षक रुग्णालयात आहेत. या पाश्र्वभूमीवर शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या १२ आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या मागण्यांवर चर्चा केली. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रणजित पाटील, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. सर्व संबंधित आमदारांनी आपल्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मांडणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वित्तमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना या संदर्भात पुढील दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घोषित करण्याचे सांगितले. राज्यातील विनाअनुदानित तत्त्वावरील हजारो शिक्षक बिनपगारी १० ते १५ वर्षांपासून विद्यादानाचे काम करीत आहेत. या शाळांचा कायम शब्द काढून २००९ मध्ये शाळांच्या मूल्यांकनानुसार सुमारे १३००पेक्षा अधिक शाळा मूल्यांकनास पात्र ठरल्या परंतु अद्यापही अनुदान देण्याबाबत शासनाने कार्यवाही केली नाही.\n१ जून पासून राज्यभरात शिक्षकांची उपोषणे सुरू आहेत.\nनवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अनुदान देण्यात येईल अशी घोषणा विधिमंडळ अधिवेशनात करण्यात आली होती. शाळा सुरू होण्यास १० दिवसांचा अवधी असताना अद्यापही अनुदान घोषित न झाल्यामुळे सुमारे १२ हजार शिक्षकांचे तीव्र आंदोलन सुरू आहे.\nडिसेंबर २०१५मध्ये नागपूर अधिवेशनात हजारो शिक्षकांचा मोर्चा निघाला त्या वेळी शासनाने अर्थसंकल्पात तरतूद करू असे आश्वासन दिले. परंतु अद्यापही शासन निर्णय निघाला नाही.\nमंगळवारी आमदारांसोबत बठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यापूर्वीही अनेकदा आश्वासने मिळाली होती मात्र निर्णय हाती न आल्याने पुढील कार्यवाही झाली नव्हती. यामुळे या वेळेस जोपर्यंत शासन निर्णय आमच्या हातात पडणार नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याची महासंघाची भूमिका आहे.\n– प्रशांत रेडीज, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समिती\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nएसटी संपाला हिंसक वळण, जाणून घ्या कुठे काय स्थिती\nकोकणातील धरणे तुडुंब; मराठवाड्यात सर्वात कमी पाणीसाठा\nमहाराष्ट्रात शाळेच्या किचनमध्ये सापडले ६० विषारी साप\nशेतकऱ्यांना प्रति लिटर तीन रुपये दरवाढ मिळणार – रणजीत सिंह नाईक निंबाळकर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/bollywood-actor-who-got-chance-to-romance-with-aishwarya-rai-9730-2/", "date_download": "2018-12-13T16:49:43Z", "digest": "sha1:CR4673F6EQZB6YHOTR7NHKFXXQSTOPPV", "length": 6645, "nlines": 42, "source_domain": "www.marathigold.com", "title": "ऐश्वर्या राय ने चित्रपटा मध्ये या बॉलीवूड एक्टर्स सोबत केले रोमान्स सिन्स, काहींचे बुडाले करियर तर काही आज बॉलीवूडवर राज्य करत आहेत", "raw_content": "\nYou are here: Home / Entertenment / ऐश्वर्या राय ने चित्रपटा मध्ये या बॉलीवूड एक्टर्स सोबत केले रोमान्स सिन्स, काहींचे बुडाले करियर तर काही आज बॉलीवूडवर राज्य करत आहेत\nऐश्वर्या राय ने चित्रपटा मध्ये या बॉलीवूड एक्टर्स सोबत केले रोमान्स सिन्स, काहींचे बुडाले करियर तर काही आज बॉलीवूडवर राज्य करत आहेत\nबॉलीवूड अभिनेत्री आजकाल सुंदर दिसण्या सोबतच अपिलिंग करण्यावर देखील भर देतात. ते पैश्यासाठी कोणतेही सीन देण्यास तयार होतात. मंग ते स्वताला एक्सपोज करण्यासही मागेपुढे पाहत नाही. आता आपण बॉलीवूड मध्ये सर्वात जास्त सुंदर असणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन पहा ती काय फक्त भारता मध्येच तिच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध नाही तर संपूर्ण जगामध्ये ती यासाठी प्रसिध्द आहे. आपल्या फिल्मी करियर मध्ये तिने अनेक सिनेमे केले आहेत यामध्ये प्रमुख हम दिल दे चुके सनम,देवदास,जोधा अकबर हे मुख्य आहेत. या सिनेमा मध्ये तिने आपले को-स्टार सोबत रोमान्स केला आहे. चला पाहू ऐश्वर्या जी एक विश्वसुंदरी आहे तिने कोणकोणत्या अभिनेत्यांच्या सोबत रोमान्स सिन्स केले आहेत.\nचित्रपट ए दिल ए मुश्कील मध्ये ऐश्वर्याने रणवीर कपूर सोबत रोमान्स केला होता.\nबॉलीवूड स्टार ह्रितिक रोशन आणि ऐश्वर्या जोधा अकबर आणि धूम 2 मध्ये एकत्र दिसले होते. धूम 2 मध्ये ऐश्वर्याने किसिंग सीन केला होता.\nबॉलीवूडचा किंग शाहरुख खान याने देखील ऐश्वर्या सोबत रोमान्स सिन्स केले आहेत. ज्यासाठी तो प्रसिध्द आहे.\nअर्जुन रामपाल हा काही मोठा प्रसिद्ध स्टार नाही आणि त्याने कोणताही मोठा हिट सिनेमा देखील केलेला नाही. तरीही चित्रपटामध्ये अर्जुनला ऐश्वर्या सोबत रोमान्स करण्याची संधी मिळाली आहे.\nचित्रपट जोश मध्ये शाहरुख खान हा ऐश्वर्याचा भाऊ होता तर चंद्रचूड तिचा प्रेमी दाखवला होता. यामध्ये दोघांनी उत्तम रोमान्स केला आहे.\nचित्रपट शब्द मध्ये संजय दत्तने देखील ऐश्वर्या सोबत रोमान्स सिन्स केले आहेत.\nजायद खान एक नवीन कलाकार होता आणि शब्द त्याच्या सुरुवातीच्या काळातील सिनेमा होता तरीही त्याला या चित्रपटा मध्ये ऐश्वर्या सोबत रोमान्स करण्याची संधी मिळाली.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/privatization-of-three-new-nmmc-hospitals-1135695/", "date_download": "2018-12-13T15:50:35Z", "digest": "sha1:YG3P2BTFY4KRKE2TO3GWM4IDKVVCYVEV", "length": 17771, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पालिकेच्या तीन नवीन रुग्णालयांचे खासगीकरण? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nपालिकेच्या तीन नवीन रुग्णालयांचे खासगीकरण\nपालिकेच्या तीन नवीन रुग्णालयांचे खासगीकरण\nपालिकेची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता बेलापूर, नेरुळ, ऐरोली येथे बांधण्यात आलेल्या तीन प्रथम संदर्भ रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा घाट पालिका प्रशासनाने आखला असल्याचे समजते.\nपालिकेची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता बेलापूर, नेरुळ, ऐरोली येथे बांधण्यात आलेल्या तीन प्रथम संदर्भ रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा घाट पालिका प्रशासनाने आखला असल्याचे समजते. यापूर्वी वाशी येथील पालिका मध्यवर्ती रुग्णालयातील दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळ प्रथम हिरानंदानी हेल्थ केअर रुग्णालयाला आणि त्यानंतर त्या रुग्णालयाच्या माध्यमातून फोर्टिजला भाडेतत्त्वावर पालिकेने दिले आहे. रुग्णालयीन कर्मचारी, डॉक्टर, वैद्यकीय सुविधा, विद्युतजोडण्या, गॅसपुरवठा व इतर अतिरिक्त खर्च या सर्वापासून सुटका करून घेण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेली ही रुग्णालये खासगी वैद्यकीय संस्थांना देण्याचा प्रशासन विचार करीत आहे. त्याला सर्व स्तरांतून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nनवी मुंबई पालिकेने प्रारंभीच्या काळात आरोग्याची घडी बसविण्याच्या दृष्टीने वैद्यकीय सेवा उभारली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कर्ज घेण्यात आले होते. एके काळी मलेरियाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील वैद्यकीय सेवा वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे आजूबाजूच्या उपनगरातील अनेक नागरिक पालिकेच्या या सेवेचा लाभ उठवीत आहेत. बेलापूर, नेरुळ, ऐरोली येथील माता बाल संगोपन केंद्राच्या इमारती जर्जर झाल्याने त्या जागी नवीन इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे अवास्तव खर्च करून त्यातून मलिदा ओरपण्याची सवय लागलेल्या स्थापत्य विभागाने या तीन रुग्णालयांवर अंदाजित खर्चापेक्षा ९० कोटी रुपये जास्त खर्च केले आहेत. बेलापूर येथील इमारतीचे प्रारंभी बांधकाम आठ कोटी २६ लाख होते. ते नंतर २३ कोटींपर्यंत नेण्यात आले आहे.\nया ठिकाणी ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. नेरुळ व ऐरोलीत १०० खाटांची सोय असून या रुग्णालयावर ८८ कोटी रुपये जास्त खर्च करण्यात आले आहेत.\nऐरोलीच्या रुग्णालयाची प्रथम बांधकाम किंमत ३८ कोटी होती, ती आता ७४ कोटी रुपये झाली आहे, तर नेरुळच्या रुग्णालयाची किंमत ३७ कोटींवरून चक्क ७२ कोटी रुपये नेण्यात आली आहे. अशा प्रकारे आलिशान बांधण्यात आलेल्या या रुग्णालयात पालिका अत्यवस्थ रुग्णांसाठी लागणारी व्हेंटिलेंटर गॅस पाइपलाइन टाकण्यास विसरली आहे. त्याचे निविदा सोपस्कार सुरू असून या रुग्णालयांसाठी २०० पर्यंत कर्मचारी भरण्याची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली आहे, मात्र पालिकेची आर्थिक स्थिती पाहता नवीन प्रकल्प किंवा अतिरिक्त खर्च करणे पालिकेला यापुढे कठीण जाणार आहे. त्यामुळे ही तिन्ही रुग्णालये खासगी वैद्यकीय संस्थांना चालविण्यास देण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे.\nसत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी वीस वर्षांच्या लेखाजोख्यावर चर्चा करताना वाशी येथील फोर्टिज रुग्णालयावर दहा टक्क्यांतून चांगली सेवा मिळत असल्याने कौतुकाचा वर्षांव केला आहे. त्याच वेळी ही रुग्णालये खासगी संस्थांना आंदण देण्याचा घाट रचला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nनवी मुंबईची भौगोलिक रचना एका सरळ रेषेत असल्याने दिघा येथील रुग्णाला वाशीला जाण्यासाठीही वाहतूक कोंडी आणि इतर कारणास्तव अर्धा तासापेक्षा जास्त काळ लागतो. या वेळेमुळे यापूर्वी काही रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे रुग्णाच्या सोयीसाठी पाच किलोमीटरच्या सिडको नोडमध्ये रुग्णालये उभारली गेली आहेत. त्यात एका माजी आयुक्ताने हे आरोग्य मिशनच्या नावाखाली जुन्या इमारती पाडून नवीन बांधण्याच्या कामात चांगलेच हात धुऊन घेतले. त्यामुळे या आयुक्ताला राजकीय हौस भागविण्याची संधी अशा अनेक बडय़ा कामांमुळे प्राप्त होऊ शकली. अंदाजित रकमेपेक्षा तिप्पट खर्च करून जनतेसाठी बांधण्यात आलेली ही रुग्णालये आता खर्चाचे कारण देऊन खासगी संस्थांना देण्याचा घाट रचला जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसरकारी रुग्णालयांची मागणी : दुप्पट सीसीटीव्ही, तिप्पट सुरक्षारक्षक\nमोठय़ा रुग्णालयांचे परवाना शुल्क दहा लाखांवर नेण्याचा प्रस्ताव\nटँकरच्या बेभरवशाने रुग्णालये व्हेंटीलेटरवर\nठाण्यात संसर्गजन्य रुग्णांसाठी रुग्णालय केंद्राकडून संपूर्ण अर्थसाह्यची अपेक्षा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/lose-weight/", "date_download": "2018-12-13T16:48:41Z", "digest": "sha1:6GWYKJOI3PX2CJXDHDPCBIF6GSIMRNJN", "length": 8586, "nlines": 45, "source_domain": "www.marathigold.com", "title": "वजन कमी करण्यासाठी करा हा छोटासा बदल, वेगाने कमी होईल वजन", "raw_content": "\nYou are here: Home / Health / वजन कमी करण्यासाठी करा हा छोटासा बदल, वेगाने कमी होईल वजन\nवजन कमी करण्यासाठी करा हा छोटासा बदल, वेगाने कमी होईल वजन\nसध्या लोकांना सर्वात मोठी आरोग्य विषयक कोणती समस्या असेल तर ती वजन वाढणे हि आहे. आधुनिक जीवन शैलीमुळे बहुतेक लोक हे वजन वाढल्यामुळे हैराण झालेले आहेत. जर व्यक्तीचे वजन वाढले तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एवढेच नाही तर त्याला अनेक आजार होण्याची शक्यता देखील वाढते. शरीराचे वजन कमी करण्यासाठी बहुतेक वेळा लोक अनेक उपाय करतात परंतु हे सर्व करून देखील त्यांचे वजन कमी होत नाही. जर कोणाला 5 किलो वजन कमी करायचे असेल तरी आणि एखाद्याला 15 किलो कमी करायचे असेल तरी त्रास हा सहन करावाच लागतो. अनेक वेळा डाइटिंग आणि व्यायाम करून देखील वजन कमी होत नाही पण तुम्हाला माहीत आहे का सकाळच्या रुटीन मध्ये थोडा बदल करणे तुमच्या वजन कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांना यश मिळवून देऊ शकते. होय हे खरे आहे जर तुम्ही आपल्या सकाळच्या रुटीन मध्ये काही बदल केले तर ते तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतात.\n1 चला पाहू आपले वजन कमी करण्यासाठी काय केले पाहिजे\n1.5 पुरेशी झोप घेणे\nचला पाहू आपले वजन कमी करण्यासाठी काय केले पाहिजे\nवजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्ट आवश्यक आहे. दिवसभराच्या खाण्यामध्ये सकाळचा नाश्ता सर्वात महत्वाचा आहे एका अभ्यासात समजले आहे कि हाई प्रोटीन ब्रेकफास्ट केल्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही ज्यामुळे तुम्ही जास्त खात नाहीत जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करते. जर तुम्ही हाइप्रोटीन वाला ब्रेकफास्ट केला तर यामुळे तुम्हाला भूक लागण्याची समस्या होणार नाही तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला हाई प्रोटीन ब्रेकफास्ट जसे अंडे चीज नट्स इत्यादी सेवन करू शकता ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल.\nजसेकी सगळ्यांनाच माहित आहे कि पाणी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे यासाठी भरपूर प्रमाणात पाणी सेवन केले पाहिजे. तुम्ही सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी एक ते दोन ग्लास पाणी सेवन करू शकता यामुळे तुमच्या शरीराचे वजन कमी होण्यास मदत होईल.\nआपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे जर तुम्हाला चांगले आरोग्य पाहिजे असेल तर दिवसाची सुरुवात व्यायाम करून केली पाहिजे. यामुळे फक्त तुमचे शरीर निरोगी राहील असे नाही तर वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल. जर तुम्ही सकाळी व्यायाम केला तर दिवसभर ब्लड शुगर लेवल नॉर्मल राहते विशेषतः डायबेटीसच्या रुग्णांनी सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले व्यायाम केला पाहिजे.\nवजन वाढण्याचा आणि झोपेचा जवळचा संबंध आहे जे व्यक्ती रात्री व्यवस्थित झोपत नाहीत त्यांना वजन वाढण्याचा त्रास अधिक जास्त होतो. व्यवस्थित पुरेशी झोप न घेतल्यामुळे शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलाच्यामुळे शरीराचे वजन वाढण्यास सुरुवात होते कारण जे लोक रात्री उशिरा पर्यंत जागरण करतात ते काही ना काही खात पीत असतात ज्यामुळे शरीराचे वजन वाढते. यामुळे जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल तर रात्री पुरेशी झोप घ्यावी.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/disney-channel-air-amitabh-bachchans-animated-superhero-18304", "date_download": "2018-12-13T16:12:40Z", "digest": "sha1:Y2U5V2KHQPGOQPPGVDUJVVYJEBKBNTVZ", "length": 12046, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Disney Channel to air Amitabh Bachchan's animated superhero अमिताभ बच्चन होणार सुपरहिरो 'अस्त्रा' | eSakal", "raw_content": "\nअमिताभ बच्चन होणार सुपरहिरो 'अस्त्रा'\nमंगळवार, 29 नोव्हेंबर 2016\nमुंबई - आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच भुरळ घालणारे बॉलिवूडचे महानायक आता बच्चेकंपनीलाही खूश करणार आहेत. डिस्ने इंडिया नवीन कार्टून मालिका घेऊन आली आहे. रविवार पासून सुरु झालेल्या या कार्टून मालिकेत अमिताभ 'सुपरहिरो अस्त्रा' असणार आहेत.\n'अस्त्रा फोर्स' असे या मालिकेचे नाव असून, या मधील 'अस्त्रा'च्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांचे कार्टून कॅरेक्टर तयार करण्यात आले आहे. यामध्ये त्यांच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या सुपर पॉ़वर असणार आहेत. तसेच हातात चक्र, स्टार वॉर्स सारखी तलवार अशी त्यांची अस्त्र असणार आहेत.\nमुंबई - आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच भुरळ घालणारे बॉलिवूडचे महानायक आता बच्चेकंपनीलाही खूश करणार आहेत. डिस्ने इंडिया नवीन कार्टून मालिका घेऊन आली आहे. रविवार पासून सुरु झालेल्या या कार्टून मालिकेत अमिताभ 'सुपरहिरो अस्त्रा' असणार आहेत.\n'अस्त्रा फोर्स' असे या मालिकेचे नाव असून, या मधील 'अस्त्रा'च्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांचे कार्टून कॅरेक्टर तयार करण्यात आले आहे. यामध्ये त्यांच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या सुपर पॉ़वर असणार आहेत. तसेच हातात चक्र, स्टार वॉर्स सारखी तलवार अशी त्यांची अस्त्र असणार आहेत.\nऍक्शन - ऍडव्हेंचर अलेल्या या कार्टून मालिकेत नील आणि तारा हे दोन छोटे हिरो देखील आहेत. अस्त्रा आणि नील, ताराची टिम आता काय काय करामती करणार याची उत्सुकता बच्चेकंपनीमध्ये निर्माण झाली आहे.\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nनवी मुंबई - दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी...\nनवी मुंबई - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन...\nमेट्रो भूमिपूजनानंतर मोदींची जाहीर सभा \nमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कल्याण मेट्रोच्या कामाचा मुहूर्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...\nपालिका शाळेतील मुलांची विमानतळ सफर\nपनवेल : पनवेल महापालिका व \"द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई...\nहुतात्मा बाबू गेनू यांच्यामुळेच स्वातंत्र्याचा लढा गतिमान झाला : दिलीप वळसे पाटील\nमंचर : \"देशभक्त हुतात्मा बाबू गेनू मुंबई येथे गिरणीत कामाला होते. पण मनात स्वातंत्र्याचा सतत ध्यास होता. १९३० मध्ये वडाळा येथे झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/rani-ki-vav-the-architectural-wonder-on-the-new-100-note/", "date_download": "2018-12-13T16:54:43Z", "digest": "sha1:QYEBSPJVBCF2S4PUSCOTMURLXCMG6YV7", "length": 8175, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "जाणून घ्या, १०० रुपयाच्या नव्या नोटे वरची 'राणी की वाव' कुठे आहे आणि तिची रंजक गोष्ट", "raw_content": "\nYou are here: Home / Money / जाणून घ्या, १०० रुपयाच्या नव्या नोटे वरची ‘राणी की वाव’ कुठे आहे आणि तिची रंजक गोष्ट\nजाणून घ्या, १०० रुपयाच्या नव्या नोटे वरची ‘राणी की वाव’ कुठे आहे आणि तिची रंजक गोष्ट\nभारतीय रिझर्व्ह बँक रंगेबेरंगी नवीन नोट बाजारात आणत आहे. या सत्रामध्ये आता १०० रुपयाच्या नवीन नोटेची भर पडणार आहे. हलक्या जांभळ्या रंगाची ही नवी नोट लवकरच तुमच्या हातात असेल. यावर ऐतिहासिक ‘राणी की वाव’ म्हणजेच राणीच्या विहिरीचे छायाचित्र आहे. आता ही राणी की वाव कुठे आहे हे समजल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही कारण ही राणी की वाव गुजरात मध्ये आहे. आता तुमच्या मनात कदाचित हा प्रश्न येईल की जर आपल्या देशात अनेक सुंदर आणि ऐतिहासिक वास्तू आहेत जगातील ७ आश्चर्या पैकी एक ताजमहाल देखील आहे तरी १०० रुपयाच्या नोटेवर गुजरात मधील राणी की वाव का आहे. तर याचे उत्तर तुम्हाला राणी की वाव बद्दलची रंजक गोष्ट वाचल्यावर मिळू शकते.\nगुजरातमधली पाटण इथे ‘राणी की वाव’ आहे. वाव म्हणजे विहिर होय. गुजरातमधील ज्या भागात पाण्याचं दुर्भिक्ष आहे अशा ठिकाणी तत्कालीन राजांनी खूप खोल अशा विहिरी खोदून घेतल्या. अर्थात विहिरी खूप खोल असल्यानं पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्याही बांधल्या. त्यामुळे अशा विहिरींची रचना आपल्या इथल्या विहिरींपेक्षा खूपच वेगळी आहे. इसवीसनाच्या अकराव्या शतकात गुजरातमध्ये सोळंकी या बलाढय़ घराण्याचे राज्य होते. आजचे पाटण हे गाव त्याकाळी सोळंकी साम्राज्यांची राजधानी होती. सोळंकी घराण्यातील राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ त्याची पत्नी राणी उदयमती यांनी गावात शिल्पसमृद्ध विहिरीची निर्मिती केली.\nया पाण्याच्या विहिरी शिल्पकलेचा उत्तम नमुना ठरला. राणी की वाव ही सात मजली खोल विहीर आहे. प्रत्येक पातळीवर अत्यंत सुडौल आणि भरपूर मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत. विष्णूचे दशावतार आहेत, विष्णूच्या विविध मूर्ती आहेत, गणपती, शिव, चार हातांचा मारुती अशा असंख्य मूर्ती इथे पाहायला मिळतात. इतकंच नाही तर नृत्यांगना-अप्सरा यांच्याही देखण्या मूर्ती इथे आहेत. या विहिरीचं सौंदर्य प्रत्येकाचं डोळे दिपवून टाकणारं असंच आहे.\nया विहिरींची निर्मिती राणीने केली म्हणूनच या विहिरी ‘राणी की वाव’ म्हणून ओळखल्या जातात. २०१४ साली या जागेला जागतिक वारशाचा दर्जा युनेस्कोनं दिला. २००१ पर्यंत पर्यटकांना खोल पर्यंत या विहिरीत जात येत होतं मात्र भुज भूकंपामुळे या विहिरीच्या काही भागाला धक्का बसला आहे त्यामुळे काही मजले हे बंद ठेवण्यात आले आहेत. ही विहिर ९०० वर्षे जुनी आहे.\n१०० ची नवी नोट जेव्हा सगळ्यांच्या आणि विशेषतः विदेशी पर्यटकांच्या हातात येईल तेव्हा या राणी की वाव ची फ्री मध्ये प्रसिद्धी होईल आणि सगळ्यांच्या डोळ्या समोर सतत ही आल्यामुळे प्रत्यक्ष एकदा स्वताच्या डोळ्याने ही राणी की वाव पाहण्यासाठी लोक तेथे भेट देतील आणि गुजरातचा पर्यटनाचा व्यवसाय जोरदारपणे चालेल असा यामागे विचार असू शकतो.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/chief-minister-relief-fund-fraud/", "date_download": "2018-12-13T15:39:50Z", "digest": "sha1:S4Q7LPPOTOEQZIGSR4PHIRXEUYFIGRRG", "length": 8149, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या बुडाखाली अंधार? मदतनिधीमध्ये आर्थिक घोटाळा??? – थोडक्यात", "raw_content": "\n27/02/2018 टीम थोडक्यात महाराष्ट्र, मुंबई 0\nमुंबई | राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये मोठा आर्थिक घोटाळा होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.\nमुख्यमंत्री मदत निधीतून मदत मिळवण्यासाठी अहमदनगरच्या मृत रुग्णाच्या नावाने अर्ज करण्यात आला. प्रत्यक्षात मदत मिळण्यापूर्वीच रुग्ण मृत झाला, मात्र त्यानंतर राज्याच्या वैद्यकीय साह्य केंद्राने कोणतीही शहानिशा न करता तब्बल 90 हजार रुपये रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा केले.\nधक्कादायक बाब म्हणजे हे एक अपवादात्मक उदाहरण आहे. मुख्यमंत्री मदतनिधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरु असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आलाय. एक दोन नव्हे तर तब्बल 1500 प्रकरणांमध्ये अनियमितता असल्याचं कळतंय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nभाजप आमदाराच्या गुजराती बॅनर्सवर मनसेनं कोरलं ‘मराठी’\nविधानभवनात पुन्हा मराठीची थट्टा, मराठी अभिमान गीतावर लिपसिंक\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+04155+de.php", "date_download": "2018-12-13T15:58:58Z", "digest": "sha1:PCQMISIB73ELM6ACOJRSUEE63IKFFTSV", "length": 3440, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 04155 / +494155 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Büchen\nआधी जोडलेला 04155 हा क्रमांक Büchen क्षेत्र कोड आहे व Büchen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Büchenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Büchenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +494155 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनBüchenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +494155 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00494155 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 04155 / +494155 (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/rashibhavishya-31-may-2018-day-7304-2/", "date_download": "2018-12-13T16:52:09Z", "digest": "sha1:YOJSH6BQQL6E6MGC57WXCCHRTHZZDTPH", "length": 23905, "nlines": 65, "source_domain": "www.marathigold.com", "title": "राशिभविष्य 31 में 2018 : गणपतीच्या कृपेने आज होईल या 5 राशींच्या दुखाचा अंत, आला आहे शुभकाळ", "raw_content": "\nYou are here: Home / Astrology / राशिभविष्य 31 में 2018 : गणपतीच्या कृपेने आज होईल या 5 राशींच्या दुखाचा अंत, आला आहे शुभकाळ\nराशिभविष्य 31 में 2018 : गणपतीच्या कृपेने आज होईल या 5 राशींच्या दुखाचा अंत, आला आहे शुभकाळ\nआज गुरुवार 31 में चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nआपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस आवश्यक आहे.\nदु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही बाब लक्षात ठेवा. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. प्रणयराधन करण्याच्या चाली फळणार नाहीत. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nतुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा. तुमची मुलेही घरातील शांतता, सौहार्द, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हाला दोघांना अनुभवता येईल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्यामते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. आजुबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. अनपेक्षित प्रवास घडतील. त्यामुळे तणाव आणि धावपळ होईल. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील.\nताणतणावावर मात करण्यासाठी शांत आराम देणारे संगीत ऐका. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या अनावश्यक मागण्यांकडे लक्ष देऊ नका जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. रागाच्या भरात तुम्ही सगळ्यावर संशय घेेणं सुरू करता, जे जुकीचे आहे, आणि ते तुम्हाला माहीत आहे. पण आज तुम्ही वैवाहिक नात्यावर संशय घेण्याची शक्यता आहे.\nकामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे.\nखासकरून हृदयविकाराच्या रुग्णांनी कॉफी प्राशन करणे सोडावे. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. भावनिक आत्मविशास वाढविण्यासाठी प्रयत्न करणा-यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. बाहेरगावी जाऊन पार्टी करणे, प्रणयराधन करायला मिळण्याची शक्यता असल्याने उत्साह निर्माण होईल परंतु त्यामुळे तुम्ही थकून जाल. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुम्ही पूर्ण क्षमतेने काम करत नसल्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्याशी प्रमाणापेक्षा अधिक सक्तीने वागत आहेत, असे तुम्हाला वाटेल.\nआनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. यश आणि आनंद मिळण्यासाठी हा चांगला काळ आहे, म्हणून आपल्या निरंतर प्रयत्नांना आणि आपणास पाठिंबा देणाºया कुटुंबियांचे आभार माना. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे – कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. योग्य लोकांसमोर तुम्ही तुमची कौशल्ये आणि बुद्धिमत्तेची चुणूक दाखवलीत तर लवकरच तुमची सार्वजनिक प्रतिमा अधिक चांगली बनेल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल.\nहवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.\nभीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता अपंग होते. म्हणून चिंतेचा निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाका. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्यावर आपले निर्णय मते लादू नका, कदाचित तुमच्या आवडीनुसार ते स्वीकारले जाणार नाहीत, आणि ते विनाकारण नाराज होतील. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाºयांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे.\nआपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कुटुंबियांच्या भावना समजून घ्या. आजच्या दिवशी ज्या आर्थिक फायद्याची अपेक्षा होती, तो फायदा लवकर होणार नाही. गृहशांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही.\nवाहन चालविताना, विशेष करुन वळणावर काळजी घ्या, दुस-यांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करु शकतो. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे अशा लोकांशी व्यवस्थित वागा. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. तुम्ही कामच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. वेगाने वाहन चालविणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.\nनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. आज तुम्हाला दिलेली प्रत्येक सूचना तुम्ही टीका म्हणून घ्याल, जी तुमचा मूड घालवेल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/unauthorized-use-underground-parking-nashik-municipal-corporation-taking-action/", "date_download": "2018-12-13T15:11:59Z", "digest": "sha1:UMD36F5VSGWKBTGTOIFMF46GJXKMSIEI", "length": 9570, "nlines": 77, "source_domain": "nashikonweb.com", "title": "आर्थिक फायदा घेणाऱ्या तळघरातील मालमत्तांवर होणार कारवाई; मनपाचे पाउल", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nअनधिकृत : आर्थिक फायदा घेणाऱ्या तळघरातील मालमत्तांवर होणार कारवाई\nनाशिक : शहरातील विविध निवासी इमारतींमधील तळघरांचा बेकायदेशीरपणे आर्थिक फायदा घेणाऱ्या मालमत्तांवर नाशिक महानगरपालिका कारवाई करणार आहे. यात १२६ दुकाने, १०६ गोदामे, २५ हॉटेल्स व ४७ इतर अशा एकूण ३०४ आस्थापनांचा समावेश आहे. unauthorized use underground parking nashik municipal corporation taking action\nया कारवाई विषयी संबंधितांना महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या मालमत्तांवर पुढील कारवाईसाठी करण्यासाठी नगररचना विभागाने अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे.\nशहरातील अनेक निवासी आणि अनिवासी इमारतींत तळघरातील जागा पार्किंगसाठी आरक्षित असताना तेथे काही ठिकाणी दुकाने, हॉटेल्स, गोदामे उभारून आर्थिक फायद्यासाठी वापर केला जात असल्याच्या अनेक तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार नगररचना विभागाने सर्वेक्षण केले. यात तथ्य आढळल्याने अशा मालमत्तांना अंतिम नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. unauthorized use underground parking nashik municipal corporation taking action\nया नोटिसांची मुदत संपल्यानंतर म्हणजेच पंधरा दिवसानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल असे सूत्रांकडून कळते.\nअनधिकृत लॉन्सवर कारवाई सुरु\nऔरंगाबाद रोड सह विविध भागात वाहतूक कोंडीची मुख्य कारण ठरलेल्या अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालयांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १६२ लॉन्स, मंगल कार्यालये अनधिकृत असून त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.\nअनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे धोरण शासनाने आखले असून, त्यासाठी ३१ मे अखेरची मुदत आहे. या मुदतीत लॉन्सधारकांना ते अधिकृत करण्याची संधी आहे. त्यानंतर पालिकेकडून अनधिकृत बांधकामे काढण्याची कारवाई केली जाणार आहे.\nआमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा \nपोलीस कृतज्ञता दिन : नाशिक सायकलीस्टने केला साजरा\nकानडे मारुती लेन : निवासी इमारतीत अनधिकृत गाळे सील; नोटीस दिल्यानंतर दीड वर्षांनी कारवाई\n#मनपा :कामगारदिनी उत्कृष्ट कार्या बद्दल स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र वितरीत\nनाशिकचे नवीन सत्ता केंद्र पंचवटी\nOne thought on “अनधिकृत : आर्थिक फायदा घेणाऱ्या तळघरातील मालमत्तांवर होणार कारवाई”\nPingback: कानडे मारुती लेन : निवासी इमारतीत अनधिकृत गाळे सील; नोटीस दिल्यानंतर दीड वर्षांनी कारवाई\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Veghel+nl.php", "date_download": "2018-12-13T15:03:30Z", "digest": "sha1:NBXAXTEQQN4NYOYWDCM6UUH2W7WZ3AVE", "length": 3446, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Veghel (नेदरलँड्स)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Veghel\nआधी जोडलेला 0413 हा क्रमांक Veghel क्षेत्र कोड आहे व Veghel नेदरलँड्समध्ये स्थित आहे. जर आपण नेदरलँड्सबाहेर असाल व आपल्याला Veghelमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. नेदरलँड्स देश कोड +31 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Veghelमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +31413 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनVeghelमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +31413 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0031413 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Veghel (नेदरलँड्स)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-cancer-policy-sharad-pawar-103809", "date_download": "2018-12-13T16:04:20Z", "digest": "sha1:JBMDTV3J5J5EOK2Y4RYBOLW5ZLGKN3G5", "length": 9954, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news cancer policy sharad pawar मौखिक कर्करोग धोरणासाठी प्रयत्न करणार - पवार | eSakal", "raw_content": "\nमौखिक कर्करोग धोरणासाठी प्रयत्न करणार - पवार\nसोमवार, 19 मार्च 2018\nमुंबई - राष्ट्रीय मौखिक कर्करोग धोरण देशासाठी अत्यावश्‍यक आहे. केंद्र सरकारने हे धोरण आणावे, यासाठी इंडियन डेंटल असोसिएशनला (आयडीए) मदत करण्याचे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिले. मौखिक आरोग्य दिनानिमित्त आयडीएतर्फे मौखिक कर्करोग निवारणाबाबतच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आयडीएने ग्रामीण भागांत मौखिक कर्करोग निवारण योजना राबवाव्यात, असे मत पवार यांनी या वेळी व्यक्त केले.\nभाष्य जगण्यातल्या विरोधाभासावर (महेश बर्दापूरकर)\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा...\nदोनशेहून अधिक प्रकारचे कर्करोग आहेत. हे सर्व प्रकार घातक ठरतात, असे नाही. कर्करोग सुरवातीच्या अवस्थेत असेल, तर त्यावर संपूर्ण इलाज होऊ शकतो. काही...\nकॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्स सोबत\nअकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत...\nगोल्डन कार्ड मिळण्याचे स्वप्न भंगणार \nऔरंगाबाद : गाजावाजा करुन सुरु झालेली महत्वाकांक्षी \"आयुषमान भारत\" योजनेत जिल्ह्यातील अडिच लाख लोकांना लाभ मिळणार असल्याचा ठोल बडवला जात आहे. मात्र,...\nअभिनेत्री सोनाली बेंद्रे चार महिन्यांनंतर मायदेशात\nमुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे चार महिन्यांनंतर मायदेशात परतली असून, तिच्या चेहऱ्यावर हसू होते. यावेळी तिचा पती गोल्डी बहेल उपस्थित होते. ...\nकर्करोगावरील उपचारानंतर सोनाली बेंद्रे आता लवकरच भारतात\nनवी दिल्ली : अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या चार महिन्यांपासून कर्करोगावर उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये गेली होती. न्यूयॉर्कमध्ये उपचार पूर्ण ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2018/04/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-13T17:02:52Z", "digest": "sha1:5KFRSISLGA6TGUFAXIVEP4M4HQWPYYEI", "length": 20865, "nlines": 81, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा भारत दौरा – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nजग भारत विशेष लेख\nनेपाळचे पंतप्रधान ओली यांचा भारत दौरा\nनेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान के. पी. ओली यांचा भारतदौरा नुकताच संपन्न झाला. परंपरेनुसार नेपाळमध्ये जेव्हा नवी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होते तेव्हा ती प्रथम भारताचा दौरा करते. याला एकमात्र अपवाद म्हणजे 2008 साली जेव्हा प्रचंड पंतप्रधान झाले होते, तेव्हा त्यांनी चीनचा दौरा आधी केला होता व नंतर भारताला भेट दिली होती. या खेपेस कम्युनिस्ट पार्टीचे नेते व चीनच्या जवळ असलेले ओली पंतप्रधानपदी आल्यानंतर तेही परंपरा मोडतात की काय असे काही काळ वातावरण होते. पंतप्रधानपदी बसण्याची ओली यांची ही दुसरी खेप. या अगोदर ते 2015-16 दरम्यान नऊ महिने पंतप्रधानपदी होते. तेव्हा भारत-नेपाळ संबंध फारच बिघडले होते. आता ओली दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले असून त्यांनी भारताचा पहिला दौरा करण्याची परंपरा पाळली आहे. अर्थात यामुळे भारत-नेपाळ यांच्या अलिकडच्या काळात निर्माण झालेला तणाव व गैरसमज दूर झाले, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल.\nनेपाळ या भारताच्या उत्तरेला असलेल्या चिमुकल्या देशांत गेली काही वर्षे राजकीय अस्थैर्याने धुाकूळ घातला आहे. शिवाय तेथे सर्वसंमत राज्यघटनेचा मुद्दा खदखदत आहेच. अशा स्थितीत अलिकडेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत तेथील साम्यवादी व माओवादी पक्षांनी आघाडी केल्यामुळे एवढी वर्षे जी डाव्यांची मतं फुटत असत व याचा फायदा नेपाळी काँग्रेससारख्या मध्यममार्गी पक्षाला होत असे, तसे या खेपेला झाले नाही. परिणामी माओवादी व साम्यवादी पक्षांच्या आघाडीला दोन तृतीयांश बहुत मिळालेले आहे व ओली पंतप्रधान झालेले आहेत. नेपाळची राज्यघटना 2016 साली अस्तित्वात आली. मात्र यातील बराच भाग भारत-नेपाळ सीमेवर राहात असलेल्या मधेशी समाजाला मान्य नव्हता.\nपरिणामी त्यांनी आंदोलन छेडले व ठीकठिकाणी ‘रास्ता रोको’ वगैरेसारखे कार्यक्रम राबवले. मधेशी समाज परंपरेने भारताच्या बाजूचा आहे. या समाजाचे सगेसोयरे भारतातील बिहार राज्यांत आहेत. अशा स्थितीत मधेशींच्या आंदोलनाला भारताचा छुपा पाठिंबा असणे स्वाभाविक म्हणावे लागेल. भारताने आमची आर्थिक नाकाबंदी केली असा आरोप उघडपणे केला जात असे. त्यात काही प्रमाणात तथ्य होते. यामुळे सर्वसामान्य नेपाळी व्यक्तीच्या मनात भारताबद्दल राग निर्माण झाला होता.\nतसे पाहिले तर भारत-नेपाळ मैत्री फार म्हणजे फारच जुनी आहे. एवढी दशके या संबंधात फारसे ताण निर्माण झाले नव्हते. त्यामुळे भारताला नेपाळचा खास विचार करावा लागण्याची कधीही गरज भासली नाही. मात्र एकविसाव्या शतकात जगाचे तसेच आशियाचे राजकारण आमूलाग्र बदलले. जगभरच्या महासत्तांना व प्रादेशिक सत्तांना आता चीनचा खास विचार करावा लागतो. चीन हा महाकाय शेजारी देश असल्यामुळे भारताला चीनचा विशेष विचार करावा लागतो. एवढेच नव्हे तर भारत व चीन यांच्यातील वर्चस्वाच्या राजकारणात नेपाळ या चिमुकल्या देशाला अचानक फार महत्त्व प्राप्त होते. त्या पार्श्‍वभूीवर नेपाळचे पंतप्रधान ओलींच्या भारत दौर्‍याचा विचार करावा लागतो.\nमागच्या वर्षी चीनने ‘वन बेल्ट वन रोड’ हा भीमकाय प्रकल्प घोषित केला. यात जगातले अनेक देश या ना त्या प्रकारे गुंतले आहेत. नेपाळ, पाकिस्तान वगैरेंसारख्या भारताच्या शेजारी राष्ट्रांतून तर प्रकल्पाचा प्रवास होणार आहे. यातील काही भाग पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार असल्यामुळे भारताने या प्रकल्पावर बहिष्कार घातलेला आहे. मात्र नेपाळने या प्रकल्पावर सही केली आहे. या प्रकल्पाचा नेपाळी अर्थव्यवस्थेला फायदा होईल अशा हेतूने नेपाळी राज्यकर्त्यांनी या प्रकल्पांवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.\nहे भारताला फारसे आवडलेले नाही. चीनच्या दीर्घ पल्ल्याच्या योजनेनुसार भारताभोवतीच्या सर्व राष्ट्रांबरोबर खास मैत्री करायची व याद्वारे भारताला शह द्यायचा असे या योजनेचे स्वरूप आहे. या दृष्टीने चीनसाठी नेपाळ फार महत्त्वाचा ठरतो. नेके म्हणूनच भारताचा जुना मित्र असलेला नेपाळ आज भारताची डोकेदुखी ठरत आहे. त्यात भर म्हणून आता तेथे ओलींच्या रूपाने एक चीनधार्जिणा नेता पंतप्रधानपदी बसला आहे. म्हणूनच भारतीय नेत्यांनी थोडी काळजी वाटणे स्वाभाविक आहे.\nचीन-नेपाळ यांच्यात मुक्त व्यापाराचा करार झाला आहे. त्यामुळे आता चीन-नेपाळ यांच्यातील संबंध चांगले होतील यात शंका नाही. नेपाळमधील माओवादी राज्यकर्त्यांनी तेथे नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत जुलै 1950 मध्ये झालेल्या भारत-नेपाळ कराराचा पुनर्विचार करू असे आश्‍वासन दिले होते. नेपाळमधील डाव्या शक्तींच्या मते 1950 च्या भारत-नेपाळ करारात भारताच्या फायद्याची खूप कलमं आहेत. ही कलमं आता रद्द केली पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे.\nभारताचा दौरा सुरू होण्यापूर्वी ओली यांनी नेपाळच्या संसदेत भाषण करतांना सांगितले की देशाच्या हितसंबंधांना बाधा येईल असा कोणताही करार ते करणार नाहीत. नेपाळच्या पंतप्रधानांना संसदेत असा प्रश्‍न विचारला जावा व त्यांनी या प्रकारचे उत्तर द्यावे यातच आज भारत-नेपाळ संबंधांची काय स्थिती आहे यावर प्रकाश टाकते.\nदक्षिण आशियात आज दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे की भारताच्या प्रत्येक शेजारी राष्ट्रात दोन प्रबळ राजकीय शक्ती कार्यरत असतात. एक म्हणजे भारताच्या बाजूला असलेली तर दुसरी म्हणजे भारताच्या विरोधात. बांगलादेशात खलिदा झिया यांचा बांगला नॅशनल पार्टी हा पक्ष काय किंवा श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांचा पक्ष भारताच्या विरोधात राजकारण करतात. यात आता नेपाळची भर पडते की काय अशी शंका यायला लागली आहे.\nतसे पाहिले तर एकेकाळी नेपाळ म्हणजे हिमालयात वसलेला एक छोटासा देश होता. या देशात अनेक पिढ्या राजेशाही होत्या. ही राजेशाही 1990 साली संपली व लोकशाही शासनव्यवस्था सुरू झाली. त्याचबरोबर नेपाळात माओवाद्यांच्या कारवायासुद्धा वाढल्या. या कारवाया सुारे एक दशकभर चालल्याव यात सुमारे 15000 लोकं मारली गेली. त्यानंतर लोकशाही नेपाळचे कष्टदायक काम सुरू झाले, जे 2015 मध्ये पूर्ण झाले व राज्यघटना लागू झाली.\nया राज्यघटनेने नेपाळमध्ये 250 वर्षांपासून असलेली राजेशाही संपुष्टात आणली. मात्र लोकशाही जरी आली तरी त्याबरोबर मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थैर्यही आले. नेपाळात गेल्या 27 वर्षांत 25 पंतप्रधान होऊन गेले.\n2017 साल म्हणजे नेपाळमधील निवडणुकांचे वर्ष मानले पाहिजे. तेथे स्थानिक स्वराज संस्थांच्यानिवडणुका 20 वर्षांनंतर झाल्या. त्यानंतर नेपाळमधील संसदेच्या व सात प्रांतांच्या विधानसभांसाठी निवडणुका झाल्या. सरतेशेवटी ओली यांनी 15 फेब्रुवारीला दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या खेपेस ओली सत्तेत आले तर जबरदस्त बहुत घेऊन. परिणामी भारतीय नेत्यांना या नव्या नेत्याची व नेपाळमधील बदललेल्या राजकीय परिस्थितीची दखल घ्यावी लागेलच.\nआधुनिक काळात, खास करून एकविसाव्या शतकांतील आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘आर्थिक मदत’ हा महत्त्वाचा घटक आहे. गेले अनेक दशके नेपाळचा आर्थिक विकास भारताच्या मदतीने होत आला आहे. मात्र भारताचा प्रकल्प पूर्ण करण्याचा वेग फारसा आश्‍वासक नाही. यात लवकर बदल झालाच पाहिजे. असे सर्व प्रकल्प चीनकडे जातील व चीन त्याच्या कार्यक्षमते नुसार प्रकल्प चटकन पूर्ण करेल.\nनेपाळने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणजे सुधारत असलेले नेपाळ-चीन संबंध. आजच्या नेपाळला वाटते की भारताने नेपाळच्या संरक्षणविषयक धोरणात लुडबूड करू नये. एवढेच नव्हे तर 1950 च्या भारत-नेपाळ मैत्री कराराचासुद्धा पुनर्विचार केला पाहिजे, असा आज नेपाळचा आग्रह असतो. भारताला काळजी असते की नेपाळ चीनच्या किंवा पाकिस्तानच्या कह्यात जाऊ नये. भारत व नेपाळ यांच्यात मुक्त सीमा आहेत. याचा भारताच्या शत्रूंनी गैरफायदा घेऊ नये अशी भारताची इच्छा आहे.\nएवढे मात्र सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे की, जसे भारत नेपाळ संबंध कालपर्यंत होते तसे आता राहणार नाहीत. चीनने तिबेटची राजधानी ल्हासा ते नेपाळची राजधानी काठमांडू यांना जोडणारा महामार्ग बांधला आहे. लवकरच या मार्गावर रेल्वे मार्गही होणार आहे.\nहे सर्व बदल लक्षात घेतच भारताला नेपाळविषयक धोरण ठरवावे लागणार आहे. भारत नेपाळ संबंधांना ऐतिहासिक पार्श्‍वभूी व काही प्रमाणात भौगोलिक पार्श्‍वभूी आहे. पण आजूबाजूचे वातावरण बदलत आहे याचे भान ठेवलेले बरे.\nलेखक : श्री. अविनाश कोल्हे\n← 22 एप्रिल, 1970 – प्रथम वसुंधरा दिवस\nआसिफ़ाचे जग आणि जगातल्या आसिफ़ा →\nसंक्रमणाचे काळ आणि भारतीय अर्थव्यवस्था\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2018/04/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95/", "date_download": "2018-12-13T17:06:55Z", "digest": "sha1:XS6XPUC3FHUCXGCZH5OQFEPWPFLL7NWO", "length": 31077, "nlines": 92, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "श्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nभारत महाराष्ट्र विशेष लेख\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nश्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ओळख अपराजित योद्धा अशी आहे. बाजीरावांनी त्यांच्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत 41 लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. अशा प्रकारचे कर्तृत्व गाजवणारे ते एकमेव सेनापती आहेत. त्यामुळेच मराठा साम्राज्य विस्तारून मध्य प्रदेश पार करून राजस्थान, उत्तरप्रदेश इथपर्यंत पोहोचले होते.\nआजच्या युद्धशास्त्राच्या अभ्यासकांना त्यांच्या लढायांचे सूत्र अभ्यासण्यासारखे आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे हे अतिशय युद्धकुशल सेनापती होते. युद्धातील त्यांचे डावपेच चाकोरीबाह्य होते. त्यांची गुणग्राहकता उल्लेखनीय होती. बालवयापापासून त्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतला आणि युद्धभूीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. युद्धकाळात ते सैनिकांबरोबरच उघड्यावर रहायचे. त्यांच्याप्रमाणेच जेवण आणि इतर दैनंदिनी ठेवायचे. त्यामुळे सैनिकांचे त्याच्यावर अपार प्रेम होते. प्रत्यक्ष युद्धाच्यावेळी आघाडीवर राहून,इतर सैनिकांप्रमाणे धोके पत्करून, नेतृत्व करायचे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक लढाईत त्यांना प्रचंड यश मिळायचे. 28 एप्रिल 2018 रोजी श्रीमंत बाजीराव पेशवे यांची 278 वी जयंती आहे.\nआपण मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करतो, त्यावेळेस दिसून येते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गनिमी कावा या रणनीतीचा उपयोग झाला. मात्र, श्रीमंत बाजीराव पेशवे राज्याचे प्रमुख बनले, त्यावेळेस त्यांनी चपळ घोडदळाचा प्रामुख्याने उपयोग केला. यामागचे कारण म्हणजे, कुठलीही रणनीती निर्माण करण्यासाठी तीन गोष्टींचा विचार करावा लागतो.\nएक म्हणजे आपला शत्रू आणि त्याची ताकद, दुसरे आपल्याकडे असलेले सैन्य आणि तिसरे म्हणजे ज्या रणभूमीवर आपण लढत आहोत, तिची रचना. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले, त्यावेळेस त्यांना मोगल, आदिलशाह, कुतूबशहा आणि अनेक अंतर्गत शत्रूंचा सामना करावा लागला. बाजीराव पेशवे राजे बनले, तेव्हा इतर राजेशाहीचा अस्त झाला होता आणि मोगल हेच प्रमुख आव्हान होते. मात्र, दोन्ही वेळेस मोगल सैन्याची संख्या ही मराठ्यांपेक्षा खूप जास्त होती. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्री डोंगराचा वापर करुन मोगलांच्या सैन्याला सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात येण्यास भाग पाडले आणि त्यांच्यावर गनिमी काव्याने हल्ला करून त्यांना नामोहरम केले.३\nगनिमी कावा म्हणजे शत्रू बेसावध असताना लहान सैन्यांद्वारे हल्ला करणे, त्याची असलेली रसद तोडणे, रात्रीच्या वेळी अचानक हल्ला करणे. युद्धाचे डावपेच परंपरेला सोडून श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्यावेळी परिस्थिती बदलली होती. फक्त मोगल हाच शत्रु राहिला होता.\nस्वराज्याच्या सीमा वाढल्यामुळे सह्याद्रीच्या डोंगराळ भागातून महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या सपाट भागापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे या भागात गनिमी कावा वापरणे कठीण होते. म्हणून बाजीराव पेशव्यांनी तेथे घोडदळाचा वापर करून शत्रूला पराभूत केले.\nश्रीमंत बाजीराव पेशवे पेशवे हे अतिशय युद्धकुशल सेनापती होते. ते परंपरेला सोडून युद्धाचे डावपेच वापरत होते. व्यक्तींमधील गुण हेरण्याचे कौशल्य त्याच्याकडे भरपूर होते. म्हणूनच त्यांनी आपल्या हाताखाली शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले आणि इतर अनेक सरदारांना तयार केले. बाजीरावांनी युद्धाचे पहिले प्रशिक्षण वडील बाळाजी विश्‍वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. अगदी लहानपणापासून त्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतला आणि युद्धभूीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. युद्धकाळात ते सैनिकांबरोबरच उघड्यावर रहायचे. त्यांच्याप्रमाणेच जेवण आणि इतर दैनंदिनी ठेवायचे. त्यामुळे सैनिकांचे त्याच्यावर अपार प्रे होते. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी आघाडीवर राहून, इतर सैनिकांप्रमाणे धोके पत्करून, नेतृत्व करायचे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक लढाईत त्यांना प्रचंड यश मिळायचे. कारण जीवन आणि मरणाच्या रेषेवर नेतृत्व करण्याची एकच पद्धत आहे, ती म्हणजे सैनिकांच्या आघाडीवर राहून नेतृत्व करणे होय.. (Leading from front) ती बाजीराव पेशव्यांनी प्रत्यक्षात आणली होती.\nघोड्यावर बसून सैन्याचे नेतृत्व\nते स्वतः घोड्यावर बसून सैन्याचे नेतृत्व करायचे. त्यांचे सैन्य घोडदळावर जास्त प्रमाणात अवलंबून होते. मोगलांचे सैन्य युद्धांच्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य, बायका-मुले घेऊन जायचे. त्यामुळे मोगल सैनिक एका दिवसात 10 ते 12 कि.मी. च पुढे जायचे. मोगलांचे सैन्य हे छोट्या शहराप्रमाणे असायचे. प्रत्येक दिवशी हे शहर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असे. त्यामुळे त्याची हालचाल ही अतिशय मंद होती. मात्र, बाजीरावांच्या सैन्याचा पुढे जाण्याचा वेग मोगलांच्या चौपट होता. एक दिवसात ते 40 ते 50 किमी एवढे अंतर पार पाडायचे. याचे कारण म्हणजे त्यांच्याबरोबर युद्धसामग्रीव्यतिरिक्त फारसे साहित्य नसायचे. प्रत्येक सैनिकांकडे भाला किंवा तलवार आणि एक-दोन दिवस पुरेल एवढे धान्य असायचे.\nइतर वेळी आजूबाजूला मिळेल ते धान्य वापरुन सैनिक आपले जीवन जगत असत. त्यामुळे त्यांना गतिमान हालचाली करणे शक्य होत असे. 20 वर्षांच्या कारकिर्दीत 41 लढाया लढल्या बाजीरावांनी त्यांच्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत 41 लढाया लढल्या आणि ते एकमेव सेनापती आहेत, ज्यांनी या संपूर्ण लढाया जिंकल्या. त्यामुळेच साम्राज्य विस्तारून मध्य प्रदेश पार करुन राजस्थान, उत्तरप्रदेश इथपर्यंत पोहोचले होते. आज युद्धशास्त्राचा अभ्यास करणार्‍या व्यक्तींनी त्यांच्या लढायांचा, रणनीतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. माळव्यात मोगलांशी केलेली लढाई ही एक महत्त्वाची लढाई आहे. बुंदेलखंडच्या लढाईत त्यांनी छत्रसालाचे रक्षण केले. गुजरातमध्येही ते उत्कृष्टरीत्या लढले होते.\nतसेच जंजिर्‍याच्या सिद्दी विरुद्धही त्यांनी पराक्रम गाजवला. त्याची अत्यंत महत्त्वाची लढाई म्हणजे त्यांनी दिल्लीकडे केलेले कूच. त्यावेळी दिल्लीची सत्ता जवळजवळ मराठ्यांच्या हातात आली. समुद्र लढायांध्ये त्यांनी पोर्तुगालविरुद्धही लढाई केली होती. नादिरशहाने मोगलांवर हल्ला करून भारतात प्रवेश केला. त्यावेळी मोगलांच्या मदतीला जात असताना नर्मदेच्या काठी आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांची समाधी आजही रावरखेडी या नर्मदेच्या काठावरील गावात आहे.\nत्यांच्या लढायांध्ये निजामाविरुद्ध झालेली पालखेडची लढाई महत्त्वाची मानली जाते. पालखेडच्या लढाईत निजामांनी मराठ्यांध्ये फूट पाडून शाहू आणि त्यांच्या बंधूंना वेगवेगळे केले आणि शाहू महाराजांची राजधानी सातारा येथे कूच केले. त्यावेळी शाहू महाराज पुरंदरच्या किल्ल्यात गेले. बाजीराव पेशवे त्यावेळी खानदेशामध्ये लढाईला होते. शाहू महाराजांनी त्यावेळी रक्षण करण्याकरिता बाजीरावांना सातार्‍याला बोलावले.\nत्यावेळेस बाजीराव म्हटले होते, ‘तुम्हाला झाड कापायचे असेल तर त्याच्या फांद्या कापण्यात काही अर्थ नसतो, त्यासाठी झाडांच्या मुळांवरच हल्ला करणे गरजेचे असते.’ यामागे बाजीरावांचा उद्देश होता की, मोगल सत्तेचे मूळ हे दिल्लीकडे होते. ते छाटून या साम्राज्याला धक्का देणे. हाच उद्देश त्यांनी पालखेडमध्ये अमलात आणला.\nनिजामांची बाजीराव पेशाव्यांसमोर शरणागती म्हणून त्यांनी आपला पहिला हल्ला मोगल असलेल्या गुजरात भागात केला. त्यानंतर माळव्यात निजामांच्या रसदीचे जे तळ होते, त्यावर हल्ला केला. त्यामुळे निजामाचा दिल्लीशी असणारा संबंध तुटला. त्यानंतर बाजीरावांचे घोडदळ औरंगाबादला येऊन पोहोचले. ती निजामाची राजधानी होती.\nत्यामुळे निजाम याकडे दुर्लक्ष करू शकला नाही. निजामाने पुणे-सातारा आणि पुरंदरच्या भागात असलेली आपली लढाई थांबवून बाजीरावांशी लढाई करण्याचा निर्णय घेतला. बरेच अंतर पार करुन निजामाचे सैन्य गोदावरी नदी पार करुन औरंगाबादला पोहोचले. निजामाला वाटत होते की, ते मराठा घोडदळाचा पाठलाग करत आहेत. तिथे लढाई करण्यापेक्षा बाजीरावांनी त्यांना आणखी आत येऊ दिले आणि औरंगाबादपासून काही किलोमीटरर्स अंतरावरील पालखेड या ठिकाणी त्यांना येण्यास भाग पाडले. या ठिकाणी येईपर्यंत निजामाची रसद तुटलेली होती, सैन्य थकलेले होते, अशा वेळी निजामावर बाजीरावांच्या सैन्याने दोन्ही बाजूंनी हल्ला केला.\nरसद बंद झाल्याने आणि काही हालचाल करता न येऊ शकल्याने निजामाचे खूप नुकसान झाले. 6 मार्चला निजामांनी श्रीमंत बाजीराव पेशव्यांसमोर शरणागती पत्करली.\nहीच युद्धनीती माळव्याच्या युद्धात बाजीरावांनी वापरली. त्यांचे सैन्य वेगवेगळ्या दिशेने एका ठिकाणी जमा व्हायचे. त्यामुळे शत्रूला हल्ला करण्यासाठी कोणत्याही ठिकाणी बाजीरावांच्या सैन्याचा मोठा तळ दिसत नसे. बाजीरावांचे सैन्य छोट्या छोट्या तुकड्यांध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून युद्ध भूीवर एकत्र यायचे. याला इंग्रजीमध्ये (Concentration at the point of decision) असे म्हटले जाते. शेवटच्या क्षणी एकत्र आल्यामुळे शत्रूला त्याच्याविरुद्ध कारवाई करणे शक्य व्हायचे नाही. तसेच शत्रूला आपला पाठलाग करायला लावून श्रीमंत बाजीराव पेशवे त्यांना थकवायचे आणि शेवटी शत्रूला अशा भागात यायला भाग पाडायचे, जिथे शत्रूवर 3-4 ठिकाणांहून हल्ला करणे सोपे व्हायचे.\nशत्रूला हल्ला करण्यास भाग पाडले या पद्धतीमुळे त्यांनी ज्यावेळी दिल्लीवर हल्ला करायचे ठरविले, तेव्हा ते सैन्य घेऊन दिल्ली येथील काल कटोरा येथे जाऊन बसले. तेव्हा मोगल सैन्यांचे, रजपुतांचे घोडदळ खूप मोठे होते. पायदळ आणि तोफखानाही मोठा होता. अमीर खान हे मोगल सैन्याचे सेनापती होते. मोगल सैन्यात पठाण, तुर्कस्तान येथील अनेक सैनिक सामिल होते. मोगल सैन्याने ताल कटोरा येथे सैन्याची रचना केली आणि मराठ्यांचा सामना करण्यासाठी तयार होऊन बसले.\nपरंतु बाजीरावांनी आपणहून हल्ला करण्यापेक्षा त्यांना आपल्यावर हल्ला करण्यास भाग पाडले. विशिष्ट ठिकाणहून मोगल सैन्यावर धनुष्यबाण आणि हलक्या तोफगोळ्यांचा वापर करुन हल्ला केला गेला.\nअचानक बाजीरावांच्या सैन्याने मोगल सैन्यावर तलवारी भाल्यांनी हल्ला केला, तेव्हा मोगल सैन्याचा मोठा पराभव झाला. त्यामुळे मोगलांची माळवा प्रांतातील सुभेदारी ही पेशव्यांना मिळाली. बाजीरावांनी पोर्तुगीजांशीही मोठ्या प्रमाणात लढाई केली. त्यांनी पोर्तुगीज आणि सिद्धी यांना हरविले. वसईची लढाई आणि सिद्दीशी झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. जंजिराच्या सिद्दीला कोकणामध्ये आपले राज्य पसरविण्यात त्यामुळे यश मिळाले नाही. श्रीमंत बाजीराव पेशवे पेशव्यांच्या युद्धकौशल्याचा भारतातील इतिहासकारांनी फारच कमी अभ्यास केला आहे. जदुनाथ सरकार, ग्रँट डफ यासारख्या काही इतिहासकारांनी त्यांचा अभ्यास करून बाजीरावांचे युद्धकौशल्य सगळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत 41 लढाया जिंकणारे ते एकमेव सेनापती होते.\nत्यांच्यावर अनेक कादंबर्‍या, पुस्तके, चित्रपटेही निघाले. ना. सं. इनामदार यांच्या ‘राऊ’ या कादंबरीमध्ये त्यांच्या युद्धकौशल्यांचे चांगल्या प्रकारे वर्णन केले आहे. या पुस्तकावर मराठी मालिकाही निघाली होती. बाजीरावांवरची मालिका चांगली लोकप्रिय झाली होती. 2015 मध्ये संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव पेशव्यांवर ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट काढला. चित्रपटाची कथा ‘बाजीराव-मस्तानी’ ला केंद्रस्थानी ठेवून असली तरी यामुळे लोकांना या महान योद्ध्यांचे गुण आणि योगदान समजण्यास नक्कीच मदत झाली.\nश्रीमंत बाजीराव पेशवे हे भारतातील सर्वांत कुशल घोडदळाचे सेनापती युरोपमधल्या युद्धकुशल सैन्य अधिकार्‍यांनी बाजीरावांच्या कौशल्याचे कौतुक केलेले आहे.\nफील्ड मार्शल मॉण्टगोरी हे ब्रिटिश सैन्याचे सरसेनापती होते. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिश सैन्य जिंकले त्याचे श्रेय त्यांच्या नेतृत्वाला दिले जाते. त्यांनी म्हटले आहे की, श्रीमंत बाजीराव पेशवे हे भारतातील सर्वांत कुशल घोडदळाचे सेनापती होते. असेच कौतुक व्हिएतनाम सैन्यामध्येही केले गेले आहे.\nथोडक्यात श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी त्या काळाला योग्य ठरेल अशी युद्धनीती वापरून त्यावेळचे निजाम, मोगल व इतर शत्रूचा पराभव केला. त्यामुळेच त्यांचे इतिहासामधील स्थान आढळ आहे.\nभारताच्या शत्रूंनी बाजीरावांची घोडदौड थांबविण्याकरिता नादिरशहाला इराणमधून भारतात हल्ला करण्यासाठी बोलावले. बाजीराव पेशवे त्यांच्याशी लढण्यासाठी जात असता आजारी पडले आणि नर्मदेच्या काठावर त्यांचा मृत्यू झाला. श्रीमंत बाजीराव पेशवे दिल्लीला पोहोचून नादिरशहाशी लढले असते, तर युरोपात गेलेला भारताचा कोहिनूर हिरा आणि मयूर सिंहासन हे भारतातच राहिले असते.\nत्याचवेळी भारतात मराठ्यांचे साम्राज्य तयार झाले असते आणि कदाचित ब्रिटिशांनाही भारतभूीमध्ये येणे आणि इथे राज्य करणे कठीण झाले असते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर श्रीमंत बाजीराव पेशवे हे अतिशय सर्वोत्कृष्ट सेनापती होते.\nलेखक : ब्रि. हेमंत महाजन (निवृत्त)\n← इतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती →\nपुणे कॅन्टोन्मेंट-पुणे मनपा आणि 200 वर्षे\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pankaja-munde-and-eknath-khadase-news/", "date_download": "2018-12-13T15:38:33Z", "digest": "sha1:XRPRGZUJHOUZGQOIJUEW5OSPAW2Z4XNO", "length": 6935, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाथाभाऊंचा आदेश आम्हाला शिरसावंद्य असेल : पंकजा मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाथाभाऊंचा आदेश आम्हाला शिरसावंद्य असेल : पंकजा मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : नाथाभाऊ (एकनाथराव खडसे) यांनी दिलेला आदेश आम्हाला शिरसावंद्य असेल . एवढे ते सिनिअर आहेत की मंत्रिमंडळात माझ्यासह राज्यातील कोणत्याही ते मंत्र्याला आदेश देवू शकतात असे मत राज्याच्या महिला व बालकल्याण, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. भुसावळ येथे बहिणाई महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या…\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या…\nयावेळी बोलतांना मुंडे म्हणाल्या, महिलांना जीवनात नेहमी संघर्षच करावा लागतो, कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या अरे..संसार..संसार या काव्यातून हे स्पष्टपणे मांडले आहे. बहिणाईसारख्या महोत्सवातून आपल्या भागातील तसेच राज्याची कला व संस्कृतीची जोपासना होते, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत बोलतांना त्या म्हणाल्या, नाथाभाऊ आज माझ्यासह राज्यातील कोणत्याही मंत्र्याला आदेश देवू शकतात. एवढे ते सिनिअर आहेत. त्यांचा आदेश आम्हाला शिरसावंद्य आहे.\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही…\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद परिसरात घोषणाबाजी\nआदरणीय अप्पा…. गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nहा तर सुज्ञ जनतेचा विजय अन् सर्वसामान्यांना गृहीत धरणाऱ्या गर्विष्ठ भाजपचा पराभव…\nवाढदिवसानिमित्त पवारांवर शुभेच्छाचा वर्षाव, वाचा कोणी दिल्या कशा शुभेच्छा\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना आज जन्मदिवस, यानिमित्ताने त्यांच्यावर प्रेम…\nराजस्थानात सत्ता कॉंग्रेसचीच, पण मुख्यमंत्री कोण \nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद…\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-it-husbund-divorce-wife-over-size-chapatis-105991", "date_download": "2018-12-13T16:15:31Z", "digest": "sha1:HSSKMUQPN5LL52T4ZJZQFKOOEPPO6HXX", "length": 13506, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news it husbund divorce wife over size of chapatis चपातीचा आकार ठरला घटस्फोटाचे एक कारण... | eSakal", "raw_content": "\nचपातीचा आकार ठरला घटस्फोटाचे एक कारण...\nबुधवार, 28 मार्च 2018\nपुणे: पुण्यात एक अनोख्या कारणामुळे चक्क घटस्फोटासाठी एक अर्ज दाखल झाला आहे, चपातीचा आकार हे एक प्रमुख कारण ठरले आहे. एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करत असलेल्या अभियंत्याने चपातीच्या आकारावरुन तसेच दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट प्रोटोकॉल नुसार व्हावी न झाल्याने कौटुंबिक हिंसाचार केल्याचा दावा, पत्नीने केला आहे. त्यामुळे पतीची मारहाण, शिवीगाळ याला कंटाळून पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.\nपुणे: पुण्यात एक अनोख्या कारणामुळे चक्क घटस्फोटासाठी एक अर्ज दाखल झाला आहे, चपातीचा आकार हे एक प्रमुख कारण ठरले आहे. एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करत असलेल्या अभियंत्याने चपातीच्या आकारावरुन तसेच दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट प्रोटोकॉल नुसार व्हावी न झाल्याने कौटुंबिक हिंसाचार केल्याचा दावा, पत्नीने केला आहे. त्यामुळे पतीची मारहाण, शिवीगाळ याला कंटाळून पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.\nदहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये दोघांचा विवाह झाला. मात्र, आयटी क्षेत्रात असलेला पती अती काटेकोर असल्याचे पत्नीचं म्हणणे आहे. दिवसभरात काय काय केलं, ते एक्सेल शीटमध्ये वेगवेगळ्या रंगात करण्यास सांगत असे. जर ते केले नसेल, तर त्याचे कारण लिहिण्यासाठी एक कॉलम असे. तो ही भरला नाही तर शिवीगाळ, घालून-पाडून बोलणे आणि मारहाण होत असे, असं पत्नीचे म्हणणे आहे. इतकंच नाही तर चपातीचा आकार विशिष्टच असला पाहिजे. चपाती 20 सेमीचीच व्हायला हवी. त्या आकाराची चपाती झालीय की नाही हे तो मोजत असे, असाही दावा तिने केला आहे.\nदरम्यान, याप्रकरणी माध्यमांसमोर बोलण्यास संबधित महिलेने नकार दिला आहे. या महिलेचा पती बंगळूरू यथे एका आयटी कंपनीत काम करत आहे. याशिवाय क्रूरतेची हद्द म्हणजे थंड पाणी अंगावर ओतून, एसी असलेल्या खोलीत मला कोंडून ठेवत असे, असाही दावा पत्नीने केला आहे. त्याने मला अनेकवेळा आत्महत्या करण्यासाठी दबाव आणला, मात्र कारण आम्हाला एक मुलगी असल्याने मी ते पाऊल उचललं नाही, असेही पत्नीने म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास पतीने मात्र नकार दिला.\nनाशिकमध्ये वर्षभरात 64 जणांची ऑनलाईन फसवणूक\nखामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो...\nभजी-पकोडा विकण्याचा सल्‍ला देणारांकडून बेरोजगारांची थट्टा : अजित पवार\nनवी सांगवी (पुणे) : \" सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा...\nअश्‍लील व्हिडिओ प्रकरणी आयआयटीचा भावी अभियंता अटकेत\nऔरंगाबाद - राजस्थानातील जोधपूरस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) मध्ये शिक्षण घेणाऱ्या भावी अभियंत्याला औरंगाबाद सायबर सेलने अटक केली...\nदेशाला 'आधार' देणारे अजय भूषण पांडे नवे अर्थ सचिव\nनवी दिल्ली : देशाच्या अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते अर्थ सचिव हसमुख आधिया यांनी त्यांच्या कार्यालयात...\n#PMCIssues बेकायदा हॉटेलांवर कारवाई कधी\nपुणे - माहिती तंत्रज्ञान उद्योगातील (आयटी) आघाडीच्या कंपन्यांमुळे हिंजवडीबरोबरच लगतच्या औंध आणि बाणेरलाही बरकत आली आहे. वेगाने विस्तार होत असलेल्या...\nमुंबई - जागतिक पातळीवरील सकारात्मक परिस्थितीमुळे शेअर बाजारात निर्माण झालेली तेजी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5631", "date_download": "2018-12-13T15:40:34Z", "digest": "sha1:J25RIRF4ES375KIFVXNEHDC3Y3SMXQSD", "length": 36624, "nlines": 150, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सूर्यप्रकाश, अवकाश, वास्तुरचना आणि आपण - चार्ल्स कोरिया | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसूर्यप्रकाश, अवकाश, वास्तुरचना आणि आपण - चार्ल्स कोरिया\nसूर्यप्रकाश, अवकाश, वास्तुरचना आणि आपण\nभाषांतरकाराचे दोन शब्द -\nविख्यात वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांच्या 'A place in the shade' या पुस्तकातल्या 'A place in the sun' या लेखातून हा उतारा घेतला आहे. या पुस्तकात कोरियांनी वास्तुकलेतल्या आणि नागर समस्यांवर भाष्य केलं आहे. आपले अधिवास हे नेहेमीच 'पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक मूल्यं दर्शवणारे असावेत' याकडे ते वास्तुकलेचं मूलभूत मूल्य म्हणून बघतात. आणि यासाठी आपलं आपल्या वास्तूशी, आजूबाजूच्या परिसराशी आणि वातावरणाशी असलेलं नातं समजून घेणं हीच नव-वास्तुकलेची संकल्पना आहे अशी त्यांची भूमिका आहे. 'आपण आणि वास्तुरचना यामधलं नातं' या विषयाशी संलग्न असलेला उताऱ्यातला वेचक भाग भाषांतरासाठी निवडला आहे.\nथॉमस क्युबिट लेक्चर, रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स, लंडन (१९८५)\nब्रिटनपासून खूप दूर असणाऱ्या एका जगातल्या स्थापत्याविषयी मी आज बोलणार आहे. जिथल्या कित्येक गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत असं हे जग म्हणजे भारत. ऋतुमान, उर्जेची संसाधनं, सामाजिक चालीरीती किंवा सांस्कृतिक मूल्यं अशा सर्व बाबींत भारत इथल्याहून वेगळा आहे. म्हणूनच मी माझ्या व्याख्यानाचं शीर्षक 'A place in the sun' असं ठेवलं आहे. [...] तर त्या शीर्षकाचा आधार घेत आपण एका क्षणात या गोठवणाऱ्या युरोपीय हवामानातून बाहेर पडू आणि जिथे मंद आणि उबदार वारे वाहातात अशा वेगळ्याच वातावरणाच्या आणि आपली मन:स्थिती बदलून टाकणाऱ्या त्या अत्यंत दूरच्या प्रदेशात जाऊ.\nहा कल्पनाविलास आपण जर करू शकलो, तर आपण घालतो ते कपडे, आपण बसलो आहोत ती खोली - किंवा अगदी आपली इथे बसण्याची पद्धतदेखील - अशा आपल्या आजूबाजूच्या कित्येक गोष्टींकडे आपण नव्या दृष्टीकोनातून पाहायला सुरुवात करू शकू असं मला वाटतं. बांधीव रूपाकारांकडे (built-form) पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात आणि बांधीव रूपाकारविषयक आपल्या गरजांमध्ये हवामानामुळे मूलभूत बदल घडतात. उत्तरेकडच्या प्रदेशांमध्ये थंडी तीव्र असते. त्यामुळे तापमानरोधक आणि हवामानरोधक बंद पेटीच्या रचनानिकषांच्या मर्यादांमध्येच तिथल्या वास्तुविशारदाला सीमित राहावं लागतं. आपण एकतर या बंदिस्त पेटीच्या आत असतो किंवा बाहेर असतो. यांपैकी एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्यासाठी दर्शनी दरवाजाची टणक आणि सुस्पष्ट अशी मर्यादा पार करावी लागते. 'आत' आणि 'बाहेर' या एका निखालस द्वैतातल्या परस्परविरोधी बाजू होतात. (वास्तुविशारद मीस व्हॅन डर रोह याचं वर्णन एका सुस्पष्ट समीकरणाद्वारे करतात : खुल्या अवकाशरूपी सागरात ठेवलेली स्टील आणि काचेची पेटी)\nलाल किल्ल्याची अंतर्गत रचना दर्शवणारी आकृती\nफत्तेपूर सिक्रीचा आतला भाग\nउबदार हवामानात बांधीव रूपाकारांचे जे गुंतागुंतीचे अवतार पाहायला मिळतात त्यांच्याशी याची तुलना करूयात. बंद पेटी आणि आकाशाखालची खुली जागा ह्या दोन टोकांच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारांची आणि (बाह्य वातावरणापासून) कमीअधिक बचावाच्या विविध स्तरांची एक लांबलचक श्रेणी आहे. बंद पेटीतून बाहेर आल्यावर आपण व्हरांड्यात पोहोचतो; तिथून अंगणात जातो आणि नंतर झाडाखाली आणि मग त्या पलीकडे बांबूच्या मांडवाला (Pergola) वेलींनी आच्छादलेल्या गच्चीवर, नंतर कदाचित परत एका खोलीमध्ये आणि मग सज्जावर, वगैरे. या विविध विभागांमधल्या सीमारेषा औपचारिक किंवा काटेकोरपणे आखलेल्या नसून त्या साध्या आणि धूसर असतात. छायाप्रकाशातले छोटेछोटे फरक, किंवा वातावरणातले सूक्ष्म बदल अशा माध्यमांतून आपल्या संवेदनांना त्यांची जाणीव होते.\nकोरड्या, उष्ण, वाळवंटी भागासाठी बनवल्या गेलेल्या खिडक्या\nही बहुविधता आणि ही संदिग्धता उष्ण हवामानातल्या बांधीव रूपाकारांची सारभूत वैशिष्ट्यं आहेत असं मी मानतो. अभिजात युरोपीय वास्तुकला ग्रीक बेटांमधून बाहेर पडून आधी वर रोममध्ये, मग 'हाय रनेसांस'मधून अखेर थ्रेडनीडल स्ट्रीटवरच्या बँकांमध्ये विसावली, तेव्हा या प्रवासात ती नेमकं हेच वैशिष्ट्य गमावून बसली. इतकंच नव्हे, तर भारतामधल्या आमच्यासारख्यांसाठी ही अवकाशीय बहुविधता समजून घेणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे कारण तीच आमच्यासमोरच्या अनेक प्रश्नांवर गुरुकिल्ली आहे असं मी मानतो. आज आपण यातल्या तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूयात. पहिला मुद्दा बांधीव रूपाकारांशी आपलं नातं यासंबंधी आहे. दुसरा मुद्दा उर्जेचा अतिरिक्त वापर न करणाऱ्या इमारतींची (https://en.wikipedia.org/wiki/Zero-energy_building) वास्तुरचना आणि तिसरा म्हणजे नागर भागातल्या गरिबांसाठी गृहनिर्मिती. [...] जवळपास गेली तीन दशकं एक वास्तुविशारद आणि नियोजक म्हणून काम केल्यावर मागे वळून बघताना असं जाणवतं, की वरवर पाहता वेगवेगळ्या भासणाऱ्या ह्या तीन मुद्द्यांना मी माझ्या कार्याच्या केंद्रस्थानी ठेवलंय. या सर्वेक्षणात मी त्यांचं परस्परांशी असलेलं नातं विशद करण्याचा प्रयत्न करेन आणि एका चौथ्या मुद्द्याच्या संदर्भचौकटीत त्यांना उभं करेन. भारतासाठी (खरं तर सर्वच विकसनशील राष्ट्रांसाठी) अत्यंत निर्णायक असलेला हा चौथा मुद्दा म्हणजे परिवर्तनाचं स्वरूप.\nसुरुवातीला आपण पहिला मुद्दा विचारात घेऊया - बांधीव रूपाकारांशी आपलं नातं. थोडक्यात सांगायचं झालं तर उबदार हवामानातलं जगणं थंड हवामानाच्या तुलनेनं खूप अधिक व्यापक नैसर्गिक परिस्थितीमध्ये घडत असतं. खोली, व्हरांडा, गच्ची आणि अंगण अशा अनेक पायऱ्यांची ही श्रेणी आहे. विशेष म्हणजे एकमेकांलगत असलेल्या ह्या पायऱ्यांदरम्यानच्या सीमा इतक्या धूसर आणि ऐसपैस आहेत की एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर अगदी सहजपणे जाता येतं.\nअशा परिस्थितीत लोकांचा वास्तुकलेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. वर्षभरातल्या त्यांच्या बऱ्याचशा कृतींसाठी 'बंद पेटी' हा एकमेव पर्याय नाही आणि तो सर्वोत्तमही नाही हे लोकांच्या लक्षात येतं. व्यवहाराच्या पातळीवर, उपयुक्ततेच्या पातळीवर आणि आध्यात्मिक पातळीवरही ह्याचे खोलवर परिणाम होतात. उदाहरणार्थ, शाळेची छोटीशी लाल इमारत हे उत्तर अमेरिकेत शाळेचं प्रतीक असतं; भारतात (आणि जवळपास संपूर्ण आशिया खंडात) मात्र वृक्षाखाली बसलेला गुरु हे पूर्वापार शाळेचं प्रतीक राहिलेलं आहे. बुद्ध आणि पिंपळाचं झाड ह्या प्रतिमा फक्त सांस्कृतिक संचिताची आठवण करून देणाऱ्या किंवा ज्ञानप्रबोधनाला पूरक नाहीत, तर (प्रत्यक्षात) कोंदट, जुनाट बंद पेटीत बसण्यापेक्षा झाडाखाली बसणं (आरामशीरपणाच्या दृष्टीनं) खूप जास्त शहाणपणाचंसुद्धा आहे. वरवर पाहता असं वाटू शकतं की वऱ्हांडा, लतामंडप इत्यादी प्रकारचे खुल्या जागांचे पर्यायी वापर म्हणजे टिकाऊ बांधकामासाठी स्वस्त आणि मनमानी पर्याय आहेत. खरं तर, वर्षातल्या विशिष्ट काळात आणि दिवसाच्या विशिष्ट प्रहरांत काही कृतींसाठी ते वातावरण अत्यंत साजेसं आणि प्रसन्न ठरतं.\nअर्थात, वास्तुरचनाशास्त्रानुसार इष्ट काय आणि मर्म कशात आहे ह्याबद्दलचा आपला दृष्टिकोनच ह्यामुळे बदलून जातो. आपण जर थंड हवामानात राहात असलो आणि सतत बंदिस्त पेट्या (किंवा त्यांच्या कमीअधिक फरकांच्या आवृत्त्या) बांधण्यात मग्न असलो, तर आपण त्या पेट्यांच्या साच्यांनी आणि त्यांच्या रचनातत्त्वांनी झपाटून जातो. वर्तमानपत्रांतली आणि नियतकालिकांमधली वास्तुकलेची छायाचित्रं ह्या झपाटण्याला बळकटीच देतात कारण छापील प्रतिमा द्विमितीय साच्यांनाच नाट्यमय उठाव देतात, पण भवतालातल्या हवेची अनुभूती देण्याची क्षमता मात्र त्यांच्यात नसते.\nही खरोखरच मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरून आल्यावर किंवा वाळवंट पार करून आल्यावर जेव्हा आपण अंगण असणाऱ्या घरात प्रवेशतो, तेव्हा तो अनुभव निव्वळ सुंदरशा छायाचित्रात बंदिस्त करण्याजोगा नसतो, तर खूप पलीकडचा असतो. अशा वेळी अचानक आपल्या मनात काही प्रतिसाद उमटतात. जीवसृष्टीनं ह्या पृथ्वीतलावर हजारो पिढ्या घालवल्यानंतरच्या संस्कारांतून ते प्रतिसाद येतात. किंवा, कदाचित ते प्रतिसाद एखाद्या आदिम निसर्गदृश्याच्या किंवा हरपलेल्या नंदनवनाच्या अर्धविस्मृत आठवणी असतील. ते काहीही असो, वास्तुरचनेच्या विविध श्रेणींपैकी खुल्या आभाळाखालच्या रचनांकडे आपण जेव्हा येऊ लागतो तेव्हा आपल्या जाणिवांवर त्याचा फार मोठा प्रभाव पडतो.\nआणि म्हणूनच युरोपमध्ये वास्तुकलेचं उगमस्थान हे नेहेमीच भूमध्य समुद्राच्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये राहिलं आहे. तिथल्या स्तंभमालिका म्हणजे निव्वळ मागचे बांधीव रूपाकार नजरेला खुले करणारी बोजड कळ नसते. तिथे तुम्ही दिवसभर रेंगाळू शकता. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातली मदुराई, तंजावर किंवा श्री रंगम इथल्या भव्य मंदिरांची अनुभूती केवळ गोपुरांचे आणि श्रद्धास्थळांचे समूह म्हणून घ्यायची नसते. त्या रूपाकारांच्या दरम्यानच्या पवित्र अवकाशातून विधिवत करायची मार्गक्रमणा (यात्रा) त्यातून सूचित केलेली असते. खरंतर खुल्या आभाळाखालच्या अशा मार्गक्रमणांना मोठ्या पातळीवर धार्मिक आणि प्रतीकात्मक महत्त्व आहे. पृथ्वीवरच्या उबदार हवामान असणाऱ्या सर्व प्रदेशांमध्ये हे आढळतं - मॅक्सिकोमधल्या सूर्य मंदिरांमध्ये पिरॅमिड्स आणि (सर्वात महत्वाचं म्हणजे) त्यांच्या दरम्यान असणाऱ्या धर्मविधींसाठीच्या खुल्या जागा आढळतात; तर बालीच्या मंदिरांमध्ये ही विधिवत मार्गक्रमणं डोंगरांवर चढत जाणाऱ्या वाटांमधून आणि धारदार कडांच्या दरवाज्यांमधून जातात.\nखुल्या आभाळाखालच्या अशा मार्गक्रमणांना आणि ते करताना मनात उत्पन्न होणाऱ्या गूढानुभूतींना आशियाई धार्मिक विधींमध्ये नेहेमीच महत्त्व दिलं गेलंय. म्हणजे, युरोपातली कथीड्रल्स 'बंद पेटी' प्रारूपाचे वेगवेगळे आविष्कार आहेत; तर दिल्लीतल्या आणि लाहोरमधल्या मशिदी या श्रेणीव्यवस्थेमध्ये अगदी दुसऱ्या टोकाला आहेत. कारण, त्यांचा परिसर मुख्यत्वे खुल्या अवकाशानं व्यापलेला आहे आणि त्यांतलं बांधीव रूपाकारांचं प्रमाण आपल्याला एका वास्तूच्या 'आत' असण्याची अनुभूती यावी इतपतच असतं. त्यातलं रचनाकौशल्य खरोखर अगदी तलम असतं.\nहे केवळ मंदिर-मशिदींपुरतं मर्यादित नाही. अगदी निधर्मी रूपाकारांतही त्याची उदाहरणं आढळतात. आपण ज्या मुद्द्यांविषयी इथे चर्चा करतो आहोत त्यांच्यासाठी अगदी नमुनेदाखल वास्तू म्हणून फत्तेपूर-सिक्रीकडे निर्देश करता येईल. इतकंच नाही, तर अगदी घरगुती पातळीवरच्या वास्तुरचनेतही अशी अनुभूती येते. तुमच्यापैकी कुणी उबदार हवामानात राहिला असाल, तर सकाळी सकाळी हिरवळीवर किंवा व्हरांड्यात उघड्यावर काही काळ बसल्यानंतर वातानुकूलित पेटीत परत आत जाण्याची कल्पनादेखील कशी घुसमटून टाकणारी वाटू शकते याची अनुभूती तुम्हाला कदाचित आली असेल.\nअथेन्समधलं अॅक्रोपोलिस हे कदाचित सर्वांच्याच परिचयाचं उदाहरण असेल. विविध पातळ्यांवरच्या ज्या संवेदनांची अनुभूती तिथे मिळते ती अद्भुत आणि हेलावून टाकणारी असते. उदाहरणार्थ, आपल्या त्वचेवर जाणवणाऱ्या हवेच्या मंद झुळकांच्या स्पर्शसंवेद्य अनुभूतीही तिथे मिळतात; आणि जसजसं आपण खुल्या अवकाशात वर चढू लागतो तसतशा काही अधिभौतिक संवेदनांचीही आपण अनुभूती घेतो.) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण जसजसे उत्तरेकडे जातो, तसतशा ह्या अनुभूती विरून जातात. उदाहरणार्थ, पॅरिसमध्ये कोरब्यूझिएनं वास्तुरचना केलेल्या 'आर्मे द्यू साल्यू' (चित्र इथे) इमारतीमध्येदेखील पायवाट आहे; मात्र, थंड हवामानामुळे झपाझप पळत किंवा उड्या मारतच ती पार करावी लागते.\nथोडक्यात सांगायचं, तर तिथीनुसार साजरे करायचे सणवार वर्षभरात वाटेल तेव्हा जसे साजरे करता येत नाहीत तद्वत अॅक्रोपोलिसदेखील वाटेल तिथे उभं करता येत नाही.\nचार्ल्स कोरिया यांच्या कामावर अरुण खोपकर यांनी केलेला माहितीपट 'व्हॉल्यूम झीरो' या दुव्यावर पाहता येईल.\nराजस्थानातले वाडे ,हवेल्या पाहिल्यावर समजू शकते इथे लोक राहात होते. मुसलमान,मोगल सत्ता एवढी प्रबळ असतानाही त्यांची कमानीवाले बांधकाम पाहून वाटत नाही तिथे राहात असावेत . खोल्या अशा नाहितच.बय्राचशा कबरीच आपण पाहतो पण वाडे कुठे आहेत मांडूचंही तेच. राजांची ही परिस्थिती तर इतरांचे काय मांडूचंही तेच. राजांची ही परिस्थिती तर इतरांचे काय त्यांच्या घरांची रचना कशी होती\n>> पण वाडे कुठे आहेत मांडूचंही तेच. राजांची ही परिस्थिती तर इतरांचे काय मांडूचंही तेच. राजांची ही परिस्थिती तर इतरांचे काय त्यांच्या घरांची रचना कशी होती\nखरं तर अजूनही दिल्लीच्या जुन्या भागात आणि उत्तरेत इतरत्रही कोरियांनी वर्णन केलेल्यासारख्या हवेल्या पाहायला मिळतात. दर्शनी दरवाजा म्हणजे एक भलंमोठं गेट असतं. त्यातून आत शिरल्यावर अंगण, कारंजं, बाग वगैरे लागते. तिथून मग व्हरांडा असलेलं बैठं घर किंवा सज्जे असलेलं बहुमजली घर असतं. आत पुन्हा एका आभाळाला खुल्या चौकोनाभोवती घरातल्या खोल्या रचलेल्या असतात. त्या चौकोनातही छोटंसं चाफ्याचं झाड किंवा छोटंसं कारंजं वगैरे. शिवाय दोन खोल्यांना जोडणारा भाग गच्चीसारखा खुला आणि त्यावर लतामंडप वगैरे असतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही खोलीत असाल तरी तुम्हाला एका बाजूला अंगण झाडं वगैरे दिसतात; तर दुसर्‍या बाजूनं मधला चौकोन दिसतो; शिवाय एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जातानादेखील तुम्ही आभाळाखालून जाता. कमीअधिक फरकाची अशी रचना अगदी महाराष्ट्रापासून स्पेनपर्यंत पसरलेली दिसते.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\n वेगळीच दृष्टी देणारा फार\n वेगळीच दृष्टी देणारा फार सुंदर लेख आहे हा. खूप एन्जॉय केला. मी पहील्यांदा वास्तुरचनेवरील लेख वाचला.\nतर त्या शीर्षकाचा आधार घेत आपण एका क्षणात या गोठवणाऱ्या युरोपीय हवामानातून बाहेर पडू आणि जिथे मंद आणि उबदार वारे वाहातात अशा वेगळ्याच वातावरणाच्या आणि आपली मन:स्थिती बदलून टाकणाऱ्या त्या अत्यंत दूरच्या प्रदेशात जाऊ.\nभारताचे हे हवामान मी फार मिस करते.\nसज्जा हा अतिव सुंदर शब्द किती दिवसांनी ऐकला.\nत्या घराला चौक असलेलं घर\nत्या घराला चौक असलेलं घर म्हणतात ते उप्र,बिहारमध्ये पुर्वी होतं. कधीतरी केरळच्या बेकरलाही आणा.\nकोकणातलं पारंपरिक घर असतं त्यातल्या माडीवरच्या भागाचा वापर करताना फारच कमी ठिकाणी दिसून आलं.\nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 8 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-13T16:19:41Z", "digest": "sha1:APHDNGUDDYPIF5RYP6KTPAJJZTSFWY6H", "length": 10502, "nlines": 132, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "भिवंडीत वादळी पाऊस – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nभिवंडी – परतीच्या पाऊसाची रंगीत तालीम सुरू झाली असून तालुक्याच्या उत्तर पूर्व पट्ट्यातील काही गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पडला असून घरांवरची कौले, पत्रे उडाल्याने नागरिकांवर संकट ओढवले आहे . तालुक्यातील पाछपूर , मोहंडूल, तुळशी , देवळी, खंबाला, कांदळी, मैंदे, कुडवळ पाडा, वांद्रे, केले , सावरोली आदी गावांसह 20 ते 25 गावांमध्ये वादळी पाऊस झाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत तर शेतकऱ्यांनी हळव्या भाताची कापणी केल्याने करपे शेतात तरंगली आहेत.\nज्वुटेनसच्या विजयात रोनाल्डोची चमक\nएक कोटीच्या स्वच्छतागृहाचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन\nपोर्ट एलिझाबेथ – यजमान दक्षिण आफ्रिकेने येथे झालेल्या कसोटी सामन्यांच्या इतिहासातील पहिल्या दिवस-रात्र चारदिवसीय कसोटी सामन्यात 1 डाव आणि 120 धावांनी पाहुण्या झिम्बाब्वेवर दणदणीत...\nमीनाक्षी थापा हत्त्येप्रकरणी उद्या शिक्षा सुनावणी\nमुंबई – अभिनेत्री मीनाक्षी थापा हिची साल २०१२ मध्ये हत्त्या करण्यात आली होती. हत्त्या करणारे अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन यांच्या शिक्षेवरील सुनावणी आज पूर्ण...\nदिल्लीतील उत्तमनगरमध्ये कुत्र्याने स्थानिकांवर केला हल्ला\nनवी दिल्ली – एका कुत्र्याने सैरावैरा होऊन रहिवाशांचा जीव नकोसा केला असा विडीयो समोर आला आहे. एएनआयच्या माहितीनुसार विडीयोमधील घटना खरी असून २८ मार्च...\nUncategoriz आघाडीच्या बातम्या मनोरंजन\nगांजाला मान्यतेची मागणी करणाऱ्या उदय चोप्रावर पोलीस भडकले\nमुंबई – अभिनेता उदय चोप्रा आठवतो का बऱ्याच काळापासून तो प्रसिद्धीपासून दूर आहे. आता मात्र त्याने केलेल्या एका विधानामुळे तो प्रकाशझोतात आला आहे. भारतात...\nमध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री\nनवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री\n(व्हिडीओ) लार्जर दॅन लाईफ – के. चंद्रशेखर राव\nवृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...\nभारतीय हॉकी संघ पराभूत\nभुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...\nसचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको\nजयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/cidco-street-chows-brutal-hit-woman-seriously-injured/", "date_download": "2018-12-13T16:11:50Z", "digest": "sha1:XJEAKUZRZAOIH5IKK7HYWFI4UFWK2WEK", "length": 8775, "nlines": 66, "source_domain": "nashikonweb.com", "title": "मोकाट गायींचा महिलेवर शिंगावर उचलून हल्ला , महिला गंभीर जखमी - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nमोकाट गायींचा महिलेवर शिंगावर उचलून हल्ला , महिला गंभीर जखमी\nनाशिक : मोकाट कुत्रे यांची समस्या तर शहरात आहेच, त्यात मोकाट गायींची भर पडली आहे. सिडको परिसरात सकाळच्या वेळी एका महिलेवर पाच ते सहा गायींनी मिळून हल्ला केला आहे. या हल्ल्यात गायींनी महिलेला शिंगावर उचलून आपटले, तर पायाखाली तुडवले, बचावासाठी काही युवक आल्याने या महिला बचावल्या मात्र त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे.