{"url": "http://rohanprakashan.com/index.php/biographical/item/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80.html", "date_download": "2018-04-22T12:37:45Z", "digest": "sha1:XRVYGIZ62LYLHQ6LN2IFHVNH3JIAJC67", "length": 4536, "nlines": 93, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "कस्तुरबा : शलाका तेजाची Kasturba : Shalaka Tejachi", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nमहात्मा गांधी व कस्तुरबा या दोघांनी मिळून अहिंसात्मक चळवळीचा पाया घातला आणि दोघांनी तिला वाहून घेतले. या अलौकिक स्त्रीला कोणताही अडथळा थोपवू शकत नसे. हे पुस्तक म्हणजे महात्मा आणि कस्तुरबा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचे फळ आहे. एका देशाच्या जन्मामागील ऐतिहासिक घटना यात आहेत. तशीच ही एक मुग्ध प्रेमकहाणीही आहे. आजपर्यंत गांधींच्या चरित्रकारांनी त्यांच्या सर्वश्रुत आख्यायिकेवर आधारून लेखन केले आहे. हे चरित्र ही या दोन मानवी जीवांची अस्सल कहाणी आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राहिलेले दोन महान जीव \nराष्ट्रपती प्रतिभाताई पाटील | Rashtrapati Pratibhatai Patil\nलालबहादुर शास्त्री | Lal Bahadur Shastri\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642442", "date_download": "2018-04-22T12:35:31Z", "digest": "sha1:WWCLA4IHAGD3PD6IJE6QTRAXO4M2QGKQ", "length": 1070, "nlines": 20, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – कविता ॥ एव्हढ्यात हार मानणे नाही , मैल गाठायचा आहे ॥\nकविता ॥ एव्हढ्यात हार मानणे नाही , मैल गाठायचा आहे ॥\nएव्हढ्यात हार मानणे नाही ,\nइथे थांबून जरा मागे बघावं म्हंटल\nतर काटेरी समुद्रात ओढला गेलो\nकैक इमले बांधले न ढासळले\nवाळूशी नाते जुळले अन\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-04-22T12:19:25Z", "digest": "sha1:LLVOUQZG6NYV6F5Z6TPXUJJCFV5LGCQZ", "length": 14275, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नागझिरा अभयारण्य - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.\nकृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nसंस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही आहे. फार पूर्वी या जंगलात हत्तींचे वास्तव्य जास्त असावे व त्यावरूनच 'नागझिरा' असे नाव या अभयारण्यास पडले असावे. तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा यांच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य १५२.८१ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले आहे. या अभयारण्याची विशेषता म्हणजे यात विद्युत पुरवठा अजिबात नाही, हे जंगल नैसर्गिकच राखले गेलेले आहे.\nयात सुमारे २०० च्या जवळपास पक्षांची नोंद करण्यात आली आहे. इतर अभयारण्यांच्या मानाने छोट्या अशा अभयारण्यात वाघासमवेतच बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, ऊदमांजर, ताडमांजर, उडणखार, सर्प गरुड, मत्स्य गरुड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग, कोतवाल इत्यादी अनेक प्राणी व पक्षांची नोंद निसर्गप्रेमींनी घेतली आहे.[१]\nया सोबतच नजीक असलेली स्थळे कोसमतोंडी, चोरखमारा,अंधारबन, नागदेव पहाडी इत्यादी प्रेक्षणीय आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या भंडारा शहरापासून सुमारे ४० कि. मी. अंतारावरील साकोली गावापासून अंदाजे २२ कि. मी. अंतरावर एकीकडे नागझिरा अभयारण्य असून दुसरीकडे सुमारे ३० कि. मी. अंतरावर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे.\nनागझिरा वन्यजीव अभयारण्यात जाण्यासाठी 'पिटेझरी' व 'चोरखमारा' अशी २ गेटे आहेत. अभयारण्यात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा अनेक हरणेण गवतामध्ये शांतपणे चरताना दिसतात.. पावलागणित दिसणारी हरिणे आणि त्यांच्या आजूबाजूला हुंदडणारी माकडे हे दृश्य मन मोहून टाकते. येथे ऐन, साग, बांबू, आवळा, बिब्बा, धावडा, तिवस, सप्तपर्णी यांसारखे असंख्य वृक्ष आहेत. अभयारण्यात गवताळ कुरणे मुबलक प्रमाणात असल्याने नीलगाय तसेच सांबर, चितळ, भेकर आणि गव्यांसारखे शेकडो तृणभक्षी आढळतात. येथे महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, हळद्या, नीलपंखी, स्वर्गीय नर्तक, नवरंगी, तसेच तुरेवाला सर्पगरुड, मत्स्यगरुड, व्हाईट आईड बझार्ड सारखे शिकारी पक्षी अणि अनेक प्रकारची फुलपाखरे तसेच ठिकठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे कोळी दिसून येतात. येथे हिंस्रक पशूंची संख्यादेखील काही कमी नाही. पट्टेरी वाघाचा नैसर्गिक अधिवास येथे उत्तम आहे. तेथील मार्गदर्शकांच्या सांगण्यानुसार तेथे सुमारे ८-१० वाघ, २०-२२ बिबट्या, जवळपास ५० अस्वले आणि रानकुत्रे मुक्तसंचार करीत असतात.\nयेथील नागझिरा तलाव अतिशय प्रसिद्ध तितकाच जंगलासाठी महत्वाचा आहे. या जंगलात पूर्वी हत्तींचे वास्तव्य असे. संस्कृतमधील नाग या शब्दाचा अर्थ हत्ती आणि तेथील लोक पाण्याच्या झऱ्याला झिरा असे म्हणत. हत्तींचे आवडते ठिकाण म्हणजे पाणी.. म्हणून या तलावास (नाग~हत्ती आणि झिरा~झरा) 'नागझिरा तलाव' असे नाव पडले. व्यंकटेश माडगुळकर यांनी ज्या झाडाखाली बसून त्या काळी लिखाण केले तो कुसुम वृक्ष आजही आपणास तेथे पहावयास मिळतो. या अभयारण्यातील रस्ते पूर्णपणे नैसर्गिक स्वरूपाचे आहेत. येथे वाहन चालवण्याचे नियम अतिशय कडक आहेत. हॉर्न वाजवणे, रस्ता अडेल असे दुहेरी पार्किंग करणे तेथे चालत नाही. अभयारण्याच्या गेट बंद होण्याच्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. लंगूर (माकडे) व हरणांचे अलार्म कॉल्स ओळखून वाघाचा माग काढण्यात येथील मार्गदर्शक अतिशय तरबेज आहेत. हे लोक याच परिसरातील गोंड आदिवासी आहेत. पूर्वी हेच लोक विविध शस्त्रांचा वापर करून प्राण्यांची शिकार करत. तेव्हा हे वन्यजीवच आपल्या उपजीविकेचे साधन आहे, असे त्यांना वाटे. परंतु आज हेच वनवासी 'वाल्याचे वाल्मिकी' झाले आहेत. या लोकांमध्ये प्रचंड एकीचे बळ दिसून येते.\nयेथील मार्गदर्शक व वाहन चालक अतिशय चलाख आहेत.. त्यांची तीव्र निरीक्षण शक्ती, पावलांच्या ठशांवरून घेण्यात येणाऱ्या नोंदी, समयसूचकता ह्या त्यांच्या गुणांमुळे अभयारण्यास भेट देणाऱ्या लोकांना सहजतेने समृद्ध वनसृष्टीचे दर्शन घडते.अशा या जैवविविधतेने नटलेल्या नागझिरा जंगलाला दि. ३ जून १९७० रोजी 'नागझिरा वन्यजीव अभयारण्य' म्हणून घोषित केले गेले. उष्ण पानगळीचे हे अभयारण्य सध्या १५३ चौ.किमी. क्षेत्रावर वसलेले आहे. येत्या काही वर्षांतच जंगलाचा ६०० चौ.किमी. पर्यंत विस्तार करण्याचा तेथील वनविभागाचा मानस आहे.\nया नविन नागझिऱ्याच्या क्षेत्रात भंडारा जिल्ह्यातील साकोली,लाखनी यातील काही भाग तसेच, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा काही भाग याचा समावेश आहे.या परिक्षेत्राला लागूनच नागझिरा अभयारण्य,नवेगाव राष्ट्रीय उद्यान,नवेगाव अभयारण्य आणि कोका अभयारण्य याचे क्षेत्र आहे.या क्षेत्रात १२ तलाव आहेत.ते वन्यजीवांना पोषक आहेत.येथील चांदीटिब्बा या परिसरात वन्य जीवांना पाहण्यासाठी 'मचाण' उभारण्यात आले आहे.[२]\n↑ तरुण भारत, नागपूर-ई-पेपर-आपलं नागपूर पुरवणी -दि. ०७/१०/२०१३,पान क्र.६\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.typingstudy.com/mr-marathi-3/faq", "date_download": "2018-04-22T12:35:20Z", "digest": "sha1:PPPCEQPK5D63R2C3VYC5FCXRC5YUFKHM", "length": 10232, "nlines": 71, "source_domain": "www.typingstudy.com", "title": "टच टायपिंग ऑनलाईन धडे", "raw_content": "\nवारंवार विचारण्यात येणारे प्रश्न\nआपण वापरकर्तानाव किंवा परवलीचा शब्द विसरला आहात\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nहे सर्व खरोखरच मोफत आहे का\nमी नोंदणी का करावी\nमी जाहिरातींशिवाय कसे शिकू शकतो\nमी तुमच्या प्रकल्पासाठी कशी मदत करू शकतो\nटच टाइप शिकण्यासाठी किती वेळ लागतो\nप्रति मिनिट शब्द (WPM) हा दर्शक कसा मोजला जातो\nTypingStudy.com वापरण्यासाठी मला कशाची आवश्यकता आहे\nजेव्हा मी धडा सुरू करतो तेव्हा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम असे सांगतो की मला Shift कळ अधिक जे अक्षर हवे आहे ते दाबणे (उदा Shift + अक्षर) आवश्यक आहे. असे का\nटायपिंग स्टडी कोणासाठी बनवलेली आहे\nडिसलेक्सिआ असणाऱ्या लोकांसाठी (वाचन करण्यात किंवा वाचायला शिकण्यात अडचण येणाऱ्या लोकांसाठी) टायपिंग स्टडी योग्य आहे का\nहे सर्व खरोखरच मोफत आहे का\nमी नोंदणी का करावी\n1) आपण नोंदणी केल्यास, आपल्याला प्रगती माहिती आणि प्रगती इतिहास एकत्रितपणे पाहता येईल.\n2) आपण एक लहान देणगी देऊन जाहिरातींशिवाय शिकू शकता.\nमी जाहिरातींशिवाय कसे शिकू शकतो\nतुमच्याकडून एखादी छोटीशी देणगी मिळाल्यानंतर, आम्ही आपल्या खात्यातून जाहिराती काढून टाकतो. ही हाताने करायची कार्यपद्धती असल्यामुळे कृपया थोडी वाट पहा.\nमी तुमच्या प्रकल्पासाठी कशी मदत करू शकतो\nआपण खालील प्रकारे मदत करू शकता- 1) आपल्याला काय आवडते आणि काय आवडत नाही याबद्दल टिप्पण्या लिहून\n2) शिक्षण्याचा अनुभव सुधारण्यासाठीच्या (आणि अर्थातच इतर कशाही बद्दल) आपल्या कल्पना लिहून\n3) आमच्याबद्दल आपल्या मित्रमंडळींना सांगून (सामाजिक नेटवर्कवर आमची वेबसाइटवर शेअर करून, https://www.facebook.com/TouchTypingStudy वर आम्हाला सामील होऊन)\nटच टाइप शिकण्यासाठी किती वेळ लागतो\nटच टाईप शिकण्यासाठी लागणारा वेळ हा आपल्यावर अवलंबून आहे. त्याचा नियमितपणे सराव करणे महत्वाचे आहे. चांगल्या परिणामांसाठी, एका दिवसात किमान एक धडा करणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, सर्व अक्षरे कुठे आहेत हे माहित आहे म्हणजे आपण जलद टायपिंगसाठी तयार आहात असे नाही.\nआपल्या बोटांनी आवश्यक हालचाली विकसित करणे आवश्यक आहे किंवा ज्याला 'स्नायू हालचाल स्मृती' असे म्हणतात - ज्यामुळे कळेचा विचार न करता किंवा कीबोर्डकडे न पाहता टाइप करता येईल अशा पद्धतीने प्रत्येक कळ ठेवलेली असते. स्वयंचलित हालचाली ह्या फक्त खूप पुनरावृत्तीतूनच विकसित होतात. लक्षात ठेवा - फक्त सरावानेच आपण परिपूर्ण होतो - दुसऱ्या कशानेच नाही\nप्रति मिनिट शब्द (WPM) हा दर्शक कसा मोजला जातो\nप्रति मिनिट शब्द WPM मोजण्यासाठी सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आपण एका मिनिटात किती शब्द टाईप केले आहेत ते मोजतो. 1 शब्द = 5 अक्षरे, मोकळी जागा आणि विरामचिन्हे यांना धरून.\nTypingStudy.com वापरण्यासाठी मला कशाची आवश्यकता आहे\nतांत्रिक बाजूचा विचार करता, आपल्याला फक्त इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. तथापि, स्वतःचे टच टायपिंग कौशल्य सुधारण्याची इच्छाशक्ती आणि प्रेरणा यांची देखील आवश्यकता आहे.\nजेव्हा मी धडा सुरू करतो तेव्हा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम असे सांगतो की मला Shift कळ अधिक जे अक्षर हवे आहे ते दाबणे (उदा Shift + अक्षर) आवश्यक आहे. असे का\nटाइपिंग सुरू केल्यावर Caps Lock कळ चालू नाही ना याची खात्री करून घ्या. ज्यावेळी Caps Lock कळ चालू असते तेव्हा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आपल्याला एकाच वेळी Shift कळ आणि संबंधित अक्षर दाबा असे सांगतो.\nटायपिंग स्टडी कोणासाठी बनवलेली आहे\nज्यांना स्वतःचे टच टायपिंग कौशल्य विकसित करायचे आहे अश्या सर्वांसाठी टायपिंग स्टडी हे बनवलेले आहे. टच टायपिंग हे एक असे कौशल्य आहे ज्यामुळे योग्य कळ शोधण्यासाठी कीबोर्डकडे पाहायला न लागता टाइप करता येते.\nडिसलेक्सिआ असणाऱ्या लोकांसाठी (वाचन करण्यात किंवा वाचायला शिकण्यात अडचण येणाऱ्या लोकांसाठी) टायपिंग स्टडी योग्य आहे का\nहोय, टायपिंग स्टडी हे डिसलेक्सिआ असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा योग्य आहे. टच टायपिंग कौशल्य असल्यावर डिसलेक्सिआ असणाऱ्या लोकांना, टच टायपिंग कौशल्य नसलेल्या व्यक्तीपेक्षा एक वेगळा फायदा आहे. (डिसलेक्सिआ असणाऱ्या लोकांना हस्तलिखीत मजकूरामुळे अडचण येते. टाईप केलेल्या मजकूराचा त्यांना गती आणि वाचनीयता ह्या दोन्ही दृष्टिकोनातून मोठा फायदा होईल.) आणि अर्थातच मजकूर संगणकावर असल्यावर फार मोठी मदत होते कारण त्यामुळे शब्दलेखन तपासणी करणे शक्य होते\nसंदर्भ वापरुन नवीन शब्द जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/25516/-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80--", "date_download": "2018-04-22T12:03:54Z", "digest": "sha1:OPCNKQEBO5KI5O5JDOHWHDNBU4I72YAC", "length": 6060, "nlines": 42, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nभाई वैद्य यांना आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली\n“सात दशकांपासून अनेक लढ्यात सहभाग घेतलेले ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य हे एक मनस्वी प्रामाणिक व तत्वांचा आग्रह असणारे नेतृत्व होते.लोकशाही समाजवादी विचारातून त्यांनी अनेक रचनात्मक प्रबोधनांची कामे केली.तसेच अनेक विषयांवर ठाम भूमिका घेतली व निर्धाराने काम केले.देश प्रेम व महाराष्ट्र प्रेम यासोबतच श्रमिक व गरीब माणसाविषयाची विचार घेत त्यांच्या अंतःकरणात कायम तेवत होती.शिवसेना तसेच महाराष्ट्रातील सामाजिक महिला चळवळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.त्याचबरोबर आ.डॉ.गो-हे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याशी बोलून शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची योग्य ती तयारी झाली आहे कि नाही याची माहिती घेतली व पोलिसांशी संवाद साधला\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/combo-sets/item/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F.html?category_id=46", "date_download": "2018-04-22T12:35:01Z", "digest": "sha1:M5OGJDD7Z4EDCLCOQ4BEOO5LWKKQNIN3", "length": 4697, "nlines": 98, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "आर.के. नारायण सेट R. K. Narayan Set", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nअशोक जैन, सरोज देशपांडे, उल्का राऊत\n‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात. अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.\nसंचात असलेली ४ पुस्तकं :\n१. द इंग्लिश टीचर २. द बॅचलर ऑफ आर्टस\n३. मालगुडीचा नरभक्षक ४. महात्म्याच्या प्रतीक्षेत...\nमहात्म्याच्या प्रतीक्षेत... | Mahatmyachya Pratikshet...\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-grampanchayat-election-result-77818", "date_download": "2018-04-22T12:05:43Z", "digest": "sha1:5TLRMPBX22JZZBQGD3OHGVKQOE7WT3IC", "length": 15460, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Grampanchayat Election Result सांगली जिल्ह्यात दिग्गजांनी गड राखले | eSakal", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यात दिग्गजांनी गड राखले\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nसांगली - लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये भाजपच्या चौखूर उधलेल्या वारुला ग्रामपंचायत निवडणुकीत ब्रेक लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा घसरत निघालेला आलेख या निवडणुकीत सावरला आहे.\nसांगली - लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये भाजपच्या चौखूर उधलेल्या वारुला ग्रामपंचायत निवडणुकीत ब्रेक लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा घसरत निघालेला आलेख या निवडणुकीत सावरला आहे.\nजिल्ह्यातील सव्वाचारशेपैकी सुमारे साठ टक्‍क्‍यांहून अधिक ग्रामपंचायतींत काँग्रेस, राष्ट्रवादीने बाजी मारली आहे, मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच भाजपचे वारे गल्लीबोळात शिरले आणि त्याचा मिरजी, आटपाडी, तासगाव तालुक्‍यात प्रभावही दिसला.\nजिल्ह्यातील 453 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. पैकी 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. सव्वाचारशे ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. निकाल हाती येईल, तसा गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पतंगराव कदम यांच्या पलूस व कडेगाव तालुक्‍यांत काँग्रेसने चांगली कामगिरी करत भाजपला रोखले. तेथे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या गटापेक्षा दुप्पटीहून अधिक म्हणजे 30 पैकी 20 ग्रामपंचातींवर काँग्रेस समर्थकांनी झेंडा लावल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.\nवाळवा तालुक्‍यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीने दणकून कामगिरी केली आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केली. प्राथमिक आकडेवारीनुसार 50 पैकी 37 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने झेंडा रोवला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला 6 ग्रामपंचायती मिळाल्या. शिराळ्यात राष्ट्रवादीने झेंडा रोवला आहे. भाजपला 16, राष्ट्रवादीला 22 तर कॉंग्रेसकडे 8 ग्रामपंचायती गेल्या आहेत.\nजत तालुक्‍यात विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्या समर्थकांवर काँग्रेसने कडी करत 33 ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली आहे. भाजपला 16 तर राष्ट्रवादीला 2 ग्रामपंचायतींत यश मिळाल्याचे आकडे आहेत. खानापूर तालुक्‍यात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना चांगलाच धक्का बसला असून कॉंग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. तेथे कॉंग्रेसला 24, शिवसेनेला 21 ग्रामपंचायती मिळाल्याचे पहिल्या टप्प्यात समजते.\nमिरज तालुक्‍यात भाजपने चांगली कामगिरी केली आहे. तेथे भाजप तीन गटात विखुरला असला तरी कॉंग्रेसला फारसे यश आलेले नाही. सलगरे ग्रामपंचातीचा अपवाद वगळता कॉंग्रेस तेथे झगडताना दिसली. आमदार सुरेश खाडे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, खासदार संजय पाटील यांच्या समर्थकांनी चांगली कामगिरी केली आहे.\nतासगाव तालुक्‍यात खासदार संजय पाटील समर्थक भाजपने चांगली कामगिरी करत दिवंगत आर. आर. पाटील गटाला तगडी लढत दिली आहे. भाजपने 16 तर राष्ट्रवादीने 10 ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे. कवठेमहांकाळमध्ये घोरपडे समर्थकांनी 11, शिवसेनेने 1 तर राष्ट्रवादीने 4, कॉंग्रेसने 3 आणि भाजपने 8 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. खासदार संजय पाटील यांनी आपला स्वतंत्र गट बांधल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nहत्तीकडून दोडामार्ग तालुक्यातील हेवाळेत शेतीचे नुकसान\nदोडामार्ग - हेवाळे बाबरवाडीतील शेती बागायतीचे नुकसान हत्तीने केले. तेरवणमेढेत गावकऱ्यांनी सोडलेल्या तीन हत्तींच्या कळपाने बाबरवाडीकडे कूच केल्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-22T12:28:12Z", "digest": "sha1:UJBJLEDUMGN36AAUDJBATKLXTRATUWX2", "length": 8440, "nlines": 128, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "राशी व त्यांचे स्वभाव – मिथुन – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeहलकं फुलकंफॉरवर्डसराशी व त्यांचे स्वभाव – मिथुन\nराशी व त्यांचे स्वभाव – मिथुन\nजप मंत्र :- ॐ क्रीं केशवाय नमः\nउपास्यदेव :- श्री कुबेर\nजन्माक्षर :- क कृ का कि की कु कू घघृ घा ड छ छा के कौ ह हा ह् मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही वायुतत्वाची रास आहे. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासु वृत्ती, तरल बुध्दी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाचे गूण या राशीत आढळतात.\nमराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nप्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\nखरच ही लोकशाही काम करतेय का \nप्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\nधोकादायक देशांतील भारतीयांची सुरक्षा : काही उपाययोजना\nप्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे\nगोष्ट एका ‘ Post ‘ ची\nएक सवारी डांग बागलाणची\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/10/how-to-save-money-in-online-shopping.html", "date_download": "2018-04-22T12:12:29Z", "digest": "sha1:NKMWRCMFJVESFRSGTOK73LG2DY5ESB3L", "length": 6340, "nlines": 64, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी , चांगल्या डील्स कशा मिळवाव्यात आणि पैसे कसे वाचवावे? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी , चांगल्या डील्स कशा मिळवाव्यात आणि पैसे कसे वाचवावे\nऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी , चांगल्या डील्स कशा मिळवाव्यात आणि पैसे कसे वाचवावे याच्या टिप्स देणारा माझा व्हिडीओ ब्लॉग सामना.कॉम ने बनविला होता. तो आज खालील लिंक वर प्रकाशित करण्यात आला आहे -http://www.saamana.com/mumbai/video-blog-on-online-shopping\nदिवाळीमध्ये खरेदीची लगबग सुरू आहे, अनेक ऑनलाईन शॉपिंग साईटसनी ऑफर जाहीर केलेल्या आहेत. ऑनलाईन खरेदी करताना मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, मग ते वस्तूच्या किंमतीबद्दल असोत किंवा वस्तूच्या घरपोच सेवेबद्ल असो, या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करण्यासाठी टेकगुरू सलील चौधरीचा व्हिडीओ ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी आणलाय. जो तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. या टीप्स पाहण्यासाठी हा व्हिडीओ पहा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी , चांगल्या डील्स कशा मिळवाव्यात आणि पैसे कसे वाचवावे\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/25454/%E2%80%9C%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E2%80%9D,-%E0%A4%86-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A5%87-", "date_download": "2018-04-22T12:06:51Z", "digest": "sha1:5TC7THB6RDKB64XW4IW6WAROGIZQS2X5", "length": 7692, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\n“पुरुषार्थ ही स्री अथवा पुरुष अशी विभागणी न करता कर्तुत्व व स्वतःची ओळख याच्याशी संबंधीत संकल्पना”,-आ.डॉ.नीलमताई गो-हे\n“पुरुषार्थ हा स्री अथवा पुरुष अशी ढोबळ विभागणी नसणारा कर्तुत्व व स्वतःची ओळख या संबंधी संकल्पना आहे.ज्यावेळी व्यक्ती आपण कोन आहोत हे स्वीकारते ही बाब त्याच्या जीवनास कलाटणी देणारी ठरते”,असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.स्नेहवर्धन प्रकाशनच्या डॉ.दीपक देसाई लिखित “एका पुरुषाच्या अस्तित्वाची लढाई”,व डॉ शैला देसाई लिखित ‘My Vision of Make in India”.या दोन पुस्तकांचे प्रकाशन डॉ.गो-हे यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.मराठा चेंबर्सच्या टिळकरोड येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा.आ.मेघाताई कुलकर्णी होत्या तर अध्यक्षस्थानी पद्मभुषण कांतीलाल संचेती होते.स्नेहल प्रकाशनच्या स्नेहल तावरे,लतिकाताई गो-हे,आनंद गोयल,शादाब मुलाणी,महेश शिंदीकर आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना मेघाताई कुलकर्णी यांनी स्री,पुरुष,व तृतीयपंथी असा शारीरिक भेद असला तरी मानसिक भेदाभेद भयावह आहे असे सांगितले.कांतीलाल संचेती यांनी समाजातील सर्व व्यक्तींचा आहे तसा स्विकार महत्वाचा आहे असे सांगितले.स्नेहल तावरे यांनी आभार प्रदर्शन केले. एका पुरुषाच्या अस्तित्वाची लढाई हे २०८ पानी पुस्तक असून किमत २०० रु आहे.My Vision of Make in Indiaहे पुस्तक १०० पानी असून किमत १०० रु आहे.\nछायाचित्र :डावीकडून शैला देसाई,दीपक देसाई,मेघाताई कुलकर्णी,कांतिलाल संचेती,नीलमताई गो-हे,स्नेहल तावरे.\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/bhandara-tiger-walking-on-railway-track-493033", "date_download": "2018-04-22T12:45:49Z", "digest": "sha1:HOED4J4DUQGCUH2F5DJ7NBUEOBEFNCUL", "length": 14027, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "भंडारा : रेल्वे रुळावर वाघोबा, व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद", "raw_content": "\nभंडारा : रेल्वे रुळावर वाघोबा, व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद\nभंडारा जिल्ह्यातील सितासवांगीमध्ये वाघोबा चक्क रेल्वे रुळावर चालताना कैद झालाय...वाघोबाला पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली...सुदैवाने वाघोबाने कुणावरही हल्ला केला नाही..दरम्यान मध्यप्रदेशच्या लग्नाच्या मंडपात शिरलेला वाघ हाच असल्याची चर्चा आहे...\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nभंडारा : रेल्वे रुळावर वाघोबा, व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद\nभंडारा : रेल्वे रुळावर वाघोबा, व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद\nभंडारा जिल्ह्यातील सितासवांगीमध्ये वाघोबा चक्क रेल्वे रुळावर चालताना कैद झालाय...वाघोबाला पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली...सुदैवाने वाघोबाने कुणावरही हल्ला केला नाही..दरम्यान मध्यप्रदेशच्या लग्नाच्या मंडपात शिरलेला वाघ हाच असल्याची चर्चा आहे...\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2018-04-22T12:16:37Z", "digest": "sha1:PAKFG3BKDXXJ5PGIL7IO6FV3Y7UUKMSO", "length": 6400, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकीचे निर्माते वॉर्ड कनिंघम\nविकी (Wiki / wiki) हे वापर करणाऱ्यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणाऱ्यांना बदल किंवा दुरुस्त्या करण्यास मुभा देणारे एक तंत्रज्ञान आहे.\nसाधारणपणे इंटरनेट वर आढळणारी पाने (वेब पेजेस) जी माहिती पुरवतात, ती पानाच्या वाचकास बदलता येत नाहीत. विकी तंत्रज्ञानावर आधारित पानंमधील माहिती मात्र वाचकास बदलता येते.\nविकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी हि अत्यावश्यक बाब नाही. यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.\nविकी या संकेतस्थळ चे काम करणाऱ्या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात. विकीचे पहिले प्रारुप \"विकीविकीवेब\" हे वॉर्ड कनिंघम यांनी १९९५ मध्ये केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर लौकर' किंवा 'चटपट' असा होतो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १७:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-04-22T12:15:01Z", "digest": "sha1:ABT3QYOVA7BEKYFD5BVTJGXAAOPG3T6C", "length": 19536, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाळाजी बाजीराव पेशवे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nहा लेख बाळाजी बाजीराव पेशवे याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बाजीराव पेशवे (निःसंदिग्धीकरण).\nअधिकारकाळ इ.स.१७४० ते इ.स.१७६१\nअधिकारारोहण जून २५, १७४०\nपूर्ण नाव बाळाजी बाजीराव भट (पेशवे)\nजन्म डिसेंबर १६, १७२१\nमृत्यू २३ जून, इ.स. १७६१\nपूर्वाधिकारी थोरले बाजीराव पेशवे\nउत्तराधिकारी थोरले माधवराव पेशवे\nवडील थोरले बाजीराव पेशवे\nसंतती विश्वासराव पेशवे, माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे\nबाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्र्याज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना २५ जुन १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण इ.स. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकत होती. परंतु १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्याने २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\nबाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. इ.स. १७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचा सर्वसत्ताधीश झाला. शाहूचा वारस रामराजा हा सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होता तरीही बाळाजीने छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला.[ संदर्भ हवा ] त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक २५ सप्टेंबर, इ.स. १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावाने छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले.\nनानासाहेब पेशवे यांची समाधी पुण्यात मुठा नदीकाठी पूना हॉस्पिटलजवळ आहे.\nपुण्याचे देवदेवेश्वर संस्थान दरवर्षी ’श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि अध्यात्मिक पुरस्कार’ देते. २०१६ साली हा पुरस्कार डॉ. यू.म.पठाण आणि संस्कृतचे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांना प्रदान झाला. हे देवदेवेश्वर संस्थान पुण्यातील पर्वतीवरील देवळांची व्यवस्था पाहते.\nश्री देवदेवेश्वर संस्थान (व.कृ. नूलकर)\nमराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान)\nशिवराज्याभिषेकपूर्व (इ.स. १६४० - १६७४)\nसोनोपंत डबीर · श्यामपंत कुलकर्णी रांझेकर · मोरोपंत पिंगळे\nशिवराज्याभिषेकोत्तर (इ.स. १६७४ - १७१२)\nमोरोपंत पिंगळे · मोरेश्वर पिंगळे · रामचंद्रपंत अमात्य · बहिरोजी पिंगळे · परशुराम त्रिंबक कुलकर्णी (पंतप्रतिनिधी)\nशाहूकाळापासून (इ.स. १७१२ - १८१८)\nबाळाजी विश्वनाथ भट · पहिला बाजीराव · बाळाजी बाजीराव · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे\nजिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी\nमाणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे\nदादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर ·महादजी शिंदे\nमुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला\nआष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई ·हडपसरची लढाई ·पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध ·दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध\nपुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह\nआदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र\nऔरंगजेब ·मिर्झाराजे जयसिंह ·अफझलखान ·शाहिस्तेखान ·सिद्दी जौहर ·खवासखान\nरायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड\nशिवराज्याभिषेक ·मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा\nइ.स. १७२१ मधील जन्म\nइ.स. १७६१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१८ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/12/another-take_1.html", "date_download": "2018-04-22T12:30:43Z", "digest": "sha1:NGH3A6JQN7YZZV6X7VER47YD2MZ7HFSN", "length": 18079, "nlines": 241, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): कट्यार काळजात घुसली - Another Take", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nकट्यार काळजात घुसली - Another Take\nचित्रपट 'कट्यार काळजात घुसली' बराच गाजतो आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहं चांगलीच गर्दी खेचत आहेत. अपेक्षेविपरित ह्या यशाकडे भेदभावाच्या एका विकृत नजरेतूनही पाहिलं जातंय. मी त्या विषयी बोलणार नाही. मात्र मला तो इतका का आवडला, ह्यावर जरासा विचार केला. इतरांना का आवडला नसेल, ह्याचाही अंदाज घेतला. तेच मांडतोय.\nमूळ 'संगीत कट्यार काळजात घुसली' हे ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना चित्रपट ककाघु कदाचित आवडणार नाही. ह्याची काही कारणं आहेत -\n१. पंडितजी व खांसाहेब ह्यांच्या घराण्यांतला संघर्ष चित्रपटात नीट आलेला नाही. पूर्वी घराण्यां-घराण्यांत चढाओढ असायची आणि दुसऱ्या घराण्याच्या कलाकारांना कुणी शिकवत नसत. प्रत्येकाला आपापल्या घराण्याचा पराकोटीचा अभिमान असायचा. ह्या संदर्भातले मोठमोठ्या कलाकारांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ह्या पातळीचे मतभेद चित्रपटात न येता ते एक सूडनाट्य होण्याकडे त्याचा कल अधिक वाटतो. थोडक्यात त्याला 'फिल्मी' केलंच आहे.\n२. खांसाहेब ही व्यक्तिरेखा चित्रपटात खूपच खलप्रवृत्तीची झाली आहे. मूळ नाटकांत खांसाहेबला असलेली कलेविषयीची ओढ आणि सदाशिवच्या गाण्याबद्दल असलेला आदर चित्रपटात क्वचित दिसतो.\n३. उमा-सदाशिवचं प्रेमप्रकरण, सदाशिवचं अचानक कुठून तरी उगवणं, त्याचा आगा-पिच्छा कथानकात कुठेच पुरेसा न उलगडणं अश्या सगळ्या तर साफ गंडलेल्या गोष्टीही चित्रपटात आहेत.\n४. ह्याव्यतिरिक्त अजूनही काही लहान-सहान उचक्या घेतल्या आहेत अध्ये-मध्ये.\nहा सगळा एक भाग झाला. पण दुसरं असंही आहे -\n'ककाघु' चित्रपट बनवताना जर मूळ नाटकात काहीही बदल न करता, जशीच्या तशी संहिता घेतली असती, गाणीही तीच घेतली असती, तर लोकांनी म्हटलं असतं की, 'स्वत:चं contribution काय ही तर माशी-टू-माशी नक्कल आहे ही तर माशी-टू-माशी नक्कल आहे \nमूळ संहितेपासून थोडी फारकत घेतली, काही गाणी नवीन टाकली, काही बदलली तर लोकांना त्यातही गैर वाटतंय.\nथोडक्यात काहीही केलं तरी तुलना अटळ आणि जिथे ही तुलना होणार तिथे 'जुनं ते सोनं' आणि मी माझ्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे 'महान कलाकृती एकदाच बनतात, नंतर त्यांच्या प्रतिकृती बनू शकतात' ह्यानुसार 'चित्रपट ककाघु' वर टीका होणारच, हे चित्रपट करण्यापूर्वी करणाऱ्यांना माहित नसेल का १००% माहित असणार. तरी त्यांनी ही हिंमत केली. स्वत:चं डोकं लावलं, बदल केले. ते आवडले किंवा नावडले, हा वेगळा विषय. पण ते चित्रपटकर्त्यांनी केले, हे त्यांचं औद्धत्य नसून, त्यांची हिंमत आहे आणि तिला दाद द्यायलाच हवी.\nहो. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणूनच विचार केला तर चित्रपटात उणीवा आहेत. पण त्या उणीवांवर मात करणाऱ्या दोन गोष्टी चित्रपटात आहेत.\n१. सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय.\n२. दमदार संगीत. (जुनं + नवं)\nआता परत हे दोन्ही मुद्दे सापेक्ष असू शकतात. सचिनचा 'खांसाहेब' म्हणून अभिनय अनेकांना 'अति-अभिनय' (Over acting) ही वाटला आहे. पण मला तरी तो तसा वाटला नाही. मुळात तो एक चांगला अभिनेता आहेच, बाकी ते महागुरू वगैरे काहीही असो. त्याला संगीताची उत्तम जाणही आहेच. त्याने केलेला गाण्याचा अभिनय मला तरी कन्व्हीन्सिंग वाटला.\nसंगीत जर कुणाला आवडलं, नसेल तर असो. माझ्या संगीताच्या समजेबद्दल मला कुठलेही न्यूनगंडदूषित गैरसमज नाहीत. त्यामुळे मला 'तमाशा'चं संगीत भिकार आहे आणि 'कट्यार..' अप्रतिम आहे, असं म्हणायला हिंमतही करावी लागत नाही आणि इतर कुणाच्या मतांमुळे माझं मतही बदलत नाही देस रागावर आधारलेलं 'मनमंदिरा तेजाने उजळून घेई..' असो की अगदी मुरलेल्या गायकाने बांधलेल्या बंदिशीच्या तोडीचं 'दिल की तपिश..' असो, मी तिथे केवळ गुंग आणि नतमस्तक होतो. 'आफताब' वाली सम तर अशी आहे की अक्षरश: जान निछावर करावी \nआधीच म्हटल्याप्रमाणे 'नाटक' आणि 'चित्रपट' ह्यांतली तुलना अटळच आहे. मात्र म्हणून बळंच 'नाटकाची सर नाहीच', 'नाटक पाहिलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ' वगैरे म्हणत नाकं मुरडणं म्हणजे शुद्ध बाष्कळपणा वाटतो. मुळात दोन माध्यमांत असलेला प्रचंड फरकच इथे लक्षात घेतला जात नाहीये. काही उणीवा नाटकातही आहेत आणि काही चित्रपटातही. किंबहुना, उणीवा ह्या सहसा असतातच असतात. अगदी १००% दोषरहित निर्मिती क्वचितातल्याही क्वचित होत असते. त्या उणीवांना झाकता येईल अशी इतर बलस्थानं असणं महत्वाचं आहे. एक व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांतच दुर्गुण असतात. ते दुर्गुण दुय्यम ठरावेत असे काही सद्गुण अंगी बाणवणं, हा झाला व्यक्तिमत्व विकास. तेच इथे लागू व्हायला हवं.\nचित्रपट त्यातील उणीवांसकट अभूतपूर्व आहे, ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मी माझं मत कुणावर लादणार नाही. ज्याला जे मत बनवायचं ते बनवण्यासाठी तो/ ती मोकळे आहेत. मी काल जेव्हा तिसऱ्यांदा 'ककाघु' पाहिला तेव्हा तो पुन्हा तितकाच आवडला. 'सूर निरागस हो..' ने तल्लीन केलं. 'दिल की तपिश..' ने शहारे आणले. 'मनमंदिरा' ने भारुन टाकलं. 'यार इलाही..' ने जादू केली. ही सगळी नवी गाणी मला 'तेजोनिधी..', 'घेई छंद..', 'सुरत पिया की..' च्याच तोडीची वाटली.\nतीन वेळा थेटरात पाहिला. आता टीव्हीवर आला की परत पाहीन.\nअसा चित्रपट, असं संगीत पुन्हा होणे नाही.\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nये हौसला कैसे झुके..\nसांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष \nबथ्थड चेहऱ्यांची रद्दड स्टोरी (Movie Review - Hate...\nकट्यार काळजात घुसली - Another Take\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-04-22T12:26:35Z", "digest": "sha1:PJHJNZJWBUQB2QFWTKTY3YI4GMV4LWPR", "length": 3128, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यासीन मलिक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयासीन मलिक (१९६३) हे जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) चे प्रमुख आहेत.ते एक काश्‍मीेरवादी नेते आहेत.\nइ.स. १९६३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१८ रोजी ००:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/lifestyle/online-diwali-ank-2017-prathibha-1445", "date_download": "2018-04-22T12:21:47Z", "digest": "sha1:JWWFRTUH2TM2NBGZO3PKMGYBXFCJE7FB", "length": 1919, "nlines": 32, "source_domain": "bobhata.com", "title": "वाचा ऑनलाईन दिवाळी अंक: प्रतिभा", "raw_content": "\nवाचा ऑनलाईन दिवाळी अंक: प्रतिभा\nव्यास क्रिएशन्सच्या तपपूर्ती वर्षानिमित्त वेगवेगळ्या १२ विषयांच्या दर्जेदार साहित्य फराळचा प्रतिभा दिवाळी अंकामध्ये आस्वाद घ्या\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/23712/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8---", "date_download": "2018-04-22T12:13:12Z", "digest": "sha1:3J6FUTKR26JMM3ZMNRJC2QBS2T6CAMEQ", "length": 7199, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nरोटरी क्लब विजडमच्या वतीने डॉ.अदित्य अभ्यंकर यांना व्यावसाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान\nरोटरी क्लब ऑफ पुणे विजडमच्या वतीने देण्यात येणारा व्यावसाईक गुणवत्ता पुरस्कार(व्होकेशनल एक्सलन्स अवोर्ड) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता(डीन)डॉ.अदित्य अभ्यंकर यांना एअर मार्शल भूषण गोखले(रिटा)यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शाल.श्रीफळ,मानपत्र,व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.प्रभूज्ञान मंदिर नवीपेठ येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रवी धोत्रे,रोटरी क्लब विजडमचे अध्यक्ष रो.रोहित फडणीस,सेक्रे.दिप्ती नाईक,रो.रवींद्र धर्माधिकारी,रो.अर्चना वैद्य,रो.रजनी स्वामी,आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व रोटेरीयन उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना भूषण गोखले यांनी देश बदलत आहे.तंत्रज्ञान विकसित होत आहे.अशा वेळी विविध व्यावसाईक कौशल्य असणा-या समर्पित मनुष्यबळाची आवश्यकता आहे असे सांगितले.रवी धोत्रे यांनी समाज हा कृतघ्न नसतो तर कृतज्ञ असतो योग्य वेळी योग्य व्यक्तींना सन्मानित करतो असे सांगितले सत्काराला उत्तर देताना आदित्य अभ्यंकर यांनी पुरस्काराने अधिक जोमाने कामाची प्रेरणा मिळाला असल्याचे सांगितले.\nछायाचित्र :डावीकडून दिप्ती नाईक,रोहित फडणीस,सौ.अभ्यंकर,आदित्य अभ्यंकर,भूषण गोखले,रवी धोत्रे\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/alcatel-ot-602d-blue-price-p4jh9S.html", "date_download": "2018-04-22T12:58:12Z", "digest": "sha1:MPOOWQ2Z2AL5KFKY6YSXS7B2AXJKMZKK", "length": 12194, "nlines": 358, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "अल्काटेल ओट ६०२ड ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nअल्काटेल ओट ६०२ड ब्लू\nअल्काटेल ओट ६०२ड ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nअल्काटेल ओट ६०२ड ब्लू\nअल्काटेल ओट ६०२ड ब्लू किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये अल्काटेल ओट ६०२ड ब्लू किंमत ## आहे.\nअल्काटेल ओट ६०२ड ब्लू नवीनतम किंमत Apr 17, 2018वर प्राप्त होते\nअल्काटेल ओट ६०२ड ब्लूहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nअल्काटेल ओट ६०२ड ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 2,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nअल्काटेल ओट ६०२ड ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया अल्काटेल ओट ६०२ड ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nअल्काटेल ओट ६०२ड ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nअल्काटेल ओट ६०२ड ब्लू वैशिष्ट्य\nअल्काटेल ओट ६०२ड ब्लू\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/entertainment", "date_download": "2018-04-22T12:03:28Z", "digest": "sha1:WNFXFM5DKPOHLHQJIJWER5UJDIF7LHJ2", "length": 4210, "nlines": 40, "source_domain": "bobhata.com", "title": "Entertainment | Bobhata", "raw_content": "\nहेल्मेट घालणारा सुपर हिरो बघितलाय का नसेल तर हा टीझर एकदा बघाच \nVFX चा वापर करताना फक्त हिरवा आणि निळा रंगच का वापरला जातो \nहे आहेत बिग बॉसच्या घरातले १५ स्पर्धक : दिवस आहेत शंभर, यांनी कसलीय कंबर \nदिनविशेष : वाचा ‘चार्ली चॅप्लिन' बद्दल या १० महत्वाच्या गोष्टी \nजॅकी चॅनबद्दल या गोष्टी तुम्हांला नक्कीच माहित नसतील...\n६५ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : नागराज मंजुळे, श्रीदेवी, ए.आर. रहमान...कोणाकोणाला पुरस्कार मिळालेत पहा बरं \nअस्सल गावरान तडका आणि सातारी ठसका घेऊन आलीय झक्कास प्रॉडक्शनची वेबसीरीज- 'गांव लई झ्याक'\nसैराट नंतर 'नागराज मंजुळे' घेऊन येत आहे नवीन शॉर्ट फिल्म....टीझर बघितला का \nआपल्या या १० हिरो-हिरॉईनने खाल्लीय जेलची हवा...कुणाला सर्वात जास्त शिक्षा व्हायला हवी होती असं तुम्हांला वाटतं \nपरवीन बाबी.. गूढ आयुष्य असलेली ग्लॅमरस आणि शापित अभिनेत्री..\nसिंघम अजय देवगणचा वाढदिवस- त्याचा कोणता रोल तुम्हांला जास्त आवडतो\nदिनविशेष : ४६ वर्ष मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट 'पिंजरा' \nराडा करणारा 'डेडपूल' येतोय राव...हिंदी ट्रेलर पाह्यलात का \nएका ‘न्यूड’ मॉडेलची कहाणी...ट्रेलर बघितला का \nमराठी रंगभूमी गाजवणारी १० अजरामर नाटके \n'धक धक गर्ल' माधुरीचा अखेर मराठीत सिनेमा येतोय, टीझर पाह्यलात की नाही \n१९५१ सालीही बॉलिवूड मध्ये होतं 'कास्टिंग काऊच'...वाचा या फोटोमागची खरी कहाणी \nछकुल्याच्या छकुलीचं बारसं...पाहा एकदम मराठमोळं असं काय नांव ठेवलंय ते \nया फोटो मध्ये दिसणारी व्यक्ती 'अमिताभ तात्या' आहे की आणखी कोणी \nआशुतोष गोवारीकर साकारणार आहेत 'पानिपत'....वाचा चित्रपटाबद्दल महत्वाची माहिती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-22T12:32:20Z", "digest": "sha1:VANSTHINMJWK5YOG6OQAWRCW7NVD2P6A", "length": 12140, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंदिरा गांधी पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\n(इंदिरा गांधी शांती पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइंदिरा गांधी पुरस्कार किंवा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा भारत सरकारद्वारे दरवर्षी दिला जाणारा एक ख्यातनाम पुरस्कार आहे. हा पुरस्कार जगामधील अशा व्यक्ती किंवा संस्थेला दिला जातो ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता राखण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.\n1986 पार्लमेंटेरियन्स फॉर ग्लोबल ॲक्शन — स्थापना 1978 — आंतरराष्ट्रीय संस्था\n1987 मिखाईल गोर्बाचेव जन्म 1931 सोव्हियेत संघ माजी सोव्हियेत नेता\n1988 ग्रो हार्लेम ब्रुंड्टलँड जन्म 1939 नॉर्वे नॉर्वेची माजी पंतप्रधान\n1989 युनिसेफ est. 1946 संयुक्त राष्ट्रे संयुक्त राष्ट्रांची एक शाखा\n1990 सॅम नुजोमा जन्म 1929 नामिबिया First राष्ट्राध्यक्ष of Namibia\n1991 राजीव गांधी 1944 – 1991 भारत भारताचे दिवंगत पंतप्रधान\n1992 सबुरो ओकिता 1914 - 1993 जपान जपानी अर्थतज्ञ\n1993[१] व्हात्स्लाफ हावेल 1936 – 2011 चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष\n1994 ट्रेव्हर हडलसन 1913 - 1998 युनायटेड किंग्डम वर्णद्वेष विरोधी कार्यकर्ता\n1995[२] ओलुसेगुन ओबासान्जो जन्म 1937 नायजेरिया नायजेरियाचा १२वा राष्ट्राध्यक्ष\n1996 मेदसें सां फ्रोंत्येर स्थापना 1971 फ्रान्स ऐच्छिक संस्था\n1997 जिमी कार्टर जन्म 1924 अमेरिका अमेरिकेचा ३९वा राष्ट्राध्यक्ष\n1998 मुहम्मद युनुस जन्म 1940 बांगलादेश ग्रामीण बँकेचा संस्थापक\n1999 एम.एस. स्वामीनाथन जन्म 1925 भारत भारतीय कृषी शास्त्रज्ञ\n2000 मेरी रॉबिन्सन जन्म 1944 आयर्लंड आयर्लंडची सातवी राष्ट्राध्यक्ष\n2001 सादाको ओगाता जन्म 1927 जपान माजी संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त\n2002[३] श्रीदत रामफल जन्म 1928 गयाना दुसरे राष्ट्रकुल परिषदेचे सचिव\n2003[४] कोफी अन्नान जन्म 1938 घाना संयुक्त राष्ट्रांचे सातवे सरचिटणीस\n2004[५] महा चक्री सिरिंधोर्न जन्म 1955 थायलंड थायलंडची युवराज्ञी\n2005[६] हमीद करझाई जन्म 1957 अफगाणिस्तान अफगाणिस्तानचे १२वे राष्ट्राध्यक्ष\n2006[७] वंगारी मथाई 1940 - 2011 केनिया पर्यावरण व राजकीय कार्यकर्त्या\n2007[८] बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशन स्थापना 1994 अमेरिका दान संस्था\n2008[९] मोहमद एल-बरादेई जन्म 1942 इजिप्त आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे चौथे प्रमुख\n2009[१०] शेख हसीना जन्म 1947 बांगलादेश बांगलादेशची पंतप्रधान\n2010[११] लुइझ इनासियो लुला दा सिल्वा जन्म 1945 ब्राझील ब्राझीलचा माजी राष्ट्राध्यक्ष\n2011[१२] इला भट्ट जन्म 1933 भारत सेवा संस्थेच्या संस्थापक\n2012[१३] एलेन जॉन्सन-सर्लिफ जन्म 1938 लायबेरिया लायबेरियाची राष्ट्राध्यक्ष\n2013[१४] आंगेला मेर्कल जन्म 1954 जर्मनी जर्मनीची विद्यमान चान्सेलर\n2014[१५] इस्रो स्थापना 1969 भारत भारतीय अंतराळ संस्था\nभारतीय सन्मान व पुरस्कार\nगांधी शांती पुरस्कार • इंदिरा गांधी पुरस्कार\nभारतरत्‍न • पद्मविभूषण • पद्मभूषण • पद्मश्री\nसाहित्य अकादमी फेलोशिप • साहित्य अकादमी पुरस्कार\nदादासाहेब फाळके पुरस्कार • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\nसंगीत नाटक अकादमी फेलोशिप • संगीत नाटक अकादमी पुरस्कार • ललित कला अकादमी फेलोशिप\nराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार · अर्जुन पुरस्कार · द्रोणाचार्य पुरस्कार (अनुशिक्षण)\nपरमवीर चक्र • महावीर चक्र • वीर चक्र\nअशोक चक्र पुरस्कार • कीर्ति चक्र • शौर्य चक्र\nसेना पदक (सेना) · नौसेना पदक (नौसेना) · वायुसेना पदक (वायुसेना) · विशिष्ट सेवा पदक\nपरम विशिष्ट सेवा पदक • अति विशिष्ट सेवा पदक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २०१५ रोजी ११:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-football-79011", "date_download": "2018-04-22T12:15:03Z", "digest": "sha1:EKUFQLDD72ZH4MXKI7VPUDSCMM3IVFZD", "length": 13928, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news football चाहते मालीसोबत; पण सरशी स्पेनची | eSakal", "raw_content": "\nचाहते मालीसोबत; पण सरशी स्पेनची\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nनवी मुंबई- विश्‍वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील ब्राझील- इंग्लंड उपांत्य लढतीस लाभलेल्या विक्रमी प्रतिसादाची चर्चा सुरू असतानाच नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवरील माली- स्पेन लढतीसही चाहत्यांनी विक्रमी प्रतिसाद दिला; पण यात सरशी झाली ती पारंपरिक टीका-टाका हा पासेसवर भर देणारा खेळ यशस्वी केलेल्या स्पेनची. स्पेनने ३-१ असा विजय मिळविला. आता युरोपीय स्पर्धेप्रमाणेच स्पेन आणि इंग्लंड विश्‍वकरंडक सतरा वर्षांखालील विजेतेपदासाठी लढतील.\nनवी मुंबई- विश्‍वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील ब्राझील- इंग्लंड उपांत्य लढतीस लाभलेल्या विक्रमी प्रतिसादाची चर्चा सुरू असतानाच नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवरील माली- स्पेन लढतीसही चाहत्यांनी विक्रमी प्रतिसाद दिला; पण यात सरशी झाली ती पारंपरिक टीका-टाका हा पासेसवर भर देणारा खेळ यशस्वी केलेल्या स्पेनची. स्पेनने ३-१ असा विजय मिळविला. आता युरोपीय स्पर्धेप्रमाणेच स्पेन आणि इंग्लंड विश्‍वकरंडक सतरा वर्षांखालील विजेतेपदासाठी लढतील.\nगुवाहाटीऐवजी कोलकत्यात झालेल्या ब्राझील- इंग्लंड उपांत्य लढतीचा प्रतिसाद विक्रमी होता, त्या तुलनेत माली- स्पेन सामन्याची फारशी चर्चाही नव्हती; पण अमेरिका- कोलंबिया या अखेरच्या साखळी सामन्यास लाभलेल्या २८ हजार चाहत्यांच्या तुलनेत आज लाभलेला सुमारे ३९ हजार चाहत्यांचा प्रतिसाद विक्रमीच म्हणता येईल.\nछोटेछोटे पास देत प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणण्याची स्पेन रणनीती मालीच्या आक्रमक खेळापेक्षा चांगलीच भारी पडली. त्यांचे आणि मालीचे चेंडूवरील वर्चस्व सारखेच होते; पण स्पेन नेमबाजीत तसेच गोलक्षेत्रातील वर्चस्वात जास्त सरस होते. स्पेनचे गोलचे प्रयत्न मालीच्या तुलनेत खूपच कमी (१०-२९) होते, पण स्पेनचे दहापैकी सात शॉट्‌स ऑन टार्गेट होते, तसेच त्यांनी मालीचे नऊचे गोलचे प्रयत्न अपयशी ठरवले. या स्पर्धेत सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसरा असलेला स्पेन कर्णधार ॲबेल रुईझ याने दोन\nगोल करीत स्पेनच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. स्पेनने ७१ व्या मिनिटास घेतलेली ३-० आघाडी तीन मिनिटांनी कमी करण्यात माली यशस्वी ठरले खरे; पण त्यापेक्षा जास्त यश त्यांना आले नाही.\nस्पेनने यापूर्वीच आम्ही आमचा खेळ करणार, प्रसंगी मालीस आमच्या पद्धतीने खेळ करावा लागेल हे सांगितले होते, तेच घडले. मालीने उत्तरार्धात पासवर जास्त भर देत स्पेनइतकेच पास केले, त्यामुळे स्पेनचे पासवरील वर्चस्व ३९०-३८७ झाले, पण स्पेनचे गोलक्षेत्रातील पासेसच्या यशाच्या जवळपासही माली पोचू शकले नाहीत, यानेच निकाल ठरला.\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव\nनवी सांगवी (पुणे)- \"स्वधर्माचा स्वाभिमान बाळगत असताना इतर धर्माचा अवमान होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. इतर धर्मांचा आदर करणे हे...\nपाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या\nवालचंदनगर- इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपान पवार (वय ४८, रा.बेलवाडी ) यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी...\nनदालची अंतिम फेरीत धडक\nमाँटे कार्लो - स्पेनच्या रॅफेल नदाल याने माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याने बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमीत्रोवला...\nलेग स्पीनर्सची आयपीएल - कपिल\nमुंबई - आयपीएलमध्ये लेग स्पीनर इतर गोलंदाजांच्या तुलनेत यशस्वी होताना दिसत आहेत. म्हणूनच की काय, भारताचा यशस्वी ऑफ स्पीनर आर. अश्‍विनही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/recipe/item/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A4.html?category_id=37", "date_download": "2018-04-22T12:36:02Z", "digest": "sha1:PZ2R2TGP5ROIM36FXROEHF67TE4AIIZ5", "length": 4076, "nlines": 95, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "कोकण खासियत Konkan Khasiyat", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nकोकण खासियत | Konkan Khasiyat कोकणातील जुन्या-नव्या शाकाहारी पाककृती\nकोकणातले बरेचसे खाद्यपदार्थ तांदळाचे, तांदळाच्या रव्याचे किंवा पिठाचे असतात.\nआगजाळ करणारे तिखट पदार्थ जवळजवळ नसतातच.\nखास कोकणच्या पाण्याची चव असणारे, खार्‍या हवेत वाढलेल्या रसदार खोबर्‍याची रुची असलेल्या\nखाद्यपदार्थांची रंगत काही न्यारीच असते अशा खाद्यपदार्थांचा परिचय करून देणारं हे पुस्तक वाचताना तुमच्यापैकी बर्‍याचजणांना आपल्या आई-आजीच्या हातच्या स्वयंपाकाची चव आठवेल\nस्वादिष्ट सीकेपी पदार्थ | Swadishta CKP Padartha\nसंपूर्ण पाककला (शाकाहारी + नॉनव्हेज) Sampoorna Pakakala(Veg + NVeg)\nलज्जतदार मालवणी | Lajjatdar Malvani\nदाक्षिणात्य पाककृती | Dakshinatya Pakakruti\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/kankavali-konkan-news-savdav-waterfall-53698", "date_download": "2018-04-22T12:24:42Z", "digest": "sha1:QIYEMMJG4YM5YGZZ7WF72FPNV3ZWXFS3", "length": 13431, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "kankavali konkan news savdav waterfall सावडाव धबधब्याकडे पर्यटकांचा ओघ सुरू | eSakal", "raw_content": "\nसावडाव धबधब्याकडे पर्यटकांचा ओघ सुरू\nसोमवार, 19 जून 2017\nकणकवली - यंदा मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनचा पाऊस जोरदार बसरला. यात सावडावचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचा ओघ सुरू झाला. आज अनेक कुटुंबांनी सावडाव धबधब्याचा आनंद लुटला.\nकणकवली - यंदा मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनचा पाऊस जोरदार बसरला. यात सावडावचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचा ओघ सुरू झाला. आज अनेक कुटुंबांनी सावडाव धबधब्याचा आनंद लुटला.\nमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी अगदी हाकेच्या अंतरावर सावडाव धबधबा आहे. कणकवलीपासून अकरा किलोमीटर तर मुंबई-गोवा मार्गावरील सावडाव फाट्यावरून अवघ्या सहा किलोमीटरवर हा धबधबा जिल्हयातील पर्यटकांचे केंद्रबिंदू झाला आहे. महामार्गापासून सावडावच्या दिशेने जाणारा वळणावळणाचा रस्ता थेट धबधब्यापर्यंत जातो. तेथे गेल्यानंतर लगेचच पांढराशुभ्र धबधबा दृष्टिक्षेपात पडतो.\nमहामार्गापासून खूप दूर नाही; पण वस्तीच्या जवळही नाही अशा ठिकाणी धबधबा आहे. धबधब्यापर्यंतचा रस्ता पक्‍का डांबरी आहे. याखेरीज पर्यटकांसाठी पायऱ्या केल्या. तसेच बैठक व्यवस्थाही केली आहे. यामुळे धबधबा न्याहाळण्याचा आनंद पर्यटकांना घेता येत आहे. धबधब्याखाली मोठा डोह असल्याने मनमुराद स्नानाचाही आनंद लुटता येतो. दरवर्षी धबधब्यात अतिउत्साही पर्यटकांकडून दारूच्या बाटल्या फोडल्या जातात, यामुळे स्नानासाठी जोखिम घेऊनच डोहात उतरावे लागत असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांकडून व्यक्‍त झाली.\nदरम्यान, राष्ट्रीय महामार्ग ते सावडाव धबधब्यापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात आली. सावडाव धबधबा आणि भोवतालचा परिसर न्याहाळण्यासाठी मनोरा बांधला. मात्र याचे काम निकृष्ट झाल्याने हा मनोरा पर्यटकांसाठी बंदच ठेवला आहे. पर्यटकांना कपडे बदलण्यासाठीही जुनीच व्यवस्था आहे. यंदापासून सावडाव धबधब्याच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून कर वसुली होणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर केले होते. मात्र अद्याप पर्यटन कराची आकारणी सुरू झालेली नाही. सावडाव धबधब्याच्या ठिकाणी अतिउत्साही आणि मद्यधुंद पर्यटकांकडून हाणामारीचे प्रकार घडतात.\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nबोर्डी- मोफत वैद्यकीय शिबीरात 200 रुग्णांची तपासणी\nबोर्डी- बोर्डी महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि नवी मुंबई येथील डॉ. जी.डी. पोळ फाउंडेशन संचलीत वाय.एम.टी.आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि...\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\nबागलाणच्या पश्चिम पट्यातील डोंगर जळून खाक; आग विझवण्यासाठी वनविभागाचा कोणताच प्रयत्न नाही\nतळवाडे दिगर (जि. नाशिक) - प्राचीन ऐतिहासिक काळापासून असलेल्या बागलाण तालुक्यातील डोंगरांना लागणाऱ्या वणव्यामुळे धगधगणारी आग आणि डोळ्यासमोर शेकडो...