\nनवीन नाशिकमधल्या पाटील गार्डन जवळ निरंजन पार्क मर्चंट बँकेसमोर हा प्रकार घडला आहे. बँकेसमोरून जात असताना शोभा जोशी या महिलेवर समोरून आलेल्या पाच-सहा गायींनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झाल्या. जोशी यांच्यावर गायींनी हल्ला सुरू केल्याचं लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी जीव धोक्यात घालून त्यांना वाचवलं आणि खाजगी रुग्णालयात दाखल केल आहे.\nप्रत्यक्षदर्शी राहुल विंचूरकर यांनी सागितले की, याच परीसारतील गोठा मालकाच्या या गायी आहेत. या आगोदर सुद्धा त्यांचा त्रास झाला आहे. आज सकाळी जेव्हा राहुल घरातील खिडकीत बसले होते, तेव्हा पाच सहा गायी त्यांना महिलेच्या पाठीमागे पळताना दिसल्या होत्या, यातील काही गायींनी महिलेला शिंगावर उचलून जमिनीवर आपटले तर इतर गायींनी या महिलेला पाया खाली तुडवले होते. राहुल यांनी मदतीसाठी नागरिक आणि इतर मुलाना आवाज दिले, तेव्हा काही तरुणांनी या महिलेला वाचवले, मात्र या महिला रक्तबंबाळ झाल्या होत्या, त्यामुळे काही मुलांनी त्यांचे सदरे फाडत त्यांचे वाहते रक्त थांबले, स्थानिक नगरसेवकाला कळवत महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. सुधीर पाऊल, प्रवीण खरात,अजय खरात, कल्पेश सोनवणे, राहुल विंचूरकर या तरुणांनी महिलेचे प्राण वाचवले आहे.\nसिडको परिसरात कुत्रे आणि मोकाट सोडलेल्या गायींचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेला अनेक तक्रारी करूनही कोणताही फायदा होतांना दिसत नाही.\nविजय बनछोडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश ‘क्रीडा सहप्रमुख’ पदी निवड\nवॉक विथ कमिश्नर तुकाराम मुंढे यांचा उपक्रम, सोडवणार नागरी समस्या , या प्रकारे तक्रारी द्या\n‘डी टूर’ : वाघाने पाण्यात केलेल्या शिकारीचा संपूर्ण थरारपट पाहण्याची संधी\nनवनियुक्त मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी पदभार स्विकारला\nघोषणा: एसटी शिपाई, चालक, वाहकांना लिपिक पदी पदोन्नतीसाठी २५% आरक्षण : परिवहनमंत्री रावते\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-46326844", "date_download": "2018-12-13T15:26:29Z", "digest": "sha1:RM25KROZUXDD2WHU7IXZJ32JODGDL6AE", "length": 19644, "nlines": 150, "source_domain": "www.bbc.com", "title": "टीव्हीवर जाहिरातीत देण्यात भाजप नेटफ्लिक्स, अॅमेझॉनच्याही पुढे #5मोठ्याबातम्या - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nटीव्हीवर जाहिरातीत देण्यात भाजप नेटफ्लिक्स, अॅमेझॉनच्याही पुढे #5मोठ्याबातम्या\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजपने नेटफ्लिक्स, अमेझॉन तसंच ट्रिव्हागो सारख्या कंपन्यांना मागे टाकलं आहे.\nआजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :\n1. टीव्हीवर जाहिरातींवर खर्चात भाजप आघाडीवर\nभारतीय टेलिव्हिजनवरील आघाडीचे जाहिरातदार म्हणून भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजपने नेटफ्लिक्स, अमेझॉन तसंच ट्रिव्हागो सारख्या कंपन्यांना मागे टाकलं आहे.\nब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंसिलने (BARC) गुरुवारी ही माहिती सादर केल्याचं 'इकॉनॉमिक टाइम्स'ने आपल्या बातमीत म्हटलं आहे.\nसध्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे भाजपने विविध माध्यमांतून जाहिरातींचा जोर लावला आहे.\nटीव्हीवरील भाजपच्या जाहिरातींचे प्रमाण सर्वाधिक आहे. टीव्ही हे शहरी-ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचण्याचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याने वस्तू, सेवा पुरवठादार असो की राजकीय पक्ष, त्यांचा जाहिरात देण्याचा भर टीव्हीवर असतो, असं बार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांनी सांगितलं.\n2. पत्रकार शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्याचा खात्मा\nजम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी अनंतनाग जिल्ह्यातल्या बीजबेहरा या ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या कट्टरतावादी संघटनेच्या सहा कट्टरतावाद्यांचा खात्मा केला. या सहा जणांपैकी एक आझाद अहमद मलिक याचा ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्याप्रकरणात हात होता, अशी 'टाइम्स ऑफ इंडिया'ने बातमी दिली आहे.\n'काश्मीर रीडर'चे संपादक आणि खोऱ्यातले ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची जून महिन्यात गोळ्या घालून हत्या झाली होती.\nप्रतिमा मथळा पत्रकार शुजात बुखारी\nदरम्यान, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) शुक्रवारी अतिरिक्त आरोपपत्र दाखल केलं. या 9,235 पानी आरोपपत्रात 18 जणांवर आरोप निश्चित केले आहेत.\nसप्टेंबर 2017 मध्ये बंगुळरू इथे लंकेश यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती.\nहिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी पहिल्यांदा आरोपीला अटक केली. त्यानंतर तपासाचा वेग वाढला आणि काही महिन्यात पोलीस सुजीत कुमार उर्फ प्रवीणपर्यंत पोहोचले. यांच्यामुळे अमोल काळे आणि अमित डेगवेकर यांचा पोलिसांनी माग काढला. या सगळ्या घटनाक्रमात महत्त्वाचा दुवा असलेल्या मनोहर एडवेलाही पोलिसांनी अटक केली.\nलंकेश यांच्यावर गोळी झाडण्याचा आरोप असलेल्या परशुराम वाघमारेला जूनमध्ये SITने अटक केली. परशुरामला मदत करणाऱ्या अमित बाड्डी, गणेश मिस्कीन यांच्यासह राकेश बंगेरा यांनाही SITने अटक केली.\n3. 'दिल्लीची जामा मशीद पाडा, मूर्ती सापडतील'\nजामा मशीद पाडा, तिथे मूर्ती सापडल्या नाहीत, तर मला खुशाल फासावर लटकवा, असं धक्कादायक वक्तव्य भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केलं आहे. उन्नाव याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात साक्षी महाराज असं बोललं. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.\nराम मंदिराच्या निर्मितीवरूनही साक्षी महाराजांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केली आहे. काहीही झालं तरी 2019 निवडणुकांआधी राम मंदिराचं काम सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अनेक अनावश्यक प्रकरणांमध्ये न्यायालयाने निकाल दिले आहेत. मात्र राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाला निर्णय घ्यावासा वाटत नाही. ही दुर्देवी बाब आहे. सर्वोच्च न्यायालय राम मंदिराच्या बाबतीत टाळाटाळ करत आहे असंही त्यांनी सांगितलं.\nप्रतिमा मथळा भाजप साक्षी महाराज\nअयोध्या, मथुरा, काशी सोडा. सर्वात आधी जामा मशीद तोडा. तिथल्या शिड्यांखाली तुम्हाला मूर्ती मिळाल्या नाहीत तर मला खुशाल फासावर लटकवा असं साक्षी महाराज म्हणाले. मुघलांच्या काळात हिंदू धर्मावर अन्याय झाला. अनेक मंदिरं फोडण्यात आली आणि त्याजागी मशिदी उभारण्यात आल्या असं त्यांनी म्हटलं आहे.\n3. प्रेमानंद गज्वी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी\nज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\n98व्या नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील, अशी बातमी 'एबीपी माझा'ने दिली आहे.\nनाट्य संमेलनाचे ठिकाण लवकरच जाहीर होणार आहे. नागपूर, लातूर, पिंपरी-चिंचवड ही शहरं आयोजनासाठी चर्चेत आहे. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून अंतिम ठिकाण लवकरच ठरवणार आहे. श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर अशी नावं चर्चेत होती. मात्र गज्वी यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब करण्यात आलं.\n5. मिताली राजच्या मॅनेजरचा कर्णधार हरमनप्रीतवर आरोप\nकर्णधार हरमनप्रीत कौर स्वत:चं म्हणणं खरं करणारी, खोटं बोलणारी, अपरिपक्व असल्याची टीका माजी कर्णधार मिताली राजची व्यवस्थापक अनिशा गुप्ता यांनी केली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं याबाबत बातमी दिली आहे.\nभारतीय संघाला वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या ICC Women's World T20 स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. निर्णायक अशा या लढतीत माजी कर्णधार मिताली राजला वगळण्याचा निर्णय सर्वांना चकित करणारा होता.\nप्रतिमा मथळा मिताली राज\nप्राथमिक फेरीच्या शेवटच्या लढतीत गुडघ्याच्या दुखापतीमुळे मिताली खेळू शकली नव्हती. मात्र उपांत्य फेरीच्या लढतीसाठी मिताली फिट होती. विजयी संघाचं कॉम्बिनेशन बदलायचं नसल्याने मितालीला संघात समाविष्ट करण्यात आलं नाही, असं कारण संघव्यवस्थापनातर्फे देण्यात आलं.\nT20 प्रकारात सर्वाधिक धावा आणि प्रदीर्घ अनुभव नावावर असणाऱ्या मितालीला संघात न घेतल्याने भारतीय संघावर जोरदार टीका होत आहे.\nBCCIला खेळापेक्षा राजकारणात रस आहे, असंही अनिशा यांनी म्हटलं. व्हेरिफाइड नसलेल्या ट्वीटर हँडलवरून अनिशा यांनी टीका केली होती. थोड्या वेळाने त्यांनी हे ट्वीट डिलिट केलं. मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.\nBBC 100 Women : नगरची 'सीडमदर' राहीबाई प्रेरणादायी महिलांच्या जागतिक यादीत\nमध्य प्रदेश : 'भय्यू महाराज असताना निवडणुकीत आश्रमात शेकडो लोक यायचे, पण...'\n'मुस्लिमांना आरक्षणाची सर्वाधिक गरज, मग त्यावर कुणीच का बोलत नाही\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nदेवेंद्र फडणवीसांची पाच राज्यांच्या निकालांनी धाकधूक वाढली\nश्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका\nब्रिटीश लष्कराकडून स्वयंचलित शस्त्रांची चाचपणी\nजपाननं 2018ला ठरवलं 'सर्वनाशा'चं वर्ष\nश्रीपाद छिंदम या कारणांमुळे पुन्हा आले निवडून\nहिंदुत्व की विकास : 2019 साठी भाजपसमोर प्रमुख आव्हान\nसकाळचा नाश्ता जेवणापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो का\n'त्या' व्हायरल झालेल्या फोटोबद्दल काय म्हणाल्या प्रणिती शिंदे\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/three-rupees-grant-milk-powder-115010", "date_download": "2018-12-13T16:44:18Z", "digest": "sha1:AFM7OZ2JZCVBBKKTHYBVIEJHRVKBAMH4", "length": 15126, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three rupees Grant for milk powder भुकटीच्या दुधाला तीन रुपये अनुदान | eSakal", "raw_content": "\nभुकटीच्या दुधाला तीन रुपये अनुदान\nबुधवार, 9 मे 2018\nमुंबई - राज्यात सुरू असलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध भुकटी तयार करणाऱ्या सहकारी, खासगी दूध संघांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील 30 दिवसांसाठी करण्यात येणार असून, त्यापोटी सुमारे 32 कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.\nमुंबई - राज्यात सुरू असलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध भुकटी तयार करणाऱ्या सहकारी, खासगी दूध संघांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील 30 दिवसांसाठी करण्यात येणार असून, त्यापोटी सुमारे 32 कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.\nराज्यात सध्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या भुकटीचे दरही कोसळले आहेत. त्याचा परिणाम दूध खरेदी दरावर होऊन संघ शेतकऱ्यांना कमी दर देत आहेत. याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यात मोफत दूध वाटप आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.\n31 मार्चअखेर राज्यात 26,506 मेट्रिक टन भुकटीचा साठा शिल्लक आहे. राज्यात महिन्याला सुमारे दहा हजार मेट्रिक टन भुकटी तयार होते. 21 खासगी आणि सात सहकारी दूध संघ दुधापासून भुकटी तयार करतात. सध्या यापैकी 20 संघच प्रत्यक्षात कार्यरत आहेत. भुकटीचे दर पडल्यामुळे दूध खरेदी करून त्यापासून भुकटी बनवण्यासाठी संघांना प्रतिलिटर दुधाला तीन रुपये 24 पैसे इतका तोटा होतो, असे दूध संघांनी राज्य सरकारच्या निदर्शनाला आणले आहे. 100 लिटर दुधापासून साडेआठ किलो भुकटी आणि चार किलो 200 ग्रॅम लोणी तयार होते. त्यामुळे दूध भुकटी बनवताना लागणाऱ्या दुधासाठी प्रतिलिटर तीन रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nत्यासाठी राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांना मार्च 2018 या महिन्यात उत्पादित भुकटीपेक्षा 20 टक्के अधिकची दूध भुकटी बनवावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील 30 दिवसांसाठी केली जाणार आहे. सध्या दररोज सुमारे 36 लाख लिटर दुधापासून भुकटी तयार केली जाते. त्यापोटी शासनाकडून सुमारे 32 कोटी रुपयांचे अनुदान संघांना दिले जाणार आहे. महिन्याभरानंतर कृषकाळात दुधाचे अतिरिक्त उत्पादन घटून दूध दर पूर्ववत होतील, असा अंदाज आहे.\nसाडेतीन फॅट्‌सपेक्षा अधिक गुणवत्तेच्या दुधाला सरकारने जाहीर केल्या प्रमाणे 27 रुपये दर देत नाही तोवर संघर्ष सुरूच ठेवणार. दुधापासून भुकटी करण्यासाठी दिलेले अनुदान अत्यंत तोकडे आहे.\n- अजित नवले, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक\nदूध पिशव्यांसंदर्भात दोन महिन्यांची मुदत\nमुंबई - दुधाच्या पॉलिथिन पिशव्यांच्या बाबतीत राज्य शासनाने दूध संघ आणि प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांना पुढील दोन महिन्यांची मुदत दिली आहे. येत्या...\n#milk डिसेंबरअखेरपासून दुधाचा तुटवडा\nमुंबई - दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत लवकर तोडगा न निघाल्यास महिन्याच्या अखेरपासून राज्यात दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. एकट्या...\nराज्यात एकीकडे दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढत असताना सरकारने दुधासाठी प्लॅस्टिकबंदीचे घोडे पुढे दामटल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होणार आहे....\nदूध उत्पादकांची परवड न थांबवल्यास रस्त्यावर उतरू : खासदार शेट्टी\nपुणे : दूध अनुदानासाठीचा निधी पडुन असल्याचे सरकार सांगत आहे, मात्र गेल्या दोन महिन्यांचे सुमारे २२५ कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. यामुळे दूध...\nअनुदान देण्याबाबत निर्णय न घेतल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल : राजू शेट्टी\nपुणे : ''राज्य सरकारकडून दूध उत्पादक संघांना प्रति लिटर पाच रूपये अनुदान न मिळाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, दूध संघ आणि राज्य...\nलांजा : आरामबसच्या धडकेत दोन ठार\nलांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/do-it-yourself-magic-1681749/", "date_download": "2018-12-13T15:49:19Z", "digest": "sha1:OHIIAFEF7ZUDZY6ZM2TJQ3KUYF54BOVR", "length": 21642, "nlines": 274, "source_domain": "www.loksatta.com", "title": "do it yourself magic | सुट्टी विशेषांक : करा जादू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nसुट्टी विशेषांक : करा जादू\nसुट्टी विशेषांक : करा जादू\nदोन सारख्या आकाराच्या पिना घेऊन त्यात दोन वेगवेगळ्या रंगाचे मणी ओवा. त्या दोनपैकी एका पिनचे टोक पॉलिश पेपरवर घासून बोथट करा.\nजादूगार प्रेक्षकांपैकी एकाला बोलावतो. हे सहा पत्ते त्यांच्या हातात देतो.\nन बघता रंग ओळखणे\nप्रयोग : जादूगार प्रेक्षकांच्या हातात दोन सारख्या, पण वेगवेगळ्या रंगाचे दोन मणी लावलेल्या पिन देतो. पाठमोरा उभा राहून प्रेक्षकांना कोणत्याही एका रंगाचा मणी असलेली पिन त्याच्या हातात द्यायला आणि दुसरी लपवून ठेवायला सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांकडे वळून त्याच्या मुठीतल्या पिनकडे न बघता क्षणात त्या पिनमध्ये असलेल्या मण्याचा रंग ओळखतो. हे पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित होतात.\nगुपित पूर्वतयारी : दोन सारख्या आकाराच्या पिना घेऊन त्यात दोन वेगवेगळ्या रंगाचे मणी ओवा. त्या दोनपैकी एका पिनचे टोक पॉलिश पेपरवर घासून बोथट करा.\nप्रयोग करते वेळी प्रेक्षकाला त्यांच्या आवडीचा रंग जादूगाराच्या हातात देऊन दुसरी पिन लपवायला सांगा, पिन हातात मिळाल्यावर प्रेक्षकांकडे तोंड करा. म्हणजे हात मागच्या बाजूला जातील, आता पिन मागे हळूच उघडून अलगद तपासा की ते टोक अणकुचीदार आहे की बोथट. त्यानुसार मण्याचा रंग सांगा, आणि हातात मागे धरलेली, उघडलेली पीन हळूच बंद करून टाका\nजादूगार आपल्याजवळील किंवा प्रेक्षकाकडील एक नोट घेऊन तिची घडी घालतो. नंतर नोटेला दोन बाजूला दोन पेपर क्लिप्स लावतो आणि त्यानंतर नोटेची दोन्ही टोकं पकडून जोरात खेचतो. तर दोन्ही क्लिपा उडतात. पण खाली पडताना एकमेकीत अडकलेल्या असतात.\nकोणतीही नोट घेऊन (लहान मुलांनी सरावासाठी त्या आकाराचा कागद वापरावा) फोटोत दाखविल्याप्रमाणे लांबीच्या दिशेने ‘झेड’ आकाराची घडी घालावी. दोन पेपर क्लिप नोटेच्या दोन टोकांना लावा. (फोटोप्रमाणे लावा) आता नोटेची (कागद) दोन्ही टोके हातात धरून खेचा. नोट खेचल्याने क्लीप हवेत उघडतील आणि आपोआपच एकमेकात अडकलेल्या दिसतील.\nसोबतच्या सहा चित्रांत विविध अंक लिहिलेले आणि पत्ते दाखविले आहेत.\nप्रयोग : जादूगार प्रेक्षकांपैकी एकाला बोलावतो. हे सहा पत्ते त्यांच्या हातात देतो. त्यापैकी ज्या पानावर प्रेक्षकाचे वय लिहिलेले असेल ती पाने जादूगार स्वत:ला देण्यास सांगतो. प्रेक्षकाने पाने दिल्यानंतर ती न बघता जादूगार अचूकपणे त्याचे वय सांगतो. ते ऐकून प्रेक्षकांना कुतूहल वाटते.\nगुपित : या प्रयोगात जेव्हा प्रेक्षक जादूगाराच्या हातात पत्ता देतो, तेव्हा ते घेताना जादूगार त्या प्रत्येक पानावरच्या पहिल्या अंकाची बेरीज करतो. ही बेरीज म्हणजेच प्रेक्षकाचे वय असते.\nरुमालात काडी मोडून जोडणे\nजादूगार काडय़ापेटीतील एक काडी घेऊन सर्वाना तपासायला देतो. नंतर प्रेक्षकांपैकी एकाला रुमालात ठेवलेल्या काडीचे दोनतीन तुकडे करायला सांगतो आणि मंत्र पुटपुटल्यावर आश्चर्यकारकरीत्या काडी पूर्वीप्रमाणे सरळ झालेली असते.\nप्रयोगाआधी रुमालाच्या एका बाजूच्या शिवणीत (फोटोप्रमाणे) एक काडी लपवून ठेवलेली असते. प्रेक्षकांना दाखवलेली काडी रुमालात टाकताना ती सफाईदारपणे हातात पकडावी आणि आधी लपवून ठेवलेल्या काडीचे तुकडे प्रेक्षकांद्वारे करवून घ्यावे. नंतर रुमाल बाजूला करताना हळूच हाताखाली धरलेली सरळ काडी पुन्हा काढून प्रेक्षकांना दाखवावी. तुटलेल्या काडीचे तुकडे शिवणीतच राहतील. रुमाल परत खिशात ठेवून द्यावा.\nजादूगाराकडे दोन रिकाम्या काडय़ापेटय़ा असतात. तो प्रेक्षकांना कोणतीही पेटी उचलून हलवायला सांगतो तर कोणताही आवाज येत नाही. पण ज्या क्षणी जादूगार ती काडेपेटी आपल्या हातात घेऊन मंत्र म्हणत हलवतो तर त्या काडीपेटीतून घुंगरांचा आवाज येतो.\nप्रयोग दाखवण्यापूर्वीच आपल्या मनगटाच्या थोडं खाली दोरीच्या किंवा रबरबॅण्डच्या सहाय्याने एक घुंगरू बांधून ठेवावे. आवाज करायचा असेल तेव्हा घुंगरू बांधून ठेवलेल्या हाताने काडेपेटी हलवावी. घुंगराचा आवाज येऊ लागतो. तो प्रेक्षकांनी दिलेल्या काडेपेटीतून येत असल्यासारखा वाटतो.\nजादूगार प्रेक्षकांपैकी एकाला बोलावून पानावर एक चार अंकी संख्या लिहिण्यास सांगतो. नंतर लगेचच मागच्या बाजूला एक पाच अंकी संख्या भविष्यवाणी म्हणून लिहून ठेवतो. आता प्रेक्षकाला अगोदर लिहिलेल्या संख्येखाली दुसरी एक चारअंकी संख्या लिहायला सांगतो. त्या दोन संख्याखाली जादूगार एक संख्या लिहितो. आणखी एका प्रेक्षकाला त्या खाली एक चारअंकी संख्या लिहायला सांगतो आणि शेवटी जादूगार आपली एक संख्या लिहितो. जादू म्हणजे त्या पाचही संख्याची बेरीज भविष्यवाणी म्हणून लिहिलेल्या संख्येशी जुळते.\nअ) प्रथम प्रेक्षकास चार अंकी संख्या लिहिण्यास सांगावी उदा. ३७९२, तर आता त्या संख्येच्या आधी २ हा अंक लिहून (२३७९२) येणाऱ्या संख्येतून २ हा अंक वजा करावा (२३७९०) आणि तो भविष्यवाणी उत्तर म्हणून लिहावे. नंतर प्रेक्षकांनी समजा २३६८ लिहिले तर त्याखालील जादूगाराचे आकडे असे असावेत की प्रेक्षकाच्या दुसऱ्या संख्येची आणि जादूगाराच्या संख्येची बेरीज ९९९९ अशी येईल, थोडक्यात काय तर प्रेक्षकाच्या संख्येतील प्रत्येक अंक ९ तून वजा करून लिहावा. या संख्येखाली पुन्हा एकदा प्रेक्षकाने संख्या लिहावी आणि शेवटी पुन्हा जादूगाराने त्याची संख्या लिहिताना आधीप्रमाणेच ९ तून वजा करून लिहावी. उदा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dvet-ronashik.in/news_win.php", "date_download": "2018-12-13T16:40:34Z", "digest": "sha1:453BJ5KE453QUO4RFYAKLQ2SLRMMGZJN", "length": 2400, "nlines": 13, "source_domain": "dvet-ronashik.in", "title": "News", "raw_content": "\nअनुकंपा तत्वावर गट-क नियुक्तीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती सूची\nअनुकंपा तत्वावर गट-ड नियुक्तीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती सूची\nपदभरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मूळ प्रमाणपत्रांची अंतिम तपासणी दिनांक २९/०६/२०१७ व ३०/०६/२०१७\nपदभरती २०१४ मधील शिल्प निदेशक पदाबाबत सूचना\nपदभरती २०१४ शिल्प निदेशक वगळून उर्वरित पदाबाबत\nपदभरती - नवीन पात्र उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी दि.२५.०९.२०१७\n* पदभरती - प्रतीक्षा यादी -गणित,चित्रकला निदेशक, भांडार अधीक्षक मूळ कागदपत्र पडताळणी दि.२१ .१२.२०१७\n* पदभरती-प्रतीक्षा यादी- सहाय्यक भांडारपाल/ भांडार लिपिक मूळ कागदपत्र पडताळणी दि.१५.०१.२०१८ स. १०.०० वाजता\n* पदभरती-प्रतीक्षा यादी- कनिष्ठ लिपिक मूळ कागदपत्र पडताळणी दि.२९.०१.२०१८ व ३०.०१.२०१८ स. १०.०० वाजता\nजेष्ठता सुची - माहे डिसेंबर २०१७ अखेर\n* पदभरती - प्रतीक्षा यादी -गणित,चित्रकला निदेशक, सहाय्यक भांडारपाल कनिष्ठ लिपिक मूळ कागदपत्र पडताळणी दि.17.07.2018 स. १०.०० वाजता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-13T15:52:12Z", "digest": "sha1:GYHCUSLTVECS7IXPF2GFB5QJXJ46PKBA", "length": 14555, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिका प्रशासनात लवकरच उलथापालथ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहापालिका प्रशासनात लवकरच उलथापालथ\n– शहर अभियंता, सहशहर अभियंतापदाला धक्का\nपिंपरी – महापालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ ते शहर अभियंतापदावरील दिलेल्या पदोन्नतीत लवकरच उलथापालथ होण्याची शक्‍यता आहे. याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने स्थापत्य अभियांत्रिकीची एकत्रीत सेवाज्येष्ठता यादी करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासन विभागाने हालचाली सुरु केल्या असून, पदविकाधारक आणि पदवीधारक संवर्गाच्या सेवाज्येष्ठता एकत्रित यादी करण्यात येणार आहे. त्यामुळे शहर अभियंता, सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांना दिलेल्या पदोन्नतीत बदल होणार आहेत.\nश्रीमंत महापालिकेची बिरुदावली मिरवणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासन विभागाने स्थापत्य अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ ते शहर अभियंतापदावर पदोन्नती देताना सेवाज्येष्ठता यादी डावलून डिग्रीधारकांना अभियंत्याना वरिष्ठपदावर पदोन्नती दिल्या आहेत. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील अनेक डिप्लोमा झालेले अभियंता हे वरिष्ठ पदाच्या पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत. याबाबत डिप्लोमाधारक अभियंत्यानी महापालिका प्रशासन विभागाने डिग्रीधारक अभियंत्यांना दिलेल्या पदोन्नतीवर त्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. परंतु, महापालिका प्रशासन विभागातील अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे डिप्लोमाधारक अभियंता तब्बल 13 वर्षे अन्याय विरोधात लढावे लागले आहे. याविषयी संबंधित डिप्लोमाधारक अभियंत्यांनी वारंवार नगरविकास विभागाकडे तक्रार करुन डिग्री व डिप्लोमा अभियंत्याची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी करण्याबाबत पाठपुरावा केला आहे.\nमहाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1983 मध्ये लागू करण्यात आला. त्यानुसार अधिका-यांच्या नेमणुका, पदोन्नती, सेवाज्येष्ठता महापालिका करत आहे. महापालिकेच्या ठरावानूसार प्रशासन विभागाने स्थापत्य अभियांत्रिकी विभागात पदोन्नती दिलेल्या आहेत. त्यावर आर.व्ही. शिंदे यांनी 2008 मध्ये पदोन्नतीवर आक्षेप घेवून एकत्रित सेवाज्येष्ठता यादी तयार करावी, तसेच सतीश वाघमारे यांनीही एक-एकनुसार पदोन्नती देण्यात येवू नये, पदविकाधारक, पदवीधारक यांची एकत्रित सेवाज्येष्ठता तयार व्हावी, अशी मागणी प्रशासन विभागाकडे केली होती. त्यानंतर 2013 मध्ये डिप्लोमा आणि डिग्रीधारक अभियंत्याची पदोन्नतीच्या वादाला सुरुवात झाली. तसेच, राज्य शासनाकडे केलेल्या तक्रारीनुसार डिग्री व डिप्लोमाधारक अभियंत्याची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी तयार करुन त्यानुसार पदोन्नती देण्यात येणार आहे. पदोन्नती दिलेला अहवाल नगरविकास विभागाकडे पाठवावा लागणार आहे. त्यामुळे कनिष्ठ अभियंता ते शहर अभियंता या पदावरील सगळ्या दिलेल्या पदोन्नतीची एकत्रित यादी होणार आहे. अधिका-यांची पालिकेत सेवा सुुरु झाल्यापासून ही यादी बनविण्यात येणार आहे. सेवाज्येष्ठतेनुसार कनिष्ठ अभियंता ते शहर अभियंतापदावर पदोन्नती देण्यात येणार आहे.\nदरम्यान, सदरील प्रकरणी अधिक विलंब झाल्यास महापालिकेच्या प्रशासन विभाग अधिका-यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. तसेच, स्थगिती आदेशाची अंमलबजावणी करुन सामान्य प्रशासन विभागाच्या स्थायी आदेशास अनुसरुन एकत्रित सेवाज्येष्ठता यादी करणे व फेरनिवड सूची तयार करण्याची कार्यवाही करण्याचेही आदेश कक्ष अधिकारी दिलीप वणिरे यांनी दिले आहेत.\n14 उपअभियंत्याचे लवकरच पदावतन…\nमहापालिका प्रशासन विभागाने स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील अधिका-यांना 1 डिसेंबर 2016 मध्ये कनिष्ठ अभियंत्याना उपअभियंता पदावर पदोन्नती दिली होती. यामध्ये संदेश खडतरे, सुनिल अहिरे, चंद्रकांत मुठाळ, शशिकांत दवंडे, विजयसिंह भोसले, महेश बरिद्रे, मोहन खोंद्रे, संजय साळी, सुभाष काळे, सुनिल शिंदे, सुर्यकांत मोहिते यांच्या पदोन्नतीला शासनाने स्थगिती देण्यात आली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या स्थायी आदेशानूसार कनिष्ठ अभियंता संवर्गाची फेरनिवड सूची तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे 14 उपअभियंता लवकरच कनिष्ठ अभियंता पदावर पदावतन होणार आहेत.\n…हे आहेत संभाव्य अधिकारी\nमहापालिकेचे शहर अभियंता अंबादास चव्हाण (सहशहर अभियंता), सहशहर अभियंता राजन पाटील (कार्यकारी अभियंता), कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, प्रमोंद ओंबासे, सतीश इंगळे, प्रवीण लडकत, रामचंद्र जुंधारे हे अधिकारी (उपअभियंता) पदावर पदावतन होण्याची दाट शक्‍यता आहे. तसेच सहशहर अभियंता रविंद्र दुधेकर (शहर अभियंता), कार्यकारी अभियंता संजय कांबळे (सहशहर अभियंता), जीवन गायकवाड (सहशहर अभियंता) या पदावर पदोन्नती मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन विभागाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘अंगाईगीत’ चित्रपट १६ फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला…\nNext articleकायदाविश्व: इकरार नोंद करतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/madras-hc-confirms-rs-25-crore-penalty-aiadmk-mp-sasikala%E2%80%99s-nephew-24819", "date_download": "2018-12-13T16:01:25Z", "digest": "sha1:QVLEPFDEUFIB7EGPA23U5Y6NWJXOSIC4", "length": 12004, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Madras HC confirms Rs 25 crore penalty on AIADMK MP Sasikala’s nephew दिनकरन यांचा 25 कोटींचा दंड कायम | eSakal", "raw_content": "\nदिनकरन यांचा 25 कोटींचा दंड कायम\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nदिनकरन हे सध्या शशिकला यांचे निकटवर्तीय मानले जातात.\n1991 ते 96 या काळात तमिळनाडूत जयललिता सत्तेवर असताना, त्या वेळी अण्णा द्रमुकचे राज्यसभेतील खासदार असलेल्या दिनकरन यांनी त्यांच्या बॅंक खात्यात प्रचंड रक्कम जमा केली होती. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशी करून त्यांना आर्थिक अफरातफरीच्या आरोपावरून 25 कोटींचा दंड ठोठावला होता\nचेन्नई - मद्रास उच्च न्यायालयाने आज अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांचे पुतणे टीटीव्ही दिनकरन यांना ठोठावण्यात आलेला 25 कोटींचा दंड कायम केला. फेरा कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने दिनकरन यांनी वीस वर्षांपूर्वी हा दंड ठोठावला होता. दिनकरन हे सध्या शशिकला यांचे निकटवर्तीय मानले जातात.\n1991 ते 96 या काळात तमिळनाडूत जयललिता सत्तेवर असताना, त्या वेळी अण्णा द्रमुकचे राज्यसभेतील खासदार असलेल्या दिनकरन यांनी त्यांच्या बॅंक खात्यात प्रचंड रक्कम जमा केली होती. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशी करून त्यांना आर्थिक अफरातफरीच्या आरोपावरून 25 कोटींचा दंड ठोठावला होता. आपण सिंगापूरचे नागरिक असल्याने सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकार कक्षेत येत नसल्याचा दावा करीत दिनकरन यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणी उच्च न्यायालायाने आज हा निर्णय देत दंड कायम ठेवला.\n#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्याचे स्पष्टीकरण\nमुंबई- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.13) गुरुवारी नोटीस बजावली होती. या...\nधोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12...\nविजय मल्ल्याने त्यांचे केले अभिनंदन...\nलंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे...\nबीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे\nबीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची...\nमाझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न : रमेश तवडकर\nपणजी : माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न दक्षिण गोव्याचे खासदार अॅड नरेंद्र सावईकर व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर यांनी केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/category/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2018-12-13T15:32:34Z", "digest": "sha1:6HKHXMZ7CAF7EHJYTLZYZALL3MZWCJGP", "length": 9650, "nlines": 119, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\nआरबीआयचे गव्हर्नर पद ही माझ्यासाठी मोठी संधी – शक्तीकांत दास\nनवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर शक्तीकांत दास यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयची व्यावसायिकता, मुल्ये, विश्वासार्हता, आणि स्वायत्तता राखण्याचा...\nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\n‘डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम’- देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार\nनवी दिल्ली – मुख्य आर्थिक सल्लागार पदी डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची निवड करण्यात आली आहे. सुब्रमण्यम हे इंडिअन स्कूल ऑफ बिझिनेस हैदराबाद मध्ये कार्यरत...\nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\n‘रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट’मध्ये आरबीआयकडून बदल नाही\nनवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यांच्यात कोणताच बदल केलेला नाही. रेपो रेट ६.5% आणि रिव्हर्स रेपो रेट ६.2५%...\nपैसा झाला मोठा : मुदतठेवी की कर्जरोखे\nगुंतवणुकीचे जे विविध मार्ग उपलब्ध आहेत त्यातील बँक एफडी अर्थात बँकेतील मुदत ठेव हा मार्ग सर्वाधिक लोकप्रिय असलेला दिसतो. अलीकडच्या काळात शेअर बाजारात थेट...\nपैसा झाला मोठा : आर्थिक अडचणी टाळण्यासाठी निवडा सक्षम ‘अर्थ’सल्लागार\nआपण अनेक जण अर्थसल्लागाराचा सल्ला घेणे टाळत आलेले आहोत. अर्थसल्लागाराची गरज आपल्याला नीटशी लक्षात आलेली नाही. आपण आजारी पडलो म्हणजे डॉक्टरांकडे जातो, ते मागतील...\nपैसा झाला मोठा : म्युच्युअल फंडांचे नियोजन करताय…\nम्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा अलीकडच्या काळात गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा पर्याय ठरला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वेगाने वाढते आहे. तरुणपणात नोकरी लागल्यावरच दीर्घ काळातील आर्थिक...\nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\nठेवींसाठी तज्ज्ञ व तांत्रिक समिती नेमणार रिझर्व्ह बँक आणि सरकारमध्ये तोडगा\nमुंबई -रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतील मुख्यालयात आज बोर्डाची तब्बल 9 तास मॅरेथॉन बैठक पार पडली. मोदी सरकार आणि रिझर्व्ह बँकेत सध्या वाद सुरू...\nदिवाळीत सर्वत्र मिळणार 100 रुपयाच्या जांभळ्या नव्या नोटा\nमुंबई – शंभर रुपयाच्या जांभळ्या रंगाच्या नव्या नोटा दिवाळीमध्ये सर्व ग्राहकांना मिळणार आहेत. दीपावलीत लक्ष्मीपूजनासाठी या नोटा उपयुक्त ठरणार आहेत. या नव्या नोटा चलनात...\nदिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण\nमुंबई – आज दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला आहे. सेन्सेक्ससह निफ्टीतही ३०० अंकांची घसरण झाली...\nतीन बँकांचे व्याजदर वाढले\nनवी दिल्ली – देशातील तीन मोठ्या बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकांनी व्याजदर वाढवले आहे. एसबीआयने...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2018-12-13T15:54:35Z", "digest": "sha1:USUFTYGOCDBWFAZ36LZTLIQZVIAUW7RZ", "length": 11276, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पशूधनासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका देणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपशूधनासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका देणार\nराजगुरुनगर- राज्यात माणसांप्रमाणे पशूधनासाठी (जनावरांसाठी) अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.जेणेकरून शेतकऱ्यांच्या पशूधनावर उपचार करणे सोपे जाईल. त्यासाठी शासनाकडून भरगोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजगुरुनगर येथे दिली.\nराजगुरुनगर येथील लघु पशू चिकित्सलय इमारत उद्‌घाटन, त्यातील “क्ष किरण यंत्र उद्‌घाटन व 20 वी पशू गणना कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज (शनिवारी) करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार बाळा भेगडे, तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पशुचिकित्सा आयुक्त डॉ शीतलकुमार मुकणे, पशुधन आयुक्त डॉ अमिम शेख, शिवाजी विधाटे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, भाजपचे राजन परदेशी, पांडुरंग ठाकूर, रामदास धनवटे, जयसिंग एरंडे, विष्णू बोऱ्हाडे, कालीदास वाडेकर, माऊली वाफगावकर, प्रदेश सदस्या संगीता जगताप,पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा क्रांती सोमवंशी, तालुका अध्यक्षा रुपाली परदेशी, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, नगरसेवक सचिन मधवे, संपदा सांडभोर, रेखा क्षोत्रीय, मनोहर सांडभोर राहुल आढारी यांच्यासह सर्व नगरसेवक, शेतकरी,स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nगिरीश बापट म्हणाले की, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना शेती पुरक व्यवसायासाठी मदत दिली पाहिजे. शेतीपूरक व्यवसायासाठी सरकाराच्या माध्यमातून पाहिजे ती मदत देण्यात येईल. गो माता आणि गोरक्षण करणे आपली जबाबदारी व कर्तव्य आहे. सरकारला याचे महत्त्व कळले आहे. मागील वर्षापासून गो-शाळांसाठी व त्यांच्या रक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी निधी दिला. जिल्ह्यात साडेतीनशे पशू वैद्यकीय दवाखाने आहेत. खेड तालुक्‍यात 29 दवाखाने आहेत. शास्त्र फार पुढे गेले आहे. जनावरांसाठी क्ष-किरण मशीन उपलब्ध झाल्या आहेत म्हणून माफक दरात तपासण्या कराव्यात.\nराजगुरुनगर शहरासाठी चास कमान धरणातून पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाचे भूमिपूजन होणार आहे. शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार असून पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. याबरोबरच शहरातील अनेक रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. शहरात भुयारी गटार योजना प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी आहे. हा प्रस्ताव मंजूर करावा. नमामी चंद्रभागा योजना शहरात राबविण्यासाठी भुयारी गटार झाले पाहिजे. शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न भीषण आहे तो सोडविण्यासाठी जवळपासच्या गावात क्षपणभूमीसाठी जागा लवकर मिळाल्यास शास्रोक्तर प्रकल्प राबविण्यात येईल.\n– शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरुनगर\nपशुधन राष्ट्रीय पशुधन योजनाअंतर्गत पोषण मूल्य वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पशुपालकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न आहे. ऑनलाईन पशू गणना देशात सुरू होणार आहे त्याची सुरुवात आज झाली आहे. या माध्यमातून पशूधनपालकांना सेवा देता येणार आहे.\n– डॉ. शीतलकुमार मुकणे, पशूचिकित्सा आयुक्‍त, पुणे जिल्हा\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतारुण्य-वार्धक्य बेरीज की वजाबाकी\nNext articleकुरवली शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ramdas-aathavale-on-shivsena-bjp-alliance/", "date_download": "2018-12-13T16:52:59Z", "digest": "sha1:M64P7X5VRHFYDBW7YZSTWAHWTRTBYWZ4", "length": 7829, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "युतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती झाली तरी ही जागा रिपाइंसाठी सुटेल किंवा सेना भाजप युती झाली नाही तरी रिपाइंला ही जागा सुटेल. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईत मी निश्चित लोकसभा निवडणूक लढविणार आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चेंबूर वाशीनाका येथील गोपीनाथ मुंडे मैदानात आयोजित रिपाइंच्या जाहीर सभेत केले. तर आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत असेल तर त्यांना रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेचा एक मतदार संघ सोडावाच लागेल. असे देखील आठवले म्हणाले.\nदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील वास्तवस्तिशी माझा वर्षोनुवर्षे जवळचा संबंध राहिला आहे. या मतदारसंघात मी निवडणूक लढविण्याचा निर्णय राहुल शेवाळे यांच्यावर अन्याय करण्यासाठी घेतलेला नाही. हा मतदारसंघ रिपाइं ला सोडण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिले आहे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा हा मतदारसंघ रिपाइंला सोडण्याबाबत माझा प्रस्ताव ऐकतील असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n#MeToo : नाना पाटेकर जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा : आठवले\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही,निलेश राणेंनी डागली तोफ\nगड आला पण सिंह गेला,तीन मोठ्या राज्यात आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसला मिझोरममध्ये…\nएझोल : ईशान्येतील सेव्हन-सिस्टर्समधील महत्वाचे असलेल्या मिझोरम विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मिझो…\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nआदरणीय अप्पा…. गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची…\n‘मोदी- शहा काठावर पास, राहुल गांधी ‘मेरिट’मध्ये…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+7944+at.php", "date_download": "2018-12-13T16:41:44Z", "digest": "sha1:R7Q7IMRHQXLJ6OOU2R2DWROE47LUMUHH", "length": 3480, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 7944 / +437944 (ऑस्ट्रिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Sandl\nआधी जोडलेला 7944 हा क्रमांक Sandl क्षेत्र कोड आहे व Sandl ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Sandlमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sandlमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 7944 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSandlमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 7944 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 7944 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 7944 / +437944 (ऑस्ट्रिया)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-84/", "date_download": "2018-12-13T16:32:49Z", "digest": "sha1:FPHMGOMXSAT4PYJSJ6EP47E6WM2E3R7W", "length": 9194, "nlines": 135, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "कसा आहे तुमचा आजचा दिवस\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nकसा आहे तुमचा आजचा दिवस\nमराठी भाषा दिनानिमित्त परळमध्ये साकारलेली भव्य रांगोळी\nगुगलचे भारतातील नवे फिचर\nतीस सेकंदांमध्ये चार्ज होणार बॅटरी\nदक्षिण भारतीय कलाकारांची राजकीय वारी\nसलमान खानच्या अडचणींत वाढ\nमुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक ठप्प\nपाच दिवसांच्या बाळासह पतीच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचलेल्या पत्नी मेजर कुमूद \nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज स्मृतिदिन हिंदू धर्माचा प्रसार, प्रसार करण्यास शंकराचार्य यांचे महान योगदान # होळी २०१८ फर्निचर बनवणारी...\nनिक जोनासच्या एक्स गर्लफ्रेंड्स \n कसा आहे तुमचा आजचा दिवस अभिनेता रजत कपूर चित्रपटासाठी मागतोय पैसे मुंबईत ‘या’...\n(व्हिडीओ) ४२ कोटींची ‘बुगाटी’ कार…\n(व्हिडीओ)N99 आणि N95 मास्कसाठी दिल्लीकरांची झुंबड\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ब्रॅण्डच्या नावांमागचं रहस्य (व्हिडीओ) सिंगापूरमध्ये दिवाळीला सुरूवात कसा आहे तुमचा आजचा दिवस (१५-१०-२०१८) (व्हिडीओ)मराठी शिल्पकाराने उभारली सरदार पटेलांची...\nसीआयडीचे निर्माते बिजेंद्र पाल सिंह ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी\nपुणे – ‘फिल्म अॅँँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदाचा बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. आता या पदावर...\nमध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री\nनवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री\n(व्हिडीओ) लार्जर दॅन लाईफ – के. चंद्रशेखर राव\nवृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...\nभारतीय हॉकी संघ पराभूत\nभुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/onida-f105-white-price-p4na66.html", "date_download": "2018-12-13T16:21:14Z", "digest": "sha1:7M55FHZR2LLEPIFIOQH7JULN63SA7YXC", "length": 13363, "nlines": 351, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ओनिडा फँ१०५ व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nओनिडा फँ१०५ व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ओनिडा फँ१०५ व्हाईट किंमत ## आहे.\nओनिडा फँ१०५ व्हाईट नवीनतम किंमत Dec 11, 2018वर प्राप्त होते\nओनिडा फँ१०५ व्हाईटस्नॅपडील उपलब्ध आहे.\nओनिडा फँ१०५ व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 2,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nओनिडा फँ१०५ व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया ओनिडा फँ१०५ व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nओनिडा फँ१०५ व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nओनिडा फँ१०५ व्हाईट वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Onida F105\nनेटवर्क तुपे Yes, GSM + GSM\nडिस्प्ले सिझे 3.5 Inches\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 16 GB\nबॅटरी तुपे 1100 mAh\nसिम ओप्टिव Dual SIM\n( 40435 पुनरावलोकने )\n( 9798 पुनरावलोकने )\n( 9908 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 2990 पुनरावलोकने )\n( 14507 पुनरावलोकने )\n( 2124 पुनरावलोकने )\n( 17075 पुनरावलोकने )\n( 4075 पुनरावलोकने )\n( 12 पुनरावलोकने )\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/rk-mobile-plaudit-p28-price-p8lKZS.html", "date_download": "2018-12-13T15:41:08Z", "digest": "sha1:INBXAKVPLK2YPB342JFQ4KFX2TJ5J6YE", "length": 13374, "nlines": 344, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "रक मोबाइलला प्लाउदीत प्२८ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nरक मोबाइलला प्लाउदीत प्२८\nरक मोबाइलला प्लाउदीत प्२८\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nरक मोबाइलला प्लाउदीत प्२८\nवरील टेबल मध्ये रक मोबाइलला प्लाउदीत प्२८ किंमत ## आहे.\nरक मोबाइलला प्लाउदीत प्२८ नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nरक मोबाइलला प्लाउदीत प्२८ दर नियमितपणे बदलते. कृपया रक मोबाइलला प्लाउदीत प्२८ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nरक मोबाइलला प्लाउदीत प्२८ - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 6 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nरक मोबाइलला प्लाउदीत प्२८ वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nइंटर्नल मेमरी 64 MB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 8 GB\nबॅटरी कॅपॅसिटी 1800 mAh\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual Sim\n( 56121 पुनरावलोकने )\n( 2503 पुनरावलोकने )\n( 9956 पुनरावलोकने )\n( 66 पुनरावलोकने )\n( 250 पुनरावलोकने )\n( 943 पुनरावलोकने )\n( 20928 पुनरावलोकने )\n( 955 पुनरावलोकने )\n( 68 पुनरावलोकने )\n( 2649 पुनरावलोकने )\nरक मोबाइलला प्लाउदीत प्२८\n3/5 (6 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/march-end-recovery-30416", "date_download": "2018-12-13T16:38:06Z", "digest": "sha1:3C7SS7QMKQ32GLYVE2IK26YBSBQEZU7T", "length": 15684, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "march end recovery \"मार्चएंड' वसुलीमुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ | eSakal", "raw_content": "\n\"मार्चएंड' वसुलीमुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ\nसोमवार, 13 फेब्रुवारी 2017\nऔरंगाबाद - ना मार्किंग, ना पार्किंग, नियमन बिघडले, वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला. पण हेल्मेट कारवाईचा बक्कळ गल्ला गोळा होत असल्याने पोलिस विभागाने \"मार्चएंड' वसुलीवर जोर दिला आहे. कारवाया करा, वसुली करा, असाच आदेश पोलिस आयुक्तांकडून मिळत असल्याचे पोलिस सांगतात. परिणामी, नागरिकांशी भांडून-तांडून त्यांना कारवाया कराव्या लागत आहेत. अशा सक्तीच्या कारवाई, मनमानी व दडपशाहीमुळे सामान्यजण हवालदिल झाले आहेत.\nऔरंगाबाद - ना मार्किंग, ना पार्किंग, नियमन बिघडले, वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला. पण हेल्मेट कारवाईचा बक्कळ गल्ला गोळा होत असल्याने पोलिस विभागाने \"मार्चएंड' वसुलीवर जोर दिला आहे. कारवाया करा, वसुली करा, असाच आदेश पोलिस आयुक्तांकडून मिळत असल्याचे पोलिस सांगतात. परिणामी, नागरिकांशी भांडून-तांडून त्यांना कारवाया कराव्या लागत आहेत. अशा सक्तीच्या कारवाई, मनमानी व दडपशाहीमुळे सामान्यजण हवालदिल झाले आहेत.\nशासनाच्या तीन ते पाचपट दंड वसुलीच्या आदेशानंतर राज्यात कोठे नव्हे पण औरंगाबादेत मात्र, सक्तीने वाहनधारकांकडून दंडवसुली केली जात आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्यास त्याच्याकडून तब्बल पाचपट अर्थात पाचशे रुपये दंड आकारला जात आहे. विद्यार्थी, महिलांसह जाळ्यात सापडेल त्याला अडवून हेल्मेट नसल्यामुळे दंडवसुली केली जात आहे. वाहतूक नियमन बाजूला ठेवून वरिष्ठांच्या आदेशामुळे पोलिस दंड वसुलीत गुंतले आहेत. पोलिस आयुक्तांनी दंड वसुलीचे टार्गेटच दिले असून भररस्त्यात, गल्लीबोळांत सापळा रचून दुचाकीस्वारांना अडविणे सुरू झाले. एवढेच नव्हे, हेल्मेट नसेल तर दुचाकीस्वारांना नागरिक म्हणून नव्हे, तर सराईत गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे. सक्तीने दंड वसुली केली जात आहे. दंड न भरल्यास दुचाकीला टाळे लावून जप्तीपर्यंतच्या कारवाया पोलिस करीत आहेत. पोलिस आयुक्तांच्या अशा धोरणाविरुद्ध सर्वसामान्यांत संतापाची भावना निर्माण झाली आहे.\nदरवर्षी मार्चएंडसाठी विविध विभाग ना-नाविध क्‍लृप्त्या शोधून त्या राबवित असतात. पोलिस विभागही या बाबतीत मागे नाही. मार्चएंड हीच एक संधी हिशेबाचा ताळेबंद जुळविण्यासाठी चालून येते. गत सहा महिन्यांत हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी थंडबस्त्यात होती. पण वसुली करून आर्थिक तूट भरून काढण्याचा सपाटा सक्तीद्वारे लावला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.\nचांगला महसूल मिळवून देण्याचा फंडाच हेल्मेटच्या कारवाईत आहे. त्यामुळे दंड वसुलीत विशेष \"रस' पोलिसांना आहे. गुन्हेगारांना शोधून जाळ्यात पकडले जाते त्याच पद्धतीने दुचाकीस्वारांना पकडले जात असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. पोलिसांच्या कारवाईचा अतिरेक होत असल्याने सामान्यजण संतप्त असून रोष व्यक्त करीत आहेत.\nएकीकडे साहेबाचा आदेश, हेल्मेटच्याच कारवाया करा, अशा सक्त सूचना आणि दिलेल्या टार्गेटमुळे पोलिसांची कसरत होत आहे. हेल्मेट नसल्यास पाचशे रुपये दंड आकारला जात आहे. पण सामान्यजणांच्या खिशात पाचशे रुपयेही नसतात. हेल्मेट नसल्यास पैसे कोठून आणणार असा सवाल दुचाकीस्वारांतून विचार जात आहे. पोलिस मात्र कोंडीत सापडले असून टार्गेट पूर्ण करण्यातच त्यांची दमछाक होत आहे.\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nप्रेमी युगालाच भांडण अन्‌ अपहरणाचा कॉल\nपिंपरी - तो तिला कामावर सोडण्यासाठी जबरदस्तीने मोटारीत बसवत होता. ती मात्र प्रतिकार करीत होती....\nइफेड्रीनसह तरुण अटकेत; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त\nठाणे : इफेड्रीन या अमलीपदार्थासह एका तरुणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले. अंकुश कचरू कसबे (वय.30 रा.महात्मा फुले नगर)...\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bhujbalayurveda.com/pages/snehan-ayurvedic-special-massa/5b6b35bb7837140507a6d694", "date_download": "2018-12-13T16:23:06Z", "digest": "sha1:3NCNSJG342OJQIPTUFJ3QHRHBM3CLQDH", "length": 14013, "nlines": 123, "source_domain": "www.bhujbalayurveda.com", "title": "SNEHAN-Ayurvedic Special Massage", "raw_content": "\n🌹 *आग का गोला - तिखट रस*🌹 वऱ्हाडी ठेचा , कोल्हापुरी मिसळ खाताखाताच लोक डोळ्यातील पाणी पुसत असतात. हाच तो डोळ्यात पाणी आणणारा, तिखट रस, मिरचीचा ठेचा हाताला लागला तरी आग होते. म्हणजेच तोंडाची हाताची आग ज्याच्यामुळे होते, नाकाडोळ्यातून पाणी येते. तिखट रस काही लोकांना खूप आवडतो तर काही लोक त्याच्या वाटेला हि जात नाहीत. आपल्या आहारामध्ये तिखटपणा थोड्या प्रमाणात असणे पचनाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यकच आहे. मिरची, मिरी, हिंग, कांदा, लसूण, मोहरी, पिंपळी, मुळा हे रोजच्या वापरातले पदार्थ आहेत व जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीराचा, तोंडाच्या त्वचेचा दाह करणारे, उष्ण आहेत. स्थूल व्यक्तींनी तिखट चवीचे पदार्थ जरा जास्त प्रमाणात खाल्ले तरी चालतात, परंतु कृश व्यक्तींनी तिखट खाऊ नये, कारण तिखट खाण्यामुळे शरीरातील मेद धातूचा क्षय होतो. तिखट चवीचे पदार्थ आहारात अल्प प्रमाणात हवेतच. त्यामुळे अन्नाचे पचन शरीरामध्ये व्यवस्थित होते. सुंठ, मिरे, पिंपळी हे तिखट पदार्थ छातीत साठलेला कफ पातळ करतात. त्यामुळे खोकला झाल्यास सुंठ, मिरे, पिंपळी (त्रिकटू चूर्ण) मधाबरोबर घेण्याने फायदा होतो. थोड्या प्रमाणात तिखट खाल्ल्यास पोट साफ होते. उदा. मिरची जास्त प्रमाणात पदार्थात घातली तर त्यामुळे सुरुवातीला पोट साफ होईल पण मिरची जास्त प्रमाणात वारंवार खाल्ली तर मलावष्टंभ होऊन मुळव्याध होईल. अति तिखट खाल्ल्याने तोंड येते, तोंड कोरडे पडून तहान लागते. अति तिखट खाणाऱ्यांची त्वचा निस्तेज, कोरडी दिसते. अतितिखट खाणे म्हणजे गॅस्ट्रिक अल्सरला आमंत्रण. एकूणच अती तिखट खाण्यामुळे शरीरातील धातूंची (tissue) गुणवत्ता कमी होऊन कृशता येते. अति तिखट खाण्याने संधिवात होऊ शकतो त्यामुळे (अपवाद - लसणाचा) अती तिखट खाणे स्वास्थ्याला हानीकारकच आहे. *Dr.ARUN SUBHASH BHUJBAL* *BHUJBAL AYURVED* *NIMANI, NASHIK* 9822226267 9822371701 9960856785 0253-251-9669 www.bhujbalayurveda.com\n🌹 *मिठाशिवाय जेवणाला चव नाही* 🌹 (सहा रसांपैकी तिसरा लवण रस-खारट) ‘खाल्ल्या मिठाला जरा जागावे’ अशी एक म्हण आहे. श्री कृष्णाने रुक्मिणीला दिलेले मार्मिक उत्तर, *‘तू मला मिठासारखी आवडतेस’* या उत्तरामध्ये मीठ हा आयुष्यामधील किती अत्यावश्यक आहारिय घटक आहे हे सिद्ध होते. आपण रोजच्या जेवणात टेबल सॉल्ट वापरतो तर औषध म्हणून सैंधव (शेंदेलोण/rock salt) वापरतो. मिठामुळे पाचक-स्रावाचे प्रमाण वाढते, मिठामुळे अन्नास चव येते. मिठामुळे अन्नपचन व शोषण चांगले होते. मीठ उष्ण आहे, त्यामुळे वात व कफ कमी करणारे आहे व तर पित्ताची उष्णता वाढवणारे आहे. मिठामुळे अन्नाला मऊ पणा येतो. त्यामुळे पाचकस्राव अन्नाबरोबर मिसळतात. असे हे गुणकारी मीठ थोडेच खावे, पदार्थावर वरूतून मीठ घेऊ नये. लोणचे भाजीसारखे म्हणजे जास्त प्रमाणात खाऊ नये. मीठ जास्त असणारे पदार्थ. उदा. लोणची, वेफर्स सतत खाल्ल्याने, पदार्थांमध्ये *मीठ जास्त घेणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात*. उदा. केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, पित्ताची उष्णता वाढल्याने दाह होणे, सतत तहान लागणे, शरीरावर पुरळ येणे, त्वचा रोग, इत्यादी हायब्लडप्रेशर असेल तर मीठ कमी खा, घरामध्ये कोडासारखा अनुवंशिक रोग असेल तरीसुद्धा खारट, आंबट प्रिव्हेंटिव्ह म्हणून कमी खा ’* या उत्तरामध्ये मीठ हा आयुष्यामधील किती अत्यावश्यक आहारिय घटक आहे हे सिद्ध होते. आपण रोजच्या जेवणात टेबल सॉल्ट वापरतो तर औषध म्हणून सैंधव (शेंदेलोण/rock salt) वापरतो. मिठामुळे पाचक-स्रावाचे प्रमाण वाढते, मिठामुळे अन्नास चव येते. मिठामुळे अन्नपचन व शोषण चांगले होते. मीठ उष्ण आहे, त्यामुळे वात व कफ कमी करणारे आहे व तर पित्ताची उष्णता वाढवणारे आहे. मिठामुळे अन्नाला मऊ पणा येतो. त्यामुळे पाचकस्राव अन्नाबरोबर मिसळतात. असे हे गुणकारी मीठ थोडेच खावे, पदार्थावर वरूतून मीठ घेऊ नये. लोणचे भाजीसारखे म्हणजे जास्त प्रमाणात खाऊ नये. मीठ जास्त असणारे पदार्थ. उदा. लोणची, वेफर्स सतत खाल्ल्याने, पदार्थांमध्ये *मीठ जास्त घेणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात*. उदा. केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, पित्ताची उष्णता वाढल्याने दाह होणे, सतत तहान लागणे, शरीरावर पुरळ येणे, त्वचा रोग, इत्यादी हायब्लडप्रेशर असेल तर मीठ कमी खा, घरामध्ये कोडासारखा अनुवंशिक रोग असेल तरीसुद्धा खारट, आंबट प्रिव्हेंटिव्ह म्हणून कमी खा सैंधवाचे शरीरावर होणारे परिणाम ‘टेबल सॉल्ट’ पेक्षा वेगळे आहेत, सैंधव हृदयासाठी आरोग्य देणारे आहेत. हृदयरोगी रुग्णांनी टेबल सॉल्ट एेवजी सैंधव वापरावे. सैंधवाचा उपयोग आल्याच्या रसाबरोबर करावा किंवा आल्याचा तुकडा सैंधवामध्ये बुडवून खा. चवीने जेवण जाईल. वाण्याच्या महिन्याच्या यादीत नेहमीच्या मिठाबरोबरच सैधव देखील मागवून घ्या. ‘टेबल सॉल्ट’ अती खाणे डोळ्यांना अपायकारक आहे पण सैंधव खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे, म्हणून अत्यंत थोड्या प्रमाणात खा, उत्तम पचन होईल, हृदय, डोळे स्वस्थ राहतील. पित्तप्रकृतीच्या लोकांनी आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांनी मीठ कमी खावे, त्याऐवजी सैंधवाचा वापर करावा. कृश, वात प्रकृतीच्या लोकांनी मीठ, सैंधव योग्य प्रमाणात खाल्ले तर आरोग्यदायी आहे. स्थूल व्यक्तींनी देखील मीठ कमीच खावे. अशा तऱ्हेने मीठ योग्य तेवढेच, स्वतःच्या प्रकृतीचा विचार करून खा म्हणजे तुमचे स्वास्थ्या जपाल सैंधवाचे शरीरावर होणारे परिणाम ‘टेबल सॉल्ट’ पेक्षा वेगळे आहेत, सैंधव हृदयासाठी आरोग्य देणारे आहेत. हृदयरोगी रुग्णांनी टेबल सॉल्ट एेवजी सैंधव वापरावे. सैंधवाचा उपयोग आल्याच्या रसाबरोबर करावा किंवा आल्याचा तुकडा सैंधवामध्ये बुडवून खा. चवीने जेवण जाईल. वाण्याच्या महिन्याच्या यादीत नेहमीच्या मिठाबरोबरच सैधव देखील मागवून घ्या. ‘टेबल सॉल्ट’ अती खाणे डोळ्यांना अपायकारक आहे पण सैंधव खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे, म्हणून अत्यंत थोड्या प्रमाणात खा, उत्तम पचन होईल, हृदय, डोळे स्वस्थ राहतील. पित्तप्रकृतीच्या लोकांनी आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांनी मीठ कमी खावे, त्याऐवजी सैंधवाचा वापर करावा. कृश, वात प्रकृतीच्या लोकांनी मीठ, सैंधव योग्य प्रमाणात खाल्ले तर आरोग्यदायी आहे. स्थूल व्यक्तींनी देखील मीठ कमीच खावे. अशा तऱ्हेने मीठ योग्य तेवढेच, स्वतःच्या प्रकृतीचा विचार करून खा म्हणजे तुमचे स्वास्थ्या जपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95/", "date_download": "2018-12-13T15:00:41Z", "digest": "sha1:WUXVWV7K3C3CMUWY65UDLQLJVQPV7AM2", "length": 7196, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विराटच्या नावावर आणखी एक विक्रम… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविराटच्या नावावर आणखी एक विक्रम…\nमुंबई: भारतीय संघाचा कर्णधार आणि वर्षातील सर्वश्रेष्ठ आयसीसी क्रिकेटर विराट कोहलीने आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला आहे. जोहान्सबर्ग कसोटीमध्ये 12 गुणांची कमाई करत वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्रायन लारालाही मागे टाकले आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याआधी कोहलीचे ९०० गुण होते. तिसरा कसोटी सामना त्याने 900 गुणांनी सुरू केला. सामन्यातील पहिल्या डावात त्याने ५४ आणि दुसऱ्या डावात ४१ धावा करून १२ गुणांची कमाई केली. आता त्याचे ९१२ गुण झाले असून, तो आयसीसीच्या सर्वकालीन कसोटी क्रमवारीत २६ व्या स्थानी आहे. तर डॉन ब्रॅडमॅन ९६१ गुणांसह अव्वल आहेत.\nसध्याच्या जागतिक कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी असलेला स्टीव्ह स्मिथ ९४७ अंकांसह सर्वकालीन यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर कोहलीने 31 व्या स्थानावरून 26 व्या स्थानावर उडी मारली आहे. त्याने ब्रायन लारा (९११), केव्हिन पीटरसन (९०९), हाशिम अमला (९००), चंद्रपॉल (९०१) आणि मायकल क्लार्क (९००) यांना मागे टाकले आहे. गुणांच्या बाबतीत विराट कोहली आता सुनील गावसकर यांच्या जवळपास पोहोचला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमातृभाषेमुळे व्यक्तिमत्त्व विकास\nNext articleअर्थसंकल्प २०१८ : ‘भरीव’ की ‘पोकळच’ (भाग -१ )\nभारत_वि_आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका : ‘या’ विक्रमासाठी विराटला हव्यात फक्त 8 धावा\nकोहलीला बाद करण्यासाठी पर्याय आवश्‍यक – हेझलवूड\n‘विराट कोहली’च्या नावे आणखी एक विक्रम\nऋषभचा बळी निर्णायक ठरला : विराट कोहली\nविराटला डवचल्यास तुमचे काही खरे नाही : फाफ ड्यु प्लेसीस\nमितालीने टाकले ‘विराट-रोहित’ला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mindscomeacross.blogspot.com/2011/07/blog-post.html", "date_download": "2018-12-13T16:44:31Z", "digest": "sha1:75MGNRDUYOOMHXWJWTTDORHYV362M33S", "length": 10968, "nlines": 140, "source_domain": "mindscomeacross.blogspot.com", "title": "Minds, which come across: पाहुणा पाऊस", "raw_content": "\n सगळ्याच लेखक - कवींचा आवडता विषय... मीही त्याला अपवाद नाही. पावसाच्या आठवणींचा जणू एक खजिनाच आपल्या पोतडीत असतो.\nमाझ्या आठवणीतला पहिला मुसळधार पाऊस पडला तेव्हा मी चार वर्षांची होते. माझ्या तर गुडघ्याच्याही वरपर्यंत पाणी आलेलं. त्यापूर्वी एकदा म्हणे आमची आख्खी बस पाण्यात वाहून जाता जाता वाचलेली असं आई-बाबा सांगतात. पण तेव्हा मी बहुदा फारच छोटी होते... नंतर तर नवा रेनकोट/ छत्री वापरायला मिळावं म्हणून पाऊस यावा असं वाटायचं...\nनंतरचा आठवणारा पाऊस मी पाचवीत असतानाचा. आम्ही मैत्रिणी शाळेतून घरी येत होतो. वाटेत एक ओढा लागायचा. त्या पुलाच्या वरून पाणी वाहायला लागलेलं. तशा परिस्थितीत त्याच पुलावरून नाचत - उड्या मारत आम्ही घरी आलो. कारण रस्ता दिसत नाहीये तर आपण वाहून जाऊ शकू हा विचार तेव्हा डोक्यातच आला नव्हता. एक नवा thrilling experience एवढंच आमच्या लेखी त्याचं स्थान होतं. एक दुसरा रस्ता पण होता, पण जरासा दूरचा. त्यामुळे घरी गेल्या गेल्या शिव्यांच्या पावसात भिजावं लागलं...\nकेवळ बाहेरच हा पाऊस भिजवतो असं नाही हं, आजवर दोन-तीनदा तर आमच्या घरातही त्यानं प्रवेश केलाय. एकदा खूप लहानपणी... आमचं घर एका उतरणीच्या पायथ्याशी होतं. त्यामुळे पाण्याचे लोंढेच्या लोंढे घरात घुसले. अचानक झालेल्या या माऱ्यानं आम्ही गडबडलो. मला पलंगावर बसवून आईनं पाणी उपसायला सुरुवात केली. रात्री ९ ते २-२.३० हाच कार्यक्रम चालला होता. नंतर तर एका घरात दरवाजाखालच्या फटीत एक छोटासा धबधबाच तयार झाला होता. आणि मग घर म्हणजे त्या धबधब्यानं निर्माण झालेला जलाशय. मग दुसऱ्या दिवशीच त्या फटीचा बंदोबस्त केला गेला... त्या वर्षीचा पावसाळा मग निर्विघ्नपणे पार पडला. पुढल्या वर्षी मी एका खोलीत अभ्यासाला बसले होते. बाहेर पाऊस सुरु होता. पण यंदा तर काही कोणती फट मोकळी नाही अशा गोड गैरसमजात मी होते. थोड्या वेळानं फोन वाजला म्हणून मी बाहेरच्या खोलीत आले, तर \"अवघा जीवनमय संसार \" अशी परिस्थिती होती.\nआता मात्र बऱ्याच दिवसात हा पाहुणा आमच्या घरी आलेला नाही. आता आमची गाठ बाहेरच पडते आणि गप्पा होतात त्याही खिडकीतूनच....\nपोस्ट चांगली आहे.पहिल्या पावसानंतर सृष्टीमध्ये काय बदल होतात, हे पाहायला प्रत्येकालाच आवडतात.(या माझ्या समजाला बहुतेक तडा जाणार नाही.)शाळेत असताना जून महिन्यातला पाऊस हमखास आठवतो. कॉलेजमध्ये गेल्यावर त्या पहिल्या पावसाला काही वेगळे हुरहूर लावणारे संदर्भ मिळतात. पहिल्या पावसात कटिंग चहा घेण्यात जो 'मझा' आहे, त्याबद्दल बोलायला नकोच. तो घेताना कुणी बरोबर असलं तर ती चव वाढते, याबद्दल तर अजिबातच बोलायला नको. ती गोष्ट मनातल्या मनात अनुभवावी अशीच.\nखरंय तुझं, पहिल्या पावसावर स्वतंत्र पोस्ट होऊ शकते...\nअजून जास्त लिहिले असते तरी चालले असते...\nपावसाच्या आमच्याही काही आठवणी-\nप्रार्थना - लहानपण, शाळा आणि प्रार्थना यांचा आठवणींच्या राज्यात खूप जवळचा संबंध आहे. अजूनही प्रार्थना म्हणलं की 'खरा तो एकची धर्म' ही शाळेत म्हणत असलेली प्रार्थनाच चटक...\nएक बातमी....... - कालचा दिवस आमचा सगळ्यांचा सारखाच सुरु झाला असणार, आवरसावर करून आम्ही ऑफिसला पोचलो computer समोर बसलो fb चेक केलं whats app चे मेसेज बघितले आणि...\nदीपावली - आकांक्षा ही मनी आपुला देश थोर व्हावा आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥ सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥ सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा पुसता अश्रू दीनजनांचे आनंद लाभावा ॥ अधर्म,...\nहॉर्ससिक... - आम्ही उटीला गेलो होतो .छोटी केतकी आणि तिचे आई बाबा म्हणजे इंदु मॅडम आणि सुरेश सर पण आमच्या बरोबर होते ,तिच्या आई कडून समजलं की तिला उटीला गेलं की नावेत आण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/international-news-iraki-military-mosul-news-marathi-news-58469", "date_download": "2018-12-13T16:45:36Z", "digest": "sha1:4FCIDEJNEINOMGSZUDNGZ2IIVK5HD7WD", "length": 11532, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "international news iraki military mosul news marathi news इराकी सैन्याने मोसूल जिंकले | eSakal", "raw_content": "\nइराकी सैन्याने मोसूल जिंकले\nसोमवार, 10 जुलै 2017\nमोसूल - गेल्या तीन वर्षांपासून जिहादींच्या कब्जात असलेल्या मोसूलवर ताबा मिळविण्यासाठी सलग आठ माहिने चाललेल्या लढाईत इराकी सैन्याने विजय मिळविला आहे. आज इराकचे पंतप्रधान हैदर अल अब्दी यांनी येथे येऊन या विजयाबद्दल इराकी सैन्याचे अभिनंदन केले.\nमोसूल - गेल्या तीन वर्षांपासून जिहादींच्या कब्जात असलेल्या मोसूलवर ताबा मिळविण्यासाठी सलग आठ माहिने चाललेल्या लढाईत इराकी सैन्याने विजय मिळविला आहे. आज इराकचे पंतप्रधान हैदर अल अब्दी यांनी येथे येऊन या विजयाबद्दल इराकी सैन्याचे अभिनंदन केले.\nप्रदीर्घ चाललेल्या या लढाईत मोसूलचे खंडर झाले असून, हजारो निरपराधांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर जवळपास दहा लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. पंतप्रधान आणि सैन्याचे प्रमुख हैदर अल अब्दी यांनी आज स्वतंत्र झालेल्या मोसूलमध्ये येऊन या ऐतिहासिक विजयाबद्दल सैन्याचे अभिनंदन केले, असे अधिकृत वृत्तात म्हटले आहे. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांचे मृतदेह जुन्या शहरातील रस्त्यांवर पडले होते. जेथे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इराकी सैन्याने निर्णायक लढाईत विजय मिळविला आहे.\nइराकी सैन्याने मोसूलमध्ये मृत्यूशीच लढाई केली होती. इराकी सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याहा रसूल यांनी राज्याच्या दूरचित्रवाणीवर बोलताना सांगितले, की तिग्रीस नदीतून पोहत पळून जाण्याच्या प्रयत्नात 30 दहशतवादी मारले गेले.\nमोसूलमधील अपहृत 39 भारतीयांची हत्या : सुषमा स्वराज\nनवी दिल्ली : इस्लामिक स्टेटमधील इराकच्या मोसूल प्रांतातून 2014 साली अपहरण झालेल्या 39 भारतीयांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती...\nइराकमधील आणखी एक शहर इसिसच्या जाचातून मुक्त\nताल अफार - इराकमधील एक महत्त्वपूर्ण शहर असलेल्या ताल अफारवर इराकी सैन्याने नियंत्रण मिळविल्याचे वृत्त...\nआपली राजकीय, सांप्रदायिक वा अन्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निरपराध लोकांना वेठीस धरण्याचा, त्यांचे जीव घेण्याचा घृणास्पद खेळ थांबण्याची चिन्हे दिसत...\nइसिस या कडव्या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेलं मोसूल पडलं आहे. इराकी सैन्यानं त्याच्यावर पुन्हा नियंत्रण मिळवलं असून, यासंदर्भातलं एक वर्तुळ पूर्ण...\nआकाराने इराकचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेले मोसुल तब्बल तीन वर्षांनंतर 'इसिस'च्या ताब्यातून इराकी फौजांनी सोडविले. सुमारे नऊ महिने सुरू...\nइराकमधील अपह्रत भारतीय तुरुंगात असण्याची शक्‍यता\nनवी दिल्ली - तीन वर्षांपूर्वी इराकमध्ये \"इसिस'ने ताब्यात घेतलेल्या 39 भारतीयांना मोसूलच्या जवळील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/fair-glowing-skin/", "date_download": "2018-12-13T16:48:22Z", "digest": "sha1:EAIJ5YXMDNQP2G5QWZORUMC5567CZZMT", "length": 5500, "nlines": 38, "source_domain": "www.marathigold.com", "title": "अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ही वस्तू ज्यामुळे तुमचे पूर्ण शरीर होईल गोरेपान आणि चमकदार", "raw_content": "\nYou are here: Home / Health / अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ही वस्तू ज्यामुळे तुमचे पूर्ण शरीर होईल गोरेपान आणि चमकदार\nअंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ही वस्तू ज्यामुळे तुमचे पूर्ण शरीर होईल गोरेपान आणि चमकदार\nपूर्ण दिवस काम करून आपण घरी आल्यावर सर्वात पहिले अंघोळ करण्यासाठी धावतो. उन्हाळ्यात थंड पाण्याने आणि थंडी मध्ये गरम पाण्याने अंघोळ केली की आपला संपूर्ण थकवा कुठे पळून जातो हे आपल्याला देखील समजत नाही. असे साधारण पाणी फक्त तुमच्या शरीराला आराम देऊ शकते पण जर तुम्ही तुमच्या किचन मध्ये असलेल्या काही वस्तू या पाण्यात मिक्स केल्यातर ते तुम्हाला आराम देण्याच्या सोबतच तुमच्या त्वचेला सुंदर देखील बनवेल.\nचला तर आज आपण पाहू अशी कोणती सामग्री आहे जी तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध आहे आणि तिच्या वापरामुळे तुमची त्वचा गोरी होईल.\n5 ते 6 लिंबू\nअंघोळीच्या पाण्यात 5 ते 6 लिंबूचा रस एकत्र करा किंवा जवळपास 3 कप लिंबाचा रस पाण्यात मिक्स करा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.\nताजे लिंबू तुमचे उघडलेले रोमछिद्रे बंद करण्यास मदत करेल त्वचेला ताजे बनवेल आणि तुमचा मूड संपूर्ण दिवस चांगला ठेवेल.\nअत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : चुटकी सरसी काढा आपल्या दातांवरचा जमा झालेला मळ, फक्त करायच हे काम ज्याने दात चमकतील मोत्या सारखे\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/one-plus-launch/", "date_download": "2018-12-13T15:37:36Z", "digest": "sha1:BGKVBWXMN5SNDWYD353CKLIUMUT3XAM2", "length": 6269, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अखेर वन प्लस फाइव्ह भारतामध्ये लाँच पहा काय आहेत फिचर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअखेर वन प्लस फाइव्ह भारतामध्ये लाँच पहा काय आहेत फिचर\nचीनमधील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘वन प्लस’ने काल (दि 22) ‘वन प्लस फाइव्ह’ हा भारतामध्ये लाँच केला आहे. मुंबईमध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यामध्ये वन प्लस फाइव्ह लाँच करण्यात आला . हा फोन ६ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. फोनच्या खरेदीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असून २७ जूनपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल. भारतीय मोबाईल युझर्समध्ये मागील अनेक आठवड्यांपासून चर्चा होती. या फोनचे फिचर्स पाहाता वन प्लस फाइव्हने चाहत्यांना निराश केले नसल्याच दिसत आहे.\nवन प्लस फाइव्हचे फिचर\nदोन प्रकारांमध्ये फोन उपलब्द\n1. ६ जीबी रॅम आणि ६२ जीबी स्टोरेज\n2. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज\nकलर – ब्लॅक आणि स्लेट ग्रे\nस्क्रीन – ५.५ इंच\nआयफोन ७ प्रमाणे पूर्णपणे मेटॅलिक लूक\n२.५ गीगाहर्त्झचा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर\n७.११ नॉगेट अॅण्ड्रॉइडवर हा फोन काम करेल\nड्युएल सीम फोन ज्यात जीएसएम, सीडीएमए,एचएसपीए, एलटीई\nबॅटरी – ३३०० एमएएच\nकंपनीच्या दाव्यानुसार आत्तापर्यंत सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे\n६ जीबी रॅम – ३२ हजार ९९९ आहे\n८ जीबी रॅम – ३७ हजार ९९९ आहे\n; अन्य पक्षाचे आमदार संपर्कात : भाजप\nटीम महाराष्ट्र देशा- मध्य प्रदेशात काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपाला धक्का दिला असला तरी कोणत्याही पक्षाला बहुमत…\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nगड आला पण सिंह गेला,तीन मोठ्या राज्यात आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसला…\nपद असो वा नसो गरजूंना मदत करत राहणार :महेश लांडगे\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत – शरद पवार\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/yoga-day-is-celebrating-across-caste-and-religion-across-the-country-narendra-modis-mann-ki-baat/", "date_download": "2018-12-13T15:38:10Z", "digest": "sha1:3YDH4WKQZB4GZVHLDV6ZAWDJMZFDNIT5", "length": 8192, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "देशभरात जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन योगदिन साजरा : नरेंद्र मोदींची 'मन की बात'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदेशभरात जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन योगदिन साजरा : नरेंद्र मोदींची ‘मन की बात’\nनवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी ४५ व्यांदा संवाद साधला आहे. या संवादात त्यांनी योग, खेळ, जीएसटी, आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बदद्ल चर्चा केली.\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट,…\n; अन्य पक्षाचे आमदार संपर्कात : भाजप\nजगभरात साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उल्लेख मोदी यांनी केला. याविषयी बोलताना ते म्हणाले की, जगभरातून योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. योगदिवशी दिव्यांग व्यक्तींनीही योग करीत विश्वविक्रम रचला, हे भावूक करणारे दृश्य होते. सौदी अरेबियामध्ये महिलांनीही योगासने करीत ऐतिहासिक कामगिरी केली. देशात जाती आणि धर्मातील सर्व सीमा तोडून योग केला जात आहे.\nनरेंद्र मोदी यांनी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आठवण यावेळी करुन दिली.ते म्हणाले, श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते. २३ जूनला श्यामा प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी होती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी केली. ते अवघ्या ३३ व्या वर्षी विद्यापीठाचे कुलगुरु बनले होते. भारतातील औद्योगिक वाढीत डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे नाव नेहमी घेतले जाईल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.\n४५ व्यांदा ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला\nजगभरातून योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला\nजनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आठवण\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते…\n; अन्य पक्षाचे आमदार संपर्कात : भाजप\n२४ तासानंतर निकाल जाहीर, मध्य प्रदेशात त्रिशंकू विधानसभा\nहा फसवेगिरी विरोधात लोकांनी दिलेला निकाल – पृथ्वीराज चव्हाण\nमध्य प्रदेशात मायावती कॉंग्रेससोबत, कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर\nटीम महाराष्ट्र देशा – अखेर मध्य प्रदेश मधील अंतिम निकाल आला आहे. स्पष्ट बहुमत मात्र कोणत्याच पक्षाला मिळाले नाही.…\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं…\nपद असो वा नसो गरजूंना मदत करत राहणार :महेश लांडगे\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद…\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/bjp-leaders-should-be-booked-demands-nashik-congress/", "date_download": "2018-12-13T15:13:00Z", "digest": "sha1:L3V64AKNJB5FYRPWBRQEX76RNXJVAT3X", "length": 7584, "nlines": 65, "source_domain": "nashikonweb.com", "title": "#नाशिक : व्हिडीओ प्रकरणी भाजपा विरोधात कॉंग्रेसची तक्रार - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\n#नाशिक : व्हिडीओ प्रकरणी भाजपा विरोधात कॉंग्रेसची तक्रार\nनाशिक : महानगरपालिका निवडणुकीत नाशिक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी २ लाख रूपये प्रती उमेदवारशी रक्कम घेऊन उमेदवारी दिल्याचे २ व्हिडीओ समाज माध्यमातून पसरल्यानंतर या बाबत लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष शरद आहेर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. टि.व्ही चॅनल, वर्तमान पत्रे आणि वेब पोर्टलवर झळकलेल्या बातम्या यांचा हवाला कॉंग्रेसतर्फे देण्यात आला आहे.\nयाप्रकरणी नाशिकमधील एका आमदार आणि पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून हा प्रकार घडल्याचे सत्य समोर येत असून जर पक्षाच्या साहित्यासाठी पैसे घेतले असतील तर प्रत्येक उमेदवारांच्या ८ लाख खर्च मर्यादा मधुन २ लाख रुपये खर्च कमी करून सदरचे २ लाख खर्चामध्ये दाखवावे अशी विनंतीही कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या बाबत अधिक चौकशी करून आचारसंहितेचा भंग झाला असेल तर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा असेही या निवेदनात म्हटले आहे.\nदरम्यान या सर्व प्रकरणात पक्षाची बदनामी करून राजकारण करण्यासाठी हा कात रचण्यात आल्याची प्रतिक्रिया आमदार देवयानी फरांदे यांनी दिली आहे. हे २ लाख रुपये चेक च्या स्वरूपातही स्वीकारण्यात येणार असून उमेदवारांच्या १० लाख खर्च मर्यादेतून ही रक्कम ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती फरांदे यांनी दिली.\n#BJPMMS: दोन लाख द्या भाजपाचा प्रताप कॅमेऱ्यात कैद\nव्हायरल व्हिडिओ प्रकरणी भाजपच्या गोपाळ पाटील यांची मनसे विरोधात तक्रार\nपदाधिकारी-प्रशासन समन्वय ठेवणार; गरज पडली तर मुंढेंचे निर्णय बदलू – मनपा आयुक्त गमे\nमनपा आयुक्त मुंढे यांचा बिटको रुग्णालयाला दे धक्का स्वच्छता करा नाहीतर कारवाई\nत्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ रस्त्यावर आजपासून वाहतुकीत बदल, स्मार्ट रस्त्याचे काम सुरू\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha/travelblog-1127590/", "date_download": "2018-12-13T15:49:24Z", "digest": "sha1:EVK67FCTJOUO73MP6ZOWW4ZCXLN3TTKZ", "length": 31853, "nlines": 276, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एक उनाड भटकंती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nकधी कधी ठरलेला ट्रेकचा प्लॅन आयत्या वेळी बदलावा लागतो, पण त्यातूनच नव्या वाटांचा आनंददेखील मिळतो, सोबतीला पाऊस असेल मग धम्मालच...\nकधी कधी ठरलेला ट्रेकचा प्लॅन आयत्या वेळी बदलावा लागतो, पण त्यातूनच नव्या वाटांचा आनंददेखील मिळतो, सोबतीला पाऊस असेल मग धम्मालच..\nजून महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावून वरुणराजा कुठे दडी मारून बसला होता देव जाणे. त्यामुळे आमची, म्हणजे ट्रेकर्स मंडळींची अडचण अशी झाली की, पावसाळी धोपट ट्रेक करावा की कुठली अडनिडी वाट धरावी. आणि नेमका पाऊस आला म्हणजे झाली का पंचाईत. हो-नाही, नंतर बघू, जाऊ दे, जाऊयात असं करत शेवटी ऑफिसला दांडी मारायचं ठरवून मी आणि मंडळींनी ट्रेकचा प्लान मांडायला सुरुवात केली. प्रीती, राजस, अमित, आशीष, सोनाली हे सगळे कसलेले ट्रेकर बरोबर असल्याने अडनिडे काही तरी प्रयत्न करायला काहीच हरकत नव्हती.\nनकाशे गिरवत असताना पर्वत आणि चकदेवपाशी आम्ही सगळेच घुटमळलो. बरीच वर्षे एकत्र ट्रेक करत असाल तर समोरच्याच्या डोक्यात काय प्लॅन शिंकू पाहतोय हे कळायला फारसा वेळ लागत नाही. साधारणपणे जी पाऊलवाट आम्ही नकाशावर गिरवली तसा इतर पर्यायांचा विचार मागे राहिला आणि आमची चर्चा ‘नक्की जायचं ना, की पावसाळ्यानंतर करायचा’ ह्य़ा विचारांना बगल देऊन थेट ‘मुक्काम इथं करू या’ आणि ‘सगळं ठीक आहे पण जळवांचं काय ते पाहावं लागेल’ इथवर आली. त्याचं काय ते पाहून घेऊ असं ठरवून आम्ही प्लॅन ठरवला.\nतो असा- शुक्रवारी हापिसातनं वेळेत निघून रात्री प्रवास सुरू करायचा आणि पहाटेपर्यंत दाभ्यात पोहोचायचं. तिथनं सकाळी लवकर निघून रात्री पर्वतगडला मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास. हा ट्रेक तसा मोठा होता आणि म्हणून मुंबईपासूनचं अंतर लक्षात घेता वेळेची आखणी करणं गरजेचं होतं. आमचं वेळापत्रक इंजिनीअिरगच्या वेळापत्रकाहून क्लिष्ट दिसत होतं.\nतिथं जेमतेम साडेतीन-चार महिन्यांत सगळा अभ्यासक्रम (ऑप्शनला टाकायचं) शिकवतात आणि त्यात त्या रद्दीत टाकायला कामी येणाऱ्या फायली छापायला लावतात. परीक्षा मात्र महिनाभर चालणार वा रं गडय़ा, काय कारभार आहे.\nआमच्याही ट्रेकचं तसंच काहीसं होणार होतं. नाकापेक्षा मोती जड- चाय से ज्यादा किटली गरम- ट्रेकपेक्षा प्रवास मोठा त्यात मग तिथल्या वाहतुकीच्या पर्यायांची गैरसोय पाहता त्यावर अवलंबून न राहून आम्ही स्वत:ची गाडी न्यायचं ठरवलं, इतर मंडळींनीही बिनविरोध होकार दिला.\nअंधेरीहून हापिसातनं निघून धावत-पळत-लोंबकळत घरी पोहोचायला उशीरच झाला. गडबडीत सगळं सामान प्लास्टिकच्या पिशवीत (दोनदा, महत्त्वाचं सामान तीनदा) गुंडाळून कसं तरी सॅकमध्ये कोंबलं आणि मुलुंड गाठलं.\nठरल्याप्रमाणे सहा लोक अन् आठ सॅक गाडीत डांबून अकराच्या ऐवजी बारा वाजता गाडी कोकणाकडे निघाली. वडखळ नाक्यापाशी सारथींसोबत चहा पोटात ढकलून, जुन्या ट्रेकच्या आठवणीत रमून प्रवास चालू होता. पोलादपूरपासून राजस आणि मी जागं राहाणं गरजेचं होतं, कारण ते आतले रस्ते मला आणि त्यालाच माहीत होते. तरी मी डुलक्या घेतच होतो. पारगाव फाटय़ापासून मात्र मी जागं राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटी सात वाजता आम्ही एकदाचे दाभे गावात पोहोचलो. गाडीचं दार उघडलं आणि बाहेर पाऊस. त्याक्षणी मी दार लोटून घेतलं आणि मुटकुळं करून झोपी गेलो. सगळेच झोपले होते. थेट नऊ वाजताच जाग आली.\nमग सॅक घेऊन भराभरा बाहेर आल्यावर एका मामांशी वाटेबद्दल चर्चा केली. मग जरा नवीन म्हणून प्लॉनमध्ये हलकासा बदल केला. झोपा काढण्यात वाया गेलेला (किंवा सत्कारणी लागलेला) वेळ भरून काढायचा म्हणून आम्ही रेणोशीतून जायचं ठरवलं. पुन्हा गाडीत बसायचं म्हटल्यावर सोनालीचा चेहरा कसा झाला होता ते कायम लक्षात राहील.\nदाभे ते रेणोशी जास्त लांब नसल्यानं जास्त वेळ गेला नाही. रेणोशीत पुन्हा एकदा वाटेची चौकशी केली आणि देखण्या अशा त्या मंदिरासमोरून समोरच्या शेतापलीकडे असलेल्या सोंडेवर चढाई सुरू केली.\nअगदी सुसह्य़ असा रिमझिम पाऊस चालू झाला होता. या भागात आतापर्यंत बऱ्यापैकी पाऊस झाल्यानं सगळीकडे हिरवे गालिचे दिसत होते. भातशेतीची कामं जोरदार चालू होती.\nमामांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा गाडीरस्ता लागल्यावर असलेल्या झापाकडे वळलो आणि मग एकदा वाटेची खात्री करून पुढील चढाई सुरू केली. साधारण दहा मिनिटांत एका माळावर आलो आणि वाट भातशेतामध्ये हरवली. मग थोडं डोकं खाजवून योग्य दिशेचा अंदाज घेतला, कुठे जायचंय त्याचा अंदाज घेतला आणि एका थोडय़ा अडचणीच्या वाटेवर चढायला सुरुवात केली. मी पुढे, वर जाऊन वाट असल्याची खात्री केली, वाट बऱ्यापैकी मोडलीच होती पण जाण्यायोग्य होती, काही अडचणीच्या ठिकाणी, काटय़ाच्या झुडपाला गुरासारखं इथं-तिथं वळसा घालून एकमेकांना मदत करत आम्ही वरच्या पठारावर पोहोचलो. इथून पुढे मळलेली वाट लागली. पाऊस सतत चालू होता त्यामुळे थकवा काही जाणवला नाही.\nमिळालेली लय तोडायची नाही म्हणून तसंच पुढे चढाई चालू ठेवली. अर्धा चढ चढल्यावर रूळ्यातून आलेली वाट येऊन मिळते. रूळ्यातनं आलेली वाट सोबत एक पाण्याचा पाइप घेऊन येते, त्यामुळे वाट तशी प्रशस्त आणि ठळक आहे आणि त्यामुळे साहजिकच वस्ती जवळ असल्याचं एक लक्षण आहे. चढ संपला की इथं एक धनगरवाडा लागतो, लामजमुरा. बारा वाजले असल्यानं आता पोटात कावळे ओरडत होते म्हणून आम्ही त्या वस्तीत सोबत आणलेला खाऊ खाऊन, ताक पिऊन उचाटची वाट धरली.\nइतर धनगरपाडय़ाच्या तुलनेत इथं बरीच वस्ती आहे. कच्चा रस्ता तुडवत आम्ही खिंड पार केली. तिथंच शाळेपाशी डाव्या हाताला वळून खाली उतरायला सुरुवात केली, तेव्हा दीड वाजले होते.\nइथून पुढे दोन वाटा खाली उतरतात, एक लमाज गावात तर दुसरी वाघवळे गावात. त्यातली वाघवळेची वाट सोपी आणि पर्वतगडाकडे जाण्यास सोयीस्कर आहे. साधारणत: तासाभरात आम्ही वाघवळे गावात पोहोचलो. वाघवळेला उतरत असताना समोरच पर्वतगड छाती काढून उभा असलेला दिसत होता. दुपारचे तीन वाजले होते.\nआमचा गाडीवाला ठरल्याप्रमाणं उचाटला गाडी घेऊन येणं अपेक्षित होतं. वाघवळेहून उचाटला पायी चालत साधारण दहा मिनिटं लागतात. तो तिथं आला असेल असं मानून आम्ही उचाट गावाकडं निघालो. ठरल्या जागी तो न भेटल्यानं आम्ही गावात चौकशी केली असता असं कळलं की गावात अशी कोणती गाडी आलीच नाही. त्यात इथं नेटवर्क नाही. तरी तो नेटवर्क असलेल्या जागी असेल अशी आशा करून आम्ही गावातल्या एका घरातून लॅण्डलाइन फोनवरून त्याला कॉल केला आणि सुदैवानं त्यानं उचलला. उचाटला यायचं म्हणजे त्याला १५० किलोमीटरचा वळसा पडणार होता आणि रस्तादेखील खराब होता.\nमग त्याला तिथेच थांबायला सांगून आम्ही पुन्हा ट्रेकचा प्लॅन बदलला.\nआता आम्ही पर्वतला न जाता साळोशीत मुक्काम करून दुसऱ्या दिवशी तिथून दाभ्यात जाता येईल, असा विचार केला कारण इतक्या उशिरा पर्वतगडावर मुक्कामासाठी जाणं तसं अवघड होतं, त्यात गाडीवाल्याला शिंदीचा रस्ता समजेल की नाही याची शंका होती. मग त्याला पुन्हा फोन करून दाभ्यात राहायला सांगून आम्ही साळोशीकडे निघालो. उचाट ते साळोशी अंतर तीन किमी आहे, त्यामुळे काही विशेष वाटलं नाही.\nसाळोशीत अतिशय प्रेमळ अशा शेलार आजोबांच्या घरी आमच्या राहण्याची सोय झाली, जेवणही तिथेच.\nरात्रभर पाऊस कोसळत होता. पहाटे कुठे त्यानं जरा विश्रांती घेतली. सकाळी आमची निघायची वेळ आणि पावसाने परत येण्यास गाठ पडली. सकाळी साळोशीतून निघून झडणीमार्गे दाभे गाठायचं. परतीच्या प्रवासाचा विचार केला असता हा पल्ला तसा लांबचा होता, पण आम्ही करू अशी खात्री होती, कारण प्रीती आणि राजसने ही वाट केली होती. पटकन खादाडी उरकून, साडेआठ वाजता साळोशी सोडलं. पावसाची रिपरिप चालू असल्यानं चढ तसा जास्त जाणवत नव्हता. सोबतीला वारा आणि मागं कांदाटचं खोरं. याहून आणिक काय हवंय ट्रेक करताना.\nमानवी हस्तक्षेपाचा लवलेशही नसावा असं ते रान. कोयनेच्या पाण्यापासून कांदाटीला विभागणाऱ्या पर्वतरांगेवर झडणीचा पाडा आहे. साधारणत: दोन तास विशेष घाई-गडबड-धावपळ न करता आम्ही झडणीत पोहोचलो.\nझडणीत प्रमुख वस्ती आहे ती गवळी समाजाची, त्यामुळे दही-ताकाची चंगळ दोन-दोन वाटय़ा दहय़ावर ताव मारून आम्ही गावापलीकडे असलेल्या धारेवर चढाई सुरू केली. थोडाफार थकवा जाणवत होता आणि ते स्वाभाविक होतं. तसंच दम काढत जेमतेम वीस मिनिटे चढ चढल्यावर उजवीकडून एक वाट वर येताना दिसली.\nगवळी मामा म्हणाले, ‘‘आमी लोणी न्येतो महाबलेश्वरला तवा हिथुन खाली खरोशीत जातो अन तिथनं येष्टी मिलती.’’\nआता इथून पुढे तीन तास चालत दाभे गाठायचं की खाली खरोशीत उतरून पुढे जे मिळेल त्यानं दाभ्यात जायचं मामांच्या मते खरोशीत जाणं सोईचं होतं. मग आम्हीही वेळेची आकडेमोड करून खरोशीत जायचा निर्णय घेतला.\nकडय़ाला उजव्या कडेकडेने वळसा घालत वाट खाली उतरत होती. वाटेत जळवा होत्या म्हणून विशेष वेळ न घालवता आम्ही पटापट उतरत गेलो, तरी जळवांशी युद्ध चालूच होतं. समोर कोयनेचं पाणी आणि त्यापल्याड महाबळेश्वरच्या ईशान्येकडचा भाग डोळ्यांचं पारणं फिटेल असं दृश्य रंगवू पाहत होता, पावसाने विश्रांती घेऊन उघडीप दिल्यानं ते दृश्य आणखीच लोभस झालं. आम्हीही पळापळी बंद करून त्यास योग्य ती दाद दिली.\nदुपारी दोनच्या सुमारास आम्ही खरोशीत पोहोचलो. आता इथं नेटवर्क नसल्यानं गाडी बोलवायची कशी हा प्रश्न होता. त्या रस्त्याला वाहतूक तशी अगदीच कमी. दहा मिनिटं आराम करून मी आणि सोनाली दाभ्याकडे पायी निघालो. सर्वाची दांडी यात्रा होण्यापेक्षा दोघांनी पुढे जाऊन गाडी पाठवायची असं ठरवलं. वर्षांत चार महिने हिमालयात घालवणाऱ्या सोनालीला त्यात काही वावगं वाटलं नाही.\nगप्पा मारत आम्ही सात किमी कधी चाललो ते कळलंच नाही. आम्ही पोहोचून गाडी परत पाठवेपर्यंत बाकी मंडळीही बरंच अंतर चालत आली होती. कोरडे होऊन, आवरून, थोडा खाऊ खाऊन आम्ही साडेचारला दाभे सोडलं. प्रतापगडाजवळ जेवण उरकून आम्ही डुलक्या काढत, गप्पा मारत अकराला मुलुंडला पोहोचलो.\nअगदी आखलेल्या प्लॉननुसार नाही, पण ट्रेक नक्कीच खूप मजेशीर झाला होता. हिलाच पावसाळी उनाड भटकंती म्हणतात का\nअर्थात कुणालाही या प्रकारची भटकंती करायची असेल तर तिथला भूगोल पाठ हवाच आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तसा अनुभवी आणि तंदुरुस्त चमू हवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nहनिमून स्पेशल : तरल प्रेमकहाणी (मांडू)\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/baba-ramdev-renames-his-name/", "date_download": "2018-12-13T16:17:44Z", "digest": "sha1:CMMREBTRBOL5VYS5W6VPIZZFG5VNWPNX", "length": 7645, "nlines": 114, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "बाबा रामदेव यांनी नाव बदललं, आता म्हणा “स्वामी रामदेव”! – थोडक्यात", "raw_content": "\nबाबा रामदेव यांनी नाव बदललं, आता म्हणा “स्वामी रामदेव”\n30/01/2018 टीम थोडक्यात देश 0\nनवी दिल्ली | पतंजलीचे सर्वेसर्वा आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी आपल्या नावामध्ये थोडासा बदल केलाय. आपल्या नावातून बाबा काढून त्यांनी आता स्वामी रामदेव असं नाव धारण केलंय.\nबाबा रामदेव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील नावं नुकतीच बदलली, तसेच सोशल मीडिया अकाऊंट्सचे यूझरनेमही बदलले आहेत. त्यानंतर हा प्रकार लक्षात आला.\nदरम्यान, बाबा रामदेव यांनी आपल्या नावात हा बदल का केला ते अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र बाबा नावापेक्षा स्वामी शब्दाला जास्त वजन असल्याने त्यांनी हा बदल केला असण्याची शक्यता आहे.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n…आणि राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अडवाणींना हात दिला\nशिवसेनेकडून काँग्रेसला एकत्र येण्याची ऑफर\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-chief-minister-state-government-81251", "date_download": "2018-12-13T15:47:40Z", "digest": "sha1:JYA27FUGJXCFTLNW5S22NXX5HEDUUEUR", "length": 15049, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news Chief Minister state government \"मी लाभार्थी'ला दिले मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद | eSakal", "raw_content": "\n\"मी लाभार्थी'ला दिले मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद\nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या जाहिरातीत झळकलेले पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्‍यातील भिंगरी गावाचे शेतकरी शांताराम तुकारात कटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. या वेळी शेततळ्यासाठी फडणवीस सरकारकडून अनुदान मिळाल्याचा दावा कटके यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना धन्यवाद दिल्याचे कटके यांनी \"सकाळ'ला सांगितले.\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या जाहिरातीत झळकलेले पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्‍यातील भिंगरी गावाचे शेतकरी शांताराम तुकारात कटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. या वेळी शेततळ्यासाठी फडणवीस सरकारकडून अनुदान मिळाल्याचा दावा कटके यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना धन्यवाद दिल्याचे कटके यांनी \"सकाळ'ला सांगितले.\nफडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने \"मी लाभार्थी' या शीर्षकाने केलेल्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या जाहिरातीत कटके यांना संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या कार्यकाळात शेततळ्यासाठी \"रोहयो' योजनेंतर्गत अनुदान देण्यात आले असताना राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने श्रेय घेण्यासाठी जाहिरात केल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. या वृत्ताच्या आधारावर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडल्यामुळे सरकारी जाहिराती खऱ्या की खोट्या, यावरील चर्चांना उधाण आले होते. राज्य सरकारने या सरकारी जाहिराती खऱ्या असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.\nदरम्यान, या वादंगामुळे चर्चेत आलेल्या शांतारात कटके यांच्या घराकडे प्रसारमाध्यमांची रीघ लागली. त्यांना चुकविण्यासाठी घराला कुलूप लावून अन्यत्र लपण्यासाठी कटके यांची धावाधाव सुरू झाली. यात जनावरे आणि शेतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती कटके यांनी दिली. या वादातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी जलसंपदा राजयमंत्री विजय शिवतारे यांना संपर्क साधला असता शिवतारे यांनी कटके यांना आज मंत्रालयात बोलावून मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली. या भेटीत फडणवीस यांनी कटके यांना अक्षरशः मिठी मारली. शेततळ्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले असता फडणवीस यांनी त्यांचे आभार मानल्याचे कटके म्हणाले. तसेच शेती आणि जनावरांची देखभाल करण्यास वेळ मिळावा, यासाठी प्रसारमाध्यमांनी आपणास भेटण्याचे टाळावे, असे आवाहन कटके यांनी केले.\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nगोव्यात राजकीय हालचालींना वेग\nपणजी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप येथे कोणता पवित्रा घेणार याकडे घटक पक्षांचे तर घटक पक्ष काय करतील याकडे भाजपचे...\nरस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसचा विरोध\nपणजी : झुआरी नदीवरील आठ पदरी पूल आणि फ्लायओवरच्या बांधकामासाठी कुठ्ठाळी ते वेर्णा रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसने विरोध केला आहे. भाववाढीमुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/tree-plantation-seed-plant-118543", "date_download": "2018-12-13T16:46:15Z", "digest": "sha1:YY5Z7R2AQ654PRVF345CGFK5E55XYUOO", "length": 14057, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "tree plantation seed plant बिया तुमच्या; रोपे आम्ही देऊ | eSakal", "raw_content": "\nबिया तुमच्या; रोपे आम्ही देऊ\nबुधवार, 23 मे 2018\nरावेत - आंबे, फणस, जांभळे, करवंद खाऊन झाल्यावर त्यांच्या बिया कचऱ्यात टाकू नका. त्या स्वच्छ धुवून ठेवा आणि पावसाळ्यात जाताना- येताना रस्त्यांच्या कडेला, माळरानावर टाका. अथवा आम्हाला द्या. आम्ही त्यांची रोपे तयार करून तुम्हाला देऊ. तसेच त्यांची लागवड करू, असे आवाहन शहरातील पर्यावरणप्रेमी तरुण करत आहेत.\nशहरातील काही तरुणांनी नऊ वर्षांपूर्वी एकत्र येऊन ‘निसर्गराजा मित्र जिवांचे’ संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून ते ‘हरित वसुंधरा व पर्यावरण रक्षणा’साठी झटत आहेत. विविध पर्यावरणविषयक उपक्रम ते वर्षभर राबवीत आहेत.\nरावेत - आंबे, फणस, जांभळे, करवंद खाऊन झाल्यावर त्यांच्या बिया कचऱ्यात टाकू नका. त्या स्वच्छ धुवून ठेवा आणि पावसाळ्यात जाताना- येताना रस्त्यांच्या कडेला, माळरानावर टाका. अथवा आम्हाला द्या. आम्ही त्यांची रोपे तयार करून तुम्हाला देऊ. तसेच त्यांची लागवड करू, असे आवाहन शहरातील पर्यावरणप्रेमी तरुण करत आहेत.\nशहरातील काही तरुणांनी नऊ वर्षांपूर्वी एकत्र येऊन ‘निसर्गराजा मित्र जिवांचे’ संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून ते ‘हरित वसुंधरा व पर्यावरण रक्षणा’साठी झटत आहेत. विविध पर्यावरणविषयक उपक्रम ते वर्षभर राबवीत आहेत.\nयामध्ये वनौषधींची लागवड, रोपे तयार करणे, वृक्षारोपण करणे, ती जगविणे, निर्माल्य संकलन, त्यापासून सेंद्रिय खत तयार करणे, नदी स्वच्छता, पक्षी आणि प्राण्यांसाठी पिण्याचा पाण्याची व्यवस्था करणे, जंगलातील दुर्मीळ झाडांच्या बिया जमा करणे अशा उपक्रमांचा समावेश आहे. त्याला हातभार लावत रावेत येथील सुजाता दत्तानी यांनी त्यांना जागा दिली आहे. तेथे नर्सरी सुरू केली असून, तेथे रोपे तयार करून मोफत दिली जातात. वृक्षारोपणानंतर त्यांच्या संगोपनाची काळजीही हे तरुण घेतात. दरवर्षी ते एक दुष्काळी गाव दत्तक घेऊन तेथे पाण्याची सोय करणे, वृक्षारोपण, वाचनालय आदी विकासकामेही करण्यावर या तरुणांचा भर असतो. या पूर्वी कलेढोण (ता. खटाव, जि. सातारा) हे गाव दत्तक घेऊन तेथे त्यांनी पिण्याचा पाण्याची सोय केली आहे.\nया तरुणांनी सासवड तालुक्‍यातील हिवरे (जि. पुणे) गाव दत्तक घेतले आहे. तेथील वाघ डोंगरावर ११ हजार झाडे लावली आहेत. सध्या तेथे जैवविविधतेने नटलेले उद्यान विकसित करण्याचे काम सुरू आहे. झाडांना पाणी देण्यासाठी एक हजार लिटर क्षमतेच्या १० टाक्‍या बसविल्या आहेत. काही झाडांसाठी ठिबक सिंचन केले आहे.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nआता तरी सुधारणा होणार का\nऔरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व...\nसांडपाण्यावर प्रक्रिया न केल्यास आयुक्तांवर कायदेशीर कारवाई : रामदास कदम\nउल्हासनगर : ''खेमाणी नाल्याचे सांडपाणी विहिरीत अडवून ते विठ्ठलवाडीच्या वालधुनी नदीत सोडले जात आहे. ही नदी अगोदरच अस्वच्छ असून सांडपाण्यावर...\nऔरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय...\nरांजणगाव सांडस - शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव सांडस परिसरातील आलेगाव पागा, नागरगाव, आरणगाव, उरळगाव, राक्षेवाडी आदी गावांत बिबट्याचे पाळीव प्राण्यावर...\nराज्यात एकीकडे दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढत असताना सरकारने दुधासाठी प्लॅस्टिकबंदीचे घोडे पुढे दामटल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/nath-shashthi-118030700013_1.html", "date_download": "2018-12-13T16:23:22Z", "digest": "sha1:MAHGJZSDWL7OAIU24GGQAQ4SPSX4L3J7", "length": 20980, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नाथ षष्ठी........ | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसंत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील महत्त्वाचे संत. त्यांचे जन्मस्थान गोदावरी काठावरील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण.\nसंत एकनाथ महाराज स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी षष्ठीलाच साजरी करत... पारंपरिक मराठी पंचांग, दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्यातील वद्य पक्षातील षष्ठीच्या दिवशी श्री एकनाथ षष्ठी साजरी केली जाते...\nया दिवशी श्री एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली, असे मानले जाते... संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते... एकनाथी भागवतातील १८ हजार ८०० ओव्यांच्या माध्यमातून श्रीमद् भागवत पुराणाच्या स्कंदावर त्यांनी भाष्य केले...\nसंत एकनाथ महाराजांनी सामान्यांना भक्तीचा मार्ग ज्ञानाच्या मार्गापेक्षा सोपा आहे, मोक्षासाठी तो पुरेसा असल्याचे सांगितलेले आहे...\nश्री एकनाथ महाराजांच्या घराण्याचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत... संत एकनाथ महाराजांना नाथही संबोधतात... नाथांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराजांनी कर्नाटकात श्रीकृष्णदेवरायाने नेलेली श्री विठुरायाची मूर्ती पंढरीत परत आणली, हा इतिहास आहे... पुढे त्यांनी पंढरपुरात सोळखांबी येथे समाधी घेतली... सोळखांबीतून पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाताना उजव्या हाताची पहिली संत भानुदास महाराजांची समाधी आहे...\nज्या ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हटला जातो, त्या ज्ञानेश्वरांची समाधी २५० वर्षानंतर लोकांच्या विस्मरणात गेली... परंतु नाथांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोध लावला... समाधीचा चौथरा आणि गाभारा नाथांनी बांधला... आळंदीची वारी पुन्हा सुरु केली... ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली... नाथांची लेखणी लोकोद्धारासाठीच झिजली, तळमळली, तळपली.\nसंत एकनाथ महाराज युगप्रवर्तक होते... त्यांनी भारुड, अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलन, जातीयतेच्या विरोधात कार्य केले. कृतीतून दाखवूनही दिले... डोळस कृतीशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले...\nसंत कवींनी संपन्न केलेल्या भारुड रचनेच्या शैलीला संत एकनाथ महाराजांनी भाषा समृद्धी दिली... अमृताहूनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनविली... त्याचबरोबर हिंदी भाषेतही त्यांनी रचना केल्या... भागवत धर्मप्रसाराच्या हेतूने त्यांनी हिंदी भाषेचा कौशल्यपूर्णरित्या वापर करुन भारुडातून रुढी परंपरांवर प्रहार केले आहेत... दोनशेपक्षा जास्त पदे त्यांनी हिंदीतून लिहिली आहेत...\nसंत एकनाथ महाराजांचे अनेक पैलू आहेत... समकालिनांना ते आदर्श आहेत, तसेच आधुनिकांनाही. संत एकनाथांनी ब्रम्हविद्येचा सुकाळ होता त्यावेळी सामान्यांच्या कल्याणासाठी ग्रंथसंपदा निर्मित केली... इतर संतांपेक्षाही ती अधिक अशीच आहे... त्यात विविधता आहे. यामध्ये चतु:श्लोकी भागवत, भावार्थ रामायण, रक्मिणी स्वयंवर, एकादश स्कंदावरील टीका हे मुख्य ग्रंथ आहेत... तर हस्तामलक, स्वात्मसुख, शुकाष्टक, आनंदलहरी, चिरंजीवपद यासारखी स्फुट आध्यात्मिक प्रकरणे, काही पौराणिक आख्याने व संत चरित्रे आणि असंख्य अभंग व भारुडे आहेत... संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरीचेही पहिल्यांदा शुद्धीकरण करुन ती शुद्ध प्रत लोकांना दिली... त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान मिळतो... त्यांच्या या प्रचंड वाङ्मयाने केलेले लोकविलक्षण कार्य पाहून संत एकनाथ महाराज हेच महाराष्ट्राचे खरे नाथ आहेत.\n त्या संतांच्या भूमीतील संत एकनाथांनी लोकोद्धाराचे महनीय, अतुलनीय असेच कार्य केलेले आहे नव्हे तर कृतीतून त्यांनी करुन दाखविले आहे... आधी केले मग सांगितले या उक्तीला आयुष्यभर महत्त्व देऊन प्राणीमात्रांबरोबर, सामान्यांतही देव त्यांनी शोधला... गुरु जनार्दन स्वामींकडून योगशास्त्राचे धडे घेतले... त्यांच्या आग्रहानुसारच गृहास्थाश्रमही स्वीकारले... भारत भ्रमणानंतर जीवनभर नाथांनी लोकप्रबोधनाचे कार्य केले... भक्तीची वाट दाखवली... जातीभेद, कर्मकांडाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला... संत ज्ञानेश्वरांचे अपूर्ण राहिलेले कार्य त्यांनी पुढे नेऊन वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी तेजाने तळपत ठेवली... कीर्तन, भारुडातून समतेची शिकवण दिली आहे... त्यांच्या या शिकवणीतून आपणही प्राणीमात्रांवर दयेचा, मानव कल्याणचा संकल्प करुयात, त्यांचा संदेश दूरपर्यंत पसरुया... भाविकांच्या या श्रीनाथ षष्ठी सोहळ्यासाठी व सोहळ्याच्या\nशुभेच्छा देऊन शांती ब्रम्ह संत श्री एकनाथांच्या चरणी नतमस्तक होऊया.\nएकनाथ षष्ठी : त्यानिमित्त ...\nराज्यात अपघात कमी झाले, मात्र संख्या वाढली\nजेव्हा शिवाजींनी स्त्रीवर हक्क नव्हे सन्मान दर्शवला\nजेव्हा शिवाजींचे निधन झाले...\nवीर शिवाजींचे तीन प्रेरक किस्से\nयावर अधिक वाचा :\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nनाताळ – एक अद्वितीय सण\nनाताळ अर्थात ख्रिसमस हा सण प्रभू येशू यांचा जन्मदिन म्हणून २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला ...\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+05607+de.php", "date_download": "2018-12-13T15:32:49Z", "digest": "sha1:Y43DQX3XTCORXZYUNAGS63TCSIDRJ5E7", "length": 3446, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 05607 / +495607 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Fuldatal\nआधी जोडलेला 05607 हा क्रमांक Fuldatal क्षेत्र कोड आहे व Fuldatal जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Fuldatalमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Fuldatalमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +495607 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनFuldatalमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +495607 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00495607 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 05607 / +495607 (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Remseck+am+Neckar+de.php", "date_download": "2018-12-13T15:41:11Z", "digest": "sha1:7OGMLM3YOBJZZUGZAKQJYSFBVAAWXWKR", "length": 3508, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Remseck am Neckar (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 07146 हा क्रमांक Remseck am Neckar क्षेत्र कोड आहे व Remseck am Neckar जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Remseck am Neckarमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Remseck am Neckarमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +497146 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनRemseck am Neckarमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +497146 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00497146 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Remseck am Neckar (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66005", "date_download": "2018-12-13T15:47:43Z", "digest": "sha1:K2HWFSDDPB3N5SCJCFSZ7PYFW52QATG6", "length": 4085, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पास्ता फॅन क्लब : आरोग्यदायि (Healthy) पास्ता प्रकार | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पास्ता फॅन क्लब : आरोग्यदायि (Healthy) पास्ता प्रकार\nपास्ता फॅन क्लब : आरोग्यदायि (Healthy) पास्ता प्रकार\nपास्ता आणि विविध सॉस ची पाककृती इथे मांडूयात.\nतुमची खास पास्ता रेसिपी असेल तर ती सांगा.\nपास्त्याच्या authentic Italin आणि भारतीय आणि आरोग्यदायि (Healthy) आवृत्या इथे संकलित करूयात.\nadmin ना विनंती: आधी असा धागा असल्यास हा धागा उडवा.\nकिल्ली, आहे असा धागा आणि\nकिल्ली, आहे असा धागा आणि भरपूर प्रतिसाद पण जमलेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-movie-theater-shankar-mahadevan-81670", "date_download": "2018-12-13T15:49:42Z", "digest": "sha1:HKPW2WW3ZJN6Y7W27G3GD5R6V2N4HJDY", "length": 15522, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news movie theater Shankar Mahadevan चित्रपटगृहांत घुमणार स्वच्छतेचे सूर | eSakal", "raw_content": "\nचित्रपटगृहांत घुमणार स्वच्छतेचे सूर\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nनवी मुंबई - स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात नवी मुंबईला अव्वल स्थान मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावलेले नवी मुंबईचे स्वच्छतादूत प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन यांनी स्वच्छता मोहिमेच्या जनजागृतीसाठी चार गाणी स्वखर्चाने तयार केली. त्यानंतर आता ते व्हिडीओ तयार करत असून तो शहरातील चित्रपटगृहांत सिनेमा सुरू होण्यापूर्वी दाखवला जाणार आहे.\nनवी मुंबई - स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात नवी मुंबईला अव्वल स्थान मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावलेले नवी मुंबईचे स्वच्छतादूत प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन यांनी स्वच्छता मोहिमेच्या जनजागृतीसाठी चार गाणी स्वखर्चाने तयार केली. त्यानंतर आता ते व्हिडीओ तयार करत असून तो शहरातील चित्रपटगृहांत सिनेमा सुरू होण्यापूर्वी दाखवला जाणार आहे.\nजानेवारी २०१८ मध्ये होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून लिपिकापर्यंत शहर स्वच्छ करण्याचा जणू ज्वर चढला आहे. यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वच्छतादूत शंकर महादेवन काम करत आहेत. रोजच्या व्यस्त कामातून वेळ काढत महादेवन यांनी ‘गटारे तुंबू देऊ नका रे... पाण्याचा होऊ दे निचरा’, ‘वेगवेगळा टाकत जाऊ सुखा आणि ओला कचरा’, ‘नवी मुंबई स्वच्छ, सुंदर नंदनवन बनवूया’, ‘नवी मुंबई शहर आपले नंबर वन बनवूया’ अशी त्यांची जनजागृतीपर जिंगल्स नवी मुंबईकरांच्या पसंतीला उतरली आहेत. नवी मुंबई हे आपले शहर आहे, हे या गाण्यांतून रहिवाशांमध्ये बिंबवण्याचे काम महादेवन यांनी केले आहे. त्याचे संगीत व आवाज त्यांचाच आहे. त्यांचे हे जिंगल्स नवी मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रमात लावले जाते. स्वच्छतेचा संदेश व महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी यातून केला आहे. आता महादेवन स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी व्हिडीओ तयार करणार आहेत. त्याचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर तो नवी मुंबईतील चित्रपटगृहांत दाखवला जाणार आहे.\nफिफाच्या यजमानपदाचा मान मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम परिसर व शहरातील पायाभूत सुविधांवर भर देत फिफासाठी पायघड्या घातल्या. फुटबॉलचे सामने सुरू असताना शंकर महादेवन यांनी तयार केलेले चार जिंगल्स स्टेडियममध्ये प्रेक्षकांना ऐकवण्यात येतील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र येथील सर्व सामने संपले तरी एकाही सामन्यात फिफाच्या आयोजकांनी महापालिकेने दिलेली जिंगल्स वाजवली नाहीत.\nमहापालिकेतर्फे शहरात वेळोवेळी आयोजित केलेल्या व राबवण्यात आलेल्या स्वच्छतेच्या कार्यक्रमांनाही शंकर महादेवन यांनी न चुकता हजेरी लावली. महापौर सुधाकर सोनवणे यांच्या रबाळे येथील शाळेत झालेल्या समग्र स्वच्छता शिबिरात त्यांनी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. सीवूडस्‌मध्ये आयोजित केलेल्या वॉकेथॉनलाही त्यांनी हजेरी लावून जनजागृतीपर गाणी सादर केली.\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nनवी मुंबई - दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी...\nनवी मुंबई - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन...\nपालिका शाळेतील मुलांची विमानतळ सफर\nपनवेल : पनवेल महापालिका व \"द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nनवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-imported-vehicle-satara-103814", "date_download": "2018-12-13T16:49:31Z", "digest": "sha1:32ZTFHOQWN2L7NR7KMSOBDK5ECQCABKW", "length": 15808, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news imported vehicle in satara साताऱ्यात वाढताहेत आलिशान गाड्यांचे शौकीन | eSakal", "raw_content": "\nसाताऱ्यात वाढताहेत आलिशान गाड्यांचे शौकीन\nसोमवार, 19 मार्च 2018\nसातारा - बदलत्या काळात मध्यमवर्गीयांसाठी गरजेची बाब बनलेल्या मोटारी उच्च-मध्यमवर्गीयांसाठी मात्र चैनीचे रूप धारण करू लागल्या आहेत. इम्पोर्टेड व आलिशान गाड्यांच्या शौकिनांमध्ये साताऱ्यासारख्या जिल्ह्यातही वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात गेल्या अकरा महिन्यांत सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १३ परदेशी बनावटीच्या महागड्या गाड्यांची नोंदणी झाली आहे. याखेरीज देशात विक्री होत असलेल्या; मात्र वीस लाखांपेक्षा जास्त किंमत असलेल्या १२६ वाहनांची नोंदणी झाली आहे.\nसातारा - बदलत्या काळात मध्यमवर्गीयांसाठी गरजेची बाब बनलेल्या मोटारी उच्च-मध्यमवर्गीयांसाठी मात्र चैनीचे रूप धारण करू लागल्या आहेत. इम्पोर्टेड व आलिशान गाड्यांच्या शौकिनांमध्ये साताऱ्यासारख्या जिल्ह्यातही वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात गेल्या अकरा महिन्यांत सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १३ परदेशी बनावटीच्या महागड्या गाड्यांची नोंदणी झाली आहे. याखेरीज देशात विक्री होत असलेल्या; मात्र वीस लाखांपेक्षा जास्त किंमत असलेल्या १२६ वाहनांची नोंदणी झाली आहे.\nमंदीच्या काळातही आलिशान व महागड्या वाहनांची खरेदी जिल्ह्यात कमी झालेली नाही. उलट आलिशान गाड्यांचे शौकीन वाढत असल्याचेच चित्र आहे. आतापर्यंत साताऱ्यात मर्सिडीज, ऑडी, इंडीव्हर फोर्च्युनर, इनोव्हा या गाड्या दिसत असत. उद्योजक, व्यावसायिक, राजकारण्यांकडे मोठ्या प्रमाणावर ही वाहने दिसायची. मात्र, आता त्या पुढे जाऊन परदेशी बनावटीच्या वाहनांनाही सातारकरांकडून पसंती दिली जात असल्याचे गेल्या वर्षभरात नोंदणी झालेल्या वाहनांवरून समोर येत आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागात वर्षात नोंदणी झालेली बेंटली मोटर्स कंपनीची बेंटियागा २०१७ एमवाय या गाडीची विक्रीची किंमत चार कोटी दहा लाख सहा हजार रुपये आहे. त्या खालोखाल रेंज रोव्हर व्होग ही तीन कोटी ५३ लाख रुपयांची गाडी आहे. या बरोबरच पॉर्श एजी जर्मनीची मॅकेन २.०, कॅनी डिझेल, एसीए इंडिया ऑटोमोबाईलची लीव्हान्ट, व्होल्व्हो, जग्वार ॲण्ड लॅण्डरोव्हरची एफ पेस, स्पोर्ट, शेवरोलेट ट्रेलब्लेझर, लोंबागीनीची हुरिकन कूपे २ डब्ल्यूडी व डॅमलरच्या बी २०० डी या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांची किमत तीस लाखांपासून साडेतीन कोटी रुपयांपर्यंत आहे. परदेशी बनावटीच्या गाड्यांच्या शौकिनांनी या १३ गाड्यांपोटी उपप्रादेशिक परिवहन विभागात तब्बल एक कोटी ८९ लाख ६६ हजार ७९९ रुपयांचा कर भरला आहे.\nपरदेशी बनावटीच्या वाहनांबरोबरच देशी बनावटीच्या महागड्या गाड्यांचा वापरही जिल्ह्यात वाढत आहे. गेल्या अकरा महिन्यांत वीस लाख ते एक कोटी रुपये किमतीच्या १२६ वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ऑडी, बीएमडब्ल्यू , मर्सिडीज, डॅमलर, फोर्ड इंडीव्हर, टोयाटो फॉर्च्युनर, कंपास, जग्वार, स्कोडा, व्होल्वो या कंपन्यांच्या वाहनांचा जास्त समावेश आहे. सर्वाधिक नोंदणी इनोव्हा क्रिस्टा या गाडीची झाली आहे.\nसात - एक कोटीपेक्षा जास्त किंमत असलेल्या गाड्या\n१२ - ५० लाख ते एक कोटी किंमत असलेल्या गाड्या\n११५-२० लाख ते ५० लाख रुपये किमतीच्या गाड्या\nपुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात होणार\nपुणे : पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nदहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ\nपुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा खासगीरीत्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह विभागीय मंडळाकडे ऑफलाइन पद्धतीने नाव नोंदणी अर्ज...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र,...\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करणार : ससाणे\nकल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pmc-bjp-54805", "date_download": "2018-12-13T15:58:25Z", "digest": "sha1:VNER3FU2GEJAKJBST6NINWPW5NUE4VGW", "length": 16206, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pmc bjp कामकाजाची नियमावली भाजपकडून पायदळी | eSakal", "raw_content": "\nकामकाजाची नियमावली भाजपकडून पायदळी\nशनिवार, 24 जून 2017\nपुणे - महापालिकेच्या कामकाजात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मनमानी करीत असून, परिणामी कामकाज नियमावली पायदळी तुडविली जात आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राजकीय हेतूने करण्यात येत असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी शुक्रवारी केला. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या कर्जरोख्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून भाजपने सभा तहकूब केली. त्याला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केल्याने सभागृहात गोंधळ उडाला.\nपुणे - महापालिकेच्या कामकाजात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मनमानी करीत असून, परिणामी कामकाज नियमावली पायदळी तुडविली जात आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राजकीय हेतूने करण्यात येत असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी शुक्रवारी केला. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या कर्जरोख्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून भाजपने सभा तहकूब केली. त्याला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केल्याने सभागृहात गोंधळ उडाला.\nनियोजित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे उभारण्याचा निर्णय चांगला असल्याचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी मांडला. तसेच, त्यातील दोनशे कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले असून, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत कर्जरोख्यांच्या नोंदणीचा कार्यक्रम गुरुवारी झाला. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होताच, देशात कर्जरोखे पहिल्यांदा पुणे महापालिकेने उभारले आहेत, त्यामुळे शहरविकासाच्या प्रक्रियेला चालना मिळणार असल्याचा मुद्दा मांडत सत्ताधारी भाजपने अभिनंदनाचा ठराव मांडला. कर्जरोख्यांना विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांनी या ठरावावर आक्षेप घेतला. त्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोप झाले. त्यानंतर बहुमताच्या जोरावर भाजपने ठराव मंजूर केला.\n\"\"महापालिकेची सर्वसाधारण सभा ही कामकाज नियमावलीनुसार चालते, त्यामुळे एखाद्या ठरावाला विरोध झाल्यानंतर मतदानापूर्वी विरोधकांना भाषणे करण्याचा अधिकार आहे. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आणि कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी सभा तहकुबीवर बोलायचे आहे, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली. मात्र, सभा तहकुबीवर बोलण्याच्या अगोदर महापौरांनी मतदान घेण्याची सूचना केली. त्यामुळे विरोधक संतप्त झाले. दरम्यान, सर्वसाधारण सभेचे कामकाज नियमावलीनुसार झाले पाहिजे. मात्र, नगरसचिव आता त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. महापौरांच्या आदेशानुसारच कामकाज करीत असल्याचे नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले.\nसभागृहात भाजप बहुमताच्या जोरावर कारभार हाकण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे सभागृहाचे संकेत, नियमावली पायदळी तुडवली जात आहे. महापौर मुक्ता टिळक राजकीय हेतूने काम करतात. विरोधकांना जुमानत नाहीत. त्यामुळे नागरिकांची बाजू कशी मांडायची विरोधकांनी दिलेल्या सभा तहकुबीचा प्रस्ताव वाचण्याचे सौजन्यही दाखवले जात नाही, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, राष्ट्रवादीचे विशाल तांबे यांनी सांगितले.\nपुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात होणार\nपुणे : पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nसर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान\nमंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11...\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र,...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावर बॅग तपासणी स्कॅनर, सरकता जिना, बॅटरी ऑपरेटेड कार, बॉटल क्रशिंग युनिट, मेटल डिटेक्‍टर आदी अनेक सुविधा फक्त...\n#PMCIssue प्रकल्पाची अट कागदावरच\nपुणे - वीस सदनिकांच्या वरील सर्व गृहप्रकल्पांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविणे महापालिकेकडून बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/anna-hazare-today-postpones-the-agitation-after-talks-with-maharashtra-minister-girish-mahajan/", "date_download": "2018-12-13T16:25:54Z", "digest": "sha1:NMXJXFQQEICKPMVJA7B7BIOJB4AWDRZ4", "length": 7364, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अण्णा हजारे याचं उपोषण स्थगित, महाजनांची मध्यस्थी यशस्वी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअण्णा हजारे याचं उपोषण स्थगित, महाजनांची मध्यस्थी यशस्वी\nनगर – समाजसेवक अण्णा हजारे हे आज (दि. 2 अाॅक्टोबर) पासून विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू करणार होते. सकाळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांचे आंदोलन सुरू होणार होते. मात्र आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी अण्णांची भेट घेतल्यानंतर त्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केल्याचे समजते आहे.\nदरम्यान सोमवारी सायंकाळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हजारे यांची भेट घेऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र खराब हवामानामुळे ते येऊ शकले नव्हते. त्यानंतर आज सकाळी गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेऊन सरकारची बाजू मांडत चर्चा केली.\nत्यानंतर अण्णा हजारे यांनी जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुकारलेलं आजचं उपोषण स्थगित केलं आहे. जनलोकपालसह विविध मागण्यांबाबत सरकारने उचललेली पावलं अश्वासक आहेत, त्यातून आशेच किरतण दिसत आहेत, त्यामुळे उपोषण स्थगित करत आहे, अशी घोषण अण्णा हजारे यांनी राणेगणसिध्दी येथे केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएअर इंडियाची सरकारकडे तब्बल 1146 कोटी रुपयांची थकबाकी\nNext articleचार वर्षात खासदारांच्या वेतन व भत्त्यांवर 19.97 अब्ज रुपये खर्च\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nपोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रित पाहिला ‘मुळशी पॅटर्न’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-ravindra-chavan-comment-103204", "date_download": "2018-12-13T15:44:19Z", "digest": "sha1:LV34HARTQ2NG3AMBDBDTRTQNKURTKIJA", "length": 14028, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Ravindra Chavan comment कणकवलीतील विकासाचा बॅकलॉग भरणार - रविंद्र चव्हाण | eSakal", "raw_content": "\nकणकवलीतील विकासाचा बॅकलॉग भरणार - रविंद्र चव्हाण\nगुरुवार, 15 मार्च 2018\nकणकवली - शहराला विकासाच्या झोतात आणण्याचे काम भाजप करणार आहे. मागील पाच वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यालाही आमचे प्राधान्य आहे. पुढील काळात संदेश पारकर आणि त्यांची टीम शहराला पारदर्शक कारभार देईल, अशी ग्वाही राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.\nकणकवली - शहराला विकासाच्या झोतात आणण्याचे काम भाजप करणार आहे. मागील पाच वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यालाही आमचे प्राधान्य आहे. पुढील काळात संदेश पारकर आणि त्यांची टीम शहराला पारदर्शक कारभार देईल, अशी ग्वाही राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.\nशहरातील बाजारपेठ येथील भाजपच्या निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन राज्यमंत्री चव्हाण यांनी केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, प्रदेश सदस्य अतुल काळसेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर यांच्यासह राजन वराडकर, अवधूत मालणकर, समृद्धी पारकर, मधुरा पालव, एस.टी.सावंत, रवींद्र शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.\nचव्हाण म्हणाले,\"\"केंद्रात मोंदी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या यशाचा आलेख चढताच राहिला आहे. ही परंपरा कणकवलीत नगरपंचायतीमध्येही कायम राहणार आहे. राज्यात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. याखेरीज सर्वाधिक महापौर, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष देखील भाजपचेच आहेत. कणकवलीतही भाजपचेच नगरसेवक सर्वाधिक असतील. 6 एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस आहे. याच दिवशी शहरातील मतदार देखील भाजपला स्थापना दिनाचीही भेट निश्‍चितपणे देतील.''\nते म्हणाले, \"\"गेली अनेक वर्षे संदेश पारकर यांनी शहरात सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांची चळवळ अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. पुढील काळात शहरात पारदर्शक कारभार देण्यास पारकरांची टीम सज्ज आहे. भाजप सरकार देखील कणकवली शहराच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार आहे. सशक्‍त भारतासाठी भाजप सशक्‍त व्हायला हवे.''\nसंदेश पारकर म्हणाले, \"\"कणकवलीनगरीला उत्तम नागरी सुविधांबरोबरच भ्रष्टाचारमुक्‍त कारभार देण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे. भाजपच्या माध्यमातून शहरात कोट्यवधीचा निधी आला. पुढील काळातही शहरविकासासाठी असाच निधी येणार आहे. यातून आम्ही कणकवली हे आदर्श शहर घडविणार आहोत. पुढील दोन दिवसांत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर होणार आहेत.''\nभाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचेही मनोगत झाले.\nकणकवलीत भाजप आणि स्वाभिमानमध्ये राडा\nकणकवली - नगरपंचायतीच्या निवडणुकीतील पराभवाचे कारण पुढे करून कणकवली महाविद्यालयातील विद्यार्थांना आज मारहाण करण्यात आली. अकरावी विज्ञान शाखेत...\nपुणे - ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’ यांसारख्या नाटकांद्वारे कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन कमलाकर सारंग (वय ७९) यांचे...\nशंभर भास्कर जाधव आले तरी राऊतांचा पराभव - नीतेश राणे\nकणकवली - एक नाही तर शंभर भास्कर जाधव आले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांचा पराभव निश्‍चित आहे, अशी टीका आमदार नीतेश...\nकणकवलीत तापसरीचे ३० ते ४० रुग्ण\nकणकवली - वातावरणातील बदलामुळे तालुक्‍यात तापसरीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात दिवसाला ३० ते ४० तापसरीचे रुग्ण आढळून...\nकोकणात जाणाऱ्या भक्तांची खासगी ट्रॅव्हल्सकडून लूटमार\nमुंबई - खासगी ट्रॅव्हल्सला एसटीच्या दीडपट शुल्क आकारण्याची मुभा असताना नियम धाब्यावर बसवून...\nएक दिवस भाजपचा नेता होऊन पाहा; मग समजेल - चंद्रकांत पाटील\nकणकवली - महामंडळ वाटपात सिंधुदुर्गवर अन्याय झाला, ही बाब खरी आहे. पण तुम्ही एक दिवस भाजपचा नेता होऊन पहा. म्हणजे महामंडळ वाटताना इकडे शिवसेनेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-13T16:44:33Z", "digest": "sha1:JRYHE476USJNJV2CSQW3YMGOF3NRNBHQ", "length": 6586, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उडीदाचे भाव पडल्याने तामिळनाडूतील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउडीदाचे भाव पडल्याने तामिळनाडूतील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत\nचेन्नई : उडीदाचे भाव सतत पडत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत. त्यांनी उत्पादित केलेला शेतमाल त्यांना स्वस्तात विकावा लागत असल्याने यात आणखी भर पडली आहे.\nडाळींची खरेदी करण्याची घोषणा जरी तामिळनाडू सरकारने केली असली, तरी किमान आधारभूत किंमतीनुसार शासनाकडून खरेदी सुरू होईपर्यंत त्याचा साठा करावा की खुल्या बाजारात त्याची विक्री करावी, या संभ्रमात शेतकरी सापडले आहेत. उडीदाला १०,००० रु./क्विंटलचा हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.\nदोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी उडीदाचे एक पोते १२,०००-१५,००० रु. याप्रमाणे विकले होते. पण, मागील दोन वर्षांपासून उडीदाला जास्तीतजास्त ३,५००-४,५०० रु. भाव मिळत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजगातील सर्वांत लांब झुलता पूल\nNext articleतळेगावात हनुमान उत्सवानिमित्त कुस्त्यांचा आखाडा\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा \nचंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ\nराम मंदिराच्या मुद्यावर सेनेचा भाजपला खो\nपाच राज्यात प्रादेशिक पक्षांना नोटापेक्षाही कमी मते\nशक्तिकांत दास यांची निवड अयोग्य : सुब्रमण्यम स्वामी\nभाजपाला कॉंग्रेस हाच सक्षम पर्याय : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/aalandi-kartiki-eakadashi/", "date_download": "2018-12-13T16:12:51Z", "digest": "sha1:6JBKU2UE4VB22BMBCKPAUA756MYCG246", "length": 6465, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कार्तिकीच्या निमित्ताने आळंदीत लाखोची गर्दी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकार्तिकीच्या निमित्ताने आळंदीत लाखोची गर्दी\nपुणे – दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा आळंदी इथे कार्तिक यात्रेसाठी सुमारे साडेतीन लाख भाविक जमले आहेत. कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्तानं ज्ञानेश्वर माऊलींच्या अलंकापूरीत वारकर्यांनी गर्दी केली असून इंद्रायणीचा काठ हरिनामाच्या गजरानं दुमदुमून गेला आहे.\n‘जलयुक्त’मुळे महाराष्ट्राला दुष्काळ भेडसावणार नाही –…\nइंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण\nसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७०० व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूराहून संत नामदेव महाराजांची पालखी आळंदीत दाखल झाली आहे. पालखी सोहळ्याला लष्करी शिस्त देणार्याग हैबतबाबांच्या पायरीची पूजा करुन शनिवारपासून सुरु झालेला संजीवन समाथी सोहळा आता रंगात आलेला आहे. आज पहाटे संजीवन समाधीवर एकादशीनिमित्त पवमान अभिषेक झाला. दुपारी महानैवेद्यानंतर माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. उद्या मंगवारी माऊलींचा रथोत्सव होणार आहे.\n‘जलयुक्त’मुळे महाराष्ट्राला दुष्काळ भेडसावणार नाही – परिवहनमंत्री दिवाकर रावते\nइंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण\nचंद्रभागा नदीतील सांडपाण्यासाठी एकात्मिक प्रकल्प : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमनु ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्याही एक पाऊल पुढे : संभाजी भिडे\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nटीम महाराष्ट्र देशा – मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसने सरकार स्थापन…\nपराभवानंतर भाजपा नेत्यांना वाजपेयींच्या कवितांची आठवण\nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी \nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं…\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-wash-clothes-and-press-click-117136", "date_download": "2018-12-13T16:14:50Z", "digest": "sha1:2RY57YUBSRBD57MCMVTKMHRCNBNUMAH5", "length": 14678, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news Wash clothes and press on a click एका ‘क्‍लिक’वर मिळतील कपडे धुऊन, प्रेस करून | eSakal", "raw_content": "\nएका ‘क्‍लिक’वर मिळतील कपडे धुऊन, प्रेस करून\nगुरुवार, 17 मे 2018\nनागपूर - कपडे धुणे आणि प्रेस करणे तसे कटकटीचेच काम. मात्र, ते टाळताही येत नाही. मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही. केवळ एका क्‍लिकवर कपडे धुऊन आणि प्रेस करून मिळणार आहेत. फॉरेन्सिक सायन्सच्या सहा विद्यार्थ्यांनी ‘ई-वॉशर’ नावाचे नवे ‘ॲप’ आणि संकेतस्थळ तयार केले आहे. ज्यामुळे कपडे धुऊन आणि प्रेस करून अगदी वेळेत मिळतील.\nनागपूर - कपडे धुणे आणि प्रेस करणे तसे कटकटीचेच काम. मात्र, ते टाळताही येत नाही. मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही. केवळ एका क्‍लिकवर कपडे धुऊन आणि प्रेस करून मिळणार आहेत. फॉरेन्सिक सायन्सच्या सहा विद्यार्थ्यांनी ‘ई-वॉशर’ नावाचे नवे ‘ॲप’ आणि संकेतस्थळ तयार केले आहे. ज्यामुळे कपडे धुऊन आणि प्रेस करून अगदी वेळेत मिळतील.\nकपडे धुणे हे काम म्हणजे सर्वच गृहिणींची डोकेदुखी. त्यामुळे या कामासाठी घरोघरी मोलकरीण लावण्यात येते. त्यानंतर वेळ येते ती, धुतलेले कपडे प्रेस करण्यासाठी घराजवळ असलेल्या ‘लॉन्ड्री’वाल्याकडे कपडे पाठविण्यात येतात. मात्र, अनेकदा प्रेसचे कपडे ‘लॉन्ड्री’वाल्याकडे गेल्यावर ते वेळेवर मिळतील, याची हमी नसते. त्यामुळे कधी-कधी वेळेवर आवश्‍यक कपडे मिळत नाही. शिवाय काही विशिष्ट कपड्यांसाठी ‘लॉन्ड्री’मध्ये कपडे दिल्यास त्यावर अधिकचे शुल्क आकारण्यात येते. या सर्व बाबींवर उपाय म्हणून शासकीय फॉरेन्सिक सायन्स महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या सहा विद्यार्थ्यांनी ‘स्टार्टअप’ म्हणून ‘ई-वॉशर’ नावाचे ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला. श्रीकांत अप्पाला, कौशिक बिस्वास, किशोर हरिणखेडे, शुभम ठाकरे, मुजम्मील खान, यश सेलोकर अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांनी या विद्यार्थ्यांने निभावून दोन दिवसांपूर्वी ‘ॲप’माध्यमातून काम केले. यामध्ये ॲपवर ऑर्डर देताच, काही वेळाने घरी कपडे घेण्यासाठी मुलगा येईल. तो दोन-तीन दिवसाने दिलेल्या वेळेवर कपडे परत करेल. त्या बदल्यात त्याला रेटकार्डनुसार आकारण्यात येणारे पैसे द्यावे लागतील.\nविशेष म्हणजे दोन दिवसांत दहापेक्षा अधिक नागरिकांनी त्यांना ‘ॲप’वरून ऑर्डर दिले आहे. यासाठी आकारण्यात येणारे दर सामान्य ‘लॉन्ड्री’पेक्षाही कमी आहे. ड्राय क्‍लिनही करून देण्यात येणार आहे. www.ewasher.in या नावाने संकेतस्थळही तयार केले असून त्याद्वारे ऑर्डर देता येणार आहे.\nनवे ग्राहक दिल्यास मिळेल सवलत\nई-वॉशर ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यासदंर्भात माहिती देत, नवे ग्राहक दिल्यास पहिल्या ग्राहकाला दहा टक्‍क्‍यापर्यंत सवलत मिळणार आहे. विशेष म्हणजे दररोज एक ऑफरही ॲपमध्ये देण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nविदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला\nनागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून...\nमहापालिकेला मिळाले शंभर कोटी\nनागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे...\nबाळंतिणीच्या हाती देणार \"बेबी किट'\nनागपूर - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी योजना सुरू करतानाच प्रसूतीदरम्यान \"शिशू...\nअन्‌ संघ मुख्यालयावर हल्ला..; पोलिसांचे मॉकड्रिल\nनागपूर : महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या वार्तेने मंगळवारी शहरात एकच खळबळ उडाली होती. ज्याला कळले...\nविकासकामांमुळे 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद\nनागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/limit-and-timeing-of-summer-diet-1216250/", "date_download": "2018-12-13T16:21:32Z", "digest": "sha1:IGD2ELKNERW5HDZDR2W6L4TQXAENN6D3", "length": 13273, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उन्हाळ्यातील आहाराच्या वेळा व प्रमाण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nउन्हाळ्यातील आहाराच्या वेळा व प्रमाण\nउन्हाळ्यातील आहाराच्या वेळा व प्रमाण\nउन्हाळ्यात जसे द्रव आहाराला खूप महत्त्व आहे, तसेच आहाराच्या वेळा व प्रमाणालाही खूप महत्त्व आहे.\nउन्हाळ्यात जसे द्रव आहाराला खूप महत्त्व आहे, तसेच आहाराच्या वेळा व प्रमाणालाही खूप महत्त्व आहे. आहार कोणत्या वेळेला घेत आहोत यावर त्या आहाराचे परिणाम अवलंबून असतात. म्हणजे जरी आहार चांगला असला तरी तो आहार आपण कोणत्या वेळेला घेतोय यावर त्यांच्या फायद्याचे प्रमाण अवलंबून असते. म्हणून आहाराच्या वेळेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nउन्हाळ्यामध्ये दिवस मोठा व रात्र लहान असते. शिवाय अन्न पचविण्याची शक्ती हिवाळ्याइतपत चांगली नसते. त्यामुळे दिवसभरातून थोडे थोडे जेवण घ्यावे. एका वेळी जास्त खाऊ नये. रात्रीचे जेवण उशिरा घेऊ नये. रात्रीचे जेवण जेवढय़ा लवकर शक्य आहे तेवढय़ा लवकर घ्यावे.\nआहार शक्यतो हलका असावा. खूप जड अन्न उन्हाळ्यामध्ये त्रासदायक होते. रात्रीच्या जेवणात शक्यतो ज्वारीची भाकरी घेतल्यास उत्तम. सकाळच्या न्याहरीला उशीर करू नये. २ जेवणामध्ये खूप कमी/ खूप जास्त अंतर असू नये. खूप कमी अंतर असल्यास अपचनाचा धोका असतो. कारण आधीचे अन्न पचत असताना दुसरे अन्न पचविणे शरीरास जड जाते. जेवणामध्ये खूप जास्त अंतर असल्यास आम्लपित्ताच्या तक्रारी जाणवू शकतात.\nद्रवाहार महत्त्वाचा असला तरी द्रवाहार जेवणाबरोबर जास्त प्रमाणात घेऊ नये. तर २ जेवणांमधील काळात घ्यावा. उदाहरणार्थ ११ वाजता, ३ वाजता इत्यादी म्हणजेच न्याहरी व दुपारचे जेवण यांच्यामध्ये व दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणामध्ये.\nजेवणानंतर पोट गच्च भरल्याची जाणीव येईपर्यंत जेवणाचे प्रमाण नसावे. तर पोट भरल्याची जाणीव जरूर असावी, पण जडपणा नसावा. जेवण व द्रवाहार एकत्र घेतला गेल्यामुळे पोट एकदम गच्च होते व थोडय़ा वेळाने परत भूक लागल्याची जाणीव होते. त्यामुळे कमी अंतराने परत परत खाल्ले जाण्याची शक्यता असते.\n– डॉ. सारिका सातव\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nलडाखमधील घुसखोरीबाबत माहिती नाही; चीनचा साळसूदपणाचा आव\n‘रोहित वेमुला दलित नव्हता, वैयक्तिक कारणामुळेच आत्महत्या’\nMira bhayander Election results 2017: मिरा-भाईंदरमध्ये भाजपच नंबर १; शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश\n‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय\nसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा उपचारास नकार; महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/ncp-leader-rada-in-pimpri-chinchwad/", "date_download": "2018-12-13T15:36:56Z", "digest": "sha1:VWL2KVYHNRW6WMONEDLZQ4JAZXRAE2QE", "length": 8083, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "हल्लाबोल आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचाच एकमेकांवर हल्ला! – थोडक्यात", "raw_content": "\nहल्लाबोल आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचाच एकमेकांवर हल्ला\n26/11/2017 टीम थोडक्यात पुणे, महाराष्ट्र 0\nपिंपरी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. माजी आमदार आण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळुराम पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला.\nराष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं भाषण सुरु असतानाच या दोन नेत्यांमध्ये वाद झाला होता, असं कळतंय. मात्र त्यांनी कार्यक्रम संपण्याची वाट पाहिली आणि त्यानंतर राडा केला. यामध्ये एकमेकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय.\nदरम्यान, राड्यानंतर तक्रार देण्यासाठी दोन्ही नेते पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र आमची एकमेकांविरुद्ध काहीच तक्रार नाही, असं लिहून देत त्यांनी पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nकसाबने मुंबईवर नेमका का हल्ला केला, स्वाती साठेंचा खुलासा\nविधान परिषदेची उमेदवारी नाही, तरीही राणे मंत्री होणार\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/night-food-tips/", "date_download": "2018-12-13T16:54:52Z", "digest": "sha1:D2TTC7M2OLWUEPW6PBRPPV6PFJROXFVO", "length": 6913, "nlines": 34, "source_domain": "www.marathigold.com", "title": "केवळ रात्रीच्या वेळेस भरपेट जेवणं योग्य आहे का ?", "raw_content": "\nYou are here: Home / Food / केवळ रात्रीच्या वेळेस भरपेट जेवणं योग्य आहे का \nकेवळ रात्रीच्या वेळेस भरपेट जेवणं योग्य आहे का \nअनेक वेळा असे घडते की संध्याकाळी एखाद्या पार्टीला जाण्यासाठी तुम्ही दिवसभर उपाशी राहता अथवा कमी खाता कारण संध्याकाळी तुम्हाला तुमच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारायचा असतो.मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर असे अजिबात करु नका.\nकधीकधी वजन कमी करण्यासाठीदेखील तुम्ही फक्त रात्री एकदाच जेवण घेण्याचा विचार करता, कदाचित तुम्हाला असे वाटत असते की हा कॅलरीज कमी करण्यासाठी एक चांगला उपाय आहे.मात्र लक्षात ठेवा दिवसभर उपाशी राहून फक्त संध्याकाळी अथवा रात्री जेवणे योग्य नाही.\nकलकत्तामधील आनंदापूर येथील फोर्टीस हॉस्पिटलच्या चिफ न्यूट्रीशनिस्ट मीता शुक्ला यांच्याकडून जाणून घेऊयात दिवसभर उपाशी राहून रात्री भरपूर खाणे योग्य आहे का\nकधीकधी असे करणे ठीक आहे पण तुम्ही जर असे नियमित करत असाल तर ते नक्कीच अयोग्य आहे. कारण निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने संतुलित आहार घेणे आवश्यक असते तसेच दिवसभर काहीही न खाता जर तुम्ही रात्री जड जेवण केले तर ते हितकारक नाही.कारण त्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.यामुळे तुम्हाला तुमचे वजन कमी करणे देखील कठीण जाते.यासाठी जरी तुम्ही दिवसभर काही खाल्ले नसेल अथवा दिवसभर फक्त सलाडसारखे हलके पदार्थ खाल्ले असले तरी देखील रात्री हलकाच आहार घ्या.\nवजन कमी करताना शरीराच्या पोषणाच्या दृष्टीने उपाशी राहणे अयोग्य आहे.पण कधीकधी लंघन अथवा उपवास केल्यामुळे तुमचे शरीर डीटॉक्स होण्यास देखील मदत होते.उपाशी राहल्यामुळे शरीरातील कॅलरीज मध्ये साठवलेला ग्लायकोजीन हा घटक कमी होतो.पण त्यामुळे लगेच तुमचे वजन कमी होते असे नाही.जाणून घ्या\nजेवणानंतर गोड खाणे ही आरोग्यदायी सवय आहे का \nदिवसभर उपाशी राहल्याने तुमचे मेटाबॉलीझम खालावते.तुम्हाला चांगली झोप लागत नाही व तुमच्या शरीरातील स्नायूंमधील टीश्यूज देखील बर्न होतात.तसेच दिवसभर उपाशी राहून जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा त्या अन्नाचे त्वरीत चरबीत रुपांतर होते ज्यामुळे तुमचे वजन अधिक वाढू शकते.जर तुम्हाला रात्री एखाद्या लग्नाला अथवा पार्टीला जायचे असेल तर त्या ठिकाणी कॅलरीयुक्त पदार्थ अति प्रमाणात खाणे टाळण्यासाठी जाण्यापूर्वी काहीतरी हेल्दी खा म्हणजे तुम्हाला जास्त भूक लागणार नाही.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-13T15:51:09Z", "digest": "sha1:RGUVOCKLHYF4EYPKTTFMUZP5R7VKQWUW", "length": 12405, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा उध्दव ठाकरेंकडून नेत्यांना आदेश – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nमध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा उध्दव ठाकरेंकडून नेत्यांना आदेश\nमुंबई- राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही तयार राहा, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिले. दरम्यान, यावेळी शिवसेनकडून उपस्थितांना महापालिका निवडणुकीतील जाहिरनाम्याचे परिपत्रकही वाटण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.\nशिवसेना सत्तेत कायम राहणार का याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएत प्रवेश केला असून त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशाबाबत शिवसेना नाराज आहे. त्यामुळे नारायण राणेंना सत्तेत सहभागी करून घेतल्यास शिवसेना काय भूमिका घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दादर येथील शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मंत्री, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख यांची बैठक पार पडली. या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी राज्यात कधीही निवडणुका होऊ शकतात त्यासाठी तयार राहा. युती होईल किंवा नाही होणार, तुम्ही तयार राहा, असे आदेशच दिले.\nमुगाच्या खिचडीला आता राष्ट्रीय खाद्याचा दर्जा\nमुंबईत गच्चीवरील हॉटेल्सना अखेर पालिकेची मंजुरी\nप्रशासनावर सरकारचा वचक राहिला नाही- उद्धव ठाकरे\nमुंबई- राज्यपालांच्या भाषणाचे मराठीत अनूवादन न केल्या प्रकरणी अखेर उद्धव ठाकरे यांनी आज मराठी भाषा दिना निमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य केले. प्रशासनावर सरकारचा वचक राहिला...\nमुंबईचा विकास आराखडा मराठीत\nमुंबई – बृहन्मुंबई विकास योजना अंतर्गत मुंबई विकास नियंत्रण आणि प्रवर्तन विनियमावली अर्थात डीसीपीआर मराठी भाषेत प्रकाशित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून लवकरच...\nठाणे आयुक्त संजीव जैयस्वाल यांनी घरकाम करणार्‍या अल्पवयीन मुलीसोबत गैरप्रकार केल्याचा आरोप\nमुंबई-ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैसवाल यांच्या अडचणी वाढवणारी एक धक्कादायक घटना सध्या ठाण्यात चर्चेचा विषय बनली आहे. एका अल्पवयीन मुलीला आयुक्तांच्या निवासस्थानी घरकामासाठी ठेवले...\nसर्व्हिस चार्ज आकारल्याने रेस्टॉरंटला तब्बल 10 हजारांचा दंड\nमुंबई : मुंबईतील लोअर परळ भागात असलेल्या पंजाब ग्रील या रेस्टॉरंटला सर्व्हिस चार्ज आकारणे चांगलेच महाग पडले आहे. 181 रुपये 5 पैशाच्या सर्व्हिस चार्जपायी...\nमध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री\nनवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री\nवृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...\nभारतीय हॉकी संघ पराभूत\nभुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...\nसचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको\nजयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...\nउर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम\nनवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/?utm_source=ota&utm_medium=tcast&utm_campaign=news18lokmat.com", "date_download": "2018-12-13T15:49:11Z", "digest": "sha1:LPZOKPNSN5NFZPLPPV55GJ574BVVDHMJ", "length": 20391, "nlines": 226, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat: Marathi News, Breaking News in Marathi, Politics, Sports News Headlines", "raw_content": "\nकाश्मीर नव्हे हे आहे महाबळेश्वर, VIDEO पाहून भरेल हुडहुडी\nमध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण आज 11 वाजता होणार घोषणा\nIshaAndAnandWedding : ईशा अंबानीनं लग्नासाठी निवडलेली साडी पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का\nVIDEO : 102 वर्षांच्या आजीबार्इंनी केलं 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग\nकाश्मीर नव्हे हे आहे महाबळेश्वर, VIDEO पाहून भरेल हुडहुडी\nशिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमांच्या अडचणीत वाढ\nहिरवी घाटे अळी संपवणार हरभऱ्याचं पिक; ढगाळ वातावरणाचा परिणाम\nनाशिक आणि औरंगाबाद गारठलं; राज्यात हु़डहुडी आणखी वाढणार\nभाजपला घरचा आहेर देणाऱ्या खासदाराला फडणवीसांनी फोन करून झापलं\nनिवडणुकांनंतर पेट्रोलचे भाव वाढले; 2 महिन्यांनी झाली वाढ\nVIDEO : स्वर्ग त्यापुढे फिका पडे, पहा ईशा अंबानीचा शाही लग्न सोहळा\nशरद पवारांच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंना मिळालं खास गिफ्ट\nमध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण आज 11 वाजता होणार घोषणा\nIshaAndAnandWedding : ईशा अंबानीनं लग्नासाठी निवडलेली साडी पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का\nकधीकाळी निवडणूक लढवण्यासाठी विकली होती दुचाकी, आज सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची खुर्ची\nएकदा हप्ता चुकवला म्हणून लगेच विजय माल्या फ्रॉड कसा झाला : नितीन गडकरी\nIshaAndAnandWedding : ईशा अंबानीनं लग्नासाठी निवडलेली साडी पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का\nमौनीच्या फिटनेसचं रहस्य या फोटोत दडलंय\nआशियाई फिल्म फेस्टिवलमध्ये सुबोध-मृणाल म्हणतायत 'वेलकम होम'\n'या' तारखांना होणार प्रियांका-निकचं मुंबईत रिसेप्शन\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIshaAndAnandWedding : ईशा अंबानीच्या लग्नाला पोहोचलं बॉलिवूडचं तारकादळ\n'विराट कोहली आपल्या आवडीचा प्रशिक्षक निवडू शकतो तर हरमनप्रीत का नाही\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 102 वर्षांच्या आजीबार्इंनी केलं 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग\nईशा आणि आनंद यांच्या लग्नसोहळ्याचा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : नोटबंदी' करणारे हे अधिकारी करणार आता नोटांवर सही\nVIDEO : भाजपचे 'चाणक्य' फेल, अमित शहांचे 7 मोठे पराभव\nमध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण आज 11 वाजता होणार घोषणा\nशिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमांच्या अडचणीत वाढ\nमुंबई Dec 13, 2018 भाजपला घरचा आहेर देणाऱ्या खासदाराला फडणवीसांनी फोन करून झापलं\nदेश Dec 13, 2018 कधीकाळी निवडणूक लढवण्यासाठी विकली होती दुचाकी, आज सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची खुर्ची\nफोटो गॅलरी Dec 13, 2018 500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO : 102 वर्षांच्या आजीबार्इंनी केलं 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग\nIshaAndAnandWedding : ईशा अंबानीनं लग्नासाठी निवडलेली साडी पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का\nएकदा हप्ता चुकवला म्हणून लगेच विजय माल्या फ्रॉड कसा झाला : नितीन गडकरी\nहिरवी घाटे अळी संपवणार हरभऱ्याचं पिक; ढगाळ वातावरणाचा परिणाम\nनाशिक आणि औरंगाबाद गारठलं; राज्यात हु़डहुडी आणखी वाढणार\nIshaAndAnandWedding : ईशा अंबानीनं लग्नासाठी निवडलेली साडी पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का\nमौनीच्या फिटनेसचं रहस्य या फोटोत दडलंय\nआशियाई फिल्म फेस्टिवलमध्ये सुबोध-मृणाल म्हणतायत 'वेलकम होम'\n'या' तारखांना होणार प्रियांका-निकचं मुंबईत रिसेप्शन\nस्मिता पाटील : 32 वर्षांपूर्वी तिची अकाली एक्झिट म्हणून चटका लावून गेली...\n#TRPमीटर : विक्रांत सरंजामेवर भारी पडल्या पाठकबाई\nVIDEO : 102 वर्षांच्या आजीबार्इंनी केलं 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग\nईशा आणि आनंद यांच्या लग्नसोहळ्याचा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : नोटबंदी' करणारे हे अधिकारी करणार आता नोटांवर सही\nVIDEO : भाजपचे 'चाणक्य' फेल, अमित शहांचे 7 मोठे पराभव\nVIDEO: नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेना पेटली, रिफायनरीचे बॅनर फाडले\nVIDEO : स्वर्ग त्यापुढे फिका पडे, पहा ईशा अंबानीचा शाही लग्न सोहळा\n'विराट कोहली आपल्या आवडीचा प्रशिक्षक निवडू शकतो तर हरमनप्रीत का नाही\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nतीन राज्यातल्या पराभवाचा महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम\nपवारांना अजूनही राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नाही का\n2014 चे आयाराम, 2019 चे गयाराम ठरणार\nयुट्यूबवर रेसिपींचा प्रवास थांबला, १०७ वर्षांच्या आजींची थक्क करणारी कहाणी\nसध्या अमेरिकेत गाजतंय लक्ष्मी बिराजदार यांचं नाव\n#Mumbai26/11:''ताज'च्या अपमानाचे व्रण आम्ही पुसले'\n#Mumbai26/11 : 10 वर्षानंतरही यांचे रक्ताने माखलेले कपडे मी उघडून पाहते\n#Mumbai26/11: ...तर ३ वर्षांत सुटका होऊन पाकिस्तानात गेला असता कसाब\n#Doctor Rx- तुमचं पोट साफ होत नाही का हे उपाय एकदा करून पाहा\n#DoctorRx- सुदृढ हृदयासाठी करा हे १० सोपे उपाय, कधीही येणार नाही Heart Attack\nलाईफस्टाईल Dec 10, 2018\nहनीमूनसाठी भारतातल्या या सर्वात सुंदर ठिकाणी एकदा जाच\nतुम्हीही होऊ शकता पेट्रोलपंपाचे मालक, ही आहे प्रक्रिया\nPaytm Cashback Days: या प्रोडक्टवर मिळतेय ७०% सूट आणि भरपूर ऑफर\nव्हॉट्सअॅपवर तपासता येणार क्रेडिट स्कोर, 'असं' चेक करा\nVideo : Amazone कडून Xiaomi कंपनीच्या स्मार्टफोनवर साडेतीन हजारांची सवलत\nAmazone कडून Xiaomi कंपनीच्या स्मार्टफोनवर साडेतीन हजारांची सवलत\nVideo : बँकेत खातं उघडणं होणार आणखी सोपं; फॉलो करा या स्टेप्स\nIshaAndAnandWedding : ईशा अंबानीनं लग्नासाठी निवडलेली साडी पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का\nकधीकाळी निवडणूक लढवण्यासाठी विकली होती दुचाकी, आज सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची खुर्ची\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nमौनीच्या फिटनेसचं रहस्य या फोटोत दडलंय\n'या' तारखांना होणार प्रियांका-निकचं मुंबईत रिसेप्शन\n#TRPमीटर : विक्रांत सरंजामेवर भारी पडल्या पाठकबाई\nकपिल शर्माचं लग्न : नवरदेवाच्या ड्रेसला मॅचिंग गिन्नीची ज्वेलरी\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : कतरिनाचे ठुमके बघताना सगळ्यांचं हरपलं भान\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nविशेष कार्यक्रम -सिनेमाचं गाव\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nविशेष कार्यक्रम : सुला फेस्ट 2018\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\nमराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा स्पेशल शो - 'विजय उंबरखिंडीचा'\nविजय मल्ल्याच्या मुसक्या आवळणार आज होणार फैसला, CBI ची टीम लंडनमध्ये\nमहिलेची सुंदरता बेतली नोकरीवर, हिच्यासाठी लोक करत आहेत गुन्हा\nपरदेशातून भारतात पैसे पाठवण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर\nफोटो गॅलरी Oct 2, 2018\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nफोटो गॅलरीSep 24, 2018\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-article-59169", "date_download": "2018-12-13T16:21:14Z", "digest": "sha1:ICAGHSAB3HUYNOGAY5XJZGWUZBZF4E56", "length": 17409, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang article एक \"निवांत' खुलासा! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 जुलै 2017\nकांग्रेसच्या कचेरीत गेले की माझ्या मनाला प्रचंड विषण्णता येते. तासतासभर माणसे नुसती मान खाली घालून (आज कोण चहा मागवते आहे याची वाट पाहात) स्वस्थ बसलेली असतात. एखाद्याला \"काय बरंय ना याची वाट पाहात) स्वस्थ बसलेली असतात. एखाद्याला \"काय बरंय ना'' असे विचारलेच, तर हमखास उत्तर येते : \"निवांत'' असे विचारलेच, तर हमखास उत्तर येते : \"निवांत\nमहाम्याडम, (10, जनपथ, न्यू दिल्ली.) यांसी बालके राधाकृष्णाजीचे शतप्रतिशत-आपले ते हे...सॉरी...लाख लाख प्रणाम. म्याडम, मी एक साधासुधा सिंपल असा कांग्रेसचा (उरलेला व एकमेव) कार्यकर्ता असून अत्यंत निरलस भावनेने मी महाराष्ट्रात पक्षकार्य करीत आहे. असे असले तरीही माझ्याविरुद्ध विनाकारण राळ उठवण्याचे स्वपक्षीय कारस्थान रचले जात असून त्यासंबधींच्या घडामोडी आपल्या कानावर घालण्यासाठी सदर पत्र लिहीत आहे.\nगेली कित्येक वर्षे मी पक्षाची (व आपली) निष्ठेने सेवाचाकरी करीत असून माझ्या कार्याची दखल घेऊन पक्षाने मला गेल्या इलेक्‍शननंतर विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्‍त केले. (आपल्याला कल्पना असेलच.) लोकशाहीत अपोझिशन लीडर हे फार्फार महत्त्वाचे पद असते. (ह्याचीही आपल्याला कल्पना असेलच.) चुकीच्या कारभारासाठी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणे, आणि योग्य कामासाठी साथ देणे, हे विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्यच आहे. मी लोकशाही मूल्ये मानत असल्याने माझ्यापरीने महाराष्ट्रातील लोकशाही गेल्या अडीच-तीन वर्षात प्रचंड बळकट केली आहे. तथापि, माझ्या बेरजेच्या राजकारणामुळे काही जणांच्या पोटात दुखू लागले आहे, असे दिसते.\nशिर्डी येथे गेल्या आठवड्यात झालेल्या एका समारंभात मी फक्‍त एवढेच म्हटले की \"\"आधीच्या सरकारपेक्षा मला हे सरकार जवळचे वाटते. किंबहुना आपल्या आप्तेष्ट-नातलगांमध्येच वावरतो आहे, असा भास मला होतो'' आता ह्यात काय चुकले'' आता ह्यात काय चुकले मी लोकशाही बळकट करत होतो. पण आमचे आदर्श नेते आशुक्राव चव्हाणसाहेबांनी मला तातडीने जाब विचारला.\nपरवाचीच गोष्ट. मंत्रालयाच्या आवारात मी (कमळ पार्टीच्या) काही मित्रांशी गप्पा मारत उभा होतो. तेवढ्यात आमचे नेते मा. आशुक्राव चव्हाणसाहेब आले. माझ्याकडे घुश्‍श्‍यात पाहू लागले. मी त्यांना सहज म्हटले, \"\"कटिंग घेणार का'' तर ते आणखीनच संतापले. आता चहासुद्धा विचारायचा नाही का'' तर ते आणखीनच संतापले. आता चहासुद्धा विचारायचा नाही का बराच काळ ते माझ्याभोवती घुटमळत होते. अखेर सहाव्या मजल्यावरील एका एकांत जागेत त्यांनी मला गाठले. म्हणाले, \"\"आपल्या पक्षातल्या लोकांशीही अधूनमधून मिसळत जा बराच काळ ते माझ्याभोवती घुटमळत होते. अखेर सहाव्या मजल्यावरील एका एकांत जागेत त्यांनी मला गाठले. म्हणाले, \"\"आपल्या पक्षातल्या लोकांशीही अधूनमधून मिसळत जा दरवेळी आपला तो कमळवाल्यांचा कळप घेऊन बसता. अशानं पक्षात काय मेसेज जाईल दरवेळी आपला तो कमळवाल्यांचा कळप घेऊन बसता. अशानं पक्षात काय मेसेज जाईल\n\"\"अहो, आपले इथे उरलेत कुठे आणि उरलेत ते इथं येतात कुठे आणि उरलेत ते इथं येतात कुठे आता भिंतीशी गप्पा मारत बसू का आता भिंतीशी गप्पा मारत बसू का टाइमपासला ही कमळवाली माणसे बरी असतात टाइमपासला ही कमळवाली माणसे बरी असतात,'' मी उलट खुलासा केला.\nकांग्रेसच्या कचेरीत गेले की माझ्या मनाला प्रचंड विषण्णता येते. तासतासभर माणसे नुसती मान खाली घालून (आज कोण चहा मागवते आहे याची वाट पाहात) स्वस्थ बसलेली असतात. एखाद्याला \"काय बरंय ना याची वाट पाहात) स्वस्थ बसलेली असतात. एखाद्याला \"काय बरंय ना'' असे विचारलेच, तर हमखास उत्तर येते : \"निवांत'' असे विचारलेच, तर हमखास उत्तर येते : \"निवांत' तेसुद्धा हाताचे दोन्ही पंजे आशीर्वादासारखे पुढे करून खुणेने सांगायचे' तेसुद्धा हाताचे दोन्ही पंजे आशीर्वादासारखे पुढे करून खुणेने सांगायचे टिळक भवनात कुणाशीही बोलायचे म्हंजे, \"घोटाळा,' \"सिंचन', \"बदल्या', \"आदर्श' असे काही शब्द संपूर्ण टाळून संभाषण करायचे टिळक भवनात कुणाशीही बोलायचे म्हंजे, \"घोटाळा,' \"सिंचन', \"बदल्या', \"आदर्श' असे काही शब्द संपूर्ण टाळून संभाषण करायचे अशाने महाराष्ट्राच्या राजकारणात कुठले संभाषण शक्‍य आहे अशाने महाराष्ट्राच्या राजकारणात कुठले संभाषण शक्‍य आहे \"आदर्श' हा शब्द कानावर पडला रे पडला की काही जणांचा चालण्याचा स्पीड डब्बलटिब्बल होतो. पण ते जाऊ दे. सारांश एवढाच की माझा खुलासा मा. आशुक्रावांना पटला नाही.\n\"\"उद्या टिळक भवनात या, आपले प्रभारी मोहन प्रकाशजींसमोर तुम्हाला उभं करतो. तिथं काय सांगायचं ते सांगा,'' असे गुरकावून ते निघून गेले.\nदुसऱ्या दिवशी टिळक भवनात गेलो. तिथे एक गृहस्थ बसले होते. तेच ते आपले प्रभारी-मोहनजी प्रकाशजी. मी नमस्कार केला. त्यांनी मान डोलावली.\n\"\"कसं काय बरंय ना'' मी सहज विचारावे, तसे विचारले.\nतर त्यांनी दोन्ही पंजे हवेत उंचावून खुणेनेच सांगितले, \"\"निवांत\n...म्यां गरीब बापड्याने आता पुढे काय करावे कृपया मार्गदर्शन करावे. आपला. आज्ञाधारक. रा. वि.\nता. क. : आपण आणि चि. राहुलजी कसे आहात हे विचारायचे राहून गेले हे विचारायचे राहून गेले क्षमस्व\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nएटीएमला दरवाजा लावण्यासाठी मुहूर्त कधी\nपुणे : शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती मंडळाजवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे. परंतु, या एटीएमला दरवाजाच ऩाही. त्यामुळे...\nबीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे\nबीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची...\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा...\nमराठा जातीचे पहिले जातप्रमाणपत्र उमरखेडमध्ये प्रदान\nउमरखेड (जि. यवतमाळ) : मराठा समाजाला 16 टक्‍के विशेष आरक्षण जाहीर झाल्यानंतर विदर्भातील पहिले मराठा जातीचे डिजिटल स्वाक्षरी असलेले ऑनलाइन प्रमाणपत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24489", "date_download": "2018-12-13T16:01:02Z", "digest": "sha1:7Y5KBQGBXTFKYVIZEH7IPCV3CQMCLYR2", "length": 3795, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कर्मा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कर्मा\nकर्म असं खरंच काही असतं\nनमस्कार वाचकहो, मी सध्या मनाच्या खूप विचित्र अवस्थेतून जात आहे.. आणि जो माणूस यासाठी जबाबदार आहे त्याला आपण कर्माची फळं म्हणतो ती मिळावी अशी माझी मनापासून इच्छा आहे.. जसे करावे तसेच भरावे असं आपण नुसताच ऐकलं आहे.. पण मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की कर्मा factor, किंवा कर्माची फळं वगैरे असं काही असतं का\nमी खूप प्रामाणिक पणे विचारतेय कारण इथे खूप mature लोक आहेत हे खूप दिवस वाचत असल्याने माहीत झालंय... मला प्लीज खरं काय असतं ते सांगा..\nRead more about कर्म असं खरंच काही असतं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE/word", "date_download": "2018-12-13T16:51:02Z", "digest": "sha1:VGV4ZGBVEASZQPNYREYA43UMDK23K4NC", "length": 8083, "nlines": 101, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - नामसुधा", "raw_content": "\nसौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे \nनाम सुधा - अध्याय १\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय १ - चरण १\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय १ - चरण २\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय १ - चरण ३\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय १ - चरण ४\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय २\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय २ - चरण १\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय २ - चरण २\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय २ - चरण ३\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय २ - चरण ४\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय ३\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय ३ - चरण १\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय ३ - चरण २\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय ३ - चरण ३\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय ३ - चरण ४\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nवामन पंडित - नाम सुधा\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nकापूर जाळण्यामागची संकल्पना काय कांही फायदे आहेत काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1668", "date_download": "2018-12-13T16:34:56Z", "digest": "sha1:DLDB2RABHEBY6O6IBX35VQUSYKJQLB5Y", "length": 4046, "nlines": 47, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nआपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो. शेवटी प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे हे माहीत असूनही हे दुःख सहन करण्याच्या पलीकडचे असते.त्यांच्या जाण्याने आपण आत आत कुठेतरी पोकळ होऊन जातो.आपल्याजवळ त्यांच्या लाखो आठवणी असतात.आपल्याला असं वाटतं की हे आठवणींचं भांडार आपल्यानंतरही कायम राहावं.आपली आई कशी होती किंवा वडील कसे होते हे पुढच्या पिढ्यांनाही कळावं.मी स्वतःही यातून गेले आहे,जात आहे.मलाही वाटतं की आपले प्रियजन फक्त फोटोत न राहता त्यांच्यातले गुण,आपल्यासाठी त्यांनी केलेले श्रम,लाखो लाखो आठवणी शब्दबद्ध व्हाव्यात.आपले मत अपेक्षित आहे.मला हे काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्याची इच्छा आहे.अर्थात हे काम व्यावसायिक तत्वावर करणार आहे.कारण हे फुलटाईम काम आहे.आपले मत अपेक्षित आहे.मी जरी हे काम व्यवसाय म्हणून करणार असले तरी दर्जा,रिसर्च अशा कोणत्याही बाबतीत कधीही कमी पडणार नाही.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/first-premier-raja-harishchandra-movie-111218", "date_download": "2018-12-13T16:32:20Z", "digest": "sha1:EJYM6IUUNU4PSGXY5PJPBIJUXG2MOAER", "length": 12925, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "first premier raja harishchandra movie पहिला प्रीमियर 105 वर्षांचा | eSakal", "raw_content": "\nपहिला प्रीमियर 105 वर्षांचा\nशनिवार, 21 एप्रिल 2018\n\"राजा हरिश्‍चंद्र'ला ऐतिहासिक झळाळी\n\"राजा हरिश्‍चंद्र'ला ऐतिहासिक झळाळी\nमुंबई - सध्या चित्रपटांचे भव्य-दिव्य प्रीमियर आणि स्पेशल शो होत असले, तरी भारतात पहिल्यावहिल्या चित्रपटाचा प्रीमियर 21 एप्रिल 1913 या दिवशी झाला होता. ग्रॅंट रोड (लॅमिंग्टन रोड) येथील ऑलम्पिया थिएटरमध्ये चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या \"राजा हरिश्‍चंद्र' या चित्रपटाचा हा प्रीमियर शो होता. त्याला शनिवारी (ता. 21) तब्बल 105 वर्षे पूर्ण होणार आहेत.\n\"राजा हरिश्‍चंद्र' चित्रपट 3 मे 1913 या दिवशी ग्रॅंट रोड येथील कॉरोनेशन या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता; मात्र त्याचा प्रीमियर 21 एप्रिलला झाला. त्याचे उद्‌घाटन सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांनी केले. तसेच पंडित रामकृष्ण भांडारकर, सॉलिसीटर विमा दलाल, स्मॉल कॉज कोर्टाचे न्यायाधीश डोनाल्ड यांच्यासह अन्य काही मान्यवर मंडळी उपस्थित होती. रात्री नऊ वाजता हा शो ठेवण्यात आला होता.\nसगळ्यांना या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता होती; हा चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यांनी दादासाहेब फाळके यांचे टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात कौतुक केले. सध्या इतिहासजमा झालेल्या नाझ थिएटर येथे ऑलम्पिया आणि कॉरोनेशन ही थिएटर होती. त्यानंतर वेस्टर्न आणि न्यू वेस्टर्न ही थिएटर्स उभी राहिली आणि नंतर नाझ सिनेमा अस्तित्वात आला. चित्रपटसृष्टीची पंढरी म्हणून तो ओळखला जाऊ लागला. आता त्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. खरे तर त्या वेळी दादासाहेबांना \"राजा हरिश्‍चंद्र' हा चित्रपट तयार करताना अनेक संकटे आली, त्यांच्यावर मात करून हा चित्रपट तयार केला होता.