\nपोलिसाने घातली निरीक्षकाच्या दालनात दुचाकी\nबीड - येथील पोलिस मुख्यालयात एका पोलिस कर्मचाऱ्याने राखीव पोलिस निरीक्षकांच्या दालनात दुचाकी घालून त्यांना शिवीगाळ करीत धमकावले. यावेळी सहायक महिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2012/06/microsoft-excel-keyboard-shortcuts.html", "date_download": "2018-04-22T12:15:56Z", "digest": "sha1:QXNMYXN2MOKJM6WZ4IPRCP52ZBGEQ4T3", "length": 6661, "nlines": 78, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील Keyboard shortcuts - Function Keys - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमित्रहो, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील Keyboard shortcuts संबंधी माहिती आपण यापुर्वीच्या काही लेखांमध्ये घेतली आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील काही Advance Keyboard shortcuts बद्दल जाणून घेणार आहोत.\nसंगणकाच्या कीबोर्ड वर बारा function keys असतात. या function keys चा वापर एक्सेलमध्ये shortcut म्हणून कसा करावा ते आपण पाहुया.\nखाली सर्व function keys चे काय काम आहे हे लिहिले आहे. आणि प्रत्येक Function Key कशी वापरावी हे दाखविण्यासाठी एक व्हीडीओ येथे देत आहे. हा व्हीडीओ पाहिल्यानंतर तुमची excel keyboard shortcuts चे expert बनण्याच्या दिशेने वाटचाल नक्कीच सुरु झालेली असेल.\nF1 HELP / मदत चा शॉर्टकट\nF2 सिलेक्ट केलेल्या सेल मध्ये EDIT करण्यासाठी (Double click)\nF3 फॉर्म्युला ठरावीक नावांच्या सहाय्याने मांडणे\nF4 शेवटची Command वा Action पुन्हा करणे\nF6 स्प्लिट विंडोमधील प्रत्येक भागामध्ये जाण्याकरीता\nF7 स्पेलींग तपासण्याकरीता शॉर्टकट\nF8 एकापेक्षा अधिक cells सिलेक्ट करण्याकरीता\nF9 फॉर्म्युला व त्यामधील किंमती तपासण्याकरीता\nF10 मेनुबार मधील विविध पर्याय निवडण्याकरीता\nअसे अनेक उपयोगी व्हीडीओ पाहण्यासाठी नेटभेट च्या Youtube channel ला अवश्य भेट द्या आणि Subscribe करा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/57065", "date_download": "2018-04-22T12:46:07Z", "digest": "sha1:DVQ6QQ6C2UBYQXYFJDZ4FKBTIU4XKACC", "length": 99741, "nlines": 243, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "स्टॉकहोम जल परिषद | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\nपाणी प्रभावांचे शिखर संमेलन (Water Impact Summit)\nअन्न सुरक्षेसाठी जल व्यवस्थापन\nपद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार -२०१७\nजलतरंग - तरंग 24 : तरंगविलय\nजलतरंग - तरंग 23 : जलसहभागिता\nजलतरंग - तरंग 22 : सरोवरांचे व्यवस्थापन\nजलतरंग - तरंग 21 : सिंचनाच्या जागतिक मंचावर\nजलतरंग - तरंग 19 : नर्मदा संवाद\nजलतरंग - तरंग 20 : भारताचे आंतरराष्ट्रीय जल\nजलतरंग - तरंग 27 : जलसंसाधन मंत्रालयाचा कार्यभार\nजलतरंग - तरंग 18 : नर्मदेचा तिढा\nजलतरंग - तरंग 16 : केंद्रिय जल आयोगाच्या मर्यादा व अडचणी\nजलतरंग - तरंग 15 : केंद्रिय जल आयोगाचे राष्ट्रीयस्थान\nजलतरंग - तरंग 14 : केंद्रीय जल आयोगाची व्यापकता\nजलतरंग - तरंग 13 : केंद्रीय जलव्यवस्थापनेतील व्यापकता\nजलतरंग - 12 : लाभक्षेत्रविकास\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nवारसा पाण्याचा - भाग 22\nजलतरंग - तरंग 23 : जलसहभागिता\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » स्टॉकहोम जल परिषद\n(स्टॉकहोम जलपुरस्कार मिळाल्यानंतरचे तेथील समारंभातील मा.आ. चितळे यांचे भाषण दिनांक: १३ ऑगस्ट १९९३ आज या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या प्रीत्यर्थ या लेखाचे प्रयोजन)\nजलस्त्रोतांचे विकास व व्यवस्थापन यांतील काही अडचणी :\nपाण्याचा आरोग्यावरील प्रभाव आणि पाण्याचा पर्यावरणीय सहभाग या बद्दल समाजामध्ये वाढणारी जागरुकता, यामुळे पाण्याच्या गुणवत्तेविषयी पूर्वी कधीही झाले नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात भविष्यात जलवैज्ञानिक प्रबोधनाचे काम करावे लागणार आहे. परंपरेने पाण्याच्या हाताळणीचे सारेच काम बांधकाम अभियंत्यांवर सोपवलेले असे, कारण जलविकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यातील बरेचसे काम हे केवळ यशस्वी बांधकामे उभी करणे एवढ्यापुरते सीमित असे.\nआंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गेली चार दशके पाणी हा विषय या न त्या स्वरुपात चर्चेत आहे. ज्यावर पुरेसा उहापोह झालेला नाही असा एकहि मुद्दा आता शिल्लक नसावा. त्यामुळे यापुढे येणार्‍या परिस्थितीचा धावता आढावा घेण्याचा आजचा हा मर्यादित प्रयत्न आहे. येत्या काळात आपल्यासमोर येऊ घातलेल्या अडचणींचा उहापोह त्यांत आहे.\nपाण्याबरोबरची असमान सामाजिक नाती :\nआता हे मान्य झाले आहे की जगातील भिन्न प्रदेशांतील मानव समूहांचे पाण्याशी असणारे नाते वेगवेगळ्या स्वरुपाचे असते. हवामानाखेरीज भूप्रदेशाच्या स्वरुपाचाही या नात्यावर प्रभाव पडतो. बर्फाळ प्रदेश, डोंगराळ प्रदेश, मशागतींचा सपाट प्रदेश, नद्यांच्या मुखाजवळील त्रिभुजप्रदेश किंवा कालव्यांच्या सिंचनाखालील प्रदेश या जलवैज्ञानिक दृष्ट्या वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आहेत. त्यांच्यासाठी विकासाच्या भिन्न भिन्न प्रणालींची आणि व्यवस्थापनाच्या निरनिराळ्या पध्दतींची आवश्यकता आहे.\nकोरड्या अविकसित प्रदेशांमध्ये जलसंगोपनाचा सर्वाधिक प्रयत्न हा मोठया प्रमाणात पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी करावा लागतो. परंतु समशीतोष्ण प्रदेशातील ज्या औद्योगिक देशांनी विविध उपयोगांसाठी पाण्याचे जलस्त्रोत कुशलतेने कामी लावण्याची प्राथमिक विकासाची पायरी पूर्ण केली आहे, तेथे जलसंगोपनाचा मुख्य प्रयत्न हा पाण्याची गुणवत्ता सांभाळण्यासाठी करावा लागत आहे. अशा देशांमध्ये सुध्दा प्रदूषण रोखण्याच्या उपायांवरील भर हा त्या त्या देशांच्या विकासाचा स्तर आणि तेथे उपलब्ध असणारे तंत्रज्ञान याप्रमाणे बदलताना दिसतो. ’ दि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोप ’ ने पाण्याचा वापर आणि जलप्रदूषण नियंत्रण या विषयावरील त्यांच्या १९८९ च्या अहवालात असे स्पष्टपणे म्हटले आहे की ’(युरोपमध्ये) भविष्यातील मूलभूत प्रश्न हा पाण्याची गुणवत्ता पूर्ववत करणे व त्या दिशेने जलसंस्थांचे पुनर्वसन करणे हा राहील. ’\nम्हणून जागतिक पाणी परिस्थितीचा सरसकट एकाच प्रकारे विचार करण्यापेक्षा वातावरणीय दृष्टीने भिन्न असणात्या प्रदेशांच्या स्थानिक पाणी परिस्थितीला अनुसरुन त्याचा वेगळा विचार करण्याचा युनेस्कोचा प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे. युनेस्कोने ’ उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये पाण्याची हाताळणी कशी करावी ’ यासाठी स्वतंत्र पुस्तिका या अगोदरच प्रकाशित केल्या आहेत. त्यांत त्यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की या उष्णकटिबंध भागातील पाण्यासाठी लागू करायची सूक्ष्म जीवशास्त्रीय मानके समशीतोष्ण प्रदेशांसारखीच ठेवणे चूक आहे. सूर्याच्या उष्णतेची तीव्रता आणि त्यामुळे जास्त गतीने होणारे प्रकाश संश्र्लेषण यामुळे उष्णकटिबंधीय प्रदेशांत पाण्याचा गढूळपणा वाढून त्यांत अनेक प्रकारच्या जीवाणूंची व रोग जंतूंची निर्मिती यांत वाढ होते. नापीक ओसाड असणारे वाळवंटी कोरडे प्रदेश आणि नद्यांच्या मुखांचे पाण्याच्या संपृक्ततेचे प्रदेश यांसाठीही अशाच स्वतंत्र पुस्तिका ते लवकरच प्रकाशित करतील असे दिसते.\nपूर्वग्रहांवर आधारित विचारसरणी :\nपाणी परिस्थितीच्या स्थानिक प्रभावामुळे तेथील माणसांचे अनुभव विश्व त्यांत बंदिस्त होऊन जागतिक जलप्रश्नांची व्यापक समज त्यांना येणे हे खूपच अवघड होते. जलवैज्ञानिक दृष्ट्या भिन्न भिन्न परिस्थितींची आणि त्यांतून उद्भवणार्‍या भिन्न भिन्न प्रश्नांची कल्पना करणे हेच पुष्कळांना अवघड जाते. यामुळे विविध प्रदेशांच्या आकलनात तफावत पडते. परिणामी त्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय संवादात दर्‍या निर्माण होतात.\nएखाद्या व्यक्तीचे मन, ती व्यक्ती जेथे राहाते व काम करते त्या समाजाची आर्थिक स्थिती व पाण्याच्या वापराची त्या ठिकाणची समाजाची पध्दत यामुळे प्रभावित झालेले असते व त्या अनुभवांमध्ये सीमित रहाते. पाण्याच्या संबंधातील निसर्गातील असमानता व त्यामुळे तेथील विकास स्तरांतील तफावत ही कारणे अशा व्यक्तीकडून साधारणत: दुर्लक्षिली जातात. त्यामुळे जलविकास व व्यवस्थापन याबाबतच्या एखाद्या ठिकाणी यशस्वी ठरलेल्या योजना अजाणतेपणे सार्वत्रिक उपयोगाच्या म्हणून प्रायोजित होऊ शकतात. वस्तुत: त्यांचा अन्य प्रदेशांच्या गरजांशी मेळ नसतो. अशा धोक्यांपासून सर्वांना सावधपणे दूर रहायला हवे.\nविकसनशील देशांच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम ठरवतांना पाणी उपलब्ध करण्याच्या आणि वापरण्याच्या तेथील पारंपारिक पध्दती पूर्णपणे दूर सारुन त्या जागी स्थानिक परिस्थितीशी मेळ न बसणार्‍या पध्दती आणि रचना बसविण्याऐवजी, तेथे अस्तित्वात असलेल्या कार्यपध्दतींतच नवीन शास्त्रीय ज्ञानावर आधारित सुधारणा टप्प्याटप्प्याने केल्या गेल्या पाहिजेत. जमीन, पाणी आणि समाज मिळून एक घट्ट विणीचा त्रिकोण असतो. त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची इष्टतम जोडणी साधू शकणारे तंत्रज्ञानच स्थानिक स्थितीत मूळ धरुन फोफावू शकते. परंतु अजूनही अविकसित समाजासाठी पुरस्कृत केल्या जाणार्‍या योजना पुष्कळदा अती भांडवलप्रधान आणि औद्योगिक उत्पादनांचा अतिरिक्त वापर करण्याकडे झुकतात. शेतीत पर्णाच्छादन पध्दत (मल्चींग) पाणी बचतीसाठी स्थानिक साहित्य व मजुरांच्या सहाय्याने अनुसरण्यापूर्वी एकदम ठिबक यंत्रणा स्वीकारण्यासाठी सांगितले जाते आहे.\nकालव्यांना अस्तर लावणे किंवा सिंचनाचे पाणी वितरण्यासाठी नलिकांचा वापर करणे या सारखी पाण्याच्या बचतीची तंत्रे यांच्या कार्यवाहीसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल, साधनसामुग्री व उर्जेचीही गरज असते. अशा रचनांमधून देखभाल आणि व्यवस्थापनातील जनतेचा व्यापक सहभाग जणूं अनावश्यक ठरवला जातो. भारतातील कोसी खोर्‍यात बांबूच्या कूपनलीकांचा व जागोजागी सहजपणे हलवता येणार्‍या छोट्या पंपांचा उपयोग करुन फार कमी खर्चात भूजलाच्या सिंचनाखालचे क्षेत्रफळ वेगाने वाढत गेल्याचे लक्षांत आले आहे. अशा पध्दती इतरत्रहि सहजपणे अनुकरण करता येण्यासारख्या असूनही, त्या रचना वित्तीय सहाय्य देणार्‍या बँकांच्या सध्याच्या नियमावलीत बसत नसल्याने त्यांना वित्तीय अनुदानांपसून वंचित रहावे लागते. स्थानिक स्वस्त साधने व श्रमिकांच्या पुनरावर्ती रोजगार सहभागितेपेक्षा एकदाच करावयाच्या भांडवलप्रधान मांडणीवर वित्तीय सहायता देण्यार्‍या कार्यक्रमांवर भर दिला जातो.\nतंत्रज्ञानावर आधारित आधुनिक विकास प्रयत्नांमुळे विकसित जगाच्या तोडीचे व पुरेसे आकर्षक असे कांही नमुने विकसनशील देशांत निर्माण होतात. परंतु एकंदर लोकसंख्येचा व भूक्षेत्राचा मोठा भाग प्रत्यक्षांत मात्र अशा उपायांपासून दीर्घकाळ वंचित राहातो. त्यामुळे त्या समाजात अधिक तणाव निर्माण होतात. म्हणून विकासाच्या पथदर्शी योजनांना ’अनुकरणीयते’ च्या शक्यतेचा महत्त्वाचा निकष लावणे आवश्यक आहे. तसे झाले तरच मोठ्या लोकसंख्येला वा विस्तृत प्रदेशाला अल्प कालावधीत अपेक्षित फायदे उपलब्ध होतील. पण ’ अनुकरणीयते ’च्या निकषाला आजपर्यंतच्या विचारपध्दतीत महत्त्व दिले गेलेले नाही. उच्च कार्यक्षमतेच्या महागड्या योजना एका बाजूला तर तुलनेने स्वस्त व मोठ्या प्रमाणावर वापरता येऊ शकण्यासारख्या सर्वसाधारण पध्दतीच्या विकास योजना दुसर्‍या बाजूला यांमधील हे द्वंद आहे. केवळ तात्विकदृट्या इष्ट अशा कार्यपध्दतींची निवड न करता, प्रत्यक्षांत व्यवहारांतील व्यापक वापरासाठी शक्य व अनुकूल असतील अशा रचनांची निवड केली गेली पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की फक्त छोटेखानी, साध्या व सोप्या पध्दतीच उपयोगात आणाव्यात. पण उदिष्टे अशी ठरवायला हवीत की किमान काही फायदे अंशत: तरी मोठ्या जनसंख्येपर्यंत विनाविलंब पोहोचतील.\nपीकपाणी व्यवस्थापनात हरितगृहे अत्यंत आदर्श आहेत. पण विकसनशील देशांतील ग्रामीण प्रदेशाचा सर्वदूर कायापालट होण्यापूर्वी ती केवळ काही प्रदर्शनीय स्थाने म्हणूनच विकासाच्या सुरुवातीच्या कालखंडात राहतील. अमेरिका व जपान यासारख्या धनाढ्य देशांत सुध्दा सांडपाणी शुध्दीकरणाच्या आधुनिक पध्दतींचा वापर करण्यासाठी एकमुखी पाठिंबा व आग्रह असूनही अशा आधुनिक तंत्रपध्दतींच्या सेवा त्यांच्या सर्व लोकसंख्येपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. त्यामुळेच असा प्रश्‍न निर्माण होतो की विकसनशील देशांना सांडपाणी व्यवस्थापनात त्यांच्यासारख्या पध्दती अंगिकारणे कितपत शक्य होईल. यादृष्टीने प्रो. हारमूस यांनी या वर्षीच्या स्टॉकहोम जल परिषदेत आयोजीलेल्या कार्यशाळेत जलशुध्दीकरणासाठी करावयाच्या रचनांना सुयोग्य अशी नवी दिशा देण्यात निश्चितच मदत झाली आहे.\nआंतरराष्ट्रीय मदतीची सदोष पध्दत :\nपिण्यास योग्य अशा पुरेशा पाण्याची उपलब्धता ही सर्व समाजांची आरोग्यदृष्ट्या प्राथमिक गरज म्हणून पूर्वीपासून मान्यता पावली आहे. अन्न आणि वस्त्राच्या वाढत्या गरजा भागविण्याकरिता लागणार्‍या आधुनिक उत्पादक शेतीसाठी सुध्दा ’ सिंचन ’ ही एक महत्त्वाची गरज झाली आहे. या सेवा पुरविण्यासाठी पाण्याबाबत भरवशाची अशी पायाभूत संरचना समाजाजवळ असल्याशिवाय शेतीवर आधारित व्यापारी उत्पादने व सेवा यांचे विश्वासार्ह नियोजन करता येणार नाही.\nविकासासाठी तहानलेल्या समाजाच्या अशा प्रकारच्या पायाभूत गरजा निर्धारित वेळेत पुरविण्यासाठी कोणी पुढाकार घेतांना दिसत नाही. जल विकासासाठी व्यापक दीर्घकालिन कार्यशृंखला उभारण्याऐवजी मर्यादित काळासाठी व मर्यादित व्याप्तीचे तुटक तुटक कार्यक्रम ’ प्रकल्प ’ या नांवाखाली कार्यान्वित करणे सुरु आहे. अनेक ठिकाणी स्थानिक दृष्टीने व्यावहारिक हिताचे कार्यक्रम विकसित करण्याचे प्रयत्न होत नाहीयेत. वित्तीय मदतीच्या प्रस्तावांचे मूल्यांकन केवळ पारंपारिक, आर्थिक निकषांवर करण्याऐवजी त्यांच्यातील ’ मूलभूत मानवी गरजां ’ची पूर्ती करण्याची क्षमता हीच प्रमुख कसोटी असली पाहिजे. मागे राहिलेल्यांसाठी नव्याने वेगळा विचार व्हायला हवा. आजवरच्या दुर्लक्षित समाजाला व अडचणीतील प्रदेशांना प्राथमिकतेने मदत पोचवणे हा एक आंतरराष्ट्रीय नैतिकतेचा प्रश्र्न आहे.\nयाबाबतच्या ’ संकुचित दृष्टीकोना ’मुळे पायाभूत जलवैज्ञानिक माहितीच्या संकलनाचे नियोजन हे सुध्दा चालू ठेवण्याचा एक दीर्घकालीन आधारभूत कार्यक्रम म्हणून न होता केवळ ’ मर्यादित काळाचा कार्यक्रम ’ म्हणून होत रहाते. जगातील अनेक भागांबद्दलच्या जलविषयक प्राथमिक माहितीत, विशेषत: भूजलविषयक आंकडेवारीत बर्‍याच महत्त्वाच्या त्रुटी आहेत. अमेझॉनचे खोरे हे सुध्दा ह्यातलेच एक ठळक उदाहरण आहे. साहजिकच पाण्यासंबंधीच्या पर्यावरणशास्त्रीय निकषांबाबतची वस्तुस्थिती ही तर असमाधानाच्याही पलिकडची आहे. पर्यावरणीय घटकांसंबंधातील अपुर्‍या माहितीमुळे पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन हे पध्दतशीर पर्यावरणीय विश्लेषणावर आधारित न रहाता केवळ तर्काधिष्ठीत अंदाज म्हणून मांडण्यात येत आहे.\nआफ्रिकेबाबतची माहिती तर फार तुटपुंजी आहे हे फार पूर्वीपासून स्पष्ट झाले आहे. आफ्रिकेतील देशांबाबतची माहिती पध्दतशीरपणे गोळा करण्याच्या कामाची व्यवस्था नीट उभी करण्यासाठी बाह्य मदतीची खूप गरज लागणार आहे. म्हणून जागतिक जलव्यवस्थापनाच्या कार्यक्रमांत अशा प्रकारची माहिती सातत्याने गोळा होत रहाणे व ती संग्रहित होऊन तिचे विश्लेषण केले जाणे यासाठी स्वतंत्र व विस्तृत व्यवस्था उभी करावी लागेल. अन्यथा, जे देश आर्थिकदृष्ट्या किंवा संस्थात्मक रचनेत दुर्बल आहेत आणि अशा कामांसाठी स्वत:चे अंतर्गत वित्तीय आधार उभे करावयास अनुत्सुक आहेत अशा देशांबाबतच्या पायाभूत माहितीमध्ये गंभीर उणीवा शिल्लक रहातील.\nनैसर्गिक संपत्तीबाबतच्या १९९२-९३ च्या जागतिक अहवालात ’ वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट ’ ने असे नमूद केले आहे की जगाच्या लोकसंख्येपैकी ४०% लोकसंख्या असलेल्या रखरखीत (रुक्ष) किंवा अर्ध रखरखीत (रुक्ष) भूप्रदेशांतील देशांना मधून मधून तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागतो. या अडचणीचा सामना करण्यासाठी अशा देशांनी मोठ्या प्रमाणात जलसाठे निर्माण करण्याची गरज आहे. तसे न केल्यास, ते वाळवंटीकरणास बळी पडतील. तीव्र अवर्षणाच्या एखाद्या आपत्तीकाळात तेथील सगळी जैविकसृष्टी व माणसे आणि जनावरे सुध्दा उद्ध्वस्त होतील व त्या प्रदेशाच्या धारणाशक्तीला कायमचा तडा बसेल. पाण्याची उपलब्धी वाढवूनच तेथील जैविक धारण क्षमता चांगल्या प्रकारे सुधारु शकते. सर्वच खंडांमधील मोठमोठ्या प्रदेशांसमोर वाळवंटीकरणाचा धोका असल्याने या प्रदेशांना पाणी पुरविण्याकडे तांतडीने लक्ष देण्याची गरज आहे.\nआफ्रिकेच्या साहेल भागातील दीर्घकालीन दुष्काळाच्या दुर्दैवी अनुभवानंतर ७० च्या दशकांत रुक्ष प्रदेशांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधले गेले आहे. पावसाच्या एकांगी लहरीपणाचे फटके या रुक्ष प्रदेशांना सोसावे लागतात. पाण्यासंबंधातील कार्यक्रमांचे व्यवस्थापन तेथे अत्यंतिक अनिश्चितीतेच्या सावटाखालीच चालू रहाते. पाण्याच्या अचानक तुटवड्यामुळे तेथे वारंवार आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. तेव्हा जगाने त्या प्रदेशात लक्ष घालण्याची गरज पुन्हा पुन्हा स्पष्ट होत रहाते.\nअन्नाच्या गरजांचा जगभराचा आढावा असे दाखवतो की सिंचित शेतीतले उत्पादन दरवर्षी ३ ते ४ टक्के वाढणे आवश्यक आहे. पण ते एक अवघड उद्दिष्ट आहे. भविष्यातील अन्नाच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी, सिंचित क्षेत्रात दरवर्षी ५ दशलक्ष हेक्टरची भर पडायला हवी आहे. शिवाय, सध्याच्या सिंचित क्षेत्रातहि यापुढे पूर्ण क्षमतेने उत्पादन घेतले जाणे आवश्यक आहे. ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आज तरी कोणताही जागतिक कार्यक्रम आपणासमोर नाही. उलटपक्षी, सिंचन क्षेत्राच्या विस्तारासाठी आवश्यक असणारा वित्तीय पुरवठा आक्रसत असून सिंचनाखालील क्षेत्राची वाढ कमी कमी होत चालली आहे.\nसिंचनाच्या लाभक्षेत्राबाहेरील जनतेच्या आकांक्षांकडे कानाडोळा करत केवळ सिंचनामुळे विकसित होणार्‍या लाभक्षेत्राच्या व्यवस्थापनातील सुधारणांकडेच फक्त लक्ष केंद्रित करणे हे बरोबर नाही. सिंचनाचा उद्देश केवळ उत्पादन वाढविणे हा नसून अधिकाधिक कृषी क्षेत्र सुधारित उत्पादन पध्दतीखाली आणून त्याद्वारे स्थिर रोजगार आणि उपजिविकेची चांगली संधी शेतकरी कुटुंबांना मिळवून देणे हा आहे. पुष्कळदा अशा सामाजिक उद्दिष्टांकडे डोळेझाक होऊन केवळ अधिक उत्पादन हे एकमेव साध्य बनून राहाते तसे होणे हे योग्य नाही.\nजागतिक मंचावर पाठपुरावा होत असलेल्या समस्यांच्या निवडीत अलिकडे स्पष्टपणे बदल झालेले दिसत आहेत. ६० आणि ७० च्या दशकांमध्ये दुष्काळी प्रदेशांकडे खूप लक्ष दिले गेले. पण ८० व ९० च्या दशकांत एकंदरीने प्रदूषण नियंत्रणाचा गवगवा इतका वाढला की जल व्यवस्थापनाचा संबंध जणू फक्त पाण्याची गुणवत्ता सांभाळण्यापुरताच सीमित समजला गेला. प्रतिदिनी होणारे मृत्यु जास्ती करुन पाण्यापासून होणार्‍या रोगांमुळे होतात या जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षामुळे स्वच्छ पाणी आणि सुधारित आरोग्यदायी पर्यावरण यांची वाढती गरज अधोरेखित केली गेली. पण ज्यांच्याजवळ जगण्यापुरते सुध्दा पाणी नाही, त्यांची असहायता दुर्लक्षित होत गेली. वाढत्या लोकसंख्येसाठी निदान जगण्यापुरतीतरी पाण्याच्या उपलब्धतेमध्ये वाढ होत रहाणे ही पहिली गरज आहे. जागतिक मंचावर नवीन समस्यांना हात घालत असतांना अनवधनाने कां होईना पण आधीचे अग्रक्रम झाकोळले जाण्याचा धोका दिसतो आहे. पर्यावरणाची स्थिती उंचावणे आणि त्यासाठी पाण्याची गुणवत्ता जपणे ही नवी उद्दिष्ट्ये स्वीकारीत असतांना पूर्वीच्या प्रस्तावित कार्यक्रमांना डावलून ही नवी कामे हाती घ्यायची नसून त्याबरोबरची गरज म्हणून त्यांत भर घालून कार्यान्वित करावयाची असतात याचे भान सोडता येणार नाही.\nप्रादेशिक विचारांचा अभाव :\nरुक्ष प्रदेशांचे प्रश्न आणि पाण्याच्या साठवणुकीचे प्रश्न यांच्याकडे जगाचे थोडेफार तरी लक्ष गेलेले असले तरी पूरप्रवण प्रदेशांच्या प्रश्नांचे मात्र सखोल विश्लेषण अजूनही झालेले नाही. पूरप्रवण प्रदेश आणि पूरपरिस्थिती हाताळण्याच्या जगातील पध्दती या विषयीच्या माहितीचे तीन संग्रह, आंतरराष्ट्रीय सिंचन व नि:सारण मंडळाने १९७६ ते १९८३ या काळांत क्रमश: प्रसिध्द केले. पण त्या व्यतिरिक्त या विषयावर कोणतेही सर्वसमावेशक साहित्य प्रकाशित झालेले नाही. पूरप्रवण प्रदेशातील जीवन पूरपरिस्थितीतहि सुरक्षित व सुसह्य ठेवण्याकरीता अजून कोणताही जागतिक कार्यक्रम पुढे आलेला नाही.\nविरोधाभास असा आहे की पूरप्रवण सपाट प्रदेश हे त्या खोर्‍यातले सर्वाधिक सुपिक भाग असतात. त्यामुळे अशा प्रदेशांत लोकसंख्या एकत्रित रहाते आणि पुराच्या वाढत्या धोक्यात जगू लागते. तेथे प्रत्यक्ष पूर धडकतो तेव्हा त्या क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येमुळे तेथे वाढत्या प्रमाणावर मृत्यु आणि नुकसान होते. जगात घडणार्‍या अनर्थकारी घटनांचा अभ्यास स्पष्टपणे दाखवतो की यापैकी ७५ टक्के घटना या महापूर आणि तीव्र अवर्षण अशा जलवैज्ञानिक घडामोडींशी संबंधित असून ५० टक्के घटना तर केवळ पूरप्रसंगांच्या असतात.\nजागतिक मंचावर आपली सामुहिक जबाबदारी आहे की ज्या लोकांना अशा पुरांच्या भीतीखाली राहाण्याशिवाय पर्याय नाही, तेथे पुरेशी अन्न व्यवस्था, सुरक्षित निवारा, स्वच्छ पाणी आणि भरवशाची संपर्कयंत्रणा यासह पूरपरिस्थितीतही ते लोक नीट टिकून राहू शकतील अशी रचना उभी करणे. महापुरांच्या घटनेनंतर संकटकालीन मदत तांतडीने पाठविणे हा यावरील खरा उतारा नव्हे. टोकाच्या जलवैज्ञानिक आपत्तीच्या परिस्थितीतहि लोकांना तेथे टिकून रहाता येईल अशा कायमस्वरुपी सुधारणा घडवून आणणे असणे हे उद्दिष्ट असायला हवे.\nजमिनीवरील वाढत्या विकास रचनांमुळे पूरप्रवणताहि वाढली आहे. रस्ते आणि रेल्वे यांच्या विस्तारामुळे अन्यथा जमिनीवरुन सहजपणे वाहून जाणारे पाणी अडवले जाऊन स्थानिक पुराची पातळी वाढते, पाणथळ क्षेत्रहि वाढते. पूरप्रवण प्रदेशात विकास कामे उभी राहिली की पूरकाळात होणारे तेथील आर्थिक नुकसानहि वाढण्याकडे कल असतो. म्हणूनच, आर्थिक आंकडेवारीनुसार विकसित देशांमध्ये पुरांमुळे होणारे नुकसान विकसनशील देशांत होणार्‍या नुकसानापेक्षा खूपच जास्त असते. पण अविकसित देशांतील मृत्युंचे प्रमाण मात्र जास्त असते.\nनिसर्गात कधीही पूर येऊ न देणे हे मानवी क्षमतेत नाही हे आता सर्वमान्य झालेले आहे. परंतु पूरपरिस्थितीत जिविताची व संपत्तीची हानी कमीत कमी होईल व पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, दूरभाषिक दळणवळण यासारख्या नागरी सुविधा व सुखसोयी किंवा धान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा हा अखंडित राहील हे मात्र योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करुन, निश्चितपणे शक्य होऊ शकते. कडाक्याची थंडी व हिमवर्षाव यासारख्या परिस्थितीतील जीवन सुसह्य व्हावे यासाठी जसे यशस्वी प्रयत्न शीत प्रदेशांमध्ये झाले आहेत, तसेच प्रयत्न पूर परिस्थितीतले जीवन क्लेशहीन आणि सुसह्य करण्यासाठी जाणीवपूर्वक व्हायला हवे आहेत.\nकारणे काहीही असोत पण पूरप्रवण प्रदेशांच्या व्यवस्थापनाकडे बहुआयामी पध्दतीने बघण्याचे सार्वत्रिक प्रयत्न झालेले नाहीत एवढे मात्र खरे. आंतरराष्ट्रीय जल आणि नि:सारण मंडळसुध्दा या संबंधातील पूरनिवारक बांधकामांशी निगडित पैलूंकडेच लक्ष देते आहे. या प्रदेशांच्या सुयोग्य अशा सुधारित व्यवस्थापनास वाहून घेतलेली एकही आंतरराष्ट्रीय प्रातिनिधिक संस्था नाही. आपत्ती प्रतिबंधाला वाहिलेल्या वर्तमान आंतरराष्ट्रीय दशकात पूरप्रवण प्रदेशांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारी एखादी आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण होणे योग्य होईल.\nविभक्त व्यवस्थापन पध्दती :\nक्षेत्रीय विशेषतेचा विचार करणारी पध्दती उदयाला न येण्याचे एक प्रमुख कारण असे दिसते की विद्यमान तज्ज्ञ संस्थांनी पाणी या विषयाची हाताळणी त्यांच्या पारंपारिक कप्प्यापुरतीच मर्यादित केली.कोणी एकाने फक्त नदीप्रवाहाकडे लक्ष दिले तर दुसर्‍याने केवळ भूजलाचा विचार केला, तर तिसर्‍याने शेतीमध्ये उपयोगात आणावयाच्या पाणी वापराच्या तंत्रज्ञानाकडेच फक्त बघितले. या सर्वांतून वाहणारे पाणी एकच आहे. विविध आंतरराष्ट्रीय परिसंवादांतून आता हे मान्य झालेले आहे की अशा वेगवेगळ्या पाणी व्यवहारांची अखाद्या एकात्म व्यवस्थेच्या अंतर्गत समन्वित जोडणी झाल्याशिवाय उपलब्ध जलस्त्रोतांपासून पूर्ण फायदे मिळणार नाहीत.\nआंतरराष्ट्रीय स्तरावरसुध्दा पाण्याच्या विविध अंगांची एकात्मिक हाताळणी करणारी एखादी यंत्रणा असल्याचे दिसत नाही. पाणी विषयात रस असलेल्या व्यक्ती आणि निरनिराळ्या संस्था यात वैचारिक आणि वैज्ञानिक समन्वय घडवून आणण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणून युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय जलविज्ञान कार्यक्रमाचा सध्या उपयोग होतो आहे. परंतु केवळ वैज्ञानिक विषयापुरते ते माध्यम मर्यादित असल्याने पाण्याबाबतच्या अर्थ शास्त्रीय, सामाजिक, तंत्रशास्त्रीय किंवा कायदे विषयक पैलूंचा त्यामध्ये सहभाग असत नाही. युएनडीपी (संयुक्त राष्ट्र संघाचा विकास कार्यक्रम) आणि त्याच्याशी संलग्न संस्था या तंत्रशास्त्रीय मुद्द्यांबरोबर इतर व्यावहारिक गरजांकडेहि लक्ष देतात. पण त्याहि संघटनात्मक व संस्थात्मक पैलू हाताळत नाहीत. वित्तीय व अर्थशास्त्रीय गोष्टींकडे जागतिक बँक लक्ष देते, पण कायदेशीर बाबींचा किंवा संस्थात्मक रचनांचा तपशील पूर्णपणे हाताळत नाहीत. परिणामी संयुक्त राष्ट्रसंघ यंत्रणेच्या विविध विभागांना वेगवेगळ्या देशांच्या संस्थांशी संबंधित विषयांवर स्वतंत्रपणे संपर्क ठेवावा लागतो. त्यामुळे बरेचदा समन्वयाचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होतात.\nयुनेस्कोच्या ’ जलस्त्रोत समिती ’ने पाण्याच्या क्षेत्रातील अशासकीय स्वयंसेवी संघटनांना सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे अपेक्षित होते. परंतु तिला स्वत:लाच भक्कम सचिवालयीन पाया उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांची कार्यपध्दती तितकीशी परिणामकारक झाली नाही. त्यामुळे पाण्यासंबंधीचे विषय अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय व अ-राजकीय मंडळांच्या विषयसूचीवर प्राधान्यक्रमाने असूनही, सर्वसमावेशक समन्वय यंत्रणेच्या अभावामुळे त्या सर्वांचे कार्यक्रम वेगवेगळ्या पध्दतीने स्वतंत्रपणे होत राहातात. त्यांत होणार्‍या चर्चा आणि संवादांमध्ये भरपूर पुनरुक्ती असते. पण त्यांत प्रत्यक्ष कृतींसंबंधित मार्गदर्शक स्पष्टपणा नसतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या २१व्या शतकाच्या कार्यक्रमाच्या ग्रंथातील अठराव्या प्रकरणात यासाठी एक ’ जागतिक जलसल्लागार मंडळ ’ स्थापन करण्याची शिफारस केली गेलेली आहे. आपण आशा करुया की संयुक्त राष्ट्रसंघ यावर त्वरित कार्यवाही करेल व सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील एक गंभीर उणीव दूर होईल.\nपरिवर्तनीय जल वाटप :\nस्थानिक जीवनपध्दती, आर्थिक रचना आणि त्या व्यवहारांची व्यापकता यानुसार पाण्याची गरज प्रदेशश: वेगवेगळी असते. वेगाने बदलत जाणार्‍या सामाजिक व आर्थिक परिस्थितीला अनुसरुन पाण्याच्या वाटपात बदल करावा लागणे आवश्यक ठरते. पण तसे घडवून आणणे हे अतीशय अवघड जाते. ज्यांना मुबलक पाणी मिळते आहे ते तशा वाटपांतील पाण्यावर कायमचाच अधिकार सांगून वाटपाचे ते तपशील तसेच गोठविण्याची मागणी करतात. बदलत्या कालानुसार आवश्यक तसा बदल पाणी वाटपात घडवून आणण्याची समाधानकारक यंत्रणा अजून तरी अस्तित्वात आलेली नाही. कॅलिफोर्नीयामधल्या गेल्या दुष्काळात, तात्पुरती गरज म्हणून का होईना, पाण्याचे दर या माध्यमाचा उपयोग करुन पाणी वाटपात असा बदल करण्याचा एक धाडशी प्रयत्न प्रथमच झाला.\nभूतकाळातल पाणी वाटपाचे अनेक करार हे जणू काही जमिनीच्या हद्दी पक्क्या करण्यासाठी ते व्हावेत त्याप्रमाणे केले गेले. परंतु इतर स्थावर मालमत्तेप्रमाणे पाण्याची स्थायी पक्की विभागणी करणे शक्य नाही. पाणी ही एक वाहणारी बदलती वस्तु आहे. त्याची उपलब्धता वर्षागणिक, ऋतुगणिक व दिवसागणिक बदलते. अपरिवर्तनीय अशा पक्क्या जल वाटप पध्दतीपेक्षा सामूहिक सहकाराच्या पध्दतीने पाण्याचे वाटप व वापर केल्यास सर्व समाजासाठी म्हणून पाण्याचा सर्वोत्तम लाभ मिळवणे शक्य होईल असे दिसते.\nपाणीविषयक गरजांचे बदलते स्वरुप आणि हवामानातील वार्षिक चढउतार यानुसार पाणीवाटपात बदल करण्याची आवश्यकता भारतीय संविधानानुसार स्थापन झालेल्या आंतरराज्यीय जल लवादांनी त्यांच्या निकालात उचलून धरली आहे. त्यानुसार नर्मदेच्या पाण्यासंबंधीच्या वांटपाच्या निकालाचे (खोरे क्षेत्रफळ अंदाजे १०० ००० वर्ग कि.मी. ) ४५ वर्षांनी पुनर्निधारण होऊ शकणार आहे.\nज्या नदीच्या खोर्‍याचे क्षेत्रफळ नर्मदेच्या स्त्रवण क्षेत्राच्या दुपटीहूनही जास्त आहे, अशा कृष्णा नदीच्या पाण्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर पूर्वीपासून रुढ झालेला असल्याने, कृष्णा नदी संबंधीचे निकाल केवळ २५ वर्षातच पुनर्परिक्षणास पात्र ठरणार आहेत. पाण्यासारख्या चल वस्तूंचा वापर करणार्‍यांचे हक्क, विशेषाधिकार व त्यांची कर्तव्ये यासाठी स्वतंत्र सविस्तर कायदे आवश्यक आहेत. विकसनशील देशांमधील न्याय व्यवस्थांनी पाण्याच्या बदलत्या सामाजिक भूमिकेशी सुसंगत असा आपला ताळमेळ ठेवलेला नाही. कायद्याचे क्षेत्र आणि जलवैज्ञानिक जलव्यवस्थापन यांत फार मर्यादित वैचारिक देवाण-घेवाण आहे. आंतरराष्ट्रीय जलस्त्रोत संघटना किंवा आंतरराष्ट्रीय सिंचन व जलनि:सारण मंडळ यासारख्या लब्ध प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संघटनांमध्येसुध्दा पाणीवापराच्या कायदेशीर बाजूंविषयी क्वचितच गंभीर चर्चा होतात. त्यांच्या संमेलनातून क्चचितच कायदेतज्ज्ञ उपस्थित असतात. योग्य कायदेशीर आधाराशिवाय कोणत्याहि आर्थिक, सामाजिक किंवा तांत्रिक उपायांना व्यावहारिक जीवनांत परिणामकारकता लाभत नाही.\nपाणी व्यवस्थापनातील प्रश्नांची हाताळणी करण्यार्‍या सगळ्याच मार्गदर्शक समित्यांनी बदलत्या सामाजिक गरजांची दखल घेत बहुआयामी व्यवस्थापन उभे करण्यासाठी नदीखोरे प्राधिकरणे स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु अशा रचना मोठ्या प्रमाणांत अजून निर्माण झाल्या नाहीत. नर्मदा खोरे प्राधिकरण सर्व हितसंबंधितांमध्ये कितपत समन्वय साधू शकते हे आता बघावे लागेल. नियामक संस्था म्हणून खोरे प्राधिकरणे इंग्लंडमध्ये रुढ झाली आहेत. परंतु त्यांच्याहि रचनेत तेथे कालानुसार वेगाने बदल करावे लागले आहेत.\nनदीखोरे विकास आणि व्यवस्थापन यातील एक अतिशय यशस्वी प्रयोग म्हणून टेनेसी खोरे प्राधिकरणाचा जगभर बोलबाला झाला. पण खुद्द अमेरिकेतसुध्दा त्याचे अन्यत्र अनुकरण झालेले दिसत नाही. ऑस्ट्रेलियातील मुरे नदी प्राधिकरण हे त्यांतील सिंचन विषयक तरतुदींच्या वैशिष्ट्यांमुळे एक प्रगतीचे पाऊल ठरले आहे. टेनेसी खोरे प्राधिकरण प्राधान्याने जलविद्युत निर्मिती हाताळणारे आहे. नदी-खोर्‍यात पाणी हाताळणार्‍या इतर बलवान क्षेत्रीय संस्था त्या खोर्‍यांमध्ये मूळ धरण्याआधीच वरील दोन्ही मोठ्या संस्था अस्तित्वात आल्या. त्यामुळे त्या प्रभावी ठरल्या. वेगवेगळे जलशास्त्रीय विषय आणि वेगवेगळे भूप्रदेश यांच्याशी स्वतंत्रपणे बांधिलकी असलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती आणि संघटना यांच्यामुळे सर्वसमावेशक विशाल एकरुपता निर्माण होण्यात बाधा येते. परिणामी, नदीखोरे आराखड्यांमधील सुधारणांसाठी भरपूर वैचारिक विश्लेषणे होऊनहि, असे समूचित आराखडे त्या त्या खोरे प्राधिकरणाने अंमलबजावणीसाठी स्वीकृत करुन त्यांचा पाठपुरावा केल्याची फारच थोडी उदाहरणे जगात आहेत. ’ आपला सर्वांचा भविष्यकाळ ’ असे शीर्षक असलेल्या ब्रुंटलँड अहवालात दु:खाने नमूद करण्यात आले आहे की, जगातील २०० प्रमुख नदीखोर्‍यांपैकी एकतृतियांशपेक्षा जास्त खोरी अजून कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारात आलेली नसून, प्रत्यक्षात फक्त तीसपेक्षाही कमी खोर्‍यांत काही सहकारी संस्थात्मक रचना अस्तित्वात आल्या आहेत.\nपुष्कळशा नदी-खोर्‍यांमधील देशा देशांमधले पाण्यासंबंधातले सहकार्य अजूनहि चिंताजनक स्थितींतच आहे. आंतरराष्ट्रीय यंत्रणांचा सुयोग्य विकास हा देशांतर्गत नदीखोरे प्राधिकरणे प्रथमत: कशी काम करतात यावरच पुष्कळसा अवलंबून रहाणार आहे.\n’ खोरे ’ या भौगोलिक घटकाच्या समन्वित कार्यक्रमास तेव्हाच बळ मिळते, जेव्हा सर्व खोरे सांभाळणार्‍या प्राधिकरणाच्या कामामध्ये एखादी सळसळणारी अंतर्गत चेतना व त्यास गती देणारा प्रमुख लाभार्थी घटक अस्तित्वात असतो. जितके खोरे माठे तितके अशा समन्वित प्रेरणेवर बहुसंख्यांची निष्ठा असणे अवघड. मोठाली खोरी जलविज्ञानाच्या दृष्टीने बहुआयामी असतात. त्यामुळे एकाच संघटनात्मक रचनेमध्ये त्या सर्वांना गुंफण्यात अनेक अडचणी असतात. समन्वित व्यवस्थापनाची संकल्पना कदाचित मूलत: लहान क्षेत्रांसाठीच अधिक परिणामकारकपणे राबविली जाऊ शकते. अगोदर खोर्‍यांच्या प्रत्येक घटकक्षेत्राचे म्हणजे उपखोर्‍याचे आपले आपले स्वतंत्र स्वायत्त प्राधिकरण असणे आणि नंतर अशा प्राधिकरणांची संघराज्याच्या धरतीवर समावेशक रचना करणे शक्य होऊ शकेल. मोठ्या खोर्‍यांतील एकत्रित कार्यवाहीसाठीचे केंद्रीकृत कार्यविषय आणि स्थानिक पातळीवरचे स्वायत्त विकेंद्रित व्यवहार यांच्यातील योग्य समतोल मात्र राखता यायला हवा.\nगंगेच्या खोर्‍यांत जलवैज्ञानिक विविधते व्यतिरिक्त घटकप्रदेशांमध्ये औद्योगिक विकासातील असमानताहि आहे. जलप्रवाह आणि त्यावरील प्रदूषणाचा भार यांचे परिमाण भिन्न भिन्न उपखोरी व उपविभाग यांच्यामध्ये अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. केवळ एखाद्या एकांगी संघटनेमार्फत अशा मोठ्या खोर्‍याचे बहुआयामी व्यवस्थापन व्यवहार्य ठरण्याची शक्यता नाही. अशा खोर्‍यांमध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या कार्यक्रमांच्या एकसूत्रीकरणाची प्रक्रिया संथपणे व टप्प्या टप्प्यानेच घडवून आणावी लागेल.\nएखादा छोटा प्रकल्प व त्याचे घटक हे सामान्य माणसाला सहजपणे समजू शकतात. त्या प्रकल्पाचे जे संकल्पित लाभार्थी असतात त्यांचा एक समूह तयार होतो. त्यांच्यात भौतिकदृष्ट्या एकजिनसी असलेल्या त्या प्रकल्पांच्या उद्दिष्टांबद्दल व कार्यवाहीबद्दल आपलेपणाची जाणीव व सामाईक अशी सामूहिक जबाबदारीची प्रेरणा दिसून येते. परंतु आपलेपणाची अशी जाणीव बहुउद्देशीय प्रकल्पांच्या कार्यवाहीत निर्माण करणे अवघड असते. त्याचप्रमाणे खोरे विकासात ’ प्रकल्प ’ हा केवळ एक घटक या प्राथमिक जाणिवेपासून खोरे व्यवस्थापनाच्या व्यापक कार्यपध्दतीपर्यंत पोचणे सामाजिकदृष्ट्या खूपच अवघड असते.\nसामाजिक व्यवहारांच्या राजकीय सीमा व प्रशासकीय चौकटी समजणे आणि त्यांना मान देणे हे पिढ्यान पिढ्या लोकांच्या अंगी मुरले आहे. पण त्यांच्याशी संबंधित भूप्रदेशांच्या राजकीय किंवा प्रशासकीय सीमा या खोर्‍यांच्या नैसर्गिक सीमांशी अनेकदा जुळत नाहीत. शिवाय, मोठाल्या खोर्‍यांच्या व्यवस्थापनात तर एकापेक्षा जास्त राजकीय किंवा प्रशासकीय प्रदेश येतात. अशा भिन्न भिन्न प्रशासकीय रचनांच्या प्रदेशांमध्ये सहकाराची भावना निर्माण करुन बंधुत्वाच्या भावनेने तेथील आपत्तीत आणि संपत्तीत आपआपला वाटा उचलण्यास त्यांची संमती मिळविणे हे एक समाजशास्त्रीय आव्हान असते. नदीखोर्‍याच्या नैसर्गिक सीमा आपणहून, त्या नैसर्गिक प्रदेशांमध्ये आपलेपणाच्या भावनेला जन्म देत नाहीत. एकाच नदीखोर्‍यातील भिन्न प्रकारच्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेतील लोकांना त्यांच्या मानसिक चौकटी ओलांडून प्रशासनिक व प्रादेशिक सीमांपलिकडच्या गरजांकडे बघण्यास कसे लावायचे हे एक मोठेच आव्हान असते. ’ राज्य आणि त्याचे हित ’ ही परंपरागत निष्ठा ओलांडून खोर्‍यातील सर्व समाजाच्या एकंदर भल्याचा विचार करण्यास लोकांना प्रयत्नपूर्वक शिकवावे लागते. अशा प्रकारच्या उदात्त सामाजिक भावनांचे पोषण करण्यात राजकीय रचना किती सहकार्य करतात यावरच खोरेनिहाय संस्थांचे व्यवस्थापकीय भवितव्य अवलंबून असते.\nआपणास मानवीय समानता असणारी समाजव्यवस्था हवी असली तरी निसर्गाच्या मूलभूत रचनेंत समानता नाही. निसर्गातील पाण्याचे वाटप भौगोलिक दृष्टीने असमान असल्याने, जलसमृध्द प्रदेशांकडून तुटवड्याच्या प्रदेशांकडे जल स्थलांतरणाचा उपक्रम हाती घ्यावा लागतो. उत्तरवाही नद्यांचे पाणी दक्षिणवाही नद्यांकडे वळविण्याचा सोव्हिएत रशियाचा प्रकल्प त्या दिशेने केलेल्या साम्यवादी व्यवस्थेंतील एक महत्वकांक्षी प्रयत्न होता. जेव्हा मानवी व्यवहारांची पाण्याची गरज खोर्‍याच्या नैसर्गिक क्षमतेच्या पलिकडे वाढते, तेव्हा वाढीव मागणी पुरविण्यासाठी शेजारील खोर्‍यातील स्त्रोतही उपयोगात आणावे लागतात. टोकियोच्या पाण्याच्या गरजा अशाच आंतरखोरे स्थलांतराने पुरवल्या जात आहेत. जेव्हा अशा स्थलांतरातून होणारे फायदे ओळखता येण्यासारखे असतात व ज्या खोर्‍यातून पाणी उचलले जाते, तेथील लोकांनाहि प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्या लाभांत वाटा मिळणार असतो तेव्हा अशा स्थलांतरणाविरुध्द गंभीर प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. पण इतर ठिकाणी पाण्याची स्थलांतरणे या सामाजिक व राजकीय दृष्टीने अतिशय अवघड प्रक्रिया ठरतात.\nपाणी विषयावरच्या पुस्तकांच्या मालिकेत संमिलीत झालेल्या ’ लांब अंतरांवर जलस्थलांतरण ’ या नांवाच्या पुस्तकाच्या परिचय प्रकरणात डॉ. असित के. बिश्वास यांनी १९८३ मध्येच नोंदवले होते की कारणे काहीही असोत पण आपआपल्या प्रदेशांतून पाणी बाहेर पाठविण्याच्या विरोधात तीव्र लोकभावना असते आणि त्याचे प्रतिबिंब राजकीय प्रक्रियेत पडते. अशा प्रस्तावांना भावनिक अडसर असतात. पाणी देण्यार्‍या खोर्‍यातील जनतेला त्यांची निसर्गसंपत्ती हिरावून घेतली जाणार आहे असे वाटते. जलाशयाखाली बुडणारे प्रदेश व त्यामुळे होणार्‍या लोकांच्या विस्थापनाची झळ सोसावी लागणार असल्याने त्या खोर्‍यांच्या पाणी देणार्‍या उत्स्त्रोत भागांतून उघडपणे विरोध होतो. खूप मोठ्या लोकसंख्येला होऊ शकणारा लाभ व त्या तुलनेत कमी संख्येतील लोकांना सोसावी लागणारी गैरसोय व विस्थापन हे चित्र स्पष्ट असूनहि सर्वार्थाने आकर्षक असलेल्या प्रकल्पांच्या कार्यवाहीसहि प्रचंड विरोध होतो.\nअगदी अलिकडेच, नर्मदेतील पाणी शेजारील साबरमती, बनास आणि लुणी या अतितुटीच्या खोर्‍यांमध्ये नेण्यासाठी कार्यवाहीत असलेल्या नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाला अशा प्रश्नांना तोंड द्यावे लागते आहे. फार मोठ्या क्षेत्रावरील जनतेला प्रत्यक्ष कार्यवाहीत एकत्रितपणे भावनिकदृष्ट्या संमिलित करण्याची सामाजिक, आर्थिक व राजकीय संस्थांमध्ये कुशलता असल्याशिवाय आंतरखोरे स्थलांतरणासाठीच्या अशा प्रकल्पांची कार्यवाही अवघड आहे.\nविविध प्रकारच्या पाणी वापराची आंतरशाखीय कामे यशस्वी होण्यासाठी त्यांत सहभागी करावयाच्या सर्वांना जलवैज्ञानिक प्रक्रियेसंबंधी काही प्रमाणात तरी समज असणे आवश्यक आहे. पण जलविज्ञानाच्या शास्त्रीय बाजूंचा पुरेसा अंतर्भाव सर्वसामान्य शिक्षण पध्दतीत अजून झालेला नाही. परिणामी, शहरांची वाढ, जंगलवाढीचे कार्यक्रम किंवा औद्योगिक जागांची निवड याबाबतचे पाणीसंबंधीत निर्णय ज्यांना करावयाचे असतात अशा राजकारणी , अर्थतज्ज्ञ व प्रशासक लोकांना लोकानुकूलतेच्या अभावामुळे अशा प्रकल्पांची व्यावहारिक कार्यवाही खूप अडचणींची होते. स्टॉकहोम येथील १९९२ च्या ’ पाणी ’ या विषयावरील कार्यशाळेत नोंदवले गेले होते की राजकारण्यांच्या व जनसामान्यांच्या पाणी या विषयासंबंधित आपल्या जलस्त्रोतांशी संबंधित प्रश्नांच्या गांभीर्याची त्यांना नीट कल्पना येत नाही. पाण्याच्या संबंधातील निसर्गातील प्रक्रियांची त्यांची समज अपुरी असते. प्रमाणाबाहेरील बाष्पीभवन किंवा भूजलाच्या पुनर्भरणाची निसर्गत: मर्यादित क्षमता असे जलवैज्ञानिक स्थानिक पैलू लक्षात न घेता तयार केल्या गेलेल्या जलविकास आराखड्यांची परिणिती अखेर व्यावहारिक अपयशात होते.\nपाण्याचा आरोग्यावरील प्रभाव आणि पाण्याचा पर्यावरणीय सहभाग या बद्दल समाजामध्ये वाढणारी जागरुकता, यामुळे पाण्याच्या गुणवत्तेविषयी पूर्वी कधीही झाले नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात भविष्यात जलवैज्ञानिक प्रबोधनाचे काम करावे लागणार आहे. परंपरेने पाण्याच्या हाताळणीचे सारेच काम बांधकाम अभियंत्यांवर सोपवलेले असे, कारण जलविकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यातील बरेचसे काम हे केवळ यशस्वी बांधकामे उभी करणे एवढ्यापुरते सीमित असे. पाण्याचा सुयोग्य वापर आणि पाणी व्यवस्थांची कुशल देखभाल या नंतरच्या टप्प्यातील गरजा प्राथमिक नियोजनात उपेक्षित राहात असत. परंतु पर्यावरणाच्या नव्या संदर्भात सजीव सृष्टीसाठी आवश्यक असलेली पाण्याची गुणवत्ता आता खूप महत्त्वाची झाली आहे. जलवैज्ञानिक प्रक्रियांचे नीट आकलन झाले तरच हा संबंध उत्तम प्रकारे समजू शकेल. पाण्यावर अवलंबून असणार्‍या जीवसृष्टीसही अनुकूल अशी परिस्थिती खात्रीपूर्वक सांभाळणे ही यापुढे जलव्यवस्थापकांची महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे. त्यासाठीही जलव्यवस्थापकांना जलवैज्ञानिक जाण चांगली असणे हे आवश्यक असणार आहे.\nविकासाचे टप्पे जसजसे पुढे सरकतात तसे तसे जलस्त्रोतांबाबतच्या समस्यांचे नवे स्वरुप पुढे येते. शिवाय जलस्त्रोतांपासूनच्या अपेक्षांबाबतहि हळू हळू बदल होत जातात. प्रथमत: निखळ आर्थिक सेवांवर (जलविद्युत व जलवाहतुक) जलव्यवस्थापनांचा भर होता. नंतर जनकल्याणकारी योजना (पिण्याचे पाणी, सिंचन व आरोग्य) यांच्याकडे लक्ष जाऊ लागले. पण आता सजीव सृष्टीच्या व्यवस्थापनाकडेही बघावे लागते. शिवाय, पाण्याच्या नासाडीला प्रतिबंध घालणे हीसुध्दा एक वाढीव जबाबदारी झाली आहे. पण जलव्यवस्थापन सांभाळणार्‍या संस्थांच्या तांत्रिक व प्रशासकीय रचनांमध्ये त्यानुसार बदल झालेले नाहीत ही चिंतेची बाब आहे.\nतंत्रवैज्ञानिक दृष्टीने केलेले नियोजन प्रत्यक्ष कृतीत आणतांना स्थानिक परिस्थितीच्या सामाजिक, कायदा विषयक आणि आर्थिक मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यासाठी जलव्यवस्थापक हा चतुरस्र बहुआयामी समज असणारा आणि अनेक प्रकारची कौशल्ये अवगत असलेला हवा. स्थानिक दृष्टीने सूयोग्य तंत्रज्ञानाची निवड करण्यासाठीहि जलव्यवस्थापनाचा व्यापक समज हा निर्णायक ठरत असतो. ठिबक सिंचन यंत्रणा स्वाभाविकपणे जरी पाण्याच्या वापरात अधिक काटकसरी दिसत असली तरी विविध सिंचन पध्दतींच्या कार्यक्षमतेच्या मर्यादा जसे की ४० ते ८० टक्के ही प्रवाही वितरण व्यवस्थेची ७५ ते ८५ टक्के ही फिरत्या फवार्‍यांची, आणि ६० ते ९२ टक्के ही ठिबकची यांची दखल घेऊनच व्यवस्थापनाला अंतिम भूमिका ठरवावी लागते. उत्कृष्ठ व्यवस्थापन कौशल्य असल्यास कमी खर्चाची गुरत्वाकर्षण पध्दतही ठिबक पध्दतीइतकीच कार्यक्षम ठरु शकते.\nपाणी क्षेत्रातील शास्त्रीय संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षमता ज्या प्रकारे वाढल्या त्या प्रमाणांत त्यांच्या व्यवस्थापनातील क्षमतांमध्ये वाढ होऊ शकलेली नाही. व्यवस्थापनाच्या सिध्दांतांचा वापर प्रथमत: मुख्यत्वे करुन व्यापारी विक्रीच्या वस्तू आणि सेवा यांची निर्मिती करणार्‍या औद्योगिक संस्थांच्या व्यवस्थापनांमध्ये झाले. उपलब्धतेमध्ये ऋतुनिहाय चढ-उतार होणार्‍या पाण्यासारख्या नैसर्गिक साधनांच्या तुटवड्याची परिस्थिती हाताळण्यासाठी, किंवा खोर्‍याच्या बहुजिनसी रचनेत पाणीवापरासंबंधीत विविध प्रकारच्या कामांच्या एकसूत्रीकरणासाठी औद्योगिक व्यवस्थेपेक्षा अधिक उन्नत व तरल अशा व्यवस्थापन संकल्पनांचा वापर केला तरच भविष्यात नव्याने उद्भवणार्‍या गुंतागुंतीच्या परिस्थितीचा मुकाबला करणे शक्य होणार आहे. म्हणून पाणी क्षेत्रात तांतडीने व्यवस्थापन क्रांती होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान विषयक, भौगोलिक, आर्थिक अथवा संघटनात्मक कुंपणे विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यवस्थापनाला सामोरी येणार आहेत. प्रगती साधायची असेल तर ती ओलांडली गेली पाहिजेत. अशा कुंपणांचे स्वरुप विकासाच्या टप्प्यानुसार बदलते. ही कुंपणे पार करुन न अडखळता पुढे जात खोर्‍यातील जनतेच्या सहकार्याने सर्वंकष विकासाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यांत जलव्यवस्थापकांचे कौशल्य पणास लागणार आहे. जलस्त्रोतांचे समन्वित बहुआयामी व्यवस्थापन साकार करण्यासाठी पाणीक्षेत्रात अशा कुशल व्यक्तिमत्वाचे व्यवस्थापक निर्माण करण्याकडे आपण यापुढे अधिक लक्ष देऊ या.\nडॉ. माधवराव चितळे , औरंगाबाद, मो : ९८२३१६१९०९\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nआज भी खरे हैं तालाब (एक कालजयी पुस्तक)\nगांव की एटीएम हैं तालाब\nस्वच्छता अभियान पर सवाल\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2018/03/blog-post_88.html", "date_download": "2018-04-22T11:59:07Z", "digest": "sha1:AICJNUUND7ERB3FGBZHSX2ZJYNE26AYU", "length": 10018, "nlines": 231, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): ध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nऔरंगाबादमध्ये ४ मार्चला झालेल्या मुशायऱ्यातलं माझं सादरीकरण. एकूण ३ गझला सादर केल्या होत्या. पूर्ण कार्यक्रमाच्या सलग रेकॉर्डिंगमधून तिन्ही गझला एकत्र करून, जोडून एक अतिशय व्यावसायिक, सफाईदार असं काम श्री. स्वप्नील उपाध्ये ह्यांनी केलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन व त्यांना अनेक धन्यवादही \nसादर केलेल्या गझला -\n१. तू गेल्यावर मला स्वत:चे व्यसन लागले\n२. आठवणींची तुडुंब गर्दी कधीच नव्हती\n३. तसा मी स्वत:च्या घरी राहतो\nहा माणूस स्वत: एक उत्तम गझलकार तर आहेच पण कवितेचा एक धडपड्या, मेहनती आणि अत्यंत श्रद्धाळू कार्यकर्तासुद्धा आहे. सदर मुशायरा आणि त्याआधी झालेली गझल कार्यशाळा, हे ह्याच्याच मेहनतीचं चीज. (गेल्या अनेक वर्षांत प्रथमच औरंगाबादमध्ये गझल कार्यशाळा घेतली गेली, हे विशेष.)\nआपापले अभिप्राय अवश्य नोंदवा \nआपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nतसा मी स्वत:च्या घरी राहतो\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/58552", "date_download": "2018-04-22T12:43:26Z", "digest": "sha1:H6MFLOMU53GZ5O3LUOTPF2EQXLPBU5OY", "length": 46480, "nlines": 202, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "आंदोलन नव्हे - चळवळ सद्‍गुरु जग्गी वासुदेव यांचा संदेश | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\nपाण्यामुळे संस्कृती अस्तीत्वात येते तशीच पाण्या अभावी ती नष्टही होवू शकते\nमहाराष्ट्र सरकारतर्फे जलसाक्षरता केंद्राची स्थापना\nशिरपूर पॅटर्न- जलक्रांतीचा नवा मंत्र\nधरणांचे पुनरुजीवन हीच माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता-कर्नल सुरेश पाटील\nमहाराष्ट्रातील दुष्काळ सदृष्य परीस्थिती\nपाण्यामुळे संस्कृती अस्तित्वात येते तशीच पाण्याअभावी ती नष्टही होवू शकते\nभूजल पातळी वाढवा - नद्या आपोआप बारमाही वाहतील\nपाणी वापर संस्थांची व्याप्ती व कार्ये\nस्वत: चे शेत हेच पाणलोट विकास क्षेत्र\nजगाच्या मंचावर पाणी - 1\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nऊस शेती आणि सोलापूरवरील जलसंकट\nमहाराष्ट्रातील सिंचन, पाण्याचे ठोक दर व परवडण्याची क्षमता : एक टिपण\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » आंदोलन नव्हे - चळवळ सद्‍गुरु जग्गी वासुदेव यांचा संदेश\nआंदोलन नव्हे - चळवळ सद्‍गुरु जग्गी वासुदेव यांचा संदेश\nनदी पात्राच्या दोहो बाजूंनी एक किलोमीटरच्या पट्ट्यात वृक्ष लागवड करण्यात यावी असे त्यांचे मत आहे. नद्यांच्या काठावर जेवढी जमीन आहे त्यापैकी ३० टक्के जमीन सरकारच्या मालकीची आहे. बाकीची जमीन खाजगी मालकीची आहे. सरकारी जमिनीवर जंगल तयार केले जावे आणि खाजगी जमिनीवर फलोत्पादन केले जावे.\nआजचा जमाना आंदोलनांचा आहे, चळवळींचा नाही. रस्ता पाहिजे आंदोलन. रस्ता नको आंदोलन. भाव वाढवून पाहिजे आंदोलन. प्रामाणिक कलेक्टर बदलून पाहिजे आंदोलन. प्रामाणिक कलेक्टर बदलून पाहिजे आंदोलन. प्रामाणिक कलेक्टरची झालेली बदली रद्द करुन हवी आंदोलन. प्रामाणिक कलेक्टरची झालेली बदली रद्द करुन हवी आंदोलन. या दबाव तंत्राचा वापर इतका वाढला आहे की त्याचा परिणाम होईनासा झाला आहे. नदी प्रत्येकालाच स्वच्छ हवी, पण ती स्वच्छ कोणी करायची, तर सरकारने. यासाठी लोकांनी आंदोलन उभारले की झाले. सरकार अशी अनेक आंदोलने पचवून बसली आहे. पण वर्षानुवर्षे नद्या स्वच्छ व्हायच्या ऐवजी अधिकाधिक गलिच्छ होत चालल्या आहेत. आणि असेच चालू राहिले तर त्या नद्या कधी मृत होतील याचा पत्ताही लागणार नाही. सध्या देशातील जवळपास सर्वच नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. नदी मरणे म्हणजे तिच्या काठी वसलेली संस्कृती नष्ट होणे हे आपल्या लक्षातच येत नाही. वेळ बराच झाला आहे, पण वेळ अजून निघून गेलेली नाही. आज आपण त्या दृष्टीने काही केले तर त्यांचे परिणाम १५-२० वर्षांनी दिसायला लागतील.\nया दृष्टीने आशेचा एक किरण दिसायला लागला आहे. आणि तो दाखविणारी विभूती म्हणजे सदगुरु जग्गी वासुदेव. कोण आहे हो हा सदगुरु समाजात सांस्कृतिक चळवळ सुरु व्हावी या दृष्टीने ज्या माणसाने १९९३ साली ईशा फाउंडेशन नावाची संस्था सुरु केली तिचा संस्थापक म्हणजे हा सदगुरु. नद्यांचे पुनरुजीवन व्हावे या साठी या माणसाने एक चळवळ समाजात उभी केली आहे. देशाचा सामाजिक व सामुहिक विकास व्हावा ही आंतरिक व तीव्र इच्छा मनात बाळगून या माणसाने ही चळवळ उभी केली आहे. या चळवळीची सुरवात १ सेप्टेंबर २०१७ या तारखेपासून सुरु केली जाणार आहे. सोळा राज्यांचे मुख्यमंत्री, विद्यापीठे, महाविद्यालये, सामाजिक संस्था, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, सरकारी संस्था आणि इतर सर्वजण यांना एकत्र घेवून या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. या विभूतीच्या वर्तमानपत्रांत, टी.व्ही. चॅनेल्स वर गेल्या काही दिवसात काही मुलाखती पाहण्याचा योग आला, कुतूहल वाढले, त्या निमित्ताने अभ्यास झाला, त्याचा परिणाम म्हणून ही कव्हर स्टोरी तयार केली आहे.\nजग्गी वासुदेव यांचा जन्म मैसूर येथे झाला. शिक्षणही मैसूर विद्यापीठात होवून त्यांनी बी.ए. ची पदवी इंग्लिश हा ऐच्छिक विषय घेवून प्राप्त केली. त्यांचा प्रोेजेक्ट ग्रीनहेड खूपच गाजला व त्याला २०१० साली इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्राप्त झाला. वीस लाख स्वयंसेवकांची मदत घेवून त्यांनी तामिलनाडू राज्यात २७ दशलक्ष झाडे लावली. तामिलनाडूचा १० टक्के भाग हा हिरव्या वनराईने आच्छादित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना भारत सरकारने पद्म विभूषण किताब देवून गौरविले. त्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक समितीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.\nसध्या आपल्या देशातील नद्यांची स्थिती फारच भयानक आहे. एकूण नद्यांपैकी बर्फाच्छादित प्रदेशातून उगम पावणार्‍या नद्या फक्त ४ टक्के असून बाकीच्या सर्व नद्या या जंगलांतून उगम पावतात. या पैकी बहुतांश नद्या या आजकाल फक्त पावसाळ्यातच वाहतात. बर्‍याच नद्या तर काही महिने समुद्रापर्यंत पोहोचतही नाहीत. कृष्णेसारखी नदी चार महिने तर कावेरी नदी साडेतीन महिने समुद्रापर्यंत पाणी पोहोचवण्यास असमर्थ ठरत आहेत. नद्यांना पाणी नसल्यामुळे शेती कसणे कठीण जात आहे. गेल्या काही वर्षात जवळपास तीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. ८५ टक्के शेतकरी शेती व्यवसायातून बाहेर येण्याची इच्छा बाळगून आहेत. हजारो वर्ष या नद्यांनी आपल्याला जीवंत ठेवले आहे. आता त्यांना जीवंत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे हे विसरुन चालणार नाही. निसर्गाने आपल्याला जी संपत्ती दिली आहे ती आपल्याला पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. कमीतकमी आपल्याला ज्या अवस्थेत ती मिळाली त्यापेक्षा चांगल्या अवस्थेत ती पोहोचावयास हवी. नद्यांमधील पाणी ही काही आपली खाजगी संपत्ती नाही. ती राष्ट्रीय संपत्ती असून तिचे जतन चांगल्या प्रकारे व्हावयास हवे.\nनद्या स्वच्छ हव्या असतील तर नद्यांना हात लावू नका, त्या आहेत तशाच राहू द्या, त्यांना येवून मिळणार्‍या प्रवाहांवर नियंत्रण मिळवा हा त्यांचा संदेश आहे. नदी निसर्गतः स्वतःला शुद्ध करुन घेत असते असे त्यांचे मत आहे. आज ठिकठिकाणी अति उत्साहापोटी नद्यांच्या प्रवाहात खोदकाम करण्यात येत आहे, हे काही योग्य पाऊल नव्हे असे ते म्हणतात. आज अनेक ठिकाणी नदी शुद्धीकरणासाठी जे फुटकळ प्रयत्न चालू आहेत त्यांनाही त्यांचा विरोध आहे. संपूर्ण देशाने एक आराखडा तयार करुन त्याप्रमाणे काम केल्यास काही साध्य होवू शकेल असे त्यांचे मत अहे. नदीच्या पुनरुजीवनाच्या कामात आधीच खूप उशीर झाला आहे, पण तो विचारात घेवून सुद्धा आज जर हे काम सुरु केले तर त्यांचा परिणाम जाणवण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी जावू द्यावा लागेल. पण आज ते सुरु न होता १५ वर्षांनी हे काम सुरु केले तर १०० वर्ष लागून सुद्धा ते होवू शकेल किंवा नाही अशी शंका ते व्यक्त करतात.\nआज नद्यांकडे आपण त्यांचे व्यवस्थापन आणि त्यांच्यातील पाण्याचा महत्तम वापर या दृष्टीकोनातून पाहतो. हा चुकीचा दृष्टीकोन आहे. त्यांचेकडे आपण त्यांच्या पुनरुजीवनाच्या दृष्टीकोनातून पाहायला हवे. देशातील स्त्रियांना आपण पवित्र नद्यांची नावे देतो. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, कृष्णा, गोदावरी या नावाच्या अगणित स्त्रिया आपल्याला दिसतील. नद्या पवित्र असतात हे गृहित धरुन ही नावे ठेवली जातात. पण आज त्या नद्यांचे पावित्र्यच धोक्यात आले आहे याचा विचार करायला मात्र आपण तयार नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे नद्यांशी आपले नातेच धोक्यात आले आहे. शहरांची, कारखान्यांची, शेतीची सर्व अशुद्धता आपण नदीकडे वळवली आहे. नदी आपल्याला पाणी देते हेच आपण विसरुन गेलो आहोत. लहान मुलाला आपण पाणी कोठून येते असे विचारल्यास तो नदीचे नाव न घेता नळ आपल्याला पाणी देतो अशी त्याची भावना तयार झाली आहे. अशा परिस्थितीत नदी शुद्ध राहणार तरी कशी\nनदी पात्राच्या दोहो बाजूंनी एक किलोमीटरच्या पट्ट्यात वृक्ष लागवड करण्यात यावी असे त्यांचे मत आहे. नद्यांच्या काठावर जेवढी जमीन आहे त्यापैकी ३० टक्के जमीन सरकारच्या मालकीची आहे. बाकीची जमीन खाजगी मालकीची आहे. सरकारी जमिनीवर जंगल तयार केले जावे आणि खाजगी जमिनीवर फलोत्पादन केले जावे. याचा शेतीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होणार नाही का असा प्रश्‍न विचारताच ते म्हणतात की आपण फक्त नदीच्या काठावरील जमिनीचा विचार या ठिकाणी करतो आहे. बाकीची जमीन धान्य उपादनासाठी उपलब्ध आहेच की. आपल्या आहारात कसा बदल केला जावा या बाबतही ते आपले विचार मांडतात. त्यांचे म्हणणे असे आहे की माणसाच्या आहारात धान्याला जेवढे महत्व आहे तेवढेच फळांना आहे. जगात फलाहाराचे प्रमाण बरेच जास्त आहे.\nआपल्या देशात मात्र ते अत्यंत नगण्य आहे. फक्त ४ टक्के लोक नियमितपणे फलाहार करतात. सुखवस्तू कुटुंबातही फळे वापरण्याचे प्रमाण समाधानकराक नाही. त्याचा परिणाम म्हणून आपण जी फळे निर्माण करतो ती सुद्धा पूर्णपणे वापरली जात नाहीत. बहुतांश फळे निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने उत्पादित केली जातात. त्यामुळे फळे उत्पादन वाढविण्याला चालना मिळत नाही. आहारात बदल करण्याला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. हा बदल एकदम होणार नाही पण त्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज नाकारता येत नाही. हा बदल झाला तर नदी काठावर जी हिरवळ तयार करायची आहे तिच्यात फळझाडांना प्राधान्य राहील. शेतकर्‍यांना जगण्यासाठी उत्पन्न हवे, मग ते धान्यापासून असो अथवा फळांपासून असो. फलशेती धान्य शेतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देते असा अनुभव आहे. हे उत्पन्न धान्य शेतीपेक्षा तीन ते आठपट जास्त असते असा त्यांचा अनुभव आहे.