\nअखेर स्वप्न सत्यात उतरले...\nभारतीय चित्रपटाच्या पहिल्या प्रीमियर शोबाबत माहिती देताना दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी सांगितले, की त्या वेळी काही जणांनी दादासाहेबांवर टीकाटिप्पणी केली. त्यांच्या कलेबद्दल काहींनी शंका उपस्थित केली; परंतु अस्सल भारतीय मातीतील चित्रपट तयार करण्याचे दादासाहेबांचे ध्येय होते, ते त्यांनी अपार मेहनत घेऊन पूर्ण केले.\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\nआशियाई चित्रपट महोत्सव २४ पासून\nपुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक...\n#MeToo दिग्दर्शकांच्या संघटनेतून साजिद खान निलंबित\nमुंबई - देशातील \"# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या...\n#HappyBirthdayThalaiva : थलैवा रजनीकांतला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nचेन्नई : चित्रपटसृष्टीचे थलैवा सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 68वा वाढदिवस अभिनयाच्या हटके स्टाईलमुळे रजनी जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच देशासह जगभरात...\n'जैत रे जैत' चित्रपटाला स्मिता पाटील स्मृती पुरस्कार\nमुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या...\nजम्मू-कश्‍मीरकडील संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीत आणि चित्रपट तसंच सुगम संगीतातही मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-public-transport-60092", "date_download": "2018-12-13T15:45:57Z", "digest": "sha1:EYO5Z4JD54AKAATGL6HB5TD5IEVDPMC4", "length": 20244, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news public transport सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्याची गरज | eSakal", "raw_content": "\nसार्वजनिक वाहतूक सक्षम होण्याची गरज\nसोमवार, 17 जुलै 2017\nपुणे - शहरात रस्त्यांची लांबी तेवढीच; पण वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सिग्नलला पोलिस उभे असतील, तरच आम्ही नियम पाळणार, या मानसिकतेमधून बाहेर येत वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली, तर वाहतूक कोंडीसह बरेच प्रश्‍न मार्गी लागतील, असे मत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी व्यक्‍त केले.\nपुणे - शहरात रस्त्यांची लांबी तेवढीच; पण वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सिग्नलला पोलिस उभे असतील, तरच आम्ही नियम पाळणार, या मानसिकतेमधून बाहेर येत वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली, तर वाहतूक कोंडीसह बरेच प्रश्‍न मार्गी लागतील, असे मत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी व्यक्‍त केले.\nमोराळे यांनी वाहतुकीच्या संदर्भात ‘सकाळ फेसबुक लाइव्ह’वर नागरिकांशी संवाद साधला. तसेच, या वेळी त्यांनी विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘‘शहरातील रस्त्यांची लांबी तेवढीच आहे; पण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शक्‍य त्या ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण झाले पाहिजे. नागरिकांनी ‘पिक अवर्स’मध्ये रस्त्यावर वाहने कमी आणावीत. शहरात कोंडी होणारे विशिष्ट चौक शोधून तेथे आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत आहेत.’’\nशहरात दररोज वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सुमारे साडेतीन हजार वाहनचालकांवर कारवाई केली जाते. तेवढीच कारवाई सीसीटीव्हीच्या माध्यमातून केली जात आहे. शहरात ४४० ठिकाणी साडेबाराशे सीसीटीव्ही बसविले आहेत. त्याद्वारे वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांत दोन लाख २३ हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना सुमारे २३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.\nपादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांना १५ सेकंदांचा अवधी देण्यात आला आहे. परंतु, पादचाऱ्यांनीही झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांवरूनच रस्ता ओलांडावा, जेणेकरून अपघात होणार नाहीत. शहरात चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आलेल्या गतिरोधक आणि रम्बलर्समुळे वाहनचालकांना पाठीच्या मणक्‍यांचा त्रास होत आहे, अपघातही होत आहेत. यावर त्यांनी हे गतिरोधक सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेकडून इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांनुसार केले जातात, त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधित विभागाला कळविण्यात येईल, असे सांगितले.\nक्रेन, टेम्पोंची संख्या वाढविणार\nवाहनचालकांकडून नो-पार्किंगमध्ये वाहने लावली जातात. पी १, पी २च्या नियमांचे उल्लंघन केले जाते. अशा वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा वेग वाढविण्यासाठी क्रेन आणि टेंपोंची संख्या वाढविण्यात येणार आहे. वाहतूक शाखेकडील उपलब्ध साधनांचा वापर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.\nवाहतूक पोलिस केवळ दंडवसुली करण्यात व्यग्र असतात, अशी तक्रार केली जाते; परंतु वाहतूक नियमनास प्राधान्य देण्याबाबत पोलिसांना सक्‍त सूचना दिल्या आहेत. शहरात वाहनांची संख्या सुमारे ४५ लाख असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. मात्र, दररोज केवळ सहा ते सात हजार जणांवर कारवाई केली जाते.\nवाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण होण्यासाठी शाळा- महाविद्यालयांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे. वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी काही प्रस्ताव महापालिकेकडे पाठविले आहेत. महापालिका आणि वाहतूक विभागात योग्य समन्वय असल्याचे मोराळे यांनी सांगितले.\nहेल्मेट नसेल, तर तुमचेच डोके फुटेल\nमोराळे म्हणाले, ‘‘दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. हेल्मेट परिधान न करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट परिधान न केल्यास तुमचेच डोके फुटणार आहे, ही बाब संबंधित वाहनचालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हेल्मेट घालायचे की नाही, ही जबाबदारी स्वत:चीही आहे.’’\nविरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई\nशहरातील विविध भागातील रस्त्यांवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होत आहेत. हे टाळण्यासाठी अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, बीआरटी मार्गांवर अन्य वाहने घुसू नयेत, यासाठी महापालिकेने वॉर्डन नियुक्त केले आहेत. तसेच, विविध ठिकाणी वाहतूक शाखेकडून पोलिस कर्मचारीही नेमण्यात आले आहेत.\nबहुतांश वाहनचालक ‘झेब्रा क्रॉसिंग’च्या नियमांचे काटेकोर पालन करीत आहेत. वाहतूक पोलिसांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाहतूक नियमांबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी नागरिकांचा सहभाग घेण्यात येत आहे. प्रत्येकाने वाहतुकीची समस्या हा माझा स्वतःचा प्रश्‍न आहे, असे मनाशी ठरविल्यास हा प्रश्‍न लवकर सुटेल.\n- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक.\nशहरातील रस्त्यांची लांबी तेवढीच आहे; पण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी शक्‍य त्या ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण होण्याची गरज\nनागरिकांनी ‘पिक अवर्स’मध्ये रस्त्यावर वाहने कमी आणावीत\nवाहतूक कोंडी होणारे चौक शोधून तेथे आवश्‍यक उपाययोजना करणार\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nप्रेमी युगालाच भांडण अन्‌ अपहरणाचा कॉल\nपिंपरी - तो तिला कामावर सोडण्यासाठी जबरदस्तीने मोटारीत बसवत होता. ती मात्र प्रतिकार करीत होती....\nइफेड्रीनसह तरुण अटकेत; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त\nठाणे : इफेड्रीन या अमलीपदार्थासह एका तरुणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले. अंकुश कचरू कसबे (वय.30 रा.महात्मा फुले नगर)...\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/ind-v-sa-women-second-odi/", "date_download": "2018-12-13T15:39:31Z", "digest": "sha1:ZJ4HBEXTO2SLIHHARII6PFYPE52RDH62", "length": 7964, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 303 धावांचं आव्हान – थोडक्यात", "raw_content": "\nभारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 303 धावांचं आव्हान\n07/02/2018 टीम थोडक्यात खेळ 0\nकिम्बर्ली | दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या महिला संघांमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिलांनी आफ्रिकेसमोर 303 धावांचं आव्हान ठेवलंय. भारताकडून सलामीवीर स्मृती मंधनाने शतकी खेळी केली आहे तर हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्थीने अर्धशतक केलं.\nस्मृती आणि हरमनप्रीतने तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी रचली. स्मृतीने 129 चेंडूत 135 धावांची विक्रमी खेळी केली. ज्यामध्ये 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. हे तिच्या वनडे कारकिर्दीचं तिसरं शतक ठरलं.\nहरमनप्रीतनेही 69 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या आहेत. तर अखेरच्या काही षटकात वेदा कृष्णमूर्थीने तडाखेबंद खेळी करताना 33 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. द.आफ्रिकेच्या महिलांना आता डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहेय\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nमंत्रालयाबाहेर विद्यार्थ्याचा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न\nअजित पवारांची चौकशी का नाही\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2010/02/blog-post_28.html", "date_download": "2018-12-13T16:16:43Z", "digest": "sha1:JE5H4FJBIDM2I7S3KFDTLR4ITZB2M2WR", "length": 21744, "nlines": 167, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: पहिली माझी ओवी गं.....", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nपहिली माझी ओवी गं.....\nसमाजात कुटुबांनी सुखी दिसण्याचं खूप दडपण असतं.(तेही समाजाच्या दृष्टीने सुखी) ते सगळं अर्थातच घरातल्या बाईवर असतं. त्यामुळे सासरघराशी, नवर्‍याशी पटवून तर घ्यावंच लागतं पण त्याचा देखावाही चारचौघात करावा लागतो.( हे दुहेरी दडपण आहे.)\nआपण हे का समजून घेत नाही, कुठल्याही दोन माणसांमधे मतभेद असणं ही स्वाभावीक गोष्ट आहे. तसे ते नवरा-बायको या नात्यातही असणार. मतभेद असूनही ते नातं निरोगी असू शकतं. दोन माणसांचं सगळ्याच बाबतीत कसं पटू शकेल\nपूर्वीच्या एकत्र कुटूंबात / बायका एकत्र कामे करीत तेंव्हा या मतभेदांना, जाचाला मोकळं करायला काही जागा तरी होत्या. समदु:खी एकमेकींशी बोलून आपल्या भावनांना वाट करून देऊ शकायच्या. आताच्या विभक्त कुटूंबांमधे तशी जागाच राहिलेली नाही. त्या बाईने सोसायचंही आणि बोलायचंही नाही. तारेवरची कसरत आहे ही पूर्वीच्या बायका ’ हे नशीबाचे भोग’ म्हणून स्वीकारायच्या. पण आजच्या शिकलेल्या बाईने हे कसं स्वीकारायचं\nसोसणं थांबवणं शक्य होतंच असं नाही, निदान बोलणं आणि मोकळं होणं यासाठी तरी आपल्या कुटूंबांमधे जागा पाहिजे. कोणाशीतरी बोलल्यामुळे ती व्यक्ती मार्ग दाखवते असं नाही, मार्ग आपल्यालाच शोधावा लागतो, पण बोलून ते मागे टाकून पुढे जाण्याच्या शक्यता तरी निर्माण होतात. असं मनातलं बोलण्यासाठी कोणी उरलंच नाहीये आपल्या कुटूंबपद्धतीत.आणि फ्लॅटसंस्कृतीमुळे समाजात. मग बोलायचं कोणाशी तर नवरा बायकोंनी एकमेंकांशीच. त्या नात्यावर सगळंच सांभाळायची जबाबदारी येते. ते सगळं पेलायची त्या बिचार्‍याची कुवत असते का( मागे साप्ताहिक सकाळ मधे यावर एक चांगला लेख आला होता. कोणाला हवा असल्यास शोधून ठेवीन.) आपला नवरा कोणी सुपरमॅन नाही,( आपण सुद्धा सुपरवुमन नाही, व्हायचंही नाही.) त्याच्या मर्यादा जाणून घेणे आणि त्याला स्वीकारणे याशिवाय अन्य पर्याय नाही.( त्याच्यापुढेही याच्यापेक्षा वेगळा काय पर्याय असतो( मागे साप्ताहिक सकाळ मधे यावर एक चांगला लेख आला होता. कोणाला हवा असल्यास शोधून ठेवीन.) आपला नवरा कोणी सुपरमॅन नाही,( आपण सुद्धा सुपरवुमन नाही, व्हायचंही नाही.) त्याच्या मर्यादा जाणून घेणे आणि त्याला स्वीकारणे याशिवाय अन्य पर्याय नाही.( त्याच्यापुढेही याच्यापेक्षा वेगळा काय पर्याय असतो\nआपणही मोकळे होण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. एकटेपणा, नैराश्य या गोष्टी आपल्याही समाजात वाढत चालल्या आहेत.\nपूर्वी बायका दळायला बसायच्या, कष्टाचेच काम ते. दळता दळता ओव्या म्हणायच्या श्रमाचाही भार कमी वाटायचा आणि मनही मोकळं व्हायचं. द्ळण नसलं तरी, आपणही आता सुरू केलं पाहिजे, पहिली माझी ओवी गं.....\nएका ८० वर्षांच्या म्हातार्‍या बाईची गोष्ट वाचल्याचे लक्षात आहे. संधीवात झालेला, रुग्णालयात भरती केलेलं, सांधे आखडलेले, काही हालचाल करणं शक्य नाही, सांगितलेले व्यायाम करायची नाही. डॉक्टरांना कळेना कसे करावे, ही आजीबाई काही साथच देत नव्हती. नवीन आलेल्या फिजिओथेरपिस्ट्ने आजींना एक उशी देऊन सांगितलं की हा तुमचा नवरा आहे असं समजा आणि हातांच्या मुठी करून उशीवर मारा. या सल्ल्यामुळे आजी पंधरा दिवसात बर्‍यापैकी बर्‍या झाल्या.\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nनवरा बायको, किंवा दोन व्यक्ती,दोघांमध्ये मतभेद हे असणारच.मी नेहमी विचार करते. मतभेद होतात तर ते का होत असतील विचार वेगळे,आवडी-निवडी वेगळ्या, का यापेक्षाही काही वेगळच विचार वेगळे,आवडी-निवडी वेगळ्या, का यापेक्षाही काही वेगळच नेहमी अश्यासाठी म्हणते याचे कारण एखादी गोष्ट वारंवार तशीच्या तशी घडते.पण प्रत्येक वेळी मनात एक आशा असते की कदाचित यावेळी तो आपल्या म्हणण्याला हो म्हणेल.....एक साध उदाहरण देते.कौस्तुभला चित्रपटग्रुहात जाऊन सिनेमा बघायला नाही आवडत नेहमी अश्यासाठी म्हणते याचे कारण एखादी गोष्ट वारंवार तशीच्या तशी घडते.पण प्रत्येक वेळी मनात एक आशा असते की कदाचित यावेळी तो आपल्या म्हणण्याला हो म्हणेल.....एक साध उदाहरण देते.कौस्तुभला चित्रपटग्रुहात जाऊन सिनेमा बघायला नाही आवडत(मग ते प्रभात सारख साध का असेना.....)अनेकवेळा मी हे त्याला विचारते.मलाही फारसं सिनेमाच वेड नाही. पण आजकाल येणारे वेगळ्या विषयाचे सिनेमे मी बघायचे नाही सोडत.प्रत्येक वेळी मी त्याला विचारल्यावर तो पहील्या झटक्यातच नकार देतो.किंबहुना तसं तो नाही म्हणणार याची पूर्ण खात्री मला प्रत्येक वेळी असते.तरीपण मनात कुठतरी असं वाटत असतं की कदाचित यावेळेला तो हो म्हणेल.किंवा त्याने मला बर वाटावं म्हणून तरी हो म्हणावं..........हे एक उदाहरण सांगितलं.जर क्षणभरासाठी असं ठरवल की नवरा-बायको म्हणुन दोघेही दोन वेगळ्या व्यक्ती आहेत व त्यांच्या आवडी-निवडी या वेगळ्या असणारच आणि त्यानुसार त्यांच्यात मतभेद हे होणारच.तर अश्यावेळी दोघांचे मार्गही दोन होऊन जातील.जसं स्त्री म्हणून प्रत्येक वेळी जरी तिची आवड नसेल तरी केवळ नव-याच्या आवडीप्रमाणे तरी असे ठरवून त्यानिमित्ताने आपण घरातले (नवरा-बायको व त्यांची मुले ) एकत्र काही काळ घालवू असे त्या स्त्रीला जितके मनापासून वाटत असते तितके त्या नव-यांना वाटते की नाही (मग ते प्रभात सारख साध का असेना.....)अनेकवेळा मी हे त्याला विचारते.मलाही फारसं सिनेमाच वेड नाही. पण आजकाल येणारे वेगळ्या विषयाचे सिनेमे मी बघायचे नाही सोडत.प्रत्येक वेळी मी त्याला विचारल्यावर तो पहील्या झटक्यातच नकार देतो.किंबहुना तसं तो नाही म्हणणार याची पूर्ण खात्री मला प्रत्येक वेळी असते.तरीपण मनात कुठतरी असं वाटत असतं की कदाचित यावेळेला तो हो म्हणेल.किंवा त्याने मला बर वाटावं म्हणून तरी हो म्हणावं..........हे एक उदाहरण सांगितलं.जर क्षणभरासाठी असं ठरवल की नवरा-बायको म्हणुन दोघेही दोन वेगळ्या व्यक्ती आहेत व त्यांच्या आवडी-निवडी या वेगळ्या असणारच आणि त्यानुसार त्यांच्यात मतभेद हे होणारच.तर अश्यावेळी दोघांचे मार्गही दोन होऊन जातील.जसं स्त्री म्हणून प्रत्येक वेळी जरी तिची आवड नसेल तरी केवळ नव-याच्या आवडीप्रमाणे तरी असे ठरवून त्यानिमित्ताने आपण घरातले (नवरा-बायको व त्यांची मुले ) एकत्र काही काळ घालवू असे त्या स्त्रीला जितके मनापासून वाटत असते तितके त्या नव-यांना वाटते की नाही का तो भागच पुरुष म्हणून त्यांच्या कप्प्यात नसतोच.की तसा ते आव आणतात.का समोरची विचारुन विचारुन मागे लागून थकेल आणि विचारायचे थांबेल किंवा आपला वेगळा मार्ग निवडेलका तो भागच पुरुष म्हणून त्यांच्या कप्प्यात नसतोच.की तसा ते आव आणतात.का समोरची विचारुन विचारुन मागे लागून थकेल आणि विचारायचे थांबेल किंवा आपला वेगळा मार्ग निवडेलही भावना त्याच्या मनात असते का माहीत नाही.म्हणजे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य जरुर आहे पण त्यामध्ये नात्याच्या जवळच्या व्यक्तींचा त्यात विचार केला गेला नाही की मतभेद हे होणारच.\nदीपाताईचे पटले.. माझ्या लग्नानंतरही नवर्याचे सर्वस्व त्याचे मित्रच (आई-वडील एकवेळ समजून घेता येते) आहेत.. त्याला बरे वाटावे म्हणून मी त्यांच्यात मिसळतेही.. पण म्हणून मला बरे वाटावे म्हणून त्याला काही करावे असे वाटत नाही.. (जसे कि आमच्या दोघांसाठीच वेळ काढणे.. इत्यादी)\nअश्या वेळी शांतपणे बोलले कि नवरा एकदम भांडणावर येतो (मित्र हा त्याच्यासाठी एकदम वीक पोइंत आहे).. सासुबैंना वाटते.. कि मीच भांडणे उकरून काढते.. म्हणून मी आता बोलणेच सोडून दिले आहे.. गप्प असते.. पण एकटे पडल्याची जाणीव खूप अस्वस्थ करते.. (माझे इथे पुण्यात कोणी मित्र-मैत्रिणी नाहीत आणि अजून गाडी येत नसल्याने एकटीने कुठे जाता पण येत नाही :( ) मी उदास असते.. तेव्हा सासूबाई म्हणतात.. आपल्या मनात कितीही दु:ख असले तरी ते बाहेर दिसता कामा नये.. आणि दीर वैगेरे लोकांच्या नजरेत दिसते कि \"आता काहीही भांडण नाही तरी हिचे तोंड वाकडेच दिसते\".. साधे व्यक्त होण्याचेही स्वातंत्र्य नाही... बोलूनही नाही.. आणि सदैव खोटा आनंदाचा तमाशा करायचा...खूप ताण येतो..\nलग्न ही एक व्यावहारीक गोष्ट आहे.\nलग्नाविषयी आपण खूप रोमॅंटीक कल्पना घेऊन असलो तर नैराश्य येऊ शकते.\n’बोलणे थांबवणे’ हे काही उत्तर नाही.\nठरवून, दोघांची चांगली मनस्थिती असताना, बोलणे केलेच पाहिजे.\nत्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा असू शकेल ’ या या गोष्टींचा मला खूप त्रास होतो, तुझ्या दृष्टीकोनातून त्या गोष्टी त्रास करून घेण्यासारख्या नसतीलही पण मला त्रास होतो हे खरं आहे, मला त्रास होऊ नये अशी तुझी इच्छा असेलच ना तर या गोष्टींचं काय करूया तर या गोष्टींचं काय करूया\n>>आपल्या मनात कितीही दु:ख असले तरी ते बाहेर दिसता कामा नये..\nआधीच्या पिढीतल्या बायकांची हीच रित होती, हा त्यांचा स्वानुभव असू शकेल.\nपाहुण्यांसाठी हे ठीक आहे, जवळच्या माणसांसमोर, नवर्‍यासमोरही कायम मुखवटा घालून कसे वावरता येणार\nखूप ताण येत असणार.... खरं आहे. लग्नानंतर इतक्या नवनवीन गोष्टींशी जुळवून घ्यावं लागतं की कधी कधी माझी मी उरणार आहे की नाही अशी शंका यायला लागते. या बाकीच्या सगळ्या परीस्थितीचं खापर फोडायलाही एकटा नवराच समोर असतो, हे असं होऊ द्यायचं नाही. तो त्याच्या घरात राहात असला तरी मानसीकदृष्ट्या तो ही अनेक बदलांना सामोरा जात असतो.\nसोसायचं पण बोलायचं नाही, असं नाही चालणार. कुठेतरी मन मोकळं करता आलं पाहिजे.\nआपल्या समाजात विवाहपूर्व समुपदेशनाची अत्यंत गरज आहे.\nजसं स्त्री म्हणून प्रत्येक वेळी जरी तिची आवड नसेल तरी केवळ नव-याच्या आवडीप्रमाणे तरी असे ठरवून त्यानिमित्ताने आपण घरातले (नवरा-बायको व त्यांची मुले ) एकत्र काही काळ घालवू असे त्या स्त्रीला जितके मनापासून वाटत असते तितके त्या नव-यांना वाटते की नाही \nदीपश्री.. नवरयाच्या आवडीला आपली आवड मानून संसार करायचे जे संस्कार पुरुषप्रधान संस्कृतीत आपल्यावर झालेत तसे ते नवरेलोकांवर झालेले नसतात.. म्हणून असं होत..\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nपहिली माझी ओवी गं.....\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2017/03/blog-post_31.html", "date_download": "2018-12-13T15:42:51Z", "digest": "sha1:FGQACVH76XHHBCSDELFWFQJJOXBONE5Y", "length": 9635, "nlines": 112, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: परदु:ख शितल", "raw_content": "\nशुक्रवार, ३१ मार्च, २०१७\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nमाझा एक तरूण अभ्यासू मित्र... दहशतवादी आणि नक्षलवाद्यांबद्दल तो सुप्त सहानुभूती बाळगून होता. (ही सहानुभूती त्याला तथाकथित अभ्यासांतीच आलेली.) ज्याच्यावर अन्याय होतो तो दहशतवादी होतो असे त्याचे तत्वज्ञान. (अन्याय तर संत ज्ञानेश्वरांवर झाला होता. संत तुकारामांवर झाला होता. महात्मा गांधींवर झाला होता. बाबासाहेब आंबेडकरांवरही झाला होता.) मुंबईतले बाँम्बस्फोट त्याला खूप मोठे वाटले नाहीत (मृतांची आणि जखमींची संख्या सर्वश्रुत.). मुंबई दहशतवादी हल्ला त्याला खूप मोठा वाटला नाही. (मृतांची आणि जखमींची संख्या सर्वश्रुत.). अमेरिकेतला हल्ला त्याला मोठा वाटला नाही. फ्रांसमधला हल्ला त्याला मोठा वाटला नाही. इराक-सिरियातला दहशतवादी कब्जा त्याला मोठा वाटला नाही. एनकांऊटर तर वाईटच पण दहशतवाद्यांना कायद्याने फाशी दिली तरी मित्र कळवळायचा...\nएका दहशतवाद्याला पकडण्यासाठी शेकडो सैनिक घेरतात हे त्याला अन्यायी वाटत असे. (एक आतंकी घातकी पध्दतीने शेकडो निरपराध लोक मारतो हे सर्वश्रुत. बातम्यातले नेहमीचे शीर्षक: दोन आतंकी ठार, चार सैनिक शहीद.) काश्मीरमधील दगडफेक आणि आयसिसचे झेंडे फडकावणे त्याला लोकशाहीचा आविष्कार वाटायचा.\nहा मित्र परवा रेल्वे अपघातात सापडला आणि त्यात त्याचा एक पाय गेला. अपघात दहशतवाद्यांनी घडवून आणला हे त्याला ऑपरेशन नंतरच्या शुध्दीत आल्यावर समजले... त्याच्याशी सांत्वनपर फोनवर बोललो तर तो संतापाने म्हणाला, ‘मी त्यांचं काय घोडं मारलं होतं जगातले कोणत्याही रंगांचे दहशतवादी निवडून निवडून ठेचून मारले पाहिजेत जगातले कोणत्याही रंगांचे दहशतवादी निवडून निवडून ठेचून मारले पाहिजेत\n- परदु:ख आणि आपबिती यात केवढी मोठी दरी (एका अनुभूतीने मित्राचा इतक्या वर्षांचा दहशतवादी अभ्यास फोल ठरला.)\n(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:५२ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसांस्कृतिक भारत: जम्मू आणि काश्मीर\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/no-one-government-ofiices-due-elections-115664", "date_download": "2018-12-13T16:07:24Z", "digest": "sha1:CIQECEYEHZAOOR6R5YITMBQNPGHOHPDM", "length": 15230, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "no one in government ofiices due to elections निवडणूका, परिक्षांमुळे सरकारी कार्यालये ओस, ड्युटी नसलेलेही गायब | eSakal", "raw_content": "\nनिवडणूका, परिक्षांमुळे सरकारी कार्यालये ओस, ड्युटी नसलेलेही गायब\nशुक्रवार, 11 मे 2018\nमहाड : ग्रामपंचायत आणि विधान परिषद मतदान संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून याकरिता सरकारी यंत्रणा कामाला लागली असतानाच सीईटी परीक्षेकरिता देखील सरकारी यंत्रणाच काम करत असल्याने सरकारी कार्यालये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांअभावी ओस पडली आहेत. यामुळे नागरिकांचे मात्र चांगलेच हाल होत असून विविध कामांसाठी नागरिकांना मात्र कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहे.\nमहाड : ग्रामपंचायत आणि विधान परिषद मतदान संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून याकरिता सरकारी यंत्रणा कामाला लागली असतानाच सीईटी परीक्षेकरिता देखील सरकारी यंत्रणाच काम करत असल्याने सरकारी कार्यालये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांअभावी ओस पडली आहेत. यामुळे नागरिकांचे मात्र चांगलेच हाल होत असून विविध कामांसाठी नागरिकांना मात्र कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहे.\nविधान परिषदेची कोकण मतदारसंघाची निवडणूक 21 मे ला निवडणुका होत आहेत. याकरिता प्रशासन कामाला लागले आहे. या विधानपरिषद निवडणूक कार्यक्रमासाठी 29 मे पर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. त्यातच 27 मे ला जिल्ह्यातील 187 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर 158 जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. याकरिता सुमारे 1 हजार 200 शासकीय कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.\nऐन सुट्टीच्या काळात या निवडणुका घेण्यात आल्याने कर्मचारी वर्गात नाराजी असली तरी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने चालढकल केल्यास त्यांना समन्सही बजावण्यात येत आहेत. त्यातच दहा मे ला आलिबाग येथे पार पडलेल्या सीईटी परीक्षे करिता देखील सरकारी कर्मचारी आणि अधिकारी वर्ग नेमण्यात आला होता. निवडूकांसाठी प्रशिक्षण व इतर कार्यक्रमांमुळे कर्मचारी पंधरा दिवस तरी या कामात व्यस्त असतात यामुळे सरकारी कार्यालये साध्य ओस पडलेली दिसून येत आहेत.कोणत्याही कार्यालयात गेल्यास साहेब इलेक्शन ड्युटीला असे उत्तर मिळत आहे.ज्यांना निवडणूकांची कामे देण्यात आलेली नाहीत असे काही हौसे कर्मचारीही यात होत धूऊन घेत आहेत.निवडणूक कामांच्या नावाखाली हे कर्मचारी कार्यालयातून गायब होत आहेत.\nसुट्टिच्या काळात नागरिक आपली सरकारी कामे मार्गी लावत असतात. अनेकजण पुढील शैक्षणिक वर्षाकरिता विविध दाखले काढून घेण्यासाठी धावपळ करीत असतात. तर विविध दाखले आणि संजय गांधी पेन्शन करिता देखील वयोवृद्ध तहसील कार्यालयामध्ये येत आहेत. मात्र सरकारी कर्मचारी सरकारी कामे आणि निवडणूक कामासाठी गुंतले असल्याने या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.\nआपल्या कामांसाठी अनेक नागरिक सरकारी कार्यालयात जातात.गावी आलेले चाकरमानीही या काळात दाखल्यांची कामे उरकून घेतात. शेतकऱ्यांना शेतीची कांही आहेत.परंतु कर्मचारी न भेटल्यास ही कामे रखडतात. सरकारी पातळीवर याचा विचार होणे अपेक्षित आहे, असे पंढरीनाथ मोरे यांनी सांगितले.\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nलोणेरे - आंबेत पुलावरील अवजड वाहतूक बंदी नावाला\nलोणेरे - रायगड जिल्ह्यातील आंबेत व रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रल गावाला जोडणारा पूल हा अत्यंत धोकेदायक व कमकुवत बनला आहे. असे असतांना देखील...\nमहाडमध्ये अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमहाड : महाड नगरपालिका हद्दीतील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहिम महाड नगरपालिकेने आज सकाळपासून दणक्यात सुरू केली आहे. महाड नगरपालिकेच्या...\n11 डिसेंबर पासुन महाडमधील रस्ते व नागरिक मोकळा श्वास घेणार\nमहाड : महाड शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी महाड नगरपालिकेने 11 डिसेंबर पासुन मोहिम होती घेण्याचे निश्चित केले असुन 13...\nलोहार माळ दरोडा; सात जणांना सक्तमजुरी\nमहाड : गोवा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ गावात 25 नोव्हेंबर 2015 रोजी एका घरावर टाकलेल्या सशस्त्र...\nवृक्षतोडीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प\nमहाड : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते कशेडी या भागाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून या कामामध्ये महामार्गाच्या लगत असणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/shevgyaache-fayade/", "date_download": "2018-12-13T16:55:01Z", "digest": "sha1:6WWYNOYD23BBJ2RJV3OFEUNKKKX3IUJY", "length": 8712, "nlines": 70, "source_domain": "www.marathigold.com", "title": "शेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे", "raw_content": "\nYou are here: Home / Health / शेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे\nशेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे\nतुमच्या पैकी अनेकांना शेवग्याच्या शेंगेच्या भाजी बद्दल माहिती असेलच आणि तुम्ही ही भाजी आवडीने खात देखील असाल. हिरव्या रंगाची सामान्य इतर शेंगा पेक्षा लांब असते. याभाजी मध्ये अनेक औषधी गुण असतात, आयुर्वेद ग्रंथानुसार याच्या वापरामुळे 300 रोगांचा उपचार केला जाऊ शकतो, शेवगा ही भाजी खाण्यास स्वादिष्ट असलेल्या या भाजीचे काय फायदे आहेत चला पाहू.\n1 यामध्ये खालील पोषक तत्व\n3 डायबेटीस मध्ये फायदेशीर\n4 रक्त शुध्द करते\n5 पचन करण्यास मदत\n6 मुतखडा ठीक करतो\n7 वजन कमी करण्यासाठी\n8 डोकेदुखी दूर करते\n9 सूज आणि घावांवर मदतगार\n10 गर्भवती महिलांच्यासाठी फायदेशीर\nयामध्ये खालील पोषक तत्व\nशेवग्यामध्ये कैल्शियम भरपूर असते ज्यामुळे हे हाडांच्यासाठी फायदेशीर असते. यामुळे बोन डेंसिटी कमी होते. जर तुमच्या पायामध्ये वेदना होतात, सांधेदुखी, लकवा, दमा, मुतखड्याचा त्रास असेल तर शेवग्याच्या मुळांमध्ये ओवा, हिंग आणि सुंठ मिक्स करून याचा काढा बनवा आणि सेवन करा यामुळे फायदा होईल.\nजर तुम्हाला डायबेटीसचा त्रास असेल तर हे तुमच्यासाठी रामबाण औषधी ठरेल. शेवगा ब्लड शुगर लेवल कमी करतो, ज्यामुळे डायबेटीस कंट्रोल मध्ये राहील. याच सोबत तुमचे गॉलब्‍लैडर फंक्‍शन वाढण्यास मदत होईल ज्यामुळे तुमचे शुगर लेवल कंट्रोल मध्ये राहील.\nरक्त शुद्धीकरण होण्यासाठी शेवगा फायदेशीर ठरते. शेवग्याच्या पानांमध्ये एक पॉवरफुल एंटीबॉयोटिक एजेंट असते जे रक्त शुध्द करण्यासाठी मदत करते.\nयामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते ज्यामुळे पाचन तंत्र मजबूत होते आणि व्यवस्थित राहते. यास खाण्यामुळे आतड्यांची चांगली स्वच्छता होते. यामध्ये असलेले प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स पोटाचे फंक्शन व्यवस्थित करण्यास मदत करतात.\nया भाजीच्या सेवनामुळे मुतखड्याचा त्रास दूर होण्यास मदत होते.\nशेवग्याची भाजी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या भाजीच्या नियमित सेवनामुळे वजन काही दिवसात थोड्या प्रमाणात कमी झाल्याचे जाणवेल.\nयाच्या बियांना रगडून त्याचा वास घेतल्यामुळे डोकेदुखी काही वेळातच दूर होते.\nसूज आणि घावांवर मदतगार\nयाची पाने घाव लवकर भरण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी शेवग्याची पाने बारीक वाटून लावल्याने लवकर आराम मिळतो.\nयाचा ज्यूस पिण्यामुळे गर्भवती महिलांना फायदा होतो कारण यामुळे डिलिवरीच्या वेळेस कमी त्रास होतो.\nया भाजीला तुमच्या भाषेत काय म्हणतात कमेंट मध्ये लिहा.\nसूचना : कोणताही घरगुती उपाय करण्या अगोदर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण ते तुमची शारीरिक स्थिती योग्य प्रकारे जाणून असतात आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/bjp-leader-on-sanjay-leela-bhansali-and-deepika-padukone/", "date_download": "2018-12-13T15:36:47Z", "digest": "sha1:M3XLTDOIR2HPSTCQ3QW3BRXY4C7NCFDN", "length": 7678, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दीपिका-भन्साळींचं शीर कापा, 10 कोटी मिळवा; भाजप नेत्याची घोषणा – थोडक्यात", "raw_content": "\nदीपिका-भन्साळींचं शीर कापा, 10 कोटी मिळवा; भाजप नेत्याची घोषणा\n20/11/2017 टीम थोडक्यात देश 0\nचंदीगड | अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांचं शीर कापणाऱ्यास 10 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आलीय. हरियाणातील भाजप नेत्याने ही धक्कादायक घोषणा केलीय.\nसूरजपाल अम्मू असं या नेत्याचं नाव असून ते भाजपचे माध्यम समन्वयक आहेत. त्यांनी रणबीर सिंहचे हात-पाय तोडण्याचीही धमकी दिलीय.\n‘पद्मावती’ सिनेमावरुन सुरु असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर या धमक्या दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच करनी सेनेनंही अशाच प्रकारची धमकी दिली होती.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n‘पद्मावती’मध्ये हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिकाकर्त्यांना फटकारलं\nनदीजोड प्रकल्पाचा बोगदा कोसळला, 9 कामगार जागीच ठार\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%97", "date_download": "2018-12-13T15:06:25Z", "digest": "sha1:IXO4VMNRSDREZAPY4NSY7DCZQCF6TSVY", "length": 3922, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डायना बेग - विकिपीडिया", "raw_content": "\nडायना बेग (१५ ऑक्टोबर, इ.स. १९९५:गिलगिट, पाकव्याप्त काश्मीर - ) ही पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]\nही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ४ ऑक्टोबर, इ.स. २०१५ रोजी बांगलादेशविरुद्ध खेळली.\nसाचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३ साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७\nपाकिस्तानच्या महिला क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९९५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी २२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-13T16:16:30Z", "digest": "sha1:UXQOKXPVXBYDYPNIKDXC7IVV2JRLUQDN", "length": 20732, "nlines": 151, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "तामिळनाडूतील मूर्ती हल्ल्यामागील छुपं राजकारण – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nतामिळनाडूतील मूर्ती हल्ल्यामागील छुपं राजकारण\nत्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने कम्युनिस्टांची 23 वर्षांची सत्ता उलथून टाकली आणि या विजयाच्या उन्मादात रशियन क्रांतिकारक व्लादिमिर लेनिन यांचा त्रिपुरातील पुतळा भाजप कार्यकर्त्यांनी जेसीबी आणून तोडला. या घटनेचे पडसाद भारतभर उमटले. याच प्रतिसादात तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात करण्यात आली. पेरियार हे तामिळनाडूचे महान नैतृत्व आहे. त्यांच्या बाबतच माहिती ई-नवाकाळ आपल्यासाठी घेऊन आला आहे.\nपेरियार यांची माहिती : –\nपेरियार यांचे मूळ नाव ईरोड व्यंकटा रामास्वामी होते. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे लोकांनी त्यांना महात्मा म्हणजेच पेरियार असे भूषण दिले. तामिळनाडूच्या जडणघडणीच्या इतिहासात पेरियार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. ते नास्तिक होते आणि उपेक्षित वर्गाचे तारणहार होते, त्यांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल खाचखळग्यांनी भरलेली होती. पेरियार यांनी 1919 मध्ये गांधीवादी विचारसरणीचे समर्थक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते काँग्रेसचे सदस्य होते. गांधीजींच्या मद्यविरोधी धोरण आणि अस्पृश्यता निवारणसारख्या विचारांनी ते आकर्षित झाले.1919 मध्ये गांधीवादी विचारसरणीचे समर्थक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते काँग्रेसचे सदस्य होते. गांधीजींच्या मद्यविरोधी धोरण आणि अस्पृश्यता निवारणसारख्या विचारांनी ते आकर्षित झाले.\nपेरियार असहकार चळवळीतही सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांना अटकही झाली होती. काँग्रेस पक्षाच्या मद्रास (आताचं चेन्नई) विभागाचे अध्यक्ष होते. मात्र पुढे त्यांच्या काँग्रेस पक्षाशी वाद झाला आणि त्यांनी 1944 साली द्रविड कळगम् हा स्वतःचा पक्ष स्थापना करुन काँग्रेसला रामराम ठोकला. जाती निर्मूलन, बालविवाहाची प्रथा मोडीत निघावी, विधवा महिलांना पुनर्विवाह करता यावा, साथीदार निवडण्याची आणि साथीदाराला सोडण्याची मुभा असावी, लग्न म्हणजे पवित्र बंधन नाही तर सहजीवन असावं, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.\nत्रिपूरा येथे लेनिनची मूर्ती पाडल्यानंतर भारतीय जनता पर्टीचे सचिव एच राजा यांनी फेसबूक वर एक आक्षेपार्ह्य वक्तव्य केले. यात म्हंटले होते की “त्रिपूरामध्ये ज्याप्रकारे लेनिनची मूर्ती पाडली गेली त्याच प्रकारे एके दिवशी पेरियार यांच्याही मूर्ती तमिळनाडूमध्ये तोडल्या जातील”. या नंतर वादाला तोंड फुटले आणि पेरियार यांच्याही मूर्तीवर हल्ला करण्यात आला.\nपेरियार यांच्या बाबत सर्व सामान्यांना माहिती नसलेल्या ९ गोष्टी :-\n*ईवीआर रामास्वामी पेरियार चा जन्म १७ सप्टेंबर १८७९ रोजी पश्चिम तामिळनाडूच्या इरोडमध्ये एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण जास्त नसल्यामुळे ते वडिलांच्या व्यवसायातच काम करु लागले. प्राचीन ग्रंथात लिहीलेल्या पंरपरांना लहानपणापासूनच त्यांनी विरोध दर्शविला.\n*बाल विवाह, देवदासी प्रथा, स्त्रीया आणि दलितांवरील अत्याचाराचा त्यांनी विरोध केला होता. त्यांनी हिदू वर्ण व्यवस्थेवर बहिष्कार टाकला होता. १९ वर्षाचे असताना ते विवाह बंधनात अडकले. त्यावेळी त्यांच्या पत्नीचे वय १३ होते.\n*१९०४ मध्ये पेरियार यांनी आपल्या वडिलांच्या मित्राला अटक करण्यास पोलिसांना मदत केली होती. या घटनेनंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना बेदम मारले होते. यानंतर पेरियार यांनी घर सोडले आणि काशी येथे गेले.\n*पेरियार जेव्हा काशी येथे होते तेव्हा त्यांना एका कार्यक्रमात निःशुल्क जेवण्याची ईच्छा झाली होती. मात्र कार्यक्रमात गेल्या नंतर त्यांना समजले की ते जेवण फक्त ब्राम्हण समाजासाठी होते. त्यांना हे बघून फार वाईट वाटले आणि त्यांनी जातीवादाचा विरोध करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी कधीही कोणत्या धर्माला स्विकारले नाही नेहमी नास्तिक राहिले.\n*या नंतर हळू- हळू राजकारणात ते सक्रिय झाले आणि १९१९ मध्ये काँग्रेसचे सदस्य झाले. त्यांनी वाईकॉम आंदोलनाचे नैतृत्व केले. ज्यामध्ये त्यांनी दलितांनाही मंदिरात प्रवेशाची मागणी केली होती. या आंदोलनात त्यांची पत्नी देखील सोबत होत्या.\n*काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात ब्राम्हण शिक्षकांकडून गैर-ब्राम्हण विद्यांर्थ्यांबद्दल भेदभाव केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या घटनेनंतर त्यांनी काँग्रेस नेत्यांसमोरच दलित आणि पिडितांसाठी आरक्षणाची मागणी केली होती मात्र या मागणीला मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली.\n*पेरियार यांनी दलितांच्या सशक्तीकरणासाठी १९२५ साली आंदोलन सुरु केले. सोवियत रशियाच्या दौऱ्यावर गेल्यावर त्यांना साम्यवादमुळे मिळालेल्या यशाने ते प्रभावित झाले.\n*पेरियार यांनी जस्टिस पार्टीची स्थापना केली ज्याचे नेतृत्व त्यांनी स्वतः केले. या नंतर त्यांनी या पार्टीचे नाव बदलून द्रविड कळहम असे ठेवले. १९३७ मध्ये तमिळनाडूमध्ये त्यांनी हिंदी भाषेत शिक्षणाच्या सक्तीला विरोध केला आणि लोकप्रिय झाले. त्यांनी स्वःताला सत्तेच्या राजकारणापासून दूर ठेवले आणि आपले जीवन स्त्रीया आणि दलितांच्या उद्धारासाठी समर्पित केले.\nभारत कॅनडा संबंधांमधील खलिस्तान प्रश्न\n‘रिल’ लाईफमधल्या कलाकारांची ‘रिअल’ लाईफमधील ‘शोकांतिका’\nगरज एका सशक्त पर्यटन विद्यापीठाची\nकोकण विकासाचे भाकड भाकित\nसर्वोच्च न्यायालयाच्या इच्छामरणाच्या निर्णयाने लवाटे दाम्पत्य नाराज\nसूर्यकांत, गिरीश, संदीप, नितीन तिसर्‍या फेरीत\nनागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आढावा\n११ डिसेंबर ते २२ डिसेंबर या काळात पार पडलेले नागपूर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी जरी दहा दिवसाचा दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र विधानपरिषदेचे कामकाज पाच दिवस...\nविश्वचषक फुटबॉल: इटलीची गैरहजेरी जाणवेल\nरशियात होणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या बलाढ्य इटली फुटबॉल संघाची गैरहजेरी कोट्यवधी फुटबॉल प्रेमींना चांगलीच जाणवेल. या स्पर्धेवर आपल्या चमकदार खेळाचा ठसा उमटवणारा...\nवृत्तविहार : राम कदमांचा माफीनामा\nअखेर राम कदम यांनी महिला आयोगाकडे माफी मागितली. राजकारण हे कसे दुधारी शस्र आहे. याची राम कदम यांना चांगलीच जाणीव झाली असावी. हीच माफी...\nवृत्तविहार : अभियांत्रिकीची अधोगती\nयावर्षी पुन्हा अभियांत्रिकी महाविद्यालयांमधल्या तब्बल छप्पन्न हजार जागा रिकाम्या राहिल्या आहेत. एकूण 1 लाख 38 हजार 226 इतक्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या जागा राज्यात उपलब्ध...\nमध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री\nनवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री\n(व्हिडीओ) लार्जर दॅन लाईफ – के. चंद्रशेखर राव\nवृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...\nभारतीय हॉकी संघ पराभूत\nभुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...\nसचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको\nजयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/category/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97/page/2/", "date_download": "2018-12-13T15:11:03Z", "digest": "sha1:G53TWQFROSW374PHYWF77MOXMKMQ7GLR", "length": 5722, "nlines": 110, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "जनरल रिपोर्टींग – Page 2 – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\n(व्हिडीओ) २६/११ दहशतवादाला दहा वर्ष पूर्ण… (भाग-२)\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\n(व्हिडीओ) २६/११ दहशतवादाला दहा वर्ष पूर्ण… (भाग-१)\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\n(व्हिडीओ) ई नवाकाळचा आज पहिला वर्धापन दिन\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Unterluess+de.php", "date_download": "2018-12-13T15:40:18Z", "digest": "sha1:NGYLNZRDFO5RYIVOKM4ILKNR75UK5KFL", "length": 3438, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Unterlüß (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Unterlüß\nआधी जोडलेला 05827 हा क्रमांक Unterlüß क्षेत्र कोड आहे व Unterlüß जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Unterlüßमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Unterlüßमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +495827 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनUnterlüßमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +495827 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00495827 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Unterlüß (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/extra-funds-combat-water-dispute-satana-106546", "date_download": "2018-12-13T16:13:18Z", "digest": "sha1:MEIMK6H4ENIKA4G6WQCOBJK6RHMDDHUO", "length": 13434, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Extra funds to combat the water dispute of satana सटाण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी हवा अतिरिक्त निधी | eSakal", "raw_content": "\nसटाण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी हवा अतिरिक्त निधी\nशनिवार, 31 मार्च 2018\nसटाणा - सटाणा नगरपरिषदेच्या हद्दीत आरम नदीपात्रात महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे व जिजामाता उद्यानाजवळ कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या कामासाठी शासनाने अतिरिक्त निधी द्यावा अशी आग्रही मागणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची मुंबई येथे भेट घेवून केली आहे. अशी माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.\nसटाणा - सटाणा नगरपरिषदेच्या हद्दीत आरम नदीपात्रात महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे व जिजामाता उद्यानाजवळ कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या कामासाठी शासनाने अतिरिक्त निधी द्यावा अशी आग्रही मागणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची मुंबई येथे भेट घेवून केली आहे. अशी माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.\nयावेळी बोलताना श्री मोरे म्हणाले, शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता आरम नदीचे पाणी आडवणे आवश्यक आहे. पिण्याचा व सिंचनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या हद्दीत आरम नदीपात्रात महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे व जिजामाता उद्यानानजीक मोरेनगर हद्दीत दोन स्वतंत्र कोल्हापूर सारखे बंधारे बांधण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार करून केला आहे. भूजलपातळीचे सर्वेक्षणही सहा महिन्यापूर्वी केले आहे.\nयामुळे, आरम नदीवरील बंधारे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हे काम शासकीय मापदंडात बसत नाही. त्यासाठी शासनाकडून जास्त निधीची आवश्यकता आहे. ही बाब केंद्रीय स्वरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार मंत्री भामरे यांनी पालिका पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व वाढीव निधी देण्याची मागणी केली. लवकरच अतिरिक्त निधी प्राप्त होवून दोन्ही बंधारे बाधून शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागेल असा आशावादही श्री मोरे यांनी व्यक्त केला आहे.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nकाश्‍मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू- काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. सोपोरच्या बर्थकला भागात दहशतवादी...\nरामलिला मैदानावरून खाण अवलंबित आता जंतरमंतरवर\nपणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला...\nजमिनीच्या नोंदणीकरीता लाच घेणाऱ्या 2 अधिकाऱ्यांना अटक\nलोणी काळभोर (पुणे) : वडिलोपार्जित जमिनीची नोंद करण्याकरीता पंधरा हजाराची लाच घेणारे थेऊरचे मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे व त्यांचा एक सहकारी यांना...\nश्रीगोंद्यात ढवळगावच्या जूगार अड्यावर छापा\nश्रीगोंदे (नगर) - बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपर पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत ढवळगाव येथील चौदा जुगारी रंगेहाथ पकडले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/keep-reconciliation-of-income-sources-and-facilities-1134936/", "date_download": "2018-12-13T16:33:58Z", "digest": "sha1:DEINZUMOKQ6MUIW42KZARHGRIE4FEVEO", "length": 15319, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उत्पन्न स्रोत आणि सुविधा यांचा ताळमेळ राखा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nउत्पन्न स्रोत आणि सुविधा यांचा ताळमेळ राखा\nउत्पन्न स्रोत आणि सुविधा यांचा ताळमेळ राखा\nएलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिकेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचा मुद्दा उपस्थित करून ....\nएलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिकेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचा मुद्दा उपस्थित करून नवी मुंबई महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत वाढविणे करावयाचे प्रयत्न या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने सोमवारी विशेष महासभेचे आयोजन केले होते. या वेळी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी चर्चा करण्यात आली. उत्पन्न स्रोत आणि सुविधा यांचा ताळमेळ राखा, असे सूचित करताना सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्रशासनाच्या कारभाराचा या वेळी पंचनामा केला.जाहिरात धोरण हे तात्काळ राज्य सरकारकडून करून घेण्यात यावे त्यामुळे १५० ते २०० कोटी रुपयांचा फायदा हा पालिकेला होऊ शकतो, अशी नगरसेविका अंजली वाळूंज यांनी सूचना केली. नवी मुंबई पालिकेच्या उधळपट्टीला सत्ताधारीच पूर्णपणे जबाबदार आहेत, असा आरोप किशोर पाटकर यांनी करत जाहिरातीतून उत्पन्न मिळू शकते, पण या अगोदरचे गौडबंगाल शोधले पाहिजे, अशी टीका केली. पुनर्विकासांच्या माध्यमातून महानगरपालिकेला सहा हजार कोटी रुपये मिळणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले. पॉपर्टी कार्ड पद्धत सुरू केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते तसेच गरिबांना कमी दरात पाणी द्या, परंतु श्रीमंतांना त्यांची आवश्यकता नसल्याने त्यांना अधिक दर लावून पाणी दिल्याने महसुलात वाढ होऊन उत्पन्नात भर पडेल, अशी सूचना करत सिडकोकडे सात हजार कोटी रुपये आहेत. परंतु त्यांनी मुख्यालयाच्या उभारणीवर पैशाची उधळपट्टी केली नाही, अशी टीका पाटकर यांनी केली.नगरसेवक रामदास पवळे म्हणाले की, नवी मुंबई महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत असून कुठे चोऱ्या होत आहेत यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नवी मुंबई पालिकेने उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरू असे मत व्यक्त केले. नगरसेवक संजू वाडे यांनी खासगी जागेवर मालमत्ता कर लावला तर त्यामधून उत्पन्नाचे स्रोत वाढेल, असे सांगितले. रस्त्याचंी खोदाई करत असताना सर्व वाहिन्या एकाच वेळी टाकण्यात याव्यात त्यामुळे रस्त्यावर करण्यात येणारा खर्च कमी होईल. तसेच व्यवसाय परवाना व पाण्याची जोडणी दिल्यास त्यातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढेल अशी सूचना केली. शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर म्हणाले की, भविष्यात शासनाकडून येणाऱ्या निधीची व्यवस्थित उपाययोजना केली तर शहराचा विकास होईल. नगरसेवक शिवराम पाटील यांनी परिवहन संस्थेची अवस्था डबघाईला आली असून याचा फटका महापालिकेला बसत आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरातील देखभालीवरती २०० कोटी रुपये खर्च होत आहे. मागील २० वर्षांत ८०० कोटी रुपये वाचवू शकलो असतो कोणत्याही वास्तूचे काम हे वेळेत न झाल्यामुळे खर्च वाढत आहे. कोणत्याही वास्तूचे काम हे वेळेत पूर्ण केल्याने पालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, अशी सूचना केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसंगीत रंगभूमीच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार – फैय्याज\nजिल्हा बँकेच्या खातेदारांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या सुविधा\nनाही पुस्तक; नाही सुविधा..\nप्रवाशांचा घडा भरलेला, सोयीसुविधांची घागर मात्र उताणीच\nअपंग विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मात्र, सुविधा नाहीत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-euro-6-versions-vehicles-118911", "date_download": "2018-12-13T16:34:13Z", "digest": "sha1:ZMOQCRJUU52NASKD5PGMHDCHD75VGXZ5", "length": 12361, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Euro 6 versions Vehicles धूर बंद करण्यासाठी ‘युरो 6 व्हर्जन’च्या गाड्या | eSakal", "raw_content": "\nधूर बंद करण्यासाठी ‘युरो 6 व्हर्जन’च्या गाड्या\nगुरुवार, 24 मे 2018\nरत्नागिरी - राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात युरो ४ या व्हर्जनच्या गाड्या आहेत. त्या बदलून २०२० पासून युरो ६ व्हर्जनच्या गाड्या दाखल होणार आहेत. यामुळे रस्त्यावरील धूर कमी होण्याची शक्‍यता आहे.\nरत्नागिरी - राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात युरो ४ या व्हर्जनच्या गाड्या आहेत. त्या बदलून २०२० पासून युरो ६ व्हर्जनच्या गाड्या दाखल होणार आहेत. यामुळे रस्त्यावरील धूर कमी होण्याची शक्‍यता आहे.\nरत्नागिरी एसटी विभागात युरो ४ व्हर्जनच्या ८५२ गाड्या आहेत. काही गाड्या धूर ओकतात. त्यामुळे हा धूर बंद करण्याकरिता महामंडळाने एप्रिल २०२० पासून युरो ६ व्हर्जनच्या गाड्या आणण्याचा निर्धार केला आहे. एसटी महामंडळाकडे १० वर्षे व १२ लाख किलोमीटर धावलेल्या गाड्या आहेत. रत्नागिरी विभागात ५० हजार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या १६३ गाड्या असून त्यांचे प्रदूषण खूप कमी आहे. साडेपाच लाख ते १० लाख किमी धावलेल्या ५२०, तर दहा लाखपेक्षा अधिक किलोमीटर धावलेल्या ६९ गाड्या आहेत. यातील काही गाड्या धूर सोडणाऱ्या आहेत.\nएसटीच्या धुरात कार्बन मोनोक्‍साईड आणि कार्बन डायऑक्‍साईड असतो. हे दोन्ही वायू शरीरासाठी हानिकारक आहेत. श्वसन, त्वचेला त्रास होतो. २०२० नंतर एसटीच्या गाड्या कमी धूर सोडणाऱ्या असतील व त्यामुळे रस्त्यावरील अन्य वाहनचालकांसमवेत पादचाऱ्यांनाही त्रास होणार नाही.\nप्रदूषण कमी करण्यासाठी एप्रिल २०१७ पासून भारतात युरो ४ व्हर्जनची वाहनांचा वापर सुरू झाला. प्रदूषण रोखण्यासाठी युरो ६ हे व्हर्जन आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. एप्रिल २०२० पासून या व्हर्जनची वाहने भारतातील रस्त्यांवरून धावणार आहेत.\n- विजय दिवटे, यंत्रचालन अभियंता\nशरणागत नक्षलवाद्यांना एसटीत नोकरी नाही\nमुंबई - बिरसा मुंडा योजनेअंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना एसटी महामंडळात नोकरी देण्याची घोषणा...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nएसटीत नियम डावलून ८८ कोटींचे कंत्राट\nमुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले...\nआरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती रद्द करावी - गोपीचंद पडळकर\nआटपाडी - धनगर आरक्षणासाठी समाजाकडून आंदोलने सुरु आहेत. शासनाकडूनही याबाबत हालचाली सूरू आहेत. तेव्हा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती...\nगुंगी आली पण ऐवज वाचला...\nमंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट...\nभिवंडी आगारातर्फे मुलींसाठी स्वतंत्र बस\nवज्रेश्वरी - महाराष्ट्र शासनाने 12 वी पर्यन्तच्या शालेय विद्यार्थिनींना एसटीचा मोफत प्रवास योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अनुलोम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/fifa-world-cup-2018/", "date_download": "2018-12-13T16:22:46Z", "digest": "sha1:7ZVSLPKYM3K2H7TQMFCAJ2O7Y7CQJ6JI", "length": 16734, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Live Fifa World Cup Football 2018, Fixture, Score,Point,Time Table, News, Dates, Venue Photos, Videos | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nफ्रान्सच्या खेळाडूने सर्वात सुंदर गोष्टीबरोबर आंघोळ करतानाचा फोटो केला ट्विट\nउपांत्य फेरीच्या सामन्यात हिरो ठरलेल्या फ्रान्सचा बचावपटू उमटिटी याने एक फोटो ट्विटर वर पोस्ट केला आहे.\nगुरुंचा सत्कार… रेल्वे स्टेशनला देणार फ्रान्सच्या प्रशिक्षकाचे नाव\nफ्रान्सने सामना जिंकल्यानंतर फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांच्या नावावर प्रशिक्षक म्हणून एक जगज्जेतेपद नोंदवण्यात आले.\nFIFA world cup 2018 : पंचनामा : फुटबॉलमधील अनभिषिक्त सम्राट\nया सामन्यात सुरुवातीपासून क्रोएशिया संघाने आक्रमण वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना यशही आले.\nFIFA world cup 2018 : विश्वविजेत्यांची शाही मिरवणूक\nकुणी एम्बापेचा फोटो झळकावत होते, तर कुणी ग्रीझमनच्या छायाचित्राला डोक्यावर घेऊन नाचत होते.\nFIFA world cup 2018: क्रांती, युगारंभ आणि कोडे\nउपांत्य फेरीत क्रोएशियाकडून गोल करणारे मान्झुकिच आणि पेरिसिच यांनी अंतिम सामन्यातही गोल केलेच.\nFIFA World Cup 2018 : वीस वर्षांपूर्वीच्या स्मृती ताज्या – देशॉँ\nमैदानावरील पुरस्कार सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर भावना प्रकट करताना देशॉँ म्हणाले,\nFIFA World Cup 2018 : खराब कामगिरीनंतर अर्जेंटिनाचे प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पपावली पायउतार\nविश्वचषकात बाद फेरीतून अर्जेंटिना बाहेर\nFIFA World Cup 2018 Final: काय आहे फ्रान्सच्या यशामागचं गुपित\nफ्रान्सच्या विश्वचषक विजयाचं मुख्य श्रेय प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांना.\n‘५० लाख लोकसंख्येचा देश फुटबॉल खेळतोय आणि आम्ही हिंदू मुस्लिम खेळतोय’\nसामन्याच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगने देशातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे\nFIFA World Cup 2018 FINAL: नेटकऱ्यांमध्ये रंगली पुतिन यांच्या डोक्यावरील छत्रीची चर्चा, कारण…\nपुरस्कार सोहळ्यापेक्षा पुतिन यांच्या या राजेशाही थाटाचीच चर्चा सोशल नेटवर्किंगवर होताना दिसली\nViral Video : बसवर अंडी, दगडफेक होणारा ‘तो’ व्हिडीओ ब्राझील फुटबॉल संघाचा नाहीच…\nViral Video : ब्राझील फुटबॉल संघ आणि या व्हिडिओचा काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे.\nFIFA World Cup 2018 FINAL : हॅरी केनने ३२ वर्षानंतर इंग्लंडला मिळवून दिला ‘हा’ मान\nFIFA World Cup 2018 FINAL : १९८६ साली गॅरी लिनेकर यांनी केली होती ही कामगिरी\nFIFA World Cup 2018 : ‘हे’ ठरले वर्ल्डकपचे ‘हिरो’; जाणून घ्या कोणाला मिळाला कुठला पुरस्कार\nFIFA World Cup 2018 FINAL : संपूर्ण स्पर्धेतील विविध आघाड्यांवर यशस्वी ठरलेल्या खेळाडूंना आणि संघांना गौरविण्यात आले.\nपाच मिनिटे शिल्लक असताना प्रशिक्षकांनी त्याला झटकन मैदानात उतरण्यास सांगितल्यावर त्याने नकार दिला.\nFIFA World Cup 2018 Final : सामन्यादरम्यान मैदानात शिरणारे ‘ते’ घुसखोर आहेत तरी कोण\nअंतिम सामन्यात दुसऱ्या सत्रात घडली घटना\nFIFA World Cup 2018 FINAL : … मैदानाबाहेर बसून फ्रान्सच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ विक्रम\nफ्रान्सने सामना जिंकल्यानंतर फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित झाला.\nFIFA World Cup 2018 FINAL : …आणि त्याने केले दोनही संघाच्या गोलपोस्टमध्ये गोल\nत्याच्या या कारनाम्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला त्याने महत्वपूर्ण सामन्यात आघाडी मिळवून दिली.\nFIFA World Cup 2018 FINAL : एमबापेने पुन्हा एकदा केली पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी\nउत्तरार्धात एमबापेने केलेला गोल हा ऐतिहासिक ठरला. याआधीही याच स्पर्धेत कायलिन एमबापे याने पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.\nFIFA World Cup 2018 FINAL : रशियात ‘फ्रेंच क्रांती’; क्रोएशियाचा ४-२ने पराभव\nफिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवून २० वर्षानंतर जगज्जेतेपदाचा बहुमान पटकावला.\nFIFA World Cup 2018 FINAL FRA vs CRO : ‘क्रोएशिया जगज्जेता झाल्यास कपाळावर टॅटू काढून घेईन’\nFIFA WC 2018 FINAL FRA vs CRO : 'सध्या माझ्या शरीरावर कपाळ हा भाग मोकळा आहे. क्रोएशिया जगज्जेता झाला, तर मी कपाळावर टॅटू काढून घेईन.\nFIFA World Cup 2018 : मॉस्कोत महासंग्राम\nफुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहात आहे.\nक्रोएशियामध्ये तर मागील सात दिवसांपासून दिवाळीसदृश वातावरण आहे.\nएडसन आरांटेस डो नासिमेंटो अर्थात पेले हा फुटबॉलमधला देव.\nFIFA World Cup 2018 : विसावं वरीस मोक्याचं\nक्रोएशिया इतिहास घडविणार की फ्रान्स विजयपताका फडकावणार\nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-106/", "date_download": "2018-12-13T15:39:34Z", "digest": "sha1:3UNVPZTVUYQW2RJYFA2RD4WTBUXGJAGG", "length": 9785, "nlines": 135, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१०-०८-२०१८) – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१०-०८-२०१८)\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nईनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nईनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०७-२०१८)\nरत्नागिरी नगरपालिकेच्या सभेत खडाजंगी; विरोधक आक्रमक\nनालासोपाऱ्यात एटीएसची कारवाई; महाराष्ट्रात घातपाताचा कट उधळला\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ई नवाकाळ’चे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...\nभारतातील सर्वात गलिच्छ शहर ‘रामपूर’\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: वारकरी संप्रदायाचे जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा अमेरिकन ट्रान्सजेंडरची अजब कहाणी आज जागतिक बाहुली दिवस कसा आहे तुमचा...\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-१२-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-०७-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-१०-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...\nमध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री\nनवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरगोस यश मिळाले.मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री\nवृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...\nभारतीय हॉकी संघ पराभूत\nभुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...\nसचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको\nजयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...\nउर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम\nनवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/marathi/", "date_download": "2018-12-13T17:06:34Z", "digest": "sha1:K4SMFUABDIKDXIM74UWVWWH3ZADVHEON", "length": 4853, "nlines": 64, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "marathi – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nमराठीवर प्रेम करणाऱ्या एका शिक्षिकेचे मनोगत\nमाझा जन्म पुण्यातल्या एका सुशिक्षित घरात झाला. आमचे घर कॅन्टोन्मेन्ट भागापासून अगदी जवळ होते आणि अर्थातच पुण्याच्या मध्यवस्तीपासून दूर. त्या\nदिग्दर्शक : सचिन कुंडलकर कलाकार : सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर सचिन कुंडलकर यांचा चित्रपट म्हटलं की कलर्स, फ्रेशनेस आणि मुख्यतः\nमहाराष्ट्र विशेष लेख सांस्कृतिक\nमराठी भाषा आणि भाषेसंबंधीचे आजचे प्रश्न\nभूतकाळात भारतावर अनेक आक्रमणे झाली. यातून मूळ भारतीय तसेच हिंदू संस्कृतीवर आणि पर्यायाने भाषेवर त्याचे परिणाम दिसू लागले. इतर भारतीय\nछोटा आशय – मोठा आशय\nनोबेल पारितोषिक विजेत्या ओरहान पामुकने एक लेखात म्हटले आहे की, ‘प्रकाशक नेहमीच आम्हाला सांगतात की पुस्तकाचा आकार थोडा कमी करा\nहिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिना इंग्रजी कॅलेंडर जुलै-ऑगस्टच्या सुमारास येतो. श्रावणात नागपंचमी, राखीपौर्णिमा ते दहीहंडीपर्यंत अनेक सण येतात, तर ऑगस्टमध्ये क्रांतिदिन\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/captain-kapil-mundu-grandfather/", "date_download": "2018-12-13T15:39:14Z", "digest": "sha1:H7END6UIBL6LLTLMHDWW3QF4236CZDAH", "length": 7546, "nlines": 113, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मोदीजी… पोकळ दिलासा नको, बदला घ्या बदला! – थोडक्यात", "raw_content": "\nमोदीजी… पोकळ दिलासा नको, बदला घ्या बदला\n05/02/2018 टीम थोडक्यात देश 0\nगुरुग्राम | मोदीजी… आता फक्त दिलासा नको, तर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तान्यांचा बदला घ्या, अशी मागणी शहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्या आजोबांनी केली आहे. पंतप्रधान मोदींकडे ही मागणी करताना त्यांना रडू कोसळलं.\nपाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात कॅप्टन कुंडू यांच्यासह भारताचे 4 जवान शहीद झालेत. जम्मू काश्मीरच्या राजौरी आणि पूँछ भागात पाकिस्तानने मिसाईल डागली आहेत.\nदरम्यान, माझा नातू देशाच्या कामी आला याचा आम्हाला अभिमान आहे. तो आमचा एकुलता एक नातू होता, आता आम्ही तर सर्व गमावून बसलोय, असंही ते यावेळी म्हणाले.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nदहावीत शिकणाऱ्या मुलीच्या शरीराचे 9 जणांनी लचके तोडले\nआपली क्षेपणास्त्रं फक्त राजपथावरील संचलनासाठी आहेत का\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/haidrabad-train-accident-video/", "date_download": "2018-12-13T15:41:01Z", "digest": "sha1:HIRZXWJ5PH4UUH4WLQVIE4S4RXYQFEF6", "length": 8195, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "सेल्फी काढण्याच्या नादात ट्रेनची धडक, तरुण थोडक्यात वाचला – थोडक्यात", "raw_content": "\nसेल्फी काढण्याच्या नादात ट्रेनची धडक, तरुण थोडक्यात वाचला\n24/01/2018 टीम थोडक्यात देश 0\nहैदराबाद | सेल्फी काढण्याच्या नादात कोण कोणत्या थराला जाईल काही सांगता येत नाही. अशाच प्रकारे धोकादायक पद्धतीने सेल्फी काढणाऱ्या हैदराबादमधील तरुणाचा जीव थोडक्यात वाचलाय.\nरेल्वे ट्रॅकच्या शेजारी उभा राहून हा तरुण सेल्फी काढत होता. ट्रेन जशी जवळ येऊ लागली तसे मोटरमनने हॉर्न वाजवून त्याला बाजूला हटण्याचे संकेत दिले, मात्र त्याऐवजी त्यानं ट्रेनच्या दिशेनेच हात केला. ट्रेनची जोराची धडक बसल्याने हा तरुण जागीच कोसळला.\nसुदैवाची गोष्ट म्हणजे इतक्या धोकादायक पद्धतीने अपघात होऊनही किरकोळ जखमी होऊन हा तरुण वाचला. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.\n#Video | नको तिथं सेल्फी काढण्याचं धाडस अंगलट, ट्रेननं उडवल्यानंतर सेल्फी काढणारा तरुण थोडक्यात वाचला. हैदराबादची धक्कादायक घटना… #म pic.twitter.com/FrQY1xqv1V\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ‘पद्मावत’ला संरक्षण नाही\nअमित शहा आरोपी असलेल्या खटल्याची वार्तांकनबंदी बेकायदा\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/support-to-maratha-reservation-says-bhujbal/", "date_download": "2018-12-13T15:45:47Z", "digest": "sha1:EUH5RBOYGPYFFPF3CSZBXWGRIQUH22HC", "length": 6665, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nटीम महाराष्ट्र देशा- मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून ते आरक्षण नको. त्यासाठी सरकारने वेगळी उपाययोजना करावी. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केले आहे.\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे सर्वच पक्षाचे मत आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय कसा घेतात त्यावर आमची पुढील दिशा ठरेल. सध्या त्यावर बोलण्यात अर्थ नाही असेही भुजबळ म्हणाले.\nदरम्यान, “मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मागासवर्ग आयोगाचा अहवालात सकारात्मक आहे. त्यावर अभ्यास सुरु आहे. आरक्षण न्यायालयात टिकवणार, त्यासाठी वकिलांची मोठी फौज तयार आहे. आता मोर्चे आणि आंदोलन करण्यापेक्षा काय हवं आहे हे सांगायला पाहिजे”, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेत सांगितलं.\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही…\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nटीम महाराष्ट्र देशा – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेसकडे ही…\nपराभवानंतर भाजपा नेत्यांना वाजपेयींच्या कवितांची आठवण\nकामातील चालढकलपणामुळे प्रशासकीय अधिका-यांना आमदार महेश लांडगे यांनी…\nवाढदिवसानिमित्त पवारांवर शुभेच्छाचा वर्षाव, वाचा कोणी दिल्या कशा…\nगड आला पण सिंह गेला,तीन मोठ्या राज्यात आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसला…\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-12-13T15:06:29Z", "digest": "sha1:OMRIHGBDBX543VEM2TEVMQ2BHF3W6JLQ", "length": 8642, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोलाम आदिवासी समाज - विकिपीडिया", "raw_content": "\n(कोलाम या पानावरून पुनर्निर्देशित)\nकोलम याच्याशी गल्लत करू नका.\nकोलाम नावाची आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, झरी-जामणी, घाटंजी, वणी, राळेगाव, मारेगाव, कळंब इत्यादी तालुक्यांमध्ये आणि यवतमाळ जिल्ह्याचे शेजारी असलेले नांदेड (माहूर, किनवट), वर्धा आणि आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) च्या काही तालुक्यांमध्ये वसती करून राहते.\nप्रामुख्याने डोंगराळ आणि जंगलाच्या भागात आणि मुख्य गावापासून काही अंतर राखून आपले वेगळे गाव म्हणजे पोड तयार करून राहणे यांना आवडते आणि मानवते देखील. ही मंडळी बहुधा मुख्य गावात राहत नाहीत. स्वजातीय लोकांची एक वेगळी वस्ती करून राहण्याची नेमकी कारणे समजत नाहीत. हा समाज भटक्या नाही, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहणे यांनाही पसंत आहे. पण काही अपवादात्मक परिस्थितीत कोलाम लोक आपली वस्ती अन्यत्र हलवितात.\nनवीन पोड वसविण्यापूर्वी कोलामातील निवडक मंडळी वस्तीसाठी योग्य जागा ठरवतात. अशा ठिकाणी मोराम देवाची पूजा सगळ्यात आधी करण्यात येते. मोराम देवाचा कौल मिळताच नवीन पोड उदयास येते. अशा नवीन पोडावर पहिल्या तीन वर्षात अन्य कोणत्याही देवाची पूजा होत नाही.\nएकदा तीन वर्षे एका ठिकाणी काढल्यावर त्यांच्या इतर देवतांच्या आराधना आणि सणोत्सव ते साजरे करू लागतात. बहुतेक सणांचा संबंध हा निसर्गाशी जोडला असल्याचे दिसून येते. पण कोलामांचा गावबांधणी हा सण त्या सगळ्यात वेगळा आणि महत्त्वाचा आहे. दोन दिवस चालणारा हा उत्सव वैशाख आणि ज्येष्ठ महिन्यातील कोणताही मंगळवार सोडून साजरा केला जातो. कोलामांच्या भाषेत या सणाला साती असे म्हणतात.[१]\nकोलामांची सगळ्यात महत्त्वाची देवता म्हणजे माहूरची श्री रेणुका देवी (चित्र). सगळ्या कोलाम पोडांवर रेणुका देवीची प्रतिकृती समजली जाणारी देवी या देवतेची स्थापना करण्यात येते. त्याशिवाय इतर अनेक देव आणि देवी यांची स्थापना देखील करण्यात येते.\nकोलामांची स्वतंत्र न्यायपंचायत आहे. नाईक (नेकुन) हे त्यांचे त्या पोडापुरते प्रमुख. गाव प्रमुख म्हणून त्यांना फार मान असतो. सर्व सण-उत्सवात त्यांचा सहभाग असतो. गाव कारभार त्यांच्या नावाने चालतो. शिकारीची वाटणी, वारसांध्ये मालमत्तेची वाटणी करणे वगैरे कामे नेकुनची. त्यांच्यानंतर महाजन (महाजन्याक) हे उप प्रमुख. कारभारी हे गावाचे सचिव तर घट्या म्हणजे आमंत्रक, असे चार मुख्य कार्यकर्ते कोलामांमध्ये आहेत. या चौघांशिवाय भगत, भूमक, वासकारा आणि सोंगाड्या हे इतर महत्त्वाचे मानकरी आहेत.\n\"कोलाम\" : लेखक डॉ. भाऊ मांडवकर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०१७ रोजी १४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/mosquitoes-upay/", "date_download": "2018-12-13T16:48:17Z", "digest": "sha1:Y4WBCOWC7X4XTH6IIMCWXFXVZA2AUCOT", "length": 7991, "nlines": 41, "source_domain": "www.marathigold.com", "title": "मच्छर पळवण्यासाठी केमिकल वापरणे विसरा आता, वापरा हे घरगुती उपाय", "raw_content": "\nYou are here: Home / Health / मच्छर पळवण्यासाठी केमिकल वापरणे विसरा आता, वापरा हे घरगुती उपाय\nमच्छर पळवण्यासाठी केमिकल वापरणे विसरा आता, वापरा हे घरगुती उपाय\nनैसर्गिक पणे वातावरणामध्ये अनेक जीव जंतू असतात. मच्छर देखील त्याच पैकी एक जीव आहे. जो दिसण्यास तर लहान आहे पण अत्यंत धोकादायक आहे. मच्छर तेथे जास्त असतात जेथे उष्णता आणि आद्रता जास्त असते. हेच कारण आहे की भारता मध्ये मच्छर आहेत. मच्छर सर्वात जास्त पावसाळ्यात त्रासदायक आणि धोकादायक ठरतात. पावसाळयामध्ये जेव्हा पाणी जागोजागी साचते तेव्हा त्याजागी त्यांची पैदास होते. तसे पाहता भारता मध्ये वर्षभर मच्छर त्रास देतातच. पण पावसाळया मध्ये त्यांचा त्रास भयंकर होतो.\nमच्छर मुळे अनेक खतरनाक आजार होतात. जसे डेंगू, चिकनगुनिया, ताप इत्यादी सर्व आजार अत्यंत त्रासदायक आणि गंभीर असतात. मच्छराच्या या त्रासाला वैतागून तुम्ही नक्कीच एखाद्या केमिकल युक्त उपायाचा आधार घेत असाल. पण केमिकल युक्त उपाय मछारांच्या सोबत आपल्यावरही साईड इफेक्ट करत असतात. चला तर आज आपण पाहू केमिकलचा वापर न करता घरगुती उपायाने मच्छर कसे दूर पळवता येतील.\nजर तुम्ही हिंदू धर्मीय असाल आणि तुमची देवावर श्रद्धा असेल तर तुमच्या घरामध्ये कापूर हा नक्कीच असेल. देवाची आरती करण्यासाठी आपण कापूर नेहमीच वापरतो. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की कापूर जाळल्यामुळे त्याच्या सुगंध आणि धुरामुळे दुषित वायू दूर होतो. कापूर वापरून मच्छर दूर पळवता येतात. मच्छर पळवण्यासाठी एका भांड्यात पाणी भरून त्यामध्ये कापूर टाकून घराच्या एका कोपऱ्यात ठेवा. यानंतर काही वेळातच याच्या धुरामुळे मच्छर दूर पळतील. हा उपाय दररोज केल्याने मच्छरा पासून सुटका मिळू शकते.\nनिसर्गात असे अनेक प्रकारचे पाने आणि जडीबुटी आहे ज्यांचा धूर केल्याने मच्छर दूर पळून जातात. कडुलिंबाची पाने जाळल्याने निर्माण होणारा धूर मच्छर दूर पळवतो.\nमच्छरांना आंबट वस्तू आवडत नाहीत. लिंबू दोन तुकड्यात कापा आणि त्यामध्ये शक्य तेवढ्या लवंग लावा. आणि लवंग वाला भाग वरच्या बाजूस करा. यामुळे एक विशिष्ट प्रकारचा वास (गंध) निर्माण होईल जो मच्छरांना आवडत नाही आणि त्यामुळे ते घरातून पळून जातील.\nमच्छर घरात येऊ देऊ नका. संध्याकाळ पूर्वी घराचे सर्व दारे खिडक्या बंद करा ज्यामुळे मच्छर घरात येऊ शकणार नाहीत. आपल्या शरीराला संपूर्ण झाकून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी मच्छरदाणी वापरा.\nलवंग आणि खोबरेल तेल\nलवंग आणि खोबरेल तेलाचे मिश्रण शरीरावर लावा. असे केल्यामुळे तुमच्या शरीराच्या आसपास मच्छर येणार नाहीत.\nपाणी जमा होऊ देऊ नका\nघरातील कोणत्याही भागात पाणी जमा होऊ देऊ नका. पाणी जमा झाल्याने त्यामध्ये मच्छर आपली पैदास करतात. यामुळे जर घरात पक्ष्यांना ठेवलेले पाणी असो किंवा कुलरचे पाणी याकडे लक्ष ठेवा आणि पाणी बिल्कुल जमा होऊ देऊ नका.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/02/blog-post.html", "date_download": "2018-12-13T16:43:52Z", "digest": "sha1:OAIJPZGB5I4GCNXFDQPTG7SHWJNGV7ML", "length": 8850, "nlines": 112, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: साहेबांस नम्र विनंती अशी की...", "raw_content": "\nशनिवार, २ फेब्रुवारी, २०१३\nसाहेबांस नम्र विनंती अशी की...\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nहाफिस सईद साहेबांनी सीमेवर त्यांच्या सैनिकांकरवी आमच्या सैनिकांची हत्त्या करून त्यांची शिरे कापून पाकिस्तानात नेली ती कारवाई आम्हाला अजिबात पसंद पडली नाही. नाहीतर आमचे उदाहरण पहा, अजमल कसाब साहेबांवर आम्ही करोडो रूपये खर्च करून खटला चालवला. त्यांना स्वखर्चाने आम्ही वकिल दिला. आणि कोर्टाच्या निर्णयाचे पालन करत आम्ही त्यांना फाशी दिले. अजमल कसाब साहेबांच्या आत्म्याला शांती मिळो.\nओसामा बीन लादेनजी साहेबांना अमेरिकेने पाकिस्तानातच दाणदाण गोळ्या घालून धाडकन मारून टाकले, तसे आम्ही अजमल कसाब साहेबांचे केले नाही. या पृथ्वीतलावरची आमची सगळ्यात मोठी लोकशाही उगीच नाही. आता लादेनजी साहेबांनी हिसकावली असतील खच्चून माणसं भरलेली काही विमानं आणि ठोकली असतील अमेरिकेतील ट्वीन टॉवर्सवर. लादेनजींनी काही हजार माणसं मारण्याचा एक खेळ खेळला म्हणून आमच्यासारखे मोठ्या मनाने सोडून द्यायचे ना, का गोळ्या घालून ठार मारायचे साहेबांना अमेरिकेच्या या वागण्याशी आम्ही अजिबात सहमत नाही.\nशेवटी, दाऊद इब्राहिम साहेबांना आम्ही अशी नम्र विनंती करतो की, त्यांनी आमच्याशी खेळीमेळीने बोलणी करून भारतातला दहशतवाद थांबवावा. तसे केले तर त्यांना आम्ही त्यांची मुंबई पुन्हा देऊन टाकू. आणि आता अफजल गुरू साहेबांना तरी फाशी होऊ नये असेही आमचे आग्रही मत आहे.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:२१ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशाहरूख: एक सामान्य माणूस\nसाहेबांस नम्र विनंती अशी की...\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/jaish-e-muhammad/", "date_download": "2018-12-13T17:06:03Z", "digest": "sha1:JB5FNUGTDWJAZJWHNDET4HRGW6ZEY74Y", "length": 2379, "nlines": 44, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "jaish e muhammad – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nजग भारत विशेष लेख\nबांगलादेशी घुसखोरी आणि आसाम\nईशान्य भारतात सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे. त्यात ईशान्य भारतात असलेल्या 1 कोटी 21 लाख बांगलादेशींना आव्हान करण्यात\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ramdas-aathavale-news/", "date_download": "2018-12-13T15:37:46Z", "digest": "sha1:4WOETLVN655NYYTJDJYE3TMCV6XNX6T2", "length": 9031, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल ‘\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत असेल तर त्यांना रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेचा एक मतदार संघ सोडावा लागेल. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती झाली तरी ही जागा रिपाइंसाठी सुटेल किंवा सेना भाजप युती झाली नाही तरी रिपाइंला ही जागा सुटेल. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईत मी निश्चित लोकसभा निवडणूक लढविणार आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चेंबूर वाशीनाका येथील गोपीनाथ मुंडे मैदानात आयोजित रिपाइंच्या जाहीर सभेत केले.\nदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील वास्तवस्तिशी माझा वर्षोनुवर्षे जवळचा संबंध राहिला आहे. या मतदारसंघात मी निवडणूक लढविण्याचा निर्णय राहुल शेवाळे यांच्यावर अन्याय करण्यासाठी घेतलेला नाही. हा मतदारसंघ रिपाइं ला सोडण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिले आहे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा हा मतदारसंघ रिपाइंला सोडण्याबाबत माझा प्रस्ताव ऐकतील असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार…\n‘शेतकरी बांधवांसाठी उभे राहुयात चला कांदे…\nरिपब्लिकन पक्ष नेहमी झोपडपट्ट्यांचे प्रश्न सोडविण्यास अग्रणी राहिला असून या पुढेही राहणार आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील माहुलच्या रहिवासीयांचे प्रश्न आपण सोडविणार; पंजारपोळ येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसेच कोळीवाडा गुरूतेग बहादूर नगरमधील घरांच्या मालकी हक्कांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे ना रामदास आठवले म्हणाले. यावेळी मोठया प्रमाणात रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.\n” – रामदास आठवले\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही,निलेश राणेंनी डागली तोफ\n‘शेतकरी बांधवांसाठी उभे राहुयात चला कांदे घेवूयात’\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद परिसरात घोषणाबाजी\nवाढदिवसानिमित्त पवारांवर शुभेच्छाचा वर्षाव, वाचा कोणी दिल्या कशा शुभेच्छा\nकामातील चालढकलपणामुळे प्रशासकीय अधिका-यांना आमदार महेश लांडगे यांनी घेतले फैलावर\nपिंपरी - कामाचा डोंगर पुढे असताना कामात होणारा हलगर्जीपणा आणि त्यामुळे शहरातील कामांना होणारी दिरंगाई यामुळे…\nवाढदिवसानिमित्त पवारांवर शुभेच्छाचा वर्षाव, वाचा कोणी दिल्या कशा…\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nमध्य प्रदेशात मायावती कॉंग्रेससोबत, कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर\n२४ तासानंतर निकाल जाहीर, मध्य प्रदेशात त्रिशंकू विधानसभा\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/information-commission-rejected-to-declare-amit-shahs-security-expenses/", "date_download": "2018-12-13T15:51:45Z", "digest": "sha1:6JS5I44F7P6XD7GGDU7N265DY23ANOKH", "length": 6888, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमित शहांचा सुरक्षा खर्च जाहीर करण्यास माहिती आयोगाचा नकार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअमित शहांचा सुरक्षा खर्च जाहीर करण्यास माहिती आयोगाचा नकार\nटीम महाराष्ट्र देशा : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सुरक्षेसाठी येणारा खर्च ही सुरक्षा व व्यक्तिगत माहितीशी संबंधित बाब असून त्याची माहिती देता येणार नाही असे केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले आहे.\nकुठल्याही व्यक्तीच्या संबंधातील माहितीने जर त्या व्यक्तीचा जीव धोक्यात येणार असेल तर ती माहिती देण्यास माहिती अधिकार कलम ८ (१) जी अन्वये सूट आहे असे स्पष्ट करत गृहमंत्रालयाने माहिती देण्यास नकार दिला होता. माहिती अधिकार कायदा कलम १ (जे) अन्वये व्यक्तिगततेशी संबंधित व सार्वजनिक बाबींशी निगडित नसलेली माहिती देता येत नाही असेही सांगण्यात आले.\nछोटी राज्य निर्माण करणे सध्या आमचा अजेंडा नाही – अमित…\nअमित शहांच्या तीन तासांच्या मुंबई दौऱ्याने राजकीय वर्तुळात…\nदरम्यान, आयोगाने याचिकाकर्त्यांने केलेले अपील फेटाळले असून त्यात असे म्हटले होते की, अधिकारी व खासगी व्यक्ती यांच्या सुरक्षेसाठी नेमके कोणते नियम आहेत ते सांगण्यात यावे. दीपक जुनेजा यांनी ५ जुलै २०१४ रोजी याचिका दाखल केली होती त्यावेळी शहा हे राज्यसभेचे सदस्य नव्हते.\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nछोटी राज्य निर्माण करणे सध्या आमचा अजेंडा नाही – अमित शहा\nअमित शहांच्या तीन तासांच्या मुंबई दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण \nकॉंग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा,सायंकाळी होणार भाजपाप्रवेश\nबांगलादेशी घुसखोरच तृणमूलची वोटबँक – अमित शहा\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nटीम महाराष्ट्र देशा – दोन महिन्यापूर्वी पेट्रोल शंभरी पार करणार का अशी चिन्हे दिसत होती. पण त्यानंतर जवळपास दोन…\n; अन्य पक्षाचे आमदार संपर्कात : भाजप\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं…\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/61", "date_download": "2018-12-13T16:10:33Z", "digest": "sha1:OHWPSZ3TRV7AUHDZZATHXPWQPUQUDJV2", "length": 10196, "nlines": 223, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शार्लोट : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उत्तर अमेरिका /अमेरिका (USA) /नॉर्थ कॅरोलीना /शार्लोट\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन. फोटो आवडले तर नक्की लाईक करा.\nसॅन फ्रांसिस्को / सॅन होजे\nसंयुक्त अरब अमिराती (UAE)\nRead more about कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nआम्ही आयडाहो राज्यातील एका छोट्या गावात रहातो. कंटाळा आला इथे. फार भारतीय नाहित आणि अतिशय बर्फ पडतो. मूव्ह होण्याचा विचार करतो आहोत. ईस्ट कोस्टवर पण फार बर्फ पडत नसेल अश्या ठिकाणांचा विचार करत आहोत. मी व नवरा दोघे सॉफ्टवेर प्रोफेशनल्स आहोत. त्यामुळे नोकरीच्या चांगल्या संधी असतील, चांगल्या शाळा, चांगले हवामान, पण कॉस्ट ऑफ लिव्हींग आटोक्यात, अव्वाच्या सव्वा घरांच्या किंमती नसतील अश्या जागा - असा सर्व विचार करत आहोत. त्या द्रूष्टीने राले/कॅरी - नॉर्थ कॅरोलिना, अ‍ॅटलांटा - जॉर्जिया या ठिकाणांचा विचार चालू आहे. आम्ही बरोबर विचार करतोय का हे पॅरॅमीटर्स योग्य आहेत का\nRead more about मूव्ह होण्याविषयी\nन्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.\nए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६\nसुमंगल : मँगो पाय\nपन्ना : चिकन करी\nएबाबा : तिळाच्या वड्या\nझक्की : बियर वाईन.\nस्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात\nवैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका\nसिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..\nसायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम\nमैत्रेयी : कढी पकोडे\nसिम : साध्या पोळ्या/फुलके\nनात्या : गुळाच्या पोळ्या\nपरदेसाई : पेशल भाजी\n(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या\n(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा\nRead more about न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-aadhar-card-bank-103263", "date_download": "2018-12-13T15:53:25Z", "digest": "sha1:XBMTEZ7BFEZVGWGP5FDI56QJ6AC2ZVNY", "length": 14785, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news aadhar card bank ‘आधार’पासून बॅंकांच्या पळवाटा बंद | eSakal", "raw_content": "\n‘आधार’पासून बॅंकांच्या पळवाटा बंद\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nआधार नोंदणी मशिन बॅंकांच्या शाखांमधून बसविण्याचा फतवा केंद्र सरकारने काढला खरा, पण त्याला बॅंकांनी सोईस्कर बगल देण्याचा प्रयत्न वारंवार केल्याचे दिसते. परंतु, आधार नोंदणीच्या कामातून सुटका करून घेण्याचे बॅंक कर्मचाऱ्यांचे सर्व मार्ग आता बंद झाले आहेत.\nआधार नोंदणी मशिन बॅंकांच्या शाखांमधून बसविण्याचा फतवा केंद्र सरकारने काढला खरा, पण त्याला बॅंकांनी सोईस्कर बगल देण्याचा प्रयत्न वारंवार केल्याचे दिसते. परंतु, आधार नोंदणीच्या कामातून सुटका करून घेण्याचे बॅंक कर्मचाऱ्यांचे सर्व मार्ग आता बंद झाले आहेत.\nकधी आधार नोंदणी फक्त खातेदारांसाठीच आहे, असे सांगून, तर कधी मशिन बंद आहेत, असे सांगून आधार नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची बोळवण केली जात होती. यावर काही पुणेकर नागरिकांनी थेट जिल्हा प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्याची गंभीर दखल घेऊन बॅंकांमधील आधार नोंदणी सामान्यांसाठी खुली केली. परंतु, आधार नोंदणीसाठी बॅंक कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बॅंक आणि टपाल कर्मचाऱ्यांना आधार नोंदणीचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे आधारमधून सुटका करून घेण्याचा बॅंक कर्मचाऱ्यांचा अखेरचा मार्गदेखील बंद झाल्याचे दिसून येते.\nसर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डची नोंदणी बेमुदत कालावधीपर्यंत वाढविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आधार केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे. मोबाईल फोनच्या सिमकार्डपासून बॅंक, गॅस, प्राप्तिकर विवरण, विम्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड जोडण्याची सक्ती केंद्र सरकारने केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना आधार कार्डची नोंदणी सहजतेने करता यावी, यासाठी बॅंकांमध्येही आधार नोंदणी मशिन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र, या बॅंका फक्त आपल्या खातेदारांचीच नोंदणी करीत असल्याची माहिती पुढे आली. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आधार कार्ड नोंदणीबाबत बॅंक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात हे आदेश देण्यात आले होते.\nआधार केंद्र चालविताना तांत्रिक अडथळ्याचे उत्तर बॅंक कर्मचाऱ्यांना देता येणार नसल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले होते. त्यासाठी बॅंकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शुक्रवारपासून (ता. १६) हे प्रशिक्षण सुरू होणार आहे.\nपुणे जिल्ह्यासाठी केंद्राने १२९ मशिन दिल्या आहेत. त्यापैकी ५७ बॅंकांच्या शाखांनी प्रत्यक्षात आधार कार्ड देण्याची व्यवस्था केली आहे. आधार कार्ड नोंदणीची केंद्रे सर्वांसाठी खुली असल्याचा ठळक फलक बॅंक शाखांच्या बाहेर दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत.\nएटीएमला दरवाजा लावण्यासाठी मुहूर्त कधी\nपुणे : शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती मंडळाजवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे. परंतु, या एटीएमला दरवाजाच ऩाही. त्यामुळे...\nग्रामस्थांनी बांधले स्वखर्चाने बंधारे\nजळगाव - गिरणा नदीच्या शेवटच्या भागातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द व फुपनगरी या गावांमधील शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे संरक्षित पाणी उपलब्ध...\nआता तरी सुधारणा होणार का\nऔरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व...\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा...\nमोहोळ नगरपरिषदेला अखेर पुर्णवेळ स्थापत्य अभियंता\nमोहोळ (सोलापूर) - येथील नगरपरिषदेस गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या स्थापत्य अभियंता या पदावर पुर्णवेळ अधिकारी उपलब्ध झाले. यामुळे शहरातील...\nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावर बॅग तपासणी स्कॅनर, सरकता जिना, बॅटरी ऑपरेटेड कार, बॉटल क्रशिंग युनिट, मेटल डिटेक्‍टर आदी अनेक सुविधा फक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/5051?page=4", "date_download": "2018-12-13T15:59:58Z", "digest": "sha1:NVGCAUYEQTZFVZQAXUJQL4ZUFQFJPP6L", "length": 3488, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कथा | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कथा\nसावट - १ बेफ़िकीर 56\nगैरफायदा : संपुर्ण विशाल कुलकर्णी 57\nटिकलीभर जागा दाद 105\nबोलावणे आले की .... अंतीम भाग विशाल कुलकर्णी 46\nओळख अनया शिर्के 15\nगुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग ८ बेफ़िकीर 27\nपैंजण कौतुक शिरोडकर 53\n२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - अंतीम भाग - भाग १४ बेफ़िकीर 79\nएक प्लान ..... खुनाचा कौतुक शिरोडकर 72\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/aroopache-roop-satyamargadarshak-god-divine-soul-adhyatma-2-4795/", "date_download": "2018-12-13T15:56:36Z", "digest": "sha1:WHQ3V3OW5QH5VTRR72NZVF3IRDNO3TOR", "length": 15029, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२२४ – अनुसंधान. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nतप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या ‘नियमा’च्या तीन उपांगांना ‘क्रियायोग’ म्हणतात. अर्थात ज्या क्रियेने परमात्म्याचा योग घडून येतो ती क्रिया थोडक्यात जे काही ‘तप’ मी करीत\nतप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या ‘नियमा’च्या तीन उपांगांना ‘क्रियायोग’ म्हणतात. अर्थात ज्या क्रियेने परमात्म्याचा योग घडून येतो ती क्रिया थोडक्यात जे काही ‘तप’ मी करीत असेन त्याचा एकमेव हेतू परमात्मयोग असला पाहिजे.\nजो काही ‘स्वाध्याय’ मी करीत असेन त्याचा हेतू परमात्मयोग हाच असला पाहिजे आणि ‘ईश्वरप्रणिधान’ म्हणजे तर परमात्म्याचा पदोपदी संयोगच आहे आता गीतेतही कायिक, वाचिक, मानसिक तप सांगितले आहेच. शरीरसुखाच्या आसक्तीची सवय मोडून शरीराला परमात्मप्राप्तीच्या मार्गात झोकून देणे हे कायिक तप झालं. आत्मस्तुती आणि परनिंदा, या चाकोरीत अडकलेल्या वाणीला परमात्मस्मरणात गोवून टाकणे, हे वाचिक तप झालं आणि मनाच्या सर्व सवयी, आवडीनिवडी मोडून मनाला परमात्ममननातच गोवून टाकणे, हे मानसिक तप झालं. हाच एकमेव स्वाध्याय झाला. हेच ईश्वरप्रणिधान होणं झालं. आपल्या चित्तात परमात्म्याचा निवास आहे. त्यामुळे ते चित्त शुद्ध करण्याचे प्रयत्न हेच ‘तप’ झालं. त्या प्रयत्नांतील सातत्यासाठी जे जे काही आवश्यक आहे त्यासाठी दररोज वेळ देणं, हा स्वाध्याय झाला. रोज ठराविक स्तोत्र वाचणं, पूजाअर्चा करणं, पोथी वाचणं, ठराविक संख्येने जप करणं, ठराविक वेळी आणि ठराविक काळ डोळे मिटून शांत बसणं आणि परमात्म्याचं स्मरण करणं, असा सर्व अभ्यास हा स्वाध्याय मानला जातो. थोडक्यात मनाची शुद्धी साधत असतानाच त्याच्यावर परमात्मचिंतनाचे संस्कार करणं या मार्गाने तप आणि स्वाध्याय सुरू राहातो. या दोन्हींच्या योगानं हळूहळू चित्त शुद्ध होत जाईल आणि परमात्म्याचं स्मरण इतकं वाढेल की माझं प्रत्येक कर्मही त्याच्याच चिंतनात होईल. हे ‘ईश्वरप्रणिधान’ होणं झालं. ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वराचं अनुसंधान. ईश्वराशी सततचं जोडलं जाणं. आज माझं जगणं नश्वरप्रणिधान आहे. नश्वराचं अनुसंधान आहे. अशाश्वताचं अनुसंधान आहे. त्यामुळे पदोपदी अशाश्वताची चिंता मनात आहे. त्या अशाश्वताच्या शाश्वतीसाठी फक्त ईश्वराचं स्मरण आहे आता गीतेतही कायिक, वाचिक, मानसिक तप सांगितले आहेच. शरीरसुखाच्या आसक्तीची सवय मोडून शरीराला परमात्मप्राप्तीच्या मार्गात झोकून देणे हे कायिक तप झालं. आत्मस्तुती आणि परनिंदा, या चाकोरीत अडकलेल्या वाणीला परमात्मस्मरणात गोवून टाकणे, हे वाचिक तप झालं आणि मनाच्या सर्व सवयी, आवडीनिवडी मोडून मनाला परमात्ममननातच गोवून टाकणे, हे मानसिक तप झालं. हाच एकमेव स्वाध्याय झाला. हेच ईश्वरप्रणिधान होणं झालं. आपल्या चित्तात परमात्म्याचा निवास आहे. त्यामुळे ते चित्त शुद्ध करण्याचे प्रयत्न हेच ‘तप’ झालं. त्या प्रयत्नांतील सातत्यासाठी जे जे काही आवश्यक आहे त्यासाठी दररोज वेळ देणं, हा स्वाध्याय झाला. रोज ठराविक स्तोत्र वाचणं, पूजाअर्चा करणं, पोथी वाचणं, ठराविक संख्येने जप करणं, ठराविक वेळी आणि ठराविक काळ डोळे मिटून शांत बसणं आणि परमात्म्याचं स्मरण करणं, असा सर्व अभ्यास हा स्वाध्याय मानला जातो. थोडक्यात मनाची शुद्धी साधत असतानाच त्याच्यावर परमात्मचिंतनाचे संस्कार करणं या मार्गाने तप आणि स्वाध्याय सुरू राहातो. या दोन्हींच्या योगानं हळूहळू चित्त शुद्ध होत जाईल आणि परमात्म्याचं स्मरण इतकं वाढेल की माझं प्रत्येक कर्मही त्याच्याच चिंतनात होईल. हे ‘ईश्वरप्रणिधान’ होणं झालं. ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वराचं अनुसंधान. ईश्वराशी सततचं जोडलं जाणं. आज माझं जगणं नश्वरप्रणिधान आहे. नश्वराचं अनुसंधान आहे. अशाश्वताचं अनुसंधान आहे. त्यामुळे पदोपदी अशाश्वताची चिंता मनात आहे. त्या अशाश्वताच्या शाश्वतीसाठी फक्त ईश्वराचं स्मरण आहे मुलाचं लग्न एकदाचं होऊ दे बाकी ईश्वराकडे काही मागणं नाही.. झालं एकदाचं लग्न. आता दोघांचं भांडण होऊ नको दे, ईश्वराकडे दुसरं काही मागणं नाही.. आता नातू होऊ दे, ईश्वराकडे दुसरं काही मागणं नाही.. नातवाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळू दे, ईश्वराकडे दुसरं काही मागणं नाही.. तेव्हा ईश्वराचं स्मरण आहे पण ते नश्वरातलंच काही तरी मागत राहाण्यासाठी आहे. जेव्हा जे नश्वर आहे त्याची आसक्ती ओसरेल तेव्हाच ईश्वराकडे खरं लक्ष जाईल. तेव्हा जाणवेल की सुखाची चिंता हेच दुखाचं अमृत आहे. ती चिंता जोवर आहे तोवर दुख मरता मरत नाही. सुख आणि दुख यांच्याशी झुंजण्यातच कितीतरी शक्ती जाते. त्यापेक्षा सुखातीत आणि दुखातीत अशा शाश्वताशी संग साधला तर मुलाचं लग्न एकदाचं होऊ दे बाकी ईश्वराकडे काही मागणं नाही.. झालं एकदाचं लग्न. आता दोघांचं भांडण होऊ नको दे, ईश्वराकडे दुसरं काही मागणं नाही.. आता नातू होऊ दे, ईश्वराकडे दुसरं काही मागणं नाही.. नातवाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळू दे, ईश्वराकडे दुसरं काही मागणं नाही.. तेव्हा ईश्वराचं स्मरण आहे पण ते नश्वरातलंच काही तरी मागत राहाण्यासाठी आहे. जेव्हा जे नश्वर आहे त्याची आसक्ती ओसरेल तेव्हाच ईश्वराकडे खरं लक्ष जाईल. तेव्हा जाणवेल की सुखाची चिंता हेच दुखाचं अमृत आहे. ती चिंता जोवर आहे तोवर दुख मरता मरत नाही. सुख आणि दुख यांच्याशी झुंजण्यातच कितीतरी शक्ती जाते. त्यापेक्षा सुखातीत आणि दुखातीत अशा शाश्वताशी संग साधला तर त्या संगाची प्रक्रिया त्याच्या स्मरणातून सुरू होते. अनुसंधान ही पुढची पायरी झाली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसामाजिक : नास्तिकांचं जग\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\n४१९. ध्येय-साधना : १\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2018/11/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%AE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-13T17:06:12Z", "digest": "sha1:U4ZXAZKW4XFNUCQJP3AC6D5CE2MU3NEK", "length": 13131, "nlines": 86, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "आज सरे मम एकाकीपण – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nआज सरे मम एकाकीपण\n एकटे जगू. एवढंच ना आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू, एवढंच ना आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू, एवढंच ना रात्रीला कोण जन्माला अवघ्या या पुरलंय कोण श्‍वासाला श्‍वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू श्‍वासाला श्‍वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू\nअशी संदीप खरे यांची कविता आहे.\n‘व्यक्ती एकटी असली म्हणजे हरवते’’, असे प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी त्यांच्या ‘पार्टनर’ पुस्तकात म्हटले आहे. मनाला शांती मिळावी म्हणून आपण एकांतात राहणे पसंत करतो. परंतु आपल्याला काही दिवसांतच त्या एकांताची सवय जडते. कारण मानव हा सवयीचा गुलाम आहे, हे आपल्याला ठाऊकच असेल. एका ताज्या निरीक्षणात असे आढळून आले आहे की, एकटेपणा आपल्या शरीर व मनाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवत असतो. म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावर इतक्या भयंकर प्रमाणात होतो की आपल्याला आयुष्यातून उठण्याची वेळ येते.\nपण हा एकटेपणा येतो कशामुळे\nघरात आणि बाहेरही आपण क्षणोक्षणी असंख्य लोकांना भेटत असतो. मात्र मनातली किल्मिषे दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधता येत नाही. कारणे अनेक कधी ते लोक आपल्या बौद्धिक क्षमतेचे नाहीत असे आपल्याला वाटत असते. कधी पुरेसा वेळच हाताशी नसतो. कधी समोरच्याला तुची रामकहाणी ऐकण्यात मुळीच स्वारस्य नसते. कधी परिस्थिती सोयीस्कर नसते. अगदी ओठांवर आलेली गोष्ट बोलण्याच्या वेळेसच काही दुसरी महत्त्वाची घटना बोलणेच खुंटवते.\nचित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांची ‘‘असंवाद’’ नावाची एक चित्रमालिका आहे. ‘‘असंवाद’’ म्हणजे संवादाचा अभाव. या चित्रांत पुस्तक, टीव्ही आणि मोबाईल या माध्यमातून दोन माणसांध्ये होत गेलेला असंवाद दाखवलाय. असंवाद एकटेपण आणि एकाकीपण, कितीतरी गोष्टींना एखादे मन सामोरे जात असते. अगदी गर्दीत असतानाही, अगदी आपल्या शेजारी बसलेली व्यक्ती या मानसिक व्याधींनी त्रस्त असू शकते.\nमध्यंतरी, ‘एकटेपणा घालवण्यासाठी आता मिनिस्टर ऑफ लोनलीनेस’’ अशी एक बातमी चर्चेत होती.\nइंग्लंडचे दिवंगत खासदार जो कॉक्स यांचा ‘‘मिनिस्टर ऑफ लोनलीनेस’’ हा प्रकल्प हाती घेण्याची ब्रिटन सरकारने घोषणा केली होती. खरच इतका हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे का, असे कोणालाही वाटेल पण 2017 मध्ये आलेल्या एका अहवालानुसार एकटेपणा 15 सिगारेट ओढण्याइतका धोकादायक आहे असे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.\nग्रेसच्या पुस्तकांत, ‘It would have been lonelier without loneliness’ असा उल्लेख आहे. ‘एकटेपणाशिवाय फार एकटे झालो असतो आपण’ एकटेपणा आहे की सोबतीला. प्रत्येकाचा एकटेपणा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.\nमी जनात फिरलो तेव्हा, असंख्य मित्रही केले \nजंगलात फिरलो तेव्हा, निर्झरही बोलत होते ॥\nमी मनात फिरलो तेव्हा, स्मृतींची साथही होती \nमी कशात मन रमवावे, मज भ्रांत मुळी ही नव्हती ॥\nभरपूर पाठांतर असावे. असंख्य कविता, गाणी, वेचे मुखोद्गत असावेत. म्हणजे अगदी अंधारकोठडीतही मनुष्य आनंदी राहू शकतो. माणसाला कल्पनादारिद्र्य नसावे. कित्येक मोठ्या आणि जगप्रसिद्ध कलाकृतींची निर्मिती अशाच मिळालेल्या एकांतात झाली आहे. माणूस एकटा असला तरी तो एकटेपणा त्याला त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे मिळालेला असतो. एकटेपणाही अर्थपूर्ण असू शकतो.\nकुणीही कधीही आपली मदत मागत असेल, न मागताही आपल्याला शक्य असेल तर प्रसंगी पदरमोड करूनही करावी. मानवी मनाला कृतज्ञता शिकविण्याची गरज नसते. अवघड प्रसंगी केलेल्या मदतीची जाण दुष्ट लोकही ठेवतात. म्हणून कुणी मदत मागत असणे ही आपल्या एकाकीपणावर मात करण्याची संधी मानावी. अर्थातच आपापल्या कार्यशक्तीच्या मर्यादेत राहून मदत करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आत्महत्यांचे वाढलेले प्रमाण आणि सतत पाठलाग करणारे नैराश्य यातून आपणच मार्ग काढू शकतो. या दिवाळीच्या निमित्ताने आपण अशा सर्वांना मदत करून त्यांच्या अंधारात बुडालेल्या जगात थोडासा तरी का होईना प्रकाश आणू शकतो. एकटे असणार्‍यांना अशी मदत करावी.\n– ज्येष्ठ नागरिकांना फोन करून त्यांची विचारपूस करणार्‍या तसेच त्यांना भेटी देणार्‍या स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करा. त्यांना मदत करा, बाजारत जाणे, एखादे पत्र पोस्ट करणे, औषधे आणणे, त्यांच्या कुत्र्याला फिरवणे.\n– घराच्या बाहेर पडा. समोरासमोर बोला किंवा फोनवर बोला.\n– थेट किंवा ऑनलाईन अशा कोणत्याही स्वरूपाचा संवाद साधण्यासाठी लोकांना उद्युक्त करा.\n– त्यांच्याबरोबर कुठेतरी जा किंवा गटागटात एखादा उपक्रम करा.\n– मानसिक विकाराने आजारी असलेल्या लोकांना त्यांच्या स्थानिक भागात उपचार घेण्यासाठी प्रोत्साहन द्या किंवा Elefriend सारख्या ऑनलाईन फोरमची मदत घ्या.\n– आधी त्यांचे म्हणणे नीट ऐकून घ्या, पण कोणतेही मत बनवून घेऊ नका. एखादी व्यक्ती कामात व्यस्त किंवा आनंदी दिसत असली तरी ती एकटी असू शकते.\n← मराठीवर प्रेम करणाऱ्या एका शिक्षिकेचे मनोगत\nब्राह्मोसची हेरगिरी : देशगद्दारांना हवे कठोर शासन\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/assam/", "date_download": "2018-12-13T17:05:05Z", "digest": "sha1:TUTUKIWA5YDJFOUV2RT5J342ZQFRA2T4", "length": 3012, "nlines": 49, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Assam – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nनॅशनल रजिस्टर्ड सिटिझन’मुळे बांगलादेशी घुसखोरांना शोधणे शक्य होणार\n3.29 कोटी आसामींपैकी 1.9 कोटी भारतीय अधिकृत : 31 डिसेंबरच्या रात्री आसाम सरकारने राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पहिला मसुदा जारी केला.\nजग भारत विशेष लेख\nबांगलादेशी घुसखोरी आणि आसाम\nईशान्य भारतात सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे. त्यात ईशान्य भारतात असलेल्या 1 कोटी 21 लाख बांगलादेशींना आव्हान करण्यात\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/tag/market-kanda-bhav/", "date_download": "2018-12-13T16:05:54Z", "digest": "sha1:LEQ7F6QWUPCO6IIE6HK2N6CUDACM56WW", "length": 3799, "nlines": 48, "source_domain": "nashikonweb.com", "title": "market kanda bhav - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nनाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव ११ मे २०१८\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/desting-from-poor-to-rich-marathi/", "date_download": "2018-12-13T16:51:14Z", "digest": "sha1:SWO6ALF2ZQUKYFXZAUDTNLJPD7CDU2U3", "length": 8416, "nlines": 36, "source_domain": "www.marathigold.com", "title": "तुम्हाला पण येतात हे 2 स्वप्न, तर करोडपती बनण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही", "raw_content": "\nYou are here: Home / Astrology / तुम्हाला पण येतात हे 2 स्वप्न, तर करोडपती बनण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही\nतुम्हाला पण येतात हे 2 स्वप्न, तर करोडपती बनण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही\nमाणसाला झोपल्यावर स्वप्न पडणे ही एक सामान्य गोष्ट आहे. कोणाला कधी कोणत्या विषयावर काय स्वप्न पडतील हे कोणीही ठरवू शकत नाही आणि कधी कधी तर त्याला शांतपणे लागलेली झोप ही या स्वप्नांमुळे मोडते. या जगामध्ये असा एखादाच व्यक्ती असेल ज्याला स्वप्न येत नाहीत. वैज्ञानिकांच्या मते स्वप्नामागे असे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही आहे. तर आपण लोक दररोज ज्या घडामोडींमधून जात असतो त्याचाच एक भाग म्हणून स्वप्न येतात. मुख्यतः दोन प्रकारचे स्वप्न असतात. एक आपण उघड्या डोळ्यांनी बघतो, आपल्या उज्ज्वल आणि चांगल्या भविष्याबद्दल आणि दुसरे जे आपण झोपेमध्ये नकळतपणे पाहतो.\nकाही स्वप्ने एवढे सुंदर असतात की त्यांना सतत पाहण्याची इच्छा असते. तर काही सोपं एवढे भीतिदायक असतात ज्याचा प्रभाव आपल्या दिवसावर पडतो. बहुतेक स्वप्न आपल्याला इतरांसोबत शेअर करण्याची इच्छा असते आणि त्या स्वप्नांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न असतो. आपल्यासाठी ते स्वप्न चांगले किंवा वाईट आहे हे शोधण्याचा आपला प्रयत्न असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ज्योतिष शास्त्रामध्ये वेगवेगळ्या स्वप्नांचे अर्थ सांगितलेले आहेत. काही स्वप्न आपल्या भविष्यात येणार्‍या संकटांबद्दल सतर्क करतात तर काही स्वप्ने आपल्याला भविष्यात येणार्‍या चांगल्या वेळेबद्दल संकेत देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वप्नां बद्दल माहिती सांगणार आहे. जे तुमचे नशीब बदलू शकतात. तुम्हाला जर हे स्‍वप्‍न पडले तर समजा की लवकरच तुम्ही श्रीमंत होणार आहात.\n1 स्वप्नामध्ये गुलाबाचे फुल दिसणे\n2 स्वप्नामधे देवाची पूजा करताना पाहणे\nस्वप्नामध्ये गुलाबाचे फुल दिसणे\nस्वप्नांबद्दल अजून पर्यंत असे अनेक प्रश्न आहेत जे अनुत्तरीत आहेत. परंतु असे स्वप्न जे आपल्या भविष्यातील परिस्थितिचे संकेत देतात. असेच एक स्वप्न आहे ते म्हणजे तुम्हाला स्वप्नामध्ये गुलाबाचे फुल दिसणे. हे स्वप्न तुमचे आयुष्य बदलू शकते. खरंतर स्वप्नांमध्ये गुलाबाचे फुल दिसणे शुभ मानले जाते. गुलाबाचे फुल मंदिरामध्ये देवी-देवतांना अर्पित केले जाते हेच त्याच्या शुभतेचे प्रतीक आहे. जर तुम्ही स्वप्नांमध्ये गुलाबाच्या फुलाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला त्याचे काटे टोचले तर समजा तुमचे नशीब तुम्हाला लवकरच श्रीमंत बनवणार आहे आणि तुम्हाला भरपूर धनलाभ होणार आहे.\nस्वप्नामधे देवाची पूजा करताना पाहणे\nअसे बोलले जाते की ज्याला स्वप्नामध्ये देवाचे दर्शन होते त्याच्यावर देवाची कृपा राहते. त्यामुळे तुम्ही स्वप्नामध्ये देवी-देवतांची पूजा करत असल्याचे स्वप्न पाहिले तर समजा की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर यश मिळणार आहे. सोबतच जर स्वप्नमधे गाय, कासव, मासे इत्यादी जीव दिसणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. जर तुम्हाला असे काही स्वप्न दिसले असेल तर तुमचे भाग्य लवकरच बदलणार आहे.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85/", "date_download": "2018-12-13T15:25:36Z", "digest": "sha1:4SN6SE24DNP3WMYLT6HMV7NLG5KAZOQJ", "length": 9990, "nlines": 135, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "ऑगस्ट क्रांती मैदान आणि अरुणा असफ अली – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nऑगस्ट क्रांती मैदान आणि अरुणा असफ अली\nतैवानमध्ये लँटर्न फेस्टिवलला सुरुवात\n‘यांनी’ केलाय २२ वेळा माउंट एव्हरेस्ट सर\nअफ्रिकन क्रिकेटपटू डेल स्टेन करतोय ‘जीवाची मुंबई’\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n#MaharashtraBand एपीएमसी मध्ये शुकशुकाट\nवृत्तविहार : सुधारगृहे की छळछावण्या\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१३-०८-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...\nना कॅमेरा, ना व्हॉटसअॅप तरीही ‘या’ फोनची किंमत २६ हजार रुपये\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नासाचे सूर्य अभियान “पारकर सोलार प्रोब” “सायकल” या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आरोग्यवर्धक दही रसाळ आंबा\nश्रीदेवींच्या मुंबई येथील घरी दिग्गजांची लागली रीघ\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ३५००० किलोचे विमान इंडोनेशियात ढकलले २० जणांनी व्हेनेझुएलात आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती झाली बिकट तर महागाईने गरीबांचा कणा मोडलाय...\nवांद्रातील शासकीय वसाहतीमध्ये छत कोसळले\n (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०६-२०१८) तुम्ही कधी सरपंच थाळी खाल्लीये...\nसचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको\nजयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...\nउर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम\nनवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...\nराफेल प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nनवी दिल्ली – राफेल विमान खरेदी घोटाळ्यावरून सुरु असणाऱ्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं १४ नोव्हेंबरला निर्णय...\nगूगलवर ‘इडियट’ सर्च कराल तर दिसतील ‘ट्रम्प’\nवॉशिंग्टन – गूगलने इडियट सर्च केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत असल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत गूगलचे सीईओ सुंदर...\nबिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याची ‘दीवार’ धोक्यात\nमुंबई – मुंबईतील जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाचे 6० फूट रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या बिग बी अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचा काही...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-lantern-making-child-76558", "date_download": "2018-12-13T16:15:03Z", "digest": "sha1:JCYZINOM25EG7CBKSZCLJF65M2TEA77X", "length": 13144, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news lantern making by child चिमुकल्यांनी साकारले आकाश कंदील | eSakal", "raw_content": "\nचिमुकल्यांनी साकारले आकाश कंदील\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nनागपूर - दिवाळीच्या सणात आकाश कंदीलाला विशेष महत्त्व आहे. काही जण घरीच आकाश कंदील तयार करीत असतात. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळ एनआयईतर्फे सोमवारी (ता. ९) श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालयात आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुंदर आकाश कंदील तयार केले.\nनागपूर - दिवाळीच्या सणात आकाश कंदीलाला विशेष महत्त्व आहे. काही जण घरीच आकाश कंदील तयार करीत असतात. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळ एनआयईतर्फे सोमवारी (ता. ९) श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालयात आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुंदर आकाश कंदील तयार केले.\nसकाळ एनआयईतर्फे आयोजित कार्यशाळेत ५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकाश कंदील तयार केलेत. कार्यशाळेत कला शिक्षक राजकुमार कावळे यांनी विविध प्रकारचे आकाश कंदील कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून आकाश कंदील तयार करून घेतले.\nया वेळी विद्यार्थ्यांना संचालक ममता गवळी, मुख्याध्यापक विजय मालेवार व पर्यवेक्षिका भावना भोतमांगे यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजनासाठी कला शिक्षक किशोर सोनटक्‍के व सदाशिव ठाकरे यांनी सहकार्य केले.\nअशा प्रकारच्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळतो. त्यांच्यातील गुणांना योग्य व्यासपीठ मिळते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवी चालना व बळ देण्याचे काम सकाळ एनआईतर्फे प्रत्येक वेळी करण्यात येते.\n- विजय मालेवार, मुख्याध्यापक, श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालय.\nसकाळ एनआयईने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे आम्हाला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. ‘सकाळ’ने अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना मदत केली. त्याबद्दल सकाळचे मनापासून आभार मानतो.\n- ओमकार शोभणे, विद्यार्थी.\nधोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12...\nअलीची बंदूक जप्तच केली नाही\nनागपूर : अवनीवर गोळी झाडणारा वादग्रस्त शिकारी असगर अली याची बंदूक अद्याप जप्त करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे...\nज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला...\nशिष्यवृती परीक्षेची विद्यार्थी संख्या ५० टक्क्यांनी घटली\nनाशिक - महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाऱ्या ...\nसिद्धटेकः पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या\nसिद्धटेक - सिद्धटेक ग्रामपंचायत हद्दितील वडारवस्ती येथे रहात असलेल्या शिंदे कुटुंबातील पतीने पत्नीच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करुन खून केला. या...\nथंडी वाढलीय.. चला, गरजूंना देऊया मायेची ऊब\nसोलापूर : थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. थंडीमुळे निवारा नसलेल्या बेघर आणि सर्वसामान्यांचे हाल होत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-petrol-pump-60652", "date_download": "2018-12-13T16:20:31Z", "digest": "sha1:OJWWFJOFRGTFSVLG6ADPQIJYFPHMIEXE", "length": 12635, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news petrol pump भारत पेट्रोलियमचे शहरातील पेट्रोलपंप पडणार ड्राय | eSakal", "raw_content": "\nभारत पेट्रोलियमचे शहरातील पेट्रोलपंप पडणार ड्राय\nबुधवार, 19 जुलै 2017\nऔरंगाबाद - मनमाड येथील ऑईल डेपोत भारत पेट्रोलियमच्या इंधनाची वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्टचालकांनी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे भारत पेट्रोलियमच्या शहरातील दहाहून अधिक पेट्रोलपंपांचा इंधन पुरवठा बंद झाला आहे. हे पंप ड्राय पडणार आहेत.\nऔरंगाबाद - मनमाड येथील ऑईल डेपोत भारत पेट्रोलियमच्या इंधनाची वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्टचालकांनी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे भारत पेट्रोलियमच्या शहरातील दहाहून अधिक पेट्रोलपंपांचा इंधन पुरवठा बंद झाला आहे. हे पंप ड्राय पडणार आहेत.\nमनमाड येथील ऑईल डेपोतून औरंगाबाद शहरासह इतर जिल्ह्यांना पेट्रोल, डिझेल आणि ऑईल पुरविण्यात येते. याच ठिकाणी भारतीय पेट्रोलियमच्या इंधनाची वाहतूक करणाऱ्यां ट्रॉन्स्पोर्टच्या संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. याचा परिणाम औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांतील भारतीय पेट्रोलियमच्या पंपावर होणार आहे. औरंगाबाद शहरात भारत पेट्रोलियमचे दहाहून अधिक पेट्रोलपंप आहेत. तसेच जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पंप कार्यन्वित आहेत. गेल्या 18 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलणार आहेत. या निर्णयामुळे पेट्रोलपंपचालकांना नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळेच सर्व पेट्रोल पंपचालक इंधनाचा मर्यादित साठा ठेवतात. भारत पेट्रोलियम पंपचालकही एक किंवा दोन दिवस पुरेल एवढाचा साठा ठेवत असतात. यामुळे हे संप सुरू झाल्यापासून भारत पेट्रोलियमच्या पंपावर साठा लवकर संपण्याची शक्‍यता आहे. याविषयी भारत पेट्रोलियमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nऔरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय...\nमराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय अळू\nऔरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी कंदांची विक्री व त्यायोगे उत्पन्न मिळविण्यासाठी अळूच्या शेतीकडे वळले आहेत. साधारण सहा महिन्यांचे हे...\nउद्योजकांनी पाहिला 'ऑरीक'चा पहिला टप्पा\nऔरंगाबाद : दिल्ली मुंबई औद्योगिक क्षेत्रा अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी (ऑरीक) च्या पहिल्या टप्प्याची पाहणी शहरातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97/", "date_download": "2018-12-13T16:47:10Z", "digest": "sha1:4OLARPA2DFCE7HRZDQBGJCKQ7E26S4TA", "length": 12354, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "‘भारतीय न्यायव्यवस्था’ जगात सर्वात विश्वासू – दीपक मिश्रा – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\n‘भारतीय न्यायव्यवस्था’ जगात सर्वात विश्वासू – दीपक मिश्रा\nनवी दिल्ली – सर्वोच्च नायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा उद्या निवृत्त होणार आहेत. यानिमित्त त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या निरोपसमारंभात त्यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेविषयी गौरवोद्गार काढले. भारतीय न्यायव्यवस्था ही जगातील सर्वात बळकट आणि विश्वासू न्यायव्यवस्था आहे असे सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी बार असोसिएशनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.\nनिरोपसमारंभात दीपक मिश्रा यांनी न्यायाधीश आणि वकिलांशी संवाद साधला. तरुण वकिलांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांना सल्ला दिला. तरुण वकिलांमध्ये फार क्षमता आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. तर आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना ते म्हणाले की, मी माझ्या आत्तापर्यंतच्या कामाबद्दल अतिशय संतुष्ट आहे. एकूणच काम करताना मी लोकांचा भूतकाळ पाहून निर्णय देत नाही तर त्यांची सध्याची कृती आणि दृष्टीकोन पाहून त्यांची पारख करतो. सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या निवृत्तीनंतर रंजन गोगोई हे त्यांचा पदभार सांभाळणार आहेत. यावेळी गोगोई यांनी मिश्रांच्या कामाचे कौतुक केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना योग्य तो न्याय देण्यात दीपक मिश्रा यांनी मोलाची भूमिका निभावली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.\nप्रीती झिंटाची माफी मागण्यास नेस वाडियाचा नकार\nज्वुटेनसच्या विजयात रोनाल्डोची चमक\nदिल्लीच्या रोहिणी कोर्टात गोळीबार एकाचा मृत्यू, हल्लेखोर ताब्यात\nनवी दिल्ली- दिल्लीतील रोहिणी कोर्टाच्या परिसरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, पोलीसांनी हल्ला करणार्‍याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक स्वरूपात हा गोळीबार आपापसातील गँगवॉरमुळे...\nNews देश मतदान राजकीय\nबनावट निवडणुक ओळखपत्रामुळे, निवडणूक ढकलली पुढे\nकर्नाटक – कर्नाटकात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असताना गेल्या मंगळवारी आर.आर.नगर विधानसभा मतदारसंघातील एका फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणावर बनावट निवडणूक ओळखपत्र सापडल्यामुळे या कर्नाटक निवडणूक...\nकाँग्रेसमुळे मुस्लिम महिलांवर अन्याय- अरुण जेटली\nनवी दिल्ली – आज राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले नाही. यावरून केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस वर टीका करत म्हटले की,...\nघोडा खरेदी केला म्हणून दलित तरुणाची हत्या करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा करा – रामदास आठवले\nनवी दिल्ली – घोडा खरेदी करून गावात घोडेस्वारी करणाऱ्या दलित तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची अमानुष घटना गुजरातमध्ये घडली आहे. या अमानवी घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या...\nसीआयडीचे निर्माते बिजेंद्र पाल सिंह ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी\nपुणे – ‘फिल्म अॅँँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदाचा बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. आता या पदावर...\nमध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री\nनवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री\n(व्हिडीओ) लार्जर दॅन लाईफ – के. चंद्रशेखर राव\nवृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...\nभारतीय हॉकी संघ पराभूत\nभुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/aajcha-kanda-bhaav-onion-rate-today-8-may-2018/", "date_download": "2018-12-13T15:27:06Z", "digest": "sha1:ST7XSI5UYNVPE5I6LM2JYUGLCBVEFORF", "length": 9154, "nlines": 108, "source_domain": "nashikonweb.com", "title": "नाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव ८ मे २०१८ - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nनाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव ८ मे २०१८\nPosted By: admin 0 Comment aajcha kanda bhaav, आज काय भाव आहे कांदा, आजचा कांदा भाव, कांदा, कांदा दर, नाशिक कांदा भाव, लासलगाव कांदा मार्केट\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा.\nशेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल\nकोल्हापूर — क्विंटल 6217 400 950 700\nऔरंगाबाद — क्विंटल 547 200 700 450\nचंद्रपूर – गंजवड — क्विंटल 1283 500 700 600\nमुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10920 700 1000 850\nनांदूरा — क्विंटल 150 300 700 700\nजुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 10843 350 950 550\nकराड हालवा क्विंटल 198 500 900 900\nसोलापूर लाल क्विंटल 18975 100 930 500\nधुळे लाल क्विंटल 6196 100 650 550\nजळगाव लाल क्विंटल 811 277 652 550\nपंढरपूर लाल क्विंटल 928 100 700 500\nनागपूर लाल क्विंटल 1500 800 900 875\nय़ावल लाल क्विंटल 800 500 740 600\nअमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 285 200 600 400\nपुणे लोकल क्विंटल 12606 300 800 500\nकामठी लोकल क्विंटल 10 500 1000 800\nकल्याण नं. १ क्विंटल 3 800 1000 900\nकल्याण नं. २ क्विंटल 3 600 700 650\nनागपूर पांढरा क्विंटल 1456 500 600 575\nयेवला उन्हाळी क्विंटल 4000 200 670 575\nनाशिक उन्हाळी क्विंटल 1085 350 800 650\nअकोले उन्हाळी क्विंटल 903 150 900 624\nकळवण उन्हाळी क्विंटल 7900 105 795 650\nसंगमनेर उन्हाळी क्विंटल 8476 300 900 600\nचांदवड उन्हाळी क्विंटल 12000 200 846 600\nमनमाड उन्हाळी क्विंटल 6500 300 730 630\nकोपरगाव उन्हाळी क्विंटल 631 50 825 600\nपिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 20791 200 816 650\nपिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 3851 200 651 500\nआमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा \nमालेगावचा कांदा व्यापारी बांगलादेशमध्ये बेपत्ता\nनाशिक बाजार समिती आजचा शेतमाल दर ८ मे २०१८\nपोलीस शिपायाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nशेतकरी संप अखेर मागे :अल्पभूधारका कर्ज माफी हमिभावाचा कायदा\nनाशिक भकास करून नागपूरचा विकास करू नका : खासदार संजय राऊत\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/teacher-transfer-117546", "date_download": "2018-12-13T16:06:57Z", "digest": "sha1:QWA2JR2H5PEKP3RED5I64R3YIRMIRQ2R", "length": 14257, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "teacher transfer सेवाज्येष्ठता डावलून शिक्षकांच्या बदल्या | eSakal", "raw_content": "\nसेवाज्येष्ठता डावलून शिक्षकांच्या बदल्या\nशनिवार, 19 मे 2018\nपाटण - प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली ऑनलाइन प्रक्रियेत घोळ आहे. कर्मचारी निवड प्रवर्ग, जात प्रवर्ग, सेवा सुरू तारीख आणि सेवाज्येष्ठता निकष डावलून अपात्र शिक्षकांच्या ग्रामविकास मंत्रालयाने बदल्या केल्या आहेत, असा आरोप होत आहे.\nपाटण - प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली ऑनलाइन प्रक्रियेत घोळ आहे. कर्मचारी निवड प्रवर्ग, जात प्रवर्ग, सेवा सुरू तारीख आणि सेवाज्येष्ठता निकष डावलून अपात्र शिक्षकांच्या ग्रामविकास मंत्रालयाने बदल्या केल्या आहेत, असा आरोप होत आहे.\nपारदर्शकतेचा डांगोरा पिटणाऱ्या शासनाने बदलीचा घोळ घातला आहे. शिक्षकांवर अन्याय केला आहे. गतवर्षी राज्यातील शासनाने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविली. त्यामध्ये पारदर्शकता होती. मात्र, यावर्षी ग्रामविकास मंत्रालयाने राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी संगणकीय प्रणालीचे कंत्राट असणाऱ्या एन. आय. सी. पुणे या संस्थेला सर्व अधिकार दिले. या संस्थेने ता. आठ मे रोजी प्रक्रिया राबविली. ही राबविताना एकूणच अनागोंदी कारभार केला आहे. संवर्गाची नोंद, निवडीचा प्रवर्ग, नोकरी सुरू तारीख आणि महत्त्वाची सेवाज्येष्ठता डावलून या बदल्या केल्या असून, यामध्ये एन. आय. सी. पुणे या संस्थेतील अधिकारी, ग्रामविकास मंत्रालयातील अधिकारी व काही शिक्षकांनी हस्तक्षेप करून या बदल्यात गोलमाल केला असल्याचे काहींचे म्हणणे आहे.\nआंतरजिल्हा बदली प्रक्रियेत पारदर्शकता न आणता मनमानी व सेवाज्येष्ठता नसणाऱ्या शिक्षकांच्या झालेल्या बदल्या संशय निर्माण करणाऱ्या आहेत. या संपूर्ण बदली प्रक्रियेची चौकशी करावी व अन्याय झालेल्या शिक्षकांची दखल घ्यावी, अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल, असा इशारा अन्यायग्रस्त शिक्षकांनी दिला आहे.\nसंगणकीय प्रणालीद्वारे केलेल्या बदल्यांमध्ये पारदर्शकता न ठेवता मनमानी कारभार झाला आहे. सेवाज्येष्ठता हा एक निकष जरी घेतला तरी संपूर्ण बदली प्रक्रियेतील गोंधळ समोर येईल. हा सर्व प्रकार पात्र शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा राबवावी.\n- रमेश बनकर, सचिव, राष्ट्रीय रोष्टर हक्क संघटना\nबदली प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या विचाराने ही प्रक्रिया राबविली आहे. ज्यांना शंका आहे, त्यांनी आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली संदर्भातील शासन निर्णयाचा अभ्यास केलेला नाही. या दोन्ही प्रक्रियेत प्रत्येक जिल्हा व तालुक्‍याला समान न्याय मिळणार आहे.\n- प्रदीप भोसले, राज्य समन्वयक, बदली प्रक्रिया\nव्हरांड्याचे छत कोसळून ४ विद्यार्थी जखमी\nगराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली....\nसकाळ चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला\nपाली - सकाळ समूहाच्या रविवारी (ता.16) होणाऱ्या चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्पर्धकांसह स्पर्धा केंद्रे देखील सज्ज झाली आहेत....\nसमायोजन झालेल्‍या शिक्षकांवर निवडणुकीचा भार\nमुंबई - अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पर्यायी शाळांमध्ये करण्यात आले आहे. अशा ४७ शिक्षकांना अध्यापनाचे तास वगळून उर्वरित वेळेत निवडणुकीचे काम...\n#DecodingElections : कट्टर हिंदुत्ववादाला लगाम\nधडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच...\nसोलापूर - विद्यापीठ व महाविद्यालयात प्राध्यापकांना आता पीएच.डी. बंधनकारक केली आहे. विद्यापीठ अनुदान...\nविद्यार्थ्यांचे सोप्या भाषेत शंकानिरसन\nपुणे - ग्रहण म्हणजे सावल्यांचा खेळ; पण तो नेमका कसा होतो पृथ्वीच्या आधी या ब्रह्मांडामध्ये काय होतं पृथ्वीच्या आधी या ब्रह्मांडामध्ये काय होतं असे प्रश्‍न लहान मुलांना हमखास पडतात... याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/kherachi-mudra-by-tongue/", "date_download": "2018-12-13T16:53:13Z", "digest": "sha1:O5HFIHUQHEX4LOKUGXRTH6QTZ7EPEP75", "length": 4922, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "फक्त 1 मिनिट आपली जीभ टाळूला लावा, असे केल्याने आरोग्याला चमत्कारीक फायदे मिळतील ज्याची तुम्ही कल्पना पण केली नसेल", "raw_content": "\nYou are here: Home / Health / फक्त 1 मिनिट आपली जीभ टाळूला लावा, असे केल्याने आरोग्याला चमत्कारीक फायदे मिळतील ज्याची तुम्ही कल्पना पण केली नसेल\nफक्त 1 मिनिट आपली जीभ टाळूला लावा, असे केल्याने आरोग्याला चमत्कारीक फायदे मिळतील ज्याची तुम्ही कल्पना पण केली नसेल\nयेथे आमच्याकडे एक सोप्पी पद्धत आहे जी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला फक्त आपली जीभ आपल्या टाळूला लावायची आहे.\nज्यालोकाना रात्री झोप येत नाही त्यांना हा उपाय केल्यामुळे चांगली झोप येते. असा श्वास घेताना थोडे वेगळे वाटेल पण विश्वास ठेवा या व्यायामामुळे भरपूर फायदा मिळेल. याचा शक्तिशाली प्रभाव सरळ तुमच्या आरोग्यावर पडतो.\nहे करण्याची पद्धत आणि फायदे\nआपल्या जिभेचे टोक आपल्या टाळूला लावा आणि असाच श्वास घ्या. मग व्यवस्थित आपला श्वास बाहेर काढा. आपल्या नाकाने श्वास घ्या आणि 4 पर्यंत अंक म्हणा मग आपला श्वास थांबवून ठेवा आणि 7 पर्यंत अंक मोजा. एक मोठा श्वास घ्या आणि आपले तोंड फुगवा आणि 8 पर्यंत अंक बोले पर्यंत तोंडातून शिट्टीचा आवाज काढा. ही प्रक्रिया 4 वेळा करा.\nडॉ. एंड्रीयू वैल सांगतात की ही प्रक्रिया रोज 2-3 महिने केल्यामुळे शारीरिक क्रिया विज्ञान च्या मदतीने तुम्हाला अनेक महत्वपूर्ण बदल पाहण्यास मिळतील. हे तुमची पचनक्रिया उत्तम करते, हृदयक्रिया कमी करते आणि तुमचा रक्तप्रवाह हळू करते. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर ही प्रक्रिया तुम्हाला फायदा देईल.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/jharkhand-bjp-leader-beating-rto-officer-video-viral/", "date_download": "2018-12-13T16:15:12Z", "digest": "sha1:Y5GR3N7NNKYNRMGG7SIM56B4YICA76OH", "length": 7886, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "नंबरप्लेट काढली म्हणून भाजप नेत्याची आरटीओला मारहाण – थोडक्यात", "raw_content": "\nनंबरप्लेट काढली म्हणून भाजप नेत्याची आरटीओला मारहाण\n17/01/2018 टीम थोडक्यात देश 0\nरांची | अवैध नंबरप्लेट काढली म्हणून भाजप नेत्याने जिल्हा परिवहन अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकाराचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झालाय.\nसरकारी आदेशानूसार जिल्हा परिवहन अधिकारी एफ. बारला वाहनांच्या अवैध नंबरप्लेट हटवण्याचं काम करत होते. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ उभ्या भाजप नेते राजधानी यादव यांच्या गाडीची नंबरप्लेटही त्यांनी हटवली.\nदरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच राजधानी यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बारला यांना मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच त्यांना शिवीगाळही केली. सध्या राजधानी यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n18 वर्षीय क्रिकेटपटूचा धडाका, 180 धावांची तुफानी खेळी\nमोदींविरोधात टीका, गोमूत्र शिंपडून पवित्र केलं व्यासपीठ\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/sanjay-raut-on-gujrat-election/", "date_download": "2018-12-13T15:38:51Z", "digest": "sha1:SWH6TZIXC4IS4ILZFB5MONXVIH355CPC", "length": 7960, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "गुजरात निवडणुकीसाठी राज्यातून पाण्यासारखा पैसा, संजय राऊतांचा आरोप – थोडक्यात", "raw_content": "\nगुजरात निवडणुकीसाठी राज्यातून पाण्यासारखा पैसा, संजय राऊतांचा आरोप\n14/11/2017 टीम थोडक्यात नाशिक, महाराष्ट्र 0\nनाशिक | गुजरात निवडणुकीसाठी मुंबईसह राज्यातून पाण्यासारखा पैसा चाललाय, असं धक्कादायक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. नाशिक दौऱ्यावर असताना राऊत यांनी असा आरोप केला.\nगुजरात निवडणुकीसाठी राज्यातून पाण्यासारखा पैसा चाललाय. पण भाजपविरोधी वातावरण आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शिवसेना गुजरातच्या निवडणुकीत उतरणार आहे. पक्षाने तेथील 40 ते 50 जागा लढवण्याच निर्णय घेतलाय, असंही राऊत यांनी सांगितलं.\nमहाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येणार, उत्तर महाराष्ट्राच्या जोरावर शिवसेनेची स्वबळावर सत्ता येणार, असा दावा त्यांनी केला.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n“धनंजय मुंडेंनी भाजपशी गद्दारी करुन राष्ट्रवादीत जाण्यासाठी किती घेतले\nज्ञानेश्वर साळवेचं मंत्रालयातील आंदोलन उत्स्फुर्त की पूर्वनियोजित\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/node/1671", "date_download": "2018-12-13T16:32:39Z", "digest": "sha1:7GR6O2GQOUM43THNYGDNCENDZKFHNTOM", "length": 2044, "nlines": 47, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "पुस्तकं पीडीएफ हवीत का? | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nपुस्तकं पीडीएफ हवीत का\nमला वाचनाची प्रचंड आवड आहे.माझ्याकडे बरीच इंग्रजी नॉव्हेल्स पीडीएफ स्वरुपात आहेत.कुणाला हवी असली तर कळवा.मी मेलवर पाठवीन.अर्थातच कसलेही मूल्य नाही.मायबोलीवर मेल आयडी कसा पाठवतात हे मला माहीत नाही.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/sakshi-malik-wins-bronze-medal-in-womens-wrestling-58kg-category-at-rio-2016-olympics-1285949/", "date_download": "2018-12-13T16:37:28Z", "digest": "sha1:OTDE37PWRHJD2357WX77O57W3VEMN52R", "length": 11827, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sakshi Malik wins bronze medal in womens wrestling 58kg category at Rio 2016 Olympics | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nRio 2016, Wrestling: भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिले यश ; साक्षी मलिकची कांस्य पदकाची कमाई\nRio 2016, Wrestling: भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिले यश ; साक्षी मलिकची कांस्य पदकाची कमाई\nबचाव आणि आक्रमण याची सांगड घालत उत्तम साक्षीने खेळ केला.\nरिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने ५८ किलो वजनी गटात भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. ८-५ अश्या गुणांसह साक्षीने किर्गिजस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हरला पराभूत केले. बचाव आणि आक्रमण याची सांगड घालत उत्तम साक्षीने खेळ केला.\nसाक्षी आणि आयसुलू यांच्यातील ही लढत अतीतटीची होती. त्यामुळे सामना क्षणाक्षणाला रंग बदलत होता. पहिल्या तीन मिनिटांत आयसुलूने आक्रमक खेळ करत ०-५ अशी बढत मिळवली, परंतू त्यानंतरच्या पुढच्या तीन मिनिटांत साक्षीने आक्रमक पवित्रा घेत सामना ५-५ अशा बरोबरीत आणला. अंतिम क्षणी जोरदार धक्का देउन साक्षीने आयसूलूला रिंगणाच्या बाहेर ढकलले आणि ३ गुणांची कमाई करत सामना आपल्या खिशात टाकला.\nरशियाच्या महिला कुस्तीपटूने अंतिम फेरी गाठल्यामुळे साक्षीला कांस्यपदकाची लढत देण्याची संधी मिळाली आणि साक्षीनेसुद्धा मिळालेल्या संधीचे सोने करत भारताला कांस्य पदक मिळवून दिले.\nरिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचा आतापर्यंतचा प्रवास हा निराशाजनक पाहायला मिळला असला तरी साक्षीने कुस्तीत भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षीने कुस्ती पदक मिळवून दिल्यावर भारताला आता वेध लागले आहे ते दुस-या पदकाचे. भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने चीनच्या वांग इहानचा पराभव करत ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधू आता पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यामुळेच सा-या भारतीयांचे लक्ष आता सिंधूच्या कामगिराकडे लागून राहिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/chanakya-neeti-four-secrets-happy-life-10532-2/", "date_download": "2018-12-13T16:50:56Z", "digest": "sha1:ITA7SFT4JBD5Q2WZ6XDNIVULWO5KMN2X", "length": 7783, "nlines": 42, "source_domain": "www.marathigold.com", "title": "सुखी जीवनासाठी एका पुरुषाने नेहमी या चार गोष्टी गुपित ठेवाव्यात", "raw_content": "\nYou are here: Home / Uncategorized / सुखी जीवनासाठी एका पुरुषाने नेहमी या चार गोष्टी गुपित ठेवाव्यात\nसुखी जीवनासाठी एका पुरुषाने नेहमी या चार गोष्टी गुपित ठेवाव्यात\nमहान आचार्य चाणक्य यांना कोण ओळखत नाही, ते एक महान शिक्षण, अर्थशास्त्री, दूरदृष्टी असलेले आणि राजाचे सल्लगार होते. त्यांनी आपल्या जीवन काळात जे विचार सांगितले त्यांचा अवलंब आपण केला तर आपणास यशस्वी होण्यास मदत होईल. चाणक्य यांनी अनेक विषयावर आपल्या चाणक्यनीति मध्ये सांगितले आहे.\nयामध्ये त्यांनी माणसासाठी काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी काही कामांच्या बद्दल सांगितले आहे ज्यामध्ये मनुष्याने काय केले पाहिजे आणि काय नाही हे सांगितले आहे. त्यांनी चार असे काम सांगितले आहेत जे एका पुरुषाला कधीही केले नाही पाहिजेत.\n1 धनाची हानी झाल्या बद्दल\n2 आपल्या व्यक्तिगत समस्या बद्दल\n3 आपल्या पत्नीच्या चारित्र्या बद्दल\n4 आपल्या पेक्षा खालील लोकांकडून झालेल्या अपमाना बद्दल\nधनाची हानी झाल्या बद्दल\nपहिली गोष्ट चाणक्य यांनी सांगितली ती म्हणजे कोणालाही आपल्या धनाचे झालेल नुकसान सांगितले नाही पाहिजे. जर तुम्हाला व्यापारामध्ये नुकसान होत असेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुमच्या धनाचे नुकसान होत असेल तर त्याबद्दल कोणालाही सांगू नये किंवा चर्चा करू नये. ही गोष्ट आपल्या पर्यंतच असू द्यावी. कारण जेव्हा तुम्ही याबद्दल कोणास याबद्दल सांगितले तर तो तुमची मदत करणार नाही तर खोटी सहानुभूती देतील आणि तुमच्या पासून दूर होतील. त्यांच्या अनुसार समाजा मध्ये गरिब लोकांना सन्मान मिळत नाही.\nआपल्या व्यक्तिगत समस्या बद्दल\nचाणक्य यांनी दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे व्यक्तिगत समस्या दुसऱ्यास सांगू नये, असे केल्यास तुमच्या गैरहजेरीत हे लोक तुमच्यावर हसतील. कारण कोणासही तुमच्या समस्ये बद्दल देणेघेणे नाही आहे, तुमचे दुखः दुसऱ्याला सुखाचा अनुभव देतो.\nआपल्या पत्नीच्या चारित्र्या बद्दल\nचाणक्य यांनी तिसरी गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे एका पुरुषाने आपल्या पत्नीच्या चारित्र्या बद्दल कोणासही काही बोलले नाही पाहिजे. शेवटी सर्वात बुद्धिमान व्यक्ती तोच असतो जो आपल्या पत्नीच्या संबंधित कोणतीही गोष्ट कोणास बोलत नाही. जे लोक जास्त बडबडे असतात आणि आपल्या सर्व गोष्टी दुसऱ्यास सांगतात त्यास नंतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.\nआपल्या पेक्षा खालील लोकांकडून झालेल्या अपमाना बद्दल\nचाणक्य चवथी गोष्ट सांगतात कि एका व्यक्तीने नेहमी हे रहस्यच ठेवले पाहिजे कि त्याच्या पेक्षा खालील किंवा लहान माणसाने त्याचा अपमान केला आहे. जर या बद्दल तुम्ही लोकांना सांगितले तर ते तुमची खिल्ली उडवतील. यामुळे तुमच्या मान-सन्माना मध्ये कमी येऊ शकते. यामुळे तुमच्या आत्मविश्वासा मध्ये कमतरता येऊ शकते.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2009/11/blog-post_25.html", "date_download": "2018-12-13T15:22:11Z", "digest": "sha1:HBQ4ZD5FKSIZIXVTQDSSVVDVPZVNSL7B", "length": 21376, "nlines": 177, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: आम्ही", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\n\"मी\" ला सार्वभौम मानणारं\nतेंव्हा आपले रस्ते बदलतात.\nकारण मी चं रुपांतर\n\"आम्ही\" त झालेलं असतं.\nआम्ही सहाजणींनी (आशा, अश्विनी,स्मिता,दीपा, वैशाली,विद्या) मिळून हा ’इंद्रधनु’ blog सुरू केला आहे. आमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आम्ही लिहिले आहे आणि लिहिणार आहोत. बाई म्हणून जगताना येणारा कुठलाही अनुभव इथे येऊ शकतो. तो व्यक्त करताना आमच्या पॅलेटवर इंद्रधनुष्याचे सगळेच रंग आहेत. कुठलेही चित्र आम्ही काळ्या पांढर्‍या रंगात काढणार नाही, ते तसे नसतेच, आम्हांला माहित आहे. मिलिन्द आणि नीरज, तुमच्या प्रतिक्रियांचे मोल आम्ही जाणतो, जे आम्हांला आमच्या स्थानावरून दिसू शकणार नाही, ते बघायला तुमची मदत होणार आहे.\nआतापर्यंतच्या आपल्या चर्चेत जे जे मुद्दे येऊन गेले त्यांचं स्त्रीवादी आकलन काय असू शकेल हे मांडण्याचा हा प्रयत्‍न.\nगोष्ट एका राजकन्येची---- ’ एकेक ओंजळीमागे असतेच झर्‍याचे पाणी’ हे ’असतेच’ चं काय करायचं मिलिन्द\nहे मला ’ठेविले अनंते..’ च्या चालीवर वाटतंय. दुसरे असे झरा म्हणजे शुद्ध,निर्मळ, चवदार असं पाणी समोर येतं. त्याला युगे लोटली तो झरा ओढ्याला मिळाला, ओढा नदीला, नदी समुद्राला... आमच्या ओंजळीत जे पाणी आहे ना ते समुद्राचे आहे खारट. मीठ खाली ठेवून, यातलं पाणी बाष्प होऊन वर जाईल आणि त्याचा पाऊस पडेल तो खरा आमचा\nवैशाली, पूर्वापार चालत आलेल्या समजुती मुले सहजी स्वीकारत नाहीत असे मला म्हणायचे आहे. ती प्रश्न विचारतात, पण त्याजोगे वातावरण आपण घरी ठेवले नाही तर त्यांना ते स्वीकारावे लागते, मग तू म्हणतेस तसे घडते.\nनीरज, \"पिढ्यानपिढ्यांचे संकेत असे खोलवर भिनलेले असतात की आपण म्हणजे जणू स्वतंत्र व्यक्ती नाहीच. आपण केवळ समाजप्रवाहाचे सातत्य वाहून नेणारे हमाल\"\nखरं आहे, असा विचार करू लागलो की हताश व्हायला होतं.\n’सध्याची जी स्थिती आहे तो समाजाच्या गरजेतून उत्क्रांत होत गेली आहे’ हा एक आपल्या आवडीचा गैरसमज आहे. समाजाची गरज म्हणजे कोणाची\nआणि कसंकशी उत्क्रांत होत गेली स्थिती सुरवातीच्या भटकणार्‍या समाजात ,मातृसत्ताक पद्धती होती. स्त्री जीव जन्माला घालू शकते त्याचे कुतूहल होते, आदर होता, तिच्या ठायी देवत्व असल्याचा समज होता. मग स्थिर शेतीचा शोध लागला, पशूपालन सुरू झाले, मूल जन्माला घालण्यातील स्वतःचा सहभाग पुरूषाला कळला, मग स्त्रीचे देवत्व गेले. वंशशुद्धतेसाठी स्त्रीवर बंधने लादली जावू लागली, टोळ्यांच्या युद्धासाठी मनुष्यबळ हवे होते, त्यामुळे स्त्रीला पुनरुत्पादनाच्या कामाला जुंपले गेले.ती घराशी बांधली गेली. तिचे क्षेत्र आकुंचित होत गेले नि पुरुषाचे विस्तारित. वरकड कमाई मुळे (पूर्वी रोजचे अन्न रोज शोधावे लागे, साठवणीमुळे) स्त्री रोज घराबाहेर नाही पडली तरी चालणार होते. त्यामुळे घर सांभाळणे हेच तिचे काम ठरले गेले. तिने बाहेर पडू नये म्हणून, तिने प्रतारणा करू नये म्हणून, तिच्यावर आणखी आणखी बंधने लादली गेली. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधल्या गेल्या.\nही सगळी बंधने स्त्रीवर निसर्गतः आलेली नाहीत.\nदीपा, स्त्री-पुरूषांनी करायची कामे वेगवेगळी समजली गेली, स्त्री म्हणून आणि पुरूष म्हणून वागायचे संकेत समाजाने ठरवून दिले आहेत, त्याप्रमाणेच वागायसाठी प्रत्येक जण धडपडत असतो. मोठेपणी ते अवघड जावू नये म्हणून घरोघरी समांतर शाळा सुरू असतात. त्यांचा अभ्यासक्रम बदलतोय असे जर तुझे निरीक्षण असेल तर ती चांगली गोष्ट आहे. बदल खरा तिथूनच व्हायला हवा आहे.\nअश्विनी, खरं आहे देवांमधेही माणसांचे प्रतिबिंब पडलेले दिसणारच (देव झाले तरी माणसाचीच निर्मिती ना) [देवदेवतांवर पुन्हा कधीतरी नक्की लिहूया]\nवैशाली, पूर्वापार प्रथा तशाच चालू राहतात, कारण कोणी प्रश्न विचारत नाही. प्रश्न विचारायचेच नाहीत असे शिकवले गेलेले असते. प्रश्न विचारले की बदल घडतात, जसे की तुझ्याबाबतीत झाले. दुसरे म्हणजे घरातला कर्ता म्हणजे पुरूष, त्याच्या नावानेच सगळे असणार ना त्याचं घर चालवण्यासाठी म्हणून तो लग्न करून बाईला घरी घेऊन येतो, तिचे काम तेवढेच.\nपण आता चित्र बदलतंय,खरं आहे, स्मिता. नव्या सुनेला/ बायकोला नवं घर आपलंसं वाटण्यासाठी काय करायला हवं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. [पुन्हा कधीतरी यावर लिहूया] मी स्वतः यासाठी खूप वेळ घेतला, स्वतःला खूप त्रास करून घेतला.\nआशा, पुरुषप्रधान व्यवस्था पुरुषांचापण पूर्ण विचार करत नाही, खरं म्हणजे त्यांचीपण अडचणच होते, माणसाला आपल्या आवडीप्रमाणे जगण्याची संधीच यात मिळत नाही. कुटूंबासाठी कमावण्याचे (मध्यमवर्गात) प्रचंड दडपण पुरूषावर असते. पुढे कमावता येईल असेच अभ्यासक्रम त्याला निवडावे लागतात. बायको जर त्याच्या बरोबरीची त्याने मानली नाही तर तो एकटा / एकाकी पडतो. शिवाय रडण्याची सोय नाही., भावना मोकळ्य़ा करू शकत नाही, त्याचंही व्यक्तिमत्व खुरटतंच.\nखरं म्हणजे स्त्री-पुरूष समानता असणारं, बरोबरीचं नातं किती सुंदर असतं. आणि आपलं आयुष्य ते किती समृद्ध करतं.\nतुझा दुसरा मुद्दा पण महत्त्वाचा आहे.\nस्त्रियांनी पुरुषाच्या बरोबरीने, त्याच्या कार्यक्षेत्रात कर्तृत्व गाजविले म्हणजेच तिचा दर्जा उंचावतो का\nनाही. पण तसे समजले जाते. आपल्याकडे काय आहे आशा, प्रमाण हा पुरुष आहे. म्हणजे---- सरासरीने बायकांची उंची कमी असते.(शारीरिक) ----- सरासरीने पुरूष उंच असतात ----असे नसते (खरे , अजूनही चांगली उदाहरणे देता येतील.) . त्यामुळे स्त्रीलाही तसं वाटतं. शिवाय आव्हान देणारी, बुद्धीला खाद्य पुरवणारी, अशी क्षेत्रं पुरूषांची समजली जातात. आपण सगळ्या कामांना समान प्रतिष्ठा कशी मिळवून देणार हा आपल्यापुढचा प्रश्न आहे.\nपुढचे, स्त्रियांना कार्यक्षेत्र निवडीचा अधिकार/स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.\nही फार अवघड गोष्ट असते.\nमी माझ्या इच्छेने हवं ते शिकले. माझा निवडीचा अधिकार / स्वातंत्र्य मी वापरलं.\nपण मी आवडीचं शिकले का तर नाही. आपल्याला येणं आणि आपल्याला आवडणं यात अंतर असतं. अवघड असतं स्वतःची आवड ओळखणं तर नाही. आपल्याला येणं आणि आपल्याला आवडणं यात अंतर असतं. अवघड असतं स्वतःची आवड ओळखणं ती ओळखण्याची संधी आपला समाज आपल्याला देतो का ती ओळखण्याची संधी आपला समाज आपल्याला देतो का आपल्या समाजाचे हिरो कोण आहेत आपल्या समाजाचे हिरो कोण आहेत कुठल्या कामांना प्रतिष्ठा आहे कुठल्या कामांना प्रतिष्ठा आहे संधी आहे. समाजाची नैतिक चौकट कुठली आहे संधी आहे. समाजाची नैतिक चौकट कुठली आहे किती उदारमतवादी आहे आपण कुठल्या काळात जन्मलोय तेंव्हाचे समाजाच्या पुढचे प्रश्न कुठले आहेत तेंव्हाचे समाजाच्या पुढचे प्रश्न कुठले आहेत------------ त्यावर आधारित आपलं निवडीचं स्वातंत्र्य असतं. ते निरपेक्ष नसतंच.\nआदर्श समाज तो, ज्यात प्रत्येकाला आपल्या स्त्रीत्व आणि पुरूषत्वाच्या बंधनांपलीकडे जावून आपल्या आवडीचं काम करता येईल.\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nमी सहमत आहे की, कार्यक्षेत्र निवडीचा अधिकार/स्वातंत्र्य पुरुषाला ही मिळाले पाहिजे. कर्तेपणाची भूमिका निभावताना त्याला आपल्या आवडीवर पाणी सोडावे लागत असेल ब-याच वेळा.\nमी पण माझ्याच इच्छेने शिकले, पण ते मला खूप आवडीच होते म्हणून नाही तर ते मला स्वत:च्या पायावर लवकर उभे राहायला मदत करेल म्हणूनकारण तेव्हा ती माझी/माझ्या कुटुंबाची गरज होती. पण तो निर्णय माझा होता, माझ्यावर तो दुस-या कोणी (परिस्थिती शिवाय) लादला नव्हता. हा माझा मुद्दा होता.\nकाही स्त्रियांना हे निवडीचे स्वातंत्र्य देखील मिळत नाही की तिने कुठला अभ्यासक्रम निवडावा, नोकरी करावी की नाही असेही नाही की फ़क्त पुरुषच हे स्वातंत्र्य देत नाही, काहीवेळा ह्या मागे दुसरी स्त्री देखील असू शकते. पण मी पुरुषप्रधानतेबद्द्ल लिहीत होते म्हणून पुरूषाचा उल्लेख केला.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nबालपणीच्या आठवणी... (१) मी अगदी लहान होते. तेव्हा...\n‘पुरुषप्रधानता व स्त्री’ - एक विचारमंथन\nदिल है छोटासा...बहोत बडी आशा\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mindscomeacross.blogspot.com/2013/01/blog-post_31.html", "date_download": "2018-12-13T17:00:02Z", "digest": "sha1:5KTMH4Z2UPMGOMLI6OXQXWJLXO6R3P6H", "length": 10431, "nlines": 112, "source_domain": "mindscomeacross.blogspot.com", "title": "Minds, which come across: सफर संभाव्यतेच्या विश्वातील - १", "raw_content": "\nसफर संभाव्यतेच्या विश्वातील - १\n२०१३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र वर्ष', म्हणून साजरं केलं जातंय. आपल्यापैकी बहुतेक जण हे गणित / संख्याशास्त्र म्हटलं की \"भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर\", याची आठवण होणारे. पण या संख्यांशी मैत्री झाली की संभव - असंभवतेची गणितं उलगडायला लागतात आणि मग अनेक अवघड प्रश्न चुटकीसरशी सुटतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर १९४७ सालची एक घटना आठवतेय; तीसुद्धा आपल्या भारतातच घडलेली. फाळणीमुळे देशातील वातावरण तंग होतं. दिल्लीतला लाल किल्ला निर्वासितांनी व्यापला होता. त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं कंत्राट सरकारनं एका कंत्राटदाराला दिलं होतं. पण किल्ल्यात नेमके किती लोक आहेत हे कुणालाच ठाऊक नव्हतं. शिवाय परिस्थिती स्फोटक असल्यानं प्रत्यक्ष आत जाऊन मोजणी करणं अशक्य होतं. साहजिकच कंत्राटदारानं भरमसाठ रकमेचं बिल दिलं. त्या वेळी जे. एम. सेनगुप्ता नावाच्या एका संख्याशास्त्रज्ञानं एक क्लृप्ती लढवली. सगळ्या अन्नपदार्थांमध्ये मीठ हे सगळ्यात स्वस्त होतं. त्यामुळे वापरल्या गेलेल्या मिठाचं प्रमाण वाढवून दाखवून कंत्राटदाराच्या फायद्यात फारशी वाढ होणार नव्हती. त्यामुळे कंत्राटदारानं वापरलेल्या मिठाचं प्रमाण आणि सामान्यपणे आहारात वापरल्या जाणाऱ्या मिठाचं दरमाणशी प्रमाण, यांचा वापर करून सेनगुप्ता यांनी संख्याशास्त्राच्या मदतीनं लाल किल्ल्यातल्या निर्वासितांच्या संख्येचा अंदाज बांधला. दिल्लीतल्याच दुसऱ्या एका छोट्या छावणीतल्या निर्वासितांची प्रत्यक्ष गणना करून ही पद्धत उत्तमरीतीने काम करत असल्याचं सिद्ध झालं.\nअशा या संख्याशास्त्रातील Jacob Bernoulli या महान शास्त्रज्ञाने लिहिलेल्या \"Ars Conjectandi\" या मूलभूत निबंधाच्या प्रकाशनास यंदा ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर अनेकविध क्षेत्रात उपयोगी पडणाऱ्या Bayesच्या प्रमेयाचा शोध लागूनही यंदा २५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं जगभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. सर्वसामान्य जनता आणि संख्याशास्त्र यांच्यातील दरी कमी व्हावी म्हणूनही काही खास प्रयत्न केले जात आहेत. तुम्हालाही या दुनियेची सफर करायची असेल तर www.statistics2013.org या संकेतस्थळास अवश्य भेट द्या. तेथेच आपल्याला दैनंदिन जीवनात कुठे - कुठे संख्याशास्त्र भेटू शकतं यासंबंधी SAS या कंपनीनं बनवलेला छोटासा व्हिडीओ देखील बघायला मिळेल. आणि संख्यांना कशा निरनिराळ्या प्रकारे कामाला लावता येऊ शकतं हे आपल्या मायबोलीत ऐकायचं असेल तर पुणे विद्यापीठाचे माजी संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनिल गोरे यांनी रचलेलं गीत ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल.\nसफर संभाव्यतेच्या विश्वातील - १\nप्रार्थना - लहानपण, शाळा आणि प्रार्थना यांचा आठवणींच्या राज्यात खूप जवळचा संबंध आहे. अजूनही प्रार्थना म्हणलं की 'खरा तो एकची धर्म' ही शाळेत म्हणत असलेली प्रार्थनाच चटक...\nएक बातमी....... - कालचा दिवस आमचा सगळ्यांचा सारखाच सुरु झाला असणार, आवरसावर करून आम्ही ऑफिसला पोचलो computer समोर बसलो fb चेक केलं whats app चे मेसेज बघितले आणि...\nदीपावली - आकांक्षा ही मनी आपुला देश थोर व्हावा आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥ सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥ सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा पुसता अश्रू दीनजनांचे आनंद लाभावा ॥ अधर्म,...\nहॉर्ससिक... - आम्ही उटीला गेलो होतो .छोटी केतकी आणि तिचे आई बाबा म्हणजे इंदु मॅडम आणि सुरेश सर पण आमच्या बरोबर होते ,तिच्या आई कडून समजलं की तिला उटीला गेलं की नावेत आण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/five-companies-join-f-o-next-week-54898", "date_download": "2018-12-13T15:50:23Z", "digest": "sha1:R5AJPHT6NIVKATRYJG2REZYFSMXBVO5W", "length": 11565, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five companies join F & O next week पुढील आठवड्यात पाच कंपन्या ‘एफअँडओ’मध्ये सामील | eSakal", "raw_content": "\nपुढील आठवड्यात पाच कंपन्या ‘एफअँडओ’मध्ये सामील\nशनिवार, 24 जून 2017\nनवी दिल्ली: राष्ट्रीय शेअर बाजारात फ्युचर्स अँड ऑप्शन्स(एफअँडओ) विभागात पाच नव्या कंपन्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स, मणप्पुरम फायनान्स, रेपको होम फायनान्स आणि श्रेई इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश आहे. गुंतवणूकदारांना या शेअर्समध्ये 30 जूनपासून व्यवहार करता येईल.\nनवी दिल्ली: राष्ट्रीय शेअर बाजारात फ्युचर्स अँड ऑप्शन्स(एफअँडओ) विभागात पाच नव्या कंपन्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स, मणप्पुरम फायनान्स, रेपको होम फायनान्स आणि श्रेई इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश आहे. गुंतवणूकदारांना या शेअर्समध्ये 30 जूनपासून व्यवहार करता येईल.\nगेल्या आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजाराने सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या शेअरला डेरिव्हेटिव्ह अर्थात 'फ्युचर्स आणि ऑप्शन्स' व्यवहारातून (एफ अँड ओ) वगळण्याचे ठरविले होते. बाजारात कंपनीच्या सध्याच्या करारांची मुदत संपुष्टात आल्यानंतर कोणतेही नवे करार होणार नाहीत. परंतु, जून, जुलै आणि ऑगस्टमधील करारांचे व्यवहार त्यांची मुदत संपेपर्यंत सुरु राहतील.\nपुणे : देशात अठाराव्या शतकात विस्तारलेल्या मराठा साम्राज्याच्या कारभारचे केंद्र असलेली शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झालेली आहे. मात्र,...\nलग्नाच्या वाढदिवशी अनुष्काने शेअर केला विराटसोबतचा 'तो' व्हिडिओ\nनवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील या सेलिब्रिटी जोडीने मागील...\nशेअर बाजाराकडून निवडणूक निकालाचे स्वागत\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाच्या या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात ६५०...\nनिवडणूक निकालांचा काय परिणाम होईल\nचालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून...\nएग्झिट पोल के बाद (ढिंग टांग\nराजधानी दिल्लीत धुक्‍यात हरवलेली वाट शोधत मोटाभाई एकदाचे विशिष्ट घरात पोचले. घरात सामसूम होती. इकडे तिकडे बघत मोटाभाई घाम पुसत बंगल्याच्या आवारात आले...\nइतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात पहिल्यांदाच : गिरीश बापट\nपुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-chief-minister-recommend-hudco-55804", "date_download": "2018-12-13T15:52:07Z", "digest": "sha1:4FXA46332X2MSRPW2LM6YA2CVN43LOCD", "length": 15699, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news chief minister recommend for hudco ‘हुडको’बाबत मुख्यमंत्र्यांचे नायडूंना साकडे | eSakal", "raw_content": "\n‘हुडको’बाबत मुख्यमंत्र्यांचे नायडूंना साकडे\nबुधवार, 28 जून 2017\nकर्जाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सूचनेबाबत पत्राद्वारे केली विनंती\nजळगाव - महापालिकेवरील ‘हुडको’च्या कोट्यवधींच्या कर्ज प्रकरणाचा तिढा सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असताना, आता मुख्यमंत्र्यांनीही याप्रश्‍नी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र देऊन साकडे घातले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्जफेडीचा तिढा सोडविण्यासाठी संबंधित विभागांची २९ जूनला संयुक्त बैठक होत असून, ‘हुडको’च्या अधिकाऱ्यांना याबाबत महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यासंदर्भात योग्य सूचना करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी नायडूंना पत्राद्वारे केली आहे.\nकर्जाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सूचनेबाबत पत्राद्वारे केली विनंती\nजळगाव - महापालिकेवरील ‘हुडको’च्या कोट्यवधींच्या कर्ज प्रकरणाचा तिढा सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असताना, आता मुख्यमंत्र्यांनीही याप्रश्‍नी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र देऊन साकडे घातले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्जफेडीचा तिढा सोडविण्यासाठी संबंधित विभागांची २९ जूनला संयुक्त बैठक होत असून, ‘हुडको’च्या अधिकाऱ्यांना याबाबत महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यासंदर्भात योग्य सूचना करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी नायडूंना पत्राद्वारे केली आहे.\nअशी आहे कर्जाची स्थिती\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. नायडूंना दिलेल्या पत्रात या कर्ज प्रकरणाचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. तत्कालीन पालिकेने ‘हुडको’कडून विविध योजनांसाठी १४१ कोटी ३८ लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जाची परतफेड शक्‍य न झाल्याने २००४ मध्ये कर्जाच्या रकमेची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार १५ वर्षांत ८.५ टक्के व्याजदराने १२९ कोटी ७६ लाख रुपये अदा करावेत, असा त्यावेळचा प्रस्ताव होता व तो मान्यही झाला. मात्र, त्यानंतरही कर्जफेडीत अडचणी आल्यानंतर ‘हुडको’ने महापालिकेविरुद्ध ‘डीआरटी’त अर्ज केला. ‘डीआरटी’ने महापालिकेला ३४० कोटी ७४ लाखांची ‘डिकरी’ नोटीस बजावली. महापालिकेने या नोटिशीला ‘डीआरएटी’सह उच्च न्यायालयात आव्हान दिले.\nसद्य:स्थितीत महापालिकेने उच्च न्यायालयात २००४ च्या पुनर्रचना प्रस्तावानुसार ‘हुडको’ला आतापर्यंत २९७ कोटी २१ लाखांची फेड केली असून, दरमहा तीन कोटी रुपये अदा करण्याच्या अटीतून वगळण्याबाबत विनंती केली आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकार, ‘हुडको’ व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेत हा तिढा सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नुकतीच १४ जूनला मुंबईत बैठक झाली. तीत २००४ च्या पुनर्रचना प्रस्तावानुसार नव्याने सुधारित प्रस्ताव देण्यासंबंधी महापालिकेस सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने ७७ कोटी ४५ लाख रुपयांच्या परतफेडीचा प्रस्ताव नुकताच सादर केला असून, त्यावर २९ जूनच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘हुडको’च्या अधिकाऱ्यांना यासंबंधी सूचना द्याव्यात, अशी विनंती पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी केली आहे.\nविजय मल्ल्याने त्यांचे केले अभिनंदन...\nलंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे...\nआयटीयन्सनी शोधला नवा व्यवसाय\nपिंपरी - आयटी कंपन्यांमध्ये त्यांची नोकरी सुरू होती. कारण न देता त्यांचे काम थांबविले. या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी त्यांनी कामगार आयुक्‍तालय गाठले...\nकोट्यातील सदनिकांसाठी तारण व गहाण निर्णय\nसोलापूर - स्वेच्छाधिकार कोट्यातून सरकारकडून मिळालेल्या सदनिका आता बॅंकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहेत. यापूर्वी या सदनिका विकणे आणि भाड्याने...\nगुटका हद्दपारच व्हायला हवा\nपुणे : महाराष्ट्र सरकारने गूटका बंदीचा निर्णय घेतला. परंतु त्याचे जे अनुकुल परिणाम मात्र दिसत नाहीत. तरुणांचे गुटक्याचे व्यसन 'जैसे थे' आहे. पण...\nमहामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध\nसटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२)...\n'मुख्यमंत्री आता आम्ही ठरवू'\nशिर्डी (जि. नगर) : काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देशाला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे. छोटे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Garrel+de.php", "date_download": "2018-12-13T15:22:29Z", "digest": "sha1:4IZGYJ4LO5HJFQFU25DF6Q7MNKCNSZCR", "length": 3398, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Garrel (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Garrel\nआधी जोडलेला 04474 हा क्रमांक Garrel क्षेत्र कोड आहे व Garrel जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Garrelमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Garrelमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +494474 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनGarrelमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +494474 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00494474 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Garrel (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Mellen+de.php", "date_download": "2018-12-13T15:06:33Z", "digest": "sha1:HH25BQ4QADDCIA5MNLLMHRZT24P6VF7Y", "length": 3404, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Mellen (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Mellen\nआधी जोडलेला 038781 हा क्रमांक Mellen क्षेत्र कोड आहे व Mellen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Mellenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mellenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4938781 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMellenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4938781 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004938781 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Mellen (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/bad-condition-of-cidco-canteen-food-1134937/", "date_download": "2018-12-13T16:40:27Z", "digest": "sha1:CVRZY2S2EIR2Z6FFCEXPL3P6X5UAHXZC", "length": 15325, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सिडकोच्या उपाहारगृहातील जेवणात आळ्या, उंदराची विष्ठा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nसिडकोच्या उपाहारगृहातील जेवणात आळ्या, उंदराची विष्ठा\nसिडकोच्या उपाहारगृहातील जेवणात आळ्या, उंदराची विष्ठा\nआंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, गोल्फ कोर्स, सेट्रल पार्क, अर्बन हाट, एक्झिबिशन सेंटर असे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभारणाऱ्या सिडकोच्या दिव्याखाली किती अंधार\nआंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, गोल्फ कोर्स, सेट्रल पार्क, अर्बन हाट, एक्झिबिशन सेंटर असे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभारणाऱ्या सिडकोच्या दिव्याखाली किती अंधार असल्याची बाब उघड झाली असून तळमजल्यावर असलेल्या उपाहारगृहातील फ्राइड राइसमध्ये चक्कअळ्या आढळून आल्या तर उपाहारगृहाच्या स्वयंपाकघराची तपासणी केल्यानंतर रवा व मैदय़ाच्या पिठात रव्यापेक्षा उंदराची विष्ठाच जास्त असल्याचे दिसून आले. उपाहारगृहातील हा गलथान कारभार आणि अस्वच्छेतेमुळे उपाहारगृह दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली असून प्रशासन या उपाहार ठेकेदाराच्या विरोधात काही कारवाई करीत नसल्याने या संतापात अधिक भर पडली आहे.राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोकडे पाहिले जाते. वेळप्रसंगी राज्याला आर्थिक मदत देण्याची कुवत या महामंडळात आहे. साडेसात हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी विविध वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या महामडंळावर वर्णी लागावी यासाठी अनेक राजकीय-बिगरराजकीय पक्षांच्या कायकर्त्यांचा डोळा असल्याचे दिसून आले आहे. अशा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महामंडळातील उपाहारगृहाची दुर्दशा पाहण्यासारखी आहे. नव्याने नियुक्त झाल्यानंतर व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया या उपाहारगृहात अचानक फेरफटका मारून कर्मचारी काय करतात याची टेहळणी करीत होते पण भाटिया यांनी या उपाहागृहातील स्वयंपाकगृहाची कधी पाहणी केली नसल्याचे आज स्पष्ट झाले. दोन दिवसांपूर्वी योगेश पाटील नावाच्या कर्मचाऱ्याने या उपाहागृहातून फ्राइड राइस मागविला होता. त्या वेळी या प्राइड राइसमध्ये चक्क एक जिवंत अळी (कोणी त्याला गांढूळदेखील म्हणत आहे) आढळून आली. विशेष म्हणजे ही अळी त्या पाटील यांनी तोपर्यंत आर्धी खाल्ली होती. ताटात अळी असल्याचे समोर बसलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले. या अळी नाटय़ानंतर कर्मचाऱ्यांनी उपाहारगृह ठेकेदाराला धारेवर धरले. त्या वेळी त्याच्या स्वयंपाकघराची तपासणी केली असता बाबा आदमच्या जमान्यातील डब्बे अन्नपदार्थ ठेवण्यास वापरण्यात येत असल्याचे दिसून आले. या डब्यातील रवा व मैदा याची पाहणी केल्यानंतर त्यात उंदराच्या विष्ठेचे अक्षरश: ढीग आढळून आले. या उपाहागृहाविषयी अभ्यागत आणि कर्मचाऱ्यांच्या यापूर्वीच अनेक तक्रारी आहेत पण प्रशासन आणि कामगार संघटना याबाबत काहीच करताना दिसून येत नाही. हा ठेकेदार अभ्यागतांना चढय़ा भावाने खाद्यपदार्थ विकत असल्याचे दिसून येते. अनेक वर्षांची या ठेकेदाराची मक्तेदारी झाल्याने त्याला हलविण्याची ताकद व्यवस्थापकीय संचालकांमध्येदेखील नाही अशी चर्चा आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसिडको पालघर जिल्हा कार्यालय निर्मिती करणार\nनाशिकमध्ये आदर्श विद्यालय सिडकोकडून जमीनदोस्त\nनवी मुंबईत अनधिकृत बांधकामांवर कारवाई दरम्यान दगडफेक, पोलीस निरीक्षक जखमी\nबेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई\nसिडको क्षेत्रातील बांधकामांवर संकट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/this-work-lucky-for-man-4613-2/", "date_download": "2018-12-13T16:52:32Z", "digest": "sha1:HT33WEG73MZ7DQHBI6WCPQXWQZH72ZWQ", "length": 7837, "nlines": 39, "source_domain": "www.marathigold.com", "title": "कोणत्याही व्यक्तीचे नशीब उघडू शकतात हे 10 काम, आज पासूनच सुरु करा", "raw_content": "\nYou are here: Home / Dharmik / कोणत्याही व्यक्तीचे नशीब उघडू शकतात हे 10 काम, आज पासूनच सुरु करा\nकोणत्याही व्यक्तीचे नशीब उघडू शकतात हे 10 काम, आज पासूनच सुरु करा\nधर्मशास्त्रामध्ये पंचदेवा बद्दल सांगितले आहे. या पंचदेवा मध्ये गणपती, विष्णू, महादेव, दुर्गा माता आणि सूर्यदेव यांची प्रतिदिन पूजा केली पाहिजे. सूर्यदेव हे एकमेव प्रत्येक्ष दिसणारे देवता आहेत त्यामुळे यांची पूजा दररोज केली पाहिजे. यांच्या पूजेमुळे सर्व दुख, कष्ट दूर होऊ शकतात. आपण ज्यांना सूर्य देव म्हणतो त्यांना ग्रहांचा राजा मानले जाते.