\nआपण जी नवीन पद्धती विचारात आणत आहोत तिच्यात शेती कसण्याच्या पद्धतीत व त्याचबरोबर माणसाच्या आहार पद्धतीत बदल अपेक्षित आहे. पर्यावरण व पारिस्थितीकी यांच्या विकासासाठी जी झाडे आपण लावणार आहोत त्यांचेमध्ये विविधता असणे आवश्यक राहील. आपल्याला आपले जीवन आर्थिक दृष्ट्या समृद्ध करायचे आहे की सांस्कृतिक दृष्ट्या याचा विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे. धान्य आहारामुळे पोट निश्‍चित भरते पण तो आहार पुरेसा सात्विक राहत नाही याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. मी हा जो बदल सुचवू इच्छितो तो अमूलाग्र स्वरुपाचा असल्यामुळे तो तडकाफडकी होणार नाही याची मला जाणीव आहे. दीर्घ मुदतीत का होईना, तो व्हावयास हवा याबद्दल मात्र माझा आग्रह राहील. म्हणूनच मी म्हणतो की आपल्याला आंदोलन नाही तर चळवळ उभी करायची आहे. आंदोलन हे कोणाचे तरी विरुद्ध असते. आपल्याला इतरांचे विरुद्ध लढायचे नसून आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणावयाचा आहे.\nया ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे ही काही मते मिळवण्यासाठी उभी केलेली ही कृती नव्हे. आपण मते मिळवण्यासाठी पैसे वाटणार नाही, महिलांना साड्या वाटणार नाही की गरीबांना धान्य वाटणार नाही किंवा खोट्या भूलथापा देणार नाही. आपल्याला सरकारमध्ये बदल नको आहे, बदल हवा आहे तो आपल्या स्वतःमध्ये. याच कारणामुळे या चळवळीसाठी आपल्याला सर्वांना बरोबर घेवून चालायचे आहे. या ठिकाणी पक्षांच्या आवेशाला, प्रादेशिक महत्वाकांक्षांना काही स्थान नाही. आपल्याला हवी आहे चळवळीद्वारे आत्मोन्नती. सध्या नद्यांना कायदेशीर व्यक्तीचा दर्जा देण्याचे खूळ निर्माण होत आहे. बाकीची परिस्थिती तीच राहिली आणि निव्वळ कायदेशीर व्यक्तीचा दर्जा मिळाळा तर त्यापासून काय साध्य होणार\nआज नद्यांमध्ये जे सांडपाणी जात आहे, मग ते कोणत्याही स्त्रोतापासून का असेना, ते शुद्ध करुन आपल्याला नदीत सोडता येणार नाही का हा खरा प्रश्‍न आहे. पाणी शुद्ध करण्याची नवनवीन तंत्रे आज जगात उपलब्ध आहेत. त्या तंत्रांचा वापर आपण करु शकणार नाही का सिंगापूरमध्ये सांडपाणी शुद्ध करुन ते पिण्याच्या दर्जाचे बनविले जाते. हे तंत्र आपणही आत्मसात करु शकतो. ते पाणी शुद्ध करण्यासाठी खर्च येत असतो. तो करण्याची मात्र आपली तयारी असली पाहिजे. पाणी अशुद्ध करणार्‍याला आपण शासन करु शकत नाही का सिंगापूरमध्ये सांडपाणी शुद्ध करुन ते पिण्याच्या दर्जाचे बनविले जाते. हे तंत्र आपणही आत्मसात करु शकतो. ते पाणी शुद्ध करण्यासाठी खर्च येत असतो. तो करण्याची मात्र आपली तयारी असली पाहिजे. पाणी अशुद्ध करणार्‍याला आपण शासन करु शकत नाही का मी पाणी शुद्ध केल्याशिवाय ते पाण्याच्या स्त्रोतांकडे जाऊ देणार नाही हे जर प्रत्येकाने ठरविले, जो हे करणार नाही त्याला शासन केले जाईल या बद्दल आपण निश्‍चय केला तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपल्या नद्या शुद्ध होवू शकतील. तसे केले तर नदीपात्राकडे न फिरकता सुद्धा नद्या शुद्ध होवू शकतात. फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची. ही सर्व एका रात्रीत होणारी गोष्ट नव्हे. पण आपल्या प्रत्येकाचा प्रयत्न मात्र त्या दिशेने हवा. आपल्या जीवनाचा दर्जा काय ठेवायचा हे आपल्याला ठरवायचे आहे.\nआज राज्या राज्यात पाण्यासाठी भांडणे आहेत. २५ वर्ष हे असेच चालू राहिले तर भांडणाचे मूळच नाहीसे होईल. कारण त्यानंतर भांडण्यासाठी पाणीच राहणार नाही. मग भांडणार कोणाशी व कशासाठी कावेरी नदीच्या खोर्‍यात राहणार्‍या ७००० शेतकर्‍यांचे मी एक संमेलन आयोजित केले आहे. त्यात केरळचे शेतकरी आहेत, तसेच तामिलनाडूचेही शेतकरी आहेत. त्यांना समजू द्या की हा प्रश्‍न दोन राज्यांचा नसून पाण्याच्या उपलब्धतेचा आहे. आपले प्रयत्न पाण्यासाठी भांडणे करीत बसण्यासाठी नाहीत तर पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी असावयास हवेत याची त्यांना या संमेलनात जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.\nवनस्पतीचा पाण्याशी दुतर्फा संबंध आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. जमिनीवर झाडझाडोरा चांगला असेल तर तो ढगांना आकर्षित करुन पाऊस पडायला मदत करतो. आपली अशी समजूत आहे की पाण्यामुळे झाडे आहेत. पण तसे नसते, झाडांमुळे पाणी असते. जंगलव्याप्त भागामध्ये पावसाळा जास्त व स्थिर असतो. शिवाय झाडे असलेल्या जागेतच भूजल पुनर्भरण वेगाने होत असते. झाडे व इतर वनस्पती पाणी पकडून ठेवते, पाण्याचा वाहण्याचा वेग मंदावतो व पाणी जमिनीत जास्त प्रमाणात मुरायला लागते. वाहते पाणी जमिनीत मुरण्याची शक्यता कमीच असते. झाडांच्या मुळ्या जमिनीत खोलवर रुजतात व कठिणातील कठीण खडक फोडण्यास मदत करतात. जमिनीत त्यामुळे चिरा तयार होतात व त्याचा परिणाम जमिनीत जास्त पाणी मुरण्यात होतो. या शिवाय आणखी एक फायदा आपल्याला डोळ्याआड करता येणार नाही. वनस्पती मातीला धरुन ठेवते व पावसाचे पाणी जेव्हा प्रवाहित होते तेव्हा फक्त तेच वाहते, बरोबर ते मातीला घेवून जात नाही. म्हणजेच, जमिनीची धूप कमी होते व जमिनीवरील सुपिक थर धरुन ठेवण्याचे श्रेय या वनस्पतीला जाते.\nआपण पाण्याचा अतिवापर करीत आहोत याची जाणीव आपल्याला असायला हवी. भारतात १२ मोठी शहरे नदी किनार्‍यावर आहेत. ही सर्व शहरे पाण्यासाठी त्रस्त आहेत. पाऊस कमी झाला का नाही. मग ही स्थिती का आली नाही. मग ही स्थिती का आली पूर्वी पाण्यासाठी आपल्याला १०० फूट खोदावे लागत होते आता १४००-१५०० फूट खोदूनही पाणी लागत नाही. याचेसाठी पाण्याचा हव्यास जबाबदार आहे हे आपल्याला समजावयास हवे.\nपाणी आणि जमीन या दोहोकडे आपले सतत दुर्लक्ष होत आहे. वनस्पतीकडे झालेले दुर्लक्ष आपल्याला विनाशाकडे नेत आहे याची जाणीवही आपल्याला नाही. जमिनीतील सेंद्रिय कर्ब प्रमाणाबाहेर घटत चालला आहे. निसर्ग नियमाप्रमाणे तो किमान दोन टक्के असावा लागतो. आपल्या देशात तो सध्या ०.०५ टक्के एवढा घटलेला आहे. शेती उत्पादन वाढविण्याच्या नादात रासायनिक खतांचा वापर बेसुमार वाढत आहे. आपला प्रवास वाळवंटीकरणाकडे चालला आहे. असेच चालू राहिले तर येत्या काही वर्षांत ६० टक्के जमीन नापिक हो़णार आहे. झाडे, झाडांची पाने व जनावरे आपल्याला सधन करीत असतात. त्यांचे द्वारे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढत असते. वनस्पतीचे घसरते प्रमाण हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. आपल्याला निसर्गाशी जुळवून घ्यायला हवे. निसर्ग आपल्याशी कधीच जुळवून घेणार नाही व ती अपेक्षाही करणे चुकीचे आहे.\nत्यांनी १६ राज्यांच्या मुख्यमंत्रांशी चर्चा केल्याचा उल्लेख सुरवातीला आलाच आहे. सर्वांकडून भरीव प्रतिसाद मिळतो आहे. त्यांनी जेव्हा मुख्य मंत्र्यांंशी संपर्क साधला तेव्हा सर्वात प्रथम प्रतिसाद त्यांना मध्य प्रदेशच्या मुख्य मंत्र्यांकडून मिळाला. नर्मदा नदीच्या पुनरुजीवनासाठी मी स्वतः झटीन असे त्यांनी अभिवचन पण दिल्याचे ते म्हणाले. चळवळीत एकवाक्यता असण्यासाठी सरकारने या कामात पुढाकार घ्यावा आणि प्रत्येकाने कोणताही अलग विचार न करता त्याला पाठिंबा द्यावा असे त्यांचेे मत आहे. आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ज्याचेजवळ फोन आहे त्या प्रत्येकाने पंतप्रधांनाना एक सेप्टेंबर रोजी एक मिस्ड कॉल द्यावा अशी त्यांनी विनंती केली आहे. जे पाणी पीत नाहीत, ज्यांना नद्या जीवंत राहाव्यात अशी इच्छा नाही आणि ज्यांना भविष्याची चिंता नाही अशांनी हे न केले तरी चालेल असे ते थट्टेने म्हणतात. पंतप्रधानांचा मोबाईल नंबर ८०००९ ८०००९ हा आहे त्यावर हा मिस्ड कॉल करावा असे ते म्हणतात. शालेय विद्याथ्यार्ंनी आपल्या शाळेतर्फे पंतप्रधानांना या संदर्भात एक पत्र लिहावे आणि त्या पत्रावर सर्वांनी सह्या कराव्या. हे जे आपण सर्व करणार आहोत ते पंतप्रधानांवर दबाव आणण्यासाठी करीत नसून त्यांना या कामासाठी आमचा पाठिंबा आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे.\nत्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी एक रॅली आयोजित केली आहे. ही रॅली १६ राज्यांमधून जाईल. ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीने शक्य असेल तसा त्याने या रॅलीत सहभाग नोंदवावा अशी त्यांनी कळकळीची विनंती केली आहे. १ सेप्टेंबरला आपण काय करणार आहोत\n१. नद्या ज्या संकटातून जात आहेत त्याबद्दल समाजाला अवगत करणे.\n२. नदी वाचवण्यासाठी रॅली काढण्याची गरज समाजाला पटवून सांगणे\n३. नदीसाठी सकारात्मक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला प्रवृत्त करणे.\nदेशातील ६० शहरात १ सेप्टेंबरला जागृती सभा घेतल्या जाणार आहेत. सकाळी ८ ते ११ च्या दरम्यान शहरातील प्रचलित जागांवर उपस्थित राहून जनजागर करा. त्यासाठी रस्त्यावर घोषणापत्रे, प्रसिद्धी पत्रे घेवून त्यांचे वितरण करा. जर्सींवर संदेश छापून घ्या व त्या जर्सी घालून जन जागृती करा. नदी वाचवा, स्वतःला वाचवा.\nडॉ. दत्ता देशकर, पुणे - मो : ०९३२५२०३१०९\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/57068", "date_download": "2018-04-22T12:43:38Z", "digest": "sha1:6SI6YCDAFCHHO4EWO4YSF5GIAWIII6FW", "length": 53603, "nlines": 203, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "धरणांचे पुनरुजीवन हीच माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता-कर्नल सुरेश पाटील | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\nपाण्यामुळे संस्कृती अस्तीत्वात येते तशीच पाण्या अभावी ती नष्टही होवू शकते\nमहाराष्ट्र सरकारतर्फे जलसाक्षरता केंद्राची स्थापना\nशिरपूर पॅटर्न- जलक्रांतीचा नवा मंत्र\nआंदोलन नव्हे - चळवळ सद्‍गुरु जग्गी वासुदेव यांचा संदेश\nमहाराष्ट्रातील दुष्काळ सदृष्य परीस्थिती\nपाण्यामुळे संस्कृती अस्तित्वात येते तशीच पाण्याअभावी ती नष्टही होवू शकते\nभूजल पातळी वाढवा - नद्या आपोआप बारमाही वाहतील\nपाणी वापर संस्थांची व्याप्ती व कार्ये\nस्वत: चे शेत हेच पाणलोट विकास क्षेत्र\nजगाच्या मंचावर पाणी - 1\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nऊस शेती आणि सोलापूरवरील जलसंकट\nआपल्याला खरेच पाण्याचे मूल्य समजले आहे काय\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » धरणांचे पुनरुजीवन हीच माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता-कर्नल सुरेश पाटील\nधरणांचे पुनरुजीवन हीच माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता-कर्नल सुरेश पाटील\nमहाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पाणी आणि शेती क्षेत्रात तज्ञ समजले जाणारे श्री. शरद पवार यांनीही आपल्या प्रकल्पाला भेट दिली असे श्री. पाटील म्हणाले. मावळ भागात जवळपास २५ मोठी धरणे आहेत. या प्रत्येक धऱणात हा प्रयोग राबविण्यात आला तर महाराष्ट्रात किमान २५ टीएमसी पाण्याची वाढ होईल, तेही कमीतकमी खर्चात, ही बाब त्यांचेसमोर मांडण्यात आली. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्या श्रीमती वंदना चव्हाण यांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यास सांगितले.\nनदी नाल्यातील वाहत्या पाण्यावर नियंत्रण मिऴवण्यासाठी मानवाने धरणांची निर्मिती केली. धरणे बांधण्यासाठी जेवढ्या काही आदर्श जागा होत्या त्या शोधून काढून जगभर धरणे बांधण्यात आलीत. आता अशा आदर्श जागाही अत्यंत कमी उरलेल्या आहेत जिथे नव्याने धरणे बांधता येतील. पण दिवसेंदिवस मानवी गरजा वाढल्यामुळे जास्त पाण्याची गरज तर भासणार आहे. ती कशी पूर्ण करायची हा आज जगासमोरील एक महत्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. धरणात पाणी वाहात येत असतांना ते स्वतःबरोबर गाळ पण आणत असते. प्रत्येक ठिकाणी गाळाचे प्रमाण जरी भिन्न असले तरी गाळ येणारच ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही. काही ठिकाणी तर गाळाचे प्रमाण इतके जास्त आहे की काही वर्षांनंतर ती धरणे कायमची निकामी होतील की काय अशी भिती वाटायला लागली आहे.\nदेशांच्या विकासाबरोबर शहरीकरणही वाढत चालले आहे. यामुळे एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. पुण्याचेच उदाहरण घ्या ना. एके काळी ज्या शहराला पेंशनर्स पॅराडाईस म्हणत होते ते आता एक मोठे औद्योगिक केंद्र निर्माण झाले आहे. ज्यांनी पन्नास वर्षांपूर्वीचे पुणे शहर बघितले आहे ते आजचे पुणे पाहून भांबाउन जातील इतकी आक्राळ विक्राळ वाढ शहरात झालेली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर जास्तीच्या लोकांना पाणी लागणारच. जुने पाण्याचे स्त्रोत आज या मोठ्या शहराला पाणी पुरवण्यास पूर्णपणे असमर्थ ठरत आहेत. शहरातही पाण्यासाठी कित्येक नवीन मागण्या वाढत आहेत. लोकांना पाणी पुरवण्यासाठी महानगर पालिकेने स्वतःसाठी एखादे धरण बांधावे अशी मागणी होवू लागली आहे. धरण बांधण्यात आले तरी त्यामुळे विस्थापितांचा प्रश्‍न निर्माण होणार. आधीचेच विस्थापितांचे प्रश्‍न सोडवितांना सरकारच्या तोंडाला फेस आला आहे. त्यात आणखी नव्याने भर कशाला जवळपासच्या शेतक-यांच्या तोंडातील पाण्याचा घास पुणेकर काढून घेत आहेत अशी ओरड वाढत चाचली आहे. यापासून जर एखादा उद्रेक निर्माण झाला तर त्याला कसे तोंड देता येईल याचा विचारही केला तर आंगावर काटा उभा राहतो. हा प्रश्‍न एकट्या पुणे शहराचाच नाही तर बंगलोर, दिल्ली, मुंबई आणि जगात जिथे जिथे शहरांचा विकास झाला आहे तिथे पाणी प्रश्‍न हा गहन बनत चालला आहे.\n. धरणांमध्ये जमा झालेला गाळ काढला तर त्या धरणांची साठवण क्षमता टिकवून ठेवता येणार नाही का हा प्रश्‍न आज समाजाच्या व विशेषतः बुद्धीवंतांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या विचाराधीन आहे. या संबंधात पुणे शहराचे परिसरात असलेल्या खडकवासला धरणात सुरु झालेला प्रयोग सामान्य माणसाला निश्‍चितच उद्बोधक ठरावा असा आहे. हा प्रयोग करणार्‍या कार्यकर्त्यांना सलाम करण्यासाठी प्रस्तुत लेख आहे. पुणे शहरात निवृत्तीनंतर स्थायीक झालेले कर्नल सुरेश पाटील हे त्यातीलच एक.\n१९६८ साली सेनासेवेत सेकंड लेफ्टनंट म्हणूून रुजू झालेल्या पाटलांच्या मनातही कधी आले नसेल की भविष्यात ते एक मोठे शिवधनुष्य पेलणार आहेत म्हणून. १९७१ च्या युद्धात भाग घेतलेले कर्नल पाटील १९९३ साली निवृत्त झाले. युद्धातील जखमा भरुन काढण्यासाठी दवाखान्यात भरती झाले असतांना तिथल्या डॉक्टरांचे तुम्ही आता बोनस जीवन जगत आहात हे शब्द त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. जखमी होवून निवृत्त झालेल्या जवानांसाठी व युद्धात मृत्यू पावलेल्या जवानांच्या विधवांसाठी, त्यांच्या म्हातार्‍या आईवडलांसाठी आणि त्यांच्या मुलाबाळांसाठी आपण काही तरी करावे ही खूणगाठ बांधून त्यांनी त्यांच्याच सारख्या सेनासेवेतून निवृत्त झालेल्या अधिकार्‍यांसमवेत जस्टिस फॉर जवान्स नावाची संस्था सुरु केली. त्याचबरोबर ढासळत चाललेलेे पर्यावरणही त्यांना खुणावत होते. पर्यावरणात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी पर्यावरण प्रेमी मित्रांसमवेत ग्रीन थंब नावाचीही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या मार्फत वसुंधरेची हाक ऐकत त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड सुरु केली.\n१०९२ साली ब्राझील येथे पर्यावरण संरक्षणानिमित्त आयोजित केलेल्या रियो परिषदेला ते स्वखर्चाने जाऊन आले. त्यामुळे जागतिक नकाशावर पर्यावरण संरक्षणासंबंधात कोणत्या दिशेने विचार चालू आहेत याचीही जाण त्यांना आली व स्वतः भविष्यात काय करायचे आहे याचा आराखडा त्यांच्या मनःपटलावर तयार झाला. भारतीय सेनेच्या जागेवर त्यांनी सुरवातीला त्यांची परवानगी घेवून आपले प्रयोग सुरु केले. पुण्यात सेनेच्या ताब्यात असलेल्या १७० एकर जागेवर त्यांनी वृक्ष लागवड सुरु केली. याच जागेवर जिथे जिथे जमिनीवर छोटेछोटे खड्डे होते तिथे त्यांनी सेनेचीच यंत्रसामुग्री वापरुन ३५ तळी निर्माण केली. त्यापैकी दोन तर आकाराने खूपच मोठी झाली. या ठिकाणाी जे वन निर्माण झाले आहे त्या वनाला अबदुल हमीद पक्षीतीर्थ असे नाव ठेवण्यात आले आहे. या महान व्यक्तीने युद्धात केलेल्या असामान्य कामगिरीसाठी त्याला मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. असे नाव ठेवण्यामागे राष्ट्रीय एकता साधली जावी हाही माझा एक उद्देश होता असे पाटील म्हणतात.\nहाच प्रयोग त्यांनी कोल्हापूरलाही राबविला. तिथल्या सेनेच्या जागेचा वापर स्थानिक लोक प्रातर्विधीसाठी करीत असत. पर्यावरणाला घातक अससेली ही प्रथा थांबवण्यासाठी त्यांनी तिथे टेंभलाई पक्षीतीर्थ स्थापन केले. प्रयत्नांना थोडीशी धार्मिक बाजू दिल्याबरोबर हा प्रातर्विधीचा प्रकार एकदमच आटोक्यात आला व एक चांगली झाडी तिथे तयार झाली. विविध प्रकारचे पक्षी तिथे यावयास लागले व थोडक्यात एक बर्ड सँगच्युअरीच तिथे तयार झाली म्हणा ना. या भरीव कामगिरीसाठी त्यांना दुबाई इंटरनॅशनल अवार्डपण मिळाले. पुण्यातील कँ प एरियामधे सात नाले नदीत सांडपाणी ओतत होते त्यामुळे होणार्‍या नदीच्या पाण्यातील प्रदूषणाकडे त्यांचे लक्ष वेधले. हे सांडपाणी नदीत जाऊ नये म्हणून त्यांनी या नाल्यांचे पुनरुजीवन करुन एक आदर्श घालून दिला. एकदा या कामाचा अनुभव आल्यानंतर व यश मिळते याची खात्री झाल्यानंतर याच कामाची प्रतिकृती (रेप्लिकेशन) पंजाबमध्ये, नाशिकला व मुंबईला काही भागात करण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले.\nदर उन्हाळ्यात निर्माण होणारे पाण्याचे दुर्भिक्ष पाटलांच्या नजरेस न आल्यास नवलच. पाणी प्रश्‍नाची उकल कशी होवू शकेल यावर त्यांची मित्रमंडळीत चर्चा सुरु झाली. शहरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी नवीन धरणे बांधणे तर शक्य नाही, अशा परिस्थितीत अस्तीत्वात असलेल्या धरणातील जल साठे वाढ़िवण्यासाठी त्यात जमा झालेला गाळ जर काढला तर कमी खर्चात जलसाठे वाढविले जाऊ शकतात या विचारावर सर्वांचे एकमत झाले.\nपुण्याजवळील खडकवासला धरण परिसरात जेव्हा फेरफटका मारला तेव्हा शेतकर्‍यांनी आमच्या शेतातील माती वाहून गेली व त्यामुळे शेताची उत्पादकता कमी झाली असे सांगितले. हा गाळ खडकवासला धरणात जमा झाल्यामुळे तिथे बेटे तयार झाल्याचेही दिसून आले. हा गाळ काढण्यात आला तर धरणातील जल साठा वाढेलच वाढेल पण त्याचबरोबर जमा झालेली माती शेतकर्‍यांचे शेतात नेऊन टाकली तर त्यांचे उत्पादन वाढीस लागेल हीही बाब विचारात घेतली गेली. शिवाय पुन्हा गाळ वाहून येवू नये म्हणून धरणाचे काठावर दोनही बाजूंनी पाणलोट ट्रीटमेंट करुन झाडी लावण्यात आली तर भविष्यात माती वाहून येण्याचे प्रमाणही कमी होवू शकेल हाही विचार पुढे आला. हे काम करायचे तर पैसा हवाच. तो अजून पाहिजे त्या प्रमाणात येत नव्हता. पण व्हेन देअर इज अ विल, देअर इज अ वे या उक्तीप्रमाणे आम्ही सेनेमधील निवृत्त अधिकार्‍यांनी आपल्या पेंशनमधून दर महिन्यात प्रत्येकी ५००० रुपये द्यायचे निश्‍चित केले व पैशाचा तात्पुरता का होईना प्रश्‍न सुटला असे कर्नल पाटील म्हणाले. या कामात सेनेतील माझे सहकारी मित्र सर्वश्री. लक्ष्मण साठे, अजित देशपांडे, रवी पाठक, जनरल पाटणकर, अशोक ठोंबरे, विजय कौशिक, समाजातील काही दानशूर मंडळी पुढे आली व त्यांनीही काही भार उचलण्याचे मान्य केले. या कामी मिडियाने हे प्रकरण चांगलेच उचलून धरले व त्यामुळे आम्ही जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचू शकलो याची कबूलीही कर्नल पाटलांनी दिली.\nहा प्रश्‍न सेनेच्या सदर्न कमांड मधील अधिकार्‍यांबरोबर चर्चिला गेला त्यावेळी त्यांचेकडून फारच चांगला प्रतिसाद मिऴाला, आळंदीला सदर्न कमांडचे मोठे ट्रेनिंग सेंटर आहे ज्या ठिकाणी जवळपास २५०० जवान प्रशिक्षण घेत असतात. माती हलविण्याच्या त्यांचेजवळ पोकलेन, जेसीबी सारख्या अद्यावत मशीनरी पण आहेत. मेन, मटेरियल व मशीन्स या तीही गोष्टींची उपलब्धता होती फक्त गरज होती चवथ्या एमची-म्हणजेच मॅनेजमेंटची. ही उणीव लोकसहभागातून भरुन काढण्याचे ठरविण्यात आले. आणि मदतीचा ओघ सुरु झाला. रसिकलाल धारीवाल ट्रस्ट, कमिन्स, प्राज फाउंडेशन, टाटा मोटर्स, दगडूसेठ गणपती ट्रस्ट या सारख्या संस्था पुढे आल्या व प्रकल्पाचे चित्रच पालटले. कमिन्स,पुणे या संस्थेत प्रेझेंटेशन दिल्यावर त्यांचेकडून ५० लाख रुपयांचा चेकच हाती पडला. एवढेच नव्हे तर दर महिन्याला त्यांचेकडून १० लाख रुपयांचे योगदान उपलब्ध झाले.\nसरकारी खात्यांकडून सुरवातीला विरोध पण नंतर मात्र सहकार्य :\nखरे पाहिले असता हे काम सरकारने करायला हवे, म्हणून या कामासाठी सरकारकडूनही आर्थिक योगदान मिळावे म्हणून सुरवातीला प्रयत्न करण्यात आला. अशी मदत मिळावी म्हणून त्यावेळचे सिंचन खात्याचे मंत्री श्री. अजितदादा पवार यांना आम्ही भेटलो, त्यांनी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली पण त्यांचेकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. मूलतः आजूबाजूच्या परिसरातून गाळ वाहून येतो हे मान्य करायलाच अधिकारी वर्ग तयार नव्हता. अजितदादांना आम्ही वारंवार भेटत राहिलो आणि गाळ वाहून येत आहे हे त्यांना पटवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्यांनी सिंचन खात्यातील अधिकार्‍यांना आम्हाला मदत करण्याची सूचना केली. त्यानंतर मात्र त्यांचेकडून योग्य ते सहकार्य मिळायला सुरवात झाली.\nपरिसरातील शेतकर्‍यांनी आम्हाला अमाप सहकार्य केले असे कर्नल पाटील आग्रहाने सांगतात. हा गाळ वाहून नेण्यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारत नाही. शेतकरी स्वखर्चाने तो वाहून नेतात. त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ पण झाला आहे. त्यांच्या शेताची यामुळे उत्पादकता वाढलेली असून त्यांची युरियाची मागणीही कमी झालेली आहे. या भागात या मातीला काळे सोने या नावाने संबोधले जाते. जे शेतकरी आमच्या प्रकल्पाला विरोध करीत होते तेच आता या प्रकल्पाचे चाहाते झाले असून त्यांचेकडून आम्हाला भरपूर सहकार्य मिऴत आहे अशा शब्दात पाटलांनी तेथील ग्रामस्थांची भलावण केली. आतापावेतो आमच्या संस्थेने १० लाख ट्रकलोड गाळ काढला आहे, याचाच दुसरा अर्थ असा की त्या धरणाची जलधारण क्षमता तेवढ्याने वाढलेली आहे असे श्री. पाटील अभिमानाने सांगत होते. आम्ही परिसराला तारेचे व बायो फेंसिंग (बांबू व इतर वनस्पतीची लागवड करुन) घातले असल्यामुळे सरकारच्या जागेवर जे आक्रमण होत होते त्यालाही पायबंद बसला.\nआज देशात पाण्यासाठी विविध राज्यांत वितुष्ट वाढत चालले आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय देवून सुद्धा कर्नाटक तो पाऴत नाही. यामुळे देशात अराजक निर्माण होण्याचीच शक्यता आहे. हा निव्वळ कर्नाटक-तामिळनाडूचा लढा नसून जवळपास सर्वच राज्ये शेजारच्या राज्यांशी पाण्यासाठी भांडत आहेत. त्यामुळे जिथे जसे शक्य असेल, जो मार्ग उपलब्ध असेल त्या मार्गाने पाण्याच्या साठ्यात वृद्धी करणे गरजेचे आहे. आम्ही स्विकारलेला मार्ग निव्वळ पाणी बचतीकडेच लक्ष देत नाही तर त्याद्वारे शेतीची उत्पादकता वाढण्याशिवाय पर्यावरण रक्षणही होत आहे. आज पुणेकरांना आम्ही एक चांगल्या प्रकारचा पिकनिक स्पॉट उपलब्ध करुन दिला आहे, वीक एंडला हा परिसर लोकांनी फुलून गेलेला दिसतो. सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी येथे स्वेच्छेने येवून वृक्षारोपण करतात व निसर्गाशी समरस होतात. या सर्व लोकांच्या सहाय्याने आम्ही जवळपास १० लाख झाडे लावली आहेत, जगवली आहेत व येत्या काही दिवसातच हा सर्व परिसर हिरवागार झालेला दिसेल.\nइतर राज्येही आता ही योजना स्विकारणार :\nमध्यंतरी माननीय श्री. नितिन गडकरी इतर काही मंत्र्यांबरोबर परिसराला भेट देवून गेले. त्यांनी ही तर एक जलक्रांतीच आहे अशा शब्दात या योजनेचा गौरव केला. यामुळे निव्वळ जलक्रांतीच होणार नाही तर त्याच बरोबर हरित क्रांती व अर्थक्रांती होवू शकेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचे माध्यमातून आम्ही केंद्रिय मंत्री श्रीमती उमा भारती यांची दिल्ली येथे भेट घेतली. स्वतः श्रीमती उमा भारतीही या परिसराला भेट देवून गेल्या व त्यांनी होणार्‍या कार्याची प्रशंसा केली. दिल्ली येथे त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. अमरजितसिंग यांचेसमोर प्रेझेंटेशन देण्यात आले. याची फलश्रूती म्हणून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे येथे सीड्ब्लूपीआरएस या संस्थेत सदर कार्याची व्याप्ती वाढविण्याचे दृष्टीने एक कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यशाळेला गंगा खोर्‍याव्यतिरिक्त जी राज्ये आहेत (जसे गुजराथ, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा,तामिलनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक) त्यांच्या प्रतिनिधींना पाचारण करण्यात येणार असून या कार्याची त्या त्या राज्यात खडकवासला प्रकल्पाप्रमाणे प्रतिकृती बनविण्यासाठी काय करता येईल या बद्दल चर्चा केली जाणार आहे. या प्रत्येक राज्यातील एकएक धरणात हा प्रयोग राबविण्यात आला तर प्रत्येक ठिकाणी किमान एक टीएमसी पाणी निश्‍चितच जमा होईल असा विश्‍वास कर्नलसाहेबांनी व्यक्त केला.\nमागील महिन्यात पाटीलसाहेब अमेरिकेत गेले होते तिथे त्यांचे अमेरिकन वॉटर वर्क्स असोसिएशन मध्ये भाषण आयोजित करण्यात आले. त्या सभेत विचार व्यक्त करण्यासाठी सर्वसाधारणपणे २० मिनिटांचा वेळ देण्यात येतो. पण पाटलांचे विचार ऐकत ऐकत एक तास कसा निघून गेला हे कळलेच नाही. अमेरिकेतही धरणातील गाळाचा प्रश्‍न गेल्या काही वर्षांपासून ऐरणीवर आला आहे. गाळ साचल्यामुळे बरीच धरणे निकामी होण्याच्या मार्गावर आहेत. या संस्थेच्या वतीने लवकरच मुंबईत एक सेमिनार आयोजित केला जाणार आहे. अर्थातच या सेमिनारमध्ये ग्रीन थंबचे प्रेझेंटेशन राणार आहे.\nमहाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पाणी आणि शेती क्षेत्रात तज्ञ समजले जाणारे श्री. शरद पवार यांनीही आपल्या प्रकल्पाला भेट दिली असे श्री. पाटील म्हणाले. मावळ भागात जवळपास २५ मोठी धरणे आहेत. या प्रत्येक धऱणात हा प्रयोग राबविण्यात आला तर महाराष्ट्रात किमान २५ टीएमसी पाण्याची वाढ होईल, तेही कमीतकमी खर्चात, ही बाब त्यांचेसमोर मांडण्यात आली. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्या श्रीमती वंदना चव्हाण यांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यास सांगितले. त्या स्वतः खानापूरला ये़़वून गेल्या. त्यांनाही हे काम फार आवडले. पण लवकरच पैशाची सोय होवू शकत नाही असा त्यांचेकडून निरोप आला व त्यामुळे हे प्रकरण येथेच थांबले. खरे पाहिले असता त्यांचे सहकार्य मला मिळाले असते तर मी आतापावेतो खूपच मोठी मजल मारली असती अशी खंत पाटलांनी बोलून दाखवली.\nमला दुर्दैव एकाच गोष्टीचे वाटते, ते हे की आजपर्यंत धरणांतील गाळ काढण्याबद्दल गेल्या ६८ वर्षांत समाजात साधी चर्चाही होतांना दिसत नाही. या बाबतीत पुण्याने आता पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात हजारो गणेश मंडळे आहेत. या सर्व गणेश मंडळांनी स्वतःच्या व राज्यातील उद्योगपतींच्या अर्थ सहाय्याने महाराष्ट्रातील ५०० धरणे दत्तक घेतली आणि त्यातील गाळ काढण्याचा प्रकल्प हाती घेतला तर भविष्यात २५० धरणे बांधण्याचा खर्च वाचू शकेल आणि तीच खरी लोकमान्य टिळकांना समाजाची श्रद्धांजली असेल असे मला वाटते या शब्दात पाटील यांनी आपल्या मनातील तळमळ बोलून दाखविली.\nमाझे बरोबर कर्ऩल साहेबांच्या मनमोकळ्या गप्पा झाल्या. ते मला साईटवर घेऊन गेले. काम खरेच दृष्ट लागण्यासारखे झालेले आहे यात तीळमात्र संशय नाही. त्यांची उडी फार मोठी आहे. दरवर्षी देशात ५५ ते ६० हजार सैनिक निवृत्त होतात. त्यांना या कामात सहभागी करुन घेण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. तसे झाले तर दोन तीन वर्षातच मोठे क्रांतीकारक काम देशात उभे राहील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. त्या परिसरातील गोर्‍हे बुद्रुक, खडकवासला, खानापूर, गोर्‍हे खुर्द या गावात २२ किलोमीटरचे काम पूर्ण होत आले असून आता हे काम ४४ किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. या कामात पुणे परिसरातील चारही धरणे समाविष्ट होतील. पुणे जिल्ह्यातील ३५० गणेशमंडळे आता या कामात सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहाय्याने या परिसरात ५० लाख झाडे लावण्याचा एक भव्य कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. एवढेच नव्हे तर लवकरच धरणाच्या काठाकाठाने २२ किलोमीटरपर्यंत उघड्या टूरिस्ट बसेस पर्यटकांना घेवून या परिसरात जेव्हा हिंडतील तेव्हा आपण परदेशात तर नाही ना असा आभास सुद्धा निर्माण होईल. सामान्यातला सामन्य माणूस जेव्हा या कामाची पताका घेवून मार्गक्रमण करेल तेव्हा हे स्वप्न लवकरात लवकर सत्यात उतरवता येईल, व हेच माझे स्वप्न आहे असा विश्‍वास पाटलांनी व्यक्त केला.\nसैन्याच्या दक्षिण कमानचे अखत्यारीतील असलेल्या बी.इ.जी.चे सैनिक, त्यांना सरावासाठी लागणारी दोन बुलडोझर, जेसीबी, डंपर्स आणि इतर साहित्य ही मदत या कामासाठी फारच मोलाची ठरली. झालेले काम माझे एकट्याचे नाही, मला चहोबाजूने मदतीचा ओघ येत राहिला, सेनेतील माझे मित्र माझ्या पाठीमागे उभे राहिले, त्यांच्या मदतीशिवाय मी एवढ्या मोठ्या कामात हात घालू शकलो नसतो याची जाणीव मला आहे असे म्हणत असतांना त्यांचा आवाज जरा कापरा झाला होता. महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग, खडकवासला पाटबंधारे विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पुणे पोलिस, सामाजिक वनिकरण विभाग, आरटीओ पुणे , अ‍मानोरा पार्क टाउन, श्रीमती शोभाताई धारीवाल फाउंडेशन, कमिन्स इंडिया पुणे, टाटा मोटर्स पुणे, प्राज फाउंडेशन पुणे, पुणे महानगर पालिकेचा वनविभाग, सार्वजनिक बांधकाम खात्याचा यांत्रिकी विभाग, हनिवेल फाउंडेशन, बीएमसी सॉप्टवेअर, सुमंत मूळगावकर फाउंडेशन, परीवर्तन संस्था, रोटरी क्‍लब्स, लॉयन्स क्‍लब्स, यांचेकड़ून मला मोलाचे अर्थसहाय्य व इतर मदत मिळाली म्हणूनच आज पावेतो झालेले काम उभे राहू शकले, त्यांचे मी ऋण व्यक्त केले नाही तर मी कृतघ्न ठरेन असे श्री.पाटील म्हणाले.\nशेवटी धरणांतील गाळ काढणे हा माझ्या कार्याचा फक्त एक भाग झाला, मला पर्यावरणात सुधारणा घडवून आणायची आहे, सामान्य नागरिकाला मोकळा श्‍वास घेता यावा इतकी हवा शुद्ध करायची आहे,परिसरात मला सांस्कृतिक क्रांती घडवून आणायची आहे, पुणे शहर परिसारात मला एक मोठे पर्यटन स्थळ उभे करायचे आहे, माणसाच्या मनात मला पर्यावरणाबद्दल आस्था निर्माण करायची आहे, खडकवासला धरणाकाठी लाइट अँड म्युझिक शो उभारायचा आहे, योग्य ठिकाणी श्री. विश्‍वेश्‍वरैया यांचे स्मरणार्थ एक म्युझियम उभारायचे आहे. हे माझे स्वप्न आहे व ते साध्य करण्यासाठी मी उर्वरित आयुष्यभर झगडणार आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.\nडॉ. दत्ता देशकर , पुणे, मो : ०९३२५२०३१०९\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/259", "date_download": "2018-04-22T12:46:26Z", "digest": "sha1:GUPYBT3XL4DUAL5NHFDEFM72VCE6GCWA", "length": 15415, "nlines": 124, "source_domain": "www.manogat.com", "title": "नेहमी चुकणारे शब्द | मनोगत", "raw_content": "\nअंकुश हा शब्द तत्सम आहे. याचा अर्थ नियंत्रण, मर्यादित, हत्तीला ताब्यात आणण्याचे हत्यार. या शब्दात 'क'ला पहिला उकार द्यावा. काही वेळा अनुस्वार न देता 'क' ला न लावून 'अन्कुश' असे लिहितात. असे लिहिणे चुकीचे आहे.\nअंकुश हत्तीला ताब्यात ठेवण्यासाठी जे हत्यार माहुताकडे असते, त्याला अंकुश म्हणतात. ते एका बाजूला आकडीसारखे वळविलेले असते. अमुक व्यक्तीवर अंकुश ठेवणे म्हणजे त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवणे. निरंकुश या शब्दाचे अर्थ स्वच्छंदी,अनियंत्रित, स्वैर असे आहेत. अंकुश व निरंकुश या दोन्ही शब्दात क ला पहिला उकार आहे. तो दुसरा देण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी.\nअक्रीत असंभवनीय, उफराटे या अर्थांनी अक्रीत हा शब्द वापरला जातो. प्रतिकूल, मोफत, विपरीत, अतिशय, बेसुमार हेदेखील त्याचे अर्थ आहेत. हा शब्द चुकून आक्रित , अक्रित वा आक्रीत असा लिहिला जाण्याची शक्यता असते. या शब्दातील पहिले अक्षर आ नसून अ आहे; तसेच क्र वर दुसरी वेलांटी आहे; हे ध्यानात टेवावे. अक्रीत घेणे म्हणजे एखादी वस्तू बेसुमार किंमत देऊन विकत घेणे.\nअक्षता पूजेसाठी, तसेच मंगलकार्यात; औक्षणप्रसंगी वापरल्या जाणार्‍या कुंकूमिश्रित तांदळांना अक्षता म्हणतात. अक्षत हा मूळ संस्कृत शब्द. ते विशेषण म्हणून वापरले तर दु:खविरहित, सुरक्षित असे त्याचे अर्थ होतात. अ+क्षत अशी त्याची फोड आहे. (क्षत म्हणजे जखम.) कल्याण हादेखील अक्षत या संस्कृत नामाचा एक अर्थ आहे. अक्षता हा शब्द अक्षदा असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी.\nअखंडित सतत चालू असलेल्या क्रियेचे वर्णन करण्यासाठी अखंडित हे विशेषण वापरले जाते. अखंडित हा शब्द खंडितच्या उलट अर्थी आहे. खंडित म्हणजे तुकडे झालेले. खंड म्हणजे तुकडा. खंडित, खंड या शब्दांचा उगम खंड् या संस्कृत धातूत आहे. तोडणे, फोडणे, नाश करणे, हे या धातूचे अर्थ. खंडित व अखंडित या दोन्ही शब्दांत डवर पहिली वेलांटी आहे. (खंडीत,अखंडीत असे लिहिणे चूक.)\nअगत्य आस्था, आदर, कळकळ या अर्थांनी अगत्य हा शब्द वापरला जातो. अगत्यपूर्वक बोलावणे या शब्दप्रयोगात हा अर्थ अभिप्रेत असतो. अत्यंत आवश्यकता, हादेखील अगत्य या शब्दाचा एक अर्थ आहे. हे काम होणे अगत्याचे आहे, असे म्हटले जाते, तेव्हा हा अर्थ अभिप्रेत असतो. अगत्य या शब्दातील पहिले अक्षर आ नसून अ आहे, हे ध्यानात घ्यावे. (आगत्य असे लिहिणे चूक.)\nअंगुष्ठ हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ आहे अंगठा. 'ष्ट' आणि 'ष्ठ' लिहिताना नेहमीच घोटाळा होतो. शब्द संस्कृत असेल, तर मूळ शब्दाप्रमाणेच लिहिण्याचे भान ठेवावे. या शब्दातदेखील 'ग'ला पहिला उकार व 'ष' ला 'ठ' जोडून लिहावा. अंगुष्ट असे लिहू नये.\nअग्रिम अग्रिम हा शब्द इंग्रजीतील ऍडव्हान्स शब्दाला प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. अग्रिम हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. अग्र या शब्दापासून तो बनला आहे. अग्रच्या अर्थांमध्ये पहिला, पुढे आलेला आदींचा समावेश आहे. 'आधीचा', पहिला, श्रेष्ठ, प्रथम पिकलेला, हे अग्रिमचे अर्थ आहेत. अग्रिम वेतन म्हणजे आगाऊ दिलेले वेतन. रक्कम या संदर्भातच या शब्दाचा प्रामुख्याने वापर होतो.\nअजित अजित म्हणजे अजिंक्य. जित म्हणजे पराभूत; जिंकला गेलेला. त्याच्या उलट अर्थांचा शब्द अजित(अ + जित). विष्णू, शिव, बुद्ध असेही 'अजित'चे अर्थ आहेत. या शब्दात 'ज'वर पहिली वेलांटी आहे. चुकून ती दुसरी दिली गेली, तर अर्थ बदलतो. 'अजीत'चा अर्थ 'न कोमेजलेले' असा आहे. अपराजित याही शब्दाचा अर्थ अजिंक्य. 'अपराजित'मध्येही जवर पहिली वेलांटी आहे.\nअतिथी हा शब्द तत्सम असल्याने, संस्कृतमध्ये या शब्दात थला पहिली वेलांटी असते. असे कितीतरी संस्कृतशब्द मराठीत वापरले जातात. मराठीत मात्र या शब्दांचे मराठीच्या नियमाप्रमाणे अंती येणारे इकार, उकार व वेलांटी दीर्घ ठेवले जातात. म्हणून अतिथिहा शब्द अतिथी असा लिहिला जातो. सामासिक शब्दात मात्र हे शब्द पूर्वपदी आल्यावर ह्र स्वान्त लिहावेत. उदा. अतिथिगृह.\nपूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nनेहमी चुकणारे शब्द.. प्रे. प्रभाकर पेठकर (शुक्र., २९/१०/२००४ - १३:३०).\nनका प्रे. नकार-अनुशासित (गुरु., २३/०६/२००५ - १७:१२).\nक्लृप्तीपेक्षा कॣप्त प्रे. चित्त (मंगळ., १३/१२/२००५ - ०६:२३).\nफरक कळला नाही... प्रे. टग्या (मंगळ., १३/१२/२००५ - १३:४९).\nकॢप्ती प्रे. प्रशासक (मंगळ., १३/१२/२००५ - १४:३२).\n प्रे. नीलहंस (बुध., १४/१२/२००५ - ०३:५०).\nशब्दाची यादी प्रे. अमिता१२ (शुक्र., ०३/११/२००६ - १२:२२).\n प्रे. छू (शुक्र., ०३/११/२००६ - २०:०२).\nशुचिर्भूत असे हवे प्रे. प्रशासक (शुक्र., ०३/११/२००६ - २०:२५).\nअभ्यासपूर्ण प्रे. केवळ_विशेष (मंगळ., ०७/११/२००६ - ०५:१२).\nआशीर्वाद.. प्रे. अरुण वडुलेकर (शुक्र., १०/११/२००६ - ०६:५२).\nहे दुवे लक्षात ठेवा प्रे. चित्त (शुक्र., १०/११/२००६ - १८:४३).\nउत्तरे प्रे. प्रशासक (शुक्र., १०/११/२००६ - १८:५१).\nरविउदय प्रे. चित्त (शुक्र., १०/११/२००६ - १८:५६).\n प्रे. चित्त (शुक्र., १०/११/२००६ - १९:२४).\nअतिउत्तम वापरतात. प्रे. चित्त (शुक्र., १०/११/२००६ - १९:४५).\nरव्युदय प्रे. प्रशासक (शुक्र., १०/११/२००६ - ०५:००).\nसंधी होण्याची शक्यता आहे तेथे त प्रे. चित्त (सोम., १३/११/२००६ - ०५:३६).\nपुन्हा संधी प्रे. चित्त (गुरु., २३/११/२००६ - ०४:४७).\nहा नियम नाही प्रे. चित्त (गुरु., २३/११/२००६ - ०५:००).\nक्रमवार प्रे. अमिबा (शुक्र., ३०/०३/२००७ - २३:४७).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ३३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B2", "date_download": "2018-04-22T12:30:06Z", "digest": "sha1:YFIF2WBDNIV6VJQJEEV77E5AK3VV7V2S", "length": 9057, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कंबोडियन रिएल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआयएसओ ४२१७ कोड KHR\nबँक नॅशनल बँक ऑफ कंबोडिया\nविनिमय दरः १ २\nरिएल हे कंबोडियाचे अधिकृत चलन आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअफगाणिस्तानी अफगाणी · कझाकस्तानी टेंगे · किर्गिझस्तानी सोम · रशियन रूबल · ताजिकिस्तानी सोमोनी · तुर्कमेनिस्तानी मनत · उझबेकिस्तानी सोम\nमंगोलियन टॉगरॉग · चिनी युआन · हाँग काँग डॉलर · जपानी येन(¥) · मकावनी पटाका · उत्तर कोरियन वोन · नवीन तैवानी डॉलर · दक्षिण कोरियन वोन\nब्रुनेई डॉलर · कंबोडियन रिएल · इंडोनेशियन रुपीया · लाओ किप · मलेशियन रिंगिट · म्यानमारी क्यात · फिलिपिन पेसो · सिंगापूर डॉलर · थाई बात · पूर्व तिमोर सेंतावो · अमेरिकन डॉलर (पूर्व तिमोर) · व्हियेतनामी डाँग\nबांगलादेशी टका · भूतानी न्गुल्त्रुम · भारतीय रुपया ( ) · मालदीवी रुफिया · नेपाळी रुपया · पाकिस्तानी रुपया · श्रीलंकी रूपया\nआर्मेनियन द्राम · अझरबैजानी मनात · बहरैनी दिनार · यूरो (सायप्रस) · इजिप्शियन पाऊंड (गाझा पट्टी) · जॉर्जियन लारी · इराणी रियाल · इराकी दिनार · इस्रायेली नवा शेकेल · जॉर्डनी दिनार · कुवैती दिनार · लेबनीझ पाउंड · ओमानी रियाल · कतारी रियाल · सौदी रियाल · सिरियन पाउंड · नवा तुर्की लिरा · संयुक्त अरब अमिराती दिरहम · येमेनी रियाल · नागोर्नो-काराबाख द्राम (अमान्य)\nसध्याचा कंबोडियन रिएलचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१४ रोजी २३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-22T12:21:43Z", "digest": "sha1:UT4NCXUQOTBKCFBG2QD5ZPCCRL3CCHD5", "length": 4374, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किल्लेदार - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nकिल्लेदार हा किल्ल्याचा अथवा गडाचा प्रमुख होय.सकाळी व सायंकाळी गडाचे दरवाजे किल्लेदाराच्या सांगण्यावरूनच उघडले अथवा बंद केले जात असत. किल्लेदाराकडे गडाच्या सर्व दरवाजांच्या चाव्या/ किल्ल्या असत. गड शेवटपर्यंत लढवण्याची जबाबदारी किल्लेदारावर असे, आणि गड पडला असता किल्लेदारच तो शत्रूच्या हवाली करी.\nफिरंगोजी नरसाळा - संग्रामगड, भूपाळगड\nमुरारबाजी देशपांडे - पुरंदर किल्ला\nउदेभान राठोड - सिंहगड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जुलै २०१२ रोजी २१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/politics.html", "date_download": "2018-04-22T12:17:40Z", "digest": "sha1:KNZGFFHZSWZCV4Z4EWY43643DUR67C5T", "length": 5805, "nlines": 41, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "News about Politics", "raw_content": "\nप्रभाग ५६ - खोटा जन्म दाखला सादर केल्याचा आरोप.\nअंबिलओढा विभाग रेशनींग कार्यालयावर शिवसेनेतर्फे निदर्शने.\nपरिमंडळ कार्यालय ’ह’ विभाग, अंबिलओढा येथे सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीतील दुरावस्था व रेशनींग कार्ड मिळणे व अन्य नागरीक समस्यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपनेत्या, जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. नीलमताई गो-हे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच परिमंड्ळ अधिकारी आशा होळकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये रेशनकार्ड मिळण्यास नागरिकांना होणारा त्रास, रेशन दुकानात वस्तू न मिळणे, अन्नधान्य वितरन कार्यालयात होणारा गैरव्यवहार, रेशनींग कार्ड मिळविण्यात एजंतांचा सुळसुळाट व अन्य बेकायदेशीर गोष्टींचा समावेश होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत दक्षता कमिटीमध्ये नगरसेवकांचा समावेश, रेशनींग दुकान बोर्डावर माहिती नसल्यास त्याचे फोटो काढणे व १८ वर्षावरील मुलांचे नांव रेशनकार्डात वाढवून युनिट वाढवून मिळण्यासाठी नोंदणी मोहिम शिवसेनेच्या मदतीने राबविणे व गोष्टी ठरविण्यात आल्या.\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/high-alert-europe-9965", "date_download": "2018-04-22T12:27:02Z", "digest": "sha1:U3AMRMIMFNEQMLMVHVEXUTYMPP2ZJVU6", "length": 12329, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "high alert in europe युरोप - दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने 'हाय अलर्ट' | eSakal", "raw_content": "\nयुरोप - दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने 'हाय अलर्ट'\nरविवार, 19 जून 2016\nब्रसेल्स - फ्रान्समध्ये सध्या सुरु असलेल्या युरो-2016 फुटबॉल स्पर्धेदरम्यान मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याच्या उद्देशार्थ दहशतवाद्यांकडून एका \"सुरक्षित‘ ठिकाणी लपविण्यात आलेल्या स्फोटके व शस्त्रास्त्रांचा शोध बेल्जियममधील सुरक्षा दले युद्धपातळीवर घेत आहेत.\nब्रसेल्स - फ्रान्समध्ये सध्या सुरु असलेल्या युरो-2016 फुटबॉल स्पर्धेदरम्यान मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याच्या उद्देशार्थ दहशतवाद्यांकडून एका \"सुरक्षित‘ ठिकाणी लपविण्यात आलेल्या स्फोटके व शस्त्रास्त्रांचा शोध बेल्जियममधील सुरक्षा दले युद्धपातळीवर घेत आहेत.\nब्रसेल्स व पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ले घडविलेल्या दहशतवाद्यांकडून हा शस्त्रसाठी लपविण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर आत्तापर्यंत 40 घरांचा शोध घेऊन झाला असून बेल्जियमध्ये एका रात्रीत मारण्यात आलेल्या छाप्यांमध्ये चौकशीसाठी 40 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या 40 जणांपैकी 12 जणांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. यानंतर या 12 पैकी 3 बेल्जियन नागरिकांविरोधात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप ठेवण्यात येऊन इतरांना मुक्त करण्यात आले आहे. मात्र या नागरिकांना अटक करण्यात आल्यानंतरही दहशतवादी कृत्यांसाठी वापरण्यात येणारा शस्त्रसाठा शोधण्यात अद्यापी सुरक्षा दलास यश आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा दलांकडून राबविली जात असलेली ही मोहिम अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.\nपश्‍चिम युरोपमधील इतर देशांच्या तुलनेत बेल्जियम हा क्षेत्रफळाने लहान देश आहे. मात्र लोकसंख्या हा निकष विचारात घेता बेल्जियममधून पश्‍चिम आशियात दहशतवादी संघटनांसाठी लढण्यासाठी जाणाऱ्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. बेल्जियममधून आत्तापर्यंत 400 पेक्षाही जास्त तरुण इसिसकडून लढण्यासाठी पश्‍चिम आशियात गेले आहेत.\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\nमगरीने ओढून नेलेल्या सागरचा मृतदेह सापडला\nसांगली - ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे आनंदमूर्ती घाटावरून मगरीने ओढून नेलेल्या चौदा वर्षाच्या सागर सिदू डंक या बालकाचा मृतदेह आज सकाळी सापडला. डिग्रज...\nकेंद्रीयमंत्री म्हणतात, देशात बलात्काराच्या एक-दोन घटना होणारच\nनवी दिल्ली : देशात वाढत चाललेल्या बलात्काराच्या घटनांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी सरकारकडून कडक कायदे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/son-of-sindhudurga-babi-kalingan/", "date_download": "2018-04-22T12:22:02Z", "digest": "sha1:RKSM4FZJA6YEA2KDMI4VSXAURFQNWHSP", "length": 17688, "nlines": 138, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सिंधुदुर्गातले सुपुत्र – “बाबी कलिंगण” – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeमराठी भाषा आणि संस्कृतीसिंधुदुर्गातले सुपुत्र – “बाबी कलिंगण”\nसिंधुदुर्गातले सुपुत्र – “बाबी कलिंगण”\nSeptember 21, 2017 गणेश कदम मराठी भाषा आणि संस्कृती, विविध कला, संस्कृती\n‘ रात्री राजा., आणि दिवसा डोक्यावर बोजा..’ असे समिकरण बनलेल्या दशावतारी नाट्यकलेला बाबी कलिंगण यांनीच खर्‍या अर्थाने मूर्तस्वरूप दिले.\nमहादेव रामचंद्र ऊर्फ बाबी कलिंगण यांनी प्रथम दशावतारी कंपनीत बोजेवाल्याचेच काम केले. दळणवळणाची अपुरी साधने आणि शेतीवर पोट असलेल्या या कलावंतांने अखेरपर्यंत कलेची कास सोडली नाही. काही वर्षांपूर्वीच पडद्याआड गेलेले बाबी नालंग आणि बाबी कलिंगण हे दोन दशावतारी कलेचे शिलेदार होते. “श्री. बाबी कलिंगण यांना राज्यस्तरीय लोककला पुरस्काराने गौरविण्यात आले होते “.सिंधुदूर्गात दशावतारी म्हणजे ” रात्री राजा आणि सकाळी कपाळावर बोजा ” अशी स्थिती एके काळी होती. त्या वेळपासून लोककलेची सेवा हाच परमधर्म असे समजून हा कलाकार राबला त्याची शासनाने दखल घेतली हे बरं झालं.\nबाबी कलिंगण यांचा जन्म कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील देसाईवाडीत झाला. लहानपणापासून त्यांना या कलेची आवड होती. पार्सेकर दशावतारी कंपनीत सुरूवातीला त्यांनी पेटारा उचलण्याचे काम सावळाराम नेरूरकर यांच्यासोबत केले. हे करत असताना इतर कलाकारांचे सादरीकरण पाहत ते घडत गेले आणि नेरूर येथे एका नाटकात कैकयीच्या भूमिकेतून त्यांनी नाट्यकलेस प्रारंभ केला. त्यानंतर साकारलेल्या अनेक भूमिका त्यांनी जीवंत केल्या.\nवालावलकर दशावतार नाट्यकंपनीतून त्यांनी खर्‍या अर्थाने आपल्या नाट्यकारकीर्दीचा प्रारंभ केला. त्यानंतर खानोलकर, मामा मोचेमाडकर, नाईक मोचेमाडकर या दशावतारी कंपनीत त्यांनी काम केले. काही वर्षापूर्वीच त्यांनी कलेश्‍वर दशावतार नाट्यकंपनी ही स्वतंत्र नाट्यसंस्था स्थापन केली होती. त्यांच्या विशेष गाजलेल्या ‘मारूती’ शंकराच्या भूमिका विशेष गाजल्या. बाबी कलिंगण यांचा दशावतारी नाटकातील राजा जसा भारदस्त होता, तसा धनगर, कोळी, गरूड या भूमिकाही तेवढ्याच ताकदीने ते साकारत.लिखित नाट्यसंहिता नसतानाही प्रसंगानुरूप हावभाव आणि संवाद फेकण्याचे सामर्थ्य खर्‍या कलावंतात असते, ते बाबी कलिंगण यांच्यात होते.\nबोजा घेऊन रोज १४ – १५ कि.मी. पायी प्रवास करायचा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर पुन्हा प्रयोगाची तयारी करायची,आपणच आपला मेकअप करायचा, वस्त्र परिधान करायची आणि थंडीत कुडकुडतच प्रवेशावर प्रवेश करत रहायचे ते थेट सकाळ पर्यत.. पुन्हा तेच ” कपाळावर बोजा “…बरं या प्रयोगाची कथा, संवाद वैगरे त्यानीच ठरवलेली, लोकांच्या आग्रहास्तव कोणतेही आख्यान लावायला हि मंडळी केव्हाही तयार…कोणतिही संहिता नसताना ५- ६ तास चालणारे दशावताराचे प्रयोग म्हणजे एक आच्छर्य आहे. ती एक पर्वणीच असते.\nबाबी कलिंगण वयाच्या १५ व्या वर्षापासून आजतागायत ७५ व्या वर्षी सुध्दा दशावताराचे प्रयोग करीत आहेत १५ व्या वर्षी २५ पैसे रोजंदारीवर पार्सेकर दशावतारी मंडळात काम करणारे बाबी कलिंगण नंतर खानोलकर, आजगावकर, मामा मोचेमाडकर, नाईक मोचेमाडकर, असा प्रवास करत पुन्हा पार्सेकर कंपनीत आले.नंतर कलेश्वर दशावतारी मंडळ ही कंपनी स्थापन केली. पण बाबी कलिंगण कुठेही असुदे त्याच्या नाटकाचा जो बोर्ड लागातो तो “स्वतः बाबी कलिंगण.. ” अशी जाहिरात असलेलाच.., मग नाटकाला तुफान गर्दी होते. प्रत्यक्ष परमेश्वर अवतरणार असे समजून मालवणी जनता जनार्दनाचा ओघ जत्रेच्या ठिकाणी सुरू होतो.\n” स्वतः बाबी कलिंगण ” हा आता मालवणीतील वाक् प्रचार झाला आहे. श्री. कलिंगण यांना यापूर्वी १९९४\nमध्ये अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा पुरस्कार मिळाला आहेच. या प्रसंगी पद्मश्री बाबी नालंग यांचीही आठवण येते. या दोन्ही कलावंतानी मच्छींद्र कांबळी प्रमाणेच दशावतार सुध्दा सातासमुद्रापलीकडे नेला. कर्नाटकातील ‘यक्षगान’ या लोककलेशी साधर्म्य असलेला दशावतार आज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला.\nबाबी कलिंगण यांच्या नावातच जादू होती. त्यांच्या नाट्यप्रयोगांना प्रेक्षकांची एकच गर्दी व्हायची. या कलेची सेवा करतानाच चंदगड येथे त्यांची प्राणज्योत मालवली. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी नाट्यकलेसाठी घालविले.\n“तूझा सनसनता..माझा सनसनता ..\nलोकां म्हणतत.. काय सनसनता ..”\nआशा वोव्यात त्यांचा कोण हात धरू शकत नव्हता त्यामुळे त्यांचा ख़ास असा प्रेक्षक वर्ग तयार झाला होता ‘अरे वा ‘म्हणत ते प्रेक्षकांत नजर फिरवीत केवळ शब्द समर्थांने व नजरेने देहभाषेने प्रेक्षकांना बांधुन ठेवायच कसब त्यांच्याकडे होत.\nवयाच्या ७८व्या वर्षी त्यांच निधन झाल.”आपल्याला वरूनच बोलावण आलंय.. असे संकेत बाबी कलिंगण यांना मिळले असतील म्हणुनच त्यांना नाटक सुरू असतनाच देवांनी आपल्याकडे बोलावून नेले.\nअशा या पुथ्विवरच्या गंधर्वांला कोटी कोटी प्रणाम…\nAbout गणेश कदम\t47 लेख\nपुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nप्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\nखरच ही लोकशाही काम करतेय का \nप्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\nधोकादायक देशांतील भारतीयांची सुरक्षा : काही उपाययोजना\nप्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे\nगोष्ट एका ‘ Post ‘ ची\nएक सवारी डांग बागलाणची\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/lifestyle/lungfish-stays-mud-years-1900", "date_download": "2018-04-22T12:16:53Z", "digest": "sha1:UY4ATNAG3F2KLYIJICMKBK2I465VM2JP", "length": 6201, "nlines": 41, "source_domain": "bobhata.com", "title": "हा मासा विना अन्नपाण्याचा आणि तेही चक्क जमीनीखाली काही वर्षं राहतो!!", "raw_content": "\nहा मासा विना अन्नपाण्याचा आणि तेही चक्क जमीनीखाली काही वर्षं राहतो\nआफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात पाण्याशिवाय चक्क काही वर्षं राहू शकणारा मासा सापडतो. हा आहे गोड्या पाण्यात राहणारा सॅलामँडर नावाचा मासा. पण त्याला या नावानं ओळखण्याशिवाय लंग फिश किंवा चिखलात सापडतो म्हणून मडफिश अशा सुटसुटीत नावानं ओळखलं जातं.\nयाला लंग फिश का म्हणतात\nलंग म्हणजे फुफ्फुस. या माशाची फुप्फुसं इतकी विकसित झालेली असतात, की तो आपल्यासारखा थेट हवेतून प्राणवायू घेऊ शकतो. पाण्यात असतानाही तो पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन श्वासोछवास करतो. त्यांच्या काही जाती तर जशजशा वयानं मोठ्या होतात, तसतशा कल्ल्यांमधून श्वास घेणंच बंद करतात. आणि या प्रकारचे मासे पूर्णवेळ पाण्याखाली राहिले तर गुदमरुन मरतात म्हणे आहे की नाही गंमत\nहा जमिनीच्या खाली का आणि कसा जातो\nहा लांबोळका मासा तसा पाण्यातच राहातो. तेव्हा मग लहान मासे, शंख-शिंपल्यांमधले जीव खातो. जेव्हा तिथं पाणी आटू लागतं, हा आपला चिखलात खोलखोल जात राहातो. तेव्हा तो तोंडानं चिखल खातो आणि कल्ल्यांमधून बाहेर सोडत राहातो. जेव्हा तो त्याला हव्या त्या खोलीला जाऊन पोचतो, तेव्हा तो शरीरातून एकप्रकारचा द्रवपदार्थ सोडतो आणि शरीराभोवती एकप्रकारचा कोश बनवतो. त्या कोशात त्याचं पूर्ण शरीर असतं, तोंड मात्र कोशाबाहेरच असतं. मग तो हळूहळू आपल्या हालचाली मंदावतो आणि शेपटीतल्या स्नायूंमधल्या टिश्यूंवर तो जगतो. या सुप्तावस्थेत तो अनेक दिवस, महिने राहू शकतो. काही लोकांच्या म्हणण्यानुसार तो अशा अवस्थेत चार वर्षंदेखील राहू शकतो. जेव्हा त्या जागेत पुन्हा पाणी येतं, हा लंगफिश कोशाच्या बाहेर येतो आणि पुन्हा पाण्यात बागडायला लागतो.\nहा पाहा असा तो जमिनीखाली जातो आणि आपला कोश बनवतो..\nकाही लोक हा मासा चिखलातून शोधून खातातदेखील. पण हा जरा उग्र चवीचा असल्यानं सगळ्यांनाच त्याची चव आवडते असे नाही. वरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाह्यलंच आपल्या कोशात लपलेला लंगफिश कसा पकडतात ते\nनिसर्ग कसा चमत्कारिक गोष्टींनी भरलाय, नाही का\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-18-feet-crocodile-found-krishna-river-56205", "date_download": "2018-04-22T12:02:51Z", "digest": "sha1:W2XIP7NRZAXIY3GLJ7U7GBVBQGMXBS4B", "length": 10279, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news 18 feet crocodile found krishna river कृष्णेच्या पात्रात 18 फूट मगर दिसल्याने परिसरात खळबळ | eSakal", "raw_content": "\nकृष्णेच्या पात्रात 18 फूट मगर दिसल्याने परिसरात खळबळ\nगुरुवार, 29 जून 2017\nसांगली : येथील कृष्णा नदीपात्रात 18 फूट मगर दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही मगर दिसल्याने कृष्णा नदी पात्रात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे धाबे दणाणले आहेत.\nसांगली : येथील कृष्णा नदीपात्रात 18 फूट मगर दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही मगर दिसल्याने कृष्णा नदी पात्रात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे धाबे दणाणले आहेत.\nआयर्विन पुलानजीक खुलेआम मगर फिरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आणि पाणी वाहत असल्याने नदी पात्रातील मगरी या नागरी वस्तीकडे वळत आहेत. वसंतदादा समाधी स्थळाच्या परिसरात नदी पात्रात मगरींचा खुलेआम वावर सुरू आहे.\nया मगरी नव्या पुलापासून ते अमरधाम स्मशान भूमीच्या बंधाऱ्यापर्यंत आढळून आल्या आहेत. नदीपात्रात बोटिंग करत असताना ही मगर आढळल्याने परिसरात या मगरींची दहशत वाढलीय.\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nकर्ज बुडवून परदेशात फरार होणाऱ्यांची मालमत्ता होणार जप्त\nनवी दिल्ली : देशातील विविध बँकांची कर्जे बुडविल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यातील अनेकांनी कर्जे बुडवून परदेशात पलायन केल्याची प्रकरणेही उघडकीस...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/24156/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA-", "date_download": "2018-04-22T12:18:51Z", "digest": "sha1:TRNYLAZCKWSM7OSWMP6TGL2JKGPIIOWQ", "length": 6708, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nरोटरी क्लब मेट्रोच्या वतीने ११० लाभार्थींना जयपूर फुट व पोलिओ कॅलीपर्सचे वाटप\nरोटरी क्लब ऑफ मेट्रो,भारत विकास परिषद,व मायमर मेडिकल कॉलेज,मानाजी राजुजी हिंदु सॅनिटोरीयम यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव येथे ११० लाभार्थी नागरीक,महिला,लहान मुले,मुलींना मोफत जयपूर फुट व पोलिओ कॅलीपर्सचे वाटप करण्यात आले.तळेगाव येथील मायमर मेडिकल कॉलेज येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी मेट्रोचे अध्यक्ष माधव तिळगुळकर,सेक्रेटरी भावना चाहुरे,कन्व्हेनर किरण कुंभार,माधवी चौहान,डॉ सुनिता नगरे(विश्वस्त माईर्स एमआयटी)सचिन गांजवे(भारत विकास परिषद),दीपक भडकमकर (भारत विकास परिषद),आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना माधव तिळगुळकर यांनी कोणतीही शारीरिक कमतरता यशात बाधा बनू शकत नाही.आधुनिक तंत्रज्ञान व आत्मविश्वास याने कमतरतेवर मात करता येते असे सांगितले.कार्यक्रमात रेल्वे अपघातात पाय गमावलेले व जयपूर फुट वापरत असलेले तरूण विजय खोपकर यांनी कडकलक्ष्मी सादर केली यावेळी त्यांच्या नृत्याने व पदलालीत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली\nछायाचित्र :नागरिकांना जयपूर फुट वाटप करताना मान्यवर\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80416052604/view", "date_download": "2018-04-22T12:35:42Z", "digest": "sha1:KFF3LSZUT4OO4HHJAK2DZY3E5LPC2ZWA", "length": 13053, "nlines": 201, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत - दुर्योधन मयसभेत", "raw_content": "\nहिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nगीत महाभारत - दुर्योधन मयसभेत\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nराजसूय यज्ञ करुन युधिष्ठिराने सम्राट म्हणून मान्यता मिळविली. त्या यज्ञाची सर्व व्यवस्था करताना त्याने अर्जुनादी भावांना, दुर्योधनाला वेगवेगळ्या कामांवर नेमले होते. त्यात दुर्योधनाला राजाला इतरांकडून मिळणारे रथ, अश्व, रत्‍न, सुवर्ण इतर नजराणे हे स्वीकारण्यासाठी नेमले होते. ही संपत्ती धर्माला इतक्या मोठया प्रमाणावर मिळाली की तिचा जणू डोंगर तयार झाला व त्याच्या आड राजा युधिष्ठिरही त्याला दिसेनासा झाला. त्यानंतर दुर्योधनाने अवर्णनीय अशी मयसभा पाहिली. ती स्फटिकांनी व विविध रत्‍नांनी बनविली होती. ती पाहताना जमिनीच्या जागी पाणी व जलाच्या ठिकाणी जमीन भासायची. त्यामुळे तिथे चालताना दुर्योधनाची फजिती झाली. सर्व पांडव त्याला हसले. हा अपमान त्याच्या वर्मी बसला.\nसोन्याच्या राशि बघुन थक्क जाहला \nधार्तराष्ट्र मय-निर्मित पाहि सभेला ॥धृ॥\nझाला मख तो अपूर्व\nनृप होती स्तिमित सर्व\nसात्वतवर त्वरे निघे द्वारवतीला ॥१॥\nअद्‌भुत ती सभा असे\nरत्‍नांच्या तेजाने दिपवि दृष्टिला ॥२॥\nस्फटिक असे त्या स्थानी\nजल भासे त्यास मनी\nवस्त्र उंच करुन जाई-भीम हासला ॥३॥\nनृपा परी भूमि दिसे\nवस्त्रानिशि पडुन जळी चिंब जाहला ॥४॥\nहसले त्या, ते पाहुन\nनववस्त्रे आणुन देत, हसुन तयाला ॥५॥\nअन्य स्थळी फसति नयन\nदार तिथे त्यावरती देह आपटला ॥६॥\nदुःख नृपा झाले त्या, खजिल जाहला ॥७॥\nप्रवासात एकांती वदे शकुनिला ॥८॥\nती सत्ता, ते वैभव\nसहवेना क्षणभरही मला, मातुला ॥९॥\nक्रूरकृत्य करणारा कुणि न निंदिला ॥१०॥\nसतत र्‍हास परी अमुचा\nदैव श्रेष्ठ व्यर्थ गमे पौरुष मजला ॥११॥\nघ्यावि उडी रे अग्नित\nद्यावा जिव वा जळात\nविटलो मी,सुबलसुता,अशा जिण्याला ॥१२॥\nन. सोनें . [ सं . ]\n०कट वि. सोनेरी . दंत शुभ्र सदट ] रत्नजडित हेमकट \n०कल्याण पु. ( संगीत ) एक राग . यांत षड्‍ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . आरोहांत धैंवत वर्ज्य ; जाती षाडव - संपूर्ण ; वादी षड्‍ज ; संवादी पंचम ; समय रात्रीचा पहिला प्रहर .\n०कूट पु. हिमालयाचे उत्तरेचा , गंधर्ववस्तीचा एक पर्वत ; सप्तपर्वतांतील एक .\nभीमा माहात्म्य हा ग्रंथ उपलब्ध होइल का\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642457", "date_download": "2018-04-22T12:28:57Z", "digest": "sha1:K2PO3IYUKI2ADWFRQ2BEOJOAVVM5DDSX", "length": 1652, "nlines": 25, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – कविता ॥ सुखाच्या त्रिज्येने आनंदाचा व्यास काढावा ॥\nकविता ॥ सुखाच्या त्रिज्येने आनंदाचा व्यास काढावा ॥\nसुखाच्या त्रिज्येने आनंदाचा व्यास काढावा\nहळूहळू मोक्ष साधावा ॥\nव्यर्थ उगा दुःखाचे परीघ पाहून\nका विवंचनेस क्षेत्रफळात मिसळावे \nपरमार्थी खरा अर्थ जाण मानवा\nमरणास मध्यबिंदू मानुनी जगावे ॥\nहर एक कसोटीत खरे उतरावे\nपरिघांना उचलून दूर फेकून द्यावे\nकर्मास सुखाच्या वर्गाने गुणावे\nपुण्याचे क्षेत्रफ़ळ वाढवत न्यावे\nवाढवत न्यावे , अंतिमतः भगवंती सुखे लीन व्हावे ॥\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2018-04-22T12:30:44Z", "digest": "sha1:BCNPSFBJ32MJBQTBK6N5FPHW35THAIRS", "length": 7968, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वराहमिहिर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nज्योतिष शास्त्रावर ग्रंथ लिहिणारे दोन वराहमिहिर झाले आहेत\nपहिला वराहमिहिर हा ज्योतिष विषयक ग्रंथ लेखक होता. त्याने इ.स पूर्व पहिल्या शतकात पंचसिद्धिका या राशिगणितात्मक ग्रंथाचे लेखन केले. दुसरा वराहमिहिर हा उज्जैन येथे वास्तव्यास होता. त्याने इ.स. ५०५ मध्ये अभ्यासाची सुरुवात केली. तो इ.स. ५८७ ला वारला.[१] त्याने बृहत्संहिता या ग्रंथाचे लेखन केले. वराहमिहिर दुसरा हा एक प्रख्यात गणिती व ज्योतिषी होता. शके ४१२ किंवा ४९० मध्ये त्याचा जन्म झाला असावा असे ज्येष्ठ इतिहासकार व ज्योतिषी श्री. शं. बा. दीक्षित म्हणतात. शके ५०९ मध्ये तो मृत्यू पावला. म्हणजे इ.स. च्या सहाव्या शतकात तो होऊन गेला. त्याने गणित, जातक, संहिता या ज्योतिषाच्या तीनही शाखांवर ग्रंथरचना केली आहे. त्याच्या पंचसिद्धांतिका या ग्रंथाच्या १४ व्या अध्यायात काही यंत्रे व काही रीतींची माहिती दिली आहे. बृहत्संहिता हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिनाच आहे. याच्या १४ व्या कूर्माध्यायात पर्जन्य गर्भलक्षण, गर्भधारण व वर्षण हे विषय आहेत.त्यात मार्गशीर्षदि मासात पर्जन्यवृष्टी कशी होईल ते सांगितले आहे. तसेच पर्जन्यमापनाची रीतही दिली आहे. उदकार्गल प्रकरणात पाण्याचा शोध घेण्याविषयी ठोकताळे सांगितले आहेत. श्री. शं. बा. दीक्षित म्हणतात, ‘सृष्टिज्ञानाच्या ज्योति:शास्त्र या एका शाखेवर ग्रंथ करणारे पुष्कळ झाले, परंतु त्याच्या अनेक शाखांवर विचार करणारा ज्योतिषी दुसरा झाला नाही. नानाप्रकारचे सृष्टिचमत्कार, पदार्थाचे गुणधर्म, त्यांचा व्यवहारातील उपयोग याकडे त्यांचे बारीक लक्ष होते. त्याने पूर्वसूरींची ऋणेही लपवून ठेवली नाहीत. जागोजागी गर्ग, पराशर, असित, देवल इ. ऋषींची नावे देऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे अमुक विषय सांगतो, असे वराहमिहिर स्पष्टपणे म्हणतो.\n↑ १ संस्कृत वाङमयाचा इतिहास, इ.स. १९२२ चिंतामण विनायक वैद्य, वरदा प्रकाशन, पुणे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/marathi-news-change-views-america-86135", "date_download": "2018-04-22T12:34:02Z", "digest": "sha1:WMCYMIHR5NKDOFVZPAXXYXLNPH2C7D3P", "length": 19658, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news change in views of america खुलेआम 'शालोम' (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nअमेरिकेने इस्राईलची पाठराखण करण्याचा मुद्दा नवीन नाही; पण त्याला तात्त्विक भूमिकेची झालर देण्याचा प्रयत्न केला जात असे. ट्रम्प यांनी मात्र त्यांच्या बेधडक शैलीनुसार उघड पवित्रा घेतला आहे.\nपरराष्ट्र संबंध, धोरण आणि त्यासाठीच्या राजनैतिक व्यवहारात जे प्रकट करण्यात येते, त्यापेक्षा वाच्यता न केलेल्या गोष्टींचे महत्त्व जास्त असते, असे म्हटले जाते. त्यामुळेच गेली अनेक दशके अमेरिका इस्राईलची पाठराखण करण्यात जराही कसूर करीत नसूनदेखील तोंडाने मात्र इस्राईल व पॅलेस्टाईन यांच्यातील राजकीय पेच परस्पर चर्चेतूनच सोडविण्यात यावा, अशीच भूमिका जाहीरपणे घेत आली आहे. पूर्व जेरुसलेम भागावर पॅलेस्टिनी हक्क सांगताहेत; तर इस्राईल ते मानायला तयार नाही. या वादात परस्पर वाटाघाटींतून मार्ग काढावा, या मुद्यावर गेली अनेक वर्षे एक आधारभूत सहमती होती. अमेरिकाच नव्हे तर युरोपातील देशही अशीच भूमिका मांडत आले आहेत; पण अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांनी एकूणच मळलेल्या वाटांपासून फारकत घेण्याचा पवित्रा घेतला आणि देशांतर्गतच नव्हे तर परराष्ट्र धोरणाबाबतही उचकापाचक सुरू केली. अमेरिकेचा दूतावास जेरुसलेमला हलविण्याचा आपला इरादा जाहीर करून ट्रम्प यांनी आपल्या या शैलीची चुणूक दाखवून दिली आहे. आपला हा इरादा पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महम्मूद अब्बास यांना त्यांनी कळविलादेखील. दूतावास जेरुसलेमला हलविणे याचाच अर्थ इस्राईलच्या त्या संपूर्ण शहरावरील सार्वभौमत्वाला अधिमान्यता देणे असा होतो. थोडक्‍यात इस्राईलच्या अरब देशांबरोबरच्या वादातील इस्राईलधार्जिणेपण ट्रम्प यांनी उघड केले आहे. पॅलेस्टाईन, तुर्कस्तान, जॉर्डन या देशांनी या निर्णयाविषयी संताप व्यक्त केला असला आणि पश्‍चिम आशियातील स्थैर्याला यामुळे तडा जाईल, असा इशारा दिला असला तरी ट्रम्प यांच्यावर दडपण आणून धोरण बदलायला भाग पाडण्याजोगी अरब देशांची स्थिती नाही.\nइस्राईलला जेरुसलेम ही आपली अधिकृत राजधानी करण्याची इच्छा आहे. याचे कारण यहुदी (ज्यू) समाजाच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र शहर मानले जाते. आपण \"ईश्‍वराचे लाडके पुत्र' अशी श्रद्धा बाळगणाऱ्या ज्यू समाजाने 1948 मध्ये याच भूमीवर \"इस्राईल' हा देश स्थापन केला; पण जेरुसलेम ही मुस्लिम आणि ख्रिश्‍चन समाजाच्या दृष्टिनेही धार्मिकदृष्ट्या पवित्र भूमी आहे. तेथील राजकीय संघर्षाला विलक्षण धार आलेली आहे, ती या वास्तवामुळेही. ज्यू मोठ्या संख्येने तेथे गेले तेव्हा आठ लाखांहून अधिक पॅलेस्टिनी अरब येथे राहात होते. त्यांना हुसकावून लावण्यात आल्याने त्यांच्या आयुष्याची ससेहोलपट झाली. शेजारच्या जॉर्डन, सीरिया, लेबनॉन, इजिप्त या देशांनाही इस्राईलचे अस्तित्व मान्य नव्हते. त्यामुळेच नवजात इस्रायलवर अरब देशांनी हल्ला चढविला. त्यानंतर तह झाला; पण संघर्ष कधीच थांबला नाही. गेली सहा दशके या भूमीवर, युद्ध - दहशतवाद - हिंसाचार आणि तडजोडी - तह - राजकीय करार यांचा लपंडाव सुरू आहे. 1967 मध्ये पूर्व जेरुसलेमवर इस्राईलने कब्जा केला. तो भाग पॅलेस्टिनींना त्यांची राजधानी म्हणून हवा आहे. परंतु या मुद्यावर चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतरच्या काळात 1993 मध्ये माद्रिद (स्पेन) येथे झालेल्या शांतता करारात पहिल्यांदा इस्राईलला विविध देशांनी मान्यता दिली. भारताचाही त्यात समावेश होता. त्या देशाचे एकटेपण संपुष्टात येण्याची ती सुरवात होती. जेरुसलेमला राजधानी बनविण्याच्या इस्राईलच्या स्वप्नाला अमेरिकेने दिलेली पुष्टी म्हणजे तीच प्रक्रिया आणखी पुढे नेण्याचा भाग आहे. त्याचे महत्त्व प्रामुख्याने प्रतीकात्मक आहे. त्यामुळे इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याचे खरे तर कारण नाही. पण त्यासाठी किती मनापासून प्रयत्न केले जातात, हे महत्त्वाचे असेल. तसा प्रयत्न करायला हवा.\nपश्‍चिम आशियात इराणला रोखणे हे सध्या ट्रम्प यांच्या अजेंड्यावरील प्रमुख उद्दिष्ट आहे. पश्‍चिम आशियातील राजकारणात रशियाचा होत असलेला शिरकावही अमेरिकेच्या डोळ्यात खुपतो आहे. या परिस्थितीत थेट इस्राईलची बाजू घेऊन राजकारण पुढे रेटणे, असा ट्रम्प यांचा हेतू असू शकतो. अरब देशांचा रोष ओढवून घ्यायला नको, म्हणून गेल्या काही दशकांत अमेरिकी अध्यक्षांनी जेरुसलेमसंबंधीचा प्रस्ताव बासनात ठेवला होता; परंतु पारंपरिक राजकारणातून पुढे न आलेले ट्रम्प यांनी मात्र तो बासनातून बाहेर काढला. त्याचे सूतोवाच त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारातच केले होते. ज्यू असलेले आपले जामात कुशनर यांच्याकडेच पश्‍चिम आशियाची जबाबदारी सोपविल्यानंतर ते काय करणार, हे स्पष्ट झाले होते. खनिज तेलावरील अवलंबित्व कमी झाल्यानंतर पश्‍चिम आशियातील राजकारणाकडे बघण्याच्या अमेरिकी दृष्टिकोनांत काहीसा बदल झाला आहेच; त्यात ट्रम्प यांच्यासारखी प्रचलित राजकीय प्रवाहाबाहेरील व्यक्ती अध्यक्षपदी आल्याने हा बदल आणखी ठळकपणे समोर येत आहे. परंतु मूलभूत धोरणात्मक गाभ्याचा विचार केला तर ही घटना \"स्थित्यंतरात्मक बदल', या प्रकारातील नक्कीच नाही. जे सूचक पद्धतीने चालू होते, तेच ट्रम्प यांनी उघडपणे सुरू केले आहे, एवढेच.\nलग्नाच्या मांडवातून थेट श्रमदानास..\nसांगली - जिल्ह्यातील वांगी गावचे सुपुत्र विशाल मधुकर सुतार यांचा लिंब गावातील माया हिच्याशी आज साडेबाराच्या मुहूर्तावर विवाह झाला. विशाल हा...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nपगारवाढीसाठी खासदारांचा गोंधळ हा काळा दिवस - वरुण गांधी\nनागपूर - लोकसभा आणि राज्यसभेतील प्रत्येक खासदारांकडे सुमारे 20 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. तसे शपथपत्रतच त्यांनी निवडणूक आयोगाला भरून दिले आहे...\n'आयर्नमॅन' या जागतिक स्पर्धेसाठी बारामतीच्या तरुणाची तयारी\nबारामती - जगातील नामांकीत स्पर्धा समजल्या जाणाऱ्या आयर्नमॅन या स्पर्धेसाठी बारामतीचा एक ध्येयवेडा गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. या स्पर्धेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-virat-kohli-india-79218", "date_download": "2018-04-22T12:11:43Z", "digest": "sha1:RO23V2JDNFDLHIVDCWUCCTJYPIH2WGFG", "length": 13568, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news virat kohli india विराट कोहली फुटबॉलसम्राट मेस्सीपेक्षा श्रीमंत | eSakal", "raw_content": "\nविराट कोहली फुटबॉलसम्राट मेस्सीपेक्षा श्रीमंत\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nनवी दिल्ली - फलंदाजीतील सातत्य आणि नेतृत्वातील सातत्यपूर्ण यशामुळे सध्या चढत्या आलेखावर स्वार असलेल्या विराट कोहलीवर लक्ष्मीचाही वरदहस्त प्रभावीपणे कार्यरत आहे. जगभरातील सर्वांत श्रीमंत खेळाडूंच्या फोर्बसने जाहीर केलेल्या यादीत विराटने फुटबॉलसम्राट लिओनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे.\nनवी दिल्ली - फलंदाजीतील सातत्य आणि नेतृत्वातील सातत्यपूर्ण यशामुळे सध्या चढत्या आलेखावर स्वार असलेल्या विराट कोहलीवर लक्ष्मीचाही वरदहस्त प्रभावीपणे कार्यरत आहे. जगभरातील सर्वांत श्रीमंत खेळाडूंच्या फोर्बसने जाहीर केलेल्या यादीत विराटने फुटबॉलसम्राट लिओनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे.\n२८ वर्षीय विराट कोहलीचे नाणे केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर ब्रॅंड व्हॅल्यूच्या मैदानावरही तेवढेच वाजत आहे. फोर्बसने जगभरातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यात विराट कोहली १ कोटी ४५ लाख डॉलरच्या उत्पन्नासह सातव्या स्थानी आहे, तर लिओनेल मेस्सी १ कोटी ३५ लाख डॉलरसह नवव्या क्रमांकावर आहे.\nकसोटी असो की एकदिवसीय क्रिकेट विराट कोहलीची बॅट धावांचा पाऊस पाडत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील मुंबईत झालेल्या सामन्यात त्याने ३१ वे शतक केले. वन डेमध्ये सर्वाधिक शतकांच्या शर्यतीत आता त्याच्यापुढे केवळ सचिन तेंडुलकरच आहे. पुण्यातील सामन्यात विराटने २९ धावा केल्या. त्याचबरोबर यंदाच्या वर्षात एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत त्याने हाशिम आमलाला मागे टाकले.\nफोर्बसच्या या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत टेनिससम्राट रॉजर फेडरर ३ कोटी ७२ लाख डॉलरसह पहिल्या स्थानी आहे. मेस्सीचा फुटबॉलमधील प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोने मात्र चौथा क्रमांक मिळवलेला आहे. पहिल्या दहा खेळाडूंच्या यादीत विराट कोहली हा जगभरातील एकमेव क्रिकेटपटू आहे.\nपहिले दहा श्रीमंत खेळाडू (डॉलरमध्ये)\n१) रॉजर फेडरर (३ कोटी ७२ लाख),\n२) लेब्रोन जेम्स (३ कोटी ३४ लाख),\n३) उसेन बोल्ट (२ कोटी ७ लाख),\n४) ख्रिस्तियानो रोनाल्डो (२ कोटी १५ लाख),\n५) फिल मिकेलसन (१ कोटी ६ लाख),\n६) टायगर वूडस्‌ (१ कोटी ६६ लाख),\n७) विराट कोहली (१ कोटी ४५ लाख),\n८) रॉरी मॅक्‍लोरी (१ कोटी ३६ लाख),\n९) लिओनेल मेस्सी (१ कोटी ३५ लाख),\n१०) स्टेफ कुरी (१ कोटी ३४ लाख)\nनांद्रासह कुरंगीतील सातही बोरवेल पाण्याअभावी कोरडे\nनांद्रा (ता. पाचोरा) ः परीसरातील नांद्रा येथे दोन तर कुरंगी येथे पाच हॅन्डपंप इंधन विहिरी या मंजूर झालेल्या होत्या. शासनस्तरावरील टंचाई काळातील...\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव\nनवी सांगवी (पुणे)- \"स्वधर्माचा स्वाभिमान बाळगत असताना इतर धर्माचा अवमान होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. इतर धर्मांचा आदर करणे हे...\nमगरीने ओढून नेलेल्या सागरचा मृतदेह सापडला\nसांगली - ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे आनंदमूर्ती घाटावरून मगरीने ओढून नेलेल्या चौदा वर्षाच्या सागर सिदू डंक या बालकाचा मृतदेह आज सकाळी सापडला. डिग्रज...\nबागलाणच्या पश्चिम पट्यातील डोंगर जळून खाक; आग विझवण्यासाठी वनविभागाचा कोणताच प्रयत्न नाही\nतळवाडे दिगर (जि. नाशिक) - प्राचीन ऐतिहासिक काळापासून असलेल्या बागलाण तालुक्यातील डोंगरांना लागणाऱ्या वणव्यामुळे धगधगणारी आग आणि डोळ्यासमोर शेकडो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/22-lives-finished-at-parel/", "date_download": "2018-04-22T12:09:58Z", "digest": "sha1:RN73SASZIFO56UQVEDLWMM4KFXOPXFJB", "length": 20352, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "परळला गेलेले दसर्‍याचे नरबळी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeबातम्या / घडामोडीपरळला गेलेले दसर्‍याचे नरबळी\nपरळला गेलेले दसर्‍याचे नरबळी\nSeptember 29, 2017 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश बातम्या / घडामोडी, मनातली गोष्ट, वैचारिक लेखन\nपश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या एल्फिन्स्टनला जोडणाऱ्या पुलावर आज अपघात झाला. असा काही अपघात झाला, की ‘दुर्दैवी’ म्हणतो, फेसबुकवरच श्रद्धांजली वैगेरे वाहतो आणि पुढच्या मिनिटाला सर्व विसरून आपल्या कामाला लागतो. असं काही घडलं, की आपल्याला पुन्हा काही वेळासाठी जाग येते, ती थेट पुढच्या अपघाताच्या वेळेसच. पुढचा अपघात आताच सांगून ठेवतो, मध्य रेल्वेवरचा ‘करी रोड’ स्थानकाची जागा. येथे याहीपेक्षा भयानक अपघात होण्याची शक्यता आहे. श्रद्धांजलीला शब्द आजच तयार करून ठेवा.\nआपण आजच्या अपघाताला जरी ‘अपघात’ म्हणत असलो तरी हा अपघात नाही. या ठिकाणी हे कधीतरी व्हायचचं होते, ते आज दसर्याच्या मुहूर्तावर घडल एवढंच. मी याला अपघातापेक्षा सामुहिक हत्याकांड म्हणेन. सरकारी अनास्थेने केलेलं हे हत्याकांड आहे. मुंबईला पिळणाऱ्या सर्वपक्षीय तथाकथित कैवारी नेत्यांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी मिळून केलेला हा नृशंस खून आहे आणि हे मी जबाबदारीने म्हणतोय. मी अस का म्हणतो त्याची कारणं खाली देतोय.\nपरेल-एल्फिन्स्टनला जोडणारा हा एकमेव आणि सोयीचा चिंचोळा पूल काही आजचा नाहीय, तो बराच जुना आहे. परळचा फलाटही अगदी चिंचोळा. कारण गिरण्यांच्या संपानंतर, साधारण १०-१५ वर्षांपूर्वीपर्यंत परळ स्थानक हे अत्यंत दुर्लक्षित स्थानक. फार क्वचित इथे लोक चढा-उतरायचे. त्यातही बहुत करून या परिसरात असणाऱ्या मोठमोठ्या इस्पितळात उपचारांसाठी जाणारेच असायचे. गेल्या काही वर्षात मात्र या परिसरातली गर्दी अतोनात वाढली, परंतु पूल आणि फलाट मात्र तेवढाच राहिला. या परिसरात नव्याने सुरु झालेल्या पुनर्विकासाच्या बेबंदशाहीत नवनवीन, गगनचुंबी इमारतींची एकच दाटी झाली. ह्यातील बहुतेक इमारती व्यावसायिक म्हणजे कार्यालयीन उपयोगाच्या होत्या. आणि त्यात काम करणाऱ्या कल्याण-कासार्यावरून येणाऱ्या हजारो कारकुनांची ही गर्दी होती.\nगेली काही वर्ष ही गर्दी मी सातत्याने वाढताना पाहतोय. तशीच ती रेल्वेचे अधिकारी, मतांसाठी भिक मागणारे नेतेही पाहत असतील. परंतु या पुलाला पर्याय शोधावा, किंवा दुसरी काहीतरी व्यवस्था करावी, असं कधीच कुणाच्याच मनात कधी आले नाही. किंवा आले असले तरी बेपर्वा लाल फितीत ती काळजी अडकली असावी. मुंबईकरांना गृहीत धरून सर्व कारभार चाललेला आहे याचं हे उत्तम उदाहरण. नाही म्हणायला, परळच्या फलाटाच्या दादर टोकाला नवीन पूल बांधलाय पण तो कुत्र्या मांजरांसाठी आणि आडोसा शोधणाऱ्या जोडप्यांसाठी सोडलेला आहे, कारण तो इतर कुणालाच सोयीचा नाही.\nआज घडलेल्या या सामुहिक नरसंहाराची जबाबदारी मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महानगर विकास प्राधिकरण इत्यादी सरकारी नियंत्रक संस्थांची आहे. मुंबई शहराचा विकास करायची जबाबदारी यांची आहे आणि या तिघांवर नियंत्रण आहे ते राज्य सरकारच. अर्थात या अपघाताची प्राथमिक जबाबदारी राज्य शासनाचीच येते. मग रेल्वे आणि केंद्र सरकारवर येते. या स्थानकाच्या परिसरात असणाऱ्या प्रचंड मोठ्या व्यापारी आस्थापनांना परवानगी देताना, त्यांना पूरक अश्या पायाभूत सोयी या ठिकाणी आहेत की नाही, याचा कोणताही विचार या मुंबईच्या नियंत्रक संस्थांकडून केला गेला नाही, असाच निष्कर्ष यातून निघतो. मिळेल तिथून पैसे ओरबाडून, आपल्या पुढच्या सर्वच पिढ्या निकम्म्या निघणार याची खात्री असणाऱ्या आणि म्हणून त्या पिढ्यांच्या काळजीत मग्न असणारे या संस्थाचे अधिकारी आणि या संस्थांवर आपलाच नियंत्रण रहाव म्हणून विविध नाटकं करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचं आजच हे पाप आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले हे आजच्या पिढीतील नरबळी आहेत. दसऱ्याला बळी देण्याची प्रथा आहे, ती अशा रीतीने सार्थ केली जाईल याची कल्पना नव्हती.\nअस काही घडल की, मुंबईकर ते विसरून लगेच आपल्या कामाला लागतो. याला मुंबईकरांच स्पिरीट वैगेरे नांव मेणबत्ती छाप लोकांनी दिलेली आहेत. राज्य सरकारचे बडे अधिकारी असोत की केंद्रासार्कारचे (पक्षी रेल्वेचे) किंवा दक्षिण मुंबईत राहणाऱ्या सेलिब्रेटी मेणबत्त्या असोत, यांना ना सामान्य मुंबईकरांशी देण-घेण, ना त्यांच्या सुख-दुखाशी.. ते भले याला स्पिरीट वैगेरे म्हणोत, पण ही आम्हा मुंबईकरांची मजबुरी आहे. आम्हाला दु:ख उराशी कवटाळून बसायला वेळ कुठे असतो ते भले याला स्पिरीट वैगेरे म्हणोत, पण ही आम्हा मुंबईकरांची मजबुरी आहे. आम्हाला दु:ख उराशी कवटाळून बसायला वेळ कुठे असतो तसं बसलं तर उपाशी मारायची पाळी येईल. सर्व विसरून कामाला लागणे ही आम्हा मुंबईकरांची मजबुरी आहे, स्पिरीट वैगेरे नाही याची जाणीव या कोड्ग्याना नाही.\nआता मृतांच्या नातेवाईकांना पैसे देऊन द्यांच्या जीवाची किंमत लावली जाईल आणि आपणही सर्व विसरून आपल्या माजबुरीपोटी आपापल्या कामाला लागू. पण मुंबैकारानो, हे आजचे नरबळी विसरू नका. येणाऱ्या निवडणुकीत मतांचा जोगवा मागायला येणाऱ्या लांडग्यांना याचा जाब विचारा. तुम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असलात तरी प्रथम सामान्य मुंबईकर आहात हे विसरू नका आणि हे विसरलात तर आजचे तडफडून मेलेले आत्मे आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. पक्ष बाजुला ठेवा आणि प्रथम माणूस मेहणून जगायला शिका.\nबुलेट ट्रेनचा सुट वैगेरे जरूर शिवा आम्हाला, पण ज्या आम्हा मुंबईकरांची चड्डी फाटली आहे, त्याला सुटच स्वप्न दाखवून काय उपयोग प्रथम आम्हाला आमची चड्डी नीट शिवून द्या आणि मग सुट शिवायचं बोला.\nआज गेलेल्या नरबळींच बलिदान वाया घालवू नका. याची किंमत राजकारण्यांना चुकवायला लावा.\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t301 लेख\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nनितीन अनंत साळुंके उर्फ गणेश यांचे साहित्य\nलग्न; समस्या की समोसा\nजो पेजेला देतो, तो शेजेला घेतोच.. अर्थात आपली लोकशाही\nमुद्राराक्षस : आधुनिक काळातला..\nश्री. (ना)राज ठाकरे आणि पाडव्याचं भाषण\nस्वामी समर्थ आणि इतर अवतारी पुरुषांचा मूक संदेश\nटेक्नॉलॉजीय तस्मै नम: ; अर्थात जी.पी.एस.मुळे हरवलेला संवाद\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/photos/rainfall-in-mumbai-in-the-last-24-hours-458804", "date_download": "2018-04-22T12:48:20Z", "digest": "sha1:UO75YXAAQ675N5BOJGBNX54GUJYKGVMR", "length": 13105, "nlines": 124, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "गेल्या 24 तासात मुंबईतील पावसाची आकडेवारी", "raw_content": "\nगेल्या 24 तासात मुंबईतील पावसाची आकडेवारी\nगेल्या 24 तासात मुंबईतील पावसाची आकडेवारी\nBy: एबीपी माझा वेब टीम अधिक माहिती: 24 तास last 24 hours Mumbai rainfall पावसाची आकडेवारी मुंबई\nमुंबईत काल दुपारी दोनपासून सुरु झालेला पावसानं आता थोडीशी विश्रांती घेतली आहे.\nमात्र, आता पुन्हा एकदा दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे.\nमुंबईतल्या पावसामुळं हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं आहे.\nप्रचंड पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असल्याची माहिती मिळतेय.\nजोरदार पावसामुळं आज मुंबई आणि उपनगरातल्या सर्व शाळा बंद राहणार आहेत.\nअतिवृष्टीच्या शक्यतेमुळे स्वतः शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी याबाबतची घोषणा केली.\nहवामान विभागानं येत्या २४ तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.\nमुंबईत पडणाऱ्या पावसामुळं एकूण 74 विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे\nमुंबई विमानतळावरून भारतातल्या इतर ठिकाणी उड्डाण घेणाऱ्या दुपारी 12 वाजपर्यंतच्या 34 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर 14 फ्लाईट्स उशिरानं आहेत.\nमुंबईतल्या पावसामुळे हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं आहे. त्याचप्रमाणे वांद्रे, अंधेरी भागातही पाणी साचायला सुरुवात झाली आहे.\nवेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि इस्टर्न फ्री वे वरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरवर दिली आहे.\nहाजी अली जंक्शन, पेडर रोड, वांद्रे-वरळी सी लिंकवरही वाहतूक सुरळीत आहे.\nवांद्रे लिकिंग रोड, एसव्ही रोड, जेव्हीएलआर (जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड)वर काही ठिकाणी पाणी साचल्याची माहिती आहे.\nवसई-विरारमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.\nमुंबई शहर-उपनगरासह ठाणे, कल्याण आणि वसई-विरार परिसरात पावसाची संततधार सुरुच आहे.\nअनेक ठिकाणी रात्रीपासून वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.\nमुंबईतील लोकल रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे मुंबईतल्या डबेवाल्यांची सेवाही आज बंद राहणार आहे.\nअधिक माहिती: 24 तास last 24 hours Mumbai rainfall पावसाची आकडेवारी मुंबई\nमिलिंद सोमण आणि अंकिता कोवरच्या लग्नाचे फोटो\nमगरीने ओढलेल्या सागरचा मृतदेह शोधण्यात अखेर यश\nगेलने या आयपीएलमधला सर्वात मोठा विक्रम मोडला\nअरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का\nशाहरुखच्या रिल लाईफमधील मुलीचं बोल्ड फोटोशूट\nन्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं\nटिप्स : भरजरी साड्यांची काळजी कशी घ्यावी\nटीना आणि अतहरच्या लग्नाचं दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन\nसोन्याच्या जेजुरीत 'यळकोट यळकोट, जय मल्हार'चा गजर\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/marathi?page=2", "date_download": "2018-04-22T12:46:27Z", "digest": "sha1:V54S5YOV4BSYK7A5GOJBGNA4KZ3L6NUR", "length": 14394, "nlines": 223, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "मराठी | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nपाणीवापर संस्था बळकट करण्याची गरज\nसिचंन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सूक्ष्म सिंचनाचा वापर\nसमन्यायी पाणी वाटपातून समृध्दी - इंदोरे गावाची यशोगाथा\nचला, पुन्हा एकदा कामाला लागूया\nपाणी वापर संस्थांची व्याप्ती व कार्ये\nजलव्यवस्थापनात महिला शेतकऱ्यांचा सहभाग\nशंभर वर्ष जुन्या वृक्षांची पुणे महापालिकेकडून हत्या\nजाखणगावची जल स्वाभिमान आणि जल स्वातंत्र्याची लढाई (भाग -१)\nपाणी वापर संस्था व सामाजिक पैलू\nराज्यातील पाणी वापर संस्थांची दशा आणि दिशा\nनेसू नदी पूजन : भूमी पुत्रांचा मिलन सोहळा\nपावसाच्या पाण्याचे नियोजन - एक दुखाःची बाब\nवारसा पाण्याचा - भाग 22\nपाणी : एक समस्या, जल साक्षरता मोहीम\nजलजागृती सप्ताह - शासनाचा स्तुत्य उपक्रम\nजलतरंग - तरंग 22 : सरोवरांचे व्यवस्थापन\nटँकरमुक्तीसाठी स्वबळावर जिद्दीने धडपडणारे आगळेवेगळे गुहीणी गाव\nनदीला माणसांशी आणि ओढ्याला हृदयाला जोडा : जल बिरादरी\nयाला काय नाव द्याल कृषी पंढरी तीर्थ की समांतर कृषी विद्यापीठ\nनद्या वाचतील तरच देश वाचेल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जलव्यवस्थापन\nमहाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडायला हवा होता\nजैन इरिगेशनचे सिंचन क्षेत्रातील योगदान\nसत्र पहिले - संमेलनाचे उद्घाटन\nव्यक्ती, संस्था, कृती, उक्ती आणि दृष्टी\nदेशबंधू आणि मंजू गुप्ता फाऊंडेशन यांचे जलसंधारणातील कार्य\nदक्षिण भारतातील यशस्वी पारंपारिक सिंचनप्रणाली आणि आजच्या सिंचनयोजनांपुढील आव्हाने\nगुणधर्मानुसार पाण्याचे प्रकार : जड, कठीण आणि मृदू\nधरणातील पाण्याची उत्पादकता वाढविण्यासाठी तासावर आधारित पाणीवाटप व संयुक्त पाणी वापर\nस्वत: चे शेत हेच पाणलोट विकास क्षेत्र\nआपण पाण्याच्या दुर्भिक्ष्याकडे वाटचाल करीत आहोत\nजलव्यवस्थापन : शोध आणि बोध\nअंकोर - एक शापित हायड्रोपोलिसेस\nसरोवरांची निर्मिती व संवर्धन - एक दृष्टिक्षेप\nपाण्याची विविध रूपे - भाग 5\nपाण्याची विविध रूपे - भाग 4\nराम तेरी गंगा - यमुना मैली\nऋग्वेद : जलशास्त्राचा विस्मयकारी साठा\nजगाच्या मंचावर पाणी - 1\nभूजल पातळी वाढविण्यासाठी - नाला बांध\nएनटीपीसी प्रकल्पानं पळवले सोलापूरकरांचे पाणी\nसागरमित्र अभियान : एक नवीन पर्व - एक अनुभव\nसागरमित्र अभियान-शहर जिंका, जग जिंका\nपाणी शुध्दीकरण उपकरणे व विविध पध्दती\nवारसा पाण्याचा - भाग 21\nऊस शेती आणि सोलापूरवरील जलसंकट\nजलतरंग - तरंग 21 : सिंचनाच्या जागतिक मंचावर\nरब्बी/उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सूक्ष्मसिंचन पध्दतीचा वापर : काळाची गरज\nसागर मित्र अभियान आणि तिसरे स्वराज्य\nजल सुरक्षा, वीज सुरक्षा, शेती सुरक्षा और अन्न सुरक्षा\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा...किती सुरक्षित\nपाणी आणा व पाणी फिरवा\nवारसा पाण्याचा - भाग 19\nमराठवाड्यासाठीचे जलजाळे : वस्तुस्थिती का फसवे मृगजळ\nचला शिकुया सामान्य विज्ञान पाण्याचे\nअन्न पाणी सुरक्षा आणि अर्थव्यवस्था\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nयोग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन करून वाढवा अन्नधान्याच्या पिकांची उत्पादकता\nदेशोदेशीचे पाणी - भाग - 6\nजलतरंग - तरंग 19 : नर्मदा संवाद\nभुकेपासून फारकत घेतलेले राजकारण\nउपलब्ध पाण्याचे शेतीसाठी योग्य व्यवस्थापन\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदी काठावरील कचरा निर्मूलन\nपाण्याच्या वापरात काटकसर करायलाच हवी\nमान्सूनवरील अवलंबित्व कसे कमी करता येईल\nवारसा पाण्याचा - भाग 20\nजलतरंग - तरंग 20 : भारताचे आंतरराष्ट्रीय जल\nजलयुक्त शिवार: स्वप्न पूर्तीचा निर्धार हवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/science/emergency-oxygen-system-truth-about-oxygen-masks-airplanes-1891", "date_download": "2018-04-22T12:14:50Z", "digest": "sha1:47FQDSKTQ3YPQBEAKAAWPM6V637WXMY5", "length": 5461, "nlines": 41, "source_domain": "bobhata.com", "title": "विमानातल्या ऑक्सिजन मास्कमधला ऑक्सिजन इथून येतो बरं !!", "raw_content": "\nविमानातल्या ऑक्सिजन मास्कमधला ऑक्सिजन इथून येतो बरं \nतुम्ही कधी विचार केला आहे का, विमानात एमर्जन्सीच्या वेळी वापरण्यात येणारा ऑक्सिजन कुठून येत असावा साधारणपणे ऑक्सिजन बाहेरून पुरवण्याची वेळ आली तर त्यासाठी ऑक्सिजन टँक्स वापरले जातात. म्हणजे विमानात मोठमोठे ऑक्सिजन टँक्स असतात का साधारणपणे ऑक्सिजन बाहेरून पुरवण्याची वेळ आली तर त्यासाठी ऑक्सिजन टँक्स वापरले जातात. म्हणजे विमानात मोठमोठे ऑक्सिजन टँक्स असतात का खरं तर विमानात ऑक्सिजन टँक्स नसतात. एमर्जन्सीच्या वेळी वापरण्यात येणारा मास्क टँकशी जोडलेला नसतो. मग ऑक्सिजन येतं तरी कुठून \nआज जाणून घेऊया विमानात ऑक्सिजन तयार कसा होतं ते...\nजड ऑक्सिजन टँक्स घेऊन विमानाचं उड्डाण शक्य नसतं. त्यामुळे प्राणवायू मिळवण्यासाठी क्रिकेटच्या बॉलच्या आकारातील एका लहानशा डबीचा वापर केला जातो. आता तुम्हाला वाटेल की या डबीत ऑक्सिजन असेल पण त्या डबीत ऑक्सिजन नसतं. इथेच गंमत आहे राव. या डबीच्या आत असलेल्या एका रसायनाच्या आधारे ऑक्सिजन चक्क तयार केला जातो.\nया डबीत ‘सोडियम क्लोरेट’ रसायन असतं. (याच रसायनाचा वापर कागद तयार करताना होतो.) सोडियम क्लोरेट उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर त्यातून ऑक्सिजनची निर्मिती होते. विमानात आपल्या ऑक्सिजन मास्कला अशा प्रकारची डबी जोडलेली असते. हवाई सुंदरी ऑक्सिजन मास्क बद्दल सांगताना मास्क जोरदार हिसक्याने खेचायला सांगते. ते यासाठी की खेचल्यानंतर एक प्रकारची यंत्रणा काम सुरु करते आणि त्याद्वारे सोडियम क्लोरेटला उष्णता मिळते. या उष्णतेतून तयार झालेला ऑक्सिजन २० मिनिटापर्यंत टिकतो.\nमंडळी, अशा प्रकारे ऑक्सिजनच्या भल्यामोठ्या टँक्सची जागा एका लहानशा डबीने घेतली आहे. याला म्हणतात वैज्ञानिक जुगाड \nविमानाच्या खिडक्यांना असलेल्या या छिद्रामागाचे लॉजिक पटकन वाचून घ्या बरे \nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/marathi?page=3", "date_download": "2018-04-22T12:44:04Z", "digest": "sha1:DTEEFQYZPHBEVQLKJSIHXTFV3UAGVN44", "length": 14258, "nlines": 223, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "मराठी | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nसागरशृंखला सागरमित्र अभियान - पार्श्वभूमी\nमाझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींना\nआज भी खरे है तालाब - कर्तव्य - भावना जागविणारं पुस्तक\nवारसा पाण्याचा - भाग 18\nवारसा पाण्याचा - भाग 17\nऔरंगाबादचा पाणीकट्टा - चर्चेचा सारांश\nसूक्ष्मसिंचन - शेतीसाठी महत्वाच\nजलतरंग - तरंग 27 : जलसंसाधन मंत्रालयाचा कार्यभार\nजलतरंग - तरंग 18 : नर्मदेचा तिढा\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nमागणं लई नाही बाप्पा\nजिरायत शेतीच्या समस्या व उपायप्रा\nपाण्याची आगळी वेगळी रूपे - मंतरलेले पाणी\nभारतीय जल संस्कृती मंडळ पुणे शाखेने घेतलेल्या कार्यशाळेचा वृत्तांत\nखजाना विहीर - एक पुरातन सिंचन व्यवस्था\nआधुनिक व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीकोनातून पारंपारिक जलव्यवस्थापन\nअसे झाले जळगावचे जलसाहित्य संमेलन\nलातूर येथील आयोजित सिंचन परिषदेच्या शिफारसी\nलोकसहभाग - पाणीपुरवठा समस्येची गुरूकिल्ली\nआंतरराष्ट्रीय जलस्त्रोतांचे सहकार्य : नव्या युगाची हाक\nपाण्याबाबतची रूंदावत चालेलली दरी सांधणे\nसिंचीत व जीराईत शेतीचे भवितव्य\nअन्न सुरक्षा व शेतकरी - एक चिंतन\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि जलनिती धोरण\nचला जागतिक जल दिन साजरा करू या\nजलतरंग - तरंग 16 : केंद्रिय जल आयोगाच्या मर्यादा व अडचणी\nपाण्याचे खाजगीकरण - इष्टता, अनिष्टता\nप्रयोगसिद्ध पर्जन्ययागाची यशस्वी वाटचाल - श्री. नानाजी काळे, योगिराज वेदविज्ञान आश्रम\nभूजलातून पुण्याची 40 टक्के तहान भागते\nपाणी व्यवस्थापनातील खाजगीकरणाला पर्याय - सहभागीता\nपाण्याचे खाजगीकरण - व्याप्ती, दिशा, दशा आणि आशा\nजलसंधारणाबाबत औद्योगिक संस्था काय करू शकतात\nपाण्यातील जडपणा कमी करणारे उपकरण - स्केलवॉचर\nकथा लाखाच्या सांघिक पुरस्काराची\nशुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी - सिंचन सहयोगाच्या प्रेरणेने\nराळेगणसिध्दी : विकासाचा पुढचा टप्पा\nमहाराष्ट्राची भाग्यरेषा - कोयना जलविद्युत प्रकल्प\nगोड्या पाण्याची घटती उपलब्धता आणि वाढती मागणी यामध्ये संतुलन साधणे - एक मोठे आव्हान\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 14\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 13\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 12\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 11\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 10\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 9\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 8\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 7\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 6\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 5\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 4\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 3\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 2\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nजायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील साठविलेल्या पाण्याचे समन्याय वाटप\nसमन्वयी पाणी वाटप कायदा 2005\nगोदावरी खोरे पाणी वाटप, एक ज्वलंत प्रश्न\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ - नगर नाशिक भागास समन्यायी वागणूक का देत नाही\nजायकवाडी जलाशयातील पाणी आवक सूत्रबध्द करा\nमराठवाडा पाणीप्रश्‍न - सुसंवाद हवा\nदेवनदी पुनरुज्जीवन शेतकर्‍यांचे सबलीकरण\nवारसा पाण्याचा - भाग 15\nएका तलावाची निर्घृण हत्या\nजलतरंग - तरंग 15 : केंद्रिय जल आयोगाचे राष्ट्रीयस्थान\nपिंपळनारे उपसा जलसिंचन योजनेची यशोगाथा\nपाणी वापर संस्था यशस्वी आणि सक्षम होण्यासाठी पीक नियोजन आणि व्यवस्थापन\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nजगदंबा पाणी वापर संस्था - एक अनुभव\nग्रामीण भागातील विहीरींचे पुनर्भरण\nवाघाड : एक शेतकरी सिंचन प्रकल्प\nवाघाड प्रकल्पस्तरीत पाणी वापर संस्था\nसहकारी संस्था - संस्थेची विशेष ध्येयनिष्ठ कामगीरी\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 1\nवावीहर्ष आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजना\nकृष्णा कालवा पाणी वाटप सहकारी संस्था म.मालेगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/marathi?page=4", "date_download": "2018-04-22T12:46:21Z", "digest": "sha1:VWRHVUUPSAARMVIGDSKQNMPKUNQVM6OO", "length": 14442, "nlines": 223, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "मराठी | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nसप्तश्रृंगी पाणी वापर सहकारी संस्था म. अंतरवेली\nमहारूद्र कालवा पाणी वापर सह.संस्था म.मालेगाव यशोगाथा, अडचणी व उपाययोजना\nकार्यशाळेचे उद्घाटक - श्री.गिरीश बापट यांची मुलाखत\nजलपुनर्भरण - काळाची गरज\nभूजल पुनर्भरणाशिवाय पाणी समस्या सोडविणे अशक्य\nइंदोरे लघु पाटबंधारे तलावाची यशोगाथा\nविहीरींच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण\nपाणी वापर संस्थांच्या वित्तीय बाबी\nसाधा समृध्दीच्या दिशेने वाटचाल, थांबवून भूजलाचे\nजलसंवर्धन - काळाची गरज\nपाण्याच्या शुध्दीकरणाचे सोपे उपाय\nपाणी वापर संस्था सक्षमीकरण\nपाणी वापर संस्थांचा विकास\nनदी गतवैभवाची अपेक्षा - भाग 12\nनदी गतवैभवाची अपेक्षा - भाग 11\nउदक वळवू या युक्तीने\nपाणी हा एक समृध्द जीवनाचा पाया\nवारसा पाण्याचा - भाग 14\nवारसा पाण्याचा - भाग 13\nवारसा पाण्याचा - भाग 12\n17 व्या सिंचन परिषदेच्या शिफारशी\nसौर शक्ती-पाणी बचतीवर एक उत्कृष्ट इलाज\nजलतरंग - तरंग 14 : केंद्रीय जल आयोगाची व्यापकता\nजलतरंग - तरंग 13 : केंद्रीय जलव्यवस्थापनेतील व्यापकता\nजलतरंग - 12 : लाभक्षेत्रविकास\nकेवळ सकारात्मक विचारांनी दाढ दुखी थांबत नाही\nपेयजल व्यवस्थापन - अधिनियमांची उपयुक्तता व सुधारणांची गरज\nऔरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा - गरज सकारात्मक दृष्टी ठेवून वास्तव जाणून घेण्याची\nपाणी वाचवाल तर वाचाल\nकिये कराये पे पानी\nन सुटलेला प्रश्न - पिण्याचे पाणी\nस्वच्छता : रासायनिक की जैविक\nभूजलासहित जलसंपत्तीचे व्यवस्थापन आणि नियंत्रण - एक चिंतन\nआपण पाण्याच्या दुर्भिक्ष्याकडे वाटचाल करीत आहोत\nपाणी वापरा - पण जरा जपून\nमराठवाडा: पर्यावरणीय विनाशाचा नमुना\nनदीला गत वैभव आपणच प्राप्त करून देवू शकतो - भाग 10\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि पाणीवापर आकारणी दर निश्चिती प्रक्रिया\nप्रश्न पिण्याच्या पाण्याचा - कच्च्या पाण्याच्या दराचा\nमजनिप्राने ठोक पाणीदर ठरविण्याआधीची आवश्यक पूर्वतयारी\nमहाराष्ट्रातील पाणीपट्टी आकारणी व वसुलीबाबत थोडेफार किंवा बरेच काही\nमहाराष्ट्रातील भूजलाधारीत पेयजल व्यवस्था व त्याचे व्यवस्थापन\nनियोजन पूर्वक पाणी साठवा, वापरा - देशात महासत्ता बनवा\nमहाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाचे स्वरूप व त्यावरील उपाययोजना\nआपल्याला खरेच पाण्याचे मूल्य समजले आहे काय\nमूल्य निर्धारण पाण्याचे - अडचणींचा वेध\nसामुहिक पुरूषार्थाचे उत्तम उदाहरण - इस्त्राईल\nपाण्याची गुणवत्ता व तिचे नियंत्रण\nभूपृष्ठाखाली 'पाणी पेरण्याचा' शिरपूर पॅटर्न\nहवामान बदल - जागतिक संकट\nनिरोगी जगाकरीता शुध्द पाणी\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nभूजल गुणवत्ता - व्यवस्थापन ही काळाची गरज\nएक राष्ट्रीय वसा - शुध्द पाणी\nवारसा पाण्याचा - भाग 11\nपाणीपट्टी निर्धारण का व कसे\nपिण्याचे पाणी व आपण\nमहाराष्ट्रातील सिंचन, पाण्याचे ठोक दर व परवडण्याची क्षमता : एक टिपण\nपाण्याचे दर असे ठरवा\nकुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा \nपाण्याचे गुणवत्ता व्यवस्थापन - एक आव्हान\nजलतरंग - तरंग 11 : आंतरराज्यीय जल\nसहाव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचा समारोप\nडॉ. दत्ता देशकर यांची भारतीय जलसंसकृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड\nपाणी आणि साहित्य - मंथन व फलश्रुती\nचालते पाणी थांबते करा\nसत्र पाचवे जलसाहित्य : स्वरूप आणि व्याप्ती\nजलसाहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे सत्र\n11 वी महाराष्ट्र सिंचन परिषद : व्यवस्थापन अहवाल\nजलगौरव पुरस्कार - 2010 माझे मनोगत\nसहभागी सिंचन व्यवस्थापनासंबंधी राष्ट्रीय चर्चासत्र - एक अवलोकन\n6 वे अ.भा.जलसाहित्य संमेलन, चंद्रपूर येथे रंगलेले पाणीदार कवीसंमेलन\nसुप्रभा मराठे : व्यक्ती परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/3415", "date_download": "2018-04-22T12:38:11Z", "digest": "sha1:6IU6BAXENRJMJIPWRTSAZUFSR5KTCXAO", "length": 9584, "nlines": 219, "source_domain": "www.manogat.com", "title": "हे शब्द असे लिहा ( का - कु ) | मनोगत", "raw_content": "\nहे शब्द असे लिहा ( का - कु )\nप्रेषक महेश (बुध., १६/११/२००५ - ०७:५१)\nहे शब्द असे लिहा (अं - अ)\nहे शब्द असे लिहा ( अ - अ २ )\nहे शब्द असे लिहा (अ - अ ३ )\nहे शब्द असे लिहा (अ - आ)\nहे शब्द असे लिहा ( आ - इ )\nहे शब्द असे लिहा (इ - उ)\nहे शब्द असे लिहा ( उ - उ )\nहे शब्द असे लिहा ( उ - ए )\nहे शब्द असे लिहा ( ए - क )\nहे शब्द असे लिहा ( क - का )\nहे शब्द असे लिहा ( का - कु )\nहे शब्द असे लिहा ( कुं - कों )\nहे शब्द असे लिहा ( कों - ख्रि )\nहे शब्द असे लिहा ( गा - गो )\nहे शब्द असे लिहा ( गो - च )\nहे शब्द असे लिहा ( च - चु )\nहे शब्द असे लिहा ( चु - ज )\nहे शब्द असे लिहा ( ज - जु )\nहे शब्द असे लिहा (जुं - टि)\nहे शब्द असे लिहा (टिं - त)\nहे शब्द असे लिहा (त - ति)\nहे शब्द असे लिहा (ति - त्रै)\nहे शब्द असे लिहा (त्रै - दि)\nहे शब्द असे लिहा (दि -दु)\nहे शब्द असे लिहा (दु - द्व्य)\nहे शब्द असे लिहा (ध - धृ)\nहे शब्द असे लिहा (धृ - ना)\nहे शब्द असे लिहा (ना - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - पं)\nहे शब्द असे लिहा (प - पा)\nहे शब्द असे लिहा (पा - पी)\nहे शब्द असे लिहा (पी - पै)\nहे शब्द असे लिहा (पो - प्र)\nहे शब्द असे लिहा (प्र - फि)\nहे शब्द असे लिहा (फि - बा)\nहे शब्द असे लिहा (बा - बें)\nहे शब्द असे लिहा (बे - भिं)\nहे शब्द असे लिहा (भि - म)\nहे शब्द असे लिहा (मं - मा)\nहे शब्द असे लिहा (मा - मृ)\nहे शब्द असे लिहा (मृ - यो)\nहे शब्द असे लिहा (यो - रा)\nहे शब्द असे लिहा (रा - ल)\nहे शब्द असे लिहा (ल - व)\nहे शब्द असे लिहा (व - वा)\nहे शब्द असे लिहा (वा -वि)\nहे शब्द असे लिहा (वि - वे)\nहे शब्द असे लिहा (वे - श)\nहे शब्द असे लिहा (श - शि)\nहे शब्द असे लिहा (शि - श्रु)\nहे शब्द असे लिहा (श्रु - स)\nहे शब्द असे लिहा (स -स)\nहे शब्द असे लिहा (स - सा)\nहे शब्द असे लिहा (सा - सुं)\nहे शब्द असे लिहा (सु - सो)\nहे शब्द असे लिहा (सो - स्वी)\nहे शब्द असे लिहा (स्वी - हु)\nहे शब्द असे लिहा (हु - ज्ञे)\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nप्रश्न/विकल्प-स्वतंत्र प्रे. वरदा (शुक्र., ०२/०६/२००६ - १६:५०).\nकाष्ठौषधी प्रे. प्रशासक (शुक्र., ०२/०६/२००६ - १७:१७).\nकुइरी प्रे. कारकून (शुक्र., ०२/०६/२००६ - १८:०७).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ४१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/marathi?page=5", "date_download": "2018-04-22T12:44:52Z", "digest": "sha1:IOCO2D2K4GNVBZOX7PJIMJTW2SXDQSWO", "length": 14038, "nlines": 223, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "मराठी | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nकोरड्या नद्या : काही मूलभूत विचार\nपाणी गळती आणि नागरिकांचे सहकार्य\nमरणासन्न नद्या आणि आपण - (भाग - 2)\nमरणासन्न नद्या आणि आपण\nभूगर्भजलाचा पहिला अभ्यासक : वराहमिहीर\nउदकाची आरती - कृषी पाराशर\nशिव कालीन पाणी साठवण योजनेवर, उदासीन सरकार\nनद्यांचे गत वैभव प्राप्त करू शकतो का \nनद्यांचे गत वैभव प्राप्त करू शकतो का \nनद्यांचे गत वैभव प्राप्त करू शकतो का \nनद्यांचे गत वैभव प्राप्त करू शकतो का \nपर्जन्यजल साठवण - खर्च आणि आर्थिक पैलू\nजलश्रीमंती हेच सोमनाथचं शक्तीस्थान\nवारसा पाण्याचा - भाग 10\nवारसा पाण्याचा - भाग 9\nवारसा पाण्याचा - भाग 8\nवारसा पाण्याचा - भाग 7\nएका तपस्वीची जल सेवा\nआम्ही तुम्हाला शेतकरी का म्हणून म्हणावे\nलघु जल विद्युत प्रकल्पांची वाटचाल\nजलतरंग - तरंग 10 : जलबवकासाचा क्षेत्रीय समन्वय\nजलतरंग - तरंग 9 : ज्ञानसागरातील ओंजळ\nजलतरंग - तरंग 8 : ज्ञानगंगेच्या बकनारी\nजलतरंग - तरंग 7 : धरणाचे मजबुतीकरण\nनद्यांचे गत वैभव - अपेक्षा आणि वास्तव\nमराठवाड्यातील पाणी टंचाईवर आंतरखोरे पाणी वळविण्याच्या योजनेतून करता येईल मात\nजलधोरणाविषयी (मागील अंकातील लेखाचा उर्वरित भाग)\nदुष्काळापासून कायमची मुक्ती मिळणे शक्य आहे काय\nमहाराष्ट्रातील सिंचन क्षमता निर्मिती व व्यवस्थापन - काल, आज आणि उद्या\nपाऊलवाटा - प्रकाश वाटा - लोकसहभागातून जलसंवर्धन (भाग-2)\nपाऊलवाटा - प्रकाश वाटा - लोकसहभागातून जलसंवर्धन\nमहाराष्टातील जलसमस्या : सद्यस्थिती, समस्या व उपाययोजना\nपाऊलवाटा - प्रकाश वाटा - लोकसहभागाने 4 कोटी लिटरचा जलसंचय - लोकसहभागातून जलसमृद्धि\nनाशिक शहरातील पूर रेषेची आखणी\nअजरामर जल साहित्य - सायलेंट स्प्रिंग\nव्यवस्थापन कार्यपध्दती आणि आजचा काळ\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nजलसहकार्याचा विचार - सुक्ष्मापासूनचा प्रवास \nदुष्काळावर शाश्वत उपाय - जलफेरभरण\nअजरामर जलसाहित्य कृती - आम्ही भगीरथाचे पुत्र\nदुष्काळ निवारणाच्या तातडीच्या व दूरगामी उपाययोजना\nमहापुरापासून रक्षण करा - पूर रेषा पाळा\nशालेय जगत - चला शिकुया सामान्य विज्ञान पाण्याचे\nचौदावी महाराष्ट्र सिंचन परिषद - 2013 - अशी घडली\nमहाराष्ट्रातील दुष्काळाला शेवट आहे\nपुरांचे आगर - मुंबई नगरी\nजागतिक जलदिनाच्या वेगवेगळ्या थीम्स\nमाझ्या शेतकरी नेत्यांकडून अपेक्षा\nपूर रेषा : जलशास्त्रीय दृष्टिकोण\nबंधा-याच्या कामासाठी शिरपूर पॅटर्न सरसकटपणे वापरण्यातील धोके\nपाऊलवाटा - प्रकाश वाटा - भारतीय जलसंस्कृती मंडळ\nसमाज पाण्यासंबंधी डोळे उघडत असल्याची आशादायी हालचाल आणि शिक्षण\nअजरामर जलसाहित्य कृती (7) झाडाझडती कादंबरी\nश्री. खानापूरकर यांची फोनवरुन घेतलेली मुलाखत\nदुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याचे नियोजन\nकेदारनाथ - एक धोक्याची घंटा\nवर्षाजल साठवण - शिरपूर पॅटर्न\nमहाराष्ट्रातील दुष्काळ व स्थिती\nनद्यांचे गत वैभव प्राप्त करू शकतो का\nपवनामाई जलमैत्री अभियान एक विचार\nजलदिंडी - अध्यात्म - विज्ञान\nप्रकाश वाटा पाऊलवाटा - दुष्काळ मुक्तीचा लढा सुरू\nजलदिंडी अभियान - इंदापूर तालुका - प्रवास\nनेवासा ते पैठण जलदिंडीचे आयोजन\nबाभळी बंधारा झाला आता पुढचा विचार\nनेवासा ते पैठण जलदिंडी\nबदलत्या काळात शाश्वत जलव्यवस्थापनाची गरज\nनद्यांचा इतिहास ते वर्तमान\nमहाराष्ट्र - भूजलाचा दुष्काळ - संकटाची चाहुल\nजलतरंग - 6 : भुयारांतर्गत जलविद्युत साधना\nजलतरंग - 5 : जलबवकासाचा समग्र बवचार\nजलतरंग 4 : प्रकल्पातील वातावरण\nमाळीण गावातील दरड दुर्घटना - कारणमिमांसा\nवारसा पाण्याचा - भाग 6\nवारसा पाण्याचा - भाग 4\nवि. रा. देऊसकर - सचोटीने वागणारा सचिव\nवारसा पाण्याचा - भाग 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/literature/item/%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6.html", "date_download": "2018-04-22T12:24:15Z", "digest": "sha1:5Y3ZYRIBCK34F4UARYRMDYDOW5T7TLTP", "length": 7112, "nlines": 97, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "'ती'चं अवकाश... 'Ti'cha Avkash", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n'ती'चं अवकाश... | 'Ti'cha Avkash रुढी-परंपरांची चौकट मोडून स्वत:चं क्षितीज शोधणार्‍या तीन पिढया\nस्त्रीजीवनाचा अभ्यास करताना भारतीय समाजातील पुरुषी मनोवृत्तीच्या अनेक खुणा, पितृप्रधानतेचे अनेक पैलू सातत्याने पुढे येतात आणि त्यातील केंद्र बहुधा पुरुषांनी केलेले अत्याचार, स्त्रीचं शोषण हेच असतं. 'ती'चं अवकाश या पुस्तकात मात्र बारा जणींच्या अशा बारा कहाण्या आहेत, ज्यातून स्त्रियांनी स्वत:चा वेगळा मार्ग तर शोधला आहेच, पण इतरांना विचारप्रवृत्त करणाऱ्या हकीगतीही सांगितल्या आहेत. आपापल्या कुटुंबातील नातेसंबंधांचा शोध घेताना त्यांनी विशेषत: आपल्या आधीच्या तीन पिढयांमधील स्त्रियांनी आपल्या अस्तित्वासाठी केलेला संघर्ष आणि स्वत:साठी मिळवलेला पैस यांचं चित्रण केलं आहे. जवळ जवळ एका शतकातील स्त्रियांचं कुटुंबातील स्थान, त्यांची सामाजिक स्थिती यांचं वास्तव प्रतिबिंब यात दिसतं. वैयक्तिक अनुभवांवर आधारित या कथनांमध्ये सामाजिक इतिहासाबरोबर भावनिक बंधही गुंतलेला आहे व त्यामुळे त्या कहाण्या अधिक रोचक व हृद्य झाल्या आहेत. आजी, आई, आपण स्वत: व आपल्या मुली यांच्या नात्यांमधील हा गोफ सामाजिक इतिहासाचं एक अस्सल साधन तर आहेच, पण स्त्रीअभ्यासाचा एक लक्षणीय पैलू म्हणूनही त्याचं महत्त्व आहे.\nया बारा जणींचं कर्तृत्व कोणत्या भक्कम आधारावर उभं आहे व त्यांच्या स्वातंत्र्यासाठी कोणती किंमत दिली गेली आहे याचं सम्यक दर्शन या कथनांद्वारे घडतं. या सार्‍या कहाण्या यशस्वितेच्याच आहेत असं नाही, पण आईचा वा आजीचा अयशस्वी संघर्षही पुढच्यांना प्रेरक ठरणारा आहे. वेगवेगळया प्रदेशांतून, भिन्न आर्थिक स्तरांतून व भिन्न सांस्कृतिक वातावरणातून आलेल्या या लेखिका स्वानुभवकथनाबरोबरच सांस्कृतिक बदलांचंही दर्शन घडवतात. स्त्रीजीवनाच्या, स्त्रीसमस्यांच्या अभ्यासकांना या पुस्तकाने नवी सामग्री पुरवली आहे.\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80418001057/view", "date_download": "2018-04-22T12:39:00Z", "digest": "sha1:C4KEXLXRX43IWB6KMOMWTT33Z2N4I4XQ", "length": 14838, "nlines": 205, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत - भीम-दुर्योधन-गदायुद्ध", "raw_content": "\nविवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय \nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nगीत महाभारत - भीम-दुर्योधन-गदायुद्ध\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nकृतवर्मा, कृप व अश्वत्थामा यांनी डोहापाशी येऊन राजाशी संवाद केला. तो वनातील व्याधांनी ऐकला होता. पांडवांना त्या व्याधांकडून लगेचच दुर्योधनाच्या डोहाविषयी कळले. ते सर्व तेथे आले.युधिष्ठिराने त्याच्या या वागण्याबद्दल त्याला दोष दिला. ’तू खरा शूर नाहीस, व क्षत्रियही नाहीस, खरा शूर राजा असा भिऊन रणातून पळून येत नाही.’ असे त्याने राजाला डिवाले. दुर्योधनानेही आपले विचार मांडले व शेवटी तो मानी राजा गदा घेऊन डोहाबाहेर आला. दुर्योधनाचा वध झाला नसता तर युद्धाचा खरा निर्णय झाला नसता. युधिष्ठिराच्या हातून या प्रसंगात पुन्हा एक चूक घडली. त्याने सुयोधनाला सांगितले, ’तू आमच्या पाचांपैकी कोणाही एकाशी लढ; तो हरला तर राज्य तुझेच आहे ’ हे ऐकल्याबरोबर कृष्णाला चिंता वाटली; कारण फक्‍त भीमच तुल्यबळ होता. पण दुर्योधनानेच नंतर म्हटले तुमच्यापैकी माझ्या तोडीचा पांडव युद्धासाठी निवडा. भीम पुढे आला व त्या दोघांचे अत्यंत भीषण असे गदायुद्ध झाले व भीमाने त्याच्या मांडयांवर प्रहार करुन युद्ध जिंकले. ज्याने पांडवांना मारण्याचा अटोकाट प्रयत्‍न केला होता तो कौरवाधिपती आज अखेरच्या घटका मोजीत होता. युद्ध संपले. पांडव विजयी झाले. या युद्धप्रसंगी कृष्ण अर्जुनाला सांगत आहे----\nशेवटी काय आली ही वेळ\nअर्जुना, भीम कसा जिंकेल \nत्यावर अंतिम निर्णय अपुला\"\nनिकट आलेला विजय आपुला, कसा हाती राहील \nभीम एकटा असे तुल्यबळ\nअन्य पार्थ ते गदेत दुर्बळ\nनृपे निवडला स्वये वृकोदर\nदुजा निवडिता युधिष्ठिराचा संपताच रे खेळ ॥२॥\nदोन गिरी धडकती येउनी\nतद्वत भिडले योद्धे दोन्ही\nप्रहार भीषण करिती गर्जुनी\nयुद्धातिल हे शेवटचे रण कोण विजय मिळवेल \nभीम पडे भूमीवर क्षणभर\nकरी वार परि उठून सत्वर\nक्रुद्ध सर्प भासतो वृकोदर वैर कसे विसरेल \nप्रबळ नृपाला श्रांत भीम हा कसा बरे हरवेल \nमायेने त्या जिंकले रणी\nबोध मिळे आपणा यातुनी\nमायावी नृप मायायोगे मारावा लागेल ॥६॥\nस्मरण नसे भीमासी त्याचे\nतोच खरा क्षत्रीय भूवरी जो वचना पाळेल ॥७॥\nलढु दे भीमा कौशल्याने\nवधिला नच हा जर शाठयाने\nमारिल तो भीमा कपटाने\nसर्व राज्य राहील तयाचे, धर्म सर्व गमवेल\" ॥८॥\nऐकुन ही कृष्णाची वचने\nसुचवी भीमा पार्थ खुणेने\nथाप ऊरुवर मारि कराने\nखूण जाणुनी भीम ठरवितो सूडाची ही वेळ ॥९॥\nघेइ भीम दारुण मंडले\nपाहुन हे कृष्णास वाटले कार्य अता साधेल ॥१०॥\nभीषण केला वार ऊरुवर\nमत्त सुयोधन पडे धरेवर\nकुरुपतिच्या निधनाने झाली संग्रामाचि अखेर ॥११॥\nवि. काचा ; कच्चा . ' एकें सबाह्म अंबटें एकें अर्धकटाची तुरटें - एरुस्व १४ . १०६ . - वि . ' अमृतादिक मधुरहि तीं मानुनि एका तुझेंनि मन कांचीं ' - मोकर्ण १ . ८ . ' चोरटे काचे निघाले चोरी ' - मोकर्ण १ . ८ . ' चोरटे काचे निघाले चोरी आपलें तैसें पारखें घरीं आपलें तैसें पारखें घरीं ' - तुगा २९३४ . २ ( ल .) अधीर अज्ञ . एथ मन करूनियां कांचें ' - तुगा २९३४ . २ ( ल .) अधीर अज्ञ . एथ मन करूनियां कांचें ' - ज्ञा ११ . ६३० . ' बुद्धिवीण माणुस काचें ' - ज्ञा ११ . ६३० . ' बुद्धिवीण माणुस काचें \nकापूर जाळण्यामागची संकल्पना काय कांही फायदे आहेत काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2018-04-22T12:35:37Z", "digest": "sha1:RRU25B4SHAVF44OBTILVZPWOVCWFNDIZ", "length": 3418, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बिश्नुपूर - विकिपीडिया", "raw_content": "\n(बिश्नुपुर या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबिश्नुपुर हे भारताच्या मणिपुर राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर बिश्नुपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,७०४ होती.