\nकुंडली मध्ये 12 भाव म्हणजेच 12 स्थान असतात प्रत्येक भावामध्ये सूर्य वेगवेगळे फळ देतो. कुंडली मध्ये असलेल्या स्थितीनुसार जर सूर्यदेवास प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला तर नशिबाची साथ मिळण्याची शक्यता अधिक जास्त वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीच्या आधारावर कोणकोणते शुभ काम केले जाऊ शकतात आज येथे आपण पाहू.\nजर तुमच्या कुंडलीच्या पहिल्या भावामध्ये सूर्य अशुभ फळ देत असेलत तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नातील एक हिस्सा गरजू लोकांना मदत म्हणून खर्च केला पाहिजे असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या कमी होऊ शकतात. तसेही कोणाही गरजू व्यक्तीला मदत करणे एक चांगले काम आहे.\nजर सूर्य कुंडलीतील दुसऱ्या भावामध्ये अशुभ फळ देत असेल तर तुम्हाला आपल्या वाणी वर लक्ष देण्याची गरज आहे, तुम्ही धार्मिक स्थळी दान करा आणि सदाचाराचे पालन करावे.\nजर सूर्य तृतीय भावामध्ये असे तर व्यक्तीने चुकूनही मोठ्या माणसाचा अनादर करू नये. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद मिळवून आणि तीर्थस्थळी यात्रा करून कुंडली मधील सूर्य अनुकूल केला जाऊ शकतो.\nजर सूर्य चतुर्थ स्थानी असेल तर अश्या वेळी नेत्रहीन व्यक्तीस 43 दिवस दररोज अन्नदान करावे. तसेच तांब्याचा एक सिक्का किंवा अंगठी धारण करावी.\nजर सूर्य पंचम स्थानी असेल तर सूर्याला नियमित अर्ध्य दिले पाहिजे.\nजर सूर्य सहाव्या स्थानी असेल तर आपल्या घरी एखाद्या पवित्र नदीचे पाणी ठेवले पाहिजे, तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर डोक्या जवळ पाण्याने भरलेले एखादे भांडे ठेवा,\nजर सूर्य सातव्या स्थानी असेल तर जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे. काळ्या किंवा विना शिंगाच्या गायीची सेवा करावी.\nजर सूर्य आठव्या स्थानी असेल तर कोणतेही नवीन काम सुरु करण्या अगोदर गोड खावे किंवा गोड पाणी प्यावे. कोणत्याही वाहत्या नदी मध्ये गुळ प्रवाहित करावे.\nजर सूर्य नवव्या स्थानी असेल तर तुम्ही दान करताना कधीही चांदीची वस्तू दान करून नये. रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि मधुर बोलले पाहिजे.\nजर सूर्य दहाव्या स्थानी असेल तर त्याचा शुभ प्रभाव मिळवण्यासाठी पूर्ण काळे किंवा निळे कापड परिधान करू नये. वाहत्या नदीमध्ये माश्यांना 43 दिवस पिठाच्या गोळ्या खाण्यास घाला. मांसाहार आणि मद्यपान यापासून दूर राहा.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-13T15:24:10Z", "digest": "sha1:AD4BMNA5VD2RT4TVSZTR75E6FLPQCJ6D", "length": 14563, "nlines": 134, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "तमाशा कलेची पंढरी राहुट्यांनी सजली – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nतमाशा कलेची पंढरी राहुट्यांनी सजली\nनारायणगाव- तमाशा’ कलेची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असलेल्या नारायणगाव येथे तमाशा मंडळाच्या राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रभरातून यांत्रासाठी आप- आपल्या गावातील गावकारभारी तमाशाची सुपारी देण्यासाठी नारायणगाव येथे येत असल्याने तमाशा फड मालक देखील दरवर्षी येथे जानेवारी महिन्यापासून राहुट्या उभारून तमाशाची करार(बुकिंग) करत असतात.\nगावोगावच्या यात्राकमिटीचे पदाधिकारी तमाशाचा कार्यक्रम ठरविण्यासाठी व सुपारी दराचा अंदाज घेण्यासाठी नारायणगावमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. नामवंत मंडळीचा दर लाखांपर्यंत जात आहे. सध्या सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने. ग्रामदैवतांच्या यात्रेत तमाशाचे स्थान महत्त्वाचे असल्याने तमाशा कार्यक्रमांमुळे नागरिकांचे व पाहुण्यांचे मनोरंजन तर होतेच शिवाय वगनाट्यापासून प्रबोधनाचा प्रयत्न कलावंत करीत असतात. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वाधिक करार येथे होऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल येथे होत असते कार्यक्रम करार, ठरविण्यासाठी गावोगावच्या पदाधिकाऱ्यांची सध्या येथे गर्दी वाढली असून, आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त करार झाले आहेत. अक्षयतृतीयापर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा असतात. त्यामुळे तमाशा मंडळांना तोपर्यंत चांगली मागणी असते, यावर्षी रघवीर खेडकर, आनंद लोकनाट्य ,संभाजी जाधवसह शांताबाई जाधव, विठाबाई नारायणगावकर, मंगला बनसोडे, मालती इनामदार, शाहीर संभाजी जाधव, काळू-बाळू, भिका भीमा सांगवीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, आदी नावाजलेल्या फडमालकांनसह 32 राहुट्या उभारण्यास आल्या आहेत.\nएका तमाशा मंडळात जवळपास पन्नास पेशा जास्त कलावंताचा लवाजमा असतो. वाढती महागाई व अधून-मधून होणारी नैसर्गिक आपत्ती यामुळे आर्थिक नियोजन कोलमडते, अशात कलावंताचे मानधन व इतर आवश्यक गरजा पुरविणे जिकिरीचे बनते. याचा विचार लक्षात घेऊन यात्रा कमिट्यांनी सुपारी दराबाबत सहकार्य करावे तसेच तमाशा मंडळाचे रखडलेले अनुदान शासनाने वेळीच देणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा विठाबाई नारायणगावकर या तमाशाचे फडमालक मोहित नारायणगावकर यांनी दैनिक नवाकाळशी बोलताना व्यक्त केली.\nआज फॅशन डॉल बार्बीचा वाढदिवस\nराणे उद्या आपली भूमिका जाहीर करणार\nपरवानगी नसतांनाही शिव पालखीची मिरवणूक काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल\nनाशिक – शिव पालखीची मिरवणूक काढण्यास परवानगी नसंतानाही मिरवणूक काढल्याने पोलिसांनी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा गुन्हा मुंबई नाका पोलिस...\nउरणचे जेएनपीटी बंदर पुन्हा एकदा तस्करीचा अड्डा बनू लागले\nरत्नागिरी -मागील महिनाभरात उरणच्या जेएनपीटी बंदरातून सोने तस्करी झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या असल्याने उरणचे जेएनपीटी बंदर पुन्हा एकदा तस्करीचा अड्डा बनतोय का\nकेगावमधील ‘त्या’ मृत व्हेल माशाचा सांगाडा, ऐरोली संग्रहालयात जतन करणार\nउरण – उरण केगाव येथे सापडलेल्या मृत व्हेल माशाचे जतन करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असल्याचे समजते. सदर मृत व्हेल मासा नवी मुंबई येथील ऐरोलीच्या...\nठाण्यातील पाणी पुरवठा आज संपूर्ण दिवस बंद राहणार\nठाणे – ठाण्यातील काही भागात आज मध्यरात्रीपासून 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला आहे....\nसचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको\nजयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...\nउर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम\nनवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...\nराफेल प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nनवी दिल्ली – राफेल विमान खरेदी घोटाळ्यावरून सुरु असणाऱ्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं १४ नोव्हेंबरला निर्णय...\nगूगलवर ‘इडियट’ सर्च कराल तर दिसतील ‘ट्रम्प’\nवॉशिंग्टन – गूगलने इडियट सर्च केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत असल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत गूगलचे सीईओ सुंदर...\nबिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याची ‘दीवार’ धोक्यात\nमुंबई – मुंबईतील जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाचे 6० फूट रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या बिग बी अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचा काही...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/big-response-pankaja-mundes-rally-to-the-madhya-pradesh/", "date_download": "2018-12-13T15:47:04Z", "digest": "sha1:4FT4BGR2TUMCWM5TOKVANIXWN5QPDOUC", "length": 7324, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंकजा मुंडेंच्या सभांना मध्य प्रदेशात मोठा प्रतिसाद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपंकजा मुंडेंच्या सभांना मध्य प्रदेशात मोठा प्रतिसाद\nटीम महाराष्ट्र देशा- पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे सध्या राजकारण तापले आहे. मतदारांचा कौल आपल्याच मिळावा यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. अनेक स्टार प्रचारक सभा गाजवत असून महाराष्ट्रातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या प्रभावी भाषणाने मध्य प्रदेशातील जनतेचीही मने जिंकली.\nमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या समवेतच्या महू येथील सभेसह अन्य तीन ठिकाणी झालेल्या त्यांच्या प्रचार सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे शनिवारी मुंबईहून इंदौरला रवाना झाल्या. सकाळी विमानतळावर पोहोचताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर उज्जैन येथे दक्षिण विधानसभा मतदारसंघ, महू, इंदौर विधानसभा क्षेत्र क्र. 2, रामनगर आणि विधानसभा क्षेत्र क्र. 3 शिवाजीनगर भागात भाजपा उमेदवारांसाठी त्यांनी सभा घेतल्या. या सर्व ठिकाणी मतदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. उज्जैन येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर महू येथे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या समवेत त्यांच्या सभा झाल्या.\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nमाझ्या टेबलावर फाईल असती तर मराठा समाजाला कधीच आरक्षण दिलं असतं : पंकजा मुंडे\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत – शरद पवार\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद परिसरात…\nटीम महाराष्ट्र देशा- पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीतील पराभवामुळे शोकसागरात बुडालेल्या भाजपला शिवसेनेने राम…\nपद असो वा नसो गरजूंना मदत करत राहणार :महेश लांडगे\n; अन्य पक्षाचे आमदार संपर्कात : भाजप\nमध्य प्रदेशात कॉंग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा, पण मुख्यमंत्री कोण \nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Hofbieber-Schwarzbach+de.php", "date_download": "2018-12-13T16:00:18Z", "digest": "sha1:DLZ7XPOU4GUUWBNKC6XBTVNIXBAJ7QH6", "length": 3548, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Hofbieber-Schwarzbach (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 06684 हा क्रमांक Hofbieber-Schwarzbach क्षेत्र कोड आहे व Hofbieber-Schwarzbach जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Hofbieber-Schwarzbachमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Hofbieber-Schwarzbachमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +496684 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनHofbieber-Schwarzbachमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +496684 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00496684 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/211", "date_download": "2018-12-13T16:01:56Z", "digest": "sha1:XYP34X2GQFSJAHIVUAA4UIQQBXNJ2YK5", "length": 18029, "nlines": 329, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तत्त्वज्ञान : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तत्त्वज्ञान\nधरी मौन वेद चारी\nअवलिळे.... सहज , लीलया\nRead more about विठू कृपा भागीरथी\nआज मी पिणार आहे\nआज मी पिणार आहे\nउतरून माळ्यावरली मी स्वप्ने जिणार आहे.\nसांगून ठेवा नियतीला आज मी पिणार आहे..\nचुकले होते फार माझे, हिशोब काढून ठेवा,\nजमेल तर आजच सारा, चुकता मी करणार आहे\nकुठे पळाली मदीराक्षी ती, आणा शोधून,\nबसवून समोर तिला, डोळ्यातून पिणार आहे\nलोक जे म्हटले वाईट मला, चुकून सामोरे येऊ नका,\nदिसल्याबरोबर सांगून ठेवतो, बांबू मी सारणार आहे\nघे म्हणता वारूणी लावली ज्यांच्यासवे,\nउपकार तुमचे मानायाला थेंब उडवणार आहे\nचढवून घेतले दुःखास जेव्हा,\nआज उरल्या फटाक्यांची, दिवाळी करणार आहे\nसर्वसामन्य माणसाला, अश्या काही गोष्टींचा जाज्वल्य अभिमान असतो, ज्यांची निवड तो स्वतः कधीच करत नाही. त्याउलट, ज्या घटकांची निवड तो स्वतः करतो, त्यांच्याविषयी, त्याला फारसा अभिमान राहिलेला दिसत नाही; किंवा अगदी अभिमान असलाच, तरी तो फार टेम्भा मिरवत नाही ..\nखानदान, संस्कृति, जात, धर्म, राष्ट्रियत्व, वर्ण, कूळ, इतिहास यातलं काहीच आपल्या नियंत्रणात अगर निवाडीत नसतं. हा फ़क्त एक योगयोग असतो. लहान मूल जन्माला आलं, की या गोष्टी त्याला आपोआपच चिकटतात त्यामधे त्या लाहान मुलाला, कुठलाही पर्याय दिला गेलेला नसतो.\nसिंव्हाचा छावा धुळीस मिळाला\nमाव्याची पुडी अशीच पडून राहिली\nविजारीच्या खिशात तिला सापडली\nभर ग्रीष्मात वर्षाव जो झाला\nसिंव्हाचा छावा धुळीस मिळाला II\nसासरचे चौघडे वाजले II\nपोरें गुपचूप खेळ मोडिती\nहातपाय धुवूनी स्तोत्रे म्हणती\nग्रूहलक्ष्मी ती चाल करोनी\nसर्वशक्ती प्राणाशी लढती II\nनाव गाव अन ठिकाण विचारी\nRead more about सिंव्हाचा छावा धुळीस मिळाला\n\"रॅम्बो\" चे नाटक बंद झाले\nकरून टाकूया इंग्लिश बारसे\nबघू काय बोलतंय ते गाव\nकाय ठेवूया , खलबते झाली\nभरपूर नावे समोर आली\n\"रॅम्बो\" चा झाला लिलाव\nरामभाऊ आता रॅम्बो झाले ,\nजीन्स घालुनी उघडबंब ते\nदशावतार ते समजू लागले\nखिशात पिस्तुल अन बनुनी धनुर्धर\nनीट वागा नाहीतर करेन मर्डर\nहाडांची काडं अन पातळ \"ब\" ओचे\nRead more about \"रॅम्बो\" चे नाटक बंद झाले\nएक वेळ अशी येते कि\nएक वेळ अशी येते कि\nतुम्हाला झाडं जवळची वाटू लागतात\nतुमच्याशी फुलं बोलू लागतात\nसारे पक्षी तुमच्याकडेच बघून उडतायत\nकि समजा तुमची प्रेमळ पहाट झालीय\nएक प्रेमाची चांदणी उगवलीय\nती जशी टीम टीम करू लागेल\nतसं प्रेम पसरेल चराचरी\nनखशिखांत बनवेल प्रेम पुजारी\nसुचतील रात्रीबेरात्री नवीन उखाणे\nभल्या पहाटे द्याल कबुतरांस दाणे\nगप्प घालाल विवेकानंदांची घडी\nतोंडाचा होईल चंबू अन नजर सताड उघडी\nतुमचा काहीतरी बिघाड झालायं\nRead more about एक वेळ अशी येते कि\nअन ती गेली उडून\nदिवस बिचारा काम करून\nशोधू कुठं अन जाऊ तरी कसं \nहि अर्धवट नोकरी सोडून\nविचार करुनी वेडा झाला\nखगराज चहू भ्रमण करुनि\nसांगे तात बनलात आपण\nगळून पार अर्धा झाला\nकोण देईल सुट्टी मजला \nकोण ठेवेल धरती झाकून \nहात पाय गेले गळून\nशिस्तीत नोकरी केली असती\nRead more about रात्रीला पंख फुटले\nओंजळीत शब्द मोजकेच माझ्या\nओंजळीत शब्द मोजकेच माझ्या\nशब्द कुठं अन कसं पेरू\nयाचीच पडलीय मला मेख II\nशब्द तो परतुनी येता\nभावना ती तीव्र होई\nशब्द तो परतुनी येता\nभावना ती तीव्र होई\nमन मात्र शांत होई\nजणू शब्द होई नाहीसा\nघेतला आहे वसा II\nसाद मन जे घालिती\nशब्द माझा सोबती , गड्या\nशब्द माझा सोबती अन\nशब्द ती सरस्वती II\nRead more about ओंजळीत शब्द मोजकेच माझ्या\nआजकालचे सौंदर्य डोळ्यात मावत नाही\nआजकालचे सौंदर्य डोळ्यात मावत नाही\nकोण खरंच सुंदर मनाने, तेच तर कळत नाही\nजी बघावी एकसारखीच दिसते\nउगाच ओळखत नसली तरी , गालातल्या गालात हसते ॥\nपूर्वी फार बरे होते , फक्त नजरेचे इशारे होते\nती पण बघायची दुरून चोरून चोरून\nजवळ येता जरा तिच्या\nनिघून जायची पटकन , मान खाली घालून ॥\nआमचा काळ बरा होता , साधे असलो तरी खरा होता\nमी असं म्हणत नाही , कि आजच्या प्रेमात दमच नाही\nजोड्या भरपूर जुळत असतात , पण खरी कुठली तीच मिळत नाही ॥\nदूरचित्रवाणीवर चित्रपटात , पूर्वी फक्त दोन फुलं एकत्र यायची\nRead more about आजकालचे सौंदर्य डोळ्यात मावत नाही\nअसं किती दिवस अजून, फक्त बघायचं ,\nम्हणून ठरवलं निदान डोळे तरी मारायचं\nजाणूनबुजून एकदा गाठली तिला\nचांगलाच मारला सणकून डोळा ॥\nभडकून तिनं लाखोली वाहिली\nचारचौघात बोलली \" उंदीर साला \"\nपुढची शेपटी मागे नेली\nमी पण बोललो मग \" चिचुंद्री साली \" ॥\nप्रेमदूधात मिठाचा खडा पडला\nदूध गेलं उडत , शिव्यांचा सडा पडला\nवाग्युद्धध ते असेच चालले\nनक्की कोण कुठल्या वंशाचा\nकुत्रा मांजर डुक्करहि आले ॥\nउभी आडवी तिनं चड्डी फाडली\nRead more about सुंदरी चिचुंद्री निघाली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-13T16:25:08Z", "digest": "sha1:N4YOOSM52OWVHZCKDO2SEOKTB6UKNCYY", "length": 9581, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यात उष्णतेची लाट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपर्यटन क्षेत्रालाही उष्णतेच्या झळा\nपुणे- दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हामुळे राज्यातील बहुतांश शहरांमधील कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. या वाढत्या उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nमागील चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह जळगाव, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, मालेगाव या शहरातील कमाल तापमानाने चाळिशीचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे एप्रिलमध्येच उन्हाचा चटका नकोसा झाला आहे. गुरूवारी (दि. 26) अहमदनगर, जळगाव, सोलापूर, मालेगाव येथील कमाल तापमान 43 अंशापर्यंत नोंदविले गेले. उन्हाचा वाढत्या कडाक्‍यामुळे दुपारी रस्ते ओस पडत आहे.\nशिवाय उष्माघाताच्या घटना वाढत आहेत. सध्या शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे नागरिक बाहेरगावी फिरायला जातात. सातारा, सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. विशेषत: पर्यटक सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक पसंती देतात. मात्र, उन्हाचा वाढता कडाक्‍यामुळे दुपारी पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी कमी दिसत आहे.\nराज्यात आज सर्वाधिक चंद्रपूर येथे 44.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर राज्याच्या उर्वरीत भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या 26 ते 30 एप्रिलदरम्यान विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्‍यता असून, हवामान कोरडे राहील अशी शक्‍यता आहे.\nगुरूवारी (दि. 26) काही प्रमुख शहरातील कमाल तापमान\nचंद्रपुर 44.2, अकोला 43.5, ब्रह्मपुरी 43.4, मालेगाव, परभणी आणि जळगाव 43, वर्धा 42.5, अहमदनगर आणि अमरावती 42.2, सोलापूर 42.1, यवतमाळ 42, वाशिम 41.8, नागपूर 41.7, बुलढाणा आणि उस्मानाबाद 41, गोंदिया 40.8, लोहगाव 40.4, औरंगाबाद 40, सांगली 39.8, पुणे 39.1, सातारा 38.8, कोल्हापूर 38.4, नाशिक 38.5.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचेन्नईस्थित ज्वेलरी कंपनीच्या 143 कोटींच्या ठेवी जप्त\nNext articleशिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांची गच्छंती…\n“मेगा भरती’ची जोरदार प्रशासकीय तयारी\nफक्त 24 टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या\nकायम विनाअनुदानित महाविद्यालयांचा तिढा सुटेना\n“सामाजिक बांधिलकीतून शरद पवार यांची वाटचाल यशस्वी’\nलाट ओसरली, नागरिकांची नाराजी येथेही भोवणार\n“लोकशाही पंधरवडा’ महाविद्यालयात साजरा करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shivsena-vs-mns-poster-war/", "date_download": "2018-12-13T15:39:07Z", "digest": "sha1:S4A655VKGOMYTOGQZFS4MBWSLYYGAGOM", "length": 7503, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘मिशन राम मंदिर’ : 'अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘मिशन राम मंदिर’ : ‘अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….’\nटीम महाराष्ट्र देशा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज शनिवारी प्रभू रामचंद्रांच्या पवित्र अयोध्यानगरीत आगमन होत आहे. रामाचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांना राममंदिराची आठवण करून देण्यासाठी अयोध्येत दाखल होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाविषयी संपूर्ण उत्तर प्रदेशात जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली असून ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी रामजन्मभूमी दुमदुमून गेली आहे.\nदरम्यान,शिवसेनेच्या अयोध्या कार्यक्रमावर आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने टीका केली आहे. यासंदर्भात मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेकडून पोस्टरद्वारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\nअयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….अशा आशयाचे पोस्टर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिवाजी पार्क येथील मुख्यालयाच्या समोरचा लावली आहेत. शिवसेना-मनसेकडून अधूनमधून एकमेकांविरोधात राजकीय फटकेबाजी होत असते. अशा प्रकारे यापूर्वीही मनसेने शिवसेनेवर टीकात्मक पोस्टरबाजी केली आहे.\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nउद्धव ठाकरेंचा आयोध्या दौरा : खा. संजय राऊत यांनी राम मंदिर परिसराला दिली भेट\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही…\nवाढदिवसानिमित्त पवारांवर शुभेच्छाचा वर्षाव, वाचा कोणी दिल्या कशा शुभेच्छा\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना आज जन्मदिवस, यानिमित्ताने त्यांच्यावर प्रेम…\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nआदरणीय अप्पा…. गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची…\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत – शरद पवार\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/category/videsh/page/2/", "date_download": "2018-12-13T15:51:14Z", "digest": "sha1:JT35OJPYNJSSYR4AQOHAS5KIUO3NSPMB", "length": 10070, "nlines": 119, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nआघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश\n#AusVsInd पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा ‘ऐतिहासिक’ विजय\nअ‍ॅडलेड – विराट कोहलीच्या भारतीय क्रिकेट संघाने येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 31 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयाबरोबरच तब्बल...\nफ्रान्समध्ये पुन्हा जोरदार आंदोलन आधीच 300 लोकांची धरपकड\nपॅरिस – सरकारच्या जाचक धोरणाविरोधात फ्रान्समध्ये सलग तिसर्‍या आठवड्यात आंदोलने सुरूच आहेत. ‘यलो वेस्ट’ आंदोलनामुळे पोलीसही जेरीस आले आहेत. काल पोलिसांनी आंदोलन करण्याआधी 300...\nमेक्सिकोची व्हेनेसा ठरली मिस वर्ल्ड २०१८\nचीन – मिस वर्ल्ड २०१८ ची विजेती कोण याची प्रतीक्षा आता संपली आहे. मेक्सिकोची व्हेनेसा पोंस दे लिओन हिने यंदाचा मिस वर्ल्ड किताब जिंकला...\nआघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश\n#AUSvIND पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे ‘कमबॅक’\nअ‍ॅडलेड – भारता-ऑस्ट्रेलिया संघातील येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियाने जोरदार कमबॅक करताना तिसर्‍या दिवस अखेर आपल्या दुसर्‍या डावात 3...\nआघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश\n#AUSvIND विराटच्या ‘त्या’ कृतीवर ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचा आक्षेप\nअ‍ॅडलेड – विराट कोहली म्हटल्यावर साऱ्यांनाच त्याची आक्रमकता डोळ्यापुढे येते. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिंच बाद झाल्यावर विराटने केलेले सेलिब्रेशन ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना काही रुचलेले नाही. मैदानामध्ये भारतीय...\nब्राझीलमध्ये बॅंकेवर दरोडा; १२ जणांचा मृत्यू\nरियो द जेनेरियो – ब्राझीलमध्ये बॅंक लुटणारी टोळी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या चकमकीत एका लहान मुलासह...\nआघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश\n#AUSvIND अॅडलेड स्टेडियमच्या छतावरून भारताचा जयघोष\nअॅडलेड – कालपासून भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया असा कसोटी सामना सुरू झाला आहे. त्यातील पहिल्या सामन्यात भारताने सर्वबाद 250 धावा केल्या तर आज ऑस्ट्रेलियाकडूनही समाधानकारक...\nआघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश\n#AUSvIND पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी\nअ‍ॅडलेड – भारत-ऑस्ट्रेलिया संघातील येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताच्या पहिल्या डावातील २५० या धावसंख्येला उत्तर देताना यजमान ऑस्ट्रेलियाची दिवस अखेर...\nफ्रान्समधील ‘आयफेल टॉवर’ उद्या बंद राहणार\nपॅरिस – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या विरोधात गेली 3 आठवडे फ्रान्समध्ये हिंसक आंदोलन सुरु आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेली हिंसक आंदोलनं लक्षात घेता आयफेल टॉवर शनिवारी...\nपाकच्या यासिर शाहचा नवा विक्रम\nअबूधाबी – पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शाहने येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसरा आणि शेवटच्या कसोटी सामन्यात आपला 200 वा बळी घेऊन सर्वात कमी कसोटीत...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://goldenwebawards.com/mr/project/interactive-intelligence/", "date_download": "2018-12-13T16:29:15Z", "digest": "sha1:3RS6VR646E3FMIM6EIOL325OG4ZQZ75D", "length": 4609, "nlines": 62, "source_domain": "goldenwebawards.com", "title": "Interactive Intelligence | गोल्डन वेब पुरस्कार", "raw_content": "\nआपली साइट सबमिट करा\nप्रतिक्रिया द्या\tउत्तर रद्द\nही साइट स्पॅम कमी Akismet वापर. आपली टिप्पणी डेटा प्रक्रिया कशी आहे ते जाणून घ्या.\nकाळा इतिहास लोक 28 फेब्रुवारी 2018\nQuikthinking सॉफ्टवेअर 26 फेब्रुवारी 2018\nअभ्यास 27 28 जानेवारी 2018\nलेक Chelan कार क्लब 13 डिसेंबर 2017\nमागील विजेते महिना निवडा जून 2018 एप्रिल 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 मे 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 ऑक्टोबर 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 सप्टेंबर 2014 जून 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 एप्रिल 2003 डिसेंबर 2002 ऑगस्ट 2000 जुलै 2000\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nब्लॉग - वडील डिझाईन\nगोल्डन वेब पुरस्कार मित्र\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nरचना मोहक थीम | द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/first-female-fire-engineer-in-india-harshini-kanhekar-1611998/", "date_download": "2018-12-13T15:49:31Z", "digest": "sha1:E7PKZNTYL7UFSGKHBXDYXN6GLO4LMF3B", "length": 16871, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "First female fire engineer in india Harshini Kanhekar | उंचावलेल्या भुवयांनीच जिंकण्याचे बळ दिले! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nउंचावलेल्या भुवयांनीच जिंकण्याचे बळ दिले\nउंचावलेल्या भुवयांनीच जिंकण्याचे बळ दिले\nपहिली अग्निशमन अभियंता हर्षिनी कान्हेकर\nपहिली अग्निशमन अभियंता हर्षिनी कान्हेकर\n‘राष्ट्रपतीं’च्या हस्ते मिळणारा पुरस्कार मोठा असून त्यामुळे माझ्या व पालकांच्या मेहनतीला यश मिळाल्याचा आनंद आहे. अग्निशमन अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना अनेकांच्या नजरा उंचावल्या होत्या. ही कोण कुठली आमच्या क्षेत्रात तुझे काय काम असे प्रश्न त्या नजरांच्या मागे दडलेले जाणवले. मात्र, त्यांच्या उंचावलेल्या भुवयांनीच मला मेहनत करण्याचे बळ दिले, अशी प्रतिक्रिया दक्षिणपूर्व आशियातील पहिल्या अग्निशमन अभियंता हर्षिनी कान्हेकर यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.\nनागपूरच्या कान्हेकर यांची केंद्र सरकारच्या पुरस्कारासाठी निवड झाली. सध्या त्या मुंबई ‘ओएनजीसी’मधील अग्निशमन सेवेत उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. लष्करी सेवेत जाण्याची हर्षिनी यांची प्रबळ इच्छा होती. कारण ‘गणवेशा’चे त्यांना विशेष आकर्षण होते.\nपदवीचे शिक्षण एलएडी महाविद्यालयात घेतले. दरम्यान, अभ्यासात फारसा रस नसल्याने त्यांनी ‘एक्स्ट्र करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटी’ भाग घेऊन अनेक महाविद्यालयीन स्पर्धा जिंकल्या. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये त्या लोकप्रिय होत्या. त्याच काळात नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) मध्ये रूजू झाल्यानंतर त्यांच्या सुप्त गुणांना आणि साहसी वृत्तीला खऱ्या अर्थाने वाव मिळाला, असे म्हणता येईल. तेथूनच लष्करी सेवेत दाखल होण्याची खूणगाठ बांधत एमबीएला प्रवेश घेतला.\nमात्र, एक मन लष्करी सेवेकडेच असायचे. त्यामुळेच समांतरपणे त्या परीक्षांचा अभ्यास करणेही सुरू ठेवले. त्यातच अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘गणवेश’ घालायला मिळतो म्हणून तिने व मैत्रिणीने प्रवेश परीक्षा दिली. त्यात हर्षिनी उत्तीर्ण होऊन पुढचा रोमांचक आणि तितकाच जबाबदारीचा प्रवास जिद्दीने पूर्ण केला.\nदेशातून अग्निशमन अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवणाऱ्या त्या पहिल्या होत्या. त्यामुळे साऱ्यांच्याच नजरा त्यांच्यावर रोखल्या गेल्या. महाविद्यालय, अभ्यासक्रम, कामाचे स्वरूप काहीच माहिती नव्हते, पण पालकांनी प्रोत्साहन दिले. अभ्यासक्रमासाठी केवळ ३० जागा होत्या आणि त्यातून त्यांनी ही संधी संपादित करणे सोपे नव्हतेच.\nमहिला असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात काही सूट नव्हती. सात सेमिस्टर पूर्ण करायचेच होते. केंद्रीय गृह खात्याकडून अग्निशमन अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम चालवला जात असल्याने हर्षिनीसाठी महाविद्यालयाने गृह खात्याकडून विशेष परवानगी म्हणून वर्ग संपल्यानंतर घरी जाण्याची सूट दिली होती.\nमुलांमध्ये एकमेव मुलगी असल्याने तिला प्रसिद्धी चांगली मिळाली आणि स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हानही आणि दबाव तिने बराच सहन करावा लागल्याचे त्या म्हणाल्या.\nमहाराष्ट्रातील अनेक महिला देशाच्या कानाकोपऱ्यात स्वकर्तृत्वाचे झेंडे रोवत असताना उपराजधानीतील पहिली अग्निशमन अभियंता बनण्याचा मान पटकावणाऱ्या हर्षिनीने महिलांसाठी स्वतंत्र क्षेत्र खुले केले. त्यांच्या अद्वितीय कामगिरीमुळे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने प्रथम महिला म्हणून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ‘रोल मॉडेल’ ठरलेल्या अशा १०० महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात येणार असून त्यात हर्षिनी कान्हेकर एक आहेत.\n‘‘प्रसारमाध्यमांतून मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे तिचे सहकारी विद्यार्थी खट्टू व्हायचे. बोलून दाखवायचे. त्यांच्या मते, ‘तू काय वेगळे करतेच. जे आम्ही करतो तेच तू करते. मग तुलाच प्रसिद्धी का मिळते’ याची आठवण सांगताना हर्षिनी म्हणते, ‘प्रतिवादाच्या पातळीवर त्यांचे म्हणने बरोबर होते, पण पुरुष वर्चस्व असलेला बुरुज तोडण्यात मी यशस्वी झालो, हे समजण्यास ते असमर्थ होते.’ – हर्षिनी कान्हेकर, उपव्यस्थापक, अग्निशमन सेवा, मुंबई\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/add-relationship-environment-24621", "date_download": "2018-12-13T16:42:48Z", "digest": "sha1:PJ4XCRSBD5TOXSKD6NT3IKN3UDBWLOOI", "length": 13785, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Add relationship with the environment पर्यावरणाशी नाते जोडा - डॉ. देखणे | eSakal", "raw_content": "\nपर्यावरणाशी नाते जोडा - डॉ. देखणे\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nपुणे - ‘‘संतांनी तत्त्वज्ञानाचे सिद्धांत सांगताना हेतुपूर्वक निसर्गाचेच दृष्टांत दिले आहेत. यावरूनच पर्यावरणाशी नाते सांगणारी संतांची पर्यावरण दृष्टी ही दूरगामी होती, हे लक्षात येते. भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनदृष्टी लक्षात घेता केवळ भौतिक नव्हे, तर भावनिक अंगानेही पर्यावरणाशी नाते प्रस्थापित होण्याची गरज आहे,’’ असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.\nपुणे - ‘‘संतांनी तत्त्वज्ञानाचे सिद्धांत सांगताना हेतुपूर्वक निसर्गाचेच दृष्टांत दिले आहेत. यावरूनच पर्यावरणाशी नाते सांगणारी संतांची पर्यावरण दृष्टी ही दूरगामी होती, हे लक्षात येते. भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनदृष्टी लक्षात घेता केवळ भौतिक नव्हे, तर भावनिक अंगानेही पर्यावरणाशी नाते प्रस्थापित होण्याची गरज आहे,’’ असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.\nअकरावा किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणस्नेही साहित्य संमेलना’चे उद्‌घाटन गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते झाले. डॉ. देखणे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यानंतर डॉ. आमटे यांची प्रकट मुलाखत झाली. तर अध्यक्षीय भाषणात डॉ. देखणे यांनी ‘संत साहित्यातील पर्यावरण विचार’ या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, ‘‘वेद, उपनिषदे, प्राचीन साहित्य आणि संत वाङ्‌मयातून व्यक्त झालेले पर्यावरणाविषयीचे चिंतन आजच्या लोकजीवनालाही पर्यावरणाची वेगळी दृष्टी देऊन जाते. साहित्य म्हणजे एकीकडे अंतर्मनाशी, तर दुसरीकडे लोकमनाशी केलेला शब्दसंवाद आहे. हा संवाद मानवी पातळीवर सीमित न राहता माणूस निसर्गाशी बोलू लागतो, तेव्हाच निसर्गसंवाद घडतो. परंतु सध्या वाढती लोकसंख्या, औद्योगीकरण, शहरीकरण, प्रदूषण, बदललेली जीवनशैली आणि निसर्गाला दुखावून काही तरी मिळवण्याचा हव्यास, यातून पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.’’\nपुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात होणार\nपुणे : पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nसर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान\nमंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11...\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र,...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nआता तरी सुधारणा होणार का\nऔरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/hardik-pandya-and-peakock/", "date_download": "2018-12-13T15:39:37Z", "digest": "sha1:AC7FAYNRIJOI6RXLQAO65WYXY22F2RXC", "length": 8563, "nlines": 119, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पिकॉक बॉलिंग टू डी कॉक, हार्दिकच्या हेअरस्टाईलनं हास्यकल्लोळ! – थोडक्यात", "raw_content": "\nपिकॉक बॉलिंग टू डी कॉक, हार्दिकच्या हेअरस्टाईलनं हास्यकल्लोळ\n04/02/2018 टीम थोडक्यात खेळ 0\nसेंच्युरिअन | दुसऱ्या वनडे सामन्यात भारतानं द.आफ्रिकेचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवला. लंच ब्रेकच्या निर्णयामुळे हा सामना चर्चेचा ठरला, मात्र या सगळ्यात चर्चा होती ती हार्दिक पांड्याची…\nहार्दिक पांड्या जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्याच्या हेअरस्टाईलनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. लोक केस ब्राऊन किंवा फारफार तर रेड करतात, मात्र हार्दिकनं केस चक्क आपल्या जर्सीला शोभेल असे म्हणजेच निळे केले होते.\nहार्दिकच्या या हेअरस्टाईलची लोकांनी मजा घेतली नसती तरच नवल. लोकांनी हार्दिकचे फोटो एडीट करुन त्यावर चक्क मोर बसवले आहेत. सोशल मीडियात हार्दिकचे हे फोटो चांगलेच शेअर केले जात आहेत. मात्र हार्दिकनं आपल्या हेअरस्टाईलपेक्षा आपल्या खेळीनं चर्चेत राहावं, असं काही चाहत्यांचं म्हणणं आहे.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nपंचांच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे एसबीआय बँकेची बेइज्जती\nभारतानं जादूटोणा केला त्यामुळे हरलो; पाकिस्तानचा अजब दावा\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/chhatrapati-shivaji/", "date_download": "2018-12-13T17:03:03Z", "digest": "sha1:33SEJSND4KEKZKSTS65A5LVHI4Q23UVQ", "length": 3049, "nlines": 49, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "chhatrapati shivaji – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nअलिकडच्याच काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. सकाळी लवकर फिरायला बाहेर पडलो होतो. स्वच्छ हवा, वातावरण प्रसन्न होतं. घाऊक प्रदूषणाला अजून थोडा वेळ\nज्येष्ठ इतिहास संशोधक, महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतंच गुरुवारी, नागपंचमीच्या दिवशी वयाची 95 वर्षे पूर्ण करून 96 व्या वर्षात\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/lets-beat-the-heat-1213463/", "date_download": "2018-12-13T15:51:09Z", "digest": "sha1:7AAEG57G7QQ2VO2FPYAWY6FCUZWCBU52", "length": 12943, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उष्णता करू कमी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nउन्हाळ्यामध्ये आहारातील द्रवपदार्थ किती महत्त्वाचे असतात ते आपण जाणतोच\nउन्हाळ्यामध्ये आहारातील द्रवपदार्थ किती महत्त्वाचे असतात ते आपण जाणतोच, पण तेच द्रवपदार्थ ऋ तुनुसार काही बदल करून घेतल्यास जास्त फायदा देतात. कारण कोणताही पदार्थ आपण आहारात कशा पद्धतीने घेतो यावर त्याचे गुणधर्म अवलंबून असतात किंवा त्याचे फायदे अवलंबून असतात. वातावरणातील उष्णतेचा शरीरावर परिणाम होऊन जास्त त्रास होऊ नये व शरीरातील द्रवांश कमी होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. उन्हाळ्यात पुढील द्रवपदार्थ घेतल्यास नक्कीच फायदा होईल.\nदूध तसेच न घेता गुलकंद घालून घेतल्यास उत्तम, तुळशीचे बी/ सब्जा दुधातून/ पाण्याबरोबर घ्यावे. पिण्याच्या पाण्यामध्ये वाळा टाकून प्यावा, पाण्यामध्ये साळीच्या लाह्य़ा टाकून घेतल्यासही खूप फायदा होतो. लघवीला जळजळ होत असणाऱ्यांनी धने भिजत घालून ते पाणी घ्यावे. डाळीचे पाणी/ भाज्यांचे सूप यांमध्ये कोकम घालून घ्यावे, आमसुलाचे सार दोन्ही जेवणात घेतल्यास हरकत नाही, आमसूल फक्त पाण्यात भिजत घालून ते पाणी घेतल्यासही खूप फायदा होतो, मठ्ठा बनवून कोथिंबीर घालून घ्यावा, साध्या साखरेऐवजी पेयांमध्ये खडीसाखरेचा वापर करावा, सोलकढी जेवणाबरोबर घेऊ शकतो, फ्रीजमधील पाण्याऐवजी माठातील पाणी वापरावे, दुधी भोपळ्याचा, कोहळ्याचा ताजा रस, सरबत खूप फायदा देतो, नाचणीची उकड ताक घालून घ्यावी, जास्त प्रमाणात शारीरिक व्यायाम असणाऱ्यांनी किंवा उन्हात खूप काम असणाऱ्यांनी तसेच खेळाडूंनी साध्या पाण्याऐवजी विविध प्रकारची सरबते/ नारळपाणी घेण्यावर भर द्यावा, हे सर्व बदल केल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत करते.\n– डॉ. सारिका सातव\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nरस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ\nबोलण्यासारखं काहीच नसल्यानं मोदींनी भाषण आटोपलं- राहुल गांधी\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\nMira bhayander Election results 2017: मिरा-भाईंदरमध्ये भाजपच नंबर १; शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/cm-devendra-fadnavis-on-maratha-reservation/", "date_download": "2018-12-13T16:48:58Z", "digest": "sha1:OPT2IPXSJ7CCYCKD74QAB2YAJGZL6CM4", "length": 8160, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Breaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : ओबीसी, एससी, एसटी अशा कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारच अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर श्रेयाची लढाई खेळू पाहणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली आहे तर मराठ्यांनो एक डिसेंम्बर ला जल्लोष करा असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मध्ये शेतकरी-वारकरी महासंमेलन मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी शिणीदेवाचा अभिषेक करून दर्शन घेतले. दरम्यान,मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीची वस्तूस्थिती मांडणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या मुख्य सचिवांकडे सुपूर्द करण्यात आला. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी आज दुपारी मंत्रालयात जाऊन मुख्य सचिव डी. के जैन यांची भेट घेतली. त्यांनतर आयोगाच्या सदस्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचा अहवाल डी. के. जैन यांच्याकडे सादर केला.\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा…\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमागासवर्ग आयोगाचा हा अहवाल गोपनिय असला तरी त्यात मराठा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे आयोगाला मिळालेल्या निवेदनांमध्ये राज्यातील इतर समाजांनीही मराठा समाजाच्या आरक्षणाचे समर्थन केले आहे.\nमुख्य सचिव हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बुधवारीच अहवालावरील सर्व प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nपद असो वा नसो गरजूंना मदत करत राहणार :महेश लांडगे\nपुणे - 'राजकारणात येण्यापूर्वीपासून नागरिकांची सेवा करत आलो. यामुळेच नगरसेवक ते आमदारपदापर्यंत पोहचलो. संघर्ष…\n‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुण्याचा संघ जाहीर,अभिजित कटकेवर असणार…\nआदरणीय अप्पा…. गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची…\n; अन्य पक्षाचे आमदार संपर्कात : भाजप\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/tamilnadu-news-kamal-hassans-allegation-baseless-59821", "date_download": "2018-12-13T16:40:19Z", "digest": "sha1:7HU6FKQ76IBTQGJGYXB3TEKJZVFFKL27", "length": 12030, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "tamilnadu news Kamal Hassan's allegation is baseless कमल हसन यांचे आरोप निराधार | eSakal", "raw_content": "\nकमल हसन यांचे आरोप निराधार\nशनिवार, 15 जुलै 2017\nकोईमतूर : तमिळनाडू राज्य सरकारवर ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप तमिळनाडूचे महापालिका प्रशासनमंत्री एस. पी. वेलूमणी यांनी शनिवारी फेटाळले. हसन यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन हे आरोप सिद्ध करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.\nकोईमतूर : तमिळनाडू राज्य सरकारवर ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप तमिळनाडूचे महापालिका प्रशासनमंत्री एस. पी. वेलूमणी यांनी शनिवारी फेटाळले. हसन यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन हे आरोप सिद्ध करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.\nवेलूमणी म्हणाले, \"\"सरकारच्या विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे कमल हसन यांच्याकडे असतील तर त्यांनी ते सादर करावेत. चित्रपटांसाठी भरलेल्या कराचे तपशील जाहीर करण्याची तयारीही हसन यांनी दाखवावी. याआधी कमल हसन अशा प्रकारचे बेताल आरोप करीत नव्हते. मात्र, मागील काही काळापासून त्यांनी पुराव्याशिवाय आरोप करण्यास सुरवात केली आहे. त्यांनी कोणत्याही विषयावर बोलण्याआधी त्या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेण्याची गरज आहे.''\nराज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप कमल हसन यांनी केला होता. दरम्यान, कमल हसन यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी, असे अण्णाद्रमुक (अण्णा) पक्षाचे नेते आणि लोकसभेचे उपाध्यक्ष एम. तंबीदुराई यांनी म्हटले आहे.\nपरिघ विस्तारण्यासाठी (डॉ. अनंत फडके)\nरुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ...\nमराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारची कसोटी\nमुंबई- राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली; मात्र हा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी...\nमराठा समाजास १६ टक्‍के दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. सध्या मराठा समाजास देण्यात येणाऱ्या १६ टक्‍के...\nमालगाडीचे तीन इंजिन घसरले\nमालगाडीचे तीन इंजिन घसरले नागपूर : नागपूरकडून इटारसीमार्गे जात असलेल्या मालगाडीचे तीन इंजिन आणि तीन वॅगन्स रुळाखाली आले. याशिवाय ओएचई (ओव्हर हेड इक्...\nपाऊस थांबल्यामुळे गारठा पुन्हा वाढला\nपुणे - राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पडणारा पाऊस थांबल्याने आणि ढगाळ वातावरणही निवळल्याने पुन्हा गारठा वाढत आहे. राज्यात पुढील दोन दिवस ढगाळ...\nतमिळनाडूतील वादळग्रस्तांना राज्याकडून भरपाई\nपुदुकोट्टी (तमिळनाडू) : तमिळनाडूतील \"गज' वादळाचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यांना मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी मंगळवारी भेट दिली. तेथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-nagarparishad-corporator-subject-120221", "date_download": "2018-12-13T15:46:35Z", "digest": "sha1:BCZHYNNRMRDHZILNQQSU3OQOZ57CPIT3", "length": 16995, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara nagarparishad corporator subject विरोधक नरमेनात अन्‌ सत्ताधारी काही तोरा सोडेनात! | eSakal", "raw_content": "\nविरोधक नरमेनात अन्‌ सत्ताधारी काही तोरा सोडेनात\nबुधवार, 30 मे 2018\nसातारा - शहराचे नाक समजलेल्या जाणारा, मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाक्‍यावरील बाजारपेठ रस्ते वळविल्यामुळे आर्थिक अडचणीत आहे. याशिवाय वाहतुकीची कोंडी, पिण्याचे पाणी, रस्त्यांवरील अतिक्रमणे, तुंबलेली गटारे, वाहणाऱ्या कचराकुंड्या... एक ना अनेक प्रश्‍न असताना आमचे नगरसेवक भांडतात कशावरून तर माझे विषय का आडवलेस सत्ताधारी असो नाहीतर विरोधक, शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मातृसंस्थेचे पावित्र्य अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आज दोन्हींकडून पार पाडली जाते का सत्ताधारी असो नाहीतर विरोधक, शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मातृसंस्थेचे पावित्र्य अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आज दोन्हींकडून पार पाडली जाते का असा प्रश्‍न कालचा गोंधळ पाहिल्यानंतर पडतो.\nसातारा - शहराचे नाक समजलेल्या जाणारा, मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाक्‍यावरील बाजारपेठ रस्ते वळविल्यामुळे आर्थिक अडचणीत आहे. याशिवाय वाहतुकीची कोंडी, पिण्याचे पाणी, रस्त्यांवरील अतिक्रमणे, तुंबलेली गटारे, वाहणाऱ्या कचराकुंड्या... एक ना अनेक प्रश्‍न असताना आमचे नगरसेवक भांडतात कशावरून तर माझे विषय का आडवलेस सत्ताधारी असो नाहीतर विरोधक, शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मातृसंस्थेचे पावित्र्य अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आज दोन्हींकडून पार पाडली जाते का सत्ताधारी असो नाहीतर विरोधक, शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मातृसंस्थेचे पावित्र्य अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आज दोन्हींकडून पार पाडली जाते का असा प्रश्‍न कालचा गोंधळ पाहिल्यानंतर पडतो.\nपालिकेची कालची (सोमवारी) सभा उडालेल्या गोंधळात ‘पार पडली’ असेच म्हणावे लागेल. (कै.) प्रतापसिंहराजे, ज्येष्ठ नेते शिवाजीराजे यांनी पालिकेचे छत्रपती शिवाजी सभागृह चालवले होते. बन्याबापू गोडबोले, आदमभाई बागवान, साहेबराव पाटील, सुधीर धुमाळ, श्रीकांत शेटे, रामभाऊ घोरपडे, प्रकाश गवळी, बाळासाहेब बाबर, संजय जोशी हे व अशा नामवंत व मुरब्बी लोकप्रतिनिधींनी एकेकाळी पालिकेचे सभागृह अभ्यासू वृत्ती, धडाडीच्या वक्तृत्वशैलीने, लोकहिताला प्राधान्य देत गाजवले. खासदार उदयनराजे भोसले यांनी कधी काळी याच सभागृहात बसून राजकारण व समाजकारणाचे धडे गिरवले आहेत. आज त्याच ठिकाणी परस्परांबद्दल हलके शब्दप्रयोग वापरले जात आहेत. यात विरोधक कोठे नमते घेईनात आणि सत्ताधारी आघाडी सोडेनात, असेच चित्र सभागृहात गेल्या दीड वर्षात पाहायला मिळत आहे.\nग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाका व परिसरातील ५० टक्के व्यवसाय झोपले आहेत. छोटे व्यावसायिक व विक्रेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा आहे. पूर्व आणि पश्‍चिम साताऱ्याला जोडणारा दुवा म्हणजे ‘पोवई नाका जंक्‍शन’ आहे. पर्यायी रस्त्यांवर अतिक्रमणे ‘जैसे थे’ आहेत.\nरस्त्यांची अवस्था बिकट आहे, वाहतूक कोंडी अधून-मधून तोंड वर काढत असते. कधी ग्रेड सेपरेटरचे काम संपतेय असे झाले आहे. तीन महिने झाले हीच स्थिती असताना यावर शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सभेत कोणी अवाक्षरही काढले नाही. माझा विषय का घेतला नाही, म्हणून विरोधकांनी रुसायचे आणि कोणते काम किती लोकहिताचे आहे, यापेक्षा कोणी सुचविलेले आहे, या निकषावर ते हाणून पाडायचे. त्याकरिता अजेंडा बदलण्यातच सत्ताधाऱ्यांचा वेळ आणि ताकद खर्ची पडत आहे.\nकोणाचे आणि कशासाठी लाड\n‘कोणाही नगरसेवकाचे लाड करू नका, लोकहिताला प्राधान्य द्या,’ असा इशारा खासदारांनी प्रशासनाला यापूर्वी अनेकदा दिला आहे. विरोधी सदस्यांचा लाड करण्याचा प्रश्‍नच येत नाही. मग, नेमके कोणाचे आणि कशासाठी लाड केले जातात, याचे आत्मपरीक्षण सत्ताधारी आघाडीला करावेच लागेल. जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग पालिका असलेल्या सातारा पालिकेतील कामकाजाकडे जिल्ह्यातील इतर लहान-मोठ्या पालिका आदर्श म्हणून पाहतात. त्यापद्धतीने आपलेही कामकाज चालविण्याचा त्याठिकाणी प्रयत्न होतो. त्यांनी सातारा पालिकेतील लोकप्रतिनिधींचा कोणता आणि काय म्हणून आदर्श घ्यावा, याचे उत्तर सध्यातरी कोणाकडे नाही.\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nमुंबई - पाणीटंचाईमुळे मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. तीन महिने होऊनही पुरवठा सुरळीत होत नसल्याने नगरसेवकांनी आक्रमक होत बुधवारी स्थायी समिती दणाणून सोडली...\nनाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक जानेवारीत सादर करण्याची तयारी\nनाशिक - आगामी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या शक्‍यतेने महापालिका प्रशासकीय पातळीवर या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकासह नवीन...\nनऊ महिन्यांत अवघी 34 टक्के रक्कम खर्च\nनाशिक - महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याची कारणे देत नगरसेवकांच्या विकासकामांना केराची टोपली दाखविणाऱ्या प्रशासनाचे बिंग आयुक्तांसमोर...\nगोवर, रुबेला लसीकरण बैठकीकडे नगरसेवकांची पाठ\nनागपूर - गैरसमजामुळे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याने नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची...\nस्वच्छता मानांकनासाठी जुन्नर पालिका सज्ज\nजुन्‍नर - येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/karad-news-agriculture-seeds-subsidy-60970", "date_download": "2018-12-13T15:57:04Z", "digest": "sha1:VBPVHZFYLMUIYN3QU43V2A3FAVZYPS6D", "length": 17223, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "karad news agriculture seeds subsidy अनुदानावरील बियाणे खरेदीकडे दुर्लक्ष | eSakal", "raw_content": "\nअनुदानावरील बियाणे खरेदीकडे दुर्लक्ष\nगुरुवार, 20 जुलै 2017\nकऱ्हाड - अनुदानावरील बियाणांचा होणारा काळाबाजार रोखून शेतकऱ्यांना थेट बियाणे मिळावे यासाठी शासनाने बियाणे खरेदीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे धोरण घेतले आहे. ही रक्कम ५०० रुपयांच्या आत आहे. बियाणे खरेदीची पावती शेती विभागाकडे जमा करून त्यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने अनुदानावरील बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याची जिल्ह्यात स्थिती आहे.\nकऱ्हाड - अनुदानावरील बियाणांचा होणारा काळाबाजार रोखून शेतकऱ्यांना थेट बियाणे मिळावे यासाठी शासनाने बियाणे खरेदीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे धोरण घेतले आहे. ही रक्कम ५०० रुपयांच्या आत आहे. बियाणे खरेदीची पावती शेती विभागाकडे जमा करून त्यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने अनुदानावरील बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याची जिल्ह्यात स्थिती आहे.\nज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे, ज्यांना दुकानातून बियाणे खरेदी करणे शक्‍य होत नाही, अशांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून आर्थिक हातभार लावण्यासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे यापूर्वी सोपी कार्यवाही होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची शिफारस आणि बियाणे मागणी अर्ज भरून दिल्यावर अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे दिले जात होते. मात्र, त्यामध्ये काळाबाजार होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे शासनाने आता बियाणे देवून अनुदानाची रक्कम वजा न करता थेट शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान देण्याची कार्यप्रणाली स्वीकारली आहे. त्यानुसार यंदापासून अनुदानावर बियाणे व खते देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याने पहिल्यांदा बियाणे खरेदी करून त्याची पावती कृषी विभागाकडे जमा करून त्यासाठीची ऑनलाइन कार्यवाही पूर्ण करायची आहे. अनुदानावरील बियाणांसाठी जास्तीत जास्त ५०० रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. बियाणे घेण्याची परिस्थितीच नसलेल्यांसमोर बियाणे खरेदीची चिंता आहे. अनुदानावरील बियाणांचे अनुदान मिळवण्यासाठी बॅंकेत खाते उघडणे, खाते असेल तर त्याची झेरॉक्‍स प्रत देणे, त्यानंतर पहिल्यांदा बियाणे खरेदी करून मग अनुदान मिळणे, अनुदानासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी येवून त्याची कार्यवाही एकाच हेलपाट्यात पूर्ण होईल याची खात्री नसणे, हेलपाट्यासाठी लागणारा वेळ आणि वाया जाणारे पैसे अशा स्थितीतच ऑनलाइन प्रक्रिया करण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी हेलपाटे मारण्यासाठी पैसे घालवावे लागतात. या वास्तवतेतून शेतकरी अनुदानावरील बियाणे घेण्यासाठी उत्सुक नाहीत. दरवर्षी बियाणे मिळवण्यासाठी लागणारी रांग यंदा विरळच झाली आहे.\nसदस्यांकडे होणारी गर्दी झाली कमी\nअनुदानावरील बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना मागील वर्षीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची शिफारस घ्यावी लागत होती. त्यासाठी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. शासनाने यंदापासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केल्याने सदस्यांच्या शिफारशीची गरजच राहिलेली नाही. अनुदानाच्या प्रमाणात कोणीही शेतकरी कार्यवाही पूर्ण करून अनुदान मिळवू शकतो. त्यामुळे सदस्यांकडील गर्दी कमी झाली आहे.\nअनुदानावरील बियाणांचे अनुदान मिळवण्यासाठी बॅंकेत खाते उघडणे\nखाते असेल तर त्याची झेरॉक्‍स प्रत देणे\nपहिल्यांदा बियाणे खरेदी करून मग अनुदान मिळणे\nअनुदानासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी एकाच हेलपाट्यात कार्यवाही पूर्ण होईल याची खात्री नसणे\nहेलपाट्यासाठी लागणारा वेळ आणि वाया जाणारे पैसे\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nव्हरांड्याचे छत कोसळून ४ विद्यार्थी जखमी\nगराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली....\nस्वच्छता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ चर्चेचीच\nसातारा - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा...\n‘स्वस्थ कन्या’चा मंत्र ३२ हजार युवतींपर्यंत पोचला\nबारामती - सातवी ते दहावीपर्यंतच्या शाळकरी मुली मासिक पाळी आणि शारीरिक स्वच्छतेबद्दल सार्वजनिक बोलणे म्हणजे जणू मोठी चूक समजत होत्या... त्या मुली...\nभाजप पुन्हा नंबर वन\nमुंबई - नुकत्याच झालेल्या धुळे आणि नगर महापालिका आणि अन्य नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. संपूर्ण...\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/pressure-cookers/elite+pressure-cookers-price-list.html", "date_download": "2018-12-13T15:33:39Z", "digest": "sha1:ZALRISLT5MV5I4HDG5MALSGX6OQUBXWX", "length": 12241, "nlines": 277, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "एलिट प्रेमसुरे कूकर्स किंमत India मध्ये 13 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nएलिट प्रेमसुरे कूकर्स Indiaकिंमत\nIndia 2018 एलिट प्रेमसुरे कूकर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nएलिट प्रेमसुरे कूकर्स दर India मध्ये 13 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण एलिट प्रेमसुरे कूकर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन एलिट एलानो 5 ल आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी एलिट प्रेमसुरे कूकर्स\nकिंमत एलिट प्रेमसुरे कूकर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन एलिट एलानो 5 ल Rs. 1,785 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.945 येथे आपल्याला एलिट प्रेमसुरे कुकर 3 ल उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nया स्टार होमी अँप्लिअन्सस\nशीर्ष 10एलिट प्रेमसुरे कूकर्स\nएलिट एलानो 5 ल\n- कॅपॅसिटी 5 L\nएलिट प्रेमसुरे कुकर 3 ल\n- कॅपॅसिटी 3 L\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/2187", "date_download": "2018-12-13T15:53:43Z", "digest": "sha1:BELOOL42EHKTFPRQSDNNNRWKD7G7RQWZ", "length": 55939, "nlines": 554, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दोन शब्द | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n'ऐसी अक्षरे'ला दोन वर्षे पूर्ण झाली. \"अन् इसवीसन कवायतीचा कदम उचलुनि पुढे सरकला\" ह्या उक्तीप्रमाणे तुमची-आमची-सर्वांची वाटचाल एका यत्तेने पुढे गेली. 'ऐसी'चा वाढदिवस साजरा करायच्या सुमारालाच दिवाळी येते. हा दुहेरी सोहळा साजरा करण्यासाठी हा दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात करताना आनंद होत आहे. दिवाळी अंकाच्या संदर्भात आलेला उदंड प्रतिसाद, त्याची गुणवत्ता ह्या सर्व बाबी लक्षात घेता दिवाळी अंकातील सर्वच्या सर्व मजकूर एकाच दिवशी प्रकाशित करणे हे त्याच्या दर्जावर काहीसा अन्याय करणारे आहे हे आमच्या लक्षात येत गेले. ह्या उत्तमोत्तम मजकुराचा आस्वाद वाचकांना यथोचित घेता यावा, म्हणून दिवाळी अंकाचे प्रकाशन ही एकच एक घटना न करता, तो क्रमाक्रमाने प्रकाशित करावा असा निर्णय आम्ही यंदा घेत आहोत. ऑनलाईन साहित्य, माहिती, रंजन, आस्वाद ह्या गोष्टींमधला कळीचा मुद्दा आहे 'देवाणघेवाणी'चा. उत्तम दर्जाच्या लिखाणावर वाचकांच्या प्रतिक्रिया, प्रश्नोत्तरे, संवाद ह्या गोष्टींमधला 'तत्काळ' अनुभव जर दिवाळी अंकाच्या मोठ्या प्रमाणातल्या मजकुरामुळे हरवत असेल; तर ह्या माध्यमातल्या प्रकाशनप्रक्रियेकडेही विचारपूर्वक पाहावे, तिच्यात योग्य ते बदल करावेत; जी प्रयोगशीलता ह्या माध्यमाची शक्ती आहे, तिचा वापर करावा असा विचार ह्यामागे आहे. आशा आहे की, आमच्या वाचकांना क्रमाक्रमाने अंक प्रकाशित करण्यामागचा हा विचार पटेल.\nभारतीय चित्रपटाला १०० वर्षे पूर्ण झाली ह्या निमित्ताने चिंतातुर जंतू यांनी 'आपला कलाव्यवहार आणि आपण' अशी थीम अंकासाठी सुचवली. ज्या लेखकांनी फार कमी कालावधीत ह्या विषयासंदर्भात लिखाण केले, त्यांचे आभार. निरनिराळ्या वयोगटांतल्या, व्यवसायांच्या लोकांच्या लिखाणातून ह्या विषयाचा आढावा घेतला जाताना त्यातून वाचकांचे रंजनही होईल अशी आशा वाटते.\nआमच्या ह्या वाटचालीमधे अर्ध्या रस्त्यातूनच अचानकपणे सोडून गेलेल्या काही सहप्रवाशांची आठवण होणे अपरिहार्य आहे. मराठी आंतरजालाच्या इतिहासातल्या पहिल्या पावलांपासून जे ह्या प्रवासात सामील होते, कुठल्याही नव्या प्रकल्पाप्रमाणे 'ऐसी अक्षरे'लासुद्धा ज्यांनी साथ दिली, आपल्या समृद्ध अनुभवाने आमचा मार्ग प्रकाशमान केला, ते श्रावण मोडक. गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकाची थीम जाहीर केल्यावर लगेचच पहिला लेख श्रावण मोडक ह्यांचा आला होता. त्यांच्याचबरोबर, खळखळत्या उत्साहाची आणि रुप्यासारखे चोख लिखाण करणारी अदिती. गेल्या वर्षी ती लेख लिहू शकली नव्हती ह्याबद्दल तिने खंत व्यक्त केली होती. आज तीच नसल्याची खंत आहे.\nसोडून गेलेल्यांची जागा नव्या दमाचे लोक घेतात. रहाटगाडगे चालू राहते. त्याच नियमाने गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी अधिक लोकांचा अंकाला हातभार लागला हे जरूर नोंदवावेसे वाटते. जयदीप चिपलकट्टी, अमुक ह्यांचा विशेष उल्लेख करता येईल.\n'ऐसी अक्षरे'च्या समस्त वाचकांना ही दिवाळी आणि नववर्ष आनंदाचे जावो हीच शुभेच्छा.\nऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१३चे स्वागत, व अंकसमितीचे अभिनंदन.\n\"दिवाळी अंकाचे प्रकाशन ही एकच एक घटना न करता, क्रमाक्रमाने तो प्रकाशित करावा असा निर्णय आम्ही यंदा घेत आहोत.\"\n- हा बदल मात्र तितकासा रुचला नाही. अर्थात, ह्या न रुचण्यामागे संपूर्ण अंक एकाच वेळी हाती येण्याच्या जुन्या सवयीचा, व बदल पटकन पचनी न पडण्याचा भाग आहेच. परंतु हेही खरे की संपूर्ण अंक मिळाला, तो उलट-सुलट चाळला, मग त्यातील हवे ते, हवे तेव्हा वाचले, वाचता वाचता एक लिखाण जरा वेळ बाजूस ठेवून दुसरे काहीतरी वाचले, ह्या सार्‍यातली मजा टप्प्या-टप्प्यातील प्रकाशनाने येणार नाही. तुम्ही जो मार्ग निवडला आहे त्याने दैनिक वाचल्यासारखे किंवा संस्थळावर येऊन 'आज काय बरे नवीन आहे' हे पाहिल्यासारखे वाटते. सुटी सुटी फुले सुंदर असली तरी सुघटित पुष्पगुच्छाचे सौंदर्य काही औरच असते.\nदगड तो, नका त्यास शेंदूर फासू\nअशानेच नाच्यास नटरंग केले\n आला का ऐसी अक्षरे\n आला का ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१३\n\"दिवाळी अंकाचे प्रकाशन ही एकच एक घटना न करता, क्रमाक्रमाने तो प्रकाशित करावा असा निर्णय आम्ही यंदा घेत आहोत.\" >> निर्णय रोचक आहे. गेल्यावर्षी खूप सारे उत्तम लिखाण एकदम समोर आल्याने काय काय वाचु कुठे कुठे प्रतिसाद देउ झालेल. त्यामुळे बर्याच आवडलेल्या लेखांवर प्रतिसाद देण्याऐवजी फक्त रेटिँग दिलेलं. या नवीन निर्णयाने त्यात फरक पडेल. धन्यवाद\n'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकाचे स्वागत. एकगठ्ठा आलेल्या लेखांमुळे प्रत्येक लेखाची हवी तितकी दखल घेतली जात नाही, हे खरं आहे. तेव्हा ह्या नव्या, धाडसी निर्णयाला वाचकांचा प्रतिसाद कसा येतो, हे पाहण्याची प्रयोग-निष्कर्ष-उत्सुकता आहे.\nक्रमाक्रमानं अंक प्रकाशित करायची कल्पना मस्तच आहे. अंक प्रकाशित होतात ते बहुतांशी दिवाळीच्या दिवशी. त्या दिवशी वाचायला इतकं काही उपलब्ध होतं, की हलवायाकडे गेलेल्या पोराची अवस्था होते नि धड कशालाच न्याय दिला जात नाही. मग वाचून प्रतिक्रिया देणं, काही संवाद होणं तर दूरच राहिलं. त्यावर तोडगा म्हणून या प्रयोगाचा उपयोग होईलसं वाटतं.\nसलामीलाच तांब्यांसारख्या भारीपैकी लेखकाची मुलाखत नि कथा पुढे काय असेल, अशी उत्सुकता आहे.\nदिवाळीच्या शुभेच्छा आणि अंकासाठी घेतलेल्या कष्टांकरता अनेकानेक आभार.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nटप्प्याटप्प्याने प्रकाशित करण्याचा प्रयोगही कल्पक.\nकाही गडबड आहे का \n\" गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकाची थीम जाहीर केल्यावर लगेचच श्रावण मोडक यांचा पहिला लेख आला होता. त्यांच्याचबरोबर, खळखळत्या उत्साहाची आणि रूप्यासारखं चोख लिखाण करणारी अदिती. गेल्या वर्षी लेख लिहू शकली नव्हती याची खंत तिने व्यक्त केली होती. आज तीच नसल्याची खंत आहे.\"\n- काही गडबड आहे का संपादक मंडळ कोणत्या अदिती बद्दल बोलत आहे \n\" समर्थाचिया सेवका वक्र पाहे\nअसा सर्व भूमंडळी कोण आहे \nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nऐसी ची सजावट खूप आवडली.\nऐसी ची सजावट खूप आवडली. दिवाळी अंक आज पाहीला आणि \"मेजवानी\" मिळणार म्हणून आनंद झाला. ऐसीला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.\nक्रमाक्रमाने प्रकाशित करण्याची कल्पना तितकी रुचली नाही. अर्थात, असे प्रयोग आणखी होऊ लागल्यावर आवडू लागण्याची शक्यता आहेच.\nमुखपृष्ठ जबरदस्त आवडले. क्रमाक्रमाने प्रकाशित करण्याचा निर्णय माझ्यासारख्या() लोकांसाठी उत्तम आहे. वेळ मिळाला कि पहिली तांबे यांची कथा आणि मुलाखत वाचून काढते.\nटप्प्या-टप्प्यात प्रकाशन: चांगली कल्पना\nदिवाळी अंकाचा पहिला तुकडा दर्जेदार वाटला. मुलाखत उत्तम आहे. अंक एकत्र किंवा थोडा-थोडा दिल्याने वाचकाला फारसा फरक पडेल असे वाटत नाही. अख्खा अंक चाळण्याची मजा मिळणार नाही पण त्यात काय मोठे लेखकांना मात्र या अनेककगठ्ठा प्रकाशनामुळे बरे वाटू शकेल. दर्जेदार लेखन असूनही एखाददुसरा प्रतिसाद पाहून नाउमेद होण्याची शक्यता सावकाशनामुळे कमी होईल. छापिल भाराभर टाळणे हा जालमाध्यमाचा योग्य वापर वाटतो.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nअभिनव आणि स्वागतार्ह कल्पना....\n\"ऐसी अक्षरे\" दिवाळी अंकाचे स्वागत करीत असतानाच संपादक मंडळाचे टप्प्याटप्प्याने दिवाळी लेखन प्रकाशित करण्याच्या अभिनव कल्पनेचे स्वागतही करीत आहे. गेली काही वर्षे जालीय अंकांनी सर्वत्रच चांगलेच बाळसे धरल्याचे दिसून येत आहेच शिवाय लेखनाचा दर्जाही उच्च पातळीवर पोचत चालल्याचे वाचनात येत होते. मात्र अशाच धारेखाली काही चांगले लेखही अकारण बाजूलाही गेल्याचे दिसले होते...त्याला कारण एका अंकातील सारेच लिखाण एकाच दिवशी एकाच चुटकीच्या स्पर्शाने समोर येत गेले की मग नकळत का होईना वाचक त्यात डावेउजवे करतोच करतो. एका लेखात, कथेत, कविता समीक्षणात, आत्मचरित्रपर लेखात, इतिहास, राजकीय, क्रिडा अशा प्रकारच्या लिखाणात गुंतून गेला की मग काही लेख दुर्लक्षित होतात, आणि ही बाब ज्यानी दिवाळी अंकासाठी रात्रीचा दिवस करून अभ्यासपूर्ण लिखाण केलेले असते त्यांच्यावर नकळत का होईना पण अन्याय होतोच.\nनेमकी हीच बाब \"ऐसी अक्षरे\" संपादकीय मंडळ सदस्यांच्या लक्षात आल्याचे प्रकर्षाने जाणवते आणि त्यातूनच ही क्रमाक्रमाची कल्पना समोर आल्याचे दिसते....स्वागत करीत आहे या दिवाळी अंकाचे.\nमुखपृष्ठाबाबतही हार्दिक अभिनंदन....चित्रसंगती सुंदरच \nसदस्य मिलिंद यांनी सुटी फुले आणि पुष्पगुच्छाची उपमा सुचवली आहे. त्याऐवजी फुलांचे तोरण आणि पुष्पगुच्छ या जोडीची उपमा सुचवतो. तोरणातील पाने-फुले सुटीही नसतात, एका ठिकाणीही नसतात. एका क्रमात ओवल्यामुळे तोरणाची शोभा लांबच लांब जाते.\nमुक्ता कांपलीकरांनी बनवलेले मुखपृष्ठ सुंदरच आहे.\nऐसी अक्षरेच्या दिवाळी समारंभाकरिता अभिनंदन आणि शुभेच्छा.\nउलटपक्षी... (र्‍याण्डम वि. सीक्वेन्शियल / सीडी वि. क्यासेट)\n... दिवाळी अंक उर्दू वा एन्सायक्लोपीडिया पद्धतीने वाचू पाहणार्‍यांची गैरसोय होते.\n- (कोणतीही मर्डर मिष्टरी - चुकून वाचलीच तर - उर्दू पद्धतीने वाचणारा, नि इतर सर्व मटेरियल एन्सायक्लोपीडिया पद्धतीने वाचणारा) 'न'वी बाजू.\nत्यावरून आठवले. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे खंड पूर्वी क्रमाने प्रसिद्ध होत. आणि वर्गणीदारांना जो-जो खंड प्रकाशित झाला तो-तो पाठवून दिला जाई. त्यामुळे खुद्द एन्सायक्लोपीडिया सुद्धा एन्सायक्लोपीडिया पद्धतीने वाचायची पंचाईत\nअसो. तूर्तास केवळ 'हलाल' म्हणजे काय, याची प्रचीती येत आहे.\n- ('झटका'वादी बोकड) 'न'वी बाजू.\nहलाल हा शब्द हालहाल वरून\nहलाल हा शब्द हालहाल वरून आलेला आहे. आणि तो शब्द इन टर्न हलाहल विषापासून आलेला आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nहलाहल हा शब्द लाहौल ह्या अरबी शब्दांतून आला आहे.\nलाहौल मध्ये काळाच्या ओघात एक महाप्राण घातला गेला.\nआणि त्यातील औ चा र्‍हास होत हलाहल हा शब्द सिद्ध झालाय.\nतस्मात, आख्खी संस्कृत ही अरबजन्य आहे.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nअत्यंत चुकीचा प्रतिसाद, बेसिकमध्येच घोळ.\nमुळात अरब हा शब्दच अरव म्हणजे जिथे रव नाही अशा त्या वाळवंटासाठी आलेला आहे. नीरव म्हटले असते पण त्यात नीर म्हणजे पाणी असल्याने तो पर्याय बाद झाला. तस्मात अरब हा शब्दच मुळात संस्कृतजन्य आहे. बाकी मक्काप्रांतीच्या शैवधर्माबद्दल वेगळे काय सांगावे\nत्यात परत रैद रमीद हेही नाव संस्कृतजन्यच आहे. रैद हा रैत म्हणजे रेतीचा पुत्र म्हणजेच वाळवंटाचा रहिवासी अशा अर्थी आलेला आहे. रैतेय-कौंतेय प्रमाणे. त्याचे पुढे त चे द झाले, उदा. मर्त्य-मर्द प्रमाणे.\nरमीद बद्दल वेगळे काय सांगावे- रमीद म्हणजे जे रमीत म्हणजे रमतात ते. त चा द वरीलप्रमाणेच. रमणारा रेतीपुत्र हा रैद रमीद.\n(बॅटमॅनची संस्कृतजन्य व्युत्पत्ती माहिती असेल अशी आशा आहे.)\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nअंक देखणा झाला आहे. ऐसी अक्षरे टीमचे अभिनंदन. \nएका शब्दपेक्षा दोन बरे.\nओव्हरऑल अंक चित्रकला आणि\nओव्हरऑल अंक चित्रकला आणि चित्रपट यांनी डॉमिनेट केल्यासारखा वाटला.\nकलाभान मुळीच नसलेल्या माझ्यासारख्यांना बरेचसे लेख ऑप्शनला टाकावे लागले.\nकाही लेख हट्टाने वाचायचा प्रयत्न केला.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nअजूनही पूर्ण अंक वाचून झाला\nअजूनही पूर्ण अंक वाचून झाला नाही. काही लेखांकडे पुन्हा पुन्हा परतावं लागेल. काही लेख एकाग्रपणे वाचायचे म्हणून मुद्दाम मागे ठेवले आहेत, काही राहिले आहेत. पण मत देण्याइतपत वाचून झालं आहे. आत्ताच छापील दिवाळी अंकही हाताशी आहेत. ते वाचले नाहीत, पण चाळले आहेत. त्या तुलनेत 'ऐसी'चा अंक कसा आहे\nतोडीस तोड आहे. भरगच्च, फोकस्ड आणि पुरेसा (चांगल्या अर्थानं\nही अंकातली खोड नव्हे, फक्त निरीक्षणः\nअंक ललित साहित्यापेक्षा वैचारिक - समीक्षकी लिखाणाकडे झुकलेला आहे. असं ठरवून केलेलं आहे की आपोआप झालेलं आणि यंदाच्या अंकापुरतं आहे (हे आपलं कुतूहल आपली काही तक्रार नाही. (तक्रार असली, तरी विचारतो कोण बोंबलायला, हे अलाहिदा\nथोडं तांत्रिक बाजूनं अंकातल्या प्रमाणलेखनाबद्दलः\nमराठीत प्रमाणलेखनाचे काही नियम आहेत. ते पुरेसे नाहीत. न्याय्य नाहीत. सोपे तर त्याहून नाहीत. पण ते अजून आहेत. (पुरेशा लोकाग्रहाच्या रेट्यानिशी ते बदलले जात नाहीत तोवर) जाहीर आणि नियोजित लेखनात तरी ते पाळले जावेत, असं वाटतं. ते पाळायचे नाहीत, त्याकडे जाणूनबुजून विरोध वा दुर्लक्ष करायचं, अनुल्लेखानं आणि दुर्लक्षानं त्यांना मारायचं, अशी काही भूमिका असेल तरीही ठीकच. पण तशी काही भूमिका जाहीर केली नसेल, तर ते पाळायसाठी प्रयत्न केले जावेत असं वाटतं. माझ्या स्वत:च्या अनुभवावरून असं वाटतं की, हे नियम पाळून, संपादनाचे संस्कार केलेलं लिखाण प्रथमदर्शनी आपोआपच गांभीर्यानं घेतलं जातं. (मग पुढे ते आवडो, नावडो, पटो वा न पटो.) छापील माध्यमांच्या तुलनेत नेटवरच्या लिखाणाला हौशी म्हणून निकालात काढलं जातं त्यामागे अशा संपादकीय कामाच्या अभावाचा मोठा वाटा असावा. अर्थातच या कामात उपलब्ध वेळेचा मोठाच अडथळा असतो हे मला मान्य आहे. त्यावर यंदा 'ऐसी'नं वापरला तो तोडगा वापरता येण्यासारखा आहे. अंक मिळेल तसतसा छापायला सुरुवात करायची. दिवाळीच्या आदल्या आठवड्यात अंक क्रमानं छापून मोकळं व्हायचं. नंतरही बदल करता येण्याची तंत्रज्ञानानं दिलेली सोय वापरून लेखन परिष्कृत करत राहायचं. उशीर करणारे ना*** लेखक, लष्करच्या भाकर्‍या थापून दमणारे संपादक आणि वाचक या सगळ्यांच्या दृष्टीनं हे सोईचंच आहे.\nमला नडतात, तितक्या नडत नाहीत का लोकांना प्रमाणलेखनातल्या चुका\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nमला नडतात, तितक्या नडत नाहीत\nमला नडतात, तितक्या नडत नाहीत का लोकांना प्रमाणलेखनातल्या चुका\nनडतात. संवादेतर प्रमाण लेखनात अकारान्त शब्द अनुस्वारयुक्त न लिहिता एकारान्त लिहावे असाही एक (अन्याय्य वगैरे) नियम आहे. तो पाळला जात नाही हेही नडते. ह. घ्या. ही विनंती.\nपरतावं परतावे, अर्थानं अर्थाने, असं असे, केलेलं केलेले इत्यादी.\nदगड तो, नका त्यास शेंदूर फासू\nअशानेच नाच्यास नटरंग केले\n> थोडं तांत्रिक बाजूनं अंकातल्या प्रमाणलेखनाबद्दल…\n... गांभीर्याने घेतलं जातं.\nयाबद्दल could not agree more असं म्हणतो. यावेळेला मीही एक संपादक होतो. माझी अशी एक भाबडी कल्पना होती की दिवाळी अंकासाठी लेख द्या असं आवाहन जर दोनतीन महिने आधी केलं तर लोक लिहायला सुरुवात आधी करतील आणि संपादकीय संस्कारांसाठी किंवा प्रमाणलेखनाच्या नियमांनुसार त्यातली कोळिष्टकं साफ करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. तसं फारसं झालं नाही.\nमाझ्या मते लेख आधी छापून टाकून परिष्करण सावकाशीने करण्यातला धोका असा, की नंतर विशेष कुणी तो वाचणार नाही. एकदा धागा खाली गेला की कुणीतरी प्रतिसाद देऊन मुद्दाम पृष्ठभागावर आणल्याखेरीज तो दिसेनासा होतो, आणि मग कमीकमीच वाचला जातो. त्यातही 'शिळ्या' झालेल्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला सहजगत्याच लोक निरुत्साही असतात. या सगळ्यामुळे 'उगवत्या सूर्याला नमस्कार' ही प्रवृत्ती आपोआपच होत जाते.\nयाला एक उपाय दिसतो तो असा, की दिवाळी अंक काढणार आहोत अशी हूल उठवून प्रत्यक्षात संक्रांत विशेषांक काढणे.\n> कुतुहलः