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ डिसेंबर २०१७ रोजी ०२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/23711/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%8F%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0--%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8---", "date_download": "2018-04-22T12:13:38Z", "digest": "sha1:CRIBLYINVNMUNWUBVCUE3OPGUFJ3KMVI", "length": 6091, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nजनता वसाहत एसआरएतील गैरकारभाराबाबत राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन\nजनता वसाहत मधील झोपडपट्टी पुनर्वसन(एसआरए) कामामध्ये होत असलेल्या गैरकारभाराबद्दल गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.शिवसेना पर्वती मतदारसंघाचे नवनियुक्त विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई येथे मंत्रालयात ही भेट घेतली.घरांची संख्या ज्यास्त असताना कमी दाखवणे,स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेणे,एसआरए व विकासक मनमानीपणे कारभार करीत आहेत असे मुद्दे यात आहेत.याप्रसंगी मुकेश पोटे,समीर पवार,अमोल साळुंखे,आदी उपस्थित होते या वेळी वायकर यांनी याप्रकरणी आहवाल मागवून तत्काळ चौकशीचे आदेश दिले असून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.\nसोबत निवेदन जोडले आहे.\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/karad-hidden-camera-in-iti-s-girl-s-toilet-489677", "date_download": "2018-04-22T12:49:29Z", "digest": "sha1:E65DOSRTFZETKNJRMDT3OAFKENVZZLDM", "length": 15697, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "सातारा : कराडमध्ये विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण", "raw_content": "\nसातारा : कराडमध्ये विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण\nशासकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात छुपे कॅमेरे लावून चित्रिकरण झाल्याचा प्रकार कराडमध्ये घडला आहे. कराडच्या आयटीआयमधल्या मुलींच्या वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. निर्भया पथकाच्या बैठकीत एका विद्यार्थिनीने स्वच्छतागृहातल्या चित्रिकरणाच्या व्हॉट्सअप क्लिपचा उल्लेख केला. यानंतर चौकशीअंती ही क्लिप अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आल्या.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nसातारा : कराडमध्ये विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण\nसातारा : कराडमध्ये विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण\nशासकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात छुपे कॅमेरे लावून चित्रिकरण झाल्याचा प्रकार कराडमध्ये घडला आहे. कराडच्या आयटीआयमधल्या मुलींच्या वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. निर्भया पथकाच्या बैठकीत एका विद्यार्थिनीने स्वच्छतागृहातल्या चित्रिकरणाच्या व्हॉट्सअप क्लिपचा उल्लेख केला. यानंतर चौकशीअंती ही क्लिप अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आल्या.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/23580/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AA-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8---", "date_download": "2018-04-22T12:10:28Z", "digest": "sha1:FBHHA5QZ2KIJKL7ANCQ4ANMOFR3N3BFA", "length": 6614, "nlines": 42, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nसदानंद शेट्टी यांच्या हस्ते प्रभागातील पाणी पुरवठा पाईप लाईनचे उद्घाटन\nकसबा पेठ प्रभाग १६ क मधील काही भागात पाणी समस्या जाणवत होती.यासाठी नगरसेविका सुजाताताई शेट्टी यांच्या विकासनिधीतून सुमारे १६ लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा पाईपच्या कामाचे उद्घाटन सदानंद शेट्टी(माजी स्थायी समिती अध्यक्ष)यांच्या हस्ते करण्यात आले.यात इंदिरा नगर,श्रमिकनगर,६९-४१४ मंगळवार पेठ,नवभारत तरूण मंडळ ते प्रियदर्शनी महिला मंडळपर्यंत,लोकसेवा मंडळ,समता मित्रमंडळ,२१६ मंगळवार पेठ ते शिवराया तरूण मंडळ,२२६ मंगळवार पेठ ते सोमनाथ कांबळे पथ (शिवाजी स्टेडियम),अशा कामांचा समावेश होता.या प्रसंगी सदानंद शेट्टी,सुजाताताई शेट्टी,विजय चंडालिया,शाम पवार,अबरारभाई शेख,जावेद शेख,मंगेश साखरे,मुन्नाशेठ परदेशी,इक्बाल शेख,छगनलाल चव्हाण,महेंद्र लालबिघे,कमलबाई चव्हाण,कमलबाई हस्ते,राकेश जगवाणी,बबलू सय्यद,सुलतान शेख आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना सदानंद शेट्टी यांनी पाणी प्रश्न बराच मोठा आहे.जसजसा निधी उपलब्ध होईल तसतसे काम हाती घेण्यात येईल असे सांगितले.\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/offers/item/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80.html?category_id=52", "date_download": "2018-04-22T12:35:35Z", "digest": "sha1:OEPIUVAFFPWJGT5EOMV73IY5TDYBS3YR", "length": 4074, "nlines": 85, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "संपूर्ण पाककला (शाकाहारी + नॉनव्हेज) Sampoorna Pakakala(Veg + NVeg)", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nसंपूर्ण पाककला (शाकाहारी + नॉनव्हेज) Sampoorna Pakakala(Veg + NVeg) सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच\nमुख वैशिष्ट्ये : v सर्वसमावेशक पाककृती v आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ v निवडीसाठी भरपूर पदार्थ v पदार्थांमधील वैविध्य v सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ v सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन v सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला\nदसरा - दिवाळी ऑफर\nया पुस्तकावर रु.१२५चं 'छोटे प्रभावी आरोग्य सल्ले' विनामूल्य \nसंपूर्ण पाककला (शाकाहारी) Sampoorna Pakakala (Veg)\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/entertainment/ashutosh-gowariker-make-film-panipat-starring-sanjay-dutt-arjun-kapoor-kirti-sanon", "date_download": "2018-04-22T12:28:23Z", "digest": "sha1:4O6UWRHWQLD5NLHAD2EKYLEP7UOD7XWQ", "length": 5336, "nlines": 36, "source_domain": "bobhata.com", "title": "आशुतोष गोवारीकर साकारणार आहेत 'पानिपत'....वाचा चित्रपटाबद्दल महत्वाची माहिती !!", "raw_content": "\nआशुतोष गोवारीकर साकारणार आहेत 'पानिपत'....वाचा चित्रपटाबद्दल महत्वाची माहिती \nआपला मराठी माणूस आशुतोष गोवारीकर हा बॉलीवूडच्या प्रमुख दिग्दर्शकांमध्ये गणला जातो. लगान, जोधा अकबर, आणि गेल्या वर्षी आलेला ‘मोहेंजो दारो’ हे त्यांचे सिनेमे तुम्ही पहिले असतीलच. गेल्या वर्षी आलेला मोहेंजो दारो हा बॉक्स ऑफिसवर सडकून आपटला. त्यांच्या लगानची जादू त्यांच्या पुढील चित्रपटांमध्ये दिसली नाही हे आजवर सिद्ध झालं आहे. आता त्यांच्या नवीन फिल्मची घोषणा झाली आहे. आणि यावेळी आपला हा मराठी माणूस आपल्या अस्सल मातीतली कथा सांगायला तयार झाला आहे. ही कथा आहे पानिपतच्या तिसऱ्या लढाईची. चित्रपटचं नाव असेल ‘पानिपत’.\nचित्रपटात पहिल्यांदाच अर्जुन कपूर, कृती सनोन आणि संजय दत्त एकत्र दिसणार आहेत. संजय दत्त हा अभिनयात उत्तम आहेच पण अर्जुन कपूरची आजवरची कामगिरी बघता त्याला का निवडलं हा भलामोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो. या दोघांबरोबरच कृती सुद्धा एका महत्वाच्या भूमिकेत दिसेल. या तिघांची पात्र कोणती असतील याबद्दल कोणतीही बातमी तूर्तास तरी आलेली नाही. पोस्टर रिलीज करून चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. २०१८ च्या मध्यापर्यंत चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होईल आणि ६ डिसेंबर, २०१९ रोजी चित्रपट रिलीज होणार आहे.\nमराठा साम्राज्याचं पतन जिथून सुरु झालं आणि एक न पुसता येण्यासारखा डाग ज्यामुळे तयार झाला त्या ऐतिहासिक घटनेला आशुतोष गोवारीकर कोणत्या प्रकारे मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत हे पाहण्यासारखं असेल. लगानची तीच जादू पुन्हा अनुभवण्यास मिळाली तर हा चित्रपट अजरामर होईल. नाही तर जनतेला याबदल्यात ‘दुगना लगान देना पड़ेगा’.\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/23698/%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD---", "date_download": "2018-04-22T12:11:32Z", "digest": "sha1:6H4ZEIS547ALJFJC52TN5QJGFZBEBEAK", "length": 6668, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nवजनकाटा २२८ मंगळवारपेठ येथील स्वच्छता गृहाचे भूमिपूजन समारंभ\nमंगळवार पेठ वजनकाटा मागील वस्तीतील नागरीक महिला पुरुषांना जुन्या स्वच्छता गृहामुळे अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते.याची दखल नगरसेविका सुजाताताई शेट्टी व नगरसेवक योगेश समेळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेथे नवीन स्वच्छता गृहाच्या कामाचे भूमिपूजन सदानंद शेट्टी(माजी स्थायी समिती अध्यक्ष)यांच्या हस्ते करण्यात आले.सुमारे १५ लाख रुपये खर्चाच्या ७ महिला व ७ पुरुष सिट असलेल्या या प्रकल्पात १० लाख सुजाताताई शेट्टी यांच्या विकास निधीतून व ५ लाख खर्च योगेश समेळ यांच्या विकास निधीतून करण्यात येणार आहे.या प्रसंगी सुजाताताई शेट्टी(नगरसेविका),कुणाल वाडेकर,भा,ग,धेंडे,अमर कांबळे,गोरख घोडके,प्रमोद कदम,रीनाताई आल्हाट,ममडाताई जावळे,मुन्नाशेठ परदेशी,सुरेश कांबळे,मंगेश साखरे,अबरार शेख,सुलतान शेख,बबलू सय्यद,गोविंद साठे,जावेद शेख,राजू शिंदे,इक्बाल शेख,जगदीश गायकवाड,संजय सातपुते राकेश जगवाणी,अशोक चव्हाण,आदी मान्यवर उपस्थित होते.\nछायाचित्र :स्वच्छतागृह भूमिपूजन प्रसंगी सदानंद शेट्टी,सुजाताताई शेट्टी व अन्य\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://societal-reflections.blogspot.com/2015/07/blog-post_86.html", "date_download": "2018-04-22T12:48:14Z", "digest": "sha1:6M56MVLY7VWAJT7CEHKKD6HLTDN6CBLJ", "length": 5555, "nlines": 92, "source_domain": "societal-reflections.blogspot.com", "title": "समाज मनातील बिंब: ******आदित्यचे प्रश्न अर्थशास्त्रावर -- अनुक्रमणिका", "raw_content": "\nमराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.\n******आदित्यचे प्रश्न अर्थशास्त्रावर -- अनुक्रमणिका\nप्रश्न १ -- पैसा म्हणजे काय \nप्रश्न २ -- नोकरीत राखीव जागा कशासाठी \nप्रश्न ३ -- आरक्षणाने कामाची गुणवत्ता खराब होत नाही का \nप्रश्न ४ -- अपंगांना काम कसं जमेल \nप्रश्न ५ -- अर्थशास्त्र म्हणजे काय\nप्रश्न ६ -- बँकांचा व्यवहार कसा चालतो\nप्रश्न ७ -- औद्योगिक क्रांती म्हणजे कांय ती कशी आली त्याचे वैशिष्ट्य कांय\nप्रश्न ८ -- बलुतेदारीची प्रथा कुठून आली ती कशी होती आणि आता तिची अवस्था काय आहे\nप्रश्न ९ -- अर्थशास्त्र हा विषय औद्योगिक क्रांतिनंतरच महत्वाला आला हे खरे आहे का \nप्रश्न १० --समाजरचना आणि अर्थव्यवस्थेचा संबंध कसा तयार झाला \nप्रश्न ११ --खरेपणा हा इतका महत्वाचा का \nप्रश्न १७ --खाण्यापिण्याच्या गोष्टींचे स्टॅण्डर्डायझेशन\nप्रश्न १८ --बँकांच्या खर्च व मिळकतीच्या बाबींचा मेळ कसा घातला जातो\nप्रश्न १९ --खाजगी सावकारांचा धंदाही याच तऱ्हेने चालतो का\nप्रश्न २० --तारण म्हणजे काय\n******आदित्यचे प्रश्न अर्थशास्त्रावर -- अनुक्रमणिक...\nप्र --- रयतवारी लेखातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-st-workers-strike-77707", "date_download": "2018-04-22T11:59:56Z", "digest": "sha1:7J62M3GBAKOTJPOWDUOPLG3LQCZHZFBO", "length": 10534, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad news ST workers strike औरंगाबाद : एसटी कामगार संपाला सुरवात | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद : एसटी कामगार संपाला सुरवात\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nसंपाच्या अनुषंगाने काल दुपारपासूनच रात्रीच्या गाड्या नाकरण्यास सुरवात करण्यात आली होती. बहुतांश म्हणजे 90 टक्के पेक्षा अधिक कामगार संपात सहभागी झाले आहेत.\nऔरंगाबाद : एसटी कामगार संपाला सोमवारी (१६) रात्री बारावाजे पासून सुरुवात झाली आहे. जे कर्मचारी ड्युटीवर राहणार असे सांगत होते तेही एस. टी. डेपो कडे फिरकले नाहीत, त्यामुळे रात्रीचे जवळपास सर्व शेड्युल रद्द करावे लागले.\nसंपाच्या अनुषंगाने काल दुपारपासूनच रात्रीच्या गाड्या नाकरण्यास सुरवात करण्यात आली होती. बहुतांश म्हणजे 90 टक्के पेक्षा अधिक कामगार संपात सहभागी झाले आहेत. कॅडक्टर ड्रायवर यांनी गाड्या चालवण्यास नकार दिला, त्याच प्रमाणे चिकलठाणा कार्यशाळा व विभागीय कार्यशाळेतील कामगारांनीही संपात सहभाग घेतला आहे.\nसंप सुरू झाल्याने प्रवाशी गायब झाले आहेत. दुसरीकडे खाजगी बसगाड्या, काळी पिवळी व अन्य वाहन धारकांनी प्रवंशाची लुट सुरू केली आहे. रात्री 46 शेड्युल रद्द करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख स्वप्नील धनाड पाटील यांनी दिली.\nघाटीच्या सुपरस्पेशालिटी विंगचा मुख्यमंत्री घेणार आढावा\nऔरंगाबाद - घाटीत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या तिसऱ्या फेजमधून उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी विंगचा पुढील महिन्यात मुख्यमंत्री...\nसांडपाणी प्रक्रियेसाठी नगर परिषदांना शुल्क\nनागपूर - नगर परिषद व नगरपालिकांना त्यांच्या शहरातील सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला शुल्क द्यावे लागणार आहे. शहरानजिकच्या नगर परिषद,...\nहायटेक औद्योगिक वसाहतीत सुरवातीला होणार रुग्णालय, शाळा\nऔरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ऑरिकच्या बिडकीन नोडच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. एक हजार हेक्‍टरच्या...\nकंत्राटदारांची बिले निघतात, महत्त्वाच्या कामांची का नाही\nऔरंगाबाद - मुख्य लेखाधिकारी महापालिकेत थांबत नाहीत, ते कुठे काम करतात माहीत नाही, पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मर्जीतील कंत्राटदारांची बिले...\nडिझेल दरवाढीने एसटीचा प्रवास महागणार\nकोल्हापूर : गेल्या दहा महिन्यांत तब्बल आठ रुपयांनी डिझेलची दरवाढ झाल्याने एसटी महामंडळाला रोज 97 लाखांचा तोटा सोसावा लागत आहे. हा तोटा भरून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/user/login?destination=node/20%2523comment-form", "date_download": "2018-04-22T12:39:56Z", "digest": "sha1:PQDVMFFVNAUGU7Z2H3H2PFE7K5QPO734", "length": 3699, "nlines": 74, "source_domain": "www.manogat.com", "title": "User account | मनोगत", "raw_content": "\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nतुमचे मनोगत वापरायचे नाव भरावे.\nतुमच्या वापरायच्या नावाच्या जोडीने असलेला परवलीचा शब्द भरावा.\nctrl_t ने कुठेही बदला.\nह्यावेळी ७ सदस्य आणि ४३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://peoplescoopbank.com/loan_account.html", "date_download": "2018-04-22T12:13:41Z", "digest": "sha1:PXHTEV7LW4Y3W6TEEIO7KMQAC4JGPMJH", "length": 16441, "nlines": 115, "source_domain": "peoplescoopbank.com", "title": "Loan Account", "raw_content": "\nव्यापारी कर्जा करिता घ्यावयाची कागदपत्रे\n१) कर्ज मिळवण्याकरीता व्यवसायाच्या नावाने असलेल्या लेटर हेडवर स्वतंत्र अर्ज.\n२) कर्ज मागणी अर्ज करते वेळेस बँकेत चालु खाते उघडावे लागेल व अर्ज मागणी रकमेच्या ५% रक्कम खात्यात भरावी लागेल.\n३) स्टेशनरी चार्जेस पोटी रुपये ५०/- भरणा करावे तसेच प्रोसेसींग फी पोटी कर्ज मागणी अर्ज सादर करते वेळी रकमेच्या ०.१% रक्कम बँकेत जमा करावी लागेल जी परत होणार नाही व उर्वरीत ०.९% रक्कम कर्ज वितरणाच्या वेळेस भरावी.\n४) बँकेत कर्ज मागणी अर्ज सादर करते वेळेस....\n१) शेअर्स अनामत रक्कम रुपये १०००/- व नियमानुसार प्रवेश फी भरावी.\n२) रुपये १ लाख वरील कर्ज प्रकरणाकरिता सर्व कागदपत्रे दोन प्रतीत (मुळप्रत व सत्यप्रत) सादर करावे लागेल.\n५) रहीवाशी तसेच वयाचे प्रमाणपत्र.\n६) कर्जमागणी अर्जासोबत अर्जदार व जामीनदार यांचे फोटो.\n७) जामिनदाराचे उत्पन्न व सांपत्तिक स्थितीचे पुरावा दाखल कागदपत्रे.\n८) व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच व्यवसायाच्या स्वरूपानुसार वेगवेगळे नोंदणी आणि प्रमाणपत्र व परवान्याच्या प्रती.\n९)व्यवसाय भागीदारी असल्यास भागीदारी करारपत्र.\n१०)आयकर असेसमेंट (चालान इत्यादी), विक्रीकर व व्यवसाय कर भरल्याच्या चालानची सत्यप्रती.\n११) व्यवसायचे मागील तीन वर्षाचे (व्यापारखाते, नाफातोताखते व ताळेबंद) आर्थिक पत्रके.\n१२) व्यवसायाचे मागील आर्थिक वर्षाचे ऑडीट झाले नसल्यास प्रोव्हिजनल बलेन्सशीट.\n१३) कर्जास तारण देत असलेल्या मालमत्तेचे खरेदीखत,पी.आर.कार्ड,ग्रामपंचायत असल्यास नमुना नं.८ व नगरपरिषद असल्यास नमुना नं.\n४३,मालमत्तेची कर पावती व मोकळा प्लॉट असल्यास(एन.ए.आदेशाची प्रत)आकृषित धारा भरल्याची पावती व इतर आवशक कागदपत्रे.\n१४) कर्जास तारण देत असलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन हे बँकेने निउक्त केलेल्या सरकार मान्य व्ह्यलुअर मार्फतच घेणे.\n१५) कर्जास तारण देत असलेल्या मालमत्तेचे मागील १२ वर्षाचे सर्च रिपोर्ट.\n१६) व्यवसायातील यंत्रसामुग्रीची यादी आजरोजीच्या किमतीसह देणे.(बिलांच्या सत्यप्रती जोडणे)\n१७) मागणी केलेल्या कर्जाच्या परतफेडी संबंधी कर्जाच्या कालावधी करीता सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट घेणे.\n१८) खालील बाबींची पूर्तता झाल्यानंतरच कर्जाचे वितरण होईल.\n१) आवश्यक ती सर्व कागदपत्रे.\n२) नियमाप्रमाणे आवश्यक शेअर्स रक्कम.\n३) नियमाप्रमाणे प्रोसेसिंग फीज व सवर्हीसटक्स भरावा लागेल.\n४) ५ लाखाच्या वरील कर्ज प्रकरणाकरीता आवश्यक अप्रायझल फीज भरावी.\n१९) अर्जदाराने या अगोदर इतर बँकेकडून कर्ज घेतले असल्यास किंवा इतर बँकेत चालु अथवा बचत खाते असल्यास संबंधित खात्याचा कमीत कमी दोन वर्षाचा खाते उतारा जोडणे.\nटर्मलोन करिता घ्यावयाची कागदपत्रे\n१) कर्ज मिळवण्याकरीता व्यवसायाच्या नावाने असलेल्या लेटर हेडवर स्वतंत्र अर्ज.\n२) कर्ज मागणी करते वेळेस बँकेत चालु खाते उघडावे लागेल व अर्ज मागणी रकमेच्या ५% रक्कम खात्यात भरावी लागेल.\n३) स्टेशनरी चार्जेस पोटी रुपये ५०/- भरणा करावे तसेच प्रोसेसींग फी पोटी कर्ज मागणी अर्ज सादर करते वेळी कर्ज मागणी रक्कमेच्या ०.१% रक्कम बँकेत जमा करावी लागेल जी परत होणार नाही व उर्वरीत ०.९% रक्कम कर्ज वितरणाच्या वेळेस भरावी.\n४) बँकेत कर्ज मागणी अर्ज सादर करतेवेळेस....\n१) शेअर्स अनामत रक्कम रुपये १०००/- व नियमानुसार प्रवेश फी भरावी.\n२) रुपये १ लाख वरील कर्ज प्रकरणाकरिता सर्व कागदपत्रे दोन प्रतीत (मुळप्रत व सत्यप्रत) सादर करावे लागेल.\n५) रहीवाशी तसेच वयाचे प्रमाणपत्र देणे.\n६) कर्जमागणी अर्जासोबत अर्जदार व जामीनदार यांचे फोटो.\n७) जामिनदाराचे उत्पन्न व सांपत्तिक स्थितीचे पुरावा दाखल कागदपत्रे.\n८)अर्जदाराचे व्यवसाय असल्यास व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच व्यवसायाचे आर्थिक पत्रके,शेते असल्यास शेतीच्या उत्पन्नाचा दाखला,घरभाडे मिळत असल्यास भाडे करारपत्र व भाड्यापोटी मिळणाऱ्या रक्कमेचे पत्रक देणे. तसेच अर्जदार नौकरी करीत असल्यास पगारपत्रक आणि व्यवसायाच्या स्वरूपानुसार वेगवेगळे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.\n९)मागणी केलेल्या कर्जाच्या परतफेडी संबंधी कर्जाच्या कालावधीकरिता प्रोजेक्ट रिपोर्ट देणे(यामध्ये विविध मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा उल्लेख करावा.)\n१०)कर्जास तारण देत असलेल्या मालमत्तेचे खरेदीखत,पी.आर.कार्ड,ग्रामपंचायत असल्यास नमुना नाम.८ व नगरपरिषद असल्यास नमुना नाम.४३,मालमत्तेची कर पावती व मोकळा प्लॉट असल्यास(एन.ए.आदेशाची प्रत) अक्रुशीत. धारा भरल्याची पावती व इतर आवशक कागदपत्रे.\n११)कर्जास तारण देत असलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन हे बँकेने निउक्त केलेल्या सरकार मान्य व्ह्यलुअर मार्फतच घेणे.\n१२)कर्जास तारण देत असलेल्या मालमत्तेचे मागील १२ वर्षाचे सर्च रिपोर्ट.\nघर बांधणी कर्ज असल्यास वरील कागदपत्राशिवाय खालील कागदपत्रे घेणे.\n१)बांधकामाचे एस्तिमेत,मंजूर नकाशा,जागेचे व त्यावर पूर्वी झालेल्या(अस्तित्वात असलेल्या) बांधकामाचे मुल्यांकन प्रमाणपत्र देणे. २)प्लॉट,घर किवा फ्ल्याट विकत घेत असल्यास.....\n३)अट क्र.६,७vव ८ नुसार सर्व कागदपत्रे जोडणे.\n३)मशिनरी इत्यादी खरेदी करीत असल्यास...\n२)कोटेशनच्या ४०% रक्कम करंट खात्यात भरावी लागेल.\n४)अर्जदाराने या अगोदर इतर बँकेकडून कर्ज घेतले असल्यास किंवा इतर बँकेत चालू अथवा बचत खाते असल्यास संबंधित खात्याच्या कमीत कमी दोन वर्षाचा खत उतारा जोडणे.\nपगार तारण कर्जाकरिता घ्यावयाची कागदपत्रे\n१)स्टेशनरि चार्जेस पोटी रुपये ५०/- भरणा करावे तसेच प्रोसेसिंग फी पोटी कर्ज मागणी अर्ज सदर करते वेळेस कर्ज मागणी रक्कमेच्या ०.१% रक्कम बँकेत जमा करावी लागेल.जी परत होणार नाही व उर्वरित ०.९% रक्कम कर्ज वितरणाच्या वेळेस भरावे.\n२)रहिवाशी तासेस्च वयाचे प्रमाणपत्र देणे.\n३)कर्ज मागणी अर्जासोबत अर्जदार व जमीनदार यांचे फोटो जोडणे.\n४)मागील महिन्याचे पगारपत्र जोडणे.\n५)सक्षम अधिकार्याचे स्वाक्षरीचे पगार कपातपत्र व अधिकारपत्र.\n६)अर्जदाराचे हुद्द,नौकरीत रुजू झाल्याचा दिनांक,कायम झाल्याचा दिनांक व निवृत्ती दिनांक तसेच जी.पी.एफ., एकूण पगार व एकूण कपात एतदि दर्शविणारे प्रमाणपत्र घेणे.\n७)शाळा किंवा महाविद्याला असल्यास शासनाच्या मान्यतेचे व शासकीय अनुदान मिळत असल्याचे प्रमाणपत्र.\n८)जमिन्दाराचे उत्पन्नाचे व सांपत्तिक स्थिती दर्शविणारे कागदपत्रे घेणे.\n९)अर्जदाराने या आगोदर इतर बँकेकडून कर्ज घेतलेले असल्यास किवा इतर बँकेत चालू अथवा बचत खाते असल्यास संबंधित खात्याचा कमीत कमी दोन वर्षाचा खाते उतारा जोडणे.\nजुन्या वाहनाकरीता द्यावयाची कागदपत्रे\nनव्या वाहनाकरीता द्यावयाची कागदपत्रे\n४) विमा भरल्याची प्रत\n४) ट्रान्सपोर्ट कंपनीला दिलेले पत्र\n५) कर बुक प्रत\n६) वाहन परिस्थितीची माहिती\n६) राहत्या घराचा पुरावा\n७) भाडे / विद्युत बिल\n९) रेशन कार्डाची प्रत\n९) ताळेबंदपत्रक , नफा - तोटा पत्रक\n१०) छायाचित्र (अर्जदार व जामीनदार)\n१०) छायाचित्र (अर्जदार व जामीनदार)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-04-22T12:28:45Z", "digest": "sha1:3SWXPYTYCN3AUOTQY6KMDYYLWGAAEQ57", "length": 13851, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "स्वाईन फ्लूचा भस्मासुर ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nSeptember 13, 2012 डॉ. भगवान नागापूरकर साहित्य/ललित\nसकाळची देवपुजा आटोपून, दारात टाकलेले वर्तमानपत्र उचलून वाचू लागलो. प्रमुख बातम्यांनी मन विचलीत केले. स्वाईन फ्लू नावाच्या नवीनच उद्भवलेल्या रोगाने सर्व देशात आणि परदेशातही थैमान घातले होते. अनेकांचे बळी घेतले गेल्याचा वृतांत होता. खिन्न मानाने खिडकीतून उगवणार्‍या” सूर्य प्रकाशाकडे बघत होतो. एक विचार मनामध्ये डोकावला. मी त्या नारायाणालाच प्रश्न केला.\n“हे परमेश्वरा काय चालले आहे हे तुझ्या राज्यात” बघ किती माणसे दगावलीत, त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे. ” बघ किती माणसे दगावलीत, त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे. काय बिचार्‍यांचा दोष तू तर ह्या जगाचा कर्ता करविता. ही तर क्षुलक बाब तुझ्यासाठी. कर ह्यावर काहीतरी उपाय. दे त्यांना आशिर्वाद.”\nअचानक प्रकाशाचे तेज वाढल्याचे जाणवले. समोर काही तरी हालचाल जाणवली. आणि शब्द ऐकू येऊ लागले. मी एकाग्रतेने ऐकू लागलो.\n“मीच ह्या सर्व विश्वाचा निर्माता. नदी, नाले, तलाव, डोंगर, वृक्ष, वेली, विविध वन्य प्राणी, आणि मानव. सर्वानीच आनंदाने जगावे ही योजना. माणसाला विचार करण्याची झेप बर्‍याच वरच्या दर्ज्याची दिली गेली. हेतू हा कि त्याने माझ्या निर्मितीला सहकार्य करावे. साह्य करावे. परंतु तो स्वार्थी वा अहंकारी बनत चालला. हे सारे जग त्याचाचसाठी असल्याचा त्याने गृह करून घेतला. सर्व नैसर्गिक योजनांना त्याने खीळ घालण्यास सुरवात केली. झाडे झुडपे, वृक्षलता, जीवप्राणी, ह्यांची बेसुमार कत्तल चालविली, हवा, पाणी, अन्न ह्यांचे संतुलन बिघडून टाकण्याचा सपाटा चालविला. पर्यावरण खलास होऊ पाहत आहे. एक जीव निर्माण केला गेला. त्यात कांही गुणधर्म दिले गेले. ते त्याच्या रक्त मास पेशीत घातले. त्यातून तसेच पुनर्निर्मिती करण्याची योजना दिली. परंतु ह्या सरळ साध्या मार्गाची वाट चालण्या ऐवजी मानवाने दिलेल्या ज्ञानाचा अहंकारी दुरुपयोग सुरु केला. त्याच रक्त मास पेशी यांच्या गुणधर्माचा गैर उपयोग करून, संमिश्र करून एक नवीन रक्त पेशी वा मास निर्माण करण्याचे दु:साहस केले. कोणत्याही पेशीचे एकत्रीकरण करून वेगळ्याच जीवाची निर्मिती केली. सर्वात जो सूक्ष्म विषाणू निर्मिला होता, त्याचे म्यूटेषण होत होत त्यापासून विविध विषाणूची निर्मिती होत गेली. ह्याच दुर्देवी मानवी दु:साहसात आणि त्याच्या निरनिराळ्या रासायनिक प्रयोगात स्वाईन फ्लूच्या विषाणूची निर्मिती झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तोच आता फोफावत आहे.” – – –\n“मी एकदाच भस्मासुराला निर्माण केले होते, त्याची खंत आजही वाटते. पुन्हा तो तसा निर्माण झाला नाही. परंतु हा स्वार्थी अहंकारी मानव तर आपल्याच दुष्ट प्रवृतीने अनेक भस्मासुर निर्माण करीत आहे. जे ह्या माझ्या सुंदर निर्मित जगाचा नाश करतील. ह्याला मी पायबंध घालण्यास असमर्थ आहे. कारण जे मी ज्या नियमाच्या आधारे निर्मिले, त्यात बदल मुळीच केला जाणार नाही. पुढे काय होणार हे फक्त तो मानवच जाणे.”\nअत्यंत निराश मानाने मी हे शब्द ऐकत होतो.\n— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1114 लेख\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nप्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\nखरच ही लोकशाही काम करतेय का \nप्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\nधोकादायक देशांतील भारतीयांची सुरक्षा : काही उपाययोजना\nप्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे\nगोष्ट एका ‘ Post ‘ ची\nएक सवारी डांग बागलाणची\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pmpml.org/mr/fares/", "date_download": "2018-04-22T12:42:37Z", "digest": "sha1:YJYNJXLXGUXF3MNRSZQ7VUFYDRECGQTX", "length": 19770, "nlines": 155, "source_domain": "pmpml.org", "title": "Fares | पुणे महानगर परिवहन महामंडळ लि", "raw_content": "पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित\nपास / मी कार्ड\nपास / एमआय कार्ड\nएकेरी मार्ग परतीचा प्रवास\nमाझ्या बसचा मागोवा घ्या\nमुलांसाठी / आर्ध तिकीट (रु.)\nरात्रीची तिकिट दर (रु.)\nरात्रीचे अर्धे तिकीट दर (रु.)\n० १ ० ० ० ०\n२ २ ५ ५ १० ५\n४ ३ १० ५ १५ १०\n६ ४ १० ५ १५ १०\n८ ५ १५ १० २० १०\n१० ६ १५ १० २० १०\n१२ ७ २० १० २५ १५\n१४ ८ २० १० २५ १५\n१६ ९ २५ १५ ३० १५\n१८ १० २५ १५ ३० १५\n२० ११ २५ १५ ३० १५\n२२ १२ ३० १५ ३५ २०\n२४ १३ ३० १५ ३५ २०\n२६ १४ ३० १५ ३५ २०\n२८ १५ ३५ १५ ४० २०\n३० १६ ३५ १५ ४० २०\n३२ १७ ३५ १५ ४० २०\n३४ १८ ४० २० ४५ २५\n३६ १९ ४० २० ४५ २५\n३८ २० ४० २० ४५ २५\n४० २१ ४५ २० ५० २५\n४२ २२ ४५ २० ५० २५\n४४ २३ ५० २५ ५५ ३०\n४६ २४ ५० २५ ५५ ३०\n४८ २५ ५० २५ ५५ ३०\n५२ २७ ५५ २५ ६० ३०\n५४ २८ ५५ २५ ६० ३०\n५६ २९ ६० ३० ६५ ३५\n५८ ३० ६० ३० ६५ ३५\n६० ३१ ६० ३० ६५ ३५\nअस्वीकरण | गोपनीयता धोरण | नियम व अटी | शंका / कुशंका | Contact us | माहितीचा अधिकार| माध्यम संपर्क | संकेतस्थळ नकाशा | नोकरी विषयक\n© २०१६ पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित\nया वेबसाइटवरील सामग्रीची अचूकता आणि चलन सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले असले तरी समान कायद्याचे विधान म्हणून किंवा कोणत्याही कायदेशीर कारणांसाठी वापरले जाऊ नये. कोणतीही संदिग्धता किंवा शंका असल्यास, वापरकर्त्यांना विभाग आणि / किंवा इतर स्रोतांचे सत्यापन / तपासणी आणि योग्य व्यावसायिक सल्ला प्राप्त करण्यासाठी सल्ला दिला जातो.\nया विभागात कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खर्चास, तोटा किंवा नुकसान, कोणत्याही मर्यादेशिवाय, अप्रत्यक्ष किंवा परिणामी नुकसान किंवा हानी, किंवा कोणत्याही खर्चास, तोटा किंवा नुकसान उद्भवल्यास वापर करण्यामुळे किंवा डेटाचा वापर केल्यामुळे होणारे नुकसान होऊ शकते. किंवा या वेबसाइट वापर संबंधात.\nहे नियम व अटी भारतीय कायद्यांनुसार शासित आणि मांडल्या जातील. या अटी आणि नियमांनुसार उद्भवणारे कोणतेही विवाद भारताच्या न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रास अधीन असतील.\nया वेबसाइटवर पोस्ट केलेल्या माहितीमध्ये हायपरटेक्स्ट दुवे किंवा पॉइंटर अंतर्भूत आणि गैर-सरकारी / खाजगी संस्थांद्वारे तयार करण्यात येतील. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड आपली माहिती आणि सोयीसाठी ही लिंक आणि पॉईंट प्रदान करीत आहे. जेव्हा आपण बाहेरील वेबसाइटवर लिंक निवडता, तेव्हा आपण पुणे महानगर परिवहनाधिकारी लिमिटेडच्या संकेतस्थळाचा विभाग सोडून जात आहात आणि बाहेरील वेबसाइटच्या मालक / प्रायोजकांच्या गोपनीयता आणि सुरक्षा धोरणांच्या अधीन असतो.\nपुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, नेहमीच अशा लिंक केलेल्या पृष्ठांची उपलब्धताची हमी देत नाही.\nसामान्य नियम म्हणून, जेव्हा आपण साइटला भेट देता तेव्हा ही वेबसाइट वैयक्तिक माहिती गोळा करत नाही. वैयक्तिक माहिती उघड न करता आपण सहसा साइटला भेट देऊ शकता, जोपर्यंत आपण अशी माहिती प्रदान करणे निवडत नाही.\nही वेबसाइट आपल्या भेटीची नोंद करते आणि सांख्यिकी प्रयोजनांसाठी आपल्या सर्व्हरचा पत्ता खालील माहिती लॉग करते; उच्च-स्तरीय डोमेनचे नाव ज्यावरून आपण इंटरनेटवर प्रवेश करता (उदा., .gov, .com, .in, इत्यादी); आपण वापरत असलेल्या ब्राउझरचा प्रकार; आपण साइटवर प्रवेश केल्याची तारीख आणि वेळ; आपण प्रवेश केलेले पृष्ठे आणि डाउनलोड केलेले दस्तऐवज आणि मागील इंटरनेट पत्त्यावरून आपण थेट साइटशी दुवा साधला आहे.\nकायद्याची अंमलबजावणी एजन्सी सेवा प्रदात्याच्या लॉगची पाहणी करण्यासाठी वॉरंटचा वापर करू शकेल तेव्हा आम्ही वापरकर्त्यांना किंवा त्यांच्या ब्राउझिंग क्रियाकलापांना ओळखणार नाही.\nकुकी हा एक सॉफ्टवेअर कोडचा एक भाग आहे जो आपण त्या साइटवर माहिती ऍक्सेस करता तेव्हा एक इंटरनेट वेब साइट आपल्या ब्राउझरकडे पाठविते. ही साइट कुकीज वापरत नाही.\nआपण संदेश पाठविणे निवडल्यास आपला ईमेल पत्ता केवळ रेकॉर्ड केला जाईल. ते केवळ आपण ते प्रदान केलेल्या उद्देशासाठी वापरले जाईल आणि मेलिंग सूचीमध्ये जोडले जाणार नाही. आपला ईमेल पत्ता इतर कोणत्याही हेतूसाठी वापरला जाणार नाही, आणि आपल्या संमतीशिवाय, उघड केला जाणार नाही.\nआपण इतर कोणत्याही वैयक्तिक माहितीसाठी विचारले असता तर आपल्याला ते कळविल्यास आपण ते कसे वापरावे याची माहिती दिली जाईल. या निवेदनाच्या निवेदनात उल्लेख केलेल्या सिद्धान्तांचे पालन केले गेले नाही असे तुम्हाला वाटत असेल किंवा या तत्त्वे वर इतर कोणत्याही टिप्पण्या असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा पेजद्वारे वेबमास्टरला सूचित करा.\nटीप: या निवेदनाच्या निवेदनातील \"वैयक्तिक माहिती\" या शब्दाचा वापर म्हणजे आपली ओळख स्पष्ट असलेल्या कोणत्याही माहितीला किंवा योग्यरीत्या ओळखता येते.\nही वेबसाईट आयएमसीद्वारे विकसित केली आहे. या वेबसाईट मधील बदल पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित व भारतीय शासनाकडून केले जातात. या वेबसाइटचा हेतू जनतेला माहिती पुरवण्यासाठी आहे. आम्ही नेहमी अचूक आणि अद्ययावत माहिती पुरविण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत असलो तरी अशी शक्यता आहे की कर्मचारी व त्यांच्याबद्दलची माहिती, इत्यादी वेबसाइटवर अद्ययावत करण्या अगोदर बदलले असतील. म्हणून, आम्ही या वेबसाइटवर प्रदान केलेल्या सामग्रीची पूर्णता, अचूकता किंवा उपयुक्ततेवर कोणतीही कायदेशीर उत्तरदायित्व गृहीत धरत नाही. काही वेब पृष्ठे / कागदपत्रांमध्ये अन्य बाह्य साइट्सवर दुवे प्रदान केले आहेत. आम्ही त्या साइटमधील सामग्रीच्या अचूकतेची जबाबदारी घेत नाही. बाह्य साइटना दिलेली हायपरलिंक्स या साइट्सद्वारे ऑफर केलेल्या माहिती, उत्पादने किंवा सेवांच्या पृष्ठांकन नसतात. आमच्या सर्वोत्तम प्रयत्नांनानंतर, आम्ही याची खात्री देत ​​नाही की या साइटवरील दस्तऐवज संगणकावरील व्हायरस इ. च्या संसर्गापासून मुक्त आहेत. आम्ही ही वेबसाइट सुधारण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत करतो आणि त्या त्रुटीची (जर असल्यास) अनुरोधाने ती आमच्या नजरेस आणावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRBN/MRBN035.HTM", "date_download": "2018-04-22T12:49:04Z", "digest": "sha1:S7ETAAQZCIHKCHGR7VKMZNOYNTS2G7WE", "length": 9538, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - बंगाली नवशिक्यांसाठी | रेल्वे स्टेशनवर = রেল স্টেশনে |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > बंगाली > अनुक्रमणिका\nबर्लिनसाठी पुढची ट्रेन कधी आहे\nपॅरिससाठी पुढची ट्रेन कधी आहे\nलंडनसाठी पुढची ट्रेन कधी आहे\nवॉरसोसाठी पुढची ट्रेन कधी निघणार\nस्टॉकहोमसाठी पुढची ट्रेन कधी निघणार\nबुडापेस्टसाठी पुढची ट्रेन कधी निघणार\nमला माद्रिदचे एक तिकीट पाहिजे.\nमला प्रागचे एक तिकीट पाहिजे.\nमला बर्नचे एक तिकीट पाहिजे.\nट्रेन व्हिएन्नाला कधी पोहोचते\nट्रेन मॉस्कोला कधी पोहोचते\nट्रेन ऑमस्टरडॅमला कधी पोहोचते\nमला ट्रेन बदलण्याची गरज आहे का\nट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्महून सुटते\nट्रेनमध्ये स्लीपरकोच (शयनयान) आहे का\nमला ब्रूसेल्ससाठी एकमार्गी तिकीट पाहिजे.\nमला कोपेनहेगेनचे एक परतीचे तिकीट पहिजे.\nस्लीपरमध्ये एका बर्थसाठी किती पैसे लागतात\nआपण ज्या जगात राहतो ते दररोज बदलत असते. परिणामी, आपली भाषा देखील स्थिर राहू शकत नाही. ती आपल्याबरोबर विकसित होत राहते आणि त्यामुळे ती बदलणारी/गतिमान असते. हा बदल भाषेच्या सर्व क्षेत्रांना प्रभावित करू शकतो. म्हणून असे म्हटले जाते कि, ती विविध घटकांना लागू होते. स्वनपरिवर्तन भाषेच्या आवाजाची प्रणाली प्रभावित करते. शब्दार्थासंबंधीच्या बदलामुळे, शब्दांचा अर्थ बदलतो. एखाद्या भाषेतील शब्दसंग्रहासंबंधीचा बदल हा शब्दसंग्रह बदल समाविष्टीत करतो. व्याकरण संबंधीचा बदल व्याकरणाची रचना बदलतो. भाषिक/भाषाविज्ञानातल्या बदलांची कारणे निरनिराळया प्रकारची आहेत. अनेकदा आर्थिक कारणे आढळतात. वक्ते किंवा लेखक वेळ किंवा प्रयत्न वाचवू इच्छितात. अशा परिस्थितीत, ते त्यांचे भाषण सुलभ/सोपे करतात. नवीन उपक्रम देखील भाषेच्या बदलाला प्रोत्साहन देतात. ह्या स्थितीत, उदाहरणार्थ, जेव्हा नवीन गोष्टींचे शोध लावले जातात. ह्या गोष्टींना नावाची गरज असते, त्यामुळे नवीन शब्द उद्गत होतात. भाषेतील बदल हा विशेषतः नियोजित नसतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि अनेकदा आपोआप घडत असते. परंतु वक्ते देखील अगदी जाणीवपूर्वक त्यांच्या भाषा बदलू शकतात. निश्चित परिणाम घडवून आणण्यासाठी वक्ते हे करतात. परकीय भाषांचा प्रभाव देखील भाषांच्या बदलाला प्रोत्साहन देत असतो. हे जागतिकीकरणाच्या काळामध्ये विशेषतः स्पष्ट होते. इतर कोणत्याही भाषेपेक्षा इंग्रजी भाषा इतर भाषांवरती जास्त प्रभाव टाकते. जवळजवळ प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला इंग्रजी शब्द पाहायला मिळेल. त्याला इंग्रजाळलेपणा असे म्हणतात. प्राचीन काळापासून भाषेतील बदल हा टीकात्मक किंवा भीतीदायक आहे. त्याच वेळी, भाषेतील बदल हा सकारात्मक इशारा आहे. कारण तो हे सिद्ध करतो कि: आपली भाषा जिवंत आहे-आपल्या प्रमाणेच\nContact book2 मराठी - बंगाली नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.vadanikavalgheta.com/2007/07/blog-post_3551.html", "date_download": "2018-04-22T12:37:13Z", "digest": "sha1:STSYV5ROGPW3MAA7PCI3TYXP765MBNRW", "length": 13855, "nlines": 385, "source_domain": "www.vadanikavalgheta.com", "title": "Vadani Kaval Gheta: सात कप बर्फ़ी (Seven Cup Barfi)", "raw_content": "\nएकदा बेळगावला गेले असताना आज्जीने एक वेगळी बर्फी खायला दिली. चव अप्रतीम होती. तेव्हा अगदी एक दिवसासाठीच गेले असल्याने शिकणे जमले नाही पण आठवणीने रेसीपी मात्र आणलेली होती. एक-दोन महीन्यात मम्मीकडे तिच्या मैत्रीणी येणार असल्याने हा पदार्थ करुन पाहिला. मम्मीला वड्यांचा चांगला सराव असल्याने पहिल्याच फ़टक्यात अप्रतीम झाल्या पण किंचीत गोड झाल्या. खाली आज्जीचे ओरीजिनल प्रमाण देतेय.\n१ वाटी खोवलेले ओले खोबरे\n१ वाटी तुप (हो\nबदाम काप, वेलची पावडर, केषर, जायफळ - हवे असेल तर घालावे\nकृती - वरील सर्व पदार्थ एका जाड बुडाच्या पातेल्यात घालुन मंद आचेवर शिजायला ठेवावे. सतत हलवत रहावे. मिश्रण पातेल्याच्या कडेने सुटत येईल. तेव्हा तुप लावलेल्या ताटात पसरावे. १०-१५ मिनीटे थंड झाल्यावर वड्या कापाव्यात.\nटीप - १. हे करताना हात दुखुन येतात. पण हलवत राहाण्याशिवाय पर्याय नाही. जरा पसरट कढई घेतली तर मिश्रण लवकर आळते असा अनुभव आहे. वड्या मऊ झाल्यातर परत कढईत घालुन एक चटका देऊन ताटात पसरुन वड्या पाडता येतात.\n२. तीन कप साखर जास्त होते (निदान भारतात तरी) तेव्हा १/२ ते १ कप कमी घातली तरी हरकत नाही.\n३. तुप १ कप जास्त वाटले तरी तेवढे वापरावे लागते अन्यथा ती वडी खुप पिठुळ लागते.\n४. खोबरे चालत नसेल तर १ कप खिसलेले गाजर घालुनही ही वडी अप्रतीम लागते.\n५. माझी मैत्रीण क्षिप्रा हिने वरच्या मिश्रणात १ कप आंब्याचा रस घालुन १ वाटी साखर कमी केली होती. अतिशय छान लागले असे सांगत होती.\nमी परवा करून बघितली. कुठल्याही प्रकारची बर्फी/वडी करण्याचा पहिलाच अनुभव. त्यामुळे मिश्रण आळत येणे, म्हणजे नेमके काय माहित नव्हते. साधारण अंदाजानेच ठरवलं. वडी चवीला चांगली झाली, पण जरा ठिसूळ झाली.\nमी पाऊण कपाहून थोडं जास्त, पण एक कपाहून कमी तूप घातलं होतं. मला वडी जरा जास्त तूपकट वाटली. मैसूर पाकासारखी चव आली होती. शिवाय नारळाने अजून तेलकटपणा आला असावा. तेव्हा नारळ वापरायचा असेल, तर तूप थोडं कमी करायला हरकत नसावं. पुढच्या वेळेला गाजर/आंबा घालून करून पाहीन. Let's see if it helps to get rid of the slightly तूपकट smell and taste. Thanks for the nice recipe\nकिती वर्षापूर्वी मी करत असे. प्रमाण विसरले होते आताशा फक्त एक कप साखर कमी करून दही घालत असे. आंबट गोड लागते. आता पुन्हा करून पहाते हं\nमहाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...\nIdli Chutney इडली - इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या ...\n( Link to English Recipe ) १ मोठा लाल कांदा तिखट, मीठ - चवीप्रमाणे बेसन अंदाजे लागेल तितके तेल तळण्यासाठी लागेल तितके किMचीत हळ...\n( Link to English Recipe ) कारले ही तशी मला न आवडणारी भाजी. पण घरी आवडते म्हणुन करायला आणि थोडीशी खायला पण शिकले :) Karlyachi bhaji २-३...\nवदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||\nजीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||\nकोल्हापुरी मिसळ (Kolhapuri Misal)\nस्ट्रॉबेरी लस्सी (Strawberry Lassi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/23514/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-'%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80'%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80--%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF%C2%A0'%E0%A4%AB%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%A1%C2%A0%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2'%C2%A0--", "date_download": "2018-04-22T12:15:09Z", "digest": "sha1:A57WXYJ3P5WFYH6BS5GIDAS5WG6LTWIB", "length": 12810, "nlines": 42, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nपुणेकर खवैय्यांना 'भारी भरारी'ची मेजवानी मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवसीय 'फन फूड फेस्टिवल'\nपुणेकर खवैय्यांना 'भारी भरारी'ची मेजवानी मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवसीय 'फन फूड फेस्टिवल' पुणे : मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, पुणे, कऱ्हाडे ब्राम्हण बेनेवालेंट फाउंडेशन आणि युवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भारी भरारी'ची पुणेकर खवैय्यांना मेजवानी मिळणार आहे. दि. ५, ६ व ७ जानेवारीला शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड, म्हात्रे पूल, पुणे येथे या फन फूड शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवार, दि. ५ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ११ वाजता चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, मित्रमंडळाचे खजिनदार सुमुख आगाशे, सचिव प्रसाद पटवर्धन, विश्वस्त राहुल कुलकर्णी, माधव गोडबोले, अभिजित देशपांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. संजय जोशी म्हणाले, \"या फन फूड शॉपिंग फेस्टिवलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून चवदार अश्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गृहसजावट वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, वधु-वर सूचक, फॅशन फोटोग्राफी, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे असे विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत. लहान मुलांसाठी असंख्य खेळ, तर गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू देखील असणार आहे. नवीन वर्षातील या खाद्य यात्रेबरोबरच ग्राहकांना धम्माल गेम्स आणि शॉपिंगचा देखील मनसोक्त आनंद ग्राहकांना घेता येईल. या फेस्टिवल मध्ये लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांचे मनोरंजन होईल त्यांना एकाच ठिकाणी एकाच वेळी खाद्ययात्रा, शॉपिंग आणि लहान मुलांना नेहमी प्रिय असणाऱ्या धम्माल गेम्स याठिकाणी असणार आहेत. जवळपास २०० च्या वर स्टॉल्स यामध्ये असणार आहेत.\" कोल्हापुरी मिसळ, कटवडा, नागपुरी वडाभात, पुडाची वडी, खान्देशी शेवभाजी, कोकणी बिरड्याची उसळ, काळ्या रस्याची उसळ, घावन, विविध प्रकारचे थालीपीठे, मोदके, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची चव पुणेकरांना चाखता येईल. हे फूड फेस्टिवल ५, ६ व ७ जानेवारी या दिवशी संपूर्ण दिवसभर ग्राहकांसाठी खुले असणार आहे. हातमागावर पैठणी विणण्याचा अनुभवही ग्राहकांना घेता येणार आहे. शिवाय, जुन्या यज्ञपात्रांचे प्रदर्शनही यावेळी पाहता येईल. शनिवारी संध्याकाळी चंद्रशेखर महामुनी यांच्या सुमधुर संगीताचा कार्यक्रम देखील रसिकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शारंगधर फार्मातर्फे फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. श्रीपाद करमरकर, सुधीर गाडगीळ, सूर्यकांत पाठक यांच्यासह इतर समविचारी लोकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी ब्राम्हण व्यावसायिक मित्रमंडळ नवनवीन उद्योजकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जास्तीत जास्त तरुणांनी नोकरीपेक्षा उद्योगाकडे वळावे, यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचा मित्रमंडळाच्या उद्देश आहे. १९९० मध्ये सुरु केलेल्या या मंडळाला २५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यंदाच्या २६व्या वार्षिक संमेलनानिमित्त परप्रांतातील दोन मराठी उद्योगपतींच्या खास मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.हुबळी कर्नाटक येथील विभवा इंडस्ट्रीजचे (मंकी ब्रँड झाडू व ओझोन फिनाईल) संचालक अच्युत लिमये आणि कोलकाता येथील लेदर बॅग्स उत्पादक ट्रायो ट्रेंड एक्स्पोर्टचे संचालक मुकुंद कुलकर्णी या दोन मराठी उद्योजकांची मुलाखत मुलाखतकार सुधीर गाडगीळ घेणार आहेत. तसेच पाच तरुण उद्योजकांचा सत्कार यावेळी केला जाणार आहे, असे संजय जोशी यांनी सांगितले. ------------------------ फोटो : पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून सूर्यकांत पाठक, संजय जोशी व माधव गोडबोले.\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/humour/item/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6.html?category_id=41", "date_download": "2018-04-22T12:40:11Z", "digest": "sha1:ODWZXDIQWCOQSKGHWP62ACFHLXI3APPM", "length": 4103, "nlines": 90, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "विनोद, विनोद आणि विनोद Vinod, Vinod Ani Vinod", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nविनोद, विनोद आणि विनोद | Vinod, Vinod Ani Vinod नामवंतांच्या विनोदी किस्स्यांची मैफल\nअत्रे आणि विनोद... साहित्यिक आणि विनोद... राजकारणी आणि विनोद... पोलीस आणि विनोद... सिनेमा, नाटक आणि विनोद... शायर, गीतकार आणि विनोद... पाश्‍चात्त्य आणि विनोद... ...अर्थात् विविध क्षेत्रांतील नामवंतांनी आपल्या भाषणात, संभाषणात, वादविवादात उत्स्फूर्तपणे निर्माण केलेल्या वा त्यांच्या संदर्भात घडलेल्या विनोदी किस्स्यांची ही एक मैफलच होय हे विनोद काल्पनिक नव्हे, तेव्हा हे किस्से आपल्याला उच्च कोटीचा आनंद देतील, आपल्या गप्पांना, प्रवासाला, मैफलीला वेगळीच रंगत आणतील\nप्रतिभावंतांचे विनोदी किस्से | Pratibhavantanche Vinodi Kisse\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/qna/1046/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-04-22T12:31:39Z", "digest": "sha1:LQCBXDPBJOZAVMBQQWA5HU747BKWRZAO", "length": 7638, "nlines": 97, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे. - TransLiteral - Questions and Answers", "raw_content": "\nसुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.\nसुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये, कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही. आपला जो नित्यक्रम आहे तो करावा, उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप, किर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही. नित्याची नोकरी, कामधंद्यास जायला हरकत नाही. मात्र ज्याने अग्नी दिला आहे, त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये. सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये. दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लाऊ नये. अत्तर किंवा सेंट वापरू नये, नवीन वस्त्र परिधान करू नये. बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत. दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी, सूतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे. अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली किंवा गंध लावावे.\nया आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा, बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे. चौदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकर्‍यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणार्‍याने डोक्यावर नवीन टोपी घालावी. खांद्यावर टॉवेल किंवा उपरने घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभार्‍यात तुपाचे निरांजन लावून ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे, अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपरने तेथेच काढून ठेवावे. लावलेले निरांजन घरी आणू नये.\nचातुर्मासाचे महत्व स्पष्ट करावे.\nमृतव्यक्तीच्या तेराव्याच्या जेवणात कोणकोणते पदार्थ करतात\nमृत माणसाच्या दहाव्याच्या पिंडाला कावळा न शिवल्यास धर्मशास्त्राप्रमाणे अन्य उपाय कोणता\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\nजुळी मुले झाली असतां शांति करावी काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-04-22T12:38:01Z", "digest": "sha1:2QANOX7IC6EHUETIHMZQK5W3BXOBS2XJ", "length": 5040, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चकली - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nचकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. चकली भाजणीपासून बनवतात.\nतांदूळ, पोहे, उडीद डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा जिरे व धणेही घातले जातात. काही ठिकाणी ही सर्व धान्ये धुवून वाळवतात आणि मग भाजतात. गरम पाण्यात तीळ , तिखट, मीठ, थोडी हळद आणि तेल किंवा लोणी घालून त्यात भाजणी घालून दोन तास झाकून ठेवली जाते. नंतर हलक्या हाताने मळून या गोळ्यांपासून सोर्‍या किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम तेलात तळतात.\nचकली पाककृती - मराठीमाती\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०१७ रोजी ११:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-cm-don-t-have-time-to-meet-family-of-6-year-old-girl-molestation-492606", "date_download": "2018-04-22T12:40:18Z", "digest": "sha1:3ZNPFNEC4MLK7XJERVBBPHG7JSNI5UFF", "length": 17914, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नागपूर : औरंगाबादमधील 'त्या' पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली", "raw_content": "\nनागपूर : औरंगाबादमधील 'त्या' पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली\n6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार होतो, आरोपीला अटक होण्यासाठी दोन महिने लागतात. त्यानंतरही 20 दिवसात आरोपीला जामीन मिळतो. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी तिचे आई-बाबा औरंगाबादहून नागपूरला धावात येतात. आणि त्यानंतरही मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही. हा संतापजनक प्रकार आज घडला आहे, नागपूरच्या विधानभवनाबाहेर. प्रशासनानं परवानगी पत्राचा बहाणा करून बलात्कार झालेल्या चिमुकलीच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली. खुलताबादमध्ये 6 वर्षीय चिमुरडीवर वस्तीतल्याच एका आरोपीनं 28 जूनला अत्याचार केला. मात्र सुस्तावलेल्या पोलिसांना तपासासाठी 2 महिने लागले. तसंच तपासातील अक्षम्य हलगर्जीपणामुळे 20 दिवसातच आरोपीला जामीनही मिळाल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय. विशेष म्हणजे, पीडित मुलीला अजूनही कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. संतापलेल्या कुटुंबियांनी विधीमंडळाबाहेर ठिय्या मांडला. दरम्यान विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी पीडित कुटुंबियांना गृहराज्यमंत्र्यांची भेट घालून दिली आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nनागपूर : औरंगाबादमधील 'त्या' पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली\nनागपूर : औरंगाबादमधील 'त्या' पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली\n6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार होतो, आरोपीला अटक होण्यासाठी दोन महिने लागतात. त्यानंतरही 20 दिवसात आरोपीला जामीन मिळतो. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी तिचे आई-बाबा औरंगाबादहून नागपूरला धावात येतात. आणि त्यानंतरही मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही. हा संतापजनक प्रकार आज घडला आहे, नागपूरच्या विधानभवनाबाहेर. प्रशासनानं परवानगी पत्राचा बहाणा करून बलात्कार झालेल्या चिमुकलीच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली. खुलताबादमध्ये 6 वर्षीय चिमुरडीवर वस्तीतल्याच एका आरोपीनं 28 जूनला अत्याचार केला. मात्र सुस्तावलेल्या पोलिसांना तपासासाठी 2 महिने लागले. तसंच तपासातील अक्षम्य हलगर्जीपणामुळे 20 दिवसातच आरोपीला जामीनही मिळाल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय. विशेष म्हणजे, पीडित मुलीला अजूनही कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. संतापलेल्या कुटुंबियांनी विधीमंडळाबाहेर ठिय्या मांडला. दरम्यान विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी पीडित कुटुंबियांना गृहराज्यमंत्र्यांची भेट घालून दिली आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\nWATCH: पाकिस्तानी क्रिकेटर ने BSF के सामने वाघा बॉर्डर पर की बदतमीज़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/general.html", "date_download": "2018-04-22T12:16:56Z", "digest": "sha1:EI36JHKBS6Z7OGTI4ZSYZPVGYISKTELT", "length": 7839, "nlines": 39, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "General News", "raw_content": "\nश्री अण्णा हजारे यांच्या वरील खाजगी दावा मागे.\nश्री अण्णा हजारे यांच्या वरील खाजगी दावा श्री हेमंत पाटील यांनी मागे घेतला, त्यानंतर कोर्टाच्या आवारात त्यांची भेट घेऊन हस्तांदोलन केले. त्यावेळी बोलताना अण्णांनी आपआपासात भांडण्याऐवजी देशाच्या शत्रूशी लढले पाहिजे असे सांगितले.\nसौ वसुधा गिरिधारी यांना राधामाता पुरस्कार.\nमातृ - प्रबोधन संस्था ,निगडी पुणे यांचा आदर्श माता पुरस्कार सौ वसुधा गिरिधारी यांना नुकताच जाहीर झाला आहे.त्यांचे सुविद्य चि. विवेक गिरिधारी यांना ज्ञान प्रबोधिनीच्या पूर्णवेळ ग्रामीण विकसनाच्या कामाला त्यांनी १९९० साला पासून मोकळीक दिली .स्वतः एम.ए. एम.एड.असून घर सांभाळले .काटकसरीने संसार सांभाळला .मुलांना सुसंस्कारित शिक्षण दिले. मुलाच्या सामाजिक . आदिवासी भागातील कार्याला सदा उत्तेजनच दिले.यासाठी दि.१६ जुलै ला निगडी येथे रु.२०००/-चा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान होत आहे.\nपुणे 11 Apr 2011 पिपल्स मीडीया पुणे Read More »»\nमहाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने सौरउर्जेवर श्रमिक पत्रकार संघ, गांजवे चौक येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चाप्रसंगी के.व्ही.राव (जनरल मॅनेजर नाबार्ड), एच.एम.कुलकर्णी (मेडा), मंगल अकोले (अध्यक्ष, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), सुशिल पुंगलिया (माजी अध्यक्ष), सुहास घोटीकर (माजी अध्यक्ष), संजय देशमुख (सेक्रेटरी), एन.पी.जोशी आदी मान्यवरांबरोबरच विविध सौर उत्पादने निर्मिती करणारे उद्योजम उपस्थित होते.\n’साहित्य कलायात्री’ तर्फे यंदाचा ’समाजरत्न’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर\n’साहित्य कलायात्री’ तर्फे देण्यात येणारा यंदाचा ’समाजरत्न’ जीवनगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष ट्रस्ट (महा.राज्य) हवेली तालुका, उपाध्यक्ष मा. दिलीप भाडळे, संस्कार फाउंडेशनचे आळंदी अध्यक्ष, मा. वैकुंठ कुंभार व सिध्दिविनायक प्रतिष्ठान मुंढवा, केशवनगर अध्यक्ष मा. रामभाऊ खोमणे यांना जाहीर झाल्याची माहिती साहित्य कलायात्रीच्या अध्यक्षा नम्रता लोणकर व उपाध्यक्ष संदिप जाधव यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPL/MRPL037.HTM", "date_download": "2018-04-22T12:53:03Z", "digest": "sha1:O6SH5NQTREGWCZHHL565P5RXT6XNDYT4", "length": 8245, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - पोलिश नवशिक्यांसाठी | विमानतळावर = Na lotnisku |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पोलिश > अनुक्रमणिका\nमला अथेन्ससाठी विमानाचे तिकीट आरक्षित करायचे आहे.\nविमान थेट अथेन्सला जाते का\nकृपया एक खिडकीजवळचे सीट, धुम्रपान निषिद्ध.\nमला माझे आरक्षण निश्चित करायचे आहे.\nमला माझे आरक्षण रद्द करायचे आहे.\nमला माझे आरक्षण बदलायचे आहे.\nरोमसाठी पुढचे विमान कधी आहे\nदोन सीट उपलब्ध आहेत का\nनाही, आमच्याजवळ फक्त एक सीट उपलब्ध आहे.\nआपले विमान किती वाजता उतरणार\nआपण तिथे कधी पोहोचणार\nशहरात बस कधी जाते\nही सुटकेस आपली आहे का\nही बॅग आपली आहे का\nहे सामान आपले आहे का\nमी माझ्यासोबत किती सामान घेऊ शकतो\nजे अनेकदा योजना आखतात त्यांचा देह कोरला जातो. पण एखाद्याच्या मेंदूचा अभ्यास करणे वरवर पाहता शक्य आहे. याचा अर्थ असा कि, भाषा शिकण्यासाठी जास्त प्रतिभेची गरज असते. त्याचप्रमाणे नियमितपणे सराव करणे महत्त्वाचे आहे. कारण सरावाने मेंदूमध्ये सकारात्मक रचनेचा प्रभाव होऊ शकतो. अर्थात, भाषांसाठी एक विशेष प्रतिभा असणे हे सहसा आनुवंशिक आहे. तरीसुद्धा, सघन अभ्यास मेंदूची विशिष्ट रचना बदलू शकतो. संभाषणाच्या केंद्राचा आवाज वाढत असतो. भरपूर सराव करणार्‍या लोकांच्या चेतापेशी देखील बदलल्या जातात. मेंदू हा अपरिवर्तनीय होता ही दीर्घविश्वासनीय गोष्ट होती. विश्वास होता: आपण जे लहान मुलांप्रमाणे शिकत नाही, आपण ते कधीच शिकू शकत नाही. मेंदू संशोधक, तथापि, एका पूर्णपणे भिन्न निष्कर्षावर आलेले आहेत. ते आपला मेंदू आयुष्यभरासाठी चपळ राहतो हे दर्शविण्यात सक्षम झाले होते. तुम्ही हे म्हणू शकता कि तो स्नायूप्रमाणे काम करतो. त्यामुळे तो वाढत्या वयानुसार वाढ सुरू ठेवू शकतो. मेंदू मध्ये प्रत्येक आज्ञेवर प्रक्रिया केली जाते. परंतु जेव्हा वापर केला जातो तेव्हा तो चांगल्या प्रकारे आज्ञेवर प्रक्रिया करू शकतो. त्याला आपण हे म्हणू शकतो कि, तो अधिक कार्यक्षमतेने आणि वेगवान कार्य करतो. हे तत्त्व तरूण व वृद्ध लोक दोन्हींसाठी तितकेच खरे आहे. पण ते अत्यावश्यक नाही कि, व्यक्तीचा अभ्यास हा त्याच्या मेंदूच्या अभ्यासासाठी असतो. वाचन हा सुद्धा एक चांगला सराव आहे. आव्हानात्मक साहित्य विशेषतः आपल्या उच्चार केंद्राला प्रोत्साहित करते. याचा अर्थ आपला शब्दसंग्रह वाढत जातो. याशिवाय, आपली भाषेविषयीची भावना सुधारली जाते. मनोरंजक काय आहे तर फक्त उच्चार केंद्र भाषेवर प्रक्रिया करत नाही. जे क्षेत्र कृतीकौशल्ये नियंत्रीत करते ते नवीन विषयावर देखील प्रक्रिया करते. त्यामुळे शक्य तितक्या वेळी संपूर्ण मेंदूला उत्तेजित करणे महत्वाचे आहे. म्हणून: तुमच्या शरीराचा आणि मेंदूचा अभ्यास करा\nContact book2 मराठी - पोलिश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/16406?page=6", "date_download": "2018-04-22T12:37:17Z", "digest": "sha1:NIOETG32WHA3M2HY37RIRUKUQWQFTDJW", "length": 19130, "nlines": 196, "source_domain": "www.manogat.com", "title": "जालावरच्या कुसुमी ... | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक प्रशासक (शुक्र., २४/०४/२००९ - ११:१४)\nअनुदिन्यांच्या स्वरूपात (ब्लॉग) आंतरजालावर विविध प्रकारचे मराठी लेखन होत आहे. आपल्या वाचनात आलेल्या अशा लेखनाविषयी इतरांना माहिती देण्यासाठी हा चर्चाविषय सुरू केलेला आहे.\nअशी माहिती येथे देताना\nतेथले संपूर्ण येथे लेखन उतरवू नये. त्याचा थोडक्यात गोषवारा किंवा त्याची चुणुक(टीझर) म्हणून त्यातला एखादा परिच्छेद किंवा कविता असल्यास एकदोन ओळी इतपतच मजकूर येथे प्रतिसादाच्या स्वरूपात लिहावा.\nत्याबरोबर मूळ लेखाचा आणि अनुदिनीचा असे दोन्ही दुवे देण्याचीही काळजी घ्यावी.\nप्रतिसादाला मूळ लेखाशी सुसंबद्ध असे अर्थपूर्ण शीर्षक द्यावे.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nऊऊउऊऊ… प्रे. जालभ्रमर (शुक्र., २३/०७/२०१० - १०:२१).\nशुन्य प्रे. जालभ्रमर (शुक्र., २३/०७/२०१० - १३:१५).\nहा तर लोकमान्य टिळकांचा अपमान प्रे. जालभ्रमर (शुक्र., २३/०७/२०१० - १२:५९).\nशिवथरघळ प्रे. जालभ्रमर (शुक्र., २३/०७/२०१० - १२:५७).\nशिपाई प्रे. जालभ्रमर (शुक्र., २३/०७/२०१० - १२:३७).\nहिंदू वाचण्यापूर्वी... प्रे. जालभ्रमर (शुक्र., २३/०७/२०१० - १२:२१).\nपक्ष्याचे चित्र काढण्यासाठी.. प्रे. जालभ्रमर (शुक्र., २३/०७/२०१० - १५:१०).\nविक्टोरिया सिक्रेटस मध्ये ढेकूण प्रे. जालभ्रमर (शुक्र., २३/०७/२०१० - २०:०५).\nराजनीती प्रे. जालभ्रमर (शनि., २४/०७/२०१० - १०:४६).\nपासवर्ड प्रे. जालभ्रमर (शनि., २४/०७/२०१० - १२:०२).\nकुठे जातो तुमचा आयकर - ३ प्रे. जालभ्रमर (शनि., २४/०७/२०१० - ११:५१).\nआमचे देवघर प्रे. जालभ्रमर (शनि., २४/०७/२०१० - ०६:४१).\nपावसाचे थेंब प्रे. जालभ्रमर (रवि., २५/०७/२०१० - ०९:२७).\nआजचे निसर्ग-चित्रण व व्यक्तीचित्र प्रे. जालभ्रमर (रवि., २५/०७/२०१० - १०:१३).\nइट जस्ट कुड हॅव बीन हिज मास्टरपीस प्रे. जालभ्रमर (रवि., २५/०७/२०१० - १८:३२).\nआजोळ प्रे. जालभ्रमर (रवि., २५/०७/२०१० - १७:४४).\nवाचायच्या आधीच.. प्रे. जालभ्रमर (रवि., २५/०७/२०१० - १६:४६).\nबाय बाय नाशिक प्रे. जालभ्रमर (रवि., २५/०७/२०१० - १८:४५).\nसंशोधन (ई.स. २९९९) प्रे. जालभ्रमर (रवि., २५/०७/२०१० - १९:१०).\n प्रे. जालभ्रमर (सोम., २६/०७/२०१० - ०६:०५).\n प्रे. जालभ्रमर (सोम., २६/०७/२०१० - ०६:०५).\nशैलीदार लेखनकर्त्याचा अकाली अस्त.... प्रे. जालभ्रमर (सोम., २६/०७/२०१० - ०८:५२).\nजगज्जोती प्रे. जालभ्रमर (सोम., २६/०७/२०१० - १०:०५).\nदलालांनी वाढवलेत भूखंड आणि घरांचे भाव प्रे. जालभ्रमर (सोम., २६/०७/२०१० - ११:१७).\nपूर्वसंध्या प्रे. जालभ्रमर (सोम., २६/०७/२०१० - १३:२६).\nजगातील १५ सर्वात महागडी यंत्रे (). प्रे. जालभ्रमर (सोम., २६/०७/२०१० - १३:४२).\n` भारत कधीकधी माझा देश आहे ` प्रे. जालभ्रमर (सोम., २६/०७/२०१० - २०:५४).\nगोरिला माकडे, रुढी आणि परंपरा प्रे. जालभ्रमर (सोम., २६/०७/२०१० - ११:५२).\nगुरु पोर्णिमा प्रे. जालभ्रमर (मंगळ., २७/०७/२०१० - ११:१४).\nब्रॅन्ड प्रे. जालभ्रमर (मंगळ., २७/०७/२०१० - ०९:३५).\nहिंदू वाचताना...पंजाबात... प्रे. जालभ्रमर (मंगळ., २७/०७/२०१० - ०९:१९).\nपाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै २०१० प्रे. जालभ्रमर (मंगळ., २७/०७/२०१० - ०९:२०).\nचेअरमन माओ आणि शालेय गणित प्रे. जालभ्रमर (मंगळ., २७/०७/२०१० - ०८:३३).\n२६ जुलै २०१० – सर्वात मोठा दिवस प्रे. जालभ्रमर (मंगळ., २७/०७/२०१० - ०६:४६).\nगीयां बारे.. प्रे. जालभ्रमर (मंगळ., २७/०७/२०१० - १३:१७).\nघरच्या कम्प्युटरवर 'नजर' कशी ठेवाल प्रे. जालभ्रमर (मंगळ., २७/०७/२०१० - १३:०९).\nमौनाची भली अक्षरे प्रे. जालभ्रमर (मंगळ., २७/०७/२०१० - १७:४६).\nचत्वार देव प्रे. जालभ्रमर (मंगळ., २७/०७/२०१० - १६:३२).\n प्रे. जालभ्रमर (मंगळ., २७/०७/२०१० - २३:२७).\nअवैध धंदेवाल्यांची शिरजोरी वाढतेय प्रे. जालभ्रमर (बुध., २८/०७/२०१० - ०६:०१).\nअप्सरा प्रे. जालभ्रमर (बुध., २८/०७/२०१० - ०७:०५).\nशादी डॉट कॉम आणि मी प्रे. जालभ्रमर (बुध., २८/०७/२०१० - १६:२९).\nसत्यपाल सिंह यांची उचलबांगडी प्रे. जालभ्रमर (गुरु., २९/०७/२०१० - ०५:३०).\n प्रे. जालभ्रमर (गुरु., २९/०७/२०१० - ०५:२१).\nहेडफोन प्रे. जालभ्रमर (बुध., २८/०७/२०१० - १९:३९).\nलंडन डायरी भाग १ : १ डिसेंबर हा प्रयाणाचा दिवस ठरला . तर प्रे. जालभ्रमर (गुरु., २९/०७/२०१० - ०९:३७).\nमुबंई विकणे आहे. प्रे. जालभ्रमर (गुरु., २९/०७/२०१० - १०:११).\nआणि स्वयंपाक प्रे. जालभ्रमर (गुरु., २९/०७/२०१० - ११:१७).\n प्रे. जालभ्रमर (गुरु., २९/०७/२०१० - १९:४३).\nइस्लाम पाठ सोडत नाही… प्रे. जालभ्रमर (शुक्र., ३०/०७/२०१० - ०१:०९).\nगीयां बारे – प्रे. जालभ्रमर (शुक्र., ३०/०७/२०१० - ०१:४३).\nडोक प्रे. जालभ्रमर (शुक्र., ३०/०७/२०१० - ०९:५०).\nनभ उतरू आलं प्रे. जालभ्रमर (शुक्र., ३०/०७/२०१० - १०:३२).\nइनसेपशन प्रे. जालभ्रमर (शुक्र., ३०/०७/२०१० - ०९:२४).\nविश्वासघात- प्रे. जालभ्रमर (शुक्र., ३०/०७/२०१० - ०७:५४).\nजत्रा, उसाचा रस आणि आण्णा प्रे. जालभ्रमर (शुक्र., ३०/०७/२०१० - १२:२३).\nउपसंहार प्रे. जालभ्रमर (शुक्र., ३०/०७/२०१० - १२:४४).\nफ्लर्टींग प्रे. जालभ्रमर (शुक्र., ३०/०७/२०१० - ०९:०९).\nअळुच्या वड्या... प्रे. जालभ्रमर (शुक्र., ३०/०७/२०१० - ०५:३६).\nयुरोपने बुरख्या बाबत का नमावे प्रे. जालभ्रमर (शुक्र., ३०/०७/२०१० - १४:३६).\nराष्ट्रवादाची विधायक बाजू प्रे. जालभ्रमर (शनि., ३१/०७/२०१० - ०९:५२).\nशोधिसी मानवा.. प्रे. जालभ्रमर (शनि., ३१/०७/२०१० - १०:३३).\nछोले – काही आगामी कार्यक्रम. प्रे. जालभ्रमर (शनि., ३१/०७/२०१० - १८:०८).\nसख्खे प्रे. जालभ्रमर (रवि., ०१/०८/२०१० - ०६:३०).\n प्रे. जालभ्रमर (रवि., ०१/०८/२०१० - १०:०७).\nस्वप्नातल्या कळ्यांनो.. प्रे. जालभ्रमर (रवि., ०१/०८/२०१० - १४:०८).\nचरवैती चरवैती प्रे. जालभ्रमर (रवि., ०१/०८/२०१० - १७:१९).\nआरोग्य आणि वैद् प्रे. जालभ्रमर (रवि., ०१/०८/२०१० - २२:०९).\nबोललो प्रे. जालभ्रमर (सोम., ०२/०८/२०१० - ०७:२२).\n\"शोधाल तर सापडेल\" प्रे. जालभ्रमर (सोम., ०२/०८/२०१० - ०८:१६).\nटिळक आणि जीना : नुरानींच्या नजरेतून प्रे. जालभ्रमर (सोम., ०२/०८/२०१० - १३:०६).\nसंदर्भघनत्व.. प्रे. जालभ्रमर (सोम., ०२/०८/२०१० - ०९:०३).\nचित्रकलेच्या क्षेत्रात ठसा ... प्रे. जालभ्रमर (सोम., ०२/०८/२०१० - १३:३५).\nसाला कुत्ता प्रे. जालभ्रमर (सोम., ०२/०८/२०१० - १७:४६).\n प्रे. जालभ्रमर (सोम., ०२/०८/२०१० - २०:०८).\nआपणही हे करू शकता प्रे. जालभ्रमर (मंगळ., ०३/०८/२०१० - ०२:२६).\nइति ‘अप्सरा’ कृपा प्रे. जालभ्रमर (मंगळ., ०३/०८/२०१० - ०३:५६).\n प्रे. जालभ्रमर (मंगळ., ०३/०८/२०१० - ०४:१८).\nइंद्रजाल कॉमीक्स प्रे. जालभ्रमर (मंगळ., ०३/०८/२०१० - ११:३८).\nनाणेघाट - नानाचा अंगठा ... प्रे. जालभ्रमर (मंगळ., ०३/०८/२०१० - ११:४९).\nमहाबळेश्वरच्या पावसासारखं सुख नाही... प्रे. जालभ्रमर (मंगळ., ०३/०८/२०१० - १३:२६).\nकस्टोडियल डेथ -भाग २ प्रे. जालभ्रमर (मंगळ., ०३/०८/२०१० - १३:०६).\n\"पुनः प्रत्ययाचा आनंद...इ.इ.\" प्रे. जालभ्रमर (मंगळ., ०३/०८/२०१० - १४:२०).\nविश्वासघात- प्रे. जालभ्रमर (मंगळ., ०३/०८/२०१० - ०४:०५).\n प्रे. जालभ्रमर (मंगळ., ०३/०८/२०१० - १४:५९).\nअंतरात्मा प्रे. जालभ्रमर (मंगळ., ०३/०८/२०१० - १५:५०).\nकिल्ले सुधागड प्रे. जालभ्रमर (मंगळ., ०३/०८/२०१० - २१:१४).\nसंत सोहराबुद्दीन पुण्यस्मरण प्रे. जालभ्रमर (बुध., ०४/०८/२०१० - ०३:५२).\nहिंदूः अनेकवचनी भूतकाळी प्रे. जालभ्रमर (बुध., ०४/०८/२०१० - ०७:३४).\n प्रे. जालभ्रमर (बुध., ०४/०८/२०१० - ०७:१२).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ४४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/entertainment/omerta-starring-rajkumar-rao-1808", "date_download": "2018-04-22T12:23:59Z", "digest": "sha1:NSFPEUFU4LKB7MZYEHPL3XUFH3DBLRDC", "length": 6736, "nlines": 42, "source_domain": "bobhata.com", "title": "राजकुमार राव चक्क करतोय दहशतवाद्याची भूमिका...'ओमार्टा'चा ट्रेलर पाह्यलात का ?", "raw_content": "\nराजकुमार राव चक्क करतोय दहशतवाद्याची भूमिका...'ओमार्टा'चा ट्रेलर पाह्यलात का \nशाहीद, सिटीलाईट्स, अलिगढ, सिमरन आणि आगामी मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित ‘The Accidental Prime Minister’ या चित्रपटांचे दिग्दर्शक हंसल मेहता एक नवीन सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचं नाव आहे ‘ओमार्टा’. २० एप्रिल २०१८ रोजी ओमार्टा रिलीज होणार आहे.\nहा एक इटालियन शब्द असून याचा अर्थ होतो एक प्रकारची शपथ. पोलिसांच्या किंवा अन्य कोणाच्या दबावाखाली येऊन आपल्या संघटनेची गुपितं खुली न करण्याची शपथ प्रत्येक गुन्हेगार, माफिया किंवा दहशतवाद्यातर्फे घेतली जाते. याद्वारे ते आपली निष्ठा वाहतात.\n२०१७ हे वर्ष राजकुमार राव या अभिनेत्याचं वर्ष होतं. टॅप्ड, बरेली की बर्फी आणि न्यूटन या तिन्ही सिनेमातून दर्जेदार काम करून त्याने आपली नवी जागा तयार केली. याच उमद्या कलाकाराने ‘ओमार्टा’ मध्ये मुख्य भूमिका केली आहे.\nही कथा आहे ‘अहमद ओमर सईद शेख या मुळच्या पाकिस्तानी असलेल्या ब्रिटीश दहशतवाद्याची. त्याचा जन्म लंडन मध्ये झाला. त्याचं शिक्षण देखील लंडन मध्ये झालं. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’चा तो विद्यार्थी होता, पण शाळेत असतानाच त्याची आणि जिहादी विचारांची ओळख झाली आणि त्याचं आयुष्य बदललं. तो कट्टरपंथीय झाला. त्याने शिक्षण सोडून दहशतवादाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. तो चर्चेत आला एका पत्रकाराच्या हत्येने. त्याने २००२ साली ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे पत्रकार ‘डॅनियल पर्ल’ यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली. त्याआधी अमेरिकेतील ट्वीन टॉवर दुर्घटना म्हणजे ९/११ च्या घटनेतही त्याचं नाव समोर आलं होतं.\nया सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून या ट्रेलर वरून तर दिसतंय की सिनेमा नक्कीच ‘फाडू’ असणार बॉस. ‘शाहिद’, ‘अलिगढ’, ‘सिटीलाइट्स’ या तीन चित्रपटांमध्ये हंसल मेहता आणि राजकुमार राव यांनी एकत्र काम केलं आहे. आता ओमार्टा मध्ये दोघांची तीच जुगलबंदी दिसत आहे. राजकुमार रावच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या वर्षी त्याने आपली चमक दाखवली आहेच पण तो प्रत्येक चित्रपटाबरोबर आपण अभिनयात किती सरस आहोत हे दाखवून देतोय. ओमार्टा मध्ये त्याने पुन्हा एकदा कमाल केली आहे.\nचला तर आता तुम्ही सुद्धा ट्रेलर बघून घ्या....\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/vijay-naik-writes-about-dineshwar-sharma-appointed-centres-interlocutor-jammu-and-kashmir-78999", "date_download": "2018-04-22T12:29:10Z", "digest": "sha1:K2WAGB6E5Y76BIOSLIM5VZXQ75IES7S7", "length": 26632, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vijay Naik writes about Dineshwar Sharma appointed Centre's interlocutor for Jammu and Kashmir दिनेश्‍वर शर्मा आणि काश्‍मीर | eSakal", "raw_content": "\nदिनेश्‍वर शर्मा आणि काश्‍मीर\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात काश्‍मीच्या समस्येबाबत म्हटले होते, \"\" ना गोलीसे, ना गालीसे (ये समस्या) हल होगी, लेकिन गले लगाके हल होगी.\" शर्मा यांची झालेली नेमणूक मोदी यांच्या या उक्तीला अनुसरून आहे. मूळचे बिहारचे शर्मा हे 1 जानेवारी 2015 ते 1 जानेवारी 2017 दरम्यान इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख होते. या कारकीर्दीत काश्‍मीरमध्ये निर्माण झालेला तीव्र तणाव, संतप्त युवकांची दगडफेक, पोलिसांचे पेलेटससत्र व त्या आगीत पाकिस्तानने टाकलेले तेल, हे सारे शर्मा यांनी पाहिले आहे.\nगृहमंत्री राजनाथ सिंग यांनी 24 ऑक्‍टोबर रोजी इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक दिनेश्‍वर शर्मा यांची जम्मू काश्‍मीरच्या \"संभाषण प्रतिनिधी\" पदी नेमणूक केली. सिंग यांची भेट घेतल्यावर शर्मा यांनी सांगितले, \"(जम्मू काश्‍मीरमधील परिस्थितीच्या संदर्भात) मला सर्वांशी बोलणी करावी लागतील.\" याचा अर्थ सरकार, राजकीय पक्ष व विरोधक ( कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पॅंथर पक्ष आदी) युवक, हुर्रियत कॉन्फरन्स व अतिरेकी संघटनांचे प्रमुख, असा अपेक्षित आहे. काश्‍मीरमधील जनता व युवकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू असले, तरी त्यातून फारसेकाही सकारात्मक साध्य झालेले नाही. उलट पोलीस व लष्कराच्या चालू असलेल्या कारवायांमुळे अलगतावाद व पाकिस्तानधार्जिण्या मनोवृत्तीला आजवर खतपाणी मिळाले.\nहिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकी बुरहाण वाणीला ठार मारल्यानंतर काश्‍मीरमध्ये उसळलेला केंद्रविरोधी आगडोंब अद्याप शमलेला नाही. समाधनाची एकमेव बाब म्हणजे, तेथे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पीडीपी व भाजपचे युतीचे सरकार शासन करीत आहे. पण, त्याचीही ससेहोलपट चालू आहे. महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये जसे तीव्र मतभेद आहेत, तसेच, किंबहुना त्यापेक्षाही अधिक मतभेद जम्मू काश्‍मीरमधील सरकारमध्ये आहेत. ते निस्तरण्याची जबाबदारी पीडीपीच्या नेत्या व मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर तसेच पक्षाचे जम्मू काश्‍मीरविषयक समन्वयक नेते राम माधव यांच्यावर आहे. गेले काही दिवस युवकांच्या दगडफेकीला विराम मिळाला असला, तरी त्याचे पुनरागमन केव्हा होईल, हे सांगणे कठीण. काश्‍मीरमधील अतिरेक्‍यांच्या धमक्‍यांना घाबरून जम्मू व अन्यत्र पलायन केलेल्या काश्‍मीरी पंडितांचा प्रश्‍न सुटलेला नाही. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे, पाकिस्ताप्रणित दहशतवादी संघटनांचे तेथे रात्रंदिवस सुरू असलेले हल्ले, ही होय. या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत, दिनेश्‍वर शर्मा यांना.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात काश्‍मीच्या समस्येबाबत म्हटले होते, \"\" ना गोलीसे, ना गालीसे (ये समस्या) हल होगी, लेकिन गले लगाके हल होगी.\"\" शर्मा यांची झालेली नेमणूक मोदी यांच्या या उक्तीला अनुसरून आहे. मूळचे बिहारचे शर्मा हे 1 जानेवारी 2015 ते 1 जानेवारी 2017 दरम्यान इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख होते. या कारकीर्दीत काश्‍मीरमध्ये निर्माण झालेला तीव्र तणाव, संतप्त युवकांची दगडफेक, पोलिसांचे पेलेटससत्र व त्या आगीत पाकिस्तानने टाकलेले तेल, हे सारे शर्मा यांनी पाहिले आहे. त्यांच्या नेमणुकीवरून मोदी यांचा विश्‍वास \"पोलीस अधिकाऱ्यांवर\" अधिक आहे, असे दिसते. त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, हे \"रॉ\" चे माजी प्रमुख व माजी पोलीस अधिकारी. मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोवाल यांनी पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी \"सर्जिकल स्ट्राईक\"चा निर्णय घेतला होता. शर्मा यांच्या नेमणुकीनंतर काश्‍मीरच्या राजकारणात दोवाल यांची \"काठी\" व शर्मा यांचे \"गाजर\" अशा दोन्ही गोष्टींचा वापर केला जाणार, असे दिसते. त्यामुळे, काश्‍मीरच्या वातावरणात काय बदल होणार, हे समजण्यासाठी किमान येत्या सहा महिन्याचा काळ लागेल. केंद्राने जम्मू काश्‍मीरला गेल्या काही वर्षात कोट्यावधी रूपयांची आर्थिक मदत करून वातावरणात गुणात्मक फरक पडलेला नाही. त्यामुळे, शर्मा यांची नेमणूक ही आजवर झालेल्या निरनिराळ्या राजकीय प्रयोगांचा पुढील भाग समजावा लागेल. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी शर्मा यांच्या नेमणुकीचे स्वागत केले असून, \"बळाचा वापर हे दोवाल यांचे धोरण पूर्णपणे फसले आहे,\" अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.\nया संदर्भात अलीकडील इतिहासाकडे पाहता असे दिसते, की काश्‍मीरबाबत वाटाघाटी करण्यासाठी माजी पंतप्रधान विश्‍वनाथ प्रताप सिंग यांनी त्यावेळचे रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची नेमणूक केली होती. त्यांनी अनेक वेळा काश्‍मीरला जाऊन राजकीय पक्षांव्यतिरिक्त अतिरेक्‍यांशी गुप्त चर्चा केल्या होत्या. तसेच, प्रयत्न माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या काळात माजी गृहराज्य मंत्री राजेश पायलट व वाजपेयी यांच्या काळात माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांनी केले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चर्चेसाठी प्रसिद्ध पत्रकार कै दिलीप पाडगावकर, श्रीमती राधा कुमार व निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एम.एम.अन्सारी यांना नियुक्त केले होते. तथापि, या गटाने दिलेला अहवाल डॉ सिंग यांनी बासनात गुंडाळून ठेवल्याचे खुद्द पाडगावकर यांनी मला सांगितले होते. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर पाडगावकरांनी या संदर्भात त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, तथापि, \" मला प्रतिसाद मिळाला नाही.' असे दिलीपने सांगितले. अलीकडे नागरी पातळीवर प्रयत्न केले ते भाजपचे ज्येष्ठ नेते, मोदींचे टीकाकार व माजी अर्थ व परराष्ट्र मंत्री यशवंत सिन्हा यांनी. गेल्या वर्षी त्यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय शिष्टमंडळाने श्रीनगरला भेट देऊन हुर्रियतचे नेते सईद अली शहा गिलानी यांच्याबरोबर तासभर चर्चा केली. परंतु, मोदी यांनी त्यांनी केलेल्या सूचनांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्यापूर्वी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या सर्वपक्षीय राजकीय शिष्टमंडळाला भेटण्यास घराचा दरवाजा देखील गिलानी यांनी उघडला नव्हता. मोदी सरकार हुर्रियत कॉन्फरन्सला जम्मू काश्‍मीरच्या जनतेचे प्रतिनिधी मानीत नाही. त्यामुळे शर्मा त्यांच्याशी वाटाघाटी करणार काय, व केल्या तरी त्या कोणत्या अटींनुसार करणार, हे अद्याप स्पष्ट व्हावयाचे आहे. जम्मू काश्‍मीरचे 2008 (9 वर्षे) पासून आजतायागत असलेले माजी राज्यपाल नरेंद्रनाथ वव्होरा नुकतेच दिल्लीस परतले. राजधानीतील प्रसिद्ध \"इंडिया इंटरनॅशनल सेंन्टर\"च्या अध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड व नियुक्ती झाली. त्यांचा अनुभवी सल्लाही मोदी यांना उपलब्ध होणार आहे.\nदरम्यान, श्रीनगरमधील \"रायजिंग काश्‍मीर\" वृत्तपत्राचे संपादक व प्रसिद्ध विश्‍लेषक पत्रकार शुजात बुखारी यांनी शर्मांच्या नेमणुकीबाबत लिहिलेल्या लेखात म्हटले आहे, की गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी जाहीर केलेल्या धोरणानुसार, काश्‍मीरच्या समस्येकडे \"अनुकंपा, संपर्क, सहअस्तित्तव, विश्‍वासवर्धन व सातत्य\" या पाचसूत्रीतून पाहिले जाईल व पावले टाकली जाणार जातील.\" भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर गेल्या तीन वर्षात शर्मा यांची नेमणूक करून पहिले पाऊल टाकले आहे.\" त्यामागे अमेरिकेचा दबाव आहे काय अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्‍स टिलरसन यांच्या भारतभेटीच्या पार्श्‍वभूमीवर झालेली शर्मा यांची निवड बरेच काही सांगून जाते. ते म्हणतात, की 2004 मध्ये माजी पंतप्रधान वाजपेयी व उप-पंतप्रधान लालकृष्ण अडवानी तसेच डॉ मनमोहन सिंग यांच्याबरोबर हुरियतने बोलणी केली होती. काश्‍मीरचा प्रश्‍न सोडवायचा असेल, तर तो मार्ग केंद्राला अवलंबावा लागेल.\nतथापि, जेव्हाजेव्हा पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना हुरियतचे नेते दिल्लीच्या चाणाक्‍यपुरीतील कार्यालयात भेटावयास आले, तेव्हातेव्हा \"ते काश्‍मीरच्या जनतेचे प्रतिनिधी नव्हेत,\" असे केंद्राने वेळोवेळी जाहीर केले आहे. त्या धोरणात बदल होणार काय दरम्यान, परराष्ट्र मंत्री पाकिस्तानचे नवनियुक्त उच्चायुक्त सोहेल महमूद यांनी 17 ऑक्‍टोबर रोजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या घेतलेल्या भेटीलाही महत्व देण्यात येत आहे.\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव\nनवी सांगवी (पुणे)- \"स्वधर्माचा स्वाभिमान बाळगत असताना इतर धर्माचा अवमान होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. इतर धर्मांचा आदर करणे हे...\nशेतकरी तीन मेपासून करणार दूधदान आंदोलन\nपालखेड/वैजापूर - दूध व्यवसायाबाबत सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्यातील पहिली ग्रामसभा लाखगंगा (ता. वैजापूर) येथे घेण्यात आली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T12:34:09Z", "digest": "sha1:DEFSOGXD4QWYI6DF6E7JS4CDVLUG25UZ", "length": 6529, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंदालुसिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआंदालुसियाचे स्पेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ८७,२६८ चौ. किमी (३३,६९४ चौ. मैल)\nघनता ९४.९ /चौ. किमी (२४६ /चौ. मैल)\nआंदालुसिया हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. लोकसंख्येनुसार आंदालुसिया स्पेनमधील सर्वात मोठा तर क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे. इबेरिया द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसलेल्या आंदालुसिया प्रदेशाच्या दक्षिणेला भूमध्य समुद्र व नैऋत्येला अटलांटिक महासागर आहेत.\nसेबिया ही आंदालुसिया संघाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nआंदालुसिया · आरागोन · आस्तुरियास · एस्त्रेमादुरा · कांताब्रिया · कातालोनिया · कास्तिया इ लेओन · कास्तिया-ला मांचा · कॅनरी द्वीपसमूह · गालिसिया · नाबारा · पाईज बास्को · बालेआरिक द्वीपसमूह · माद्रिद · मुर्सिया · ला रियोहा · वालेन्सिया\nस्वायत्त शहरे: मेलिया · सेउता\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मे २०१३ रोजी २१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D", "date_download": "2018-04-22T12:37:35Z", "digest": "sha1:POQJCSWK4PVM56BLQ4A5LKJLHLFEE4VJ", "length": 3430, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टॉनी रॉबर्टस् - विकिपीडिया", "raw_content": "\n(टाव्नी रॉबर्टस् या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nटाव्नी रॉबर्टस् ही एक रतिअभिनेत्री आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/05/google-adsense-for-blogger.html", "date_download": "2018-04-22T12:28:56Z", "digest": "sha1:DOOZWHT4OT3DGNEHRJHWFZBC7PLJDVJX", "length": 10210, "nlines": 84, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "\"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन\" (लेखमालिका - भाग सहावा) - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / ब्लॉग टीप्स (Blog Tips) / \"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन\" (लेखमालिका - भाग सहावा)\n\"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन\" (लेखमालिका - भाग सहावा)\nब्लॉगरमित्रहो, अ‍ॅडसेन्सबद्दलच्या आपल्या लेखमालिकेमधील पाचव्या लेखात आपण अ‍ॅडसेन्समध्ये दाखविल्या जाणार्‍या जाहिरातींचे आकारानुसार आणि चित्र अथवा शाब्दिक जाहिरात या प्रकारानुसार होणारे वर्गीकरण याबद्दल माहिती घेतली. आज या लेखात आपण ब्लॉगर.कॉम वरील ब्लॉग्जमध्ये अ‍ॅडसेन्स जाहिराती कशा दाखवाव्यात हे पाहणार आहोत.\nब्लॉगर.कॉम वरील ब्लॉग्जमध्ये अ‍ॅडसेन्सवरील जाहिराती दाखविण्यासाठी दोन पद्धती आहेत. पहिल्या व सोप्या पद्धतीमध्ये आपण ब्लॉगर.कॉम मध्येच जाहिरात बनवणार आहोत. तर दुसर्‍या पद्धतीत Adsense.com मध्ये जाहिराती तयार करुन त्याचा कोड ब्लॉगवर चिकटवणार आहोत.\n१. पहिली पद्धत - पहिल्या पद्धतीमध्ये दोन उपप्रकार आहेत.\nA. ब्लॉगच्या Sidebar मध्ये जाहिराती दाखविण्यासाठी -\n1. Blogger.com मध्ये लॉग-इन करा.\n2. त्यानंतर ब्लॉगच्या Dashboard मध्ये जाऊन Edit html व Page element मध्ये जा.\n3. येथे Add a gadget या लिंकवर क्लिक केल्यावर Gaadgets ची एक यादी दिसु लागेल.\n4. या यादीमध्ये Adsense चे Gadget देखिल असेल त्यावर क्लिक करा.\n5. Configure adsense या नावाची एक विंडो उघडेल यामध्ये जाहिरात ब्लॉगवर दाखविण्यासंबंधी काही पर्याय दिसतील, त्याची माहिती खालीलप्रमाणे -\nFormat - येथे जाहिरातीचा आकार निवडता येतो तसेच जाहिरात फक्त शब्द किंवा शब्द आणि चित्रे या प्रकारात असावी हे ठरवता येते.\nColors - ब्लॉगच्या थीमला साजेशी जाहिरातीची रंगसंगती येथे ठरवता येते. अ‍ॅडसेन्स जाहिरातींच्या काही ठराविक थीम्सपैकी थीम निवडता येते तसेच आपल्या ब्लॉगच्या रंगसंगतीनुसार जाहिरातींचा रंग बदलता येतो.\nPreview - वरील दोन पर्याय निवडल्यानंतर जाहिरात कशी दिसेल याचा preview येथे पाहता येईल.\nAdvanced - गुगल अ‍ॅडसेन्समध्ये एकापेक्षा अधिक अकाउंट्स वापरायचे असतील तर हा पर्याय वापरता येतो.\n6. वर दिलेल्यांपैकी आवश्यक पर्याय निवडुन Save करा.\nB. ब्लॉगपोस्टस्च्या खाली जाहिराती दाखविण्यासाठी -\n2. Blog post या element मध्ये Edit या लिंकवर क्लिक करा.\n3. Configure blog post या नावाची विंडो उघडेल त्यामध्ये Configure inline ads असा उपपर्याय दिसेल.\n4. किती पोस्ट्स नंतर जाहिराती दिसाव्यात ते इथे ठरवता येते. प्रत्येक पानावर अ‍ॅडसेन्सच्या जास्तीतजास्त तीन जाहिराती दाखविता येतात.\n5. इतर पर्याय वरील क्रमांक ५ नुसारच आहेत. त्यापैकी उचित पर्याय निवडा.\n6. Save बटणावर क्लिक करा.\nही झाली ब्लॉगर.कॉमवरील ब्लॉग्जमध्ये जाहिराती दाखविण्याची पहिली व सोपी पद्धत. मात्र या पद्धतीमध्ये काही त्रुटी आहेत. त्रुटी म्हणण्यापेक्षा काही पर्याय कमी असतात. मराठी ब्लॉगर्ससाठी आवश्यक असणारा एक महत्त्वाचा पर्याय यामध्ये नाही आहे. म्हणुनच आपण दुसर्‍या पद्धतीची माहिती घेणार आहोत परंतु पुढील लेखात........\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\n\"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन\" (लेखमालिका - भाग सहावा) Reviewed by Salil Chaudhary on 09:09 Rating: 5\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://deep-anjali.blogspot.com/2007/07/blog-post_19.html", "date_download": "2018-04-22T11:58:46Z", "digest": "sha1:4JWLBSPFQVDE7QK4DUYK5A4ZRTHWYFWB", "length": 3795, "nlines": 20, "source_domain": "deep-anjali.blogspot.com", "title": "♥ Deepanjali ♥ Starting My New Life...........: मैत्री ही मोठी अजब चीज आहे", "raw_content": "\nरंग रंगात माझ्या रंगून जातू , अंग अंगात माझ्या मिसळून जातू , होऊन पाउस माझ्या मनाचा , हया तप्त भूमि वर बरसुनी जातू , मृदगंध हया मनाला देऊन जातू , होऊन वसंत हया मनाची , बाग़ फुलवुन जातू , सुगंध हया कळीला देऊन जातू , होऊन श्वास माझा , अणू-रेणूत माझ्या भिनून जातू , स्पर्शून माझ्या आत्म्याला , ओळख जन्मानतरीची देऊन जातू\nमैत्री ही मोठी अजब चीज आहे\nमैत्री ही मोठी अजब चीज आहे. कधी एका शहरात राहून किंवा अगदी एका इमारतीमधेही राहूनही ओळख ' हाय हलो' च्या पुढे सरकत नाही. कधी समोरासमोर बसून प्रवास करताना महिनोनमहिने बोलण 'हवापाण्या' पर्यंतच रहात. कधी बरोबरच्या सहकार्‍याच पूर्ण नावही आपल्याला माहीत नसतं रादर माहीत करुन घ्यायची गरजच वाटत नाही. पण कधी कधी मात्र मैत्री व्हायला काही कारणही लागत नाही. अचानक वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी ती आपल्याला सामोरी येते, वळवाच्या पावसासारखं ती आपलं अंगण भिजवून टाकते. हा असा अचानक जाणवलेला मैत्रीचा सुगंध जास्त मनोहारी असतो. एखादीच भेट, एखादाच प्रसंग मग मैत्रीची खुण पटवायला पुरेसा होतो. 'माझीया जातीचा' भेटल्याची खुण पुरेशी वाटते मैत्रीची मोहोर मनावर उमटायला. निरपेक्ष मैत्री, निव्वळ स्नेह हे असेच खडकामागच्या झुळझुळ झर्‍यासारखे असतात. प्रसन्न, ताजे. कदाचित वाट चालून पुढे जाताना झरा अदृष्यही होऊ शकतो. किंवा मार्ग बदलून वाहू शकतो. दैनंदिन जिवन जगताना ही मैत्री मग आपले अस्तित्व दाखवेलच असेही नाही. पण काही हरकत नसते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.thinknonsense.com/bb/2008/02/12/kay-sangu-mhajyabaddal/", "date_download": "2018-04-22T12:23:25Z", "digest": "sha1:WEGOEABIGVSIWS23W6FF42M5D7NPDKDU", "length": 4206, "nlines": 168, "source_domain": "www.thinknonsense.com", "title": "Kay Sangu Mhajyabaddal | The Nonsense Blog", "raw_content": "\nकाय सांगू माझ्या बद्दल\nकाय सांगू माझ्या बद्दल\nमलाच काही कळत नाही\nपानात पडेल ते खाल्ल्या शिवाय\nपोटच आमच भरत नाही.\nकाय सांगू माझ्या बद्दल\nमलाच काही कळत नाही\nबोलायच खुप असतं मला\nपण बोलणं मात्र जमत नाही.\nकाय सांगू माझ्या बद्दल\nमलाच काही कळत नाही\nदुखवता आम्हाला येत नाही.\nकाय सांगू माझ्या बद्दल\nमलाच काही कळत नाही\nखोटं खोटं हसता हसता\nरडता मात्र येत नाही.\nकाय सांगू माझ्या बद्दल\nमलाच काही कळत नाही\nदुःखात सुख असं समजता\nदुःख ही फिरकत नाही.\nकाय सांगू माझ्या बद्दल\nमलाच काही कळत नाही\nपण एकटेपणा काही सोडत नाही.\nकाय सांगू माझ्या बद्दल\nमलाच काही कळत नाही\nपण कोणी ऐकतच नाही.\nकाय सांगू माझ्या बद्दल\nमलाच काही कळत नाही\nज्यांना आम्ही मित्र मानतो\nमित्र ते आम्हाला समजतंच नाहीत.\nकाय सांगू माझ्या बद्दल\nमलाच काही कळत नाही\nपण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://peoplescoopbank.com/history.html", "date_download": "2018-04-22T12:17:44Z", "digest": "sha1:SW5JCZ3YXLOVDHDL65YAPTPNFRKVMXE5", "length": 17346, "nlines": 56, "source_domain": "peoplescoopbank.com", "title": "Omprakash Deora peoples co banks history", "raw_content": "\nदेवादी देव महादेवाच्या भारत भुमितील १२ ज्योर्तीलिंगा पैकी श्रीक्षेत्र ओंढा नागनाथ या सुप्रसिद्ध ज्योर्तीलिंगा समिप आणि संताची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंगोली शहरातील एक कर्मठ,दूरदर्शी व सामाजिक उत्तरदायीत्वाची जाणीव ठेवणारा तरुण तडफदार राजनेता व व्यापारीपुत्र श्री ओमप्रकाशजी देवडा यांनी दिनांक २७ जानेवारी १९८३ रोजी सर्व पूर्व तयारीसह तत्कालीन केंद्रीय नियोजन मंत्री मा. ना. श्री. शंकररावजी चव्हाण यांचे शुभहस्ते ओमप्रकाश देवडा पीपल्स को- ऑपरेटिव्ह बँक लि., हिंगोलीची स्थापना करून महाराष्ट्र व आंध्रप्रदेश क्षेत्राच्या सर्वंगीण विकासाकरीता एकसुद्दढ बँकींग व्यवस्था दिली आहे.\nबँकेचे स्थापनेचे वेळी मात्र ४२१ सभासद व एकूण भाग भांडवल रुपये ३.४६ लाखच्या शिदोरीचे पाठबळावर बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री ओमप्रकाशजी देवडा यांनी बँकेची सुरुवात केली व त्यानंतर नियमित नियोजन व दूरद्दष्टी आधारे सन १९८३-८४ मध्ये बँकेची स्वत:ची इमारत बांधण्याचे ठरविले आणि दि. २५/०९/१९८७ रोजी बँकेने स्वत:च्या भव्य व सुसज्ज अशा हिंगोली शहरातील मोक्याचे ठिकाणी निर्मित वास्तु मध्ये प्रवेश केला.\nअतिशय कमी समयावधीत आशय सन १९९३ पर्यन्त बँकेने आपला शाखा विस्तार मराठवाडा व विदर्भातील एकूण ७ जिल्ह्यात केला व आज बँक महाराष्ट्रातील ११ आणि आंध्रप्रदेश मधील १ असे एकूण १२ जिल्ह्यात आपल्या २४ शाखांच्या माध्यमातुन (चोपडा शाखा समाविष्ट करून) तळागाळातील जन सामान्यांच्या आर्थिक विकासासाठी बँकींग सेवा देत आहे.\nविकासाकडे अग्रेसर होत बँकेने दिनांक ०९/१२/१९९९ रोजी बहुराज्यीय (मल्टीस्टेट) बँक होण्याचा दर्जा प्राप्त केला आणि तसे प्रमाणपत्र तत्कालीन केंद्रीय जड उघोग मंत्री मा. ना. श्री. मनोहररावजी जोशी यांचे हस्ते प्राप्त केले आहे.\nबँकेच्या कार्यातील गुणवत्ता, आर्थिक सुदृढता आणि व्यावसायिक सुरक्षिततांचे आकलन क्वॉलिटी सर्टीफिकेशन सर्व्हीसेस (इंडिया) IQCS व्दारा करण्यात आले व त्यांचे व्दारे दि. १०/१२/२०१० रोजी ISO ९००१:२००८ हे गुणवत्ता प्रमाणपत्र, एक्रिडीएशन सर्व्हीसेस फॉर सर्टीफिकेशन बॉडीज् (युरोप) लि., या संस्थेने ठरवून दिलेल्या मापदंडानुसार देण्यात आले आहे.\nआपल्या व्यवसाय विकासाची गती कायम ठेवत सन १९९७-९८ मध्ये बँकेने आपले व्यवहार संगणीकृत करण्यास प्रारंभ करून सन २००३-०४ मध्ये बँकेने सर्व शाखांचे संपूर्ण बँकींग व्यवहार संगणीकृत करून ई. डी. पी. विभागाची मुख्य कार्यालयात स्थापना पण केली आहे. बँकेने आता एस. व्ही. सी. बँक लि. मुंबई चे 'जिनियस सॉफ्टवेअर' खरेदी करून ग्राहक सेवा अधिक विस्तारीत करण्याच्या उद्देशाने कोअर बँकींग प्रणाली बँके मध्ये लवकरात लवकर कार्यान्वीत करण्याची कार्यवाही प्रारंभ केली आहे.\nआर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी. : बँकेच्या ग्राहकांना त्यांचा बाहेर गावचा निधी (Funds) त्वरीत प्रेषण किंवा अहरण विनाविलंब करता यावे यासाठी बँकेने आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी. व्यवस्था सुद्धा एप्रिल २०११ पासून प्रारंभ केली आहे.\nबँकेला सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार\nदेवून विविध संस्थाव्दरे सन्मानीत केले आहे.\nसन १९९४-९५ पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार\nसन १९९५-९६ पद्मश्री कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार\nसन १९९६-९७ उत्कृष्ट नागरी सहकारी बँक म्हणुन पुरस्कार (नॅशनल इन्टीट्यूट फॉर को-ऑप. डेव्हलपमेन्ट अॅन्ड रुरल मेन्जमेन्ट अमरावती)\nसन १९९७-९८ युवकमुद्रा कराड - साताराचे विद्दमाने आयोजित राज्यस्तरीय प्रतियोगेत बँकेला नेत्रददिपक यशा बद्दल पुरस्कार\nसन १९९८-९९ पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार\nसन १९९९-०० स्मृति चिन्ह व सत्कार, '८ व्या अखिल भारतीय कॉन्फ़रन्स, नवी दिल्ली' मध्ये नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप. बँक अॅन्ड क्रेडीट सोसायटी लि. NAFCUB कडून देण्यात आला.\nसन २००१-०२ राज्यातील उत्कृष्ट बँक म्हणुन पुरस्कार, दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक फेडरेशन लि., मुंबई कडून\nसन २००४-०५ राज्यातील उत्कृष्ट बँक म्हणुन पुरस्कार,दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक असोसिएशन लि., मुंबई कडून\nसन २००५-०६ राज्यातील उत्कृष्ट बँक म्हणुन पुरस्कार,दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक असोसिएशन लि., मुंबई कडून\nसन २००९-१० पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार\nसन २०१०-११ जीवन गौरव पुरस्कार बँकेचे मा. अध्यक्ष श्री. देवडा यांना दि. महा. स्टेट को-ऑप. बँक फेडरेशन लि., मुंबई कडून\nबँकेने आपल्या स्थापना वर्षा पासून लाभार्जन करून तसेच आपल्या सन्माननिय सभासदांना प्रत्येक वर्षी लाभांश एवम स्फॉफला त्याच दराने बोनस वितरीत करून, आपल्या ग्राहकांचे सेवे करीता खालील शाखासाठी स्वतःच्या इमारती बांधल्या आहेत.\n१. प्रधान कार्यालय, २. शाखा हिंगोली, ३. देऊलागांवराजा, ४. जालना, ५. नांदेड, ६. औरंगाबाद, ७. जवळाबाजार(निर्माणाधीन), शाखा परभणी, बोरी आणि जिंतूर मध्ये स्वतःची इमारत उभारणे करीता बँकेने जागांची खरेदी केलेली आहे. सोबतच निकट भविष्यात सर्व शाखांसाठी स्वतःच्या इमारतीचे निर्माण प्रस्तावित आहे. बँकेने सदैव ग्राहक सेवेस प्राधान्य दिले आहे.\nआपले स्थापनेपासून सतत आज पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभे पुर्वी बँकेचे लेखा परिक्षणाचे कार्य पुर्ण करून अंकेक्षक व्दारा प्रमाणित ताळेबंद व नफा तोटा पत्रकासह वार्षिक अहवाल प्रकाशित करणारी महाराष्ट्रातील आपली बँक एकमात्र आहे.\nभारतामध्ये सर्व बँका एन.पी.ए. कर्ज (थकीत कर्ज) च्या वाढीमुळे भयग्रस्त आहेत.आशा परिस्थितीत ही बँकेने नेट एन.पी.ए. ची टक्केवारी \"० %\" वर्ष २०११-१२ मध्ये पण कायम ठेवले आहे, जे प्रशंसनीय आहे.\nवर्ष २०११-१२ मध्ये वैधानिक लेखा परिक्षण मध्ये आपल्या उच्चतम कार्य प्रणाली, वार्षिक निष्पादन तसेच आर.बी.आय., सहकार खाते, बँकेचे मा. संस्थापक व अध्यक्ष, बँकेचे मा. संचालक मंडळाचे सर्व सन्मानीय सदस्य, शाखा समित्यांचे मा. अध्यक्ष व सदस्य बँकेचे हितचिंतक, ग्राहक, सभासद यांचे वेळोवेळी उपलब्ध झालेल्या मार्गदर्शनाचे आधारे व पीपल्स को. ऑपरेटिव्ह बँक परिवारातील सर्व सहकाऱ्यांचे मेहनतीच्या बळावर बँकेने \"A +\" ग्रेड दर्जा कायम ठेवला आहे.\nपीपल्स बँके मधील कार्यप्रणाली व नियोजनाचे शिदोरी सदैव सोबत ठेवून बँकेचे म. अध्यक्ष श्री. ओमप्रकाशजीअ देवडा यांनी औरंगाबाद येथे मराठवाडा अर्बन को-ऑप बँक्स असोसिएशनची स्थापना आणि भव्य इमारतींचे निर्मिती मध्ये आपल्या अह्म भूमिकेचा निर्वाह केला आहे, ते वरील दोन्ही संस्थापक अध्यक्ष पण राहिले आहेत. श्री. ओमप्रकाशजी देवडा यांना महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य सहकार परिषदे कडून 'सहकाररत्न' या पुरस्काराने गौरवान्वीत करण्यात आले त्याचा पीपल्स को-ऑप. बँकेला सार्थ अभिमान आहे.\nबँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाशजी देवडा यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि., मुंबई व्दारे कै. विष्णुअण्णा पाटील ' जीवन गौरव ' पुरस्कारांने दि. १० जानेवारी, २०१२ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकाडमी (रविंद्र नाटय मंदिर) प्रभादेवी, मुंबई येथे मा. श्री नितिनजी गडकरी (राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी) यांचे व्दारे व मा. प्रा. श्री संजयजी भेंडे (कार्याध्यक्ष), दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि., मुंबई यांचे उपस्थितीत सन्मानित करण्यात आले आहे. जे आमचे बँकेला भुषणावह आहे. ओमप्रकाश देवडा पीपल्स को - ऑपरेटिव्ह बँक आपल्या ग्राहकांच्या सोयी विस्तारीत करणे करिता 'Any time any where' ही कोअर बँकींग प्रक्रिया प्रारंभ करण्याकडे अग्रेसर आहे. मागील वर्षातील बँकचा व्यवसाय निष्पादनाचे हायलाईटस (क्षणचित्रे) मागील पानावर देण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/shyam-bhatias-cricket-museum-at-dubai/", "date_download": "2018-04-22T12:20:18Z", "digest": "sha1:JA2T2GPIMOIY2N5SSY432TWTLUN3YF22", "length": 13711, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "क्रिकेटप्रेमीचे संग्रहालय – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nFebruary 16, 2016 मराठीसृष्टी टिम क्रीडा-विश्व\nस्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करून एखाद्या खेळाची आवड किंबहुना वेड जपणारे दुर्मिळ असतात. क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड असलेले असेच एक धुरंधर व्यक्तीमत्त्व म्हणजे दुबईचे पोलाद क्षेत्रातले व्यावसायिक श्याम भाटिया.\nक्रिकेटछंद जोपासण्यासाठी त्यांनी दुबईत २०१० मध्ये एक क्रिकेट म्युझियम सुरू केले. त्यात जुन्या काळातील क्रिकेटपटूंबरोबरच आताच्या विराट कोहलीपर्यंतच्या स्वाक्षऱ्या असलेल्या बॅट, त्यांची संपूर्ण माहिती, क्रिकेटवरील पुस्तके आणि जवळपास ५०० क्रिकेट व्हीडिओंचा संग्रह आहे. या पाच वर्षांत देशविदेशातील क्रिकेटपटू व क्रिकेटचाहत्यांनी या म्युझियमला भेट देऊन त्यांच्या या संग्रहाचे कौतुक केले आहे.\nदोन मजल्यांचे असे हे म्युझियम क्रिकेटप्रेमाचा उत्तम नमुना आहे. भाटिया हे जातीने उपस्थित राहून या म्युझियममागील संकल्पना, त्यांच्या संग्रहामागील भूमिका स्पष्ट करतात. आतापर्यतच्या वर्ल्डकप विजेत्या संघांचे कर्णधार, त्या संघांची कामगिरी, प्रत्येक क्रिकेट बोर्डाचा इतिहास, ठराविक कालावधीतील सर्वोत्तम ठरलेले खेळाडू, प्रत्येक क्रिकेट बोर्डाची बोधचिन्हे, बॅटवर नामांकित खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आणि त्यांची कारकीर्द अशी परिपूर्ण माहिती क्रिकेटचाहत्यांना मिळते. या सगळ्या गोष्टींची मांडणी अतिशय सुरेख केलेली असल्यामुळे या म्युझियमबद्दल सर्वांना आकर्षण वाटते.\nविविध क्रिकेट बोर्डांनी त्यांना आपले बोधचिन्ह असलेल्या टोप्या, टाय अशा वस्तु भेट दिलेल्या असताना बीसीसीआयकडून मात्र त्यांनी ती भेट मिळाली नसल्याची खंत ते व्यक्त करतात. शेवटी लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी या वस्तू त्यांना भेट दिल्या. भाटियांनी त्याची नोंद म्युझियममध्ये घेतली आहे.\nविविध बोर्डांचे प्रमुख हे म्युझियम पाहण्यासाठी आलेले आहेत पण एका भारतीय व्यक्तीचे म्युझियम पाहायला बीसीसीआयचे अध्यक्ष येऊ शकले नाहीत, ही वेदना ते व्यक्त करतात. दुबईत खेळायला आलेल्या दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी या म्युझियमला आवर्जून भेट दिली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीही येथे येऊन आपल्या छायाचित्रावर स्वाक्षरी करून गेला आहे. अनेक खेळाडूंनी आपल्या अविस्मरणीय कामगिरीची ओळख असलेल्या वस्तू भाटिया यांना भेट दिल्या आहेत. त्यात सचिन तेंडुलकरचे ग्लव्हजही आहेत.\nया म्युझियमच्या बांधणीबरोबरच भाटिया हे गरीब क्रिकेटपटूंना मदत करण्याचे कामही करतात. त्यांना आवश्यक असलेले क्रिकेट साहित्य ते मोफत देतात. पूर्व भारतातील मुलांना त्यांनी ही मदत केली आहे. त्यांनी पोर्ट्रेट ऑफ गेम हे पुस्तकही लिहिले आहे. त्यातून त्यांच्या क्रिकेटप्रेमाची प्रचीती येते. त्याचेही क्रिकेटपटूंनी खूप कौतुक केले आहे.\nदुबईला भेट देणाऱ्या क्रिकेट चाहत्यांनी या म्युझियमला आवर्जून भेट द्यावी. जगात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाने अशाच एका म्युझियमची उभारणी करावी आणि आपल्या देशातील\nक्रिकेटपटूंचा तसेच क्रिकेट गौरव करावा अशी अपेक्षा यानिमित्ताने करता येईल.\n— महेश विचारे, दुबई\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nप्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\nखरच ही लोकशाही काम करतेय का \nप्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\nधोकादायक देशांतील भारतीयांची सुरक्षा : काही उपाययोजना\nप्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे\nगोष्ट एका ‘ Post ‘ ची\nएक सवारी डांग बागलाणची\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2011/04/doordarshan-old-serials-old-ads.html", "date_download": "2018-04-22T12:26:28Z", "digest": "sha1:4WHUQ743AK5SC35E5RXYRPYFNIKCUQIB", "length": 9382, "nlines": 79, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "दुरदर्शन - सत्यम शिवम सुंदरम ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nदुरदर्शन - सत्यम शिवम सुंदरम \nआज मी नॉस्टॅल्जीक झालोय. ( nostalgia = भूतकालीन जीवनाविषयी वाटणारी ओढ). आणि हा लेख वाचताना तुम्ही पण व्हाल याची मला खात्री आहे. मित्रांनो स्वतंत्र भारतातील एका पुर्ण पीढीवर आई-वडील आणि शिक्षकांव्यतीरीक्त आणखी एका गोष्टीने संस्कार केले आहेत. ती गोष्ट म्हणजे टेलीव्हिजन. (TV). आणि मी ज्या पीढीचं प्रतीनिधीत्व करतोय त्या पीढीसाठी संस्कार करणारा TV म्हणजे दुरदर्शन. आज मी नॉस्टॅल्जीक झालोय ते दूरदर्शन साठीच.\nदूरदर्शनवरील जुन्या मालिका, जाहिराती, लहान मुलांसाठीचे कार्यक्रम, घरातील प्रत्येकाला भावणार्‍या आणि बांधून ठेवणार्‍या मालिकांची आठवण झाली की \"बालपणीचा काळ सुखाचा आठवतो\". आता शंभराहून अधिक चॅनेलवर सर्फींग करुनही कधीच मिळणार नाही इतका आनंद दुरदर्शनच्या DD1 आणि DD2 या दोन वाहिन्यांनी आपल्याला दिला आहे. आणि नेमका तोच अनुभव आज आपण पुन्हा अनुभवणार आहोत. आज मी तुम्हाला एका ब्लॉगची माहिती करुन देणार आहे. हा ब्लॉग पुर्णपणे दुरदर्शनला वाहिलेला आहे.\nदूरदर्शनवर गाजलेल्या तलाश, फौजी, उपन्यास, सुरभी, अलिफ लैला, टीपू सुलतान, चंद्रकांता, व्योमकेश बक्षी, अजनबी, दिदी, चुनौती या मालिकांचे काही भाग किंवा शिर्षकगीते पुन्हा पहायला मिळाल्यातर आवडतील ना तुम्हाला वीस वर्षांपुर्वी (माझ्या ईतक्याच) लहान असलेल्या)माझ्या मित्रांनो जर He-man and masters of the Universe, Giant Robot, Jungle Book (मोगली), पोटली बाबा की, मालगुडी डेज या मालिकांचे भाग आणि शिर्षकगीते पुन्हा पहायला मिळाली तर काय मज्जा येईल नाही\nमालिका आणि लहान मुलांच्या कार्यक्रमांव्यतीरीक्त आणखी एक गोष्ट म्हणजे पुर्वीच्या जाहिराती. अमुल बटर, बुलंद भारत की बुलंद तस्वीर....हमारा बजाज, गोल्डस्पॉट, I love you रसना, जोर लगाके हैय्या (Fevicol) या जाहिराती पुन्हा पाहण्याची एक वेगळीच मजा आहे.\nमला खुप खुप आवडणार्‍या काही मालिका आणि जाहिरातींचे व्हीडीओज मी येथे देत आहे.\nमिले सुर मेरा तुम्हारा (Mile Sur mera tumhara)\nजायंट ऱोबोट (Giant Robot)\nआय लव्ह यु रसना \nजब मे छोटा बच्चा था \nदुरदर्शनची पुन्हा एकदा सफर घडवून आणणार्‍या ब्लॉगची लिंक आहे http://ddnational.blogspot.com.\nखरेतर हा दुरदर्शनचा अधिकृत ब्लॉग नाही आहे मात्र तरी देखिल एक अनमोल खजिना आहे. तेव्हा या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि ते पाहून नॉस्टॅल्जीक झालात तर मला दोष देऊ नका.\nपण हा खजिना आवडला तर कमेंट लिहुन नक्की कळवा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nदुरदर्शन - सत्यम शिवम सुंदरम \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i110914143838/view", "date_download": "2018-04-22T12:40:03Z", "digest": "sha1:AE2KXRK4F56EJ3KMV7QKW3UFKR345ABJ", "length": 9562, "nlines": 119, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दैवज्ञ वल्लभा", "raw_content": "\nसंस्कृत सूची|शास्त्रः|ज्योतिष शास्त्रः|दैवज्ञ वल्लभा|\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - प्रश्नावतार\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - शुभाऽशुभ\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - लाभाऽलाभ\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - सामान्यगमाऽऽगम\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - शत्रुगमागम\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - प्रवासचिन्ता\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - जयपराजय\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - रोगशुभ\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - नष्टलाभाऽलाभ\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - मनोमुष्टिचिन्ता\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - वृष्टिनिर्णय\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - विवाहविचार\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - स्त्रीपुंजन्म\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - प्रकीर्ण\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nदैवज्ञ वल्लभा - लग्नचिन्ता\nदैवज्ञ वल्लभा म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधी वराहमिहीराने लिहीलेला एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ.\nन. काशीक्षेत्र . आधुनिक महास्मशान वाराणशी , आनंदवन - एभा ३१ . ५२६ ; ख ३६९९ . [ सं . ]\nगणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/09/blog-post_16.html", "date_download": "2018-04-22T12:13:49Z", "digest": "sha1:KT5GTSXW4Z7RB7O3M6SPVLZRLFKIND52", "length": 10845, "nlines": 273, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): पुन्हा पुन्हा वाटतं.. (पहिलं प्रेम - चौथीमधलं - ३)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nपुन्हा पुन्हा वाटतं.. (पहिलं प्रेम - चौथीमधलं - ३)\nघड्याळाचे काटे उलटे फिरावे..\nरात्रीआधीचे दिवस पुन्हा उजाडावे..\nकॅलेंडरच्या पानांनी मागे उडावे..\nआणि चौथीतल्या प्रेमाला परत जगावे..\nह्या वेळी मी पेपर जरा तरी चांगले लिहीन\nतुझ्या बाजूचा, पुढचा बाक मिळवीन\nह्या वेळी मी थोडा तरी धीट बनीन\nतुझ्यासमोर येऊन माझं नाव तरी सांगीन\nमाझ्या वाढदिवसाचं चॉकलेट तुला नक्की देईन\nआणि तू फेकलेला रॅपर खिश्यात जपून ठेवीन\nतुझा खाली पडलेला रुमाल, तुला परत मिळणार नाही\nमाझ्याशिवाय कुणाचीच त्यावर नजर पडणार नाही\nएका तरी पावसाळी दिवशी तू तुझी छत्री विसरशील\nमलासुद्धा तुझ्यासोबत उगाच भिजताना बघशील\nवर्षभरात माझ्याकडे बघून एकदा तरी हसशीलच\nकधी पेन, कधी रबर, कधी पेन्सिल तरी मागशीलच\nतेव्हढ्यातच मला अगदी धन्यता वाटेल\nपुन्हा पुन्हा मनामध्ये काही तरी दाटेल..\nकुणास ठाऊक मला नक्की काय बोलायचं असेल\n\"तुलासुद्धा मी आवडतो ना\" असंच काहीसं असेल..\nपण असं काही होणार नाही, माहित आहे\nकाळ उलटा फिरणार नाही, माहित आहे\nपुन्हा पुन्हा वाटतं की तुझी भेट व्हावी,\nबघताक्षणी तुझ्यासाठी एक कविता सुचावी..\nभिरभिरत्या नजरेतून तूच तिला टिपावी..\nआणि माझ्या पहिल्या प्रेमाची कहाणी,\nतुझी तुलाच कळावी.. तुझी तुलाच कळावी...\nपहिलं प्रेम - चौथीमधलं - १\nपहिलं प्रेम - चौथीमधलं - २\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nमाता न तू वैरिणी \nतीळ तीळ मरण अन् दैव हताश.....\nअशी लाडकी लेक माझी असावी....\nजो बीत गई सो बात गई.. - भावानुवाद\nपुन्हा पुन्हा वाटतं.. (पहिलं प्रेम - चौथीमधलं - ३)...\nशेवटी संपायला आलीच ही एकांकिका\nजीवनाचा आब राखावा कसा\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/25763/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T12:01:11Z", "digest": "sha1:GBHEFJCB3BKJMXYXMFWBW2S5XVNJBC35", "length": 6310, "nlines": 42, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा.अलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक तेजिंदरसिंग खनूजा यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष सुनिल आगरवाल यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. हॉटेल रामकृष्ण, कॅम्प येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे कर्नल मिक्की ओबेरॉय(रिटा),सुशिल जैन(माजी अध्यक्ष अलायन्स क्लब),हर दिप कौर,शैलजा आगरवाल, शाम मुंदडा,रुपचंद सोनी,आदी मान्यवरांच्या बरोबरच अलायन्स क्लब माजी पदाधिकारी, नवीन बोर्ड सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना कर्नल मक्की ओबेरॉय यांनी गरजवंत लोकांची सेवा व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास हातभार लावने हीच ईश्वर सेवा आहे असे सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष तेजिंदरसिंग यांनी बोलताना आगामी वर्षात समाजोपयोगी असे सामाजिक ,वैद्यकीय, शैक्षणिक, उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-04-22T12:35:10Z", "digest": "sha1:WBZ4H26Y4VAWXQD7ZZNGLEJGJ5QNIF4D", "length": 4615, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ९३० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ९३० चे दशक\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९०० चे ९१० चे ९२० चे ९३० चे ९४० चे ९५० चे ९६० चे\nवर्षे: ९३० ९३१ ९३२ ९३३ ९३४\n९३५ ९३६ ९३७ ९३८ ९३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ९३० चे दशक\nइ.स.च्या १० व्या शतकातील दशके\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/25894/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0-", "date_download": "2018-04-22T12:05:41Z", "digest": "sha1:PZ2KQ7KMYORQ4BTWMAMX25T2GOJ7EDBT", "length": 5854, "nlines": 42, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nजनता संघर्ष दल संस्थेच्या वतीने समाजातील विविध क्सेत्राम्धील उल्लेखनीय कामाबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार मा.खा.राजू शेट्टी व युवा उद्योजक अब्दुल हाफिज शेख यांना तसेच अन्य मान्यवरांना जाहीर झाला आहे.युवकाचे संघटन,राजकीय,सामाजिक,व उद्योग व्यवसायात नावलौकिक अशा कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.हा स्मर्म्ब रविवार दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १० वाजता मौलाना आझाद संकुल,येथे होणार आहे.शाल.श्रीफळ,व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे असे.संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला व राष्ट्रीय कार्याध्यक्ष संतोष आठवले यांनी नमूद केले आहे\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/children/item/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A5%AD-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-vavatal-aani-itar-7-katha.html?category_id=36", "date_download": "2018-04-22T12:29:36Z", "digest": "sha1:DVMXOW57PLNPX56PKJYJRDYWD7G7O65K", "length": 6229, "nlines": 105, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "वावटळ आणि इतर ७ कथा", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nवावटळ आणि इतर ७ कथा | Vavatal Aani Itar 7 Katha भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता\nसुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड\nयांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.\nत्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,\nत्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या\nकथा-कादंबर्‍यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत (खर्‍या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च (खर्‍या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी \nतुम्ही या पुस्तक मालिकेतली एखादी जरी कथा वाचली ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल; एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत या कथा वाचण्यात वाचून तुम्ही रममाण तर व्हालच, त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘ब्रॉडर’ होईल...