मला नडतात, तितक्या नडत नाहीत का लोकांना प्रमाणलेखनातल्या चुका\nमला बऱ्यापैकी नडतात. (आता तुम्ही 'कुतूहल' न लिहिता 'कुतुहल' लिहिणं हे मला थोडं तरी नडलंच की नाही - हलकेच घ्या…) पण माझ्यापेक्षाही ज्यांना जास्त नडतात असे काही आहेतच. अशा गोष्टींना कमाल मर्यादा नसते.\n- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)\nऐला, कुतूहल तत्सम आहे\nऐला, कुतूहल तत्सम आहे थ्यांकू हां निस्तरली मी चूक लगेच. (परतफेड करू का करतेच 'यावेळेला' एकत्र का बरं लिहिलाय\nसंक्रांत विशेषांकाची आयड्या आवडलीय. उशिरा लेखन देण्यात माझाही वाटा आहे, त्यामुळे मला फारसा नैतिक हक्क नाही यावर बोंबाबोंब करण्याचा, हेही सपशेल मान्य.\nपण तरी - हे कुणीतरी म्हणायला हवंच होतं.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nमेघना भुस्कुटेंनी मांडलेली तक्रार रास्त आहे. आम्ही नवखे आहोत, हौशी आहोत, आम्हाला नोकरीधंदे-घरकामं सांभाळून हे बाळंतपण करावं लागतं वगैरे सबबी देणं मला योग्य वाटत नाही. जर एखादं काम करावं तर ते चांगल्या दर्जाचं करावं. एवढा मोठा दिवाळी अंक झेपत नसेल तर काढू नये. क्वांटिटी आणि क्वालिटी या दोहोंमध्ये तडजोड करण्याची वेळ येऊ नये. दोन्हीही विशिष्ट पातळीच्या वर असावी.\nयाला एक उपाय दिसतो तो असा, की दिवाळी अंक काढणार आहोत अशी हूल उठवून प्रत्यक्षात संक्रांत विशेषांक काढणे.\nहा उपाय भारी आहे. पण त्याहीपेक्षा चांगला उपाय म्हणजे सिंहासन मध्ये जसा मुख्यमंत्री त्याच्यावर टीका करणाऱ्या डीकास्टाला कामगारमंत्री (किंवा तत्सम) पद देऊन सरकारातच घेऊ पहातो, त्याप्रमाणे मेघना भुस्कुटेंना संपादक करून टाकायचं.\nमात्र काही गोष्टी पुढच्या वर्षी बदलायच्या असं ठरवलेलं आहे. आमचा बराच वेळ मुलाखतींमध्ये गेला. मुलाखत घेणं, ती शब्दांकित करणं, ते शब्दांकन योग्य आहे की नाही हे ज्यांची मुलाखत घेतो आहोत त्यांच्याकडून तपासून घेणं इत्यादी. लेखांचं योग्य फॉर्मॅटमध्ये रूपांतर करण्यासाठीही अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. म्हणजे टेक्स्ट मॅटर युनिकोडात आणणं, त्यातली चित्रं योग्य जागी ठेवून दुवे तयार करणं, इत्यादी. एक मोठा लेख केवळ पीडीएफमध्ये होता, आणि तो आम्हाला पानं वाटून घेऊन हाताने पुन्हा टंकावा लागला. काही लेख लेखकांनी वर्ड डॉक्युमेंटमध्ये चित्रं चिकटवून पाठवले होते.\nयावर उपाय म्हणजे अर्थातच १. मुलाखती बऱ्याच आधी घेणं, आणि २. लेखकांना जवळपास अंतिम युनिकोडित फॉर्मॅटमध्ये लेख देणं सोपं जावं यासाठी प्रयत्न करणं. लेखकांनीच प्राथमिक मांडणी करणं सर्वांच्याच दृष्टीने फायदेशीर आहे. कारण कुठचे फोटो कुठे जावेत याची त्यांना अधिक जाण असते. ३. शुद्धिचिकित्सक वापरणं.\nनवल ; कौतुक ; क्रीडा . कर्मणुक . ( सं .)\nउत्सुकता , जाणण्याची इच्छा , जिज्ञासा ;\nकौतुक , नवल ;\nआतुरता , उत्कंठा , उत्सुकता , औत्सुक्य , कुतूहल , चौकसपणा , जाणून घेण्याची इच्छा .\nज्ञानाची इच्छा ; कुतूहल ; शोधक बुध्दि . [ सं . ]\nप्रयोग, प्रयत्न आणि अंक मस्त\nप्रयोग, प्रयत्न आणि अंक मस्त आहेत. अनेक शुभेच्छा.\nदिवाळी अंक दिसायला सुंदर झाला\nदिवाळी अंक दिसायला सुंदर झाला आहे. प्रकाशित व्हायला लागताच वाचन सुरू करता आलं नाही त्यामुळे टप्प्या टप्प्याने अंक येण्याचा अनुभव हुकला. आता वाचते.\nपीडीएफ स्वरूपात दिवाळी अंक\nपीडीएफ स्वरूपात दिवाळी अंक आता उपलब्ध आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-13T14:59:45Z", "digest": "sha1:RJW3GUTJSLERIXLZAIOMUDWXPTN3CJZH", "length": 7343, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वच्छतेला जीवनात अधिक महत्त्व | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वच्छतेला जीवनात अधिक महत्त्व\nअंकिता शहा : इंदापुरात स्वच्छता अभियान जनजागृती\nरेडा – आपला परिसर स्वच्छ राखला पाहिजे. स्वच्छतेमुळे आरोग्य चांगले राहते तसेच आरोग्यपूर्ण वातावरणात अभ्यास सुद्धा चांगला होतो. स्वच्छताप्रिय आपली वर्तणूक असली पाहिजे. शरीर आणि मन एकमेकांना जोडलेले असते. संसर्गजन्य आजारापासून आपले संरक्षण होण्यासाठी आपण स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे मत इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकीता शहा यांनी व्यक्‍त केले.\nइंदापूर नगरपरिषद आणि इंदापूर महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता अभियान जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्षा शहा बोलत होत्या. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, प्रा. अशोक पाटील, डॉ. शिवाजी वीर, प्रा. बाळासाहेब काळे उपस्थित होते.\nअंकीता शहा म्हणाल्या की, इंदापूर नगरपरिषदेला आपण सहकार्य करून आपले शहर स्वच्छ व हरित करून देशपातळीवरील स्पर्धेत रॅंकिंगमध्ये दहाच्या आत येण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. तर स्वच्छता ऍप व स्वच्छता मंच डाऊनलोड करून आपण स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले. दरम्यान, मुकुंद शहा यांनी उपस्थितांसह विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गौतम यादव, सूत्रसंचालन प्रा. फिरोज शेख तर डॉ. भरत भुजबळ यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“सोनाई’चे दीड लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दीष्ट\nNext articleमहापालिकेचा वर्धापन दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/Domena+Sao+tome+va+prinsipa.php", "date_download": "2018-12-13T16:05:29Z", "digest": "sha1:C5XZZVISP4K4VBS7UL5ASYICKP6GO7QI", "length": 10059, "nlines": 19, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय) साओ टोमे व प्रिन्सिप", "raw_content": "उच्च-स्तरीय डोमेन साओ टोमे व प्रिन्सिप\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nउच्च-स्तरीय डोमेन साओ टोमे व प्रिन्सिप\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामॅसिडोनियामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 00239.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी साओ टोमे व प्रिन्सिप या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 00239.8765.123456 असा होईल.\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय) साओ टोमे व प्रिन्सिप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/pmo-farmrs-yojana/", "date_download": "2018-12-13T15:13:19Z", "digest": "sha1:5OUI5IYP4GQQKUYTWFFRK3MGSSBUIYH6", "length": 9744, "nlines": 70, "source_domain": "nashikonweb.com", "title": "प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन\nशासनाने रबी हंगाम 2016-17 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग होण्याची अंतिम मुदत राज्यातील सर्व अधिसुचित पिकांकरिता 31 डिसेंबर 2016 अशी आहे.\nकर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जाईल. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विहीत केलेल्या अर्जासह विमा हप्ता विहित कालावधीमध्ये बचत खाते असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये भरावा लागणार आहे.\nयोजनेअंतर्गत गहू बागायतसाठी विमा संरक्षित रक्कम 33 हजार रुपये, गहू जिरायतसाठी 30 हजार रुपये, ज्वारी बागायतसाठी 26 हजार रुपये, ज्वारी जिरायत आणि हरभरासाठी 24 हजार रुपये, करडई आणि सुर्यफूलसाठी 22 हजार रुपये, उन्हाळी भातसाठी 51 हजार रुपये, उन्हाळी भूईमूगसाठी 36 हजार रुपये, रबी कांदासाठी विमा संरक्षित रक्कम 60 हजार रुपये आहे.\nपिकनिहाय विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदार या योजनेअंतर्गत आकारले जाणार आहे. विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे. अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा सरंक्षीत रक्कमेच्या 1.5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते, आणि कांद्यासाठी विमा सरंक्षीत रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल तेवढा विमा हप्ता भरावयाचा आहे.\nया योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेला पिक निहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता यामधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजण्यात येईल आणि हे अनुदान केंद्र व राज्य शासनामार्फत समप्रमाणात दिले जाईल.\nअधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपटटीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. योजनेअंतर्गत 70 टक्के जोखिमस्तर देय आहे.\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत राज्यातील सर्व अधिसुचित पिकांकरिता 31 डिसेंबर असून जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. त्याकरिता तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालय, जवळील बँक तसेच संबंधीत विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी केले आहे.\nजिल्हा व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मित्र विहार संघाला विजेतेपद\nगडकरी नाशिक दौऱ्यावर, वादात अडकलेल्या विकास कामांचा शुभारंभ करणार\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 ऑक्टोबर 2018\nविंचूर येथील शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक; फसवणुकीचे आणखी एक प्रकरण\nशेतकरी मेला तरी यांना चालतंय… हीच सरकारची भूमिका : आ. बच्चू कडू\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+71+uz.php", "date_download": "2018-12-13T15:20:45Z", "digest": "sha1:FCT5TUJ6SO6KQU4PR7TLWDVZJTSIO3YG", "length": 3515, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 71 / +99871 (उझबेकिस्तान)", "raw_content": "क्षेत्र कोड 71 / +99871\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 71 / +99871\nक्षेत्र कोड: 71 (+998 71)\nशहर/नगर वा प्रदेश: Tashkent\nआधी जोडलेला 71 हा क्रमांक Tashkent क्षेत्र कोड आहे व Tashkent उझबेकिस्तानमध्ये स्थित आहे. जर आपण उझबेकिस्तानबाहेर असाल व आपल्याला Tashkentमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. उझबेकिस्तान देश कोड +998 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Tashkentमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +998 71 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTashkentमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +998 71 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00998 71 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 71 / +99871 (उझबेकिस्तान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/tanishka-and-tejparva-foundation-organised-spoken-english-women-104249", "date_download": "2018-12-13T16:37:29Z", "digest": "sha1:N6UQQOTIB24CD3KCNZNGYHKQEX4CDWP2", "length": 12482, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "tanishka and tejparva foundation organised spoken english for women तनिष्का व्यासपीठ व तेजपर्व फाउंडेशनतर्फे इंग्लिश स्पीकींगची कार्यशाळा | eSakal", "raw_content": "\nतनिष्का व्यासपीठ व तेजपर्व फाउंडेशनतर्फे इंग्लिश स्पीकींगची कार्यशाळा\nमंगळवार, 20 मार्च 2018\nजुन्नर (पुणे) : तनिष्का व्यासपीठ व तेजपर्व फाऊंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी इंग्लिश संभाषण कार्यशाळेचा शुभारंभ पोलीस उपनिरीक्षक शीतल चव्हाण, नगरसेविका अंकिता गोसावी, समीना शेख, सुवर्णा बनकर, सना मन्सूरी, बारव ग्रामपंचायत सदस्या पुष्पा बुट्टे पाटील यांच्या उपस्थितीत झाला.\nजुन्नर (पुणे) : तनिष्का व्यासपीठ व तेजपर्व फाऊंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी इंग्लिश संभाषण कार्यशाळेचा शुभारंभ पोलीस उपनिरीक्षक शीतल चव्हाण, नगरसेविका अंकिता गोसावी, समीना शेख, सुवर्णा बनकर, सना मन्सूरी, बारव ग्रामपंचायत सदस्या पुष्पा बुट्टे पाटील यांच्या उपस्थितीत झाला.\nप्रास्ताविक व स्वागत तनिष्का गटनेत्या उज्वला शेवाळे यांनी केले. प्रत्येक व्यक्ती इंग्लिश कसे बोलू शकते याचे रहस्य व स्वतःची प्रगती स्वतः कशी करू शकते याचे सखोल मार्गदर्शन अमोल कापसे यांनी केले. या कार्यशाळेत नाविन्यपूर्ण व मनोरंजनात्मक मेडिटेशन, समुहचर्चा, स्टेज डेरींग, स्मरणशक्ती, मुलाखतीचे टेकनीक, अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nयासाठी वयाची व शिक्षणाची कोणतीही अट नाही. प्रशिक्षण कार्यशाळेस 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. यासाठी 9860848922 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पुनम तांबे, वैष्णवी चतुर, रेश्मा कापसे, अंजली दिवेकर, कविता छाजेड, उर्मिला थोरवे, छाया वाळुंज, स्वप्नजा मोरे, सरिता कलढोणे तनिष्का सदस्या तसेच महिला व तरुणी उपस्थित होत्या. सूत्रसंचलन मयुर मिरे यांनी केले आभार सुवर्णा ढोबळे यांनी मानले.\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nसोलापूर एसटी स्थानकावर महिलांची लूट थांबली\nसोलापूर : प्रसाधनगृहात जाण्यासाठी महिलांकडून घेण्यात येणारे पाच रुपयांचे शुल्क बंद करून त्या ठिकाणी प्रसाधनगृह मोफत असल्याच्या फलकाचे उद्‌घाटन...\nअस्थी विसर्जनासाठी गेले अन् जीव गमावून बसले\nनांदेड : अस्थी विसर्जनासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गेलेल्या नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील तिघांचा मृत्यू झाला तर नावेतील 5 जण...\nस्वच्छतागृहाची मोफत सुविधा असताना, प्रति महिला पाच रुपये आकारणी\nसोलापूर - महिला व मुलांसाठी एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांची सुविधा मोफत असतानाही प्रती महिला पाच रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार...\nपार्थ अजित पवार यांची पहिल्यांदाच मावळात हजेरी\nलोणावळा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय...\nमुंबई शहरात पाच वर्षांत पाच हजार सोनसाखळ्यांची चोरी\nमुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/06/blog-post_22.html", "date_download": "2018-12-13T15:28:55Z", "digest": "sha1:NCICPR2G5HI6HMIARDJZVMCBNT3PZFRL", "length": 10750, "nlines": 131, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: पानकळा...", "raw_content": "\nशनिवार, २२ जून, २०१३\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nपावसाळ्याला अहिराणी भाषेत पानकळा म्हणतात आणि पावसाला पानी म्हणतात. म्हणजे पाऊस पडला का तुमच्याकडे असे विचारण्याऐवजी पानी पडला का तुमच्याकडे असे विचारले जाते. अहिराणीतच नव्हे तर मराठीतल्या अनेक बोलींमध्ये पावसाला पानी पडणे आणि पावसाळ्याला पानकळा म्हटले जाते.\nपानकळा हा शब्द मला खूप भावतो. हा शब्द प्रमाण मराठी भाषेत सुध्दा रूढ व्हायला हवा. पाण्याच्या कळा येणे म्हणजे पानकळा. कळा हा शब्द विशिष्ट घटनेशी संबधीत आहे. पुरूषांपेक्षा स्त्रियांना हा शब्द अधिक जवळचा वाटेल. जशा नवनिर्माणसाठी- मूल जन्माला घालण्यासाठी ‍िस्त्रयांना कळा येतात, तशा पावसासाठी आख्या सृष्टीला कळा येणे सुरू होते. आणि मग त्यानंतर पानकळा सुरू होतो- पानी पडतो. पानकळा सुरू होण्यापूर्वी जमीन, वृक्ष आणि सगळी सजीव सृष्टीच उन्हाने होरपळून निघालेली असते. म्हणून या पानकळासाठी सगळेच उत्सुक होत पानी कोसळण्यासाठी आभाळाकडे डोळे लाऊन बसतात.\nचार महिण्याच्या रखरखीत उन्हानंतर पावसानेच नव्हे तर नुसत्या पावसाच्या वातावरणानेही माणूस उल्हसित होतो. आभाळाला पानकळाच्या-पावसाच्या कळा सुरू झाल्या की आभाळ हंबरू लागते, म्हणजे गरजू लागते. मग प्रत्यक्षात पाऊस पडला नाही तरी ते आल्हादायक वातावरण, भर उन्हातली सावली, गडगडणारे ढगाळ आभाळ सगळ्याच सजीवांना हवेहवेसे वाटते आणि त्यात तो कोसळलाच तर मग आंनदाला सीमा नाही. पानवार्‍याने येणारा मृदगंध माणसालाही सुखावतो. पहिल्या पावसात चिंब होण्याचा आनंद फक्त माणूसच घेत नाही तर सगळे सजीव या क्षणासाठी आसुसलेले असतात.\nनिसर्गात प्रंचड ऊर्जा आहे आणि निसर्गाशिवाय आपण कितीही शोध लावले तरी ते अपूर्ण पडतील. म्हणूनच मी निसर्गालाच देव मानतो. माझ्या अहिराणी कविता संग्रहाचे नाव आहे, आदिम तालाचे संगीत. पावसाचा आवाजाला मी आदिम संगीत समजतो. या कविता संग्रहात मी एका कवितेत म्हटले आहे:\nपावसाचा आवाज सुरू झाला की\nमी बंद करून देतो\nघरातले सगळे बारके बारके आवाज\nआणि ऐकत बसतो फक्त\nजेव्हा लोक बंद करून घेतात\nआणि पांघरून बसतात ब्लँकेट\nआपलीच आपल्याला उब घेत\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ६:१२ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nNeeraj Kulkarni ३० जून, २०१८ रोजी ६:२९ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-cricket-bcci-103284", "date_download": "2018-12-13T16:35:58Z", "digest": "sha1:M5TDSOH44EBTHJSUWL4V3KNLSYQ56ZN2", "length": 14154, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news cricket BCCI क्रिकेट पदाधिकाऱ्यांचे अधिकार गोठवले | eSakal", "raw_content": "\nक्रिकेट पदाधिकाऱ्यांचे अधिकार गोठवले\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nनवी दिल्ली - बीसीसीआय पदाधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती यांच्यातील ‘सामना’ वेगळ्या वळणावर आला आहे. प्रशासकीय समितीने बीसीसीआयच्या तिन्ही हंगामी पदाधिकाऱ्यांचे सर्व कार्यकारी अधिकार गोठवले आहेत.\nहंगामी अध्यक्ष सीके खन्ना, सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचा लोढा समितीच्या शिफारशींतील मुद्द्यानुसार कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करा, अशी मागणी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. आता एक पाऊल पुढे जात त्यांनी या तिघा पदाधिकाऱ्यांचे कार्यकारी अधिकार थांबवले आहेत.\nनवी दिल्ली - बीसीसीआय पदाधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती यांच्यातील ‘सामना’ वेगळ्या वळणावर आला आहे. प्रशासकीय समितीने बीसीसीआयच्या तिन्ही हंगामी पदाधिकाऱ्यांचे सर्व कार्यकारी अधिकार गोठवले आहेत.\nहंगामी अध्यक्ष सीके खन्ना, सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचा लोढा समितीच्या शिफारशींतील मुद्द्यानुसार कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करा, अशी मागणी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. आता एक पाऊल पुढे जात त्यांनी या तिघा पदाधिकाऱ्यांचे कार्यकारी अधिकार थांबवले आहेत.\nहे अधिकार रोखल्यामुळे हे तिन्ही पदाधिकारी आता लोढा शिफारशींविरोधात न्यायालयीन लढाईसाठी होणारा खर्च बीसीसीआयच्या तिजोरीतून करता येणार नाही. तसेच प्रशासकीय समितीच्या परवानगीशिवाय या तिघांना बीसीसीआयच्या सभांसाठी प्रवास आणि निवासाची व्यवस्था करता येणार नाही.\nविनोद राय यांनी स्वतःचे अधिकार वापरून खेळाडूंसाठी भरघोस वाढीची नवीन वेतनश्रेणी जाहीर केली आणि खेळाडूंबरोबरचा करारही निश्‍चित केला; पण त्यावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार खजिनदार अनिरुद्ध चौधरींचे आहेत आणि ते स्वाक्षरी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे विमा पॉलिसी रद्द होण्याच्या स्थितीत असल्यामुळे राय संतापले असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात केली जात आहे. बीसीसीआयच्या मार्केटिंग विभागाच्या सरव्यवस्थापकपदी एका ‘पेजथ्री’ पत्रकाराची जो सध्या चित्रपटनिर्मितीच्या एका कंपनीशी संबंधित आहे याच्या नियुक्तीस चौधरी यांनी आक्षेप घेतल्यामुळे हा वाद अधिक चिघळला असल्याचे सांगण्यात येत आहे.\nत्यावेळी कोहलीमुळेच कुंबळेला द्यावा लागला राजीनामा\nनवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे...\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\n'या' कारणामुळे पोवारांनी मितालीला वगळले...\nमुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच...\nभारताला पहिल्यावहिल्या \"ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले....\nकारकीर्द उद्‌ध्वस्त केली - मिताली राज\nनवी दिल्ली - भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजने अखेर मौन सोडले आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांच्यासह प्रशिक्षक रमेश पोवार...\nऑल इज नॉट वेल (सुनंदन लेले)\nक्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. \"ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/big-bash-league-best-catch-youll-ever-see/", "date_download": "2018-12-13T16:35:09Z", "digest": "sha1:ORCLY2SJP6IUUSOVVH4FC3QJM2CISGT5", "length": 8117, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पैज लावून सांगतो, असा कॅच तुम्ही पाहिलाच नसेल! – थोडक्यात", "raw_content": "\nपैज लावून सांगतो, असा कॅच तुम्ही पाहिलाच नसेल\n23/01/2018 टीम थोडक्यात खेळ 0\nमेलबर्न | क्रिकेटमध्ये रोज नवनवे विक्रम नोंदवले जात असतात, मात्र बिग बॅश लिगमध्ये एक असा कॅच पकडण्यात आलाय जो तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल.\nअॅडलेड स्ट्राईकर्स आणि मेलबर्न रेनगडेस संघांच्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. मेलबर्नकडून खेळणाऱ्या विंडीजच्या ड्वेन ब्रॅव्होने राशीद खानच्या गोलंदाजीवर तुफानी फटका मारला. सीमारेषेवर असलेल्या बेन लौघालींने जोरात पळत जाऊन कॅच पकडला, मात्र त्याचे नियंत्रण सुटल्याने त्याने सीमारेषेपार जाण्यापूर्वी चेंडू जोरात मैदानात फेकला.\nदरम्यान, बेन लौघालीपासून खूप अंतरावर उभ्या जॅक वेटहेराल्डपर्यंत हा चेंडू पोहोचला. त्यानेही तितक्याच चपळाईने तो पकडला. निवेदकांनी हा आतापर्यंत पाहिलेला सर्वोत्तम कॅच असल्याचं म्हटलंय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nभाजपच्या विजयापेक्षा राहुल मोठे, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nचंद्रकांत पाटलांच्या घरावर ‘महाराष्ट्र एकीकरण’ची चढाई\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6747", "date_download": "2018-12-13T16:34:58Z", "digest": "sha1:V7BNI6EZM4CVZ47FWAICBZMQK7UEIXSH", "length": 5894, "nlines": 97, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मी तृषार्त भटकत असता | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमी तृषार्त भटकत असता\nमी तृषार्त भटकत असता\nक्षण कणास जोडित जाता\nमित्रा सॉरी तू त्या अजो आणि\nमित्रा सॉरी तू त्या अजो आणि गब्बरसिंगपेक्षा खूपच चांगला आहे. मी काही चुकीचं बोललो असंल तुला तर आयाम सॉरी\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2010/11/blog-post.html", "date_download": "2018-12-13T15:07:57Z", "digest": "sha1:Q4LKJSDR25QR42UOBE3JUGMCBCE47CKD", "length": 15575, "nlines": 161, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: कमावतं असणं / नसणं", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nकमावतं असणं / नसणं\nतुमचे स्थान हे तुम्ही कमावतं असण्यावर अथवा नसण्यावर अवलंबून आहे असे तुम्हाला वाटते का\nकमावतं असण्या-नसण्यावर आपलं घरातलं स्थान अवलंबून नसतं.आणि ते तसं असूही नये.\nMSc ला होते, तेव्हा मला कमावतं होण्याची घाईच झालेली होती. रिझल्ट लागण्याआधीच नोकरी मिळाली आणि माझ्या माझ्या आर्थिक जबाबदार्‍या मी उचलू लागले. लग्न ठरलं तेव्हा मी लग्नाच्या बाबतीत फ़ारसा काही वेगळा विचार केला नाही - म्हणजे कोर्टमॅरेज वगैरे. पण आपल्या लग्नातल्या खर्चाचा थोडातरी वाटा आपल्याला उचलता यायलाच हवा हे मात्र माझ्या डोक्यात पक्कं होतं. लग्नानंतर काही काळ आणि वेदात्मनच्या जन्मानंतर काही काळ मी कमावती नव्हते. खरंतर घरातलें सगळे आर्थिक व्यवहार मीच बघत होते. घरातले आर्थिक किंवा इतरही निर्णय आम्ही एकमेकांशी बोलल्याशिवाय घेत नव्हतो. माझ्याकडे भरपूर मोकळा वेळ होता. मोकळा वेळ कसा घालवायचा याचीही मला कधी चिंता पडली नाही. रोजच्या जबाबदार्‍या सांभाळून माझे कधी आवडीचे, कधी आवश्यक, कधी अनावश्यकही उद्योग चालूच असत. घरी असल्यामुळे बरेचदा आपण गृहीत धरले जात आहोत हे जाणवत असे, पण त्याबद्दल फ़ारसं काही वाटून घेतलं नाही. थोडंफ़ार हे होणार हे मीही गृहित धरलेलंच होतं. पण तरीही आपण कमावत नाही म्हणून मी अस्वस्थच असे. जगदीशचा कधीच आग्रह नव्हता मी कमावतं असावं असा. किंवा तो कधी घरातल्या खर्चांबद्दल मला विचारतही नसे/ नाही. पण आपण कमावत नाही म्हणून अस्वस्थ रहाणं हा माझ्याच स्वभावाचा भाग होता. आर्थिक बाजूचाही शक्य तेवढा वाटा तरी आपल्याला उचलायलाच हवा आणि ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं त्यात आपण काहीतरी करत रहायला हवं या उद्देशाने मी पुन्हा घर, मुलं आणि नोकरी या सगळ्या डगरींवर हात ठेवता येईल असं काम पाहिलं. यासाठी घरी बसून कमावतं रहाण्याचेही पर्याय होतेच. पण नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडल्यावर आपलं म्हणून एक वेगळं वर्तुळ तयार होतं, घरापासून थोडा काळ दूर रहाणं चांगलंच असतं - अशा सगळ्या कारणांमुळे मी कमावतं असणं आणि त्यासाठी काही काळ घराबाहेर असणंच स्वीकारलं. त्यामुळे माझ्या बाबतीत तरी कमावतं असण्याचा आणि घरातल्या स्थानाचा काही संबंध नाही.\nकमावतं असण्याचे फ़ायदे-तोटे :\nयाबद्दल विद्याने लिहिलं आहेच.\nकमावतं असताना मिळणारं कामाचं appreciation ही आणखी एक जमेची बाजू. घरी असताना ते जवळजवळ नसतंच.\nमागे विद्याने लिहिलं होतं तसं, मी कमावत नव्हते त्या काळात मला स्वतःसाठी काही खर्च करताना प्रशस्त वाटत नसे. अत्यावश्यक, आवश्यक, अनावश्यक अशा चाळण्या लावून मी स्वतःसाठी वस्तू खरेदी करत असे. आताही त्या चाळण्या असतातच, पण चाळणीची छिद्रं जरा मोठी. यालाही बाकी कारण काहीच नाही. स्वभावातल्या गाठी एवढंच.\nआपण घर सांभाळत असतो तेव्हा सगळ्यांकडूनच गृहित मात्र धरले जातो. असं होणं हे थोडंफ़ार स्वाभाविक आहे असं म्हणलं तरी त्रास होतोच.\nबाहेरील व्यक्ती तुमच्या कमावतं असण्या/नसण्याकडे कसं बघतात त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम :\nबाहेरील व्यक्तींच्या प्रतिक्रिया सगळ्याच प्रकारच्या असतात. म्हणजे घरी असताना - बरं झालं घरी आहेस ते- मुलांना वेळ देता येतो. (किंवा अगदी टोक म्हणजे, बाई घरी असली की घराला घरपण असतं) किंवा बायकांचं हे असंच - मुलं झाली की करियर वगैरे गुंडाळूनच ठेवावं लागतं. आणि बाहेर पडल्यावर - बरं झालं पुन्हा नोकरी धरलीस ते. मुलंही लवकर सुटी होतात. वगैरे वगैरे.\nमला वाटतं, बघेनात का कसेही. आपली उद्दिष्टं स्पष्ट असली आणि आपण त्यांच्याशी प्रामाणिक असलो की पुरे आहे.\nपण नेहमीच बाहेरच्यांना इतकं सहजपणे कानाआड नाही करता येत. कधीतरी कुणीतरी जिव्हारी लागणारं काही बोलून जातं. मग ते बोल मागे टाकण्यासाठी स्वतःशीच झगडणं- स्वतःला समजावणं आणि त्याची बोच कमी करत रहाणं.\nLabels: इंद्रधनु - अश्विनी\nकमावतं असताना मिळणारं कामाचं appreciation ही आणखी एक जमेची बाजू\nअश्विनी, हा मुद्दा माझ्याकडून निसटला होता आणि आपलं म्हणून एक वेगळं वर्तुळ तयार होतं, हा मुद्दा राहिला होता.\nज्या घरांत फार प्रश्न आहेत, एकत्र कुटूंब आहे तिथल्या बाईची नोकरी म्हणजे घरापासून एक सुटकाच असते. मोकळा श्वास घेतायेण्याजोगी जागा.\nनोकरी असण्याची / कमावतं असण्याची एक शक्ती असते. पुरूषांना ’मला सोडून कुठं जाईल’ चा माज करता येत नाही.\nत्यासाठी केवळ कमावतं असणं पुरेसं नाही, मनानेही स्वतंत्र असायला हवं, तसं असेल तर जरूरीपुरती नोकरी तुम्ही केंव्हाही मिळवू शकता.\nमुलींनी शिकताना हॉस्टेलवर राहिलंच पाहिजे म्हणजे आपण वेळ पडल्यास एकट्याही राहू शकतो, स्वत:चं ओझं स्वत: उचलू शकतो ची हिंमत येते.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nकमावतं असणं आणि नसणं\nकमावतं असणं / नसणं\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/control-shop-118030800005_1.html", "date_download": "2018-12-13T16:10:26Z", "digest": "sha1:NCCXATQKZET4X3WMIPT6J2ANL6SQ3ZPI", "length": 8453, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "यापुढे रेशन दुकानांवर साखर मिळणार नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 13 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयापुढे रेशन दुकानांवर साखर मिळणार नाही\nदारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन दुकानांवर साखर मिळणार नाही.\nदारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पूर्वीप्रमाणे साखर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला.\nअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेतील लेखी उत्तरात यासंदर्भात माहिती दिली.\nअंत्योदय योजनेतील गरीब कुटुंबाना रेशनवर मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवले आहेत. अंत्योदय योजनेतील कुटुंबाना रेशनवर १ किलो साखर पूर्वी १५ रुपये किलो दराने मिळायची.\nआता हा दर १५ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला.\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेमुळे वाढतो कर्करोगाचा ट्यूमर\nदुधाच्या कॅप्सूलपासून बनवा चहा- कॉफी\nसाखर कारखानदारांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://nashikonweb.com/nashik-bajar-samiti-apmc-commodity-rates-8th-may-2018/", "date_download": "2018-12-13T15:14:24Z", "digest": "sha1:5NVVBLYU2EU52UXPQUWUN4ZS4RTQZDYE", "length": 8804, "nlines": 102, "source_domain": "nashikonweb.com", "title": "नाशिक बाजार समिती आजचा शेतमाल दर ८ मे २०१८ - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nरणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र : दोन्ही संघ दाखल , सरावाला सुरुवात\nपिंपळगाव (ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 व 12 डिसेंबर 2018\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nभाजपा महिला मोर्चातर्फे 200 आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप\nनाशिक बाजार समिती आजचा शेतमाल दर ८ मे २०१८\nशेतकरी मित्रानो नाशिक मुख्य बाजार पेठेतील आजचा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. nashik bajar samiti apmc commodity rates 8th May 2018\nआजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav , आजचा बाजार भाव नाशिक असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा. nashik bajar samiti apmc commodity rates 8th May 2018\nबाजार समिती : नाशिक दर रु. प्रती क्विंटल\nकारली हायब्रीड क्विंटल 373 1670 2920 2290\nदुधी भोपळा हायब्रीड क्विंटल 501 470 1000 730\nवांगी हायब्रीड क्विंटल 304 1000 2200 1600\nकोबी हायब्रीड क्विंटल 375 330 580 460\nढोवळी मिरची हायब्रीड क्विंटल 264 1125 1560 1310\nचिकु लोकल क्विंटल 28 1300 2500 1700\nगवार हायब्रीड क्विंटल 15 1500 2500 2000\nकाकडी हायब्रीड क्विंटल 15 1250 2500 2000\nढेमसे हायब्रीड क्विंटल 2 835 1665 1250\nफ्लॉवर हायब्रीड क्विंटल 170 430 860 640\nलसूण हायब्रीड क्विंटल 230 500 4000 1500\nपेरु लोकल क्विंटल 9 1250 2250 1750\nखरबुज नं. १ क्विंटल 30 1000 2000 1500\nभेडी हायब्रीड क्विंटल 30 1665 2500 2085\nलिंबू हायब्रीड क्विंटल 33 3500 7000 6000\nआंबा हापूस क्विंटल 525 11000 23000 16000\nकैरी हायब्रीड क्विंटल 38 1500 2000 1750\nकांदा उन्हाळी क्विंटल 1085 350 800 650\nडाळींब मृदुला क्विंटल 539 400 9750 6500\nआमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा \nनाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव ८ मे २०१८\nपोलीसांचा जुगार अड्डयावर छापा, ७ जणांना अटक\nसीट बेल्टचा दंड राहिला बाजूला, चारचाकीत प्राथमिक उपचार पेटी ठेवली नाही म्हणून केला दंड \nनाशिक बाजार समिती शेतमाल दर , नाशिक सह पूर्ण राज्यातील कांदा दर\nनवीन वीजजोडणी व नाव बदलातील अडचणींसाठी महावितरणचा ‘विशेष मदत कक्ष’\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/zika-virus/", "date_download": "2018-12-13T17:02:26Z", "digest": "sha1:KWGNKPCX4NS6GFZCNHKRG6RIO4ZBSOB3", "length": 2338, "nlines": 44, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Zika Virus – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nकाय आहे झिका व्हायरस\nराजस्थानमध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या शंभरच्या वर पोहोचली आहे. या प्रसाराचे गांभीर्य लक्षात घेऊन झिका व्हायरसबद्दल काही मूलभूत माहिती जाणून\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.vinaaypatil.com/gibberish/aiklele-kisse/", "date_download": "2018-12-13T16:07:29Z", "digest": "sha1:OXJ5HTTDKYGKUMJW2EPUIBOPTZXZUPOG", "length": 6100, "nlines": 121, "source_domain": "www.vinaaypatil.com", "title": "ऐकलेले किस्से – Idiagress", "raw_content": "\nगप्पा गोष्टी आठवणी ..... धम्माल\nकिस्सा रविवार दुपारच्या मॅच चा\n“अरे समीर, आज कसा काय आलास”, काकूंनी विचारले. चेहऱ्यावरचे हावभाव बघितले तर कळाले नसते की नक्की प्रश्न कोणाला पडला आहे, काकूंना की समीरला”, काकूंनी विचारले. चेहऱ्यावरचे हावभाव बघितले तर कळाले नसते की नक्की प्रश्न कोणाला पडला आहे, काकूंना की समीरला नेहमीप्रमाने चेतनने दोन्ही पार्टीना अंधारात ठेवले होते. चेतन समीरला “तू ये” एवढेच बोलला होता आणि चेतन बोलवत आहे म्हणजे काहीतरी timepass च असणार, या हिशोबाने समीरपण आला. त्यामुळे उत्तर काय द्याचे समीरला …\nकिस्सा नवीन बस डेपो चा\nरविवार सकाळ, बंड्या पेपर वाचता वाचता गणू कडे वळाला आणि चालू झाला, “काय गण्या, एक नंबर बातमी आहे बघ आज” गणूला आता पर्यंत बंडोपंत साहेबांची चांगली ओळख झाली होती त्यामुळे जास्त कुतूहल न दाखवता, निवांतपणे विचारले, “काय बातमी आहे” बंडूला आपला audience मिळाला हो जा शुरु, “तुला माहिती आहे का, आपल्या मार्केट यार्ड ला नवीन …\nनेहमी प्रमाने रविवार सकाळ (साधारण ११:४५ am ), आळस आवरत चंपक उठला , तोंड धुन बसला . त्याची नजर बंड्या कडे गेली . बंडोपंत cupboard मधली पुस्तके आवरून ठेवत होते. चंपक ने माफक प्रश्न विचारला ” काय बंड्या, काय करतोय, चला जरा नास्ता पाणीच बघुयात ” बंड्या ने आपल्या नेहमीच्या पुढारी भाषेत उत्तर दिले, ” …\nरविवार सकळ ची वेळ , ” ऐ गणु , अरे चम्पक, वाटण्या, रताल्या, (ही भाजी पला मार्केट ची न्हवे तर मित्रांची टोपण नाव) अरे मांगू उठा की रे लेका ” योग्या तनानंला, रविवार आहे, तरी पहाटे पहाटे दहा वाजता हा का उडतोये बघायला राजा कशी बशी झोप अवरत नम्र पने बोलला, “अरे गढ़वा घुडग्यात पड़ला …\nफास्टर फेणे – Faster Fene\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6748", "date_download": "2018-12-13T15:36:57Z", "digest": "sha1:I5RLYZS6XAWK5UHYWIAX5TIAF3DRZDIH", "length": 23968, "nlines": 169, "source_domain": "aisiakshare.com", "title": " परवा आमचा पोपट वारला! - एक दृष्टीक्षेप | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपरवा आमचा पोपट वारला\nडॉ. चंद्रशेखर फणसळकर यांनी लिहिलेल्या 'परवा आमचा पोपट वारला' या उपहासात्मक एकपात्री नाटकाचे अभिवाचन अतुल पेठे यांनी केले आहे. हा नाट्य-अभिवाचन प्रयोग म्हणजे प्रेक्षकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे. भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला सजीव (पोपट पक्षी) आणि त्याच्या मृत्यूआधी व नंतर आलेल्या अनुभवांची हलकी- फुलकी गोष्ट म्हणजे 'परवा आमचा पोपट वारला'.\nफणसळकरी नाट्यशैलीतील 'ब्लॅक कॉमेडी' प्रकारात लिहिलेल्या नाटकाचे अतुल पेठेंनी तितक्याच दमदारपणे मिश्कीलशैलीत अभिवाचन केले आहे. अभिवाचनाला एक सांगितिक मैफलीसारखी बैठक आहे. मुख्य आकर्षण म्हणजे अतुल पेठेंनी वाचनादरम्यान वाजवलेली शीळ ही एक नकळतपणे नाट्यवाचनाचा अविभाज्य भाग होऊन जाते. लेखकानं लिहिलेल्या 'बिटवीन दी लाईन्स' मधला नर्मविनोद प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतो. मध्यमवर्गीय मानसिकतेची अध्यात्मिक आंधळी ओढ आणि त्यातील रितेपणा यावरचा समर्पक विनोद लेखकाने गोष्ट स्वरुपात मांडलाय. मात्र तोच विनोद बेरकीपणे हेरून अतुल पेठेंनी निरनिराळ्या पात्रांची चपखल व्यक्तीमत्वे वाचिक अभिनयाद्वारे जिवंत केली आहेत. वैचारिक पातळीवरचे समज, भाबडेपणा आणि विसंगती मधून निरनिराळ्या पात्रांची उकल होते. गोष्ट सांगणाऱ्या मध्यमवर्गीय निवेदकाचा पाळलेला पोपट मरतो मग पोपट जीवंत असताना, आजारी असताना आणि मेल्यानंतर आलेले नानाविध व्यक्तींचे अनुभव निवेदक सांगत जातो अन् एक एक प्रसंग हसवताना प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. फणसळकरांनी ज्या ताकदीने हलका फुलका विषय जगण्याच्या वेगवेगळ्या पातळीवर घडणाऱ्या घटनांना हेरुन लिहिला आहे तितक्याच ताकदीने पेठेंनी नाट्यवाचनातून जिवंत केलाय. हे करताना अभिवाचन कुठेही रटाळ होणार नाही याची खबरदारी पेठेंनी जातीने घेतलीय. मुळात अतुल पेठेंचा पिंड हा नाटकाचा. त्यामुळे हे अभिवाचन करताना पेठेंनी विविध पात्रे खुमासदार पद्धतीने उभी केली आहेत. विशेषकरून निवेदकाला पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची इतरांकडून मिळणारी उत्तरे असे प्रसंग पेठेंनी मोठ्या खुबीने सादर केले आहेत. सोबत शीळ आणि गाणी याची सादरीकरणाला असलेल्या संगतीमुळे अभिवाचनाला नाद, लय प्राप्त होते. असे सादरीकरण करताना लेखकाला नेमकेपणे जे सांगायचे आहे ते सडेतोड पण तितक्याच मिश्कीलपणे पेठेंनी प्रेक्षकांसमोर मांडले आहे. वर वर पाहता ही एक हलकी फुलकी कथा वाटत असली तरी लेखकाने व्यवस्थेला जे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न प्रेक्षकाला अंतर्मुख करतात. आयुष्यात घडणारी कोणतीही घटना असो त्या घटनेशी निगडीत असलेले सामाजिक, राजकिय, वैज्ञानिक, अध्यात्मिक आणि व्यवहारी प्रश्न एकमेकांशी सुसंगत असले तरी मध्यमवर्गीय मानसिकता त्यातील विसंगतीत अडकते. सारासार विचार, विवेक न करता रुढ अर्थाने अस्मितेच्या दृष्टीने, भावनिकदृष्ट्या वा ढोंगी परंपरेच्या परिप्रेक्ष्यातून हल्लीचा मध्यमवर्ग गुरफटला गेलाय. कथा लिहिताना लेखकाने शब्दबंबाळ विनोद, वर्णने होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली आहे. काही प्रसंगनिष्ठ विनोद हे केवळ हसण्यासाठी न राहता बुरसटलेल्या व्यवस्था या जुनाट कपोलकल्पित आस्थांना जखडून कशा राहतात आणि त्यांचे अंधानुकरण करणारी सुमार मानसिकता कशी असते याचे प्रत्यय देतात. एकूण भावनिक पातळीवर सर्वसामान्य माणूस परिस्थितीला बळी पडतो आणि मग या परिस्थितीचा वापर करून पैसे कमावणारे बाजारबुणगे जेष्ठ-श्रेष्ठ नकळत सर्वसामान्य माणसाच्या जगण्यात येतात आणि नाहकपणे खर्चिक होऊन जातात. सहवासाने जवळीक झालेला सजीव पक्षी आपल्या डोळ्यासमोर मरतोय ही भावना निश्चितपणे व्याकूळ करणारी आहे. मग या भावनेच्या भरात सद्सद्विवेकबुद्धी गहाण टाकून शरण जाणारी मध्यमवर्गीय मानसिकता आणि त्यातून उकलत जाणारी वैचारिक विसंगती हा मूळ गाभा या कथेचा आहे. यात विशेषतः मनाला भिडणारे वेगवेगळ्या व्यक्तींचे अजब तर्कट आपलं रोजचं आयुष्य किती आणि कैक वेडगळ वा भाबड्या समजुतीने व्यापलेलं आहे याची झटकन जाणीव करून देतात. कोणत्याही विचारसरणीच्या जुनाट टाकाऊ आस्था, अस्मिता उगाच नको त्या ठिकाणी डोके वर काढू लागल्या की कसं हसं होतं याचं समर्पक विश्लेषण कथेत फणसळकरांनी व्यक्त केले आहे. हे तितक्याच खुबीने पेठेंनी प्रेक्षकांसमोर ठसवले आहे. सध्याच्या काळात मध्यमवर्ग आदळणाऱ्या चलचित्र माध्यमांनी वेढलेला आहे. मग त्यात गुरफटून स्वतःचे आस्तित्व शोधणारा सुख-दुःख-नैराश्याच्या बंदिस्त चौकटीत अडकलेला भावनाविवश निवेदक आणि त्याचा वारलेला पोपट प्रेक्षकांना नक्कीच भानावर आणतो. कळत-नकळतपणे आपण सगळेच विचार- विवेकाचा कसलाही मागमूस न घेता नॉस्टॅल्जिक बंधनात गुंतत जातो. हे सर्व उभं करताना पेठेंनी अभिवाचन हे माध्यम निवडले. तसं पाहता या एकपात्रीचं अनेकपात्री नाट्यरुपांतर करता येऊ शकतं पण अभिवाचनातून जो परिणाम साधला जातोय तो परिणाम कदाचित नाटकात विस्कटून जाईल. अभिवाचन करताना केवळ पोपटाची शीळ संगीत म्हणून तर निरनिराळ्या पात्रांचे आवाज हा वाचिक अभिनय एवढेच काय ती साधनं पेठे वापरतात. त्यामुळे प्रेक्षकाचे संपूर्ण लक्ष केंद्रीत होते ते कथानकाचा विषय, त्यातला आशय व वेगवेगळ्या स्तरांवरील कमकुवत श्रद्धा आणि यातून निर्माण होणारा निखळ विनोद या बाबींवर. रुपककथेचा जसा एक छुपा ध्वन्यर्थ असतो तसाच या सादरीकरणाचा एक विचार प्रवर्तक लौकिकार्थ आहे. साधं एक पोपट आख्यान रोजच्या जगण्यातले नानाविध पातळीवरचे किर्द अनुभव लोकांच्या समोर मांडतं तर अशा असंख्य गोष्टींनी माणसाचं आयुष्य कमी अधिक प्रमाणात व्यापलेलं असतं. विवेकी माणसाला हा विचार नक्कीच शिवून जातो की माणसाचं भूत, वर्तमान आणि भविष्य हे कितीतरी ढोंगी, बाजारू रुढींनी व्यापलेलं आहे कारण शास्त्रशुद्ध आणि तर्कशुद्ध विज्ञानविषयक विचार आपण पचवू शकत नाही. पटत असला तरी चिकटलेल्या जाणीवा त्या विचारांकडे कानाडोळा करायला भाग पाडतात. सर्वार्थाने 'परवा आमचा पोपट वारला' ही एक गुंतवून ठेवणारी मिश्कील मैफल किमान एकदा तरी अनुभवावीच अशी आहे.\n© भूषण वर्धेकर, हैद्राबाद\nसमीक्षा आवडली. विनोदाला जेव्हा कारुण्याची झालर येते, किंवा तो जेव्हा वाचक/प्रेक्षकाला अंतर्मुख करतो, किंवा स्वतःच्या किंवा आपण सामायिकरीत्या करतो अशा मूर्खपणाबद्दल हसायला लावतो तेव्हा तो खरा शक्तिवान बनतो. मराठीत असा काळा, शक्तिवान विनोद मला तरी कमी आढळलेला आहे. इतर काही उदाहरणं लोकांना सांगता येतील का\nआपल्या वेदनेचा विषय हा जेव्हा\nआपल्या वेदनेचा विषय हा जेव्हा इतरांच्या विनोदाचा विषय होतो तेव्हा त्याला काळा विनोद म्हणता येईल का\nमेलेल्या पोपटावरून मॊंटी पायथनचं स्केच आठवलं, आपल्या बिरबल बादशहाच्या गोष्टीच्या जवळ जाणारं.\nसमिक्षेतून पोपटाची आणि त्याला पाळणाऱ्या,पोहोचवणाऱ्या समाजाची ओळख आवडली. पाहिला नाही हा प्रयोग.\nभूषण वर्धेकर यांनी या प्रयोगाचे रसग्रहण अत्यन्त समर्पक रीतीने केले आहे. या प्रयोगाला मी उपस्थित होतो. प्रत्येक उपस्थित प्रेक्षक उत्स्फूर्तपणे दाद देत होता, हसत होता, टाळ्या वाजवत होता. अतुल पेठे यांच्या वाचिक अभिनयामुळेच अभिवाचनात कुठेही एकसुरीपणा आला नाही. त्यांचे शीळ वादन तर निव्वळ अप्रतिम. इतके की ते शीळ वादनाचे स्वतंत्र कार्यक्रम करू शकतील.\nवर्धेकरांनी म्हटल्याप्रमाणे, हसवता हसवता अंतर्मुख करून प्रेक्षकाला स्वतःची उलटतपासणी करायला भाग पाडणारा हा प्रयोग आहे.जमेल त्या प्रयोगाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा.\nफार सुंदर प्रयोग आहे. एक शाम\nफार सुंदर प्रयोग आहे. एक शाम पोपट के नाम जरुर घालवा.\nहा कार्यक्रम पाहायचा आहे .\nहा कार्यक्रम पाहायचा आहे . अधिक माहिती प्रयोगाची जाहिरात वगैरे कोठे मिळू शकेल \nभा.रा. तांबे (मृत्यू : ७ डिसेंबर १९४१)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)\nमृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 8 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-water-resource-115694", "date_download": "2018-12-13T16:15:17Z", "digest": "sha1:D4T6OGQZ5E3TT444I4E57CVCVLGWAUGD", "length": 14522, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news water resource जलाशयांचा समृद्ध वारसा असलेल्या बारवांची अवस्था बिकट | eSakal", "raw_content": "\nजलाशयांचा समृद्ध वारसा असलेल्या बारवांची अवस्था बिकट\nशुक्रवार, 11 मे 2018\nनाशिकः ऐतिहासिक अन्‌ जलाशयांचा समृद्ध वारसा असलेल्या बारवांची अवस्था बिकट बनली आहे. नांदूरनाक्‍यावरील, सिन्नर-अकोले रस्त्यावरील शेवरे, पेमगीर, चांदवड अन्‌ किल्ल्यांवरील बारव अखेरच्या घटका मोजताहेत. दुर्लक्षाबरोबर कचऱ्यांनी बारवांचे अस्तित्व निरुपयोगी झाले.\nनाशिकः ऐतिहासिक अन्‌ जलाशयांचा समृद्ध वारसा असलेल्या बारवांची अवस्था बिकट बनली आहे. नांदूरनाक्‍यावरील, सिन्नर-अकोले रस्त्यावरील शेवरे, पेमगीर, चांदवड अन्‌ किल्ल्यांवरील बारव अखेरच्या घटका मोजताहेत. दुर्लक्षाबरोबर कचऱ्यांनी बारवांचे अस्तित्व निरुपयोगी झाले.\nजलाशयांच्या काठावर नागरी वसाहती वाढत गेल्याचा जगभर इतिहास आहे. नैसर्गिक जलस्त्रोत उपलब्ध नसलेल्या ठिकाणी पाण्याचा शोध आड, विहीर, बारवच्या माध्यमातून घेतला गेला. बारव हा केवळ भारतात आढळणारा सार्वजनिक जलव्यवस्थापनाचा व स्थापत्यशास्त्राचा एक अद्‌भूत नमुना आहे. गुजरातमध्ये उत्खननात तीन हजार वर्षांपूर्वी बारव सापडली. मोहेंजोदडो-हडप्पा उत्खननात सापडलेली साडेपाच हजार वर्षांपूर्वीची सार्वजनिक स्नानगृहेही बारवांची आद्य रूपे मानली गेलीत. महाराष्ट्र, गुजरातप्रमाणेच राजस्थान, कर्नाटक पासून उत्तर प्रदेशात बारवांची रेलचेल राहिली.\nमहाराष्ट्रात सहाव्या शतकापासून बारवांची बांधकामे वाढल्याची नोंद इतिहास आढळते. यादवकाळात बारवा बांधल्या गेल्या. बारव बांधकामाची परंपरा महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्यापर्यंत टिकून राहिली. अहिल्याबाई होळकर यांनी देशात काशीमार्गावर पांथस्थ अन्‌ प्राण्यांसाठी बारवांची निर्मिती केली. बारव म्हणजे विशिष्ट प्रकारे बांधलेली पायऱ्यांची विहीर. थेट पाण्यापर्यंत सहज पोहोचता येईल, अशी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाण्याच्या अतिउपश्‍यामुळे भूजलाचा साठा दीड ते दोन हजार फूटापर्यंत खोल गेला आहे. अशाही परिस्थितीत अस्तित्वाचा क्षीण आवाज झालेल्या बारवांना बारमाही जिवंत पाणी दिसते.\nशहरीकरणाच्या रेट्यात बारवांचे अस्तित्व नष्ट करण्यात धन्यता मानली गेली. अखेरचा श्‍वास घेत असलेल्या बारवांचे बांधकाम ढासळले आहे. चिरेबंदी भिंती झाडे-झुडुपे फुटल्याने निखळत चालल्या आहेत.त्यातील पाणी वापरले जात नसून दुर्गंधीचे अन्‌ रोगराईचे स्रोत बनलेत. बारवांचे वैभव पुन्हा खुलवण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा बनला आहे. त्याचवेळी पुरातत्व कायद्यानुसार बारवांच्या अस्तित्वाला धोका पोचवणाऱ्या आणि खासगी वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे शक्‍य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nसर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान\nमंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11...\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र,...\nपुणे : देशात अठाराव्या शतकात विस्तारलेल्या मराठा साम्राज्याच्या कारभारचे केंद्र असलेली शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झालेली आहे. मात्र,...\nत्यावेळी कोहलीमुळेच कुंबळेला द्यावा लागला राजीनामा\nनवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे...\n#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/deadbody-found-in-jaipurs-nahargarh-fort/", "date_download": "2018-12-13T15:40:06Z", "digest": "sha1:NZQK4GS3RFPLHQC3K4BFZTSQDRYEQWXK", "length": 7762, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "धक्कादायक!!! ‘पद्मावती’च्या विरोधासाठी हत्या की आत्महत्या??? – थोडक्यात", "raw_content": "\n ‘पद्मावती’च्या विरोधासाठी हत्या की आत्महत्या\n24/11/2017 टीम थोडक्यात देश 0\nजयपूर | दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला होणारा विरोध धक्कादायक पातळीवर पोहोचला आहे. जयपूरच्या नहारगड किल्ल्यावर बुरुंजाला लटकलेला एक मृतदेह सापडला आहे.\nधक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहाच्या शेजारी भिंतीवर ‘हम सिर्फ पुतले नहीं जलाते, लटकाते है’ असं लिहिण्यात आलंय. त्यामुळे पद्मावतीच्या विरोधासाठी केलेली ही हत्या आहे की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झालाय.\nपद्मावती सिनेमात राणी पद्मावतीचं चुकीचं चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे राजपूत समाज आक्रमक झालाय. मात्र आता पद्मावतीच्या विरोधासाठी विरोधकर्ते धक्कादायक मार्ग अवलंबत असल्याचं दिसतंय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nभिवंडीत इमारत कोसळली; एका मुलीचा मृत्यू, 10 ते 15 जण अडकले\nशिवसेनेला मोठा दणका, अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-13T15:54:52Z", "digest": "sha1:L5WLSFHT4HYUI5VQDK5LSLKCWICQTQLP", "length": 6779, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रिझर्व्ह बँकेचा एसएमएस तुम्हाला आला का? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरिझर्व्ह बँकेचा एसएमएस तुम्हाला आला का\nनवी दिल्ली : दहा रुपयांच्या कॉईन बद्दल गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अफवा पसरलवल्या जात आहेत. मात्र नागरिकांनी त्यापासून दूर राहावे, यासाठी रिझर्व्ह बँकेने आता सर्व बँकांच्या ग्राहकांना एसएमएस पाठवून जनजागृती सुरू केली आहे.\nदहा रुपयांच्या सर्व नाणी वैध असल्याचे मोबाइल संदेश रिझर्व बँकेकडून सर्वांना पाठवले जात आहेत. दहा रुपयांची नाणी बंद होणार किंवा बंद झाली आहेत, याबद्दलच्या अफवा, गैरसमज थांबवण्यासाठी हा एसएमएस पाठवला जात आहे.\nराज्यभरातील अनेक शहरांत व्यापाऱ्यांनी १० रुपयांचे कॉईन स्वीकारणे बंद केले होते. ही बाब रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी प्रत्येक बँकेत याबद्दल गैरसमज दूर करण्याचे आवाहन करणारे पोस्टर देखील लावण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही अफवा सुरूच राहिल्याने आता आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचाहूल उन्हाळ्याची : उन्हाळ्यात ‘या’ वस्तू आवर्जून वापरा\nNext articleदुचाकीस्वराला लुटल्याप्रकरणी आणखी एकाला अटक\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा \nचंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ\nआरबीआयमध्ये ढवळाढवळ नको – मॅरिस ओब्स्टफिल्ड\nराम मंदिराच्या मुद्यावर सेनेचा भाजपला खो\nसरकारच्या दबावातूनच उर्जित पटेलांचा राजीनामा\nपाच राज्यात प्रादेशिक पक्षांना नोटापेक्षाही कमी मते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/8-mp-up+tablets-price-list.html", "date_download": "2018-12-13T16:30:44Z", "digest": "sha1:3ZPOCQBPK2RYNKIFIOHHIBZO2V5SG5VD", "length": 23459, "nlines": 529, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "8 पं & उप टॅब्लेट्स किंमत India मध्ये 13 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n8 पं & उप टॅब्लेट्स Indiaकिंमत\nIndia 2018 8 पं & उप टॅब्लेट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\n8 पं & उप टॅब्लेट्स दर India मध्ये 13 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 98 एकूण 8 पं & उप टॅब्लेट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन सॅमसंग गॅलॅक्सय टॅब स्२ 9 7 गोल्ड आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Naaptol, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी 8 पं & उप टॅब्लेट्स\nकिंमत 8 पं & उप टॅब्लेट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन मायक्रोसॉफ्ट सुरफेचे प्रो 4 २५६गब सिल्वर Rs. 1,09,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.4,495 येथे आपल्याला मिलग्रोव म२ प्रो ८गब ३ग वि फी व्हाईट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\n8 पं & उप\nदर्शवत आहे 98 उत्पादने\nरस 30000 50001 अँड दाबावे\n8 पं & उप\nलोकप्रिय 8 पं & उप टॅब्लेट्स\nमहाग8 पं & उप टॅब्लेट्स\nस्वस्त8 पं & उप टॅब्लेट्स\nशीर्ष 108 पं & उप टॅब्लेट्स\nताज्या8 पं & उप टॅब्लेट्स\nआगामी8 पं & उप टॅब्लेट्स\nसॅमसंग गॅलॅक्सय J मॅक्स गोल्ड\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 8 GB\nमिलग्रोव म२ प्रो ८गब ३ग वि फी व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 6.5 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 8 GB\nहबल उपद्७ ब्लॅक क्सप्रेस 7 इंच अँड्रॉइड टॅबलेट\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- रिअर कॅमेरा 17.8 CM - 7\nआबाल 1035 Q9 कॅल्लिंग १६गब ब्लॅक & सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- इंटर्नल मेमरी 16 GB\nसोनी क्सपेरिया Z टॅबलेट ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 10.1 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 16 GB\nलेनोवो योग 2 प्रो 13 3 इंच सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 13.3 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 32 GB\nआसूस झेंपद 8 0 ३८०कल कॅल्लिंग १६गब ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 8 Inch\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\nमायक्रोसॉफ्ट सुरफेचे प्रो 4 २५६गब सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 12.3 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 256 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 10\nमायक्रोसॉफ्ट सुरफेचे प्रो 4 चोरे इ७ २५६गब सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 12.3 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 128 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 10\nकाँकॉर्ड फ्लॅफिक्स 6 १६गब ३ग कॅल्लिंग ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 15.24(6)\n- इंटर्नल मेमरी 16GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\nआपापले इप्ड प्रो 9 7 इंच ३२गब वि फी गोल्ड\n- डिस्प्ले सिझे 9.7 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 32 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम iOS 9.3\nआपापले इप्ड मिनी 4 मक्७२२ह्ण A वि फी सल्लूलार ६४गब सपाचे ग्राय\n- डिस्प्ले सिझे 7.9 Inches\n- इंटर्नल मेमरी 64 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Apple iOS 9\nआपापले इप्ड एअर 2 म्ह१७२ह्ण A ६४गब वि फी ३ग गोल्ड\n- ऑपरेटिंग सिस्टिम iOS 8.1\n- प्रोसेसर 1.5 GHz\nलेनोवो योग 2 विंडोवस टॅबलेट 10 1 इंच विथ बिल्ट इन कीबोर्ड एबोनी 32 गब वि फी ४ग\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 8.1\nएसर इकोनिया व५१० ३२गब वि फी सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 10.1 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 32 GB\nलेनोवो योग 2 16 गब वि फी ४ग प्लॅटिनम\n- डिस्प्ले सिझे 10 Inches\n- इंटर्नल मेमरी 16 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\nसॅमसंग गॅलॅक्सय टॅब स 8 4 १६गब व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 8.4 inches\n- इंटर्नल मेमरी 16 GB\nसॅमसंग गॅलॅक्सय टॅब स 10 5 गोल्ड\n- डिस्प्ले सिझे 10.5 inches\nस्वीप मत्व वोल्ट 1000 टॅबलेट व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 6 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\nलेनोवो थिंकपॅड 8 ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 8.3 Inches\n- इंटर्नल मेमरी 32 GB\nआपापले इप्ड प्रो मल्म्य२ह्ण A २५६गब वायफाय ओन्ली सपाचे ग्रे\n- डिस्प्ले सिझे 9.7 Inches\n- इंटर्नल मेमरी 256 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम iOS 9.3\nमिलग्रोव म२ प्रो ३२गब ३ग वि फी व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7.9 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 16 GB\nआपापले इप्ड प्रो २५६गब वायफाय सल्लूलार सपाचे ग्रे\n- डिस्प्ले सिझे 10.5 Inches\n- इंटर्नल मेमरी 256 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम IOS\nआपापले इप्ड प्रो १२८गब वि फी सपाचे ग्रे\n- डिस्प्ले सिझे 12.9 Inches\n- इंटर्नल मेमरी 128 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम iOS\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2017/07/228/", "date_download": "2018-12-13T17:04:06Z", "digest": "sha1:5BRQFFFZYLQAWTXJGN7HJLK4NPRB6J3C", "length": 29347, "nlines": 84, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "संरक्षणसिद्धता मजबूत होतेय! – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nगेल्या काही दिवसांमध्ये भारताच्या संरक्षणसिद्धतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्याचे अवलोकन करणे महत्त्वाचे आहे. सीमेवर रोज नव्या आव्हानांचा सामना करणाऱ्या भारतीय लष्कराला अधिक बलशाली करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. शस्त्रसाठा विकत घेण्याचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार लष्कराला देण्यात येणार आहेत. आवश्यक शस्त्रसाठा लष्कराला त्वरित खरेदी करता यावा आणि ‘मिनी युद्धा’साठी लष्कर नेहमी सुसज्ज असावे, असा यामागचा उद्देश आहे.\nयाआधी केंद्राने तिन्ही दलांना दारुगोळा आणि इतर आवश्यक उपकरणांच्या तत्काळ खरेदीला मंजुरी दिली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सैन्याच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शस्त्र खरेदीच्या मंजुरीचा निर्णय घेण्यात आला होता. हल्ल्यानंतर केंद्राने रशिया, इस्रायल आणि फ्रान्ससोबत तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा शस्त्रास्त्रखरेदीचा करार केला.\nचीनकडून होणाऱ्या कारवाया लक्षात घेता सीमेवर सध्या हाय अलर्ट जारी असून 13 लाख लष्कर रात्रंदिवस पहारा देत आहेत. सिक्कीमच्या सीमेनजिक गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आहे. दुसरीकडे पाकिस्तानकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर लष्कराला अधिक मजबूत करण्यासाठी केंद्राने शस्त्रखरेदीचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार लष्कराला देण्याचं ठरवलं आहे.\nइस्रायलकडून तंत्रज्ञानाचे हस्तांतरण :\nभारत इस्रायलकडून मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र, रणगाडे, रडार यांची आयात करत होता. अमेरिका, फ्रान्स किंवा रशिया यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांमध्ये आणि इस्रायलकडून घेण्यात येणार्‍या शस्त्रास्त्रांमध्ये एक गुणात्मक फरक आहे. हा फरक आहे तंत्रज्ञानाचा. कारण इस्रायल वगळता कोणताही देश आपल्याला तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करत नाही. आज मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्याचा मोदी शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी इस्रायलकडून होणारे तंत्रज्ञानाचे हस्तांतरण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यातून संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया यशस्वी करू शकतो. तसेच संरक्षण साधनसामग्रीबाबत केवळ आयात करणारा देश न राहता निर्यात करणारा देश बनण्याचा भारताचा प्रयत्न सुरू आहे. हे उद्दिष्टही इस्रायलच्या तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणामुळे शक्य होऊ शकणार आहे. औद्योगिक तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासासाठी 40 कोटी डॉलर्सचा निधी (टेक्नॉलॉजी इनोव्हेशन फंड) उभारण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.\nइस्रायलनं लक्षणीय प्रगती साधलेलं क्षेत्र आहे सायबर सुरक्षेचं. पुढच्या काळात या क्षेत्रातली सुसज्जता अधिकाधिक महत्त्वाची बनत जाणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून फोफावणारी गुन्हेगारी, सायबर दहशतवाद ही तंत्रज्ञानानंच आणलेली नवी आव्हानं आहेत. इस्रायलच्या या क्षेत्रातल्या कौशल्याचा लाभ भारताला होणार आहे.\nदहशतवादाचा सामना करण्यासाठी इस्रायलने जे तंत्रज्ञान विकसित केले आहे त्याला तोड नाही. दहशतवादाशी समझोता नाही यावर इस्रायल ठाम आहे. त्यासाठी या देशामध्ये विशेष तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, भारतात काश्मिरमध्ये जशी दगडफेक होते, तसाच प्रकार इस्रायलमध्येही घडतो. त्यामुळेच दगडफेक करणाऱ्या युवकांचा सामना करण्यासाठी नर्फ गन विकसित करण्यात आली आहे. ही गन दगडफेक करणाऱ्यांना अचूक टिपते. तसेच काही वेळा दहशतवादी निष्पाप लोकांचे अपहरण करून सौदेबाजी करतात. अशा वेळी लपून बसलेल्या किंवा सार्वजनिक ठिकाणी आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी त्यांनी ‘कॉर्नर हूक’ नावाची यंत्रणा विकसित केली आहे. दडून बसलेल्या दहशतवाद्याला हेरून त्याचा खात्मा करण्याचे काम ही यंत्रणा करते. काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरणार आहे. तसेच इस्रायलने सीमारेषांवर कुंपण घातले असून तेथे सुरक्षेसाठी रोबोटस् तैनात केले आहेत. दिवसरात्र ते गस्त घालत असतात. थोडी जरी हालचाल झाल्यास हे रोबो त्वरित नियंत्रण कक्षाला कळवतात. भारत-पाकिस्तान सीमारेषेवर अशा प्रकारच्या रोबोटची नितांत गरज आहे. त्याचा भारताला घुसखोरी थांवण्यात उपयोग होणार आहे.\nकार्टोसॅट उपग्रह संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने महत्त्वाचा :\nइस्रो या भारताच्या खगोलविज्ञान संशोधन संस्थेने नुकताच एक उपग्रह प्रक्षेपित केला. त्याचे नाव कार्टोसॅट 2 असे आहे. ह्या उपग्रहाचे वजन 712 किलो आहे. तो पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावला आहे. या उपग्रहाचे संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने महत्त्व अधिक आहे. या उपग्रहामुळे भारतीय सैन्याला आपल्या शत्रुराष्ट्रांच्या सीमांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. याआधी भारतीय सैन्यासाठी वेगळा उपग्रह नव्हता. इतर अवकाशात पाठवलेले उपग्रहाचे फोटो घेऊन ते सैन्याकडे पाठवत होते. मात्र अशी छायाचित्रे सैन्याच्या दृष्टीने फारशी उपयोगाची नव्हती. जर आपल्याला शत्रूप्रदेशामध्ये असलेले दहशतवाद्यांचे प्रशिक्षण शिबिरे किंवा त्यांच्या राहण्याच्या जागा किंवा लाँच पॅडवर दहशतवादी येतात या सर्वांवर सॅटेलाईटच्या माध्यमातून लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता सॅटेलाईटमधून निर्माण झालेली छायाचित्रे किंवा फोटो चांगल्या दर्जाचे असले पाहिजे, जेणेकरून दहशतवादीही त्यातून ओळखता येईल. आत्तापर्यंत आपले उपग्रह हे .8 मीटर्स ते .08 मीटर्स एवढ्या चौकोनात असलेले बंकर्स शोधू शकायचे. पण त्यात दहशतवाद्यांचा माग घेणे अशक्य होते. पण आता नवीन पाठवलेल्या उपग्रहाप्रमाणे 0.6 मीटर्स एवढ्या लहान वस्तूंचे छायाचित्र टिपता येणार आहे. छोटे बंकर्स, छोट्या इमारती काही वेळा दहशतवाद्यांची हालचालही सॅटेलाईटला पकडता येईल. मात्र ज्यावेळेस सॅटेलाईटचे त्या भागावर लक्ष असेल तर हे शक्य होईल. अजूनही भारताला पूर्ण भारत पाकिस्तान सीमेवर लक्ष ठेवणे शक्य नाही. त्यासाठी भारताला अशा प्रकारचे वीस ते पंचवीस सॅटेलाईट लागण्याची शक्यता आहे. सध्या आपले 13 सॅटेलाईट आहेत. या दृष्टीने आपण एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकलेले आहे.\nभारत-रशिया अंतर्गत महत्वाचा करार :\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाला भेट दिली होती. त्या भेटीनंतर संरक्षण मंत्री अरुण जेटली हे देखील रशियाला गेले होते. तिथे भारत आणि रशिया यांनी अनेक शस्त्रास्त्रे बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन मोठी शस्त्रे भारत रशियाकडून विकत घेणार आहे आणि मेक इन इंडिया अंतर्गत त्यांची निर्मिती भारतात होईल. यामध्ये एस 400, ट्रीम्फ एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम हे एक महत्त्वाचे शस्त्र असेल. त्याशिवाय भारतीय नौदलाकरिता चार फ्रीगेटस बनवल्या जातील. या फ्रिगेटसचे वैशिष्ट्य म्हणजे शत्रू देशाला रडारला चुकवून शत्रूप्रदेशात प्रवेश करू शकतात. त्याशिवाय कॅमोव्ह 226 टी हेलिकॉप्टर्स आपण रशियाकडून विकत घेणार आहोत. ही सर्व शस्त्रे भारतामध्ये बनवली जातील. या शस्त्रास्त्रांचे तंत्रज्ञान रशिया भारताकडे हस्तांतरित करणार आहे. या प्रकल्पात कोणती भारतीय कंपनी सहभागी होऊ इच्छिते, याचा शोध घ्यावा लागणार आहे. येत्या काही काळा दोन्ही राष्ट्रातील कंपन्या एकत्र येऊन भारतात शस्त्रास्त्रे बनवण्यात यशस्वी होतील.\n22 ड्रोन्स भारताला देण्याचे मान्य :\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच अमेरिकेत भेट झाली. त्याआधी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. एक पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देऊ नये म्हणून समज देण्यात आली. दुसरे अमेरिकेने 22 ड्रोन्स हे 2 बिलियन डॉलर किंमतीत भारताला देण्याचे मान्य केले आहे. ही दुसरी घटना खूप महत्त्वाची आहे. ड्रोन म्हणजे वैमानिक रहित छोटे विमान, ज्यात कॅमेरे बसवलेले असतात. त्यामुळे आपण आकाशातून जमिनीवर किंवा समुद्रावर चाललेल्या घटनांवर लक्ष ठेवू शकतो. आज भारताला 7500 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय. या शिवाय आपल्याकडे अंदमान, निकोबार हे दोन द्वीपसमूह आहेत जिथे 750 हून अधिक बेटे आहेत. या सर्व बेटांना वेगवेगळ्या शत्रूंकडून धोका आहे. त्यात समुद्रावरून होणारी बांगलादेशी घुसखोरी, समुद्रमार्गे होणारी तस्करी किंवा भारताच्या समुद्रात येऊन केली जाणारी बेकायदेशीर मच्छिमारी, जुनाट जहाजे सोडून जाण्याचा अनेक राष्ट्रांचा प्रयत्न अशी अनेक आव्हाने सामील आहेत. अमेरिकेकडून ड्रोन मिळाल्यास आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर लक्ष ठेवता येईल. यामुळे अनेक बेकायदेशीर व्यवहार थांबवता येतील. समुद्रमार्गे होणारी शस्त्रास्त्र, दारुगोळा, अमली पदार्थ तस्करी, दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवता येईल. आशा करूया, ही ड्रोन्स लवकरात लवकर भारतात येऊन आपल्या कामाला सुरुवात करतील.\nएफ 16 भारतात तयार करण्याचा निर्णयः\nअमेरिकेची सर्वांत मोठी विमान निर्माण कंपनी लॉकहिड मार्टीन यांनी अमेरिकेचे अत्याधुनिक लढाऊ विमान एफ् 16 भारतात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची टाटा कंपनी आणि लॉकहिड एकत्र येऊन मेक इन इंडिया अंतर्गत भारतामध्ये ही विमाने बनवणार आहेत. ही विमाने मित्र राष्ट्रांना पण विकली जातील. त्यामुळे भारताचे अनेक फायदे होतील. यामुळे भारताला अत्याधुनिक विमान मिळेल. या विमानाचे तंत्रज्ञान भारतात हस्तांतरित केले जाईल. त्याशिवाय भारतामध्ये विमान कंपन्यांनी विमाननिर्मिती करण्याचे ठरवल्याने अनेक तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छोटे आणि मध्यम दर्जाच्या कारखान्यांना विमानाचे छोट्या भागांची निर्मिती करण्यासाठी टाटा आणि लॉकहिडकडून याची मागणी केली जाईल. विमानाचे अनेक भागांची निर्मिती भारतात सुरू होईल. टाटा आणि लॉकहिड यांच्यातील संरक्षण संबंध चांगल्या पद्धतीने काम करत आहे. सी 140 जे सुपर हर्क्युलस हे सर्वात मोठे भारवाहू विमान भारतात तयार होते आहे आणि लॉकहिड हीच कंपनी ते काम करत आहे. म्हणूनच एफ् 16 हे विमान भारतात तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nह्या विमानाची निर्मिती करण्याआधी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या हवाईदलाला एफ् 16 ही किती विमाने हवी याची नेमकी माहिती टाटा-लॉकहिड कंपन्यांना द्यावी लागेल. कारण जोवर नेमकी मागणी किती आहे त्याशिवाय कोणतीही कंपनी अशा प्रकारचे कारखाने सुरू करू शकत नाही. येत्या काळात भारतात निर्माण होणाऱ्या या विमानांची किंमत आयात केलेल्या विमानांच्या तुलनेत कमी असेल तरच आपल्याला फायदा होईल. याशिवाय भारतीय कामगार आणि तंत्रज्ञ यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती समजून घेण्याची आवश्यकता आहे. हे तंत्रज्ञान भारतात आणायचे असेल तर अशा प्रकारचे तांत्रिक कौशल्य कामगारांनी विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. विमाने विकसित करणे हा एक भाग झाला परंतु कोणतेही विमान 15-20 वर्षांत जुने होते. त्याच्या पुढच्या काळात आधुनिक मॉडेलकरिता संशोधन लगेचच सुरू करावे लागते. टाटा लॉकहिड हे एफ् 16 ची निर्मिती करतीलच पण त्याच्याही पुढे जाऊन अत्याधुनिक विमाने भारतात यायला हवी त्यावर संशोधन सुरू करतील.\nजपानबरोबरचा शस्त्रनिर्माणाचा कार्यक्रम अधिक वेगाने राबवा :\nभारत आणि जपान यांनी अ‍ॅम्फिबियस म्हणजे समुद्रामध्ये उतरू शकणारी विमाने बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यामध्ये त्यांची निर्मिती कुठे, कशी आणि त्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण नेमके कसे आणि कुठे केले जाईल याविषयी सर्वसंमती होऊ शकलेली नाही. आता जपानबरोबरचा शस्त्रनिर्माणाचा कार्यक्रम अधिक वेगाने सुरू होईल अशी अपेक्षा आहे. आपली शस्त्रास्त्रे बनवण्यासाठी रशिया, अमेरिका सोडून जपान आणि कोरिया यांचाही समावेश आहे या सर्व देशांचा वापर भारताने करायला हवा. त्यामुळे अमेरिका किंवा रशिया यांच्याशी संबंध बिघडल्यास आपल्या संरक्षणसिद्धतेवर फारसा फरक पडणार नाही. भारताच्या संरक्षणसिद्धतेच्या अनुषंगाने गेल्या आठवड्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. भारताची संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होईल.\nलेखक – ब्रि. हेमंत महाजन (नि.)\n← काँग्रेसचं वाढतं बकालपण\nभारतीय नौदलाच्या मलबार कवायती →\nशेकटकर समितीच्या 65 शिफारसींच्या अंमलबजावणीचे आदेश\nछोटा आशय – मोठा आशय\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/virat-kohali-have-new-record/", "date_download": "2018-12-13T15:38:26Z", "digest": "sha1:4Q4BNM6M44XEQLJ6DRJACIMMG542XUSR", "length": 7611, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "टीम इंडियाचा कर्णधार कोहलीचा आणखी एक ‘विराट’ टप्पा – थोडक्यात", "raw_content": "\nटीम इंडियाचा कर्णधार कोहलीचा आणखी एक ‘विराट’ टप्पा\n02/12/2017 टीम थोडक्यात खेळ 0\nनवी दिल्ली | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक विराट टप्पा पार केलाय. कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्यात.\nदिल्लीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्य़ा पहिल्याच दिवशी 25 धावा करून त्याचा 5 हजार क्लबमध्ये समावेश झाला. हा टप्पा पार करणारा विराट भारताचा 11 फलंदाज आहे.\nभारतीय खेळाडूंमध्ये 5 हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्यांपैकी विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. सुनील गावसकर आणि विरेंद्र सेहवाग हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nमराठी कलाकार चांगलं काम करतात, पण त्यांच्यामध्ये अहंकार जास्त\nनितीन आगे प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले, न्यायव्यवस्थेत जातीयवाद होतोय\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2014/11/blog-post.html", "date_download": "2018-12-13T15:27:04Z", "digest": "sha1:Z2HOD23VEGPTFDVCTGPLTYVMT6HIAJOY", "length": 21011, "nlines": 186, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: दीपू", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nआमच्या वाड्यात लहानांत सगळे मुलगे आणि सर्वात लहान मी एकटी मुलगी.\nमाझ्यापेक्षा वर्षाने मोठा दीपू. पहिला वहिला मित्र. तसे वाड्यातले सगळेच मित्र पण हा खास मित्र.\nआम्ही दोघं खेळात कायम लिंबू-टिंबू. घरातही लहान त्यामुळे समदु:खी.\nआमची छानच मैत्री होती. आम्ही गळ्यात गळे घालून वाडाभर फिरत असू. दुसरी तिसरीपर्यंत असेल, म्हणजे तसे लहानच.\nपण तरीही आमच्या गळ्यात गळे घालण्याबद्दल किंवा एकत्र असण्याबद्दल कोणीही कधीही हटकलेलं नव्हतं.\nतो आमच्या घरी नाहीतर मी त्यांच्या घरी नाहीतर दोघे मिळून वाड्यात कुठेतरी.\nतो वरच्या इयत्तेत असला तरी माझं सगळं ऎकायचा. एकमतच असायचं आमचं. :)\nवाड्यात छोट्या मुलांनी गणपती बसवायचा असं ठरवलं. दीपूचा मोठा भाऊ मनोज त्यात पुढे होता.\nचिठ्ठ्या टाकून मुलांची कार्यका्रिणी वगैरे ठरवण्यात आली. अध्यक्ष, सचिव, खजिनदार वगैरे....\nआम्ही दोघंही कुठेच नाही, आम्ही भोकाड पसरलं असेल, आया मधे पडल्या असतील, मग आम्हांला कुठलीतरी (हरकाम्या टाईप) पदं मिळाली.\nएकाच नावेतले प्रवासी असल्याने आमचं मेतकूट होतं.\nदीपूची मोठी बहीण आक्का चांगली दहावीत वगैरे होती, आईच्या बरोबरीने कामं करायची, तिची गणती मोठ्यातच होत असे.\nमनोज त्यांच्याकडच्या मोठ्या टेबलावर चादरी वगैरे घालून घरातल्या सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करायचा.\nआम्ही दोघं तिथेच आसपास रेंगाळत त्याच्याशी गप्पा मारत खेळत असू.\nमग शेवटी तो दीपूच्या आणि त्याच्याबरोबर माझ्याही रूमालाला त्रिकोणी/चौकोनी घड्याघड्यांची इस्त्री करून देत असे.\nतो गरम रूमाल घरी आणून मी व्यवस्थित कप्प्यात ठेवत असे.\nतो चित्र छान काढायचा. त्याच मोठ्या टेबलावर ड्रॉईंग शीट पसरून तो तो वेगवे्गळी चित्रे काढत असे. हुबेहूब\nआणि मग चित्राभोवती फ्रॆम असावी तशी वेगवेगळी वेलबुट्टी काढत असे.\nएका शीटवर पाच-सहा छोटी छोटी चित्रे तो काढायचा.\nडोळे विस्फारून आम्ही पाहात असू.\nत्याचं पाहून मी डोळा काढायला शिकले.\nमग पाहिलेल्या त्याच्या वेलबुट्ट्य़ा कुठे कुठे वापरल्या, कधी रांगोळीत कधी मेंदीत.\nतोही कुठून कुठून शिकला असेल पण मी शिकले ते त्याच्याकडून.\nत्याचं झालं की तो कागदाची व्यवस्थित गुंडाळी करून रबर लावून ठेवत असे.\nत्याच्या नेटकेपणाला आम्ही जरा दबून असायचो.\nगणपतीत एकेवर्षी आक्काने पाण्यावर सुंदर रांगोळी काढली होती.\nआधी कोळशाची बारीक पूड करून घेतली, परातीत पाणी घेतलं, त्यावर सगळीकडे ती पूड पसरली आणि मग हलक्या हाताने त्यावर पांढरीशुभ्र रांगोळी काढली. साधीच रांगोळी, नेहमीची पण दिव्याच्या प्रकाशात काय सुंदर दिसत होती\nतर तिचं हे ठरल्यापासून, कोळशाची पूड, ती चाळणीनं चाळणं, मग परातीत पाणी घेणं...... रांगोळी पूर्ण होईपर्य़ंत, आम्ही तिच्या मागे मागे.\nआमच्या काळी मुलांना भरपूर वेळ असे, बारीक निरीक्षण करण्याची संधी असे.\nअसं काहीही कळलं की आधी आम्ही एकमेकांना सांगत असू आणि मग काय घडतंय तिथे बसून राहात असू.\nसाधा कल्हईवाला आला तरी त्याची सगळी भांडी होईपर्यंत आम्ही बसून राहात असू. कळकट भांडी एकदम चमकायला लागत, तो चमत्कार मिळूनच पाहायचा असे. शिवाय त्या कल्हईवाल्याला मदत देखील करायचो. वाडाभर तो फाटकाबाहेर बसलाय हे सांगत फिरायचं, शिवाय भांडी संपत आली की अजून काही आहेत का, बघा, तो आणखी चार महिने यायचा नाही, हे ओरडत आणखी एक फेरी.\nअगदी नाली तुंबली असेल, ते साफ करायला माणूस आला असेल तरी आम्हांला ते टक लावून बघायचं असे. तुंबलेलं पाणी वाहून गेलं, वर चार बादल्या पाणी टाकलं, तेही भराभर वाहून गेलं की आम्ही विजयी चेहर्‍याने एकमेकांकडॆ बघत असू.\nएकूण काय तर सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमधे एकमेकांसोबत.\nउन्हाळ्यात पत्ते, शिवाय नेहमीचे चंफूल, चिरकी, गोट्या, चक्का असे सगळ्या मुलांबरोबरचे खेळ असायचेच.\nमी पहिलीत किंवा दुसरीत असताना असेल. दीपूच्या बाबांनी असेल किंवा अन्य कुणी असेल, त्याच्यासाठी एक छोटुसा शाईपेन आणला. नेहमीच्या पेनांपेक्षा जवळपास निम्मा. जाडीलाही, उंचीलाही. असं ऑलीव्ह ग्रीन रंगाचं पेन आणि सोनेरी टोपण नुसतं शोभेचं नव्हतं ते नुसतं शोभेचं नव्हतं ते शाई भरली की मस्त चालायला लागलं. ते मिळालं की दीपू लगेच दाखवायला आमच्याकडे घेऊन आला. कसलं देखणं होतं ते शाई भरली की मस्त चालायला लागलं. ते मिळालं की दीपू लगेच दाखवायला आमच्याकडे घेऊन आला. कसलं देखणं होतं ते त्याच्या छोट्या हातात तर ते काय ऎटबाज दिसायचं. ते तसलं पेन मला लगेच हवं झालं. पण ते काही आमच्या इथे मिळत नव्हतं. ते पेन मिळालं आणि दीपू असा हवेतच. सारखं पेन त्याच्याजवळ आणि सारखं त्यासंबंधीच बोलणं. पेनशिवाय त्याला काही सुचेना. तो नेहमीचा दीपू राहिलाच नाही. त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही असं काहीतरी आमच्या मधे येत होतं. नेहमीच्या गप्पा नीट होईनात. थोडी भांडणं व्हायला लागली, पटेनासं झालं. एकीकडे ते पेन हवंच असं मला झालेलं. आणि मी काय केलं असेल त्याच्या छोट्या हातात तर ते काय ऎटबाज दिसायचं. ते तसलं पेन मला लगेच हवं झालं. पण ते काही आमच्या इथे मिळत नव्हतं. ते पेन मिळालं आणि दीपू असा हवेतच. सारखं पेन त्याच्याजवळ आणि सारखं त्यासंबंधीच बोलणं. पेनशिवाय त्याला काही सुचेना. तो नेहमीचा दीपू राहिलाच नाही. त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही असं काहीतरी आमच्या मधे येत होतं. नेहमीच्या गप्पा नीट होईनात. थोडी भांडणं व्हायला लागली, पटेनासं झालं. एकीकडे ते पेन हवंच असं मला झालेलं. आणि मी काय केलं असेल दोन-तीन दिवसांनी त्याचा डोळा चुकवून ते पेन चक्क चोरलं. मी ते हळूच लपवून ठेवलं. पेन हरवलं म्हंटल्यावर त्याने जो काय गोंधळ घातला. मी पण त्याच्या जवळच होते. मी ते लपवलं असेल अशी कोणाला साधी शंकाही आली नाही. दुसर्‍या दिवशी तो जरा शांत झाला. पण दु:खीच. तिसर्‍या दिवशी जरा नॉर्मल. तोवर माझ्या लक्षात आलं की त्याचं पेन मी उघडपणे वापरूच शकणार नव्हते. शिवाय तो असा मलूल झाला होता की वाईटही वाटत होतं. पेन घेतल्याची टोचणीही होतीच. मग मी हळूच ते पेन त्यांच्या खिडकीच्या दाराखाली ठेवून दिलं. दोनेक तासांनी तो नाचत आला पेन सापडलं म्हणून.\nदुसरी-तिसरीपर्यंत आमची अगदी घट्ट मैत्री होती. पण तिसरीत काय झालं मला एक मैत्रिण मिळाली, शाळेतली, पलीकडच्या गल्लीतली. मग काय आम्ही दोघी सोबतच. एकमेकींच्या घरी फेर्‍या सुरू मला एक मैत्रिण मिळाली, शाळेतली, पलीकडच्या गल्लीतली. मग काय आम्ही दोघी सोबतच. एकमेकींच्या घरी फेर्‍या सुरू तिला दोन मोठ्या बहीणी होत्या आणि ती सराईतपणे अय्या, इश्श, असं मुलींसारखं काय काय करू शकायची, मला त्याची भूलच पडली.\nपुढे दीपूने वाडा सोडला. तरी आमचं जाणं येणं होतंच. मनमोकळ्या गप्पा व्हायच्या.\nपुढे सगळ्यांचीच स्वत:ची घरं झाली. तो ग्रॅजुएट झाला आणि नोकरीलाच लागला. मी शिकतच होते, आला तेव्हा नोकरीतल्या मजा सांगायचा.\nआमच्याकडे कधीही मुलांनी घरी यायचं नाही, मुलांशी गप्पा मारायच्या नाहीत, असं नव्हतं. जो कोण असेल त्याची घराशी मैत्री व्हायची. हा तर वाड्यातला मित्र होता.\nआधी आधी पुण्याहून गेले की मी सगळ्यांकडे जाऊन यायचे. पुढे ते बंद झालं. अजूनही आईकडून बातम्या कळतात. पण गेल्या दहा-बारा वर्षात मी त्यांच्याकडे गेलेले नाही.\nत्याचा पत्ता मला ठाऊक आहे. घर मला माहीत आहे.\nपण असं वाटतं जाऊन बोलणार तरी काय तेच मुलांबाळंविषयी, नोकरी धंद्याविषयी. आणि हो, वाड्यातल्या जुन्या आठवणी निघतील. मग त्याच्या बायको, मुलांना किंवा माझ्या मुलांना वाड्यात कसं होतं ते सांगीतलं जाईल. वाड्यातल्या आठवणी आमच्या बालपणीच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहेत. त्याने त्या कशा पाहिल्यात कोण जाणे. म्हणजे तो त्यात रमलेला असेल की नाही तेच मुलांबाळंविषयी, नोकरी धंद्याविषयी. आणि हो, वाड्यातल्या जुन्या आठवणी निघतील. मग त्याच्या बायको, मुलांना किंवा माझ्या मुलांना वाड्यात कसं होतं ते सांगीतलं जाईल. वाड्यातल्या आठवणी आमच्या बालपणीच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहेत. त्याने त्या कशा पाहिल्यात कोण जाणे. म्हणजे तो त्यात रमलेला असेल की नाही सगळेच मोठे त्या आठवणीत रमतात असे नाही. ते कुरकुरे होत जातात किंवा अलिप्त. आपली घरं किती छोटी होती, किती अडचणीत राहायचो हेच तो सांगायला लागला तर सगळेच मोठे त्या आठवणीत रमतात असे नाही. ते कुरकुरे होत जातात किंवा अलिप्त. आपली घरं किती छोटी होती, किती अडचणीत राहायचो हेच तो सांगायला लागला तर मला नाही चालायचं. मला ते नाहीच बोलायचं.\nदुसर्‍याने काय बोलावं याच्यावर नियंत्रण ठेवू पाहणारी बाई आहे की काय मी\nमग माझ्यासारख्या बाईने काय करावं\nमला त्याच्या घरी जायचं नाही.\nLabels: इंद्रधनु -- विद्या\n> भांडी संपत आली की अजून काही आहेत का, बघा, तो आणखी चार महिने यायचा नाही, हे ओरडत आणखी एक फेरी.\n (इतक्या प्रांजळपणे सांगायला कठीणच होती)\nदुसर्‍याने काय बोलावं याच्यावर नियंत्रण ठेवू पाहणारी बाई आहे की काय मी\nनेहमी प्रमाणेच सहजसुंदर लिहीलं आहेस.\nतू दीपूला भेटायला हवस.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nवाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..\nआता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्य...\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manudevi.com/mdonation.html", "date_download": "2018-12-13T15:20:55Z", "digest": "sha1:BPRYE77FPRBGHZYK57RXZHPMFD3UJ4K3", "length": 5883, "nlines": 50, "source_domain": "www.manudevi.com", "title": "|| मनुदेवी ||", "raw_content": "भाषा निवडा: मराठी | English\nश्रीमनुदेवी विश्वस्त मंडळव्दारा स्विकारल्या जाणार्‍या देणग्या व त्याचा विनियोग श्रीमनुदेवीच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांना मूलभूत अत्यावशक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी करण्यात येतो. संस्थानच्या मुलभूत ध्येय-उद्दिष्टांची अखंड पूर्तता होण्याच्या दॄष्टीने या जमा होणार्‍या देणग्यांचा वापर मर्यादित उद्देशांसाठी करण्यात येतो.\nदेणगी पुढीलप्रमाणे स्विकारण्यात येतील :\nअ) रोख रकमेतील देणगी :\nसंस्थानच्या अधिकॄत कार्यालयामध्ये फक्त भारतीय चलनांचे स्वरुपात.\nसंस्थानच्या अधिकॄत कार्यालयामध्ये डिमांड ड्राप्ट वा धनादेशाद्वारे देणगी जमा केल्यास पोहोच देण्यात येईल व त्याद्वारे संस्थान खाती रक्कम जमा झाल्यानंतर अधिकॄत देणगी पावती पोष्टाने पाठविण्यात येईल.\nब) टपालद्वारे देणगी :\nज्या देणगीदारांना/भाविकांना आपली देणगी 'मनी ऑर्डर' च्या स्वरुपात पाठवायची असेल त्यांनी संस्थेला मनी ऑर्डर \"सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव \" या नावे खालील पत्यावर पाठवावी.\nज्या देणगीदारांना/भाविकांना आपली देणगी 'डिमांड ड्राप्ट वा धनादेशाद्वारे' पाठवायची असेल त्यांनी संस्थेला डिमांड ड्राप्ट वा धनादेश \"सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव \" या नावे खालील पत्यावर पाठवावा.\nधनादेश वा चेक फक्त भारतीय चलनाच्या स्वरूपात स्वीकारले जातील.\nसातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव\nता. यावल जि. जळगांव\nआंडगाव 425125 महाराष्ट्र भारत\nक) इलेट्रानिक देणगी ( इलेट्रानिक मनी ट्रांसपर) :\nज्या देणगीदारांना/भाविकांना आपली देणगी 'इलेट्रानिक मनी ट्रांसपर' सुविधेचा उपयोग करुन थेट संस्थानच्या बँक खात्यामध्ये जमा करावयाची असल्यास श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे खालील राष्ट्रीयकॄत बँकेच्या शाखामध्ये बचत खाते आहे.\nखाते नाव : सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव\nबँकेचे नाव: स्टेट बँक आफ इंडीया\nशाखा नाव: किनगांव शाखा\nशाखा पता: ता. यावल, जि. जळगांव\nमुखपॄष्ठ | देवीचे उत्सव | इतिहास | ट्रस्टीज | जाण्याचा मार्ग | देणगी | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%AC", "date_download": "2018-12-13T16:18:45Z", "digest": "sha1:LT4HOOBKAQYVCV463ETPDWNA4YY5FTMF", "length": 10953, "nlines": 298, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९४६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे\nवर्षे: १९४३ - १९४४ - १९४५ - १९४६ - १९४७ - १९४८ - १९४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी १७ - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने आपले पहिले अधिवेशन सुरू केले.\nजानेवारी २६ - फेलिक्स गोआं फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\nफेब्रुवारी १४ - बँक ऑफ ईंग्लंडचे राष्ट्रीयकरण.\nफेब्रुवारी १४ - पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.\nफेब्रुवारी २४ - हुआन पेरॉन आर्जेन्टिनाच्या अध्यक्षपदी निवडून आला.\nमार्च १ - बँक ऑफ ईंग्लंडचे राष्ट्रीयकरण.\nमार्च २ - हो चि मिन्ह व्हियेतनामच्या अध्यक्षपदी.\nएप्रिल १२ - सिरीयाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\nएप्रिल १८ - लीग ऑफ नेशन्स विसर्जित.\nमे ३ - दुसरे महायुद्ध - २८ जपानी सेनाधिकाऱ्यांविरुद्ध टोक्योमध्ये खटला सुरु झाला.\nमे ९ - इटलीत व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसर्‍याने पदत्याग केला. उंबेर्तो दुसरा राजेपदी.\nमे २५ - अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी.\nजून ५ - शिकागोच्या लासाल हॉटेलमध्ये आग. ६१ ठार.\nजुलै ५ - बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथमतः वापरात.\nऑगस्ट ३ - अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना.\nडिसेंबर १४ - संयुक्त राष्ट्रसंघाने आपले मुख्य कार्यालय न्यूयॉर्कमध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.\nडिसेंबर १६ - लेओन ब्लुम फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\nजानेवारी १६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता.\nफेब्रुवारी १४ - बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.\nमार्च ११ - ब्रिगीट फोसी, फ्रेंच अभिनेत्री.\nजून २० - जनाना गुस्माव, पूर्व तिमोरचा राष्ट्राध्यक्ष.\nजून २९ - अर्नेस्टो पेरेझ बॅलादारेस, पनामाचा राष्ट्राध्यक्ष.\nजुलै ३ - लेसेक मिलर, पोलंडचा पंतप्रधान.\nजुलै ५ - राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री.\nजुलै ६ - जॉर्ज डब्ल्यू. बुश, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\nजुलै ६ - सिल्व्हेस्टर स्टॅलोन, अमेरिकन अभिनेता.\nजुलै १९ - इली नास्तासे, रोमेनियन टेनिस खेळाडू.\nऑगस्ट २९ - बॉब बीमन, अमेरिकन लांबउडी-विश्वविक्रमधारक.\nसप्टेंबर १ - रोह मू-ह्युन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.\nसप्टेंबर २५ - बिशनसिंग बेदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २८ - मजिद खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर २९ - अनुरा टेनेकून, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\nजानेवारी २ - ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nजून ९ - राम तिसरा, थायलंडचा राजा.\nइ.स.च्या १९४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/11/blog-post.html", "date_download": "2018-12-13T16:15:24Z", "digest": "sha1:44ULLKDY7XG7USVMVRZGRBRCAJZAXQYR", "length": 12393, "nlines": 117, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: आजच्या विचारांची दिवाळी", "raw_content": "\nशुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nप्रथमत: सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nदिवाळीला पारंपारीक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहेच आणि ती सगळ्यांना माहीत आहे. याच परंपरेने ‘ दिवाळी साजरी करणे ’ हा वाक्‍प्रचारही भारतातील प्रत्येक भाषेला दिला आहे. एखादी आनंदाची घटना घडली की आपण दिवाळी साजरी करतो. एखादे यश मिळाले की दिवाळी साजरी करण्यासारखे आपण आनंदी होतो. दिवाळी सणाच्या अशा आनंदी पार्श्वभूमीमुळे ऐन दिवाळीत कोणी कोणाला शब्दानेही दुखवत नाही.\nमहाराष्ट्रात दिवाळीच्या निमित्ताने साहित्य दिवाळीही साजरी केली जाते. विविध विषयांवरील दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. दिवाळी अंक प्रकाशित होण्याची संख्या आज महाराष्ट्रात चारशेच्या पुढे गेली आहे. दिवाळीच्या आनंदात वितुष्ट येऊ नये म्हणून दिवाळी अंकामध्ये पूर्वी शोकांतिका असलेले साहित्य छापण्याचे सपांदक टाळत असत. अजूनही काही संपादक असा सांस्कृतिक संकेत पाळतात.\nप्रत्यक्ष वास्तव जीवनात सुध्दा ऐन दिवाळीत शत्रूचेही कोणी वाईट चिंतीत नाही. एखादी सार्वजनिक चांगली गोष्ट निर्माण करतानाही कोणी एखादा दुखावला जाणार असेल तर त्याची दिवाळी दु:खात जावू नये म्हणून अशी गोष्ट दिवाळी उलटून गेल्यावर केली जाते. सारांश, सणासुदीला- दिवाळीला कोणाचे वाईट करणे तर दूर पण वाईट विचार करणे, वाईट चिंतणे सुध्दा पाप, अशी आपली समृध्द पारंपारिक रूढी आहे.\nपण प्रत्येक समाजगटाअंतर्गत अजून काही छोटे दहशवादी गट असतात. इतरांच्या दु:खात त्यांना सुख मिळण्याची विकृती जडलेली असते. मग ते ऐन सणासुदीत- गर्दीच्या ठिकाणी दहशत पसरवण्याचे काम करत असतात. आणि लोकांच्या डोळ्यातले अश्रू पाहून आनंदातिरेकाने हसत हसत ते आपली दिवाळी साजरी करतात.\nहातात बंदूक घेऊनच दहशतवाद पसरवला जातो असे मात्र नाही. बाँबस्फोट करूनच दहशतवाद पेरला जातो असेही नाही. तर शिस्तबध्द योजना आखून एखाद्याविरूध्द कट कारस्थान करून त्याला योजनाबध्द पध्दतीने जीवनातून उठवणे हा ही दहशतवादच आहे. आणि अशा योजनाबध्द पध्दतीने काही शक्ती आपला दहशतवाद समाजात राबवीत असतात. सार्वजनिक जीवनात वड्याचे तेल वांग्यावर काढून कोणाला अडचणीत आणण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. ऐन दिवाळीत एखाद्याला दु:ख देऊन गम्मत पाहणे, अशा प्रवृत्तीही समाजात असतात. वाईट प्रवृत्तींवर चांगल्यांनी विजय मिळवला की दिवाळी साजरी केली जाते हा पारंपारिक अर्थ झाला. पण आज सर्रासपणे याचा व्यत्यास साधूनही दिवाळी साजरी करणार्‍यांची संख्या वाढते आहे. अशांना तसे वाईट उत्तर देण्यापेक्षा त्यांना तसा आनंद मिळू देणेही काही काळासाठी आवश्यक असते.\nम्हणून आताच्या दिवाळीला आजच्या विचारांची दिवाळी अशी टिपणी जोडून आपल्याला दु:खात लोटणार्‍या लोकांनाही आपण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहिजेत. त्या गटात बसणार्‍या अशा सगळ्यांसहीत आपणा सगळ्यांना दिवाळीच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा. आपली दिवाळी सकस, दर्जेदार, वैचारिक दिवाळी अंक वाचण्यात आनंदी जावो.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे १०:४५ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलैंगिक विषयाचा शास्त्रीय लेख\nअसा प्रचार संविधान विरूध्द आहे\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/iron-carnelian-attack-wife-solapur-news-111380", "date_download": "2018-12-13T16:00:05Z", "digest": "sha1:RZHSFR2ZQZBF2A7CH7L6EWDENWE4CN4P", "length": 13579, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Iron carnelian attack on wife solapur news तू फार म्हातारी दिसतेस, आता तू मला आवडत नाही! | eSakal", "raw_content": "\nतू फार म्हातारी दिसतेस, आता तू मला आवडत नाही\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसोलापूर - तू फार म्हातारी दिसतेस, आता तू मला आवडत नाही, तू आताच्या आता निघून जा... असे म्हणून पत्नीवर लोखंडी गजाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली आहे. याप्रकरणी पती तानाजी रावजी धायगुडे (वय 48, रा. तिल्हेहाळ. हल्ली- आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) याच्यावर वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्याची 24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.