\nतेव्हा, रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम\nफॅन्टॅस्टिक फेलूदा - ‘गोल्डन’ संच | Feluda Golden Set\nयुरेका क्लब | Eureka Club\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nविज्ञानाच्या उज्ज्वल वाटा | Vidnyanachya Ujjwal Vata\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/thane-3-arrested-for-murder-attempt-on-teacher-abp-report-490408", "date_download": "2018-04-22T12:43:43Z", "digest": "sha1:JWNSRGVXLVBR3I3JWJLPBWIZAPXC2XRL", "length": 15531, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "ठाणे : शिक्षकावर तलवारीने वार, मुख्याध्यापकानेच सुपारी दिल्याचं उघड", "raw_content": "\nठाणे : शिक्षकावर तलवारीने वार, मुख्याध्यापकानेच सुपारी दिल्याचं उघड\nठाण्याच्या ज्ञानोदय शाळेतील शिक्षकावर तलवारीनं हल्ला करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना शाळेतील मुख्यध्यापकाने 10 हजारांची सुपारी देऊन शिक्षकाला ठार मारण्याची सुपारी दिली होती. मात्र सुपारी देणारा मुख्याध्यापक आणि त्याचा मुलगा अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. शाळेत फक्त सही करुन मुख्यध्यापक रमेश मिश्रा पळून जात असल्याची तक्रार शिक्षक महाजन प्रजापती यांनी केली होती. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून प्रजापती यांच्या सुपारीचा कट शिजत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nठाणे : शिक्षकावर तलवारीने वार, मुख्याध्यापकानेच सुपारी दिल्याचं उघड\nठाणे : शिक्षकावर तलवारीने वार, मुख्याध्यापकानेच सुपारी दिल्याचं उघड\nठाण्याच्या ज्ञानोदय शाळेतील शिक्षकावर तलवारीनं हल्ला करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना शाळेतील मुख्यध्यापकाने 10 हजारांची सुपारी देऊन शिक्षकाला ठार मारण्याची सुपारी दिली होती. मात्र सुपारी देणारा मुख्याध्यापक आणि त्याचा मुलगा अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. शाळेत फक्त सही करुन मुख्यध्यापक रमेश मिश्रा पळून जात असल्याची तक्रार शिक्षक महाजन प्रजापती यांनी केली होती. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून प्रजापती यांच्या सुपारीचा कट शिजत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/", "date_download": "2018-04-22T12:41:43Z", "digest": "sha1:2W42F5IWOWCMHLJGA5NTZYLK4MHQK76O", "length": 5869, "nlines": 191, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "Home", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nअणुविश्वातील ध्रुव डॉ. अनिल काकोडकर (Anuvishwatil Dhruv dr. Anil Kakodkar)\nआनंदस्वर जेष्ठांसाठी (Aanandswar Jeshthansathi)\nयांनी केलं विनोदविश्व समृद्ध | yanni kela Vinodvishwa Samrudha\nरचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद\nएका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी \nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nडॉ. लिली जोशी १९७६पासून पुण्यामध्ये मेडीकल प्रॅक्टीस करत आहेत. डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करताना औषधोपचारांसोबत जीवनशैली सुधारण्यावर त्या भर देताहेत. आपल्या लिखाणातून सध्याच्या अनेक वैद्यकीय समस्यांवर त्या मोलाचं मार्गदर्शन करत आहेत.\n'रोहन'साठी त्यांनी आजवर ४ पुस्तकं लिहिली आहेत.\nफेलूदा रहस्यकथा लेखन स्पर्धा...\nस्लाइड शो व पुस्तक प्रकाशन -'ऑफबीट भटकंती-२'\nमुंबई व पुण्यामध्ये कॅश आॅन डिलीव्हरीचा (COD) पर्याय उपलब्ध\nविशेष कार्यक्रम 'आठवण...गुरू दत्तची'\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/user/login?destination=node/26302%2523comment-form", "date_download": "2018-04-22T12:25:15Z", "digest": "sha1:2KJGZFFCM6N3ZEEKN6CKXMZBFAOOQMNW", "length": 3751, "nlines": 74, "source_domain": "www.manogat.com", "title": "User account | मनोगत", "raw_content": "\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nतुमचे मनोगत वापरायचे नाव भरावे.\nतुमच्या वापरायच्या नावाच्या जोडीने असलेला परवलीचा शब्द भरावा.\nctrl_t ने कुठेही बदला.\nह्यावेळी ७ सदस्य आणि ४३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-04-22T12:25:11Z", "digest": "sha1:MREHOQUZGX6Z6EV2BUN4TWS55MVUEYLI", "length": 10694, "nlines": 227, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑस्ट्रेलिया फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nडेमियन मोरी व टिम केहिल (२९)\nन्यूझीलंड ३ - १ ऑस्ट्रेलिया\n(ड्युनेडिन, न्यू झीलँड; जून १७ इ.स. १९२२)\nऑस्ट्रेलिया ३१ - ० अमेरिकन सामोआ\n(कॉफ्स हार्बर, ऑस्ट्रेलिया; एप्रिल ११ इ.स. २००१)\nऑस्ट्रेलिया ० - ८ दक्षिण आफ्रिका\n(ॲडलेड, ऑस्ट्रेलिया; सप्टेंबर १७ इ.स. १९५५)\nउपांत्य पूर्व फेरी, २००६\nऑस्ट्रेलिया फुटबॉल संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. २००६ सालापर्यंत ओशनिया फुटबॉल मंडळाचा सदस्य असलेल्या ऑस्ट्रेलियाने त्याच साली ओ.एफ.सी.मधून बाहेर पडून ए.एफ.सी.मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.\nऑस्ट्रेलियाने आजवर १९७४, २००६ व २०१० ह्या तीन फिफा विश्वचषकांमध्ये खेळला असून २००१४ विश्वचषकासाठी त्याने पात्रता मिळवली आहे.\n२०१४ फिफा विश्वचषक संघ\nगट अ • गट ब • गट क • गट ड • गट इ • गट फ • गट ग • गट ह • बाद फेरी • अंतिम सामना\nबेल्जियम • कोलंबिया • कोस्टा रिका • फ्रान्स\n१६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत\nअल्जीरिया • चिली • ग्रीस • मेक्सिको • नायजेरिया • स्वित्झर्लंड • अमेरिका • उरुग्वे\nऑस्ट्रेलिया • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • कामेरून • क्रोएशिया • इक्वेडोर • इंग्लंड • घाना • होन्डुरास • इराण • इटली • कोत द'ईवोआर • जपान • पोर्तुगाल • रशिया • दक्षिण कोरिया • स्पेन\nआशियामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (ए.एफ.सी.)\nऑस्ट्रेलिया • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया • लाओस • मलेशिया • म्यानमार • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • पूर्व तिमोर • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • इराण • किर्गिझस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान • उझबेकिस्तान\nचीन • चिनी ताइपेइ • गुआम • हाँग काँग • जपान • दक्षिण कोरिया • उत्तर कोरिया • मकाओ • मंगोलिया\nबांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका\nबहरैन • इराक • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • पॅलेस्टाईन • कतार • सौदी अरेबिया • सीरिया • संयुक्त अरब अमिराती • यमनचे प्रजासत्ताक\nअशियामधील राष्ट्रीय फुटबॉल संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ००:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-22T12:35:30Z", "digest": "sha1:IQEYG4MFEHIGUIMKGV2JRPOAB37VYDN5", "length": 6452, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुलबर्गा (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपहिली लोकसभा १९५२-५७ स्वामी रामानंदतीर्थ काँग्रेस\nपंधरावी लोकसभा २००९-२०१४ मल्लिकार्जुन खर्गे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nसोळावी लोकसभा २०१४- मल्लिकार्जुन खर्गे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गुलबर्गा (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nउडुपी चिकमगळूर • उत्तर कन्नड • कोप्पळ • कोलार • गुलबर्गा • चामराजनगर • चिकबल्लपूर • चिक्कोडी • चित्रदुर्ग • तुमकूर • दक्षिण कन्नड • दावणगेरे • धारवाड • बंगळूर ग्रामीण • बंगळूर उत्तर • बंगळूर दक्षिण • बंगळूर मध्य • बागलकोट • बीदर • बेळगाव • बेळ्ळारी • मंड्या • म्हैसूर • रायचूर • विजापूर • शिमोगा • हावेरी • हासन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१५ रोजी ००:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://exactspy.com/mr/free-app-parental-control-software-for-kids/", "date_download": "2018-04-22T12:46:24Z", "digest": "sha1:QEA3BAA5JDS2C5336HY3Q3HYSF2VNUZH", "length": 23080, "nlines": 166, "source_domain": "exactspy.com", "title": "Free App Parental Control Software For Kids", "raw_content": "\nOn: आशा 18Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन Spy कुपन, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nकाय आपण फक्त काय करण्याची आवश्यकता आहे:\n1. exactspy च्या वेब साईट वर जा आणि सॉफ्टवेअर खरेदी.\n2. आपण निरीक्षण करू इच्छित फोन मध्ये अनुप्रयोग डाउनलोड करा.\n3. इंटरनेट कनेक्शन आहे की कोणत्याही डिव्हाइसमधून फोन डेटा पहा.\nकार्यक्षमता चांगली रक्कम सेलफोन गुप्तचर अनुप्रयोग सह दिल्या जातात\n1. ग्लोबल स्तिती प्रणाली स्थान परीक्षण\nexactspy सेल फोन वर आपल्या संबंधित लक्ष जीपीएस नेव्हिगेशन स्थान ट्रॅक करण्यास सेट जाऊ शकते. तुमचा मुलगा तो आपल्या कर्मचार्यांसाठी वाहतूक ठप्प मध्ये खरोखर आहे तर असू किंवा नवं आहे जेथे तर जाणून घेणे.\n2. ट्रॅक एसएमएस संदेश\nहा मोबाइल फोन तपासणी अनुप्रयोग आपण उद्देश फोन ग्राहक सह मेल किंवा प्राप्त सर्व ग्रंथातील सामग्री संदेश आणि मल्टिमिडीया माहिती वाचा करू देते. या जलद तरीही हटविणे बघत सादर आहेत.\n3. दूरध्वनी वर लक्ष ठेवा\nexactspy आपण त्यांच्या कालावधी व शिक्का वापरून सर्व येणारे / परदेशी कॉल पाहण्याची परवानगी देते. देखील, सॉफ्टवेअर या पोर्टेबल ठेवत ट्रॅक किंवा आपल्या पूर्वनिर्धारित विविध हेतू इतिहास कॉल सेट केले जाऊ शकते. आपण काहीसे दुर्लक्ष करणार नाही\n4. इंटरनेट वापर निरीक्षण\nपहा सर्व URL सेल फोन वेब ब्राउझर मध्ये ग्राहक द्वारे थांबले. त्यांच्या ब्राउझिंग इतिहास माध्यमातून Rummaging करून, ते ऑनलाइन पर्यंत आहात काय तपासा.\nप्रत्येक तपासा आणि प्रत्येक राखीव सह फोन करार केला संपर्क करा आणि फोन अनुसूची पासून प्रत्येक फंक्शन मागोवा ठेवू.\n6. जलद ई-मेल वाचा\nस्काईप पासून pursuits नोंदवण्यासाठी हा वैशिष्ट्यपूर्ण वापरा, iMessage आणि WhatsApp आणि Viber संदेशवहन व्यावसायिक सेवा संभाव्य फोन लागू. सोशल मीडिया बोलतो, पर्यवेक्षण आणि मोबाइल फोन ग्राहक लक्ष केंद्रीत बद्दल मजकूर संदेश पाठवित आहे कसे सहसा आणि नक्की काय जाणून.\n7. सभोवतालची बचत किंवा रहात ध्वनी\nलक्ष द्या आणि मोबाइल फोन सुमारे अहवाल.\n8. पहा मल्टी मीडिया फायली\nहे पोर्टेबल सुरक्षा सॉफ्टवेअर कार्यक्रम ध्येय सेल फोन वर जतन होते की कोणत्याही व्हिडिओ आणि फोटो पाहण्यासाठी सक्षम. प्रत्येक वेळी आपल्या मुलाला किंवा कर्मचारी डेटा संबंधित व्हिडिओ किंवा त्यांच्या डिजिटल कॅमेरा सेल फोन वापरून फोटो आहे, त्वरेने exactspy खाती अपलोड केले जातील.\nसेल फोन फक्त अनेकदा हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास जात, माहिती घरफोडी अतिशय सामान्य मिळत आहे. दूरस्थपणे आपल्या लक्ष्य फोन डाटा नष्ट किंवा डिव्हाइस लॉक करून, आपल्याला खात्री वैयक्तिक डेटा चुकीच्या हातांमध्ये नाही करा.\nतो उद्देश टेलिफोन वापरात खोली अभ्यास मध्ये निर्माण करण्यासाठी हा मोबाईल ट्रॅकिंग अनुप्रयोग तयार करणे शक्य आहे. आपण नियंत्रित आणि एकाच वेळी अनेक सेल फोन ट्रॅक करणे आवश्यक असल्यास, हे वैशिष्ट्य वापर.\nexactspy, तो खरोखर कंपन्या आणि आई आणि वडील केले एक मोबाइल अॅप आहे. हे एक प्रमुख अस्वीकरण समावेश: \"exactspy आपल्या कर्मचारी देखरेख केली जाते, आपण फक्त वैयक्तिक किंवा योग्य अधिकृतता आहे की एक मोबाइल फोन किंवा सेल फोन मुले किंवा इतर जाताना वाटेत निरीक्षण करण्यासाठी.\nअनुप्रयोग खर्च म्हणून, प्रीमियम गुणविशेष यादी खर्च $15.99 त्यासाठी लागणारा खर्च एक महिना. आपल्या साथीदाराबरोबर किंवा कर्मचारी आपण किंवा आपल्या कंपनीने वर याच्यावर असल्यास, या खर्च एक शंका न आहे, एक लहान किंमत निर्धारित करण्यासाठी भरावे. हे स्वस्त किंमत गुप्तचर अर्ज, एमएसपीवाय तीव्रता मध्ये, मोबाइल फोन Spy, Steathgeine..\nमोबाइल पाहणे whatsapp, Whatsapp संभाषणे मोफत हेरगिरी करण्यासाठी कसे, गुप्तचर whatsapp संदेश मोफत Android, Whatsapp मेसेंजरवर पाहणे, Whatsapp गुप्तचर डाउनलोड, गुप्तचर whatsapp संदेश आयफोन, पीसी वर संदेश whatsapp टेहळणे कसे, संदेश WhatsApp मागोवा\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2009/07/my-best-friend.html", "date_download": "2018-04-22T12:10:37Z", "digest": "sha1:UCDQ4Y7EHMGEG3RLESVECXZSYSEU5ZWU", "length": 11586, "nlines": 334, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): my best friend..!!", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nशुद्ध हरपून खरं बोलणं\nजड डोक्याने हलकं होणं\nऐकून घेतो प्रत्येक जण\nएरव्ही मला श्रोता नसतो\nती कधीच बोलत नाही\n\"ती बोलतेय\" असं म्हणून\nतरी सगळे सहन करतात\nकारण मी \"मी\" नसतो\n\"ती बोलतेय\" असं म्हणून\nउदास मी होत नाही\nगाता गाता पीत असतो\nपीता पीता गात असतो\n\"ती बोलतेय\" असं म्हणून\nथंड शांत निश्चल पेला\n\"साकी के नाम से\" थेंबभर\n\"ती बोलतेय\" असं म्हणून\nमाझ्या मयकशीला अय्याशी म्हणतात सारे\nपण उत्तर द्यायला ईथे शुद्धीत कोण असतो..\nकोणी काही म्हणो आपल्याच धुंदीत राहातो\n\"ती बोलतेय\" असं म्हणून बरंच खपवत असतो..\nकाही गोष्टी ओठांवर बोचणा-या\nकाही आतल्या आत खुपणा-या\nकाही गोष्टी साफ विसरलेल्या\nकाही अगदी आत्ताच घडलेल्या\n\"ती बोलतेय\" असं म्हणून\nकधीच सांगू शकलो नाही\n“ती बोलते” असं सांगून\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/biographical/item/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.html", "date_download": "2018-04-22T12:22:40Z", "digest": "sha1:C7D3FYUFZFCFOB2ZSDMTXH7FCNPR4NWQ", "length": 7080, "nlines": 94, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र Lokshahivadi Ammis Dirghapatra", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nलोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र | Lokshahivadi Ammis Dirghapatra\n‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ या व आपल्या अन्य चित्रपटांद्वारे चित्रपट-दिग्दर्शक सईद मिर्झा यांनी समांतर चित्रपट चळवळीवर आपला आगळा ठसा उमटवला. या माध्यमात रचनेचे, कथनपद्धतीचे आगळे प्रयोग साध्य केले. ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ या आपल्या पहिल्याच इंग्रजी साहित्यकृतीद्वारे त्यांनी रुपबंधाच्या दृष्टीने आगळा प्रयोग साधण्याचा प्रयत्न केला आहे. दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचं त्यांनी सर्जनशीलतेने संमिश्रण साधलं आहे. ‘लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ म्हणजे अर्थातच या इंग्रजी साहित्यकृतीचा मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला अनुवाद. स्वातंत्र्यानंतर विविध धर्मियांनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना स्वीकारून स्वदेशाशी कसं मनोभावे नातं जोडलं, यावर मिर्झा साध्यासाध्या घटनांद्वारे प्रकाश टाकतात. विस्मृतीत गेलेल्या वा दडपल्या गेलेल्या सांस्कृतिक ‘अवशेषां’चा सूक्ष्मतेने मागोवा घेता घेता ते समकालीन घटनांचीही चर्चा साधतात. काळ आणि अवकाशाच्या संदर्भात सतत मागेपुढे नेत ते वाचकाला आगळं भान देऊ पाहतात. भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणार्‍या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं’ या व आपल्या अन्य चित्रपटांद्वारे चित्रपट-दिग्दर्शक सईद मिर्झा यांनी समांतर चित्रपट चळवळीवर आपला आगळा ठसा उमटवला. या माध्यमात रचनेचे, कथनपद्धतीचे आगळे प्रयोग साध्य केले. ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ या आपल्या पहिल्याच इंग्रजी साहित्यकृतीद्वारे त्यांनी रुपबंधाच्या दृष्टीने आगळा प्रयोग साधण्याचा प्रयत्न केला आहे. दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचं त्यांनी सर्जनशीलतेने संमिश्रण साधलं आहे. ‘लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ म्हणजे अर्थातच या इंग्रजी साहित्यकृतीचा मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला अनुवाद. स्वातंत्र्यानंतर विविध धर्मियांनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना स्वीकारून स्वदेशाशी कसं मनोभावे नातं जोडलं, यावर मिर्झा साध्यासाध्या घटनांद्वारे प्रकाश टाकतात. विस्मृतीत गेलेल्या वा दडपल्या गेलेल्या सांस्कृतिक ‘अवशेषां’चा सूक्ष्मतेने मागोवा घेता घेता ते समकालीन घटनांचीही चर्चा साधतात. काळ आणि अवकाशाच्या संदर्भात सतत मागेपुढे नेत ते वाचकाला आगळं भान देऊ पाहतात. भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणार्‍या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं व्यापक जनजीवनाच्या अनेक पैलूंच्या दर्शनाद्वारे वाचकाला अलगद हिंदोळे देत आगळा मानसिक प्रवास घडवणारी ही एक आगळीच साहित्यकृती ठरते— ‘लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’.\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nलोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र | Lokshahivadi Ammis Dirghapatra\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-police-73452", "date_download": "2018-04-22T12:19:05Z", "digest": "sha1:JQ2JXMDFWG4Y3T2FU2EIOJNS2FO22HZI", "length": 11785, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news police नदीत उडी मारलेल्या मुलाला पोलिसाने वाचवले | eSakal", "raw_content": "\nनदीत उडी मारलेल्या मुलाला पोलिसाने वाचवले\nशुक्रवार, 22 सप्टेंबर 2017\nपुणे - वडिलांना आत्महत्या करण्याची धमकी देत मुलाने पूना हॉस्पिटलसमोरील पुलावरून मुठा नदीत उडी मारली. वडिलांनी लगेच ही बाब पोलिसांना सांगितली. त्यावर बहाद्दर पोलिस कर्मचाऱ्याने पाण्यात उडी मारून त्याला भिडे पुलाजवळ सुखरूप बाहेर काढले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.\nपुणे - वडिलांना आत्महत्या करण्याची धमकी देत मुलाने पूना हॉस्पिटलसमोरील पुलावरून मुठा नदीत उडी मारली. वडिलांनी लगेच ही बाब पोलिसांना सांगितली. त्यावर बहाद्दर पोलिस कर्मचाऱ्याने पाण्यात उडी मारून त्याला भिडे पुलाजवळ सुखरूप बाहेर काढले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.\nचेतन भीमराव सकट (रा. चिंतामणीनगर, हडपसर) असे त्या मुलाचे नाव आहे. चेतन आणि त्याचे वडील भीमराव सकट (वय 43) हे दोघे जण गुरुवारी सकाळी पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते. त्यानंतर ते समोरील यशवंतराव चव्हाण पुलावर बोलत उभे होते. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यावर चेतनने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने काही क्षणातच पुलावरून नदीत उडी मारली. त्यानंतर घाबरलेल्या वडिलांनी आरडाओरडा केला. त्या वेळी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी रवींद्र साबळे त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता नदीत उडी मारली; परंतु पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे चेतन वाहत भिडे पुलाजवळ गेला. त्याला वाचविताना साबळे यांच्या पायाला जखम झाली; परंतु त्यांनी प्रयत्न करून तेथील नागरिकांच्या मदतीने चेतनला पाण्यातून बाहेर काढले. त्या दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nहत्तीकडून दोडामार्ग तालुक्यातील हेवाळेत शेतीचे नुकसान\nदोडामार्ग - हेवाळे बाबरवाडीतील शेती बागायतीचे नुकसान हत्तीने केले. तेरवणमेढेत गावकऱ्यांनी सोडलेल्या तीन हत्तींच्या कळपाने बाबरवाडीकडे कूच केल्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80602030500/view", "date_download": "2018-04-22T12:44:28Z", "digest": "sha1:NQC2QLABWAC2DHJY5MATPFYPOEZEL46L", "length": 6357, "nlines": 96, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत दासायन - प्रस्तावना", "raw_content": "\nजननशांतीचे महत्व स्पष्ट करा \nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत दासायन|\nगीत दासायन - प्रस्तावना\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nसमर्थ रामदासस्वामींचे नाव माहीत नसणारा भारतीय क्वचितच सापडेल. धर्मकारण आणि राजकारण यांची अचूक सांगड घालणारा हा महापुरुष जांब नावाच्या खेड्यात ठोसर कुलात जन्माला आला. वडिलांचे नाव सूर्याजीपंत आणि आईचे नाव रेणुका असे होते. सूर्याजीपंतांच्या पूर्वी जवळ जवळ बावीस पिढ्या श्रीरामाची उपासना यांच्या घराण्यात चालू होती. सूर्याजीपंत्र सूर्याचेही उपासक होते. त्यांना प्रभू रामचंद्राच्या कृपेने दोन पुत्र झाले. त्यातला लहान पुत्र हाच नारायण ऊर्फ समर्थ रामदासस्वामी होत. आपल्या अतुल रामभक्तीने आणि असामान्य सदाचरणाने महाराष्ट्रात सर्वत्र प्रभू रामचंद्राची उपासना वाढवून सर्वांना नामस्मरणाचा सोपा मंत्र ज्यांनी दिला ते समर्थ रामदास स्वामी नेहमी म्हणत असत-\n\"जय जय रघुवीर समर्थ\"\nक्रि.वि. १ फाडतांना , टरकतांना , भाजतांना जो आवाज होतो त्या सारखा ध्वनि होऊन ; टरकन . ( क्रि० फाटणें ; चिरणें ). २ एकदम शहारे येऊन ; वेदना उत्पन्न होऊन ; व्यथा पावून .\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/4516", "date_download": "2018-04-22T12:29:01Z", "digest": "sha1:GUHXSXI4NJ2J56MR73F5FVNS4TRR74IQ", "length": 23334, "nlines": 142, "source_domain": "www.manogat.com", "title": "हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२२) | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा\nप्रेषक नामी_विलास (मंगळ., २१/०२/२००६ - २३:१२)\n॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥\nनित्य नेम नामीं ते प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥\nनारायण हरि नारायण हरि भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥\nहरिविण जन्म नरकचि पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ॥\nज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहूनि वाड नाम आहे ॥\nपाठभेदः ते प्राणी = तो नर; भुक्ति = भक्ति\nआपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर एक गोष्ट आपल्या सहज लक्षात येते. सर्वसामान्य माणूस इतर सर्व गोष्टींत रस घेईल पण भगवंताबद्दल काही ऐकणे, वाचणे किंवा जाणून घेणे ह्याबाबतीत तो सदैव उदासीन असतो. अगदी थोडीच माणसे अशी असतात जी भगवंतप्राप्तीचे ध्येय निश्चित करून एखादे साधन / मार्ग अंगिकारतात. त्यापैकी अगदी थोडी नामस्मरण हा मार्ग स्वीकारतात. त्या नाम घेणाऱ्या साधकांपैकी अगदी थोडेच असे असतात जे खऱ्या अर्थाने नामाला वाहून घेतात. नामाला चिकटणे वाटते इतके सोपे नाही. त्याला निष्ठा आणि चिकाटी हवीच. त्यात माणूस हा कर्मप्रिय आहे. फक्त नाम घेऊन काय होते का असाच प्रश्न तो नामधारकांना किंवा सद्गुरूंनाच विचारतो. सर्वसामान्य माणूस सर्वांवर प्रेम करील पण भगवन्नामावर प्रेम स्थिर होणे कठीणच आहे. अगदी सुरुवातीला कुणाच्या तरी सांगण्याने नाम घेतो. पण हळूहळू नामाचा कंटाळा येऊ लागतो. नाम घेण्यात मन रमतच नाही. नामाचा कंटाळा येऊ लागतो. एखादाच दुर्मिळ मनुष्य की ज्याचे नामावरच लक्ष स्थिर होते. एखादाच दुर्लभ मनुष्य ज्याचे नामावर प्रेम जडते. मन नामाला चिकटण्यास थोडीतरी आध्यात्मिक क्षमता आवश्यक असते. काहींच्या ठायी ती उपजतच असते. तर काहींना संतसंगतीने लाभते.काहींना केवळ श्रद्धेने नाम घेतल्यानेही अशी क्षमता प्राप्त होते. परम भाग्याने जर संतसंगती मिळाली तर साधकाचे ठायी नामाची गोडी निर्माण होते व अखंड नामस्मरण-नित्य नेम नामी हेच त्याच्या जीवनाचे सार होते. हळूहळू त्याची आध्यात्मिक क्षमता बहरू लागते आणि भगवंताचे अस्तित्व अगदी आपल्यापाशीच आहे अशी जाणीव त्याला होऊ लागते. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीतही हेच सांगितले आहे.\n\"तो मी वैकुंठी नसे वेळु एक भानुबिंबहि न दिसे वेळु एक भानुबिंबहि न दिसे वरि योगियांचीही मानसे \" \" तरि तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा \nसंतांचाही असाच अनुभव आहे.\n'नित्य काळ जेथे हरिनामाचा घोष तेथे जगन्निवास लक्ष्मीसहित ॥'\n'मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात निवाराया \nनारायण हरि नारायण हरि भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥\nभगवंताच्या अस्तित्वाची जाणीव फार आल्हाददायक असते. त्या जाणीवेच्या प्रभावानेच नामधारकाचे मन हळूहळू अंतर्मुख होऊन नामामध्ये रमायला लागते. नामात रंगलेला नामधारक देहाची कोंडी फोडून सर्व विश्वालाच आपले समजू लागतो.त्याच्या अपेक्षेचे आणि महत्त्वाकांक्षाचे स्वरूपच बदलते. इतरांसाठी सहज आपलेपणा निर्माण झाल्यामुळे त्याचीही चिंता इतर जण वाहतात. परंतु अशा ऐश्वर्यात संत कधीच रमत नाहीत. संत तुकाराम महाराजांनी शिवाजी राजांकडून चालत आलेले ऐश्वर्य नाही का परतवून लावले परिसा भागवताचा परिस नामदेवांनी नदीत बुडवून टाकलाच ना परिसा भागवताचा परिस नामदेवांनी नदीत बुडवून टाकलाच ना अशा ऐश्वर्याचा आणि सिध्दींचा संतांना काय उपयोग अशा ऐश्वर्याचा आणि सिध्दींचा संतांना काय उपयोग अशा विषयांनदापेक्षा सहस्र पटीने श्रेष्ठ असा भगवंताचा प्रेमानंद त्यांना प्राप्त झालेला असतो. त्यांच्या घरी भुक्ति आणि चारी मुक्ती अक्षरशः पाणी भरत असतात.\nहरिविण जन्म नरकचि पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ॥\nनरक ही संकल्पना आताच्या काळी सर्वसाधारण माणसाला पटणार नाही. जेथे परमेश्वरालाच 'रिटायर्ड' करण्याचे वेध लागलेत तेथे नरक ही गोष्ट कशी पटेल नरकामध्ये जीवाला शारीरिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागतात आणि त्या असह्य असतात असे म्हणतात. अगदी विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला दुःख आणि त्रास देणाऱ्या बाह्य गोष्टी नसतात; तर त्यासंबंधी आपल्या मनात येणारे विचार आणि प्रतिक्रियाच आपल्याला जास्त दुःख अथवा क्लेश देतात. भय आणि चिंता ह्यामुळेच माणूस हैराण होतो. जर शांत मनाने जगता येत नसेल तर मग असा अशांत आणि अतृप्त मनाचा माणूस मेल्यानंतर तेच मन घेऊन अदृश्यांत जाणार हे उघड आहे. तेथे त्याला भयचिंता काही सोडत नाहीत. शिवाय येथे जी दुष्कर्मे केलेली असतात त्यांची फळे तेथे भोगावीच लागतात. निसर्गामध्ये ( विश्वामध्ये ) नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था असल्यामुळे आपल्या कर्मांची फळे भोगायला लावणारी शक्ती तेथे वास करते.तिला यम अशी संज्ञा आहे. 'यमाचा पाहुणा' या शब्दात एक अव्यक्त गोष्ट आहे. ती म्हणजे माणूस काही कायमच तेथे वास करणार नसतो. कर्माची फळे भोगल्यानंतर तो पुन्हा पृथ्वीवर परत येतो. म्हणून तो 'यमाचा पाहुणा' नरकामध्ये जीवाला शारीरिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागतात आणि त्या असह्य असतात असे म्हणतात. अगदी विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला दुःख आणि त्रास देणाऱ्या बाह्य गोष्टी नसतात; तर त्यासंबंधी आपल्या मनात येणारे विचार आणि प्रतिक्रियाच आपल्याला जास्त दुःख अथवा क्लेश देतात. भय आणि चिंता ह्यामुळेच माणूस हैराण होतो. जर शांत मनाने जगता येत नसेल तर मग असा अशांत आणि अतृप्त मनाचा माणूस मेल्यानंतर तेच मन घेऊन अदृश्यांत जाणार हे उघड आहे. तेथे त्याला भयचिंता काही सोडत नाहीत. शिवाय येथे जी दुष्कर्मे केलेली असतात त्यांची फळे तेथे भोगावीच लागतात. निसर्गामध्ये ( विश्वामध्ये ) नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था असल्यामुळे आपल्या कर्मांची फळे भोगायला लावणारी शक्ती तेथे वास करते.तिला यम अशी संज्ञा आहे. 'यमाचा पाहुणा' या शब्दात एक अव्यक्त गोष्ट आहे. ती म्हणजे माणूस काही कायमच तेथे वास करणार नसतो. कर्माची फळे भोगल्यानंतर तो पुन्हा पृथ्वीवर परत येतो. म्हणून तो 'यमाचा पाहुणा' परत आल्यावर येथे पूर्ववत् जीवन चालू होते.पुन्हा त्याच चिंता, त्याच इच्छा आणि तेच विषयभोग. पण देवाचे नाम काही घेतले जात नाही. म्हणूनच तुकाराम महाराज लिहितात,\n'किती वेळा जन्मा यावा किती व्हावे फजित' तर शंकराचार्य लिहितात,\n'पुनरपि जननं पुनरपि मरणं जननी जठरंद्रियें शयनं ॥'\nज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहूनि वाड नाम आहे ॥\nह्या ओवीवर चिंतन करण्यापूर्वी मला ज्ञानदेवांच्या हरिपाठातील मागील अभंगातील खालील ओव्या आपल्या नजरेस आणून द्याव्याशा वाटतात.\nज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती ॥\nज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तिने दिधले माझ्या हाती ॥ (अभंग १७)\nज्ञानदेव स्वतः 'ज्ञानियांचा राजा', 'योगियांचे योगिराज' होते. पण देवाच्या निर्गुण स्वरूपाविषयी किंवा अध्यात्मातील गूढ ज्ञानाचे आकलन होण्यासाठी ते आपल्या सद्गुरूंना पूर्ण शरण गेले आहेत. येथे साधकाच्या प्रयत्नांना कमी लेखायचे नाही. पण साधकाचे प्रयत्न एका मर्यादेपर्यंतच साथ देऊ शकतात. अंतिम अनुभूती मात्र केवळ ईश्वरी कृपा किंवा सद्गुरूकृपा ह्यामुळेच येऊ शकते असे तर त्यांना सुचवायचे नाही ना\nह्याआधी नामावर आणि त्याच्या अनुभवावर भरभरून लिहीत असता ज्ञानदेव आपल्या सद्गुरूंचा उल्लेख करत नाहीत. पण येथे मात्र तो आवर्जून करतात. एका मर्यादेपर्यंतच साधक नामाची महती जाणू शकतो.\nपरमेश्वराप्रमाणेच त्याचे नामही अनंत आहे. ते गगनाहूनि वाड आहे. आकाश आपल्याला निळे भासते. पण जसं जसे आपण त्याला जाणण्याचा प्रयत्न करू लागतो तसं तसे आपल्याला कळते की आकाश म्हणजे केवळ एक पोकळी आहे. पाणीही आपल्याला निळेच भासते. पण त्याला ना आकार ना स्वतःचा रंग. देवाचे नामही असेच आहे. नाम घेता घेता आपल्या नामाचा ध्वनी अव्यक्त अनाहतनादांत लीन होतो. तो शरीराच्या कानाला ऐकू येत नाही. श्रवणशक्तीला तो ऐकू येतो. तो ध्वनीदेखील वाड म्हणजे अमर्याद आहे. कारण तो मूळचा ओंकार आहे. नाम हे चैतन्याचे शुद्ध स्फुरण आहे. तर आकाश हे पंचमहाभुतांपैकी एक आहे व जड आहे.\n शुद्ध चैतन्य निष्काम ॥'\nचैतन्य हे जडापेक्षा श्रेष्ठ असल्याने चैतन्यघन असे नाम जड आकाशापेक्षा श्रेष्ठच असणार. जड असल्याकारणे आकाशाला सीमा आहेत. शिवाय भूतमात्रांना तारण्याचे सामर्थ्य आकाशात नाही. याच्या अगदी उलट नामाचा महिमा आहे.\n'नामाचा महिमा कोण करी सीमा जपा श्रीरामा एक्या भावे ॥'\n'नामेचि तरले कोट्यानु हे कोटी नामे हे वैकुंठी बैसविले ॥'\nसर्वात महत्वाचे म्हणजे आकाशासकट अनंत ब्रह्मांडे ज्या हरीच्या उदरात आहेत त्या हरिलाच अंकित करून घेण्याचे सामर्थ्य नामात आहे. म्हणूनच नाम हे गगनाहूनि वाड, श्रेष्ठ आहे.\nनामाचे हे माहात्म्य ओळखूनच ज्ञानदेव सर्वांना उपदेश करतात.\n\"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ॥\"\n॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥\n ( अभंग#२१) up हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ५१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/10/bhoot-return-for-nothing-bhoot-returns.html", "date_download": "2018-04-22T12:24:54Z", "digest": "sha1:E63R4ESXRK3XKEVAW2ADZ4MR5AOJCAR4", "length": 15834, "nlines": 237, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): Bhoot Returns for nothing ! (Bhoot Returns - Movie Review)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nकधी 'फ्लश' खेळला आहात जुगार... तीन पत्ती.. ह्या तीन पत्तीमध्ये अफलातून पानं (ट्रायो/ कलर सिक्वेन्स इ.) क्वचितच येतात. बहुतकरून जोड्या किंवा सपाट पानं येत असतात. चांगला खेळणारा असतो ना, तो ह्या जोड्यांच्या किंवा सपाट पानांच्या जोरावर 'ब्लफ' करतो आणि जिंकतोही पण काही जण - जे एक तर कच्चे खेळाडू असतात किंवा 'मी लै भारी खेळतो' अश्या खोट्या आविर्भावात असतात - ह्या 'ब्लफिंग'मध्ये वाहवत जातात, हरतात आणि मग जेव्हा खरोखर चांगले पत्ते असतात, तेव्हा 'बाजी' लावायला एक तर काही उरलेलंच नसतं किंवा झालेलं नुकसान चांगल्या पत्त्यांच्या जोरावर भरून निघण्याच्या बाहेर असतं पण काही जण - जे एक तर कच्चे खेळाडू असतात किंवा 'मी लै भारी खेळतो' अश्या खोट्या आविर्भावात असतात - ह्या 'ब्लफिंग'मध्ये वाहवत जातात, हरतात आणि मग जेव्हा खरोखर चांगले पत्ते असतात, तेव्हा 'बाजी' लावायला एक तर काही उरलेलंच नसतं किंवा झालेलं नुकसान चांगल्या पत्त्यांच्या जोरावर भरून निघण्याच्या बाहेर असतं भयपट म्हणजे पण असाच एक जुगार असावा. 'आता काही तरी होणार' असं भासवून काहीच न घडवणं.. हे 'ब्लफ' एका मर्यादेपर्यंत ठीक. पण हे 'ब्लफिंग' अति झालं, की जेव्हा खरोखरच काही 'होतं', तोपर्यंत हवा निघून जाते आणि मोठ्या आवेशात 'शो' करावा, तर बाजी फिक्कीच असते फार काही जिंकलेलं नसतंच, कुणी काही 'लावलेलं' नसतंच भयपट म्हणजे पण असाच एक जुगार असावा. 'आता काही तरी होणार' असं भासवून काहीच न घडवणं.. हे 'ब्लफ' एका मर्यादेपर्यंत ठीक. पण हे 'ब्लफिंग' अति झालं, की जेव्हा खरोखरच काही 'होतं', तोपर्यंत हवा निघून जाते आणि मोठ्या आवेशात 'शो' करावा, तर बाजी फिक्कीच असते फार काही जिंकलेलं नसतंच, कुणी काही 'लावलेलं' नसतंच 'भूत रिटर्न्स' चा जुगार असाच फसला आहे.\nएक असतो रामू. हुशार, सुस्वभावी आणि चुणचुणीत मुलगा. वर्गात अगदी पहिला नंबर नसला, तरी पहिल्या पाचात हमखास. शाळेच्या प्रत्येक वर्षी शिक्षकांचा आवडता विद्यार्थी असणारा रामू दहावीत येतो आणि काही तरी बिनसतं. तो सगळ्यांशी फटकून वागू लागतो. गृहपाठ अर्धवटच करू लागतो. शिक्षकांच्या प्रश्नांना असंबद्ध उत्तरं देऊ लागतो. वर्गात असताना लक्ष भलतीकडेच, शून्यात पाहात बसू लागतो.. कसाबसा पास होऊन रामू शाळेतून बाहेर पडतो. पण त्याला अचानक काय झालं होतं हे समजत नाही. काही जण म्हणतात, 'रामूला भुताची लागण झाली\n ही आपल्या रामूची कहाणी आहे. रामू... आपला पूर्वीचा रामगोपाल वर्मा. त्यालाही अशीच भुताची लागण झाली आणि त्याचा 'रामसेगोपाल वर्मा' झालाय. म्हणून तर त्याने 'भू.रि.' बनवला\nसर्वपथम, ह्या सिनेमाला 'भू.रि.' म्हटल्यामुळे ह्याचा 'उर्मिला'वाल्या 'भूत'शी काही संबंध आहे, असं जर तुम्हाला वाटलं असेल.. तर तसं काहीही नाहीये हाच सर्वात पहिला 'ब्लफ' आहे रामूचा हाच सर्वात पहिला 'ब्लफ' आहे रामूचा सिनेमाची कहाणी मी अगदी थोडक्यात सांगतो कारण ती 'अगदी थोडकी'च आहे\nएका 'शबू' नामक भूताने झपाटलेल्या घरात एक नवीन कुटुंब राहायला येते. तरुण अवस्थी (चक्रवर्ती), बायको नम्रता अवस्थी (मनीषा कोईराला), मोठा मुलगा 'तमन' आणि लहान मुलगी 'निमी'. सोबत एक नोकर 'लक्ष्मण' आणि ते राहायला आल्यानंतर अचानक सरप्राईज म्हणून आलेली 'तरुण'ची लहान बहिण 'प्रिया' (मधू शालिनी). 'शबू' लहानग्या निमीला पछाडते. पुढे काय घडतं ते सांगण्या-ऐकण्या-लिहिण्या व पाहण्याइतकं महत्वाचं नाहीच जे कुठल्याही भुताटकीच्या सिनेमांत होतं तेच आणि तस्संच..\nफक्त दीड तासाचा सिनेमाही रटाळ कसा बनवता येतो, हे अभ्यासण्यासाठी भू.रि. अवश्य पाहावा. नि:शब्दपणे, संथ गतीने कॅमेरा फिरून फिरून आपल्या घाबरण्यासाठीच्या इच्छेचा अंत पाहातो. जे काही घडतं, ते फक्त शेवटच्या १५-२० मिनिटात घडतं आणि ते 'भयावह' पेक्षा 'बीभत्स' प्रकारात मोडतं.\n'भू. रि.' चा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्याची पात्रनिवड आहे. एकही पात्र भूमिकेशी न्याय करत नाही. 'चक्रवर्ती' नामक दगड तर निव्वळ असह्य. मनीषा का परत आली आहे, हे तिला किंवा रामूलाच ठाऊक. दोन्हीही मुलं नुसतीच वावरतात. काहीही 'स्पार्क' नाही. बहिणीच्या भूमिकेतील 'मधू शालिनी' तर फक्त उघड्या मांड्या दाखवण्याची सोय असावी.\nसंदीप चौटाचं आदळआपट करणारं पार्श्वसंगीत 'भो:' करण्याचा केविलवाणा अयशस्वी प्रयत्न पिक्चरभर करत राहतं.\nएकंदरीत हा सिनेमा पाहिल्यावर माझी तरी खात्री पटली आहे की रामूला त्याचे जुने मित्र मणीरत्नम, शेखर कपूर ह्यांची सांगत आवश्यक झाली आहे. त्याच्या मानगुटीवर बसलेलं भुताटकीचं भूत त्याने लौकरात लौकर झटकायला हवं नाही तर 'फॅक्टरी' बुडणार हे निश्चित.\nटू कन्क्ल्युड, इतकंच म्हणावंसं वाटतं - 'गेट वेल सून, रामू..\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nवळणावळणावर दिसणाऱ्या तुझ्या खुणांचे काय करू\nद्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या\nसुरस कथा माझ्या प्रेमाची..\n'हवाहवाई'ची अफलातून 'शशी गोडबोले' (English Vinglis...\nतिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-d-s-kulkarni-will-arrest-492576", "date_download": "2018-04-22T12:45:34Z", "digest": "sha1:O5MTEGNZUWRQKEBMZ7DOUNMFQYHAPND3", "length": 15773, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णींना अटकेची शक्यता!", "raw_content": "\nमुंबई : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णींना अटकेची शक्यता\nपुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये भरण्याची वाढीव मुदत देण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी नकार दिला आहे. डी.एस. कुलकर्णी यांना 50 कोटी रुपये जमा करण्याची मुदतवाढ मुंबई हायकोर्टाने दिली होती. ही मुदत आज संपली असून डी.एस. कुलकर्णी यांनी आणखी काही दिवस मुदत वाढ मिळावी यासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र, या अर्जावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nमुंबई : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णींना अटकेची शक्यता\nमुंबई : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णींना अटकेची शक्यता\nपुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये भरण्याची वाढीव मुदत देण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी नकार दिला आहे. डी.एस. कुलकर्णी यांना 50 कोटी रुपये जमा करण्याची मुदतवाढ मुंबई हायकोर्टाने दिली होती. ही मुदत आज संपली असून डी.एस. कुलकर्णी यांनी आणखी काही दिवस मुदत वाढ मिळावी यासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र, या अर्जावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/other/item/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF.html?category_id=5", "date_download": "2018-04-22T12:33:21Z", "digest": "sha1:62LJGZQSDNYMH6TOD46I2K4J2ZSZWTY7", "length": 3480, "nlines": 87, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "आदर्श दुग्ध व्यवसाय Adarsh Dugdha Vyavasay", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nदूध उत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी व मुख्यत: तो फायदेशीररीत्या करण्यासाठी हे पुस्तक बहुमोल ठरावे. गाई-म्हशींची निवड, त्यांचा आहार, निवारा, त्यांचे प्रजनन, वासरांचे संगोपन, रोगांपासून प्रतिबंधक उपाय, रोगांची माहिती, व्यवसायाचा जमाखर्च इ. आवश्यक माहिती सोप्या पध्दतीने दिली आहे. इतर उपयुक्त सूचना व आकृत्याही आहेत.\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2014/07/movie-review-kick.html", "date_download": "2018-04-22T12:17:40Z", "digest": "sha1:AQHQBB5KGOM2SRCWWWLOCTSY3OBANRQU", "length": 19033, "nlines": 247, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): एक्स्ट्रा टाईमची पेनल्टी किक (Movie Review - Kick)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nएक्स्ट्रा टाईमची पेनल्टी किक (Movie Review - Kick)\n'माझं पोरगं कसलं व्रात्य आहे, उपद्व्यापी आहे जराही शांत बसत नाही आणि बसूही देत नाही.\nप्रवासात तर डब्यातल्या प्रत्येकाला जाऊन छळायचं असतं एका जागी थांबत नाही.\nशाळेतून रोजच तक्रार असते \nमनासारखं झालं नाही तर सगळं घर डोक्यावर घेतं.\nहातात काहीही आलं की आधी ते फेकणारच \nआयटम सॉंग्स भारी आवडतात.. 'झंडू बाम'वर तर कसलं नाचतंय \n- कशाचंही कौतुक असतं लोकांना. ज्यासाठी एक धपाटा द्यायला हवा, त्यासाठी एक गालगुच्चा घेतला जातो आजकाल. ह्या लाडोबांनी काहीही केलेलं चालतं आई-बापाला. ह्यांचा आनंद आणि बाकीच्यांना वैताग \nअसंच काहीसं आपल्या फॅन मंडळींचं आहे. त्यांच्या लाडोबांनी काहीही केलं तरी चालतं. चालतं कसलं, ते 'लै भारी' असतं. मग तो 'किक'च्या सुरुवातीचा जवळजवळ तासभराचा वात आणणारा अस्सल मूर्खपणा का असेना \nमागे एकदा मोठ्या अपेक्षेने पंकज कपूर दिग्दर्शित 'मौसम' बघायला गेलो होतो. असह्य होऊन मध्यंतराला बाहेर पडलो. 'किक'च्या मध्यंतरापर्यंत तश्याच निर्णयाला पोहोचत होतो. एक तर 'टायटल्स'मध्ये 'म्युझिक - हिमेश रेशमिया' दिसलं होतं, तेव्हापासून पाचावर धारण बसली होती की त्याची काही तरी भूमिका असणारच. मी सश्याच्या बावरलेपणाने बरोबरच्या मित्राला माझी भीती कुठलाही आडपडदा न ठेवता बोलून दाखवली. तेव्हा समजलं की हिमेश दिसणार नाहीये. मध्यंतरानंतर तग धरण्याचं बळ त्या तीन-चार शब्दांत होतं आणि मी बाहेर न पडता तिथेच बसून राहिलो.\nतर कहाणी अशी आहे की.....\n'देवी लाल सिंग' (सलमान) हा एक सटकलेल्या डोक्याचा चाळीशीचा तरुण असतो. (चाळीशीचा तरुण म्हणजे 'गरमागरम बियर' म्हटल्यासारखं वाटत असेल. पण ते तसंच आहे.) हुशार व सुशिक्षित असूनही त्याच्या सतत काही तरी 'थ्रिलिंग' करण्याच्या चसक्यामुळे त्याने आत्तापर्यंत ३२ नोकऱ्या सोडलेल्या असतात. गावात देवाच्या नावाने जसा एखादा वळू सोडलेला असतो, तसा हा स्वत:च्या 'किक'साठी गावभर उधळत फिरत असतो. त्याला काय केल्याने 'किक' मिळेल, हे सांगता येत नसतं. एकीकडे मैत्रिणीच्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध तिचं लग्न करवून देत असतानाच दुसरीकडे त्याच लग्नाबद्दलचे अपडेट्ससुद्धा त्याच घरच्यांना देऊन, त्यांना लग्नाच्या ठिकाणी आणून, त्यांच्यासमोर लग्न लावून देतो, कारण त्यातून 'किक' मिळते \nएक बथ्थड चेहऱ्याची मानसोपचार तज्ञ 'शायना' (जॅकलिन फर्नांडीस) त्याला भेटते आणि त्याला एक वेगळीच 'किक' बसते. प्रेमाची. त्या प्रेमाखातर तो पुन्हा एकदा नोकरी करण्याचा प्रयत्न करतो. तो न जमल्याने नाराज झालेल्या शायनावर नाराज होऊन 'आजसे 'पैसा कमाना' यही मेरी नयी 'किक' है' असं ऐकवून देवी अंतर्धान पावतो. वर्षभर त्याची वाट पाहून अजून थोराड होत चाललेली शायना कदाचित गाल भरून येतील ह्या आशेने असेल, थेट पोलंडची राजधानी 'वॉर्सो'ला आई-वडील, बहिणीसह शिफ्ट होते (च्यायला मी ३ ब्रेक अप्स केले. कधी वर्सोव्यालाही जाऊ शकलो नाही. माझ्या प्रेमात 'किक'च नव्हती बहुतेक\nइथपर्यंत थेटरात बसलेले सगळे पकलेले असतात. थेटरात जांभयांची साथ आलेली असते. पण कोमात गेलेला पेशंट शुद्धीत यावा, तसे अचानक लेखक, दिग्दर्शक शुद्धीत आल्याची लक्षणं दाखवायला लागतात.\nकुठल्याही कर्तव्यदक्ष पालकांना असते, तशी शायनाच्या घरच्यांनाही तिच्या लग्नाची काळजी असतेच. त्यामुळे वडिलांच्या मित्राचा मुलगा 'हिमांशु' (रणदीप हुडा) कहाणीत येतो. सुपरकॉप हिमांशु एका 'डेव्हिल' नावाच्या चोराच्या करामतींनी बेजार झालेला असतो. पुढची चोरी 'वॉर्सो'मध्ये होणार असा एक खत्तरनाक डोकेबाज शोध लावून तो इथे आलेला असतो. 'डेव्हिल' म्हणजे पूर्वीचा 'देवी' असणारच असतो. अश्याप्रकारे कहाणीची 'त्रिकोणीय' गरज पूर्ण होते.\nह्यानंतर नेहमीची थरारनाट्यं यथासांग पार पडतात. कहाणी आणखी पुढेही उलगडत जाते. 'नवाझुद्दिन सिद्दिकी'ने जबरदस्त साकारलेला खलनायक 'शिव' येतो. आणि इतर कुठल्याही सलमानपटाच्या ठराविक वळणावर चित्रपट 'इतिश्री' करतो.\nचित्रण, छायाचित्रण तर आजकाल सुंदर असतंच. इथेही ते सफाईदार आहे. मध्यंतराच्या जरा आधीपासून कहाणी चांगला वेगही पकडते. पण हिमेश रेशमियाची गाणी वेगाला बाधा आणायचं काम सतत करत राहतात. खासकरून 'नर्गिस फाक्री' असलेलं एक गाणं तर पराकोटीचा अत्याचार करतं.\n'जॅकलिन फर्नांडीस' खप्पड चेहरा आणि विझलेल्या डोळ्यांनी अख्ख्या चित्रपटभर अभिनयाचा अत्यंत केविलवाणा अयशस्वी प्रयत्न करते.\nसौरभ शुक्ला, रजित कपूर व मिथुन चक्रवर्ती ह्यांना फारसं काही काम नसल्याने ते वायाच गेले आहेत. नवाझुद्दिनच्या भूमिकेचीही लांबी तशी कमीच आहे. पण महत्वाची तरी आहे. त्याचं ते 'ट्टॉक्' करून विकृत हसणं जबराट आहे. पण म्हणून 'मै १५ मिनिट तक अपनी सांस रोक सकता हूँ' हे काही पटत नाही.\nरणदीप हुडा हा मला नेहमी एक गुणी अभिनेता वाटतो. त्याचा वावर अगदी सहज आहे. कोणत्याही खानपटात दुसऱ्या कुठल्या नटाने छाप सोडणे म्हणजे दुसऱ्याच्या बगीच्यात शिरून तिथलं गुलाबाचं फूल डोळ्यांदेखत तोडून आणण्यासारखं आहे.\nखरं तर तेलुगु सिनेमाचा रिमेक असल्याने सगळा मसाला मिला-मिलाया आणि बना-बनायाच होता. फक्त चकाचक भांड्यांत सजवून समोर ठेवायचं होतं. ते ठेवलंच आहे. त्यामुळे एकदा बघायला हरकत नसावी.\nअसं करा.... खणखणीत एसी असलेल्या चित्रपटगृहात, पोट मस्तपैकी टम्म फुगेस्तोवर खादाडी करून जा आणि पहिला एक तास झक्कपैकी झोप काढा. मग मध्यंतरात गरमागरम चहा-कॉफी घेऊन पॉपकॉर्न चिवडत उर्वरित अर्धा भागच पहा. मज्जा नि लाईफ \nरेटिंग - * *\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nएक्स्ट्रा टाईमची पेनल्टी किक (Movie Review - Kick)...\nकौन जीता, कौन हारा \nकोणता आरोप बाकी राहिला माझ्यावरी \nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2017/06/ms-dhoni-leadership-story-leader.html", "date_download": "2018-04-22T12:20:12Z", "digest": "sha1:7PCZDAPUQFT6GSO7MDE5YQ65NDUAHPNJ", "length": 6840, "nlines": 76, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "महेंद्रसिंग धोनी एक उत्कृष्ट लीडर (leader) का आहे ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमहेंद्रसिंग धोनी एक उत्कृष्ट लीडर (leader) का आहे \nMS Dhoni Leadership story महेंद्रसिंग धोनी एक उत्कृष्ट लीडर (leader) का आहे \n१. खालील फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी चषक स्वीकारताना दिसत आहे -\n२. चषक स्वत:कडे न ठेवता त्याने तो संघातील तरुण खेळाडूंकडे सुपूर्द केला -\n३. तरुण खेळाडूंना चषकासोबत फोटो काढायची संधी देऊन धोनी स्वत: मागे गेला.\n४. त्यानंतर सपोर्ट स्टाफला देखील फोटो काढण्यासाठी पुढे आणलं आणि स्वत: मागे जाऊन उभा राहिला.\n५. आणि त्या नंतर दुसऱ्या एका सामन्यात जेव्हा संघ हरला तेव्हा मात्र धोनी पराजयाची पूर्ण जबाबदारी घेऊन पुढे उभा राहिला.\nमित्रांनो, म्हणूनच धोनी एक यशस्वी आणि आदर्श नेता आहे.\nऑफीसमध्ये कितीतरी लोक आपल्याला क्रेडीट मिळावं म्हणून धडपड करत असतात आणि एखादी चूक झाली तर ती आपल्या सहकार्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करतात. अशी माणसं कधीच यशस्वी होत नाहीत....होऊ शकत नाहीत.\nजेव्हा क्रेडीट कोणाला मिळतंय याची चिंता न करता काम केलं जातं तेव्हा आपोआप संघ तयार होतो....संघभावना तयार होते.\nमहेंद्रसिंग धोनीने हे त्याच्या वागण्यातून आपल्याला नक्कीच शिकवलं आहे \nमातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nमहेंद्रसिंग धोनी एक उत्कृष्ट लीडर (leader) का आहे \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/lifestyle/why-cerbera-odollam-called-murder-tree-1897", "date_download": "2018-04-22T12:06:56Z", "digest": "sha1:YI2KCLP6PML6LOQT6AQZ5M7YJ6QYWN23", "length": 6096, "nlines": 41, "source_domain": "bobhata.com", "title": "या झाडाला ‘मर्डर ट्री’ का म्हणतात ? माहिती वाचून घाम फुटेल भौ !!", "raw_content": "\nया झाडाला ‘मर्डर ट्री’ का म्हणतात माहिती वाचून घाम फुटेल भौ \nमंडळी, जगात अनेक विषारी झाडे झुडपे आढळतात. आपल्या बेअर ग्रील्स भाऊने त्याच्या कार्यक्रमातून अनेकदा अशा झाडांची माहिती दिली आहे. मंडळी आज आपण अशाच एका झाडाची माहिती वाचणार आहोत. हे झाड दिसायला साधारण झाडासारखं असलं तरी आहे फार विषारी. फक्त विषारी नाही तर या झाडाला ‘मर्डर ट्री’ म्हटलं जातं.\nचला या झाडाबद्दल अधिक माहित घेऊया.\nया झाडाचं नाव आहे cerbera odollam. भारत आणि दक्षिण आशियात हे झाड आढळून येतं. हे झाड कुठूनही विषारी वाटत नाही. पण त्याच्या बियांमध्ये खतरनाक विष असतं राव. या बिया असतात त्याच्या हिरव्या फळांमध्ये. या बियामध्ये ‘कार्डियाक ग्लाइकोसाइड’ हे रसायन आढळतं. कार्डियाक ग्लाइकोसाइडमुळे आपल्या हृदयाची गती मंदावते आणि शेवटी मृत्यू होतो.\nबी पोटात गेल्यानंतर काही तासांच्या आत माणसाचा जीव जातो. पण त्याआधी शरीरात काही बदल दिसू लागतात. पोटदुखी, अतिसार, हृदयाचे अनियमित ठोके, उलट्या आणि डोकेदुखी. या प्रकारची लक्षणे दिसू लागतात.\nतज्ञांच्या मते भारतात आजवर अनेकांनी आत्महत्येसाठी cerbera odollam ची निवड केली आहे. केरळ मध्ये १९८९ ते १९९९ पर्यंत तब्बल ५०० लोकांनी या प्रकारे आत्महत्या केली होती. म्हणून या झाडाला ‘मर्डर ट्री’ म्हणतात का \nया झाडाला ‘मर्डर ट्री’ म्हणण्यामागे वेगळं कारण आहे राव. पहिली गोष्ट म्हणजे या बियांमुळे माणसाचा मृत्यू झाला आहे हे सहजासहजी शोधता येत नाही. ते शोधून काढण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते ती प्रचंड महाग असते. त्यामुळे डॉक्टरांना जर पूर्णपणे खात्री असेल की या बियांनीच माणसाचा मृत्यू झाला आहे तरच ही प्रक्रिया करता येते. एकंदरीत काय तर आत्महत्येच्या नावाखाली ती हत्या सुद्धा असू शकते.\n२००४ च्या एका अहवालानुसार बऱ्याच केसेस मध्ये मृत्यूचं कारण आत्महत्या दिसून येत होती पण खरं तर ती हत्या होती. आश्चर्य म्हणजे cerbera odollamची फळे खाल्ली जाऊ शकतात पण त्या बरोबर चुकून बी सुद्धा खाल्ली गेली तर मात्र जीव जाऊ शकतो.\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/24193", "date_download": "2018-04-22T12:46:37Z", "digest": "sha1:RY4ZHE6VSOPHBOJBSIMSNF77GMXOB6RH", "length": 5143, "nlines": 93, "source_domain": "www.manogat.com", "title": "मराठी प्रेमगीतांचा कार्यक्रम - गोष्ट तुझी नि माझी | मनोगत", "raw_content": "\nमराठी प्रेमगीतांचा कार्यक्रम - गोष्ट तुझी नि माझी\nप्रेषक अनुबंध (मंगळ., २३/०४/२०१३ - २०:०४)\nआरंभ: २८/०४/२०१३ - सा. ५:३०\nसमाप्ती: २८/०४/२०१३ - रा. ९:३०\nमराठी प्रेमगीतांचा सुश्राव्य कार्यक्रम\n\" गोष्ट तुझी नि माझी \"\nतारीखः रविवार, २८ एप्रिल २०१३, सायं: ०६ ००\nस्थळः एस एम जोशी सभाग्रुह, नवी पेठ, पुणे ३०\nवादकः अनय गाडगीळ, संजय खाडे, वैभव भोसले\nप्रवेशिका मिळण्याचे ठिकाणः रसिक साहित्य, अप्पा बळवंत चौक, पुणे\nमोबाईल संपर्कः क्षणमुख दहीहण्डेकर : ७७०९ ५२९९ ३८\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ३३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-purpose-management-bad-credit-76731", "date_download": "2018-04-22T12:14:43Z", "digest": "sha1:HKOOTBM3K42KYN7W5KWVNINKDSPB6AHC", "length": 10412, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news The purpose of the management of bad credit बुडीत कर्जांच्या व्यवस्थापनाचे उद्दिष्ट - रजनीश कुमार | eSakal", "raw_content": "\nबुडीत कर्जांच्या व्यवस्थापनाचे उद्दिष्ट - रजनीश कुमार\nबुधवार, 11 ऑक्टोबर 2017\nमुंबई - आगामी काळामध्ये बुडीत कर्जांच्या व्यवस्थापनाकडे उद्दिष्ट ठेवून काम करणार असल्याचे मत भारतीय स्टेट बॅंकेचे (एसबीआय) नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक (एमडी) रजनीश कुमार यांनी व्यक्त केले. सध्या भारतीय बॅंका बुडीत कर्जांसंबंधी ऐतिहासिक संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे येत्या काळात बुडीत कर्जांचा भार कमी करण्याचे बॅंकांपुढे लक्ष्य असेल, असे कुमार यांनी सांगितले.\nमुंबई - आगामी काळामध्ये बुडीत कर्जांच्या व्यवस्थापनाकडे उद्दिष्ट ठेवून काम करणार असल्याचे मत भारतीय स्टेट बॅंकेचे (एसबीआय) नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक (एमडी) रजनीश कुमार यांनी व्यक्त केले. सध्या भारतीय बॅंका बुडीत कर्जांसंबंधी ऐतिहासिक संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे येत्या काळात बुडीत कर्जांचा भार कमी करण्याचे बॅंकांपुढे लक्ष्य असेल, असे कुमार यांनी सांगितले.\nकर्ज बुडवून परदेशात फरार होणाऱ्यांची मालमत्ता होणार जप्त\nनवी दिल्ली : देशातील विविध बँकांची कर्जे बुडविल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यातील अनेकांनी कर्जे बुडवून परदेशात पलायन केल्याची प्रकरणेही उघडकीस...\nबागलाणच्या पश्चिम पट्यातील डोंगर जळून खाक; आग विझवण्यासाठी वनविभागाचा कोणताच प्रयत्न नाही\nतळवाडे दिगर (जि. नाशिक) - प्राचीन ऐतिहासिक काळापासून असलेल्या बागलाण तालुक्यातील डोंगरांना लागणाऱ्या वणव्यामुळे धगधगणारी आग आणि डोळ्यासमोर शेकडो...\nदि. बारामती सहकारी बँक लिमीटेडचा प्रथम वर्धापन दिन संपन्न\nमोहोळ (जि. सोलापूरय़) - येथील दि. बारामती सहकारी बँक लिमीटेड या बँकेच्या मोहोळ शाखेचा प्रथम वर्धापनदिन शनिवार ता. 21 एप्रिल ला संपन्न झाला...\nगावच \"ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकले जी\nनागपूर - चिट फंडवाला आला, पैसे दुप्पट करून देतो म्हणून लुटून गेला. सरकार आले रस्ता, शौचालय, घर बांधून देतो म्हणून सारेकाही अर्धवट मार्गावर आणून...\nपुण्यात आगीत 75 झोपड्या खाक; जीवितहानी टळली\nपुणे : मार्केट यार्डजवळील आंबेडकरनगर झोपडपट्टीत शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. काही वेळांतच आगीने रौद्ररूप धारण केले; त्यातच सिलिंडरचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-globla-yoga-day-54115", "date_download": "2018-04-22T12:26:45Z", "digest": "sha1:FZPNKMIP2PLSV4KFIQQD7AKUVWBWYFFX", "length": 15439, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news globla yoga day सुदृढ, स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी योग अपरिहार्य | eSakal", "raw_content": "\nसुदृढ, स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी योग अपरिहार्य\nबुधवार, 21 जून 2017\nदिवसातील तासभराचा योग अभ्यास ठेवूशकतो ठणठणीत, तज्ज्ञांचा सल्ला\nदिवसातील तासभराचा योग अभ्यास ठेवूशकतो ठणठणीत, तज्ज्ञांचा सल्ला\nनाशिक - योग काही कुठल्या आजारावरील औषधाप्रमाणे नाही, की जेव्हा एखादी व्याधी झाली की उपचार म्हणून योग करायचा. योग ही साधना असून, त्यात सातत्य असायला हवे. दिवसभरातील साधारणत: एक तासाचा योग अभ्यास प्रकृती ठणठणीत ठेवूशकतो, असा दावा तज्ज्ञ करतात. सुदृढ जीवनासाठी योगाला जीवनशैली बनविण्याची गरज जागतिक योग दिनानिमित्त व्यक्‍त केली जात आहे.\nजीवनात चालते, फिरते राहाणे, चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते. वाढत्या वयासोबत उद्भवणाऱ्या व्याधी, शारीरिक झिज यांसह सध्या तरुणांमध्ये जाणवणारी तणावाची स्थिती असे शारीरिक आणि मानसिक आजार दूर ठेवायचे असतील तर योग अभ्यास उपयुक्‍त ठरू शकतो. पाश्‍चात्य देशांना योगाचे महत्त्व अलीकडे कळू लागले असल्याने तेथे योगाचा अभ्यास आणि सराव मोठ्या स्वरूपात सुरू झाला आहे. योग साधना ही केवळ योगासनांपुरती मर्यादित नसून, त्यात आहार-विहार यांच्यापासून दैनंदिन जीवनातील वर्तणुकीचाही समावेश होतो. त्यामुळे योग ही एक प्रकारची जीवनशैली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nहृदयविकार, मधुमेह या व्याधी शरीराच्या आतील भागाशी निगडित आहेत. त्यामुळे या व्याधी होऊ नयेत याकरिता योगासने करता येऊ शकतात. त्यात प्रामुख्याने कपालभातीद्वारे श्‍वासावर नियंत्रणासोबत आतड्यांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. पचनाची क्रिया सुधारते. सुदृढ, आजारी, वयोवृद्ध सर्वच वयोगटांतील आणि प्रकारातील व्यक्ती गरजेप्रमाणे हा योग करू शकतात. मंडुकासन, शशकासनदेखील उपयुक्‍त आहेत. हृदयविकार टाळण्यासाठी भस्रीका प्राणायाम उपयोगी ठरतो. याद्वारे फुफ्फुसांना पुरेसा ऑक्‍सिजन मिळून हृदयातील रक्‍तपुरवठ्यालाही चालना मिळते.\nविविध व्याधी आणि त्यांच्यासाठी उपयुक्‍त योगासने -\nपाठ, कंबर, मणके दुखी - मकरासन, भुजंगासन (अर्ध भुजंगासन, पूर्ण भुजंगासन, तिरीयक भुजंगासन, निराधार भुजंगासन). शलभासन, धनुरासन.\nया आसनांतून पाठ, कंबर, मणके यांतील स्नायू बळकट करण्यास मदत होऊन त्रास कमी होतो. संबंधित व्याधीदेखील दूर होतात.