\nसोलापूर - तू फार म्हातारी दिसतेस, आता तू मला आवडत नाही, तू आताच्या आता निघून जा... असे म्हणून पत्नीवर लोखंडी गजाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली आहे. याप्रकरणी पती तानाजी रावजी धायगुडे (वय 48, रा. तिल्हेहाळ. हल्ली- आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) याच्यावर वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्याची 24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.\nपत्नी रंजना तानाजी धायगुडे (वय 45, रा. तिल्हेहाळ. हल्ली- आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी वळसंग पोलिसांत फिर्याद दिली आहे. तानाजी याने शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पत्नीला मारहाण केली. तानाजी हा शेतकरी असून त्याचा बैल विक्रीचा व्यवसाय आहे. धायगुडे पती-पत्नीला तीन मुली आणि एक मुलगा असून तिन्ही मुलींचे लग्न झाले आहे. दोघेही आजी-आजोबा आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना या शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घरासमोर अंगणात थांबल्या होत्या. पती तानाजी तिथे आला. तू फार म्हातारी दिसतेस, आता तू मला आवडत नाही, तू आताच्या आता निघून जा... तुला सांगितलेले कळत नाही का असे तो म्हणाला. तानाजी याने अंगणात पडलेला लोखंडी गज उचलून पत्नी रंजनाच्या दोन्ही पायावर, छातीवर मारहाण केली. मारहाणीत रंजना खाली पडली. तानाजी याने घरातून काथ्याची दोरी आणून तुला आज खल्लास करतो, असे म्हणून दोरीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रंजनासोबतच तिच्या भावाला व भाचाला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.\nया गुन्ह्यात तानाजी यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने 24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. पोलिस उपनिरीक्षक इनायत काझी तपास करीत आहेत.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nपोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांची डोकेदुखी\nसोलापूर : काही दिवसांमध्ये सोलापुरात घडत असलेल्या चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 ते 18 या...\nमोहोळ नगरपरिषदेला अखेर पुर्णवेळ स्थापत्य अभियंता\nमोहोळ (सोलापूर) - येथील नगरपरिषदेस गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या स्थापत्य अभियंता या पदावर पुर्णवेळ अधिकारी उपलब्ध झाले. यामुळे शहरातील...\nलोणी काळभोर - पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन येथील गजबजलेल्या चौकात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस...\nकोट्यातील सदनिकांसाठी तारण व गहाण निर्णय\nसोलापूर - स्वेच्छाधिकार कोट्यातून सरकारकडून मिळालेल्या सदनिका आता बॅंकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहेत. यापूर्वी या सदनिका विकणे आणि भाड्याने...\nपोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे महिलेची प्रसूती सुखरूप\nलोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील लोणी स्टेशनसारख्या गजबजलेल्या चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/celebrate-the-ganesh-chaturthi-festival-in-kolhapur-1296141/", "date_download": "2018-12-13T15:51:04Z", "digest": "sha1:RIQ7SA6YCLWDM7AVWN2NNHRDYV3KSKFV", "length": 12388, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदी करण्याकडे कल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nइतर राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nउपेंद्र कुशवाह यांच्याकडून शरद पवार यांची भेट\nनरेंद्र मोदींना पर्याय नसण्याएवढा देश कंगाल आहे का - यशवंत सिन्हा\nमद्यसाठा, बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी भरारी पथके\nपर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदी करण्याकडे कल\nपर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदी करण्याकडे कल\nगणेशोत्सवाला जोडूनच गेल्या काही वर्षांत पर्यावरणाची चर्चाही तीव्रपणे होऊ लागली आहे.\nवाढत्या प्रदूषणाची जाण आल्याने गणेशभक्तामध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदी करण्याकडे कल वाढत असताना दुसरीकडे त्याचा गरफायदा घेत प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या मूर्तीच पर्यावरणपूरक असल्याचेच भासवणारी गल्लाभरू प्रवृत्ती वाढत आहे. याद्वारे मूर्ती विक्री करणाऱ्यांना तिप्पट कमाई होत असली तरी पर्यावरणपूरक मूर्ती घेणाऱ्यांची आíथक फसगत होण्याबरोबरच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. यामुळे मूर्ती नेमकी प्लॉस्टर ऑफ पॅरीसपासून बनवली आहे की पर्यावरणपूरक घटकांपासून (शाडू, कागदी, लाल माती) हे स्पष्ट करणारी सुविधा उपलब्ध केली जावी अशी मागणी भाविक करीत आहेत.\nगणेशोत्सवाला जोडूनच गेल्या काही वर्षांत पर्यावरणाची चर्चाही तीव्रपणे होऊ लागली आहे. विशेषत: प्लास्टर ऑफ पॅरीस वापरात आल्यापासून आणि अवाढव्य मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचे प्रस्थ सुरू झाल्यापासून या चच्रेला धुमारे फुटले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या श्री मूर्ती विसर्जित केल्यानंतर त्या लवकर विरघळत नसल्याने अनंत चतुर्दशीनंतर मूर्तीचे अवशेष भक्तांना क्लेशदायक असतात. हा मुद्दा वारंवारपणे चíचला गेल्यानंतर पर्यावरणप्रेमी नागरिक, संघटना तसेच भाविकांकडून पर्यावरणपूरक श्री मूर्तीची प्रतिष्ठापना केली जावी असा आग्रह सुरू झाला. काही संस्थांनी तर त्यासाठी प्रबोधन मोहीम उघडली असून या प्रकारातील उत्कृष्ट श्री मूर्तीना पारितोषिक देण्याची पद्धतही रूढ झाली आहे. परिणामी पर्यावरणपूरक श्री मूर्ती घेण्याकडे कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे.\nतथापि, या बदलत्या प्रवाहाचाही आíथक लाभ उठवणारे महाभाग निर्माण झाले आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती असल्याचे फलक लावून प्लास्टर ऑफ पॅरीसच्याच मूर्ती भाविकांच्या गळ्यात मारली जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nजाणून घ्या, 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांना 'आवाज कुणाचा'\nइशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींची सोशल मीडियावर खिल्ली\nरजनीकांत या एकाच बॉलिवूड सुपरस्टारला ट्विटरवर करतात फॉलो\nसुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..\n'मैंने माँगा राशन उसने दिया भाषण'; प्रकाश राज यांचा मोदींना सणसणीत टोला\nएक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या हत्येचे गूढ कायम\nसीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग सुकर\nअस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय कोणता\nबेलापूरमधील ‘समूह विकास’ रखडला\nमिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई\nसुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात\nसिग्नल सोडून वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर व्यस्त\nमतदार यादी अद्ययावतीकरणात गृहनिर्माण संस्थांचा ‘असहकार’\nपार्किंग धोरणाचे ‘स्मार्ट’ पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/explosion-kabul-29-dead-104458", "date_download": "2018-12-13T16:05:00Z", "digest": "sha1:EEYGTMGEF7CJ2A6IERL3YKYY3F6DMQT3", "length": 11606, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "explosion in kabul; 29 dead काबूलमधील स्फोटात किमान 29 ठार... | eSakal", "raw_content": "\nकाबूलमधील स्फोटात किमान 29 ठार...\nबुधवार, 21 मार्च 2018\nनवरोझचा हा सण अफगाणिस्तानमधील राष्ट्रीय सुटीचा दिवस आहे. या सणानिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी नागरिक एकत्र आले आहेत. स्फोट झाल्याचे ठिकाण हे नागरिकांमधील लोकप्रिय ठिकाण आहे. तेव्हा या ठिकाणी घडविण्यात आलेला हा स्फोट योगायोग नक्कीच नाही\nकाबूल - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमधील प्रसिद्ध अल अबद रुग्णालय आणि काबूल विद्यापीठानजीक घडविण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये किमान 29 मृत्युमुखी; तर 18 जखमी झाले.\nअफगाणिस्तानामध्ये नवरोझ सण साजरा केला जात असतानाच हा हल्ला घडविण्यात आला आहे. 2018 मध्ये घडविण्यात आलेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांत केवळ काबूलमधीलच 200 पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर अफगाणिस्तानमधील नाजूक परिस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.\n\"\"नवरोझचा हा सण अफगाणिस्तानमधील राष्ट्रीय सुटीचा दिवस आहे. या सणानिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी नागरिक एकत्र आले आहेत. स्फोट झाल्याचे ठिकाण हे नागरिकांमधील लोकप्रिय ठिकाण आहे. तेव्हा या ठिकाणी घडविण्यात आलेला हा स्फोट योगायोग नक्कीच नाही,'' अशी माहिती अफगाणिस्तानमधील सुरक्षा तज्ज्ञ हबीब वर्डक यांनी दिली.\nया हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ( इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हा कारबॉंब असण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे.\nकाश्‍मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू- काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. सोपोरच्या बर्थकला भागात दहशतवादी...\nकर्नाटकच्या एटीएस पथकाची साकळीत चौकशी\nयावल : साकळी (ता. यावल) येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास बंगळूर येथील एटीएसच्या पथकाने साकळी येथे आज चौकशीकामी आणले होते. नालासोपारा स्फोटक प्रकरणी...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nदहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र यावे - बिट्टा\nसहकारनगर - दहशतवाद, नक्षलवाद असे गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. अशा वेळी राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार ठेवून सर्वानी एकत्र यावे, असे...\nसंशयित खलिस्तानवादी चाकण येथून ताब्यात\nपुणे : दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने चाकण (जि. पुणे) येथून ताब्यात घेतलेल्या संशयित खलिस्तानवाद्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंध अधिनियमान्वये...\nविजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू..\nमुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+43+pe.php", "date_download": "2018-12-13T15:30:57Z", "digest": "sha1:5FCQ4SYAJTKHPODPBXH6Y5XSDCFXRQUS", "length": 3368, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 43 / +5143 (पेरू)", "raw_content": "क्षेत्र कोड 43 / +5143\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 43 / +5143\nक्षेत्र कोड: 43 (+51 43)\nशहर/नगर वा प्रदेश: Ancash\nआधी जोडलेला 43 हा क्रमांक Ancash क्षेत्र कोड आहे व Ancash पेरूमध्ये स्थित आहे. जर आपण पेरूबाहेर असाल व आपल्याला Ancashमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. पेरू देश कोड +51 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ancashमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +51 43 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनAncashमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +51 43 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0051 43 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 43 / +5143 (पेरू)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.chikoofestival.com/stall-layout/", "date_download": "2018-12-13T15:57:59Z", "digest": "sha1:VOXD34E2ZBX7UNG5QMI5BSLSXGBHXBF4", "length": 7134, "nlines": 29, "source_domain": "www.chikoofestival.com", "title": "Stall layout – Chikoo Festival Bordi", "raw_content": "\nचिकू फेस्टिवल २०१८ ची स्टॉल बुकिंग आज दिनांक १५/१२/२०१७ रोजी सुरू होत आहे तरी इच्छुकांनी लवकरात लवकर चिकू फेस्टिव्हल कार्यालय अमृतवाडी – बोर्डी येथे सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत प्रत्यक्ष येउन आपल्या पसंतीचा स्टॉल त्यासाठीच्या योगदानाची रक्कम रोख, चेक किव्हा ऑनलाइन ट्रान्सफरने देऊन बुक करावा ही विनंती .सोबत ह्या वर्षीचा लेआऊट पाठवत आहे. त्यांतील स्टॉल न- ३६ ते ५० ( लाल रंगाने दाखवलेले) स्टॉल नॉनव्हेज फूडस्टॉल असतील , स्टॉल न- १०६ ते १२१ ( हिरव्या रंगाने दाखवलेले) स्टॉल व्हेज फूडस्टॉल असतील , स्टॉल न- १२२ ते १३५ ( पिवळ्या रंगाने दाखवलेले) स्टॉल प्रीमियम स्टॉल असतील, इतर सर्व स्टॉल्स जनरल स्टॉल आहेत. एक व्यक्तीस जास्तीत जास्त दोनच स्टॉल बुक करता येईल ह्याची कृपया नोंद घ्यावी.\n१) दिनांक २७ आणि २८ जानेवारी रोजी वाहन /टेम्पो यांना सकाळी 9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 8 वाजल्यानंतरच् मैदानात प्रवेश राहील.\n२) स्टॉल १०×१०×१० फूट असेल. त्यात २ खुर्च्या व २ टेबले आणि १ लाइट असेल.\n३) स्टॉलमध्ये वाढीव मंडपाचे काही सामान हवे असल्यास तसे किमान १ आठवडा आधी सांगावे आयत्या वेळेवर वस्तू पुरवणे शक्य होणार नाही.\n४) कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करू नये. अन्यथा दंड आकारण्यात येईल. स्टॉलधारकानी प्लास्टिकसाठी पर्यायी व्यवस्था करावी\n५) खाद्य पदार्थाच्या स्टॉल्सच्या समोरील बाजूस घेतलेले पदार्थ बसून खाता यावेत म्हणून मैदानात टेबल्स आणि खुर्च्यांची व्यवस्था केली आहे. परंतु त्यांच्या साफसफाईची व्यवस्था स्टॉलधारकांनीच् करावयाची आहे .\n६) चिकू फेस्टिव्हलमध्ये सर्व ठिकाणी कचरपेटीची व्यवस्था केली आहे तरीही ज्या स्टॉलवर कचरा होणाऱ्या वस्तूची विक्री होणार असेल त्यांनी स्वतःची कचरापेटी आणून स्टॉलच्या बाहेर ठेवावी आणि त्यामुळे स्टॉल कींवा फेस्टिव्हलच्या आरोग्य व सुशोभिकारणात कुठलीही बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.\n७) खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पदार्थांची सूचि त्यांच्या किंमती व प्रमाणांसहा लिहून सहज दिसेल अश्या प्रकारे प्रदर्शित करणे बंधनकारक राहील व ती दर व प्रमाणसूचि २ दिवस समान राहील ह्याची दक्षता घ्यावी.\n८) स्टॉलवर खाद्यपदार्थ शिजवताना घ्यावयाची दक्षता व अग्निप्रतिबंधक उपाययोजना याची जवाबदारी स्टॉलधारकांचीच् राहील\n९) संपुर्ण फेस्टीव्हल काळात स्टॉलधारकांच्या सामानाची व त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची जबाबदारी स्टॉलधारकांचीच राहील. चिकू फेस्टिव्हल समिती कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.\n१०) पहिल्या दिवशी रात्री स्टॉल धारकांना त्यांचे सामान ठेवण्यासाठी हॉल उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे स्टॉलधारक त्यांचे सामान स्वतःच्या जबाबदारीवर ठेऊ शकतील.\n*महत्वाची सूचना* :— चिकू फेस्टीव्हलमध्ये बनविलेले / विक्री केले जाणारे खाद्यपदार्थ-पेये अन्न व औषध प्रशासन आणि वैध मापन प्रशासनाच्या नियमावलीनुसार असण्याची जवाबदारी स्टॉलधारकांचीच् असेल याची सक्त नोंद घ्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-12-13T16:23:15Z", "digest": "sha1:4ORB7EMALPZEWIQTIVRTOGEEQQQJ6GRB", "length": 8068, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेल्युसिद साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\n← ख्रि.पू. ३१२ – ख्रि.पू. ६३ →\nराष्ट्रप्रमुख ख्रि.पू. ३०५-२८१ सेल्युकस निकेटर\nअधिकृत भाषा ग्रीक, फार्सी\nअ‍ॅकेडियन • इजिप्शियन • कुशाचे राज्य • पुंताचे राज्य • अ‍ॅझानियन • असिरियन • बॅबिलोनियन • अ‍ॅक्सुमाइट • हिटाइट • आर्मेनियन • पर्शियन (मीड्ज • हखामनी • पर्थियन • सासानी) • मॅसिडोनियन (प्टॉलेमिक • सेल्युसिद) • भारतीय (मौर्य • कुषाण • गुप्त) • चिनी (छिन • हान • जिन) • रोमन (पश्चिमी • पूर्वी) • टेओटिवाकान\nबायझेंटाईन • हूण • अरब (रशिदुन • उमायद • अब्बासी • फातिमी • कोर्दोबाची खिलाफत • अय्युबी) • मोरक्कन (इद्रिसी • अल्मोरावी • अल्मोहद • मरिनी) • पर्शियन (तहिरिद • सामनिद • बुयी • सल्लरिद • झियारी) • गझनवी • बल्गेरियन (पहिले • दुसरे) • बेनिन • सेल्झुक • ओयो • बॉर्नू • ख्वारझमियन • आरेगॉनी • तिमुरिद • भारतीय (चोळ • गुर्जर-प्रतिहार • पाल • पौर्वात्य गांगेय घराणे • दिल्ली) • मंगोल (युआन • सोनेरी टोळी • चागताई खानत • इल्खानत) • कानेम • सर्बियन • सोंघाई • ख्मेर • कॅरोलिंजियन • पवित्र रोमन • अंजेविन • माली • चिनी (सुई • तांग • सोंग • युआन) • वागदोवु • अस्तेक • इंका • श्रीविजय • मजापहित • इथिओपियन (झाग्वे • सॉलोमनिक) • सोमाली (अजूरान • वर्संगली) • अदलाई\nतोंगन • भारतीय (मराठे • शीख • मुघल) • चिनी (मिंग • छिंग) • ओस्मानी • पर्शियन (सफावी • अफ्शरी • झांद • काजार • पहलवी) • मोरक्कन (सादी • अलोइत) • इथियोपियन • सोमाली (देर्विश • गोब्रून • होब्यो) • फ्रान्स (पहिले • दुसरे) • ऑस्ट्रियन (ऑस्ट्रॉ-हंगेरीयन) • जर्मन • रशियन • स्वीडिश • मेक्सिकन (पहिले • दुसरे) • ब्राझील • कोरिया • जपानी • हैती (पहिले • दुसरे)\nपोर्तुगीज • स्पॅनिश • डॅनिश • डच • ब्रिटिश • फ्रेंच • जर्मन • इटालियन • बेल्जियन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ नोव्हेंबर २०१६ रोजी १२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/sharad-pawar-can-be-prime-minister/", "date_download": "2018-12-13T15:38:42Z", "digest": "sha1:DDWWWK4PGLQBSYQSOXH5ITGSA6F2PLLC", "length": 7893, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "शरद पवार 2019ला पंतप्रधान होऊ शकतात, कार्यकर्त्यांनी कामाला लागा! – थोडक्यात", "raw_content": "\nशरद पवार 2019ला पंतप्रधान होऊ शकतात, कार्यकर्त्यांनी कामाला लागा\n06/11/2017 टीम थोडक्यात महाराष्ट्र, मुंबई 0\nकर्जत | 2019मध्ये शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. 2019 हे साहेबांचे आणि राष्ट्रवादीचं वर्ष राहिल, असंही ते म्हणाले.\nरायगडमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत ते बोलत होते. सध्या राजकारण ज्या दिशेने बदलत आहे त्याप्रमाणे आमच्या मनात पवार साहेबांबद्दल जी इच्छा आहे ती गोष्ट अशक्य नाही, असंही त्यांनी नमूद केलं.\n2019मध्ये शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचं आवाहनही केलं.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n‘सैराट’च्या हिंदी रिमेकचा मार्ग मोकळा, लवकरच चित्रिकरणाला सुरूवात\nमहाराष्ट्रातील रणरागिणींचा हिसका, गिरीश महाजनांकडून माफीनामा\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार\nमुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\nअश्विन, रोहित पर्थ कसोटीतून बाहेर\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू\n“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mindscomeacross.blogspot.com/2011/05/blog-post.html", "date_download": "2018-12-13T16:47:39Z", "digest": "sha1:4LKZPF6CUJPHKAA2M2XZJIQ4LAWFZOYW", "length": 10127, "nlines": 122, "source_domain": "mindscomeacross.blogspot.com", "title": "Minds, which come across: गंधर्वयुग", "raw_content": "\nकाल बऱ्याच दिवसांनंतर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा योग आला. अर्थातच it was worth it…. आमच्या पिढीला गन्धर्वयुगाच्या सुवर्णकाळाची सफर घडवून आणण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे ….\nसकाळ मधल्या सुबोध भावेंच्या लेखनातून चित्रपट बघायची उत्सुकता निर्माण झाली होतीच; पण ती उत्सुकता शमवतानाच बालगन्धर्वांविषयी अधिक माहिती घ्यायलाही उद्युक्त करण्याचं काम या चित्रपटानं केलंय . एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन त्याच्या पूर्ततेसाठी झटलं की कसा उत्तम कलाविष्कार साकार होतो , याचं उदाहरण म्हणून या कलाकृतीकडं पाहता येईल …\nसुबोध भावेंचा राजस बालगंधर्व मनात घर करतोच , पण त्याचबरोबर “मामा , गंधर्व म्हणजे काय रे ”, असं निरागसपणे विचारणारा अथर्व कर्वेही आपल्या छोट्याश्या भूमिकेत ठसा उमटवून जातो . बालगंधर्वांची रसिकता, विनम्रता , कर्तव्यनिष्ठा, देशभक्ती , उत्कृष्टतेचा ध्यास , अनेकानेक आघात पचवण्याचं धैर्य , रसिकांवरची श्रद्धा , तत्त्वनिष्ठा आणि “इदं न मम ” अशी निरासक्त वृत्ती , अशा बहुविध पैलूंचं इतक्या अल्प कालावधीत प्रत्ययकारी दर्शन घडवण्याचं शिवधनुष्य नितीन देसाईंच्या नेतृत्त्वाखाली या साऱ्या मंडळींनी अतिशय उत्तमरीत्या पेललंय . पण त्याचबरोबर त्यांच्या अव्यवहारीपणा सारख्या काही उण्या बाजूही अगदी सहजगत्या समोर आणल्यायेत . आणि हे सगळं केलंय ते कुठंही “judgmental ” न होता … कारण , चित्रपटात म्हटल्याप्रमाणं गंधर्वांच्या आयुष्याला लौकिक बंधनांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणंही निष्फळ आहे …. . शिवाय , सहकाऱ्यांचं प्रेम आणि कळकळ, रसिकांचं प्रेम आणि त्यातूनच उमटणारी दानशूरता , सहचारिणीची सोशिकता या गोष्टी झाकोळल्या जाणार नाहीत याचीही पुरेपूर दक्षता दिग्दर्शकानं घेतलीये .\nमुलीच्या मृत्यूनंतर डोळ्यात आलेलं पाणी क्षणार्धात टिपून भूमिका रंगवणारे बालगंधर्व आपल्या डोळ्यात अश्रू उभे करतात , तर बोलपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी होणारी एका सच्च्या रंगकर्मीची घुसमट आपल्यालाही अस्वस्थ करून सोडते . आणि हे सगळं पाहिलं की पटतं – “खरंच, आयुष्य हे तर एक नाटकच. त्याचे प्रवेश “त्यानं” आधीच लिहून ठेवलेत . फक्त आपल्या वाटेला आलेली भूमिका उत्तमरीत्या पार पाडणं हेच आपलं कर्तव्य”.\nPS: १. आनंद भाटेंचा देखील विशेषत्त्वाने उल्लेख करायला हवा.\n२. आता कुठूनतरी “धर्मात्मा” मिळवायला हवा ….\nइतकी जुनी नाट्यपदे आजच्या पिढीला ऐकायला मिळावी हीच खूप मोठी गोष्ट आहे\nनितीन देसाई, कौशल इनामदार, सुबोध भावे आणि आनंद भाटे यांचे विशेष कौतुक\nप्रार्थना - लहानपण, शाळा आणि प्रार्थना यांचा आठवणींच्या राज्यात खूप जवळचा संबंध आहे. अजूनही प्रार्थना म्हणलं की 'खरा तो एकची धर्म' ही शाळेत म्हणत असलेली प्रार्थनाच चटक...\nएक बातमी....... - कालचा दिवस आमचा सगळ्यांचा सारखाच सुरु झाला असणार, आवरसावर करून आम्ही ऑफिसला पोचलो computer समोर बसलो fb चेक केलं whats app चे मेसेज बघितले आणि...\nदीपावली - आकांक्षा ही मनी आपुला देश थोर व्हावा आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥ सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥ सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा पुसता अश्रू दीनजनांचे आनंद लाभावा ॥ अधर्म,...\nहॉर्ससिक... - आम्ही उटीला गेलो होतो .छोटी केतकी आणि तिचे आई बाबा म्हणजे इंदु मॅडम आणि सुरेश सर पण आमच्या बरोबर होते ,तिच्या आई कडून समजलं की तिला उटीला गेलं की नावेत आण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/paralysis-care-at-home/", "date_download": "2018-12-13T16:48:08Z", "digest": "sha1:75TWN5O7SFQK3H7DHVMX35KHMCN355ZK", "length": 5806, "nlines": 37, "source_domain": "www.marathigold.com", "title": "लकवा (Paralysis) झाल्यावर लगेच कराल हे उपाय तर रुग्णास काहीही होणार नाही, पहा आणि शेयर करा", "raw_content": "\nYou are here: Home / Health / लकवा (Paralysis) झाल्यावर लगेच कराल हे उपाय तर रुग्णास काहीही होणार नाही, पहा आणि शेयर करा\nलकवा (Paralysis) झाल्यावर लगेच कराल हे उपाय तर रुग्णास काहीही होणार नाही, पहा आणि शेयर करा\nलकवा मारणे ही एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये रुग्णाच्या शरीराचा एखादा भाग निकामी होतो. यास इंग्रजी मध्ये पैरालिसिस म्हणतात, हा आजार साधारणपणे 50 वर्षाच्या पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना होतो. पण आजकाल हा आजार तरुण वयात म्हणजे अगदी 30 पेक्षा कमी वयाच्या लोकांना झाल्याचे पण पाहण्यात आले आहे.\nजर सावधानी घेतली गेली नाही तर लकवा कधीही होऊ शकतो. जर दुर्भाग्याने लकवा झाला तर त्यादरम्यान काय उपाय केले पाहिजेत याबद्दल आज आम्ही येथे माहीती देत आहोत, येथे दिलेल्या टिप्स फॉलो करून लकवाग्रस्त रोगी बिलकुल ठीक होऊ शकतो.\nलकवा होण्याची 3 कारणे असू शकतात.\nशरीराचा एखादा भाग जास्त वेळ दबलेला राहिल्यामुळे देखील लकवा होऊ शकतो. जास्तवेळ एखादा भाग दाबलेला राहिल्यामुळे त्या भागात रक्त प्रवाह व्यवस्थित होऊ शकत नाही, ज्यामुळे आपला मेंदू त्या भागाचा रक्तप्रवाह थांबवून टाकतो. रक्तप्रवाह थांबल्यामुळे तो भाग निकामी होतो आणि लकवाग्रस्त होतो.\nअमलीपदार्थ सेवन केल्यामुळे रक्तातील अम्लाचे प्रमाण वाढते ज्यामुळे धमन्या बाधित होतात आणि लकवा होतो.\nकधी कधी जास्त तणावात राहिल्यामुळे डोक्यात रक्त गोठले जाते ज्यामुळे पैरालिसीस होण्याची शक्यता वाढते. यासाठी जास्त चिंता आणि काळजी केली नाही पाहिजे.\nलकवा झाल्यास करा लगेच हे उपाय\nलकवा झाल्यावर लगेच रुग्णाला एक चमचा मध मध्ये 2 लसून मिक्स करून खाऊ घाला. यामुळे लकव्या पासून सुटका मिळू शकते.\nकोणाला लकवा झाला असेल तर कबुतर चे मिट खाऊ घाला असे केल्यामुळे लकवा लगेच ठीक होऊ शकतो. हे उपचार लकवा झाल्यास सर्वात जास्त वापरले जातात.\nकलौंजी (काळे जिरे) चे तेलाने लकवा झालेल्या जागी मालिश करा.\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://manjulindia.com/marathi/sita-marathi-edition.html", "date_download": "2018-12-13T15:19:14Z", "digest": "sha1:HE56RMDXFTDF3A5SR62UO2UUEGJFR6B4", "length": 9402, "nlines": 328, "source_domain": "manjulindia.com", "title": "Sita (Marathi edition) - Marathi", "raw_content": "\nनगरीपासून दूर अरण्याच्या मधोमध सारथ्याने रथ थांबवला, वृक्षराजीमधून चालण्यासाठी अधीरतेने सीता उतरली. सारथी लक्ष्मण रथातच बसला होता. त्याला काहीतरी सांगायचे आहे हे जाणवून सीता थबकली. जमिनीकडे दृष्टी लावून शेवटी लक्ष्मण बोलला, \"तुझा पती, माझा मोठा भाऊ, अयोध्येचा राजा राम याची इच्छा आहे की गावभर अफवा उठत आहेत. तुझ्या कीर्तीवर प्रश्नचि लागले आहे. याबाबतीत नियम स्पष्ट आहेतः राजाची पत्नी संशयाच्या पलीकडे असली पाहिजे. म्हणून रघुकुलाच्या वंशजाने तुला आज्ञा केली आहे की तू त्याच्यापासून, त्याच्या राजवाड्यापासून आणि त्याच्या नगरीपासून दूर राह्वंस. बाकी तुला आवडेल तिथे जाण्यास तू मुक्त आहेस. पण तू एकदा रामाची राणी होतीस हे तू कुणालाही उघड करून सांगणार नाहीस .\"\nसीतेला लक्ष्मणाच्या नाकपुड्या थरथरताना दिसल्या. तिला त्याचं अवघडलेपण आणि संताप कळला. पुढे जाऊन त्याला आश्वस्त करावं असं तिला वाटलं, पण तिने स्वतःला आवरलं.\n\"रामाने त्याच्या सीतेला टाकलं आहे असं तुला वाटतय, होय ना ' तिने मृदुपणे विचारलं.\n\"पण तसं करूच शकत नाही.\nतो देवी आहे - . तो कुणाचाच त्याग करत नाही.\nआणि मी देवी आहे -. कुणीच माझा त्याग करू शकत नाही.\"\nकोड्यात पडलेला लक्ष्मण अयोध्येला परतला. सीता वनात थांबली, हासील आणि तिने केस मोकळे सोडले.\nदेवदत्त पट्टनाईक हे शिक्षणाने मेडिकल डॉक्टर असून व्यवसायाने नेतृत्व-सल्लागार आहेत व आवडीने पुराणकथा अभ्यासक आहेत. त्यांनी पवित्र कथा, प्रतीके, विधी आणि त्यांची आधुनिक काळाशी संगती यावर भरपूर लेखन-व्याख्यान केले आहे. पेंग्विन इंडियाबरोबरच्या त्यांच्या पुस्तकामध्ये आहेत द हांडबुक ऑफ राम, मिथ=मिथ्या, अ हांडबुक ऑफ हिंदू मायथोलाजी, द प्रेग्नेनट किंग, जयः अनइलस्ट्रेटेड रीटेलिंग ऑफ महाभारत आणि मुलासाठीची देवलोक माला. देव्दतांची अपारंपरिक पद्धत आणि गुंतवून टाकणारी शैली त्यांच्या व्याख्यानामधून, पुस्तकामधून आणि लेखामधून प्रत्ययाला येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://megamarathi.in/news/phulrani-coming-back-new-look/", "date_download": "2018-12-13T16:30:54Z", "digest": "sha1:6RTABDEVBLCN3RN2HQOXUNOWVJBAWZ3B", "length": 9562, "nlines": 91, "source_domain": "megamarathi.in", "title": "‘फुलराणी’ येतेय", "raw_content": "\nHome Natak ‘फुलराणी’ येतेय\nमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं.च्या सिद्धहस्त लेखणीतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविलेले नाटक म्हणजे ‘ती फुलराणी’. पुलंच्या ‘ती फुलराणी’तील ‘फुलराणी’ काळानुरूप बदलत गेली. भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष अशा चौघींनी ‘फुलराणी’ उभी केली.या सगळ्यानी फुलराणी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली, अशावेळी नवा चेहऱ्यासहित ‘ती फुलराणी‘ हे नाटक नव्या रुपात आणि नव्या संचात घेऊन आणण्याचं शिवधनुष्य लेखक नाट्यदिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी उचललं आहे.\nहे नाटक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. असं सांगत रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची भावना राजेश देशपांडे यांनी बोलून दाखवली. या नाटकाच्या संहितेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून तांत्रिक बाबतीत थोडे बदल करण्यात आल्याची माहिती राजेश देशपांडे यांनी दिली.\n‘अष्टगंध एंटरटेण्मेंट निर्मित’ ‘एँडोनिस एण्टरप्रायजेस’ प्रकाशित ‘ती फुलराणी’ हे नाटक नव्या बाजात लवकरच रंगभूमीवर येत आहे. धनंजय चाळके याचे निर्माते आहेत. आधीच्या अभिनेत्रींनी ही भूमिका इतकी सुंदर वठवल्यानंतर ही भूमिका नव्या अभिनेत्रीसाठी आव्हानच होतं. सध्याची गुणी अभिनेत्री हेमांगी कवी ही नवी फुलराणी साकारणार असून ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ असं ठसक्यात म्हणत रसिकांची उत्कंठा वाढवायला सज्ज झाली आहे.\nफुलराणीच्या भूमिकेतील हेमांगी कवी सोबत प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ गिरीश ओक आहेत. सोबत मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, विजय पटवर्धन, निरंजन जावीर, हरीश तांदळे, दिशा दानडे, सुनील जाधव, अंजली मायदेव, हे कलाकारही यात आहेत. सूत्रधार नितीन नाईक आहेत.\n‘तिन्ही सांजा’ व ‘स्पिरीट’ या नाटकांचं सध्या गाजत असलेलं नेपथ्य करणारे संदेश बेंद्रे यांनी ‘ती फुलराणी’ या नाटकाचं नेपथ्य केलं आहे. ‘लोकमान्य’साठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा झी चा विशेष पुरस्कार पटकावणाऱ्या महेश शेरला यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली असून रंगभूषा उदय तांगडी यांची आहे.एक ‘पोरगी नाक्यावरती’ फेम निषाद गोलांबरे यांचं संगीत या नाटकाला लाभलं आहे. प्रकाशयोजना भूषण देसाई यांनी सांभाळली आहे. जयंत देशपांडे, दिलीप जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते\nहे पण आवडेल तुम्हाला\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\n‘राजी’व्दारे 100 कोटी क्लबमध्ये पोहोचणारी पहिली मराठी एक्टरेस ठरली अमृता खानविलकर\nमहाराष्ट्राचा सुपरस्टारअंकुश चौधरीने MAAI २०१६ मध्ये मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान\n‘विकता का उत्तर’च्या सेटवर साजरी झाली दिवाळी\n“वन वे तिकीट”चा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36846/by-subject/1?page=3", "date_download": "2018-12-13T16:05:47Z", "digest": "sha1:R63KPTLFZBPRN5DGGW7JHVDOAS37DE5W", "length": 3432, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख /गुलमोहर - ललितलेखन विषयवार यादी /विषय\nवधु वर सूचक मंडळ (13)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/15592", "date_download": "2018-12-13T15:37:43Z", "digest": "sha1:DWGA4GLFQB7GNJH2TQGTOFZPBG4JJ7AP", "length": 5248, "nlines": 85, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आया : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आया\nमुले सांभाळणार्‍या आयाकडून बाळावर अत्याचार\nनुकताच फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला: < विषयाच्या संवेदनशीलतेमुळे व्हिडिओची लींक काढुन टाकते आहे. कुणालाही घाबरवण्याचा हेतु नव्हता. सॉरी \nस्त्री काय किंवा पुरुष काय, कोणाचेही मन हेलावेल असा व्हिडिओ बघुन मनाचा थरकाप झाला. लहान मुलांवर कोणी असे अत्याचार करु शकेल असं मन मानायला तयारच नव्हतं.\nत्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहिल्या. एखादी अनाथाश्रामतली घटना असेल, भारतातला व्हिडिओ नाहीये अशी काहीतरी मनाची समजुत घालुन कामावर लक्ष केंद्रीत केलं.\nRead more about मुले सांभाळणार्‍या आयाकडून बाळावर अत्याचार\nमाझे आई-बाबा ठाण्याला एकटेच रहातात. दोन दिवसांपूर्वी बाबा अचानक आजारी पडले. सोसायटीमधील लोकांनी खूप मदत केली. मात्र या सगळ्यात नर्सिंग ब्युरोतून कुणी दादा/ताई मदतीला मिळाल्यास बरे पडेल असे जाणवले. कृपया मला ठाण्यातील चांगले नर्सिंग ब्युरो सुचवाल का माझे आईबाबा वसंत विहारच्या जवळ रहातात.\nRead more about ठाण्यातील नर्सिंग ब्युरो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/pain-management/", "date_download": "2018-12-13T16:53:38Z", "digest": "sha1:UO3WP6KAB5RBKPKLVXEIPIFRJ6K7JYND", "length": 7445, "nlines": 37, "source_domain": "www.marathigold.com", "title": "फक्त एक मिनिटात शरीरातील कोणत्याही भागातील वेदना दूर होतात फक्त मालिश करा या बोटाला, करून पहा", "raw_content": "\nYou are here: Home / Health / फक्त एक मिनिटात शरीरातील कोणत्याही भागातील वेदना दूर होतात फक्त मालिश करा या बोटाला, करून पहा\nफक्त एक मिनिटात शरीरातील कोणत्याही भागातील वेदना दूर होतात फक्त मालिश करा या बोटाला, करून पहा\nप्राचीन जापानी कला (Jin Shin Jyutsu method) च्या अनुसार, प्रत्येक एखाद्या विशिष्ट आजार आणि भावनांशी जोडलेले आहे. आपल्या हाताची पाचही बोटे शरीराच्या वेगवेगळ्या भागाशी जोडलेले आहेत. याचा अर्थ तुम्हाला वेदनाशामक औषधे खाण्याच्या ऐवजी या सोप्प्या आणि प्रभावी पध्दतीचा वापर केला पाहिजे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत आहोत की शरीराच्या कोणत्या भागाच्या वेदना दूर करण्यासाठी हाताचे कोणते बोट चोळल्याने वेदना दूर होतात. आपल्या हाताची वेगवेगळी बोटे वेगवेगळ्या आजारांना आणि भावनांशी जोडलेले आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल की आपल्या हाताची बोटे चिंता, भीती आणि चिडचिड दूर करू शकतात. हाताच्या बोटांवर हळूहळू दबाव टाकल्यामुळे शरीराच्या अनेक अंगावर त्याचा प्रभाव पडतो.\nअंगठा (The Thumb) : आपल्या हाताचा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.\nतर्जनी (The Index Finger) : हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.\nमध्यमा (The Middle Finger) : हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.\nअनामिका (The Ring Finger) : हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.\nकरंगळी (The Little Finger) : करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.\nअत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : मिठाचे पाणी आरोग्यासाठी असते रामबाण, पहा कधी प्यावे हे पाणी आणि काय होतात याचे फायदे\nदुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा\nबजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद\nवास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम\nपुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mindscomeacross.blogspot.com/2012/03/blog-post.html", "date_download": "2018-12-13T16:43:31Z", "digest": "sha1:4W47MSKQXZSCAV4RPBWRINYJ2566JN56", "length": 8861, "nlines": 139, "source_domain": "mindscomeacross.blogspot.com", "title": "Minds, which come across: अकिरा योशिझावा आणि कागदी दुनिया", "raw_content": "\nअकिरा योशिझावा आणि कागदी दुनिया\nआज सकाळी google doodle नं लक्ष वेधून घेतलं - कागदी google आणि फुलपाखरे... आणि मग कळलं की आज अकिरा योशिझावाची जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही आहे म्हणून...\nकोण होता हा अकिरा योशिझावा पारंपारिक जपानी कला ओरिगामीला जगण्याचं साधन बनवण्याचे धाडस सर्वप्रथम केलं ते यानंच. ९४ वर्षांच्या आपल्या आयुष्यात तब्बल ५०,००० हून अधिक ओरिगामीच्या कलाकृती बनवणारा हा अवलिया. कंपनीत भूमिती शिकवण्यासाठी त्यानं ओरिगामीचा वापर सुरु केला आणि मग त्याच्या लहानपणापासून जोपासलेल्या छंदाला खत-पाणी मिळालं. या ध्यासापायी पुढं त्यानं कंपनीतली नोकरीदेखील सोडली. १९३७ साली हे नक्कीच खूप धाडसाचं होतं. साहजिकच सुमारे१५ वर्षं गरिबीत दारोदार भटकत घालवावी लागली. तरीदेखील निराश न होता १९५४ साली त्यानं Atarashi Origami Geijutsu (नवी ओरिगामी कला) या नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकातील घड्यांसाठीची notations आजही प्रमाण म्हणून वापरली जातात. याच वर्षी, म्हणजे त्याच्या वयाच्या ४३ व्या वर्षी, तोक्यो मध्ये International Origami Centre ची स्थापनाही त्यानं केली. पुस्तकामुळे त्याची आर्थिक परिस्थितीही सुधारू लागली होती. पण सच्चा कलाकार असलेल्या अकिराने आपल्या कलाकृती कधीही विकल्या नाहीत. त्या इतरांना भेट देण्यात किंवा प्रदर्शनासाठी देण्यातच त्याला आनंद मिळत असे.\nओरिगामीच्या थोड्याश्या ओबडधोबड कलाकृतींना अधिक गोलाई देऊन सुबक करण्यासाठी अकिराने \"wet folding \" या नवीन तंत्राचा वापर सुरु केला. कागद थोडासा ओलसर करण्याच्या या तंत्रानं ओरिगामी कलाकृतींमध्ये 3-d परिणामही अधिक उत्तमरीत्या साधला जाऊ लागला.\nतर असा हा महान कलाकार आज \"google doodle\" च्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या घराघरात पोचलाय.\nअकिरा योशिझावा आणि कागदी दुनिया\nप्रार्थना - लहानपण, शाळा आणि प्रार्थना यांचा आठवणींच्या राज्यात खूप जवळचा संबंध आहे. अजूनही प्रार्थना म्हणलं की 'खरा तो एकची धर्म' ही शाळेत म्हणत असलेली प्रार्थनाच चटक...\nएक बातमी....... - कालचा दिवस आमचा सगळ्यांचा सारखाच सुरु झाला असणार, आवरसावर करून आम्ही ऑफिसला पोचलो computer समोर बसलो fb चेक केलं whats app चे मेसेज बघितले आणि...\nदीपावली - आकांक्षा ही मनी आपुला देश थोर व्हावा आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥ सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥ सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा पुसता अश्रू दीनजनांचे आनंद लाभावा ॥ अधर्म,...\nहॉर्ससिक... - आम्ही उटीला गेलो होतो .छोटी केतकी आणि तिचे आई बाबा म्हणजे इंदु मॅडम आणि सुरेश सर पण आमच्या बरोबर होते ,तिच्या आई कडून समजलं की तिला उटीला गेलं की नावेत आण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/business-news-pnb-mehul-choksi-cbi-104366", "date_download": "2018-12-13T16:00:18Z", "digest": "sha1:OQ74DWRUELB4VMUYPVGHZEKQD6Z4ZV3O", "length": 12516, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "business news PNB Mehul Choksi CBI चोक्‍सीचा पुन्हा चौकशीस नकार | eSakal", "raw_content": "\nचोक्‍सीचा पुन्हा चौकशीस नकार\nबुधवार, 21 मार्च 2018\nनवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी मेहुल चोक्‍सी याने चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागासमोर (सीबीआय) हजर राहण्यास पुन्हा नकार दिला आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. त्यामुळे माझा व्यवसाय अचानक बंद पडला असल्याने जुन्या सहकाऱ्यांकडून माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, अशी भीती चोक्‍सी याने व्यक्त केली आहे.\nनवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी मेहुल चोक्‍सी याने चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागासमोर (सीबीआय) हजर राहण्यास पुन्हा नकार दिला आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. त्यामुळे माझा व्यवसाय अचानक बंद पडला असल्याने जुन्या सहकाऱ्यांकडून माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, अशी भीती चोक्‍सी याने व्यक्त केली आहे.\nचोक्‍सी याने ‘सीबीआय’ला १६ मार्चला पत्र लिहिले आहे. यात त्याने त्याच्यावर सुरू असलेले वैद्यकीय उपचार, पारपत्र निलंबित असणे आणि माध्यमांकडून सुरू असलेली बदनामी याविषयी उल्लेख केला आहे. त्याने म्हटले आहे, की विभागीय पारपत्र कार्यालयाने माझ्याशी अद्याप कोणताही पत्रव्यवहार केलेला नसून, माझे पारपत्र अजूनही निलंबित आहे. यामुळे मला भारतात प्रवास करणे शक्‍य नाही. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी यासह अनेक समस्या माझ्यासमोर आहेत.\nचोक्‍सी याने म्हटले आहे, की मी विदेशात असून, याआधी ‘सीबीआय’च्या नोटिशींनी उत्तर दिले आहे. मी परतल्यानंतर माझ्या सुरक्षिततेचे काय होणार, या मुद्‌द्‌यावर मला कोणतीही हमी देण्यात आलेली नाही. मला व माझ्या कुटुंबाला धोका कायम असून, आम्हाला धमक्‍या येत आहेत. माझा व्यवसाय अचानक बंद झाल्याने माझे कर्मचारी, ग्राहक आणि कर्जदार शत्रू बनले आहेत.\nउर्जित पटेलांनी 'या' कारणांमुळे दिला राजीनामा\nरिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे 1. व्याजदर रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे...\nमल्ल्या म्हणतो; \"पैसे घ्या पण...''\nनवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी क्रिश्चियन मिशेलला भारत सरकारने ताब्यात घेण्याला आणि बँकांचे पैसे...\n\"वाघूर'चे भूत पुन्हा मानगुटीवर\nजळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर, विमानतळ, अटलांटा, जिल्हा बॅंक या गुन्ह्यांचा तपास मार्गस्थ झाला आहे. त्यातील...\nऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीच्या गैरव्यवहारातील संशयितास भारतात आणण्यात आले, हे चांगलेच झाले. पण, या प्रकरणाच्या राजकीय फायद्या-तोट्याचा विचार...\nऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी ख्रिश्चियन मिशेलला 5 दिवसांची कोठडी\nनवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने ख्रिश्चियन मिशेल यास 5 दिवसांची...\nआश्वासने खोटी ठरल्याने भाजपला बसतील सतत चटके\nसोलापूर : सत्तेवर येण्यासाठी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरल्याने भाजपला त्याचे चटके सोसावे लागतील, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mindscomeacross.blogspot.com/2011/03/blog-post_26.html", "date_download": "2018-12-13T16:55:47Z", "digest": "sha1:VIEOH5PGV5RMQUQVAQORP5OGEGSG2O66", "length": 12557, "nlines": 111, "source_domain": "mindscomeacross.blogspot.com", "title": "Minds, which come across: केल्याने देशाटन -२ ...", "raw_content": "\nकेल्याने देशाटन -२ ...\n( केल्याने देशाटन -१ ...)\n'स्वामी' कादंबरीत माधवराव रमाबाईंना म्हणतात - \"ओहोटीच्या वेळी मोकळ्या पडलेल्या किनाऱ्यावर जेव्हा समुद्र-खेकडे रांगोळ्या घालू लागतील, तेव्हा तुझा अभिमान पार धुऊन जाईल आणि तू कौतुकानं त्यांनी रेखाटलेल्या कलाकृती बघत राहशील. \" असंच आपलं खुजेपण आणि निसर्गाचं श्रेष्ठत्व पदोपदी जाणवत राहतं. अथांग सागर अंत:करणाची विशालता देतो, तर डोंगरावरून कोसळणारा धबधबा इतरांसाठी जीव झोकून द्यायला शिकवतो. सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीवेळेला सारखाच रंग धारण करणारा सूर्य \"संपत्तौ च विपत्तौ च महताम् एकरूपता \" हे दाखवून देतो. शिंपल्यातून अचानक बाहेर येणारी गोगलगाय जशी दचकायला लावते, तसाच समुद्रात लाटेमुळे \"पायाखालची वाळू सरकणे\", या वाक्प्रचाराचा प्रत्यक्ष येणारा अनुभव हृदयाचा ठोका चुकवतो.\nइतिहासाच्या माध्यमातून भेटणारी माणसंही असंच खूप काही शिकवून जातात. हिरकणी बुरुजावरून खाली डोकावून पाहिलं की आजही आपले डोळे फिरतात. मग अशा जागेवरून अंधारात, जंगलात उतरण्याचं धाडस करणाऱ्या हिरकणीसमोर आपण आपोआपच नतमस्तक होतो. गड बांधण्याच्या कामगिरीवर खुश होऊन शिवाजी महाराजांनी बक्षीस देऊ केले असता, पायरीच्या दगडावर \"सेवेचे ठायी तत्पर, हिराजी इंदूलकर \", असे लिहिण्याची परवानगी मागणारा हिराजी निरपेक्ष सेवेचा उत्तम आदर्श घालून देतो. \"आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं\" असं सांगणारा तानाजी मालुसरे राष्ट्रहित महत्वाचे असल्याचा संदेश देतो, तर राजे सुखरूप गडावर पोचल्याची तोफ ऐकू येईपर्यंत सिद्दी जौहर आणि यमराज दोघांनाही घोडखिंडीत थोपवून धरणारे बाजीप्रभू देशपांडे असीम कर्तव्यनिष्ठेचं उदाहरण बनून राहतात. आणि हा असा त्या त्या जागी जाऊन इतिहासाचा पुन:प्रत्यय घेण्याचा प्रयत्न केला की मग हे केवळ पुस्तकी दाखले न राहता, जीवनपथावर पदोपदी मार्गदर्शक ठरणारे प्रसंग बनतात. शिवाय पुस्तकातला इतिहास जणू सजीव झाल्याचा आनंद मिळतो तो वेगळाच.\nपण केवळ इतिहासातच चांगली माणसं होऊन गेलीत असं थोडंच आहे. आजही आपल्याभोवती अशी अनेक माणसं आहेत, की ज्यांच्याकडून आपल्याला खूप शिकायला मिळू शकतं. अशाच काहींच्या भेटीचा योग सहलीच्या निमित्तानं येतो - मग ते आयुकाचे विज्ञान प्रसार अधिकारी डॉ. अरविंद परांजपे असतील, वा आपल्या कथाकथनानं सर्वांना मंत्रमुग्ध करणारे सु. ह. जोशी असतील. श्रोत्यांना आपलंसं करून घेणं, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सारखंच महत्त्व देणं, या अशांच्या वैशिष्ट्यांमुळे नकळत आपणही ते गुण उचलतो. आपलं पद, प्रतिष्ठा यांचा विचार न करता इतरांबरोबर समरस होऊन राहणारी माणसं सहलीत बघायला मिळतात. एकदा आम्ही कोकणातला एक कौलांचा कारखाना बघायला गेलो होतो. कारखाना बघताना एक काका आम्हाला कारखान्याची माहिती देत होते. त्या कारखान्यात नोकरी करणाऱ्यांपैकीच ते असावेत असा आमचा अंदाज होता. संपूर्ण कारखाना बघून झाल्यानंतर आम्हाला कळलं, की ते त्या कारखान्याचे मालक श्री. जोगळेकर होते. आता एवढ्या मोठ्या उद्योगाचा मालक दीड - दोन तास आपल्याशी गप्पा मारत फिरत होता, ही गोष्ट खूपच धक्कादायक होती. तशीच गोष्ट महाबळेश्वरच्या श्री. आगरकरांची. त्यांच्या मधुमक्षिका पालन केंद्रात आम्ही गेलो असता, मधमाश्यांच्या प्रकारांपासून ते मधाच्या प्रकारांपर्यंत साऱ्या प्रक्रियेची माहिती त्यांनी अतिशय साध्या शब्दांत आणि उत्साहानं दिली. ही अशी माणसं भेटली, की \"विद्या विनयेन शोभते\", या सुवचनाची सत्यता पटते.\nया थोरामोठ्या मंडळींप्रमाणेच, आजूबाजूची सामान्य माणसं आणि इतकंच नव्हे, तर आपली मित्रमंडळी देखील नकळतपणे खूप काही देऊन जातात. त्यांच्याबद्दल बोलूयात, पुढच्या भागात.\nकेल्याने देशाटन -२ ...\nकेल्याने देशाटन - १ ...\nप्रार्थना - लहानपण, शाळा आणि प्रार्थना यांचा आठवणींच्या राज्यात खूप जवळचा संबंध आहे. अजूनही प्रार्थना म्हणलं की 'खरा तो एकची धर्म' ही शाळेत म्हणत असलेली प्रार्थनाच चटक...\nएक बातमी....... - कालचा दिवस आमचा सगळ्यांचा सारखाच सुरु झाला असणार, आवरसावर करून आम्ही ऑफिसला पोचलो computer समोर बसलो fb चेक केलं whats app चे मेसेज बघितले आणि...\nदीपावली - आकांक्षा ही मनी आपुला देश थोर व्हावा आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥ सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥ सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा पुसता अश्रू दीनजनांचे आनंद लाभावा ॥ अधर्म,...\nहॉर्ससिक... - आम्ही उटीला गेलो होतो .छोटी केतकी आणि तिचे आई बाबा म्हणजे इंदु मॅडम आणि सुरेश सर पण आमच्या बरोबर होते ,तिच्या आई कडून समजलं की तिला उटीला गेलं की नावेत आण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-12-13T15:59:15Z", "digest": "sha1:4ZAWJUXESMJULLNXT6BWIDM7NDXQDULS", "length": 5353, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भीमाशंकर विद्या मंदिराचे नुतनीकरण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभीमाशंकर विद्या मंदिराचे नुतनीकरण\nभीमाशंकर- रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवनिमित्त भीमाशंकर विद्या मंदिर, टी. एस. बोराडे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिनोली येथे जुन्या कौलारू इमारतीच्या तेवीस लाखांच्या नुतनीकरणाचा शुभारंभ भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार सोनावले, ग्राम विकास विभागाचे माजी उपसचिव डी. बी. बोराडे, मुख्याध्यापक सुभाष रणसिंग, स्थानिक स्कूल कमेटीचे सदस्य हरिचंद्र हिंगणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप बेंडुरे यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचिमुकलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या पंरप्रातीय आरोपीला ‘मनसे’कडून चोप\nNext articleनिर्भयामुळे तक्रारींचा रेषो खाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-13T15:04:00Z", "digest": "sha1:KYTHEAWDK27RVT5YPJCTJ6VHOPEB4VC4", "length": 6437, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकमान्य टिळक शाळेच्या कामाचे भूमिपूजन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलोकमान्य टिळक शाळेच्या कामाचे भूमिपूजन\nपिंपरी – फुगेवाडी येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेच्या कामाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले.\nमहापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक रोहीत उर्फ आप्पा काटे, राजू बनसोडे, नगरसेविका आशा धायगुडे-शेडगे, स्वाती उर्फ माई काटे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राउत, कार्यकारी अभियंता संजय घुबे आदी उपस्थित होते. फुगेवाडी येथील अस्तिवात असलेली जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येणाAर आहे.\nवाहनतळासह त्यामध्ये तळमजला अधिक 2 मजले असून त्यामध्ये 12 वर्ग खोल्या असणार आहेत. प्रत्येक मजल्यावर अध्यापक कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, मुलींसाठी व मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अंध व अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. अपंगांसाठी स्वच्छतागृहात युरोपियन प्रकारचे टॉयलेटची सुविधा करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 4 कोटी 62 लाख इतका खर्च येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘Once मोअर’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित\nNext articleअनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाला मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pnb-wake-up-after-modi-lime-gandhigiri-campaign-for-debt-relief/", "date_download": "2018-12-13T15:38:39Z", "digest": "sha1:6ASY3IW23ZT4WEUPLI25NFRS6MN2PHYZ", "length": 7194, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदीने चुना लावल्यानंतर पीएनबीला जाग; कर्जवसुलीसाठी गांधीगिरी अभियान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदीने चुना लावल्यानंतर पीएनबीला जाग; कर्जवसुलीसाठी गांधीगिरी अभियान\nनवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुलीसाठी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. निरव मोदीने पीएनबीला १३ हजार कोटीचा चुना लावल्यानंतर आता बँकेला जाग आली असून कर्जवसुलीसाठी बँकेने विशेष अभियान राभावल आहे. १५० कोटी रुपयांच्या कर्जवसुलीचं लक्ष बँकेने ठेवले आहे.\n गांधींचे मुलगा-सून पराभूत तर…\nनगर : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कर्नाटक …\nकर्ज वसुलीसाठी पीएनबीचे कर्मचारी कर्जाची परतफेड न करणाऱ्यांच्या कार्यालयात फलक घेऊन बसतात. पैसे बुडवणाऱ्यांना स्वत:ची लाज वाटेल आणि ते कर्जाची परतफेड करतील, अशी आशा पीएनबीला आहे. पीएनबीची ही मोहीम एक वर्ष चालणार आहे.\nबँकेने प्रसिद्धीपत्रकातून कर्जदारांशी चर्चा, त्यातून दर महिन्याला १०० ते १५० कोटी रुपयांचं कर्ज वसूल व्हाव म्हणून गांधीगिरी अभियान राभावले असल्याचे सांगितले आहे. बँकेने कर्ज बुडवणाऱ्यांची यादी तयार केली. यामध्ये १,०८४ लोकांच्या नावांचा समावेश असून यातील २२० जणांचे फोटो वर्तमानपत्रात सुद्धा प्रसिद्ध केले आहेत. कर्जाची परतफेड न करणाऱ्या १५० जणांचे पासपोर्ट गेल्या काही महिन्यांमध्ये जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती दिली आहे.\n गांधींचे मुलगा-सून पराभूत तर कर्डिलेंच्या दोन्ही मुली विजयी…\nनगर : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कर्नाटक पॅटर्न’\nधुळे महानगरपालिकेत जबरदस्त यश, भाजपा पुन्हा नं.1 – रावसाहेब दानवे\n‘नाचता येईना अंगण वाकडे’,गोटे म्हणतात भाजपचा विजय ईव्हीएममुळे\nमध्य प्रदेशात कॉंग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा, पण मुख्यमंत्री कोण \nटीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. विजयानंतर आता राजस्थान, छत्तीसगड…\nमध्य प्रदेशात मायावती कॉंग्रेससोबत, कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\n‘मोदी- शहा काठावर पास, राहुल गांधी ‘मेरिट’मध्ये…\nकामातील चालढकलपणामुळे प्रशासकीय अधिका-यांना आमदार महेश लांडगे यांनी…\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D", "date_download": "2018-12-13T16:14:55Z", "digest": "sha1:T7P7H3UKG2BH4IX2MYSHCDY2OOM2VHE3", "length": 4003, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सँडफर्ड शुल्त्झ - विकिपीडिया", "raw_content": "\nसँडफर्ड स्पेन्स शुल्त्झ (ऑगस्ट २९, इ.स. १८५७:बर्कनहेड, चेशायर, इंग्लंड - डिसेंबर १८, इ.स. १९३७:ब्रॉम्प्टन, केन्सिंग्टन, लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८५७ मधील जन्म\nइ.स. १९३७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/water-pollution-gondia-district-goregaon-107163", "date_download": "2018-12-13T16:00:32Z", "digest": "sha1:KB4ZRV6755DBE6OMKOG2DEVFITIGPCJJ", "length": 15594, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "water pollution in Gondia district Goregaon गोरेगाव तालुक्यात वर्षात पाण्याचे 316 जैविक, 344 रासायनिक नमुने दुषित | eSakal", "raw_content": "\nगोरेगाव तालुक्यात वर्षात पाण्याचे 316 जैविक, 344 रासायनिक नमुने दुषित\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nपाण्याचे स्त्रोत नमुने घेवुन तपासणी केली जाते. त्यात जैविक तपासणी करुन ग्रामपंचायतीना क्लोराईड करण्याचा सल्ला दिला जातो. यात तिव्र जोखीम, मध्यम जोखीम,सौम्य जोखीम असे प्रकार करुन लाल, पिवळे, हिरवे कार्ड देण्यात येतात तालुक्यात लाल कार्ड धारक ग्रामपंचायत नाही.\n- नंदागवळी, आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती गोरेगाव\nगोरेगाव (गोंदिया) : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केद्र कवलेवाडा, चोपा, सोनी, कुऱ्हाडी, तिल्ली अंतर्गत 55 ग्रामपंचायत येतात यात 107 गावांचा समावेश असुन पिण्याचे पाणी स्त्रोत एक हजार 698 आहेत. तसेच नळ योजना, इनवेल असे साधन आहेत पाणी पिणे योग्य आहे किंवा नाही या स्त्रोताची तपासणी उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळा गोरेगाव येथे जैविक, रासायनिक तपासणी पावसाळ्यापुर्वी मार्च ते मे आणि पावसाळ्यानंतर नोव्हेबर ते मार्चपर्यंत तपासणी केली जाते.\nया तपासणीत जैविक व रासायनिक तपासणी केली जाते. त्या दरम्यान जैविक तपासणी तीन हजार ४१ करण्यात आली असता ३१६ दुषित नमुने आढळुन आले व रासायनिक तपासणी नोव्हेबर ते मार्च दरम्यान एक हजार ४७७ नमुने घेवुन तपासणी करण्यात आली असता ३४४ नमुने दुषित निघाले. हे नमुने कोणत्या गटात मोडतात ही माहीती देण्याचे काम भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आहे. यात १० प्रकारची तपासणी केली जाते. म्हणुन ३४४ रासायनिक नमुने कोणते ही माहीती उपविभागीय पाणी तपासणी प्रयोग शाळेचे नाही, अशी माहिती लिना तिडके यांनी दिली.\nजैविक तपासणीत क्लोराईड केल्यास पाणी पिणे योग्य करता येते. पण रासायनिक स्त्रोतात पाणी पिणे योग्य राहत नाही. रासायनिक तपासणी पी एच (अल्कली, आम्ल), टि डी एस( एकुण विरघळलेले क्षार), गढुळपणा, अल्क्यांनी निट्टी, फ्लोराईड, हार्डनेस, क्लोराईड(खारटपणा), नाईटेड, आयरण, सल्फेट या तपासणी रासायनिक तपासणीत येतात नमुने कोणते आहेत ही माहीती उपविभागीय पाणी तपासणी अधिकारी देतात. यामुळे ही माहीती सामान्य जनतेला माहीती होत नाही. तहान भागविण्यासाठी व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्रास याच पाण्याचा वापर केला जातो. तालुक्यातील पिंडकेपार (कन्हारटोला) येथे फ्लोराईड युक्त पाण्याचा वापर होत असल्याने लहान, वयस्क, म्हातारे यांचे दात, हाडे ढिसुळ झाल्याचे प्रकार पुढे आले पण पाणी पुरवठा योग्य रितीने होत नसल्याने अनेकांना याच पाण्यावर अवलंबुन राहावे लागत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विधन विहीर साहीत्य पंचायत समितीला उपलब्ध नसल्याने अनेक गावात विधन विहीरी नादुरुस्त पडुन असल्याने पाणी टंचाई प्रश्न भेडसावत आहे.\nपाण्याचे स्त्रोत नमुने घेवुन तपासणी केली जाते. त्यात जैविक तपासणी करुन ग्रामपंचायतीना क्लोराईड करण्याचा सल्ला दिला जातो. यात तिव्र जोखीम, मध्यम जोखीम,सौम्य जोखीम असे प्रकार करुन लाल, पिवळे, हिरवे कार्ड देण्यात येतात तालुक्यात लाल कार्ड धारक ग्रामपंचायत नाही.\n- नंदागवळी, आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती गोरेगाव\nलोकसहभागातून नकट्या बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या...\nमंचरला देशभक्त हुतात्मा बाबू गेनू प्राणज्योतीचे स्वागत\nमंचर (पुणे) : येथील शिवाजी चौकात बुधवारी (ता. 12) सकाळी देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्राणज्योतीचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्यात आले. हुतात्मा...\nपालीत सरकारी कर्मचार्‍यांना पर्यटकांकडून बेदम मारहाण\nपाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये...\nपाली ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक\nपाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा...\nइंदापूर तालुक्यातील चार गावामध्ये पाणी शुद्धिकरणाची यंत्रणा धुळखात\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातीलमध्ये जलस्वराज प्रकल्पाअतंर्गत सुरु असलेल्या चार गावातील पाणी शुद्धिकरण प्रकल्पाचे काम रखडले आहे. पाणी...\nपथदिवे थकबाकीचा भार सोसवेना; जिल्ह्यात 196 कोटी थकीत\nजळगाव ः गावातील रस्त्यांवर अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत. परंतु, गावातील अंधार दूर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेचा मोबदला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2018-12-13T15:46:06Z", "digest": "sha1:2N5AV6IQSSGJYQOGRP5ONPZLUPYMOBIV", "length": 11400, "nlines": 132, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार – eNavakal\n»6:53 pm: छत्तिसगढ – कमलनाथ राहुल गांधींच्या भेटीला.\n»6:08 pm: नवी दिल्ली – राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरु\n»10:01 am: पर्थ – दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा आणि आर. अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार\n»9:58 am: नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल, भाजपा खासदारांना करणार संबोधित\n»9:05 am: पुणे – पुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द, सावित्रीबाई फुले विद्यापाठीकडून अधिवेशन रद्द, 28 ते 30 डिसेंबरदरम्यान होणारं अधिवेशन रद्द\nपनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार\nपनवेल – पनवेल महापालिकेत आज अर्थसंकल्प मांडला जाणार असून अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे हे आज पालिकेच्या सभागृहात स्थायी समिती समोर हाअर्थ संकल्प मांडणार आहेत. सिडको वसाहतीतील नागरिकांना यंदा मालमत्ता कर भरावा लागणार का नाही ते आज स्पष्ट होणार आहे. गेल्या वर्षी अर्थ संकल्पाची दुरुस्ती करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली होती. प्रशासक राजेंद्र निंबाळकर यांनी १ हजार दोनशे बारा कोटी रुपयांचा संबंधित अर्थ संकल्प मांडला होता. परंतु अर्थ संकल्प आभासी आकडेवारी दर्शविणारा होता. तर बुधवारी सादर होणारा अर्थसंकल्प २०% वाढीचा असण्याची शक्यता वतर्वली जात आहे. तर इतर कोणकोणत्या योजना यंदाच्या पनवेल येथील पालिका अर्थ संकल्पात मंजूर होतात हे पाहण्यासारखे असेल.\n५ गडी राखत श्रीलंकेने पहिल्याच टी २० सामन्यात भारताला केले पराभूत\nमनोहर पर्रीकर अमेरिकेला रवाना\nसोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी फितूर साक्षीदारांचा आकडा ४५ वर\nमुंबई- सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी एकाएकी फितूर साक्षिदारांचा आकडा ४५ वर पोहचला आहे. अचानकपणे एवढ्या मोठ्या संख्येत साक्षीदार फितूर होतात कसे हे आश्चर्य...\nमुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम कोर्टात जाणार\nमुंबई – एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी मुस्लिम आरक्षणासाठी उच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणार नाही परंतु मुस्लीम...\nजिओ मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल २०१८ चा समारोप\nमुंबई – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा तर्फे ३१ जानेवारी रोजी जिओ मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता आज...\nशिरीष कुलकर्णींचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला\nमुंबई – प्रख्यात उद्योजक डी एस कुलकर्णी यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. उच्च न्यायालयाने शिरीष यांना पुढील...\nमध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री\nनवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री\nवृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...\nभारतीय हॉकी संघ पराभूत\nभुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...\nसचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको\nजयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...\nउर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम\nनवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...\nसामना गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी\nसामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://jahirati.maayboli.com/jobs?page=4", "date_download": "2018-12-13T16:39:23Z", "digest": "sha1:KYAOUGAJANDN6H2PPYMOS7NBJ6K3C6FT", "length": 2905, "nlines": 63, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "नोकरी- नोकरी विषयक जाहिराती, Jobs, part-time, Full-time, Employment, Business | Page 5 |", "raw_content": "\nनोकरी कार वॉशिंग कंपनीसाठी पाहिजेत India\nनोकरी रेडीमेड गार्मेंट दुकानासाठी स्टाफ पाहिजे India\nनोकरी ऑफिस असिस्टंट पाहिजे: India\nनोकरी अर्धवेळ/पुर्णवेळ नोकरी पाहिजे. India\nनोकरी मुलांच्या होस्टेलसाठी पाहिजेत पुणे India\nनोकरी नामांकित रियल इस्टेट कंपनीस पाहिजेत पुणे India\nनोकरी घरकाम व स्वयंपाकासाठी बाई पाहिजे. पुणे India\nनोकरी वस्त्रदालनासाठी पाहिजेत पुणे India\nनोकरी मोबाईल डिस्ट्रिब्युटर साठी डिलिव्हरी बॉईज पुणे India\nनोकरी घरकामासाठी महिला पाहिजे India\nनोकरी ऑफिस स्टाफ पाहिजे पुणे India\nनोकरी प्रशिक्षित शिक्षक पाहिजेत पुणे India\nनोकरी साड़ी शोरूमसाठी नेमणे आहेत पुणे India\nनोकरी कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी पाहिजेत पुणे India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+06439+de.php", "date_download": "2018-12-13T15:08:04Z", "digest": "sha1:5ZFJTRFAG63B4WAW2ADI2SSM4A4K6LQB", "length": 3452, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 06439 / +496439 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Holzappel\nआधी जोडलेला 06439 हा क्रमांक Holzappel क्षेत्र कोड आहे व Holzappel जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Holzappelमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Holzappelमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +496439 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनHolzappelमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +496439 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00496439 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 06439 / +496439 (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2017/03/163/", "date_download": "2018-12-13T17:04:28Z", "digest": "sha1:MWJUHSTFH7Z2OUQKOTBLZ3DPEVUBY77L", "length": 25345, "nlines": 71, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "महाराष्ट्रात सबकुछ फडणवीस – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्\nचांगला हिंदू वाईट हिंदू\nराजकारणात काय किंवा जगण्याच्या लढाईत काय, एकाच वेळी अनेक शत्रूंना/हितशत्रूंना/स्वकीय विरोधकांना अंगावरघेऊ नये असं म्हणतात. बर्‍याच वेळा या सगळ्यांना एकाच वेळीअंगावर घेतल्यानंतर किती शक्तिपात होईल याचाअंदाज फारसा अचूक वर्तवणंअशक्य असल्यानं असा पोक्त सल्ला कदाचित बुजुर्गांकडून दिला जात असावा. व्यावहारिकदृष्ट्या तो तसा हिताचाही म्हणावा लागेल. पण काळानुसार इतर अनेक क्षेत्रांप्रमाणं राजकारणही बदललं आणि त्यातली गणितंही बदलली. भ्रष्टाचार, जातीयवाद, प्रांतवाद, पक्षनिष्ठेचा अभाव, प्रचंड स्वार्थ आणि सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी या सगळ्यामुळं अगोदरच राजकारणाचा इतका चिखल झालेला की त्यात स्वच्छतेसाठी हात घालायचा म्हटला तरी मनगटावरच्या घड्याळापर्यंत चिखलाने सारा हात बरबटून जाण्याची भीती पण हे सगळं बाजूला ठेवून, कधी पाठीशी ठेवाव्या लागणार्‍या मित्राला फाट्यावर सोडून पुढे जाण्याची तयारी ठेवत सगळी राजकीय गृहीतकं आणि विचारांच्या/तत्त्वज्ञानाच्या रत्नाकरांचे जुनाट अंदाज काखोटीला मारत देवेंद्र फडणवीस या तरुण नेत्यानं या अशा चिखलातसुद्धा स्वपक्षीय कमळ फुलवण्याचा जो पराक्रम केला आहे, त्या पराक्रमाला (काही आक्षेपार्ह अपवादांसह) नक्कीच दाद द्यावी लागेल. ‘काट्यानं काटा काढावा’ अशी मराठीत प्रभावशाली म्हण आहे. तद्वतच ज्यांना पराभूत करायचं आहे, त्यांच्याच उमेदवारांच्या गळ्यात पक्षद्रोह करण्याचं बक्षिस म्हणून भाजपाची होलसेलमध्ये तयार करून घेतलेली उपरणी घालायची आणि ‘पदरी पडलं, पवित्र झालं’ असं म्हणत त्यालाच त्याच्या ‘काल’ पूर्वीच्या जवळच्या माणसांशी लढायला प्रवृत्त करायचं, असं सूत्र स्वीकारून ‘कुणीही निंदा, कुणीही वंदा ’असं म्हणत म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जो राजकीय चमत्कार करून दाखवलाय, त्याला तात्त्विक आणि नैतिक अधिष्ठान किती आहे, हा चर्चेचा रास्त मुद्दा बाजूला ठेवून का असेना नक्कीच दाद द्यावी लागेल. निदान आयुष्यभर रात्रंदिवस राजकारण करणार्‍यांनी आता तरी सन्मानाने चिंतन करीत, जुन्या आठवणी आणि त्याच त्याच मुलाखतींची, त्याच विनोदांची उजळणी करीत समवयस्कांशी शिळोप्याच्या गप्पा मारत, उर्वरित आयुष्य स्वान्तसुखाय घालवावं, एवढा इशारा या निवडणुकीनं संबंधितांना दिलाय एवढं मात्र नक्की.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रात 15 वर्षे सलगपणे सत्तेत असताना विरोधकांमधील म्हणजे भाजपा-सेना युतीकडील अत्यंत अभ्यासू, तरुण, आक्रमक आणि बहुआयामी नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा होती. ती तशीच राखण्यात आणि प्रत्यक्ष तशी ठेवण्यात देखील ते यशस्वी झालेच, पण दीर्घ काळ विरोधात राहून सुद्धा सत्ता चालवण्याची वेळ आली तर ती देखील प्रभावीपणे चालवता येऊ शकते. याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. अन्यथा इतकी वर्षे सत्तेत अन् विरोधात राहिल्यानंतर आपापल्या भूमिकांची इतकी सवय झालेली असते की, आता आपली भूमिका आणि डायलॉग हे सगळंच बदललंय याचंच भान बर्‍याच जणांना पाच वर्षांची मुदत संपत आली तरी येत नाही. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची केलेली निवड त्यावेळच्या आणि आजच्या परिस्थितीत सुद्धा किती योग्य होती, त्याचं प्रत्यंतर येऊ शकतं.\nदेशभरात नरेंद्र मोदींनी निर्माण केलेला राजकीय झंझावात, अत्यंत वेगवान पद्धतीनं निर्माण केलेली देशव्यापी सत्तांतराची लाट आणि पंतप्रधानपदांची जबाबदारी घेतल्यानंतर जगभरात भारताच्या बदलत्या प्रतिमेची करून दिलेली प्रभावशाली ओळख या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपा आणि मित्रपक्षांना राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील लक्षणीय यश मिळालं. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात सुद्धा 25 वर्षांची राजकीय युती तोडून सुद्धा स्वतंत्र लढलेल्या भाजपा-शिवसेनेला जनमताचा कौल लक्षात घेऊन सरकार चालवण्यासाठी एकत्र यावं लागलं. मुख्यमंत्रिपद न मिळाल्यानं अनेक ज्येष्ठ आणि बरोबरीच्या नेत्यांची छुपी आणि जाहीर नाराजी लक्षात घेता, त्यांच्या कारवायांना तोंड देत, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारखे चाणाक्ष आणि धूर्त राजकारणी 50 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीच्या अनुभवासह आपल्याला जोरदारपणे विरोध करणार याची मनाशी खात्री बाळगत, शिवसेनेसारखा मित्रपक्ष सोयीनुसार विरोधी पक्षाचीही भूमिका करू लागल्यानं उद्भवणारी विचित्र परिस्थिती, काँग्रेसचा पारंपरिक भाजपा विरोध, डाव्या आणि तथाकथित पुरोगाम्यांचा समाजवाद्यांसह होणारा सोयीस्कर वैचारिक हल्ला, अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती, त्यानंतरच्या पावसाळ्यात महापुराने उद्भवलेली आपत्कालीन स्थिती, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, राज्यभरातील वाढती गुन्हेगारी आणि दीर्घकाळ ‘काहीही करा, रेटून करा, पण आम्ही म्हणतो तेच झालं पाहिजे’ हेच ऐकून घेण्याची आणि त्याप्रमाणं वागण्याची प्रशासनाला लागलेली सवय, जातीयवादाची तेढ वाढवत-वाढवत अधिक टोकदार करण्यासाठी आणि त्यायोगे सरकारविरोधात वातावरण तापवतानाच ‘फडणवीस’ यांना एकट्याला टार्गेट करून, त्यांच्या जातीचा निर्देश करून स्वकीयांना भडकवण्याचे केलेले अनेक ‘जाणत्या’ राजकारण्यांचे महाराष्ट्राला मागे नेणारे उद्योग या सगळ्या आव्हानांना अतिशय प्रगल्भपणे, संयमी भाषेत, आवश्यक तिथे आक्रमक होऊन देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसमावेशकतेची भूमिका घेत घेत ज्या प्रकारे तोंड दिलं, त्यावरून हे नक्कीच अनुमान काढता येईल की, या नेत्यामध्ये भविष्यकाळात देशपातळीवरील महत्त्वपूर्ण जबाबदारी पेलण्याची फार मोठी क्षमता आहे. सर्वात तरुण नगरसेवक आणि महापौर ते महाराष्ट्राचे प्रभावशाली मुख्यमंत्री अशी त्यांची 25 वर्षांची कारकीर्द ही राजकारणात नव्याने येणार्‍या सुशिक्षित, सुसंस्कृत आणि स्वच्छपणे काम करू इच्छिणार्‍या कुणालाही दिलासा देणारी ठरावी अशी नक्कीच आहे. राजकारणात केवळ एवढ्या भांडवलावरच जाता येत नाही, गेले तर टिकून राहता येत नाही, इतक्या उच्चपदावर फार काळ ठेवले जात नाही. पण यापुढं या पारंपरिक राजकीय समजुतींनाही धक्का बसेल अशा पद्धतीने देशाचे आणि राज्याचे राजकारण बदलताना दिसत आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल.\nयाखेरीज ‘जलयुक्त शिवार’ योजनेपासून ते बेरोजगार तरुणांसाठी कौशल्याधारित शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राने टाकलेले पुढचे पाऊल, सरसकट कर्जमाफी करून शेतकर्‍यांच्या नावे दुःखाचा बाजार मांडून बँकांच्या माध्यमातून आपापली घरं भरण्याचं पाप करणार्‍यांना पुन्हा संधी न देता, प्रश्‍नाच्या मुळाशी जात शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी टाकलेली पावलं, विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करून उद्योग-व्यवसाय वाढवण्याची घेतलेली भूमिका, प्रशासन अधिकाधिक पारदर्शी करण्याचा प्रयत्न, त्याच्याच जोडीला 18-18 तास काम करत प्रशासकीय यंत्रणेलाही लावलेला चाप, मेव्हण्या-पाव्हण्यांच्या राजकारणाला लांब ठेवत घराणेशाहीला फारसा थारा न देता खडसे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या स्वपक्षीय आक्रस्ताळ्या मडळींना शिकवलेला राजकीय धडा आणि हे सगळं करताना रिपब्लिकन पक्षासहित बरोबर येणार्‍यांसह बेरजेचं राजकारण करत भाजपाची राजकीय प्रतिमा अधिक व्यापक करण्यात मिळालेलं यश यामुळंच फडणवीस हे राजमान्य आणि लोकमान्य नेते होऊ शकले हे अगदी नि:संशय\nएकीकडं शरद पवार यांच्यासारखे देशपातळीवर ज्येष्ठ नेते सुद्धा छत्रपती आणि पेशवाईची जाणीवपूर्वक उदाहरणं देऊन, आवश्यक तिथे सूचक जातीय संदर्भ देऊन देवेंद्र फडणवीस यांना सर्वार्थानं एकटं पाडण्यासाठी सर्व सामर्थ्यानिशी प्रयत्नशील होते. अशा वेळी खडसे-भुजबळांवर एकाच वेळी कारवाई करत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीतच फोडाफोड करून आपल्यालाही सत्तेचं राजकारण कसं करता येतं हे फडणवीस यांनी दाखवून दिलं यात शंका नाही. सत्तेच्या राजकारणात तसे नवखे असूनही, एकदाही राज्याचं मंत्रीपदसुद्धा भूषवलेलं नसताना त्यांनी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्रीपद आणि पक्षनेतेपद सांभाळलं, ज्या पद्धतीनं पक्ष आणि सरकारची ध्येयधोरणं प्रभावीपणे मांडत त्यांनी एकहाती राज्यभरात जो प्रचारसभांचा धडाका लावला, नगरपरिषदांमधील यशापाठोपाठ मुंबईसह राज्यातील अन्य मोठ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या माध्यमातून शहरांपासून ते गावपातळीपर्यंत भाजपाला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्यापर्यंत जी मजल मारता आली त्याचे मोठे श्रेय फडणवीस यांनाच देण्यात येते, ते किती रास्त आहे याची प्रचीती त्यांनी आणून दिली आहे.\nखरा प्रश्‍न यापुढेच….. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर यापुढं भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिका लक्षात घेऊनच घटना घडत राहतील हे नि:संशय. पण त्याचवेळी मुख्यमंत्र्यांसमोर जी नवी आव्हानं उभी राहिली आहेत, त्यातलं सर्वात मोठं आव्हान आहे, ते म्हणजे भाजपाचं वेगानं होत असलेलं राजकीय अध:पतन नियंत्रित करण्याचं. निवडणुकीतील यशासाठी फक्त निवडून येण्याची क्षमता एवढाच निकष ठेवून त्यांनी ज्या प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षांमधील नेते, कार्यकर्ते आणि राजकारण्यांना होलसेल पद्धतीनं प्रवेश दिला आहे. त्यामुळं अप्रत्यक्षपणे भाजपाच्या चिन्हावर बर्‍याच ठिकाणी आज राष्ट्रवादीची मंडळी सत्तेवर पुन्हा आली असल्याचं दिसत आहे. इतकंच काय पण गुन्हेगारी क्षेत्रातील म्होरक्यांनाही भाजपामध्ये घेऊन आपलं राजकारण यशस्वीपणे विस्तारता येईल आणि येईल ती परिस्थिती कशीही निस्तरता येईल अशा (गैर) समजामध्ये मुख्यमंत्र्यांसह सेना-भाजपाने राहून चालणार नाही. अन्यथा पूर्वी हीच मंडळी आपापल्या पक्षात सोयीनुसार राहून गांधी-नेहरू-सोनियांची नावं घेत, भ्रष्टाचार करत आपलं साम्राज्य प्रस्थापित करायची. त्यातूनच अण्णा, दादा, तात्या, राव तयार व्हायचे. तीच जागा गळ्यात भाजपाचे उपरणे घालून भाषणात जी, जी असं म्हणायला शिकून हेडगेवार-गोळवलकर-मोदींची नावं घेत गैरकारभार करत हे नवे सुभेदार घेतील हे सर्वात मोठं आव्हान मुख्यमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. ते यशस्वीपणे पेलले गेले तर भविष्यात ‘दिल्लीतही देवेंद्र’ हे चित्र नक्कीच आपल्याला दिसू शकेल. त्यासाठी त्यांना शुभेच्छा\n– डॉ. सागर देशपांडे\n← कार्यकर्ता अधिकारी – भाग 1\nदरवर्षीप्रमाणेच यूपीएससी परीक्षेत चाणक्यच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश →\nबुआ, बबुआ आणि ललुआ\nकॅपिटल बॉम्बस्फोटाची 75 वर्षे\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/mahiladin/2010", "date_download": "2018-12-13T16:36:08Z", "digest": "sha1:GVFQ3WRZODVA3BUSRWVQTBWRHOFIISLY", "length": 4246, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "| Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nसर्व्हे रिपोर्टः परिशिष्ट संयोजक_संयुक्ता\nसर्व्हे रिपोर्ट: उपसंहार आणि श्रेयनामावली संयोजक_संयुक्ता 10\nसर्व्हे रिपोर्टः विभाग- अर्थकारण संयोजक_संयुक्ता 3\nसर्व्हे रिपोर्ट: विभाग - प्राथमिक माहिती संयोजक 12\nसर्व्हे रिपोर्टः विभाग- समाज संयोजक_संयुक्ता 25\nसर्व्हे रिपोर्ट: विभाग - शिक्षण संयोजक 4\nसर्व्हे रिपोर्टः विभाग- स्वतःविषयी संयोजक_संयुक्ता 4\nसर्व्हे रिपोर्ट- विवाह आणि लग्नसंस्थेबद्दलची मतं संयोजक 54\nसर्व्हे रिपोर्टः विभाग- आरोग्य संयोजक_संयुक्ता 5\nमहिला दिन - सर्व्हे रिपोर्ट संयोजक 36\nसर्व्हे रिपोर्टः विभाग -कुटुंब संयोजक_संयुक्ता 12\nसर्व्हे रिपोर्टः विभाग- नोकरी संयोजक_संयुक्ता 80\nकाल 'त्या' होत्या म्हणून आज आपण आहोत..- (महिला दिन २०१०) शर्मिला फडके 36\nThe Young Collegiate Woman - श्रुती एकतारे (महिला दिन २०१०) लालू 24\n'वाट' (महिला दिन- कथा) श्रुती 76\nसंवाद : शुभदा जोशी (महिला दिन २०१०) क्षिप्रा 20\n'संयुक्ता' आणि 'सुपंथ' तर्फे मदतीचे आवाहन (महिला दिन २०१०) सुनिधी 44\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%82/", "date_download": "2018-12-13T15:37:32Z", "digest": "sha1:2NAIYAMAEOAJS4MFRLAPBBSHT5W3CIOL", "length": 7466, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जागतिक पातळीवर भारतीय कंपन्यांचा विस्तार वाढला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजागतिक पातळीवर भारतीय कंपन्यांचा विस्तार वाढला\nनवी दिल्ली: जागतिक पातळीवर सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या फोर्ब्सच्या यादीत 12 भारतीय कंपन्यांनी स्थान पटकावले आहे. यात इन्फोसिस, टीसीएस आणि टाटा मोटर्स या कंपन्यांनी पहिल्या 50 मध्ये जागा मिळवल्याची माहिती फोर्ब्सकडून सादर करण्यात आलेल्या यादीतून स्पष्ट करण्यात आले.\nमनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वॉल्ट डिज्नी कंपनीने यादीत प्रथम क्रमाकांचे स्थान पटकावले आहे. अमेरिकन कंपनी वॉल्ट डिज्नीचा मार्केट कॅप 165 अब्ज डॉलर्स इतका असून हॉटेल क्षेत्रात कार्यरत असणारी हिल्टन ही कंपनी यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर इटलीची कार उद्योगात अग्रेसर असणाऱ्या फेरारीने तिसऱ्या स्थानी यश मिळवले आहे.\nफोर्ब्सकडून सादर करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या यादीत अमेरिकन कंपन्यांचा दबदबा असून त्यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत 61 अमेरिकन कंपन्या असल्याची नोंद करण्यात आली आहे.\nजपानच्या 32 कंपन्या या यादीत असून चिनी 19 कंपन्यांसोबत फ्रान्सच्या 13 कंपन्यांचाही समावेश आहे. यानंतर भारताची वर्णी लागत असून 12 कंपन्यांची नावे यात आहेत. जर्मनीने 11 कंपन्यांसह यादीत प्रवेश केला असल्याचे यावेळी स्पष्टीकरण करण्यात आले. गेल्या काही वर्षापासून भारतातील कंपन्यांचा जागतिक पातळीवर विस्तार होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसुरेश प्रभू यांच्याकडून निर्यात प्रोत्साहन धोरणाचा आढावा\nNext articleविनयभंगप्रकरणी तरूण गजाआड\nअशियाई विकास बॅंकेचे तामिळनाडूला कर्ज\nआरबीआयमध्ये ढवळाढवळ नको – मॅरिस ओब्स्टफिल्ड\nपुन्हा मंदी येण्याची शक्‍यता – सुब्रमण्यन\nसाद-पडसाद: सतर्कतेमुळे दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक लूट टळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-13T15:20:14Z", "digest": "sha1:SA5SUU62WJ7L3KCXDI6FLJG6T6CLGADD", "length": 7237, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोहित कंबोज आयबीजेएचे नवे अध्यक्ष | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमोहित कंबोज आयबीजेएचे नवे अध्यक्ष\nउपाध्यक्षपदी सौरभ गाडगीळ आणि पृथ्वीराज कोठारी\nमुंबई -इंडिया बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेत पुढील तीन वर्षांसाठी नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मोहित कंबोज यांची निवड केली आहे.\n1919 मध्ये आयबीजेएची स्थापना करण्यात आली आणि ही कंपनी लवकरच शंभर वर्षे जुनी कंपनी बनणार आहे. निवृत्ती घेणारे अध्यक्ष मुकेश मेहता यांनी मोहित कंबोज यांचे नाव सुचवले. मोहित कंबोज हे त्यांच्या नेतृत्वगुणासाठी ओळखले जातात. त्यांना सराफ समुदायांसोबतच ज्वेलर्स समुदाय, रिफायनर्स यांनी पाठिंबा दिला आहे.\nकंबोज म्हणाले की, संपूर्ण बुलियन व ज्वेलरी समुदायाला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी माझे काम अधिक परिश्रम घेऊन प्रामाणिकपणे करेन. आयबीजेएने सरकारसमोर या क्षेत्राचे वास्तववादी आणि प्रामाणिक प्रतिनिधित्व सादर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. याच बैठकीमध्ये एकमताने कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज कोठारी व सौरभ गाडगीळ या दोघांची देखील निवड करण्यात आली.\nआयबीजेए या क्षेत्रात सरकारसमोर प्रतिनिधित्व करण्यासोबतच प्रामाणिक मते मांडण्यासाठी ओळखली जाते. 2012 मध्ये पहिल्यांदा मोहित कंबोज यांची निवड झाली होती. आयबीजेए सोन्याचे दर हे दागिन्यांसाठी कर्ज सुविधा देणारे आरबीआयचे बेंचमार्क दर म्हणून ओळखले जातात. आयबीजेएचे गोल्ड दर हे सरकारने जारी केलेल्या स्वतंत्र सुवर्ण रोख्यांसाठीही बेंचमार्क आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘या’ देशात असणार ‘चुकी’ला कायद्याचे कवच\nNext articleदेवासमध्ये नोटांच्या छपाई कारखान्यातून पैशांची चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376824912.16/wet/CC-MAIN-20181213145807-20181213171307-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}