\nमानसिक स्वास्थ्यासाठी - निराशा, ताण-तणाव इत्यादी मानसिक व्याधी दूर करण्यासाठी अनुलोम, विलोम उपयोगी ठरतो. याद्वारे मेंदूपर्यंत रक्‍तपुरवठा होण्यास मदत होते. रक्‍ताभिसरण सुधारते. भ्रामरी, उदगिद, प्रणवचे ध्यान या योगाभ्यासाचाही उपयोग होतो.\nयोग ही जीवनपद्धती आहे. आसन हा त्याचाच भाग आहे. योगामध्ये आहार, विहारासह निसर्गाशी मिळते-जुळते जगण्याची संधी मिळते. शरीर, मन आणि आत्मा यामध्ये सकारात्मक परिणाम घडविण्यासाठी योग उपयोगी ठरतो. स्पर्धेच्या आजच्या काळात निरोगी, आनंदी जीवन जगण्यासाठी योगाची जीवनपद्धती आत्मसात करायला हवी.\n- गंधार मंडलिक, संचालक, (इंटरनॅशनल कोर्स), योग विद्या गुरूकुल.\nविविध व्याधींनुसार योगक्रिया केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. दिवसांतून काही वेळ योगाभ्यासासाठी दिल्यास उर्वरित दिवस उत्साहवर्धक करता येऊ शकतो. प्रत्येकाने योगसाधना करत जगण्यातील आनंद वाढवला पाहिजे.\n- मोहन चकोर, जिल्हा योग विस्तारक, पतंजली योगपीठ\nउज्ज्वला योजनेच्या गॅस कनेक्शनचे वितरण\nरसायनी(रायगड) - 'ग्राम स्वराज' मोहिमेच्या अंतर्गत शुक्रवारी (ता. 20) वासांबे मोहोपाडा येथील श्री साईबाबा मंदिराच्या सभागृहात भारत गॅस...\nबागलाणच्या पश्चिम पट्यातील डोंगर जळून खाक; आग विझवण्यासाठी वनविभागाचा कोणताच प्रयत्न नाही\nतळवाडे दिगर (जि. नाशिक) - प्राचीन ऐतिहासिक काळापासून असलेल्या बागलाण तालुक्यातील डोंगरांना लागणाऱ्या वणव्यामुळे धगधगणारी आग आणि डोळ्यासमोर शेकडो...\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढ व आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य - आयुष प्रसाद प्रकल्पधिकारी\nजुन्नर - शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्तावाढ, क्रीडा व आरोग्यासाठी प्रकल्प कार्यालयाने विविध...\nराज्यात वर्षभरात अडीच लाख टन इंधन बचत\nनागपूर - \"आम्ही जंगलाचे राजे, आम्ही वनवासी' असे जंगलावरील प्रेम व्यक्त करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाल्याने इंधनासाठी...\nअमली पदार्थांची काळी दुनिया\nदेशातील ड्रग्जचा व्यापार गुंतागुतींचा आहे. झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत हे मायाजाल पसरले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या उलाढालीचा अंदाज अजूनही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/lifestyle/online-diwali-ank-2017-arogyam-1446", "date_download": "2018-04-22T12:20:20Z", "digest": "sha1:I7QBP64EV452HUSUEEJUKWMRJWUNLO7K", "length": 2400, "nlines": 34, "source_domain": "bobhata.com", "title": "वाचा ऑनलाईन दिवाळी अंक: आरोग्यम्", "raw_content": "\nवाचा ऑनलाईन दिवाळी अंक: आरोग्यम्\nआजच्या, वेळेच्याही पुढे धावणाऱ्या, धकाधकीच्या, स्वयंकेंद्रित, तंत्रज्ञान-social media प्रधान जीवनशैलीचा कळत अथवा नकळत आपल्या शरीराबरोबरच मनावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होतो.\nआपण त्याला सविवेकाने सांभाळतो अथवा त्यास बळी पडतो.\nअश्या या आंतरिक, विसम्यकारक, शक्तिशाली \"मन\" चे पैलू उलघडणारा आरोग्यम दिवाळी विशेषांक \"मनमंदिरा\"…\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2017/01/psychological-tips-to-save-money-every.html", "date_download": "2018-04-22T12:23:21Z", "digest": "sha1:ZRXNE3ITRJYVGKRPLMCXIUMFDV2CVF6M", "length": 11731, "nlines": 78, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "दरमहा पैसे वाचविण्याच्या सहा टिप्स | psychological tips to save money every month | - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमित्रांनो आपण किती पैसे वाचवतो किंवा खर्च करतो ते आपल्या पैसे वापरण्याच्या सवयीवरुन ठरत असतं.जर आपण आपल्या मेंदुला train केलं तर या सवयी आपण स्वतःला शिकवू शकतो. आज या video मध्ये मी तुम्हाला पैसे save करण्याच्या काही psychological tips सांगणार आहे.\nपहीली टिप आहे कॅशचा वापर\nजेंव्हा तुम्ही बाहेर जेवायला जाता किंवा खरेदीला जाता तेंव्हा साधारण १००० रु.ची खरेदी असेल तर Credit card,Debbit card किंवा wallet पेक्षा cash वापरा.आपण जेंव्हा पैसे आपल्या हाताने मोजुन देतो तेंव्हा आपल्या हातुन पैसा जातोय याची आपला मेंदू नोंद घेतो.तुम्हाला सांगतो मित्रांनो १०० रु.च्या ५ नोटा देणे हे ५०० रुपयांचे Credit card द्वारे पेमेंट करण्यापेक्षा फार वेदनादायक असतं.\nही एक जबरदस्त टिप आहे.ज्याप्रमाणे आपला पी.फ automaticaly आधीच कापला जातो. त्याप्रमाणे automaticaly आपल्या account मधून काही पैसे आपोआप एका दुसर्‍या saving account किंवा मध्ये वळ्वा जे अकांउट तुम्ही सहजा वापरत नाही. काही वर्षानंतर तुम्हाला आश्यर्य वाटेल इतकी तुमची आपोआप वाढ्ली असेल.\nतिसरी टिप आहे महीन्याच्या जमाखर्च मांड्णे.मॅनेजमेंट मध्ये एक म्हण आहे,\"If you can't measure it, u can't manage it\"म्हणून पहिल्यांदा आपलं उत्पन्न आणि खर्च किती आहे ते मोजायला सुरु करा. आणि दर महीन्याला तुम्ही बाहेर जेवण्,मोबाइल बिल्,खरेदी,लोनचे हफ्ते अशा अनेक गोष्टींवर केलेला खर्च आणि तुमची salary आणि इतर उत्पन्न यांचा ताळेबंद मांडा.जर खर्च उत्पन्नापेक्षा ७०% हून अधिक असेल तर तो पूढील महीन्यात कमी करण्याचा प्रयत्न करा.\nतूमच्या बरोबर असं कधी झालय का...खुप भुक लागलेली असताना पाणी पिलत तर काही वेळासाठी भुक भागते.यालाच Delayed Gratification म्हणतात्.प्रयत्नपुर्वक ही सवय आपल्या अंगी बाणवावी लागते.एखादा नवीन मोबाइल विकत घ्यायची इच्छा झाली कि तो लगेच न घेता थोडं थांबा.आणखी काही दिवसांनी कदाचित तो घ्यावासा वाटणार नाही किंवा त्याहुन चांगला मॉडेल बाजारात आलेला असेल्,किंवा कदाचित मोबाइल न घेता इतर कोण्त्याही उपयुक्त गोष्टीसाठी ते पैसे तुम्हाला खर्च करावेसे वाटतील.या सवयीमुळे तुमचे बरेच पैसे वाचतील.\nपाचवी टिप आहे Value spendingची.Value spending म्हणजे एखादी गोष्ट विकत घेताना त्याच्या किमती इतके पैसे कमावण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे आपल्या मनामध्ये मोजून बघा.\nउदा.एखादा शर्ट २०००रु.चा असेल तर तेवढे पैसे कमवायला तुम्हाला २/३दिवस काम करायला लागेल हे स्वतःला सांगा.५०,०००चा मोबाइल घेण्यासाठी तुम्हाला एक महिनाभर काम करावं लागतं हे स्वतःला बजावा.आपला मेंदू मग बरोबर त्या गोष्टीची खरी किंमत जाणतो.आणि अनावश्यक खरेदीपासुन आपल्याला वाचवतो.\nआणि शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची टिप.Robert Kiyasaki या Rich dad poor dad या पुस्तकाच्या लेखकाने सांगितल्याप्रमाणे पैसे वाचविण्यापेक्षा जास्तीत जास्त पैसे कमविण्यावर भर द्या.गाडी घेण्यासाठी पैसे साठ्वण्यापेक्षा गाडीसाठी अतिरीक्त पैसे कसे कमावता येतील याकडे लक्ष द्या.Actuallyपैसे कमावणे हे पैसे वाचवण्यापेक्षा जास्त सोपं आहे.ऑफिसमधून घरी आल्यावर रोजचे दोन तासT.V बघण्यापेक्षा किंवाWeekends ला फिरण्यापेक्षा हाच वेळ वापरून आणखी पैसे कसे कमवायचे यावर Focus करा,त्यासाठी काही नवीन शिकवं लागलं तर ते शिका.\nतर मित्रांनो या होत्या पैसे वाचविण्याच्या काही सोप्या टिप्स हा video तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि उपयोगी ठरेल अशी मला आशा आहे.Save More,Earn More.All The Best\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2012_11_01_archive.html", "date_download": "2018-04-22T12:38:14Z", "digest": "sha1:AYP2ITGUEKYQXDGTP6HQWOMZ5HQ7SYEO", "length": 8589, "nlines": 162, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : November 2012", "raw_content": "\nएका वादळास अखेरचा सलाम ... \nगेल्या ४५ वर्षांचा धगधगता झंजावात, एक राजकीय वादळ ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण आणि सत्ताकारणाची उलथापालथ करून टाकली. वर्षानुवर्षे सरंजामशाही वृत्तीने निवडून येणाऱ्या पुढार्यांच्या ऐवजी अति सामान्य आणि ज्वलंत तरुणाला या राजकारणात आणि सत्ताकारणात महत्वाचे स्थान दिले. जाती-धर्माच्याही पलीकडे जाऊन या महामानवाने दगडालाही शेंदूर फासून देव बनविले, असंख्य शिव सैनिक, नेते, मंत्री आणि मुख्यमंत्री घडवतांना स्वतः कुठल्याही पदाला - स्थानाला स्पर्श केला नाही जणू हे सर्व त्यांच्या पायाशी लोळण घालत होते.\nराजकारणात राहून देखील सत्तेसाठी कधी हि तडजोड नाही किंवा एकदा टाकलेला शब्द पुन्हा माघारी नाही, एवढ्या सरळ आणि स्पष्ट वृत्तीचा बेधडक माणूस म्हणजे बाळ केशव ठाकरे. आपले बाळासाहेब ...\nमरगळलेल्या समाजात अस्मितेची फुंकर घालून त्यांना ताठ मानेने जगायला शिकवणारे, प्रस्थापित - सरंजामशाही राजकीय व्यवस्थेला चांगल फोडून आणि झोडून काढणारे बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय - सामाजिक जीवनातील सदा लख - लखता ध्रुव तारा.\nवयाच्या ८६ व्या वर्षी हे वादळ शिवातीर्था वर काल शांत झाले. याच शिवतीर्थावर साहेब घडले, त्यांनी शिवसेना घडवली अनेक ऐतिहासिक सभा - आंदोलने याच मैदाने पहिली आणि शेवटी याच मैदानावर शिवसेनेचा हा ढाण्या वाघ एका चीर निद्रेत गेला.\nलाखो - लाखो लोकांनी या महाराष्ट्राच्या महानेत्यास शाश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या घरातलाच एक व्यक्ती गेल्याचे दुखः सर्वांना झाले आणि संपूर्ण महाराष्ट्राने स्तब्ध राहून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.\nलाखो लोकांचे जीवन घडवणाऱ्या, शिवरायांच्या स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी आम्हाला दाखवले अशा या महान - महान नेत्यास कोटी कोटी नमन .. आणि मनपूर्वक श्रद्धांजली.\nबाळासाहेब .. अमर रहे \n- अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 6:40 PM 0 प्रतिक्रिया\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nएका वादळास अखेरचा सलाम ... \nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/arm-tribal-tattoo-for-men/", "date_download": "2018-04-22T12:37:27Z", "digest": "sha1:S7NGMM3TPGOTAFMCGA3RMS36VWOO3UMB", "length": 9697, "nlines": 71, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "आदिवासी हाताने टोमॅटो - पुरुषांसाठी कूल आरा गुरे", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nटॅटू कला कल्पना कार्यसंघ 3 शकते, 2017\n1 पुरुषांकरता हात वर प्रामाणिक पॉलिनेशियन आदिवासी टॅटू कल्पना\n2 पुलकुमार पुरुषांसाठी प्रभावी पूर्ण स्लीव्ह आदिवासी टॅटू डिझाइन\n3 पुरुषांसाठी आल्हाददायक अर्धवट बांधील आदिवासी टॅटू डिझाइन\n4 पुरुषांसाठी आर्म वर भौगोलिक ठळक आदिवासी टॅटू कल्पना\n5 ब्लॅक सॉलिड जओमेट्रिअल पॉलिनेशियन मुले व पुरुष यांच्यासाठी आदिवासी टॅटू डिझाईन्स फ्यूज केले\n6 लोकांसाठी बोट वर दृष्टिने आकर्षक तेजस्वी भौमितिक आदिवासी टॅटू\n7 पुरुषांसाठी आर्म वर छान ओळी तळनेशियन टॅटू डिझाइन\n8 मर्दाना पुरुषांसाठी हात वर माओरी टॅटू कल्पना क्लिष्ट\n9 लोकांसाठी आर्म वर सजावटीसाठी माओरी आदिवासी टॅटू डिझाइन\n10 आर्मवरील मुलांसाठी धक्कादायक काळा ओळ आदिवासी टॅटू कल्पना\n11 पुरुषांसाठी आकर्षक पूर्ण स्लीव्ह पॉलिनेशियन आदिवासी टॅटू डिझाइन\n12 पुरूषांवर आकर्षक अर्थपूर्ण पूर्ण स्लीव्ह आदिवासी टॅटू डिझाइन\n13 पुरुष शिक्षणासाठी लोकनायक पूर्ण बाही टॅटू विचार\n14 मुलांसाठी हात वर शोभेच्या आदिवासी टॅटू डिझाइन\n15 पुरुषांसाठी आर्म वर कॅची टिक्की आदिवासी टॅटू कल्पना\n16 गायींसाठी ठळक भौमितीक पॉलिनेशियन आदिवासींना टॅटू कल्पना\n17 पुरुषांसाठी कमाल केल्टिक आदिवासी टॅटू डिझाइन\n18 पुरुषांकरता हात वर ठळक आदिवासी टॅटू कल्पना मोहक\n19 मुलांकरता आतुरतेने अप्रतिम पोलिनेशियन आदिवासी टॅटू कल्पना\n20 गाय साठी कलात्मक पोलिनेशियन आदिवासी टॅटू डिझाइन\n21 आर्मवर पुरुषांसाठी घनदाट ठळक पॉलिनेशियन आदिवासी टॅटू डिझाइन\n22 पुरुषांसाठी हवाईयन पूर्ण स्लीव्ह आदिवासी टॅटू कल्पना अटक\n23 माईओ मरो मादरी पिडीतांसाठी हात वर आदिवासी टॅटू कल्पना\n24 बॉय साठी आर्म वर असाधारण माओरी आदिवासी संपूर्ण स्लीव्ह टॅटू डिझाइन\nटॅग्ज:हात टैटू स्लीव्ह टॅटू पुरुषांसाठी गोंदणे आदिवासी टॅटू\nटॅटू कला कल्पना कार्यसंघ\nछान टॅटू कल्पना शोधा\nमहिलांसाठी कमळ फ्लॉवर टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 वृक्ष टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुषांसाठी सर्वोत्कृष्ट 24 सैन्य टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 विश्वासार्हता टॅटू डिझाइन आयडिया\nस्पॅरो टॅटू शाई डिझाइन कल्पना\nमहिलांसाठी हेना टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रिया यांच्यासाठी मकर टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुषांसाठी हवाईयन आदिवासी टॅटू\nहार्ट टॅटूअनंत टॅटूडोळा टॅटूक्रॉस टॅटूडायमंड टॅटूबटरफ्लाय टॅटूआदिवासी टॅटूमुलींसाठी गोंदणेस्वप्नवतउत्तम मित्र गोंदणेगोंडस गोंदणगरुड टॅटूगुलाब टॅटूहोकायंत्र टॅटूपुरुषांसाठी गोंदणेपाऊल गोंदणेमागे टॅटूबाण टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूड्रॅगन गोंदडवले गोंदणेसूर्य टॅटूताज्या टॅटूचीर टॅटूफूल टॅटूहात टॅटूशेर टॅटूजोडपे गोंदणेदेवदूत गोंदणेअँकर टॅटूमोर टॅटूछाती टॅटूहत्ती टॅटूमैना टटूबहीण टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूवॉटरकलर टॅटूटॅटू कल्पनाकमळ फ्लॉवर टॅटूडोक्याची कवटी tattoosहात टैटूमान टॅटूस्लीव्ह टॅटूपक्षी टॅटूमांजरी टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूफेदर टॅटूमेहंदी डिझाइनचंद्र टॅटूअर्धविराम टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/sports/tejaswini-sawant-wins-gold-commonwealth-games-2018-1889", "date_download": "2018-04-22T12:13:59Z", "digest": "sha1:DJUP3EGCZURAKR5TEOMZ3WOE227K623M", "length": 5428, "nlines": 40, "source_domain": "bobhata.com", "title": "तेजस्विनी सावंत : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी मराठमोळी वाघीण !!", "raw_content": "\nतेजस्विनी सावंत : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी मराठमोळी वाघीण \nलग्न झालं म्हणजे करियर संपलं किंवा वय निघून गेलं म्हणून काही करू शकत नाही अशा समजुतींना एका मराठमोळ्या वाघिणीने सडेतोड उत्तर दिलं आहे. तिचं नाव आहे 'तेजस्विनी सावंत'. तेजस्विनीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहे. संसार आणि करियर यांची योग्य सांगड घालत तिने जी कामगिरी केली आहे त्याला तोड नाही.\nतिने कालच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 50 मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीत रौप्यपदक मिळवलं होतं. आणि आज तिने थेट सोनं लुटलं आहे.\nतेजस्विनी सावंतने तिच्या करीयरच्या सुरुवातीलाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदक जिंकलं होतं. २००६ आणि २०१० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तिने अशा प्रकारे आपली चमक दाखवली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांबरोबरच तिने २००९ साली म्युनिक मध्ये ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशन विभागात कांस्यपदक जिंकलं. त्याच बरोबर २०१० साली ती म्युनिकमध्येच ५० मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीची वर्ल्ड चॅम्पियन ठरली.\n२०१६ साली तिचं लग्न झालं आणि तिच्याकडून असलेल्या सर्व आशा मालवल्या. लग्नानंतर ती पुन्हा पूर्वी सारखं खेळू शकणार नाही किंवा तिचं करियर आता संपलं असं अनेकांना वाटलं. पण तिने लग्नानंतर आपल्या करियरकडे दुर्लक्ष केलं नाही. उलट तिने दमदार कमबॅक करत सर्वांची तोंड बंद केली आहेत.\nमंडळी आज आपल्या देशाला अशाच कर्तबगार स्त्रियांची गरज आहे. तेजस्विनीच्या कामगिरीने इतरांना प्रेरणा मिळो अशीच आपण आशा ठेवूया \nमहाराष्ट्राच्या या वाघिणीला बोभाटाचा सलाम.\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/social-media-power-tips.html", "date_download": "2018-04-22T12:43:52Z", "digest": "sha1:KVXQ77QBT7FFHWNXPJP3QSZOTXUVLGQZ", "length": 12096, "nlines": 143, "source_domain": "www.netbhet.com", "title": "सोशल मिडीयाचा प्रभावी वापर ! - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\n आता सोशल मिडीयाचा प्रभावी वापर कसा करायचा ते शिका आपल्या मातृभाषेतून \n​​आजच सोशल मिडीयाचा प्रभावी वापर कसा करायचा ते\nकधीही / केव्हाही आणि कुठेही शिका\n​या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल \nचांगले सोशल मिडीया प्रोफाईल कसे बनवावे. योग्य प्रोफाईल नाव निवडणे, प्रोफाईल फोटो, आणि प्रोफाईल मधील मजकूर कसा असावा \nसोशल मिडीया मध्ये चांगल्या व प्रभावी पोस्टस कशा लिहाव्यात कधी लिहाव्यात आणि चांगल्या पोस्ट्ससाठी मजकूर कसा शोधावा \nसर्व प्रमुख सोशल मिडीया साईट्स ( )मधील वेगळेपणा आणि त्यानुसार आपण आपल्या पोस्ट्स मध्ये बदल कसा करावा \nसोशल मिडीयाचा वापर व्यवसाय वाढीसाठी कसा करावा \n​हा कोर्स कोणासाठी आहे \nहा कोर्स त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी सोशल मिडीया साईट्स थोड्याफार हाताळल्या आहेत आणि आता पुढच्या पातळीवर जाऊ इच्छित आहेत.\nज्यांना सोशल मिडीयाचा वापर आपल्या व्यवसायवृद्धीसाठी वापरायचा आहे अशांसाठी हा कोर्स आहे.\nज्यांना सोशल मिडीयामध्ये स्वतःची एक चांगली प्रतिमा बनवायची आहे अशा व्यक्तींसाठी हा कोर्स आहे.\nज्यांना आपल्या करीअरची सुरुवात करायची आहे अशा तरुणासाठी हा कोर्स आहे तसेच ज्यांना आपल्या नोकरीमध्ये प्रगती करायची आहे अशांसाठी देखील हा कोर्स आहे.\n१५ ते ८५ वयोगटातील ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी हा कोर्स आहे.\nस्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते\nस्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते.\nकमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण\nकोर्स पूर्ण झाल्यानंतरही सहाय्य उपलब्ध\nसंगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते.\nनेटभेट आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी/व्यवसायासाठी महत्वाचा \"सोशल मीडीयाचा प्रभावी वापर\" (SOCIAL MEDIA POWER TIPS ) कोर्स. मित्रहो सोशल मीडीया आता केवळ मनोरंजंनाचा एक भाग राहिलेला नाही. आता सोशल मिडीयाकडे एक प्रभावी बिझनेस टूल किंवा पर्सनल ब्रँडींग टूल म्हणून पाहिले पाहिजे.\nआणि फेसबूक, ट्वीटर इत्यांदीवर आपला वेळ उगाचच वाया न घालवता या साईट्सचा उपयोग आपले करीअर पुढे नेण्यासाठी किंवा व्यवसाय वाढविण्यासाठी कसा करता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आणि म्हणूनच फेसबूक, ट्वीटर, गुगल प्लस सारख्या सोशल साईट्स वापरणार्‍या प्रत्येकासाठी हा कोर्स आहे. हा कोर्स तुम्हाला सोशल मिडीया कसा वापरावा ते सांगत नाही, हा कोर्स \"सोशल मिडीया प्रभावीपणे कसा वापरावा\nया कोर्सद्वारे आपण आपले प्रोफाईल कसे असावे प्रोफाईल फोटो कसा असावा प्रोफाईल फोटो कसा असावा चांगल्या पोस्टस कशा लिहाव्यात चांगल्या पोस्टस कशा लिहाव्यात चांगल्या पोस्ट्स लिहिण्यासाठी काय करावे चांगल्या पोस्ट्स लिहिण्यासाठी काय करावे याबद्दल माहिती मिळवू शकतो.\nतसेच सध्या उपलब्ध असलेल्या सर्व प्रसिद्ध सोशल मिडीया साईटस जसे की फेसबूक, ट्वीटर, गुगल प्लस, लिंक्ड-इन, पिंटरेस्ट, इंस्टाग्राम सर्व साईट्स मध्ये काय वेगळं आहे आणि ते आपण कशा प्रकारे वापरले पाहिजे हे देखिल या कोर्समध्ये पहायला मिळेल.\nआणि सगळ्यात ​शेवटी आपला व्यवसायाच्या वाढीसाठी सोशल मिडीयाचा कसा फायदा करून घेता येईल ते आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत.\nया कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे.\nघरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता.\nLifetime Plan (आयुष्यभराकरीता) - ₹ ३००/- फक्त\n चांगले सोशल मिडीया प्रोफाईल नाव कसे निवडावे \n चांगला सोशल मिडीया प्रोफाईल फोटो कसा असावा \n सोशल मिडीया पोस्ट्स कशा असाव्यात \n सोशल मिडीया पोस्ट्स कशा असाव्यात \nसोशल मिडीया मध्ये लिहिण्यासाठी चांगले कंटेंट कसे आणि कुठे शोधावे \nSocial Media Engagement and Handling Comments. सोशल मिडीयामध्ये कमेंट्स लिहिण्यासाठी काही टिप्स.\nFacebook Power Tips फेसबुक पॉवर टिप्स\nTwitter Power Tips ट्वीटर पॉवर टिप्स\nLinkedIn Power Tips लिंक्ड-ईन पॉवर टिप्स\nPinterest Power Tips पिंटरेस्ट पॉवर टिप्स\nInstagram Power Tips इंस्टाग्राम पॉवर टिप्स\nSocial Media For Business Users व्यवसायासाठी सोशल मिडीयाचा वापर\nFacebook Page Vs Facebook Group मी माझ्या व्यवसायासाठी फेसबुक पेज बनवू की फेसबुक ग्रुप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-shikshak-adhiveshan-teachers-annual-session-shirdi-78702", "date_download": "2018-04-22T12:20:01Z", "digest": "sha1:HRKCXBL4YFXIRGYQ3E5CLHXQWWATKEOW", "length": 12845, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news shikshak adhiveshan teachers annual session shirdi राज्य मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन यंदा शिर्डी येथे | eSakal", "raw_content": "\nराज्य मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन यंदा शिर्डी येथे\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nविविध उपक्रमांचे अध्ययन, अध्यापनावर होणारे परिणाम व उपाययोजना या विषयांवर निबंध सादर करुन खुली चर्चा होणार आहे.\nनवी सांगवी : अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ५७ वे शैक्षणिक राज्यस्तरीय अधिवेशन शुक्रवार (ता. २७) पासून शिर्डी येथे सुरू होत आहे.\nसाईनगरीत रविवार (ता. २९) या तीन दिवसापर्यंत आयोजित केलेल्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, साईसंस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्यासह शिक्षण खात्यातील अधिकारी व शिक्षण तज्ञ उपस्थित रहाणार आहेत.\nअधिवेशन काळात संगणकीय ऑनलाईन माहिती व नोंदी भरण्यातील अडचणी, दोष, समस्या व उपाय योजना, प्रचलित मूल्यमापणाची कार्यपध्दती व अंमलबजावणीतील दोष, अडचणी व उपाययोजणा, अशैक्षणिक ज्यादा कामे, विविध दिनविशेष व उपक्रमांचे अध्ययन अध्यापनावर होणारे परिणाम व उपाययोजना या विषयांवर निबंध सादर करुन खुली चर्चा होणार आहे.\nत्यानंतर विविध शैक्षणिक ठराव शासनास सादर करण्यासाठी सर्वानुमते मंजुर केले जाणार आहेत. अशी माहिती संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाचे संस्थापक रावसाहेब आवारी, संमेलनाध्यक्ष आबासाहेब जंगले, सचिव नंदकुमार बारवकर, राजेश गायकवाड, के एस ढोमसे यांनी सांगवीतून प्रसिध्द केलेल्या एका पत्रकाद्वारे दिली आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nअब्दुल करीम तेलगी 'व्हेंटिलेटरवर'\nकर्जमाफी हा कायम उपाय नाही - शरद पवार\n'राष्ट्रगीतादरम्यान चित्रपटगृहात उभे राहण्याची गरज नाही'\nगुजरात अमूल्य, कधीच खरेदी करू शकत नाही: राहुल गांधी\nखोटे इतिवृत्त लिहिणाऱ्यासह सहायक निबंधकावर फौजदारी\nभाजपकडून घोडेबाजार सुरू असल्याचा दावा\nसिंधुदुर्गात भात लागवड क्षेत्रात मोठी घट\nयोगींचे नेतृत्व \"यूपी' स्वीकारणार का\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nपर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी एका अवलियाचे अनोखे सेवाव्रत\nपाली (जि. रायगड) - प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-nijampur-gram-panchayat-election-75306", "date_download": "2018-04-22T12:06:46Z", "digest": "sha1:XOKEZDKYAXQGW56OCTWTK4BMNRBBFKFA", "length": 15350, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhule news nijampur gram panchayat election निजामपूरच्या उपसरपंचपदी अनिता मोहने बिनविरोध | eSakal", "raw_content": "\nनिजामपूरच्या उपसरपंचपदी अनिता मोहने बिनविरोध\nसोमवार, 2 ऑक्टोबर 2017\nग्रामपंचायतीत पुन्हा एकदा 'तनिष्का'राज\nनिजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तनिष्का तथा ग्रामपंचायत सदस्या अनिता विशाल मोहने यांची बिनविरोध निवड झाली. नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने तनिष्का गटप्रमुख तथा उपसरपंच रजनी रमेश वाणी यांनी राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही निवड झाली. 17 पैकी 14 सदस्य उपस्थित होते तर 3 सदस्य गैरहजर होते.\nग्रामपंचायतीत पुन्हा एकदा 'तनिष्का'राज\nनिजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तनिष्का तथा ग्रामपंचायत सदस्या अनिता विशाल मोहने यांची बिनविरोध निवड झाली. नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने तनिष्का गटप्रमुख तथा उपसरपंच रजनी रमेश वाणी यांनी राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही निवड झाली. 17 पैकी 14 सदस्य उपस्थित होते तर 3 सदस्य गैरहजर होते.\nरविवारी (ता. 1) सकाळी 10 वाजता सरपंच साधना विजय राणे यांच्या अध्यक्षतेखाली निजामपूर ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलविण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्या सुनंदा बेंद्रे व अनिता मोहने ह्या दोन्ही सदस्यांनी नामांकन पत्रे घेतली. परंतु दिलेल्या मुदतीत केवळ अनिता मोहने यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्याने अकराच्या सुमारास ग्रामविकास अधिकारी एस. एम. पवार यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. ग्रामपंचायत सदस्य परेश वाणी सूचक होते तर सुनील बागले अनुमोदक होते. यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अजितचंद्र शाह, सलीम पठाण, परेश वाणी, दीपक देवरे, जाकीर तांबोळी, सुनील बागले आदींसह तनिष्का तथा ग्रामपंचायत सदस्या रजनी वाणी, दिलनूरबी सय्यद, कमलबाई मोरे, अनिता मोहने, मालुबाई शिरसाठ, इंदूबाई भिल, कासुबाई भिल आदींची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण वाणी, रवींद्र वाणी व सुनंदाबाई बेंद्रे हे तिन्ही जण गैरहजर होते.\nउपसरपंचपदी अनिता मोहने यांची बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. सरपंच साधना राणे, मावळत्या उपसरपंच रजनी वाणी, माजी सरपंच अजितचंद्र शाह, सलीम पठाण आदींसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी गटनेते तथा पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, युसूफ सय्यद, मिलिंद भार्गव, विजय राणे, रमेश वाणी, महेश राणे, पंकज शाह, विशाल मोहने, दीपक मोरे आदींनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले.\nउपसरपंच निवड प्रक्रियेवर आक्षेप...\nग्रामपंचायत सदस्य प्रवीण वाणी, भाजपचे निजामपूर शहराध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र वाणी, हेमंत बेंद्रे आदींनी उपसरपंच निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला. नामांकनपत्रे दाखल करणे, त्याची छाननी करणे, माघार घेणे, निवडणूक घेणे व निकाल घोषित करणे याबाबतच्या स्वतंत्र लेखी वेळापत्रकाची मागणी श्री. वाणी यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे केली. त्यावरून शाब्दिक खडाजंगी व बाचाबाची झाली. याबाबत आपण न्यायालयात दाद मागू अशी प्रतिक्रिया श्री. वाणी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nनांद्रासह कुरंगीतील सातही बोरवेल पाण्याअभावी कोरडे\nनांद्रा (ता. पाचोरा) ः परीसरातील नांद्रा येथे दोन तर कुरंगी येथे पाच हॅन्डपंप इंधन विहिरी या मंजूर झालेल्या होत्या. शासनस्तरावरील टंचाई काळातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%9C_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-04-22T12:26:21Z", "digest": "sha1:GX4L45I6V523HMKWZB2CXBHIMPX26EJ7", "length": 4225, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॉज सिटी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nडॉज सिटी अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. फोर्ड काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या ऐतिहासिक शहराचे नाव जवळील फोर्ट डॉज या सैनिकी तळावरून पडले. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,३४० होती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जून २०१४ रोजी २३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2012/03/marathi-powerpoint-presentations.html", "date_download": "2018-04-22T12:18:36Z", "digest": "sha1:NM6E232X776F2SSZKW5B75IDG7RJ3ZSP", "length": 7607, "nlines": 72, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Marathi presentations मराठी प्रेझेंटेशन्स ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nMarathi presentations मराठी प्रेझेंटेशन्स \nमला प्रेझेंटेशन्स बनविणे खुप आवडते. पॉवरपॉईंट किंवा गुगल डॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बनविणे मला अतिशय आवडते. मोजक्या शब्दात, कमी वेळेत विषयाची पुर्ण आणि अचूक मांडणी करणे ही एक कला आहे. उत्कॄष्ट प्रेझेंटेशन बनविण्यासाठी ही कला आत्मसात करणे आवश्यक असते. मी या कलेचा सराव करतो आहे आणि माझे प्रेझेंटेशन्स पाहता अजून बरीच मजल मारायची आहे असे दिसते \nसुरुवातीला एक छंद म्हणून मी प्रेझेंटेशन बनवित असे मात्र MBA च्या अभ्यासात वेगवेगळया विषयांवरील प्रेझेंटेशन्स अभ्यासायचा आणि बनविण्याचा व्यासंग जडला. Slideshare.com या संकेतस्थळाने तर मला अक्षरक्षः वेड लावले. तासनतास मी या साईटवर विविध प्रेझेंटेशन्स पाहण्यासाठी घालविली आहेत. मात्र slideshare.com पाहताना माझ्या असे लक्षात आले की मराठी भाषेतील प्रेझेंटेशन्स खुप कमी आहेत. आणि म्हणूनच मी मराठीतून विविध विषयांवरील प्रेझेंटेशन्स बनवायचा प्रयत्न सुरु केला. मी बनविलेली मराठी आणि इंग्लिश प्रेझेंटेशन्स सध्या http://marathipresentations.netbhet.com या संकेतस्थळावर मी एकत्र केली आहेत.\npresentations बनविण्याचा माझा आनंद वाचकांबरोबर वाटून घेता यावा या उद्देशाने ही एक छोटीशी पोस्ट. Presentation आवडल्यास कमेंट्स आणि सूचना जरुर द्या आणि फेसबुक/ट्वीटर वर जरुर शेअर करा.\nहे स्लाईड शो पाहून तुम्हालाही presentations बनविण्याचा आणि छंद जडला तर मला खुप आनंद होईल. माझ्यासोबत आपल्यालाही मराठी प्रेझेंटेशन्स बनविण्याची इच्छा असेल तर मला जरुर लिहा (salil@netbhet.com) .\n(लवकरच http://marathipresentations.netbhet.com या साईटवरील प्रेझेंटेशन्स डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल )\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nMarathi presentations मराठी प्रेझेंटेशन्स \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://parikshapapers.in/%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-04-22T12:26:56Z", "digest": "sha1:4HDK5CVORYN477Q7YM2YF2YC74VOBMEB", "length": 3515, "nlines": 84, "source_domain": "parikshapapers.in", "title": "गवर्नमेंट परीक्षांची माहिती", "raw_content": "\nगवर्नमेंट परीक्षांची माहितीचे व्हिडिओ\nजिल्हा सत्र न्यायालय भरती २०१८ अर्ज करण्याची पद्धत\nजिल्हा सत्र न्यायालय भरती २०१८ परीक्षेची माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक प्रक्रियेची पूर्ण माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेची पूर्ण माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक प्रक्रियेची माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती – भाग १\nमहाराष्ट्र पोलीस भरती – भाग २\nमहाराष्ट्र पोलीस भरती – भाग ३\nतलाठी भरती प्रक्रियेची माहिती\nतलाठी पदाच्या रिक्त जागा\nतलाठी भरती शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क…\nमहापरीक्षा – टीएआयटी भरती प्रक्रिया\nमहापरीक्षा – टीएआयटी करिता अर्ज कसा करावा:\nएस सी – सी जि एल अर्ज करण्याची पद्धत:\nएस सी – सी जि एल\nमहा डी बी टी पोर्टल\nशिष्यवृत्ती करिता अर्ज कसा करावा\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सहायक भरती परीक्षेचे स्वरूप व सिलेबस:\nआय बी पी एस भरती नवीन पैटर्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/lifestyle/old-tiger-shikar-ad-indian-government-1871", "date_download": "2018-04-22T12:25:09Z", "digest": "sha1:P7XLMZ62AFWTFU4VIVQZZXWYT4X3I67A", "length": 5922, "nlines": 40, "source_domain": "bobhata.com", "title": "वाघांच्या शिकारीसाठी सरकारने स्वतः दिलं होतं आमंत्रण ? वाचा काय आहे सत्य !!", "raw_content": "\nवाघांच्या शिकारीसाठी सरकारने स्वतः दिलं होतं आमंत्रण वाचा काय आहे सत्य \nमंडळी तुम्हाला एक जुनी जाहिरात आठवत असेल ज्यात महेंद्र सिंग धोनी म्हणत असायचा की भारतात फक्त १४११ वाघ उरलेले आहेत. ही जाहिरात होती ‘सेव्ह अवर टायगर’ अभियानाची. भारतात आढळणारा ‘ढाण्या वाघ’ नाहीसा होण्याच्या मार्गावर असताना सरकारतर्फे आणि इतर संस्थांतर्फे महत्वाची पाऊले उचलण्यात आली आणि त्यासाठी लोकांना आवाहन करण्यात आलं. या अभियानाचा मोठा फायदा झाला आणि आज वाघांची संख्या ३००० च्या घरात आहे.\nमंडळी, सरकार तर्फे वाघांना वाचवण्याची माहीम सुरु झाली त्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे पण तुम्हाला माहित आहे का वाघांची संख्या कमी होण्यात आपल्या सरकारचाच मोठा हातभार आहे कसा \nवाघांची संख्या कमी होण्यात पर्यावरणाचा ऱ्हास आणि जंगलतोड अशी कारणं दिली जातात. ती बरोबरही आहेत पण त्याचबरोबर सरकारने दिलेली १९६० ची जाहिरात सुद्धा कारणीभूत आहे. या जाहिरातीचं नाव होतं “शिकार”.\nपरदेशी पर्यटकांना भारतात येऊन शिकारीचा आनंद लुटण्यासाठी दिलेलं आमंत्रण म्हणजे “शिकार”. ही शिकार होती चक्क आपल्या राष्ट्रीय प्राण्याची. वरील फोटो मध्ये तुम्ही ती जाहिरात बघू शकता. या जाहिरातीत स्पष्टपणे लिहिलं आहे की ‘शिकार’ हा एक खेळ असून हा खेळ साधा नव्हे. तो राजा महाराजांचा खेळ आहे.\n‘नोकरचाकर, प्रशिक्षित शिकारी आणि मोठ्या तांड्याबरोबर वाघाची शिकार करण्यासारखा दुसरा रोमांचकारी अनुभव नाही.‘ अशा आशयाचा हा मजकूर छापून आला होता. सरकारी जाहिराती मार्फत शिकारीची एवढी प्रशंसा झाली होती हे बघून विश्वास बसत नाही ना पण ही खरी बातमी आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याचा हा सर्वात धोकादायक मार्ग ठरला.\nपुढे जाऊन वाघांची संख्या कमी होऊ लागली. १९७०-७३ च्या काळात भारत सरकारने वाघ वाचवण्याच्या मोहिमेचा प्रारंभ केला पण तो पर्यंत गंभीर नुकसान झालं होतं.\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/taxonomy/term/110", "date_download": "2018-04-22T12:32:50Z", "digest": "sha1:GRJE27I65ZDAJJBGU5DBBZ6RGJHZEKK7", "length": 6700, "nlines": 96, "source_domain": "www.manogat.com", "title": "शुद्धलेखन | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › संस्कृती › वाङ्मय › भाषा ›\nचर्चेचा प्रस्ताव शुद्धिचिकित्सक वापरताना येणाऱ्या काही अडचणी\nचर्चेचा प्रस्ताव मराठीने नुक्ता स्वीकारावा का\nचर्चेचा प्रस्ताव सोप्या पद्धतीने मराठीत लेखन\nचर्चेचा प्रस्ताव स्वयंसुधारणेचे नियम\nचर्चेचा प्रस्ताव मराठीतला \"शिक्का\"\nगद्य लेखन ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉ. सत्त्वशीला सामंत यांचे निधन\nचर्चेचा प्रस्ताव मराठीतील शुद्धचिकित्सक आणि स्वयंसुधारणा\nचर्चेचा प्रस्ताव संस्कृतोद्भव आणि लघुरूप पावलेल्या स्थळनामांचे पुन्हा ...\nगद्य लेखन ग्राहक व्यवस्थापनाच्या दिशेने...\nगद्य लेखन मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी\nचर्चेचा प्रस्ताव शुद्धलेख्नन मद्त\nगद्य लेखन भाषेच्या गमतीजमती-भाग-२\nगद्य लेखन भाषेच्या गमतीजमती-भाग-१\nगद्य लेखन पाव मार्काचा धडा \nचर्चेचा प्रस्ताव वृत्तपत्रांची भाषा\nचर्चेचा प्रस्ताव ब्लॉगर वर शुद्धलेखन संपादन\nचर्चेचा प्रस्ताव फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन चिकित्सा\nचर्चेचा प्रस्ताव ओपन ऑफिसमध्ये शुद्धलेखन चिकित्सा\nचर्चेचा प्रस्ताव शुद्धलेखनाची नवी क्षितीजे\nगद्य लेखन क्लृप्ती की क्लुप्ती\nगद्य लेखन शुद्धलेखन नियमाची दहशत (शुभानन गांगल यांची लेखमाला) लेख ...\nगद्य लेखन 'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत' हे पुस्तक प्रसिद्ध झाले ...\nगद्य लेखन बीटाविकि काय आहे\nगद्य लेखन मुद्राराक्षसाचा फसवण्याचा धंदा (अं हं - हसवण्याचा)\nचर्चेचा प्रस्ताव शुभानन गांगल यांचा \"मराठी - एक मुक्त भाषा\" हा लेख\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ४८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-22T12:28:42Z", "digest": "sha1:GX44M75UA3EX4UEGSM5QDQNUFY3BX3CD", "length": 5892, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेटस्टार एअरवेज - विकिपीडिया", "raw_content": "\n(जेटस्टार या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसिंगापूर चांगी विमानतळावर उतरणारे जेटस्टारचे एअरबस ए३२० विमान\nजेटस्टार एअरवेज ही ऑस्ट्रेलिया देशामधील कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. व्हर्जिन ब्ल्यू या कंपनीला शह देण्यासाठी क्वांटास कंपनीने या सेवेची स्थापना केली. या कंपनीचे मुख्यालय मेलबर्न येथे आहे.\nया सेवेद्वारे ऑस्ट्रेलियातील बहुतेक सर्व मुख्य शहरे जोडली गेली आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80602034319/view", "date_download": "2018-04-22T12:40:13Z", "digest": "sha1:VKGJAGLAIV55YLV74NJDEJBVSH7DYNUP", "length": 9220, "nlines": 128, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत दासायन - प्रसंग १८", "raw_content": "\nअष्टगंधात कोणकोणते घटक असतात\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत दासायन|\nगीत दासायन - प्रसंग १८\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nसुमारे सहा वर्षे राज्यकारभार करून छत्रपती शिवाजीमहाराज निजधामाला गेले. शिवराय गेल्यापासून समर्थही आपल्या जाण्याची भाषा बोलू लागले. छत्रपती शिवाजी आणि रामदासस्वामी यांचा सुरेख संगम म्हणजे साक्षात शक्ती आणि युक्ती यांचा एकजीव होता. शक्ती गेल्यावर नुसत्या युक्तीला मागे राहून काय करायचे आहे समर्थांनी चाफळला जाऊन प्रभू रामचंद्र आणि मारुती यांना भेटून प्रार्थना केली. शिष्यपरंपरेची निरवानिरव केली. चाफळ खोर्‍यातील वृक्षाचा, घळींचा आणि पर्वतांचा शेवटचा निरोप घेऊन समर्थ सज्जनगडावर आले. आता गडावरून खाली उतरायचे नाही असा त्यांनी निर्धार केला. निर्याणापूर्वी सहा महिने समर्थांनी अन्न वर्ज्य केले आणि देवळाच्या ओवरीत राहू लागले. माघ वद्य नवमिचा दिवस उजाडला. समर्थांनी श्रीरामाला साष्टांग नमस्कार केला. दर्शनासाथी जमलेल्या मंडळींना दर्शन दिले. अक्कांनी विनंती केल्यावरुन साखरपाणी घेतले आणि पायात खडावा घालून ते रघुपतीकडे दृष्टी लावून बसले. यानंतर समर्थांनी रामनामाचा तीन वेळा मोठ्याने गजर केला. सर्वत्र एकदम शांतता पसरली आणि त्याच क्षणी समर्थांच्या मुखातून दिव्य तेज निघून श्रीरामरायांच्या मुखात प्रविष्ट झाले. अशा रीतीने या महापुरुषाचे निर्याण झाले. \"रामदास गुरु माऊली, घ्या हो पुनरपि अवतारा, कोण तुम्हाविण समर्थ दुसरा या जगदोद्धारा.\"\nरामदास गुरु माऊली, घ्या हो पुनरपि अवतारा\nकोण तुम्हाविण समर्थ दुसरा या जगदोद्धारा ॥ध्रु०॥\nसमर्थ नसती म्हणून आम्ही\nअसमर्थांना जगी न थारा\nव्यर्थचि आमुचे जीवन सदया\nआम्हाला तारा ॥ कोण० ॥१॥\nप्रतिपादिल हे कोण तुम्हाविण\nआम्ही दुर्बल आम्हास द्या हो\nतुमच्या आधारा ॥ कोण०॥२॥\nउद्धत दिसता व्हावे उद्धट\nजशास तैसे हाच न्याय जगि\nदुर्जन संहारा ॥कोण० ॥३॥\nसार्थकि लाविल तोच धुरंधर\nदर्शन तुमचे घडता मानव\nजिंकिल भवसमरा ॥ कोण० ॥४॥\nत्वरा करा हो समर्थ सद्गुरु\nअनन्य बालक आम्ही कैसे\nघ्या हो कैवारा ॥कोण० ॥५॥\nपु. दुर्मिळ ग्रंथ विक्रेता\nजन्मानंतर पाचवी पूजनाचे महत्व काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/other/item/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80.html?category_id=5", "date_download": "2018-04-22T12:33:30Z", "digest": "sha1:IYXMMMDQ2HXGOX7HA4ILYRNLPJP7KFMQ", "length": 6026, "nlines": 91, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "पर्यटन एक संजीवनी Paryatan Ek Sanjeevani", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nपर्यटन एक संजीवनी | Paryatan Ek Sanjeevani अनुभव देश-विदेशातील भन्नाट भटकंतीचा...\nवैद्यकीय व्यवसाय करत असतानाच डॉ. लिली जोशी यांनी विलक्षण आंतरिक ओढीने प्रवासाचा छंद अनेक वर्षं जपला आहे. मात्र हा प्रवास म्हणजे ठरावीक पध्दतीने, ठरावीक ठिकाणीच केलेला प्रवास नव्हे. थोडी 'हटके' ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. उदाहरणच द्यायचं झाल्यास गाडीने केलेली स्कॉटलंडमधली भटकंती, रेडवूडच्या जंगलातली सफारी, महाकाय व्हिक्टोरिया फॉल्सला दिलेली भेट... आणि ग्रीस व इजिप्तसारख्या लोकप्रिय तरीही वैशिष्टयपूर्ण ठिकाणी केलेलं पर्यटन... पुस्तकात असलेली अशी विविधता वाचकाला वेगळी अनुभूती देत खिळवून ठेवते.\nमात्र हे पुस्तक म्हणजे केवळ प्रवासवर्णन नक्कीच नाही. पुस्तकातील 'गुगल' किंवा 'हार्वर्ड स्कूल'सारख्या व्यावसायिक स्थळांच्या भेटीतील अनुभव, चीन किंवा दक्षिण आफ्रिकेच्या सहलीमधल्या अनुभवांची वर्णनं त्या त्या देशातील आर्थिक व सामाजिक पैलूंवरही प्रकाश टाकतात. याचबरोबर काला पत्थर, अन्नपूर्णा बेसकँप, योसेमिटी इ. ट्रेकमधले थरारक अनुभव अंगावर अक्षरश: काटा उभा करतात. या अनुभवांबरोबरच लेखिकेने एक डॉक्टर म्हणून पर्यटनासाठी लागणाऱ्या फिटनेसबाबतही पुस्तकात चर्चा केली आहे.\nपर्यटनातील अनुभव आपलं आयुष्य अनेक प्रकारे समृध्द करतात. नवनवीन भटकंती रोजच्या आयुष्यातला तोचतोचपणा नाहीसा करून नवा जोम, नवा उत्साह निर्माण करते. थोडक्यात काय तर, पर्यटन म्हणजे आयुष्यातला तेजस्वी सूर्यप्रकाश, चेतना देणारी संजीवनी... अर्थात् पर्यटन एक संजीवनी\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A6_%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A6", "date_download": "2018-04-22T12:27:16Z", "digest": "sha1:55ST43OEYFCCGDTMUXUMVF6RSZDZ3FZ3", "length": 3842, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खालेद मशूद - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nखालेद मशूद (बंगाली: খালেদ মাসুদ) (फेब्रुवारी ८, इ.स. १९७६:राजशाही, बांगलादेश - ) हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nबांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nबांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९७६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/05/how-websites-work.html", "date_download": "2018-04-22T12:17:33Z", "digest": "sha1:BXIEMBPVXZFMZN2PV375NZSJGKCWHRLA", "length": 9099, "nlines": 88, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "How websites work ? (वेबसाईटस चे काम कसे चालते?) - NetBhet नेटभेट", "raw_content": "\n (वेबसाईटस चे काम कसे चालते\n (वेबसाईटस चे काम कसे चालते\nमित्रहो, हल्ली आपण सर्व जण इंटरनेट वापरतो आणि विविध वेबसाईट्स पाहतो. परंतु आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहित नसते की या वेबसाईट्सच काम कसे चालते ते\nजर तुम्हाला कळलं की वेबसाईटस कशा प्रकारे काम करतात तर तुमच्या पुढील ऑनलाईन प्रवासासाठी याचा नक्कीच खुप फायदा होईल. म्हणूनच मित्रांनो, नेटभेटने हा एक व्हीडीओ बनवला आहे.\nया व्हीडीओ मध्ये आपण पाहणार आहोत -\nवेबसाईट्स म्हणजे नक्की काय \nवेबसाईट्स कशाच्या बनलेल्या असतात \n किंवा कुठे साठवून ठेवलेल्या असतात \nवेबसाईट्स या जगातून केव्हाही आणि कुठेही कशा पाहता येतात ते देखिल आपण पाहूया.\n* हा व्हीडीओ आमच्या \"ऑनलाईन ई-लर्निंग कोर्सचा\" एक भाग आहे. पुर्ण कोर्सची माहिती खाली दिली आहे.\n* या व्हीडीओ मध्ये काही ठीकाणी ध्वनीमुद्रण सदोष आहे. त्याबद्दल क्षमस्व मात्र कोर्समधील इतर व्हीडीओंमध्ये हा दोष नाही आहे.\nनेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही \"वर्डप्रेस हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि तरीही मोफत सॉफ्टवेअर वापरुन, कोणत्याही प्रकारचं प्रोग्रमिंग किंवा कोडींग न करता वेबसाईट्स कशा बनवायच्या\" हे शिकविणारा ऑनलाईन कोर्स बनविला आहे.\nया कोर्समध्ये एकूण ४९ व्हीडीओंचा समावेश केला आहे. ज्यामध्ये -\nवेबसाईट्सचं काम कसं चालतं \nडोमेन नेम आणि होस्टींग म्हणजे काय \nडोमेन नेम आणि होस्टींग स्वस्तात कसं विकत घ्यायचं \nवर्डप्रेस कसं इंस्टॉल करायचं \nप्रोग्रामिंगची एकही ओळ न लिहिता आपली पुर्ण वेबसाईट कशी बनवायची \nवेबसाईटची डीझाईन (थीम) कशी ठरवायची/बदलायची\nवेबसाईटची सिक्युरीटी व बॅकअप हे सर्व सविस्तर शिकवलेलं आहे.\nआणि हो, हा पुर्ण कोर्स मराठीमध्ये आहे.\nतसेच व्हीडीओ स्वरुपात असल्यामुळे तो केव्हाही, कधीही, कुठेही आणि कितीही वेळा (Life Time) पाहता येईल.\nया कोर्सची अधिक माहिती पाहण्यासाठी आणि कोर्स सुरु करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\n#या कोर्समध्ये ३५% डीस्काउंट मिळविण्यासाठी कोर्स विकत घेताना MAY35 हा कुपन कोड वापरा.\n#कुपन फक्त कोर्स विकत घेणार्‍या पहिल्या ५० विद्यार्थ्यांनाच वापरता येईल.\n# कोर्स न आवडल्यास अथवा न कळल्यास, खरेदीच्या तारखेपासून ६ दिवसांच्या आत कळवावे (admin@netbhet.com). आपले पूर्ण पैसे परत देण्यात येतील.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\n (वेबसाईटस चे काम कसे चालते\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/12/how-to-change-gmail-password-gmail.html", "date_download": "2018-04-22T12:20:58Z", "digest": "sha1:AC3Q2HLDIUBDJX4E3YC4PVHK7AN4MGDM", "length": 8816, "nlines": 73, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "गुगल आयडी अर्थात Gmail चा पासवर्ड कसा बदलाल ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / संगणक / गुगल आयडी अर्थात Gmail चा पासवर्ड कसा बदलाल \nगुगल आयडी अर्थात Gmail चा पासवर्ड कसा बदलाल \nगुगल आयडी अर्थात Gmail चा पासवर्ड कसा बदलाल \nआपल्यापैकी ९० % पेक्षा जास्त लोकांचे gmail IDs असतात, त्याहून ही जास्त तर एकेकांचे २ किंवा २ पेक्षा जास्त IDs देखील असतात. बरं या सगळ्यांना एकच पासवर्ड ठेवायची बरेच जणांची इच्छा असते तर काहींना आपला आत्ताचा पासवर्ड बदलायचा असतो. पण हे सगळे अतिशय सोपे असले तरी बर्‍याच जणांना हे नक्की करायचे कसे याची माहीतीच नसते. अशा नवख्या मंडळींना हा लेख नक्कीच उपयोगी पडेल असे वाटते.चला तर मग शिकूया आपल्या gmail अकाऊंटचा पासवर्ड कसा बदलायचा ते. तुम्ही जेव्हा Gmail ला लॉगिन होता. त्यावेळी तुम्हाला ३-४ पर्याय दिसत असतील डाव्या हाताला अगदी वरती म्हणजेच इंग्रजीत टॉपला. तिकडून Setting हा पर्याय निवडा.\nतुमच्या समोर Settings या पर्यायाअंतर्गत उपलब्ध असणार्‍या विविध बाबी दिसतील. त्यातून Accounts and Import हा पर्याय तुम्ही निवडा.\nAccounts and Import वर क्लिक केल्यावर, तुम्हाला नवीन एक लिंक एक्स्प्लोर झालेली तुम्हाला दिसेल. त्यातून Google Account Settings या लिंकवर क्लिक करा.\nGoogle Account Settings वर क्लिक केल्यावर एक नविन विंडो उघडेल तुमच्यासमोर. त्यातून Change Password या लिंकवर क्लिक करा.\nChange Password ची लिंक एक्स्प्लोर होऊन तुम्हाला थेट पासवर्ड बदलायला सांगणारे एक नवीन पान दिसेल. त्यात तुम्हाला तुमचा आधीचा म्हणजेच जुना पासवर्ड सर्वात आधी टाकावा लागेल त्यानंतर मग नवीन पासवर्ड आणि पुढे तोच नविन लिहीलेला पासवर्ड पुन्हा लिहावा लागेल आणि मग Save या बटणावर क्लिक करा.\nSave या बटणावर क्लिक केल्यावर जर दिलेला जुना , नविन आणि पुन्हा नविन पासवर्ड हा क्रम जर बरोबर असेल तर तुम्हाला तुमचा पासवर्ड बदलला आहे असे दर्शवणारे शब्द दिसतील. अन्यथा तुम्हाला पुन्हा ह्या तीन गोष्टी काळजीपूर्वक भराव्या लागतील.\nसगळे पासवर्ड योग्य आणि अचूक असतील तर तुम्हाला वरील आकृतीत दाखविल्याप्रमाणे संदेश दिसेल आणि तुमचा नविन पासवर्ड वापरण्यास तुम्ही सज्ज असाल.पुन्हा आपल्या Gmail मधील Inbox वर जाण्यासाठी Gmail वर क्लिक करा\nGmail ID चा पासवर्ड बदलण्याविषयी लिहीलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे मला नक्कीच कळवा.\nआपल्या काही सूचना किंवा अडचणी असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोहोचवा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nगुगल आयडी अर्थात Gmail चा पासवर्ड कसा बदलाल \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/make-group-development-plan-successful-43587", "date_download": "2018-04-22T12:35:05Z", "digest": "sha1:4YVGZAWATRWQCUBFQKOHVCZ3NFYC7HFT", "length": 11498, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Make the group development plan successful समूह विकास योजना यशस्वी करा - मुनगंटीवार | eSakal", "raw_content": "\nसमूह विकास योजना यशस्वी करा - मुनगंटीवार\nशनिवार, 6 मे 2017\nमुंबई - शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या समन्वयातून आणि शक्‍य असेल तिथे सामाजिक दायित्व निधी मिळवून सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांसाठीची \"समूह विकास योजना' वेगाने आणि यशस्वीरित्या पूर्ण करावी, अशी सूचना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.\nसह्याद्री अतिथिगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमांच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक समूह विकासाची संकल्पना केंद्र आणि राज्य शासनाने स्वीकारली असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.\nमुंबई - शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या समन्वयातून आणि शक्‍य असेल तिथे सामाजिक दायित्व निधी मिळवून सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांसाठीची \"समूह विकास योजना' वेगाने आणि यशस्वीरित्या पूर्ण करावी, अशी सूचना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.\nसह्याद्री अतिथिगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमांच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक समूह विकासाची संकल्पना केंद्र आणि राज्य शासनाने स्वीकारली असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.\nते म्हणाले, की राज्यातील रोजगारनिर्मिती वाढावी, यासाठी औद्योगिक समूह विकास योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही. परंतु, समूह विकास योजनेतून प्रकल्प वेळेत उभे राहिले तर त्याचा खर्च कमी होतो आणि त्याचे यशस्वितेचे प्रमाणही वाढते हे लक्षात घेऊन या एकूण सर्व प्रक्रियेला लागणारा कालावधी चांगले काम करूनही कमी कसा करता येईल, याचा उद्योग संचालनालयाने अभ्यास करावा.\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\nघाटीच्या सुपरस्पेशालिटी विंगचा मुख्यमंत्री घेणार आढावा\nऔरंगाबाद - घाटीत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या तिसऱ्या फेजमधून उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी विंगचा पुढील महिन्यात मुख्यमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T12:38:13Z", "digest": "sha1:G7YP2KFPHVML4W536RA7MIMVYGI5ZPLG", "length": 5122, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोहळा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकोहोळ्याचा वेल व पाने\n(पिकलेला) काशीकोहळा-कोहोळ्यातील एक प्रकार\nकोहळा किंवा कोहाळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला पांढरा भोपळा असेही म्हणतात. भारतातील आग्रा येथे बनणारा पेठा या नावाची गोड मिठाई कोहळ्यापासून बनते. कोहळेपाक हा पौष्टिक समजला जातो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफळभाज्यांचा राजा-दै.प्रहार मधील मजकूर[मृत दुवा]\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2018-04-22T12:36:50Z", "digest": "sha1:C7IPFXUGML37V6BWXUFU6QJQPQFM62GR", "length": 4641, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १६५४ मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १६५४ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १६५४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १६५० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-r-cube-startup-73686", "date_download": "2018-04-22T12:12:03Z", "digest": "sha1:G46IBYKSK2D7O3AQNF4S3SU6OPMWXY67", "length": 18728, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news R Cube Startup ऊर्जा साठवणुकीतील ‘पुढचे पाऊल’ | eSakal", "raw_content": "\nऊर्जा साठवणुकीतील ‘पुढचे पाऊल’\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nशेतकऱ्याला चोवीस तास वीजपुरवठा देण्यासाठी वीज वितरण कंपनीवर अवलंबून राहावे लागले नाही तर वीजपुरवठ्याअभावी मोबाईल टॉवरचे कामकाज प्रभावित न होता तुम्हाला चांगले नेटवर्क कव्हरेज मिळाले तर वीजपुरवठ्याअभावी मोबाईल टॉवरचे कामकाज प्रभावित न होता तुम्हाला चांगले नेटवर्क कव्हरेज मिळाले तर रेल्वे रुळाजवळच्या मनुष्यविरहित फाटकांवरील सिग्नलला अखंडित वीजपुरवठा मिळाला तर रेल्वे रुळाजवळच्या मनुष्यविरहित फाटकांवरील सिग्नलला अखंडित वीजपुरवठा मिळाला तर आणि हे सर्व अत्यंत कमी पैशात, देखभालीशिवाय आणि पर्यावरणपूरक पद्धतीने मिळाले तर आणि हे सर्व अत्यंत कमी पैशात, देखभालीशिवाय आणि पर्यावरणपूरक पद्धतीने मिळाले तर ‘आर क्‍यूब’ नावाच्या स्टार्टअपने विशिष्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा बॅटरी उत्पादन करण्याची तयारी केली असून, त्यातून वरील सर्व प्रश्‍न सुटू शकतील.\nपवनचक्की, सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक स्रोतांपासून होणाऱ्या वीजनिर्मितीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या ग्रीडमध्ये किती वीज उपलब्ध आहे आणि मागणी-पुरवठ्याचे प्रमाण कसे राहील याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही, कारण स्थानिक हवामान व पर्यावरणीय बदलांमुळे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे गणित बिघडू शकते. त्यामुळे अपारंपरिक स्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर होऊ शकत नाही. ही व्यावहारिक अडचण सोडविण्यासाठी अपारंपरिक स्रोतांपासून निर्माण होणारी ऊर्जा साठवून ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. ऊर्जा साठवून ठेवता आल्यास त्याचा पुरवठा निश्‍चित करता येईल. ऊर्जा साठविणारी बॅटरी उच्च कार्यक्षमतेची असल्यास त्याचा योग्य वापर सामान्य माणसापासून कृषिपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत होऊ शकतो. अशा प्रकारच्या सोडिअम निकेल क्‍लोराइड बॅटरीचे तंत्रज्ञान १९८०च्या दशकात अस्तित्वात आले. या तंत्रज्ञानात व उत्पादन प्रक्रियेत थोडासा बदल अत्यंत कमी पैशात, देखभालीशिवाय आणि पर्यावरणपूरक पद्धतीने ऊर्जा साठवणूक करणाऱ्या बॅटरीची निर्मिती करण्याचे स्वप्न शैलेश रांका, सिद्धार्थ मयूर आणि अमरनाथ चक्रदेव या तीन तरुणांनी दोन वर्षांपूर्वी पाहिले. सोडिअम निकेल क्‍लोराइड या तंत्रज्ञानावर आधारित या नावीन्यपूर्ण बॅटरींचे भारतात व परदेशात उत्पादन करण्यात येणार आहे. संशोधन, प्रॉडक्‍ट डेव्हलपमेंट, टेक्‍नॉलॉजीवर अमरनाथ चक्रदेव काम करत आहेत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवसायवृद्धीसाठी जबाबदारी शैलेश रांका यांनी उचलली आहे.\nइलेक्‍ट्रिकल एनर्जी स्टोअरेजच्या प्रक्रियेत दोनशे ते अडीचशे केमिस्ट्री असतात. इलेक्‍ट्रिकल ते केमिकल आणि पुन्हा त्यातून इलेक्‍ट्रिकल एनर्जी मध्ये रूपांतरित होत असते. ही प्रक्रिया सातत्याने करणाऱ्या डिव्हाईसला बॅटरी म्हटले जाते. या प्रक्रियेदरम्यान कमीत कमी डिग्रेडेशन होईल, अशा तंत्रज्ञानाची सध्या गरज आहे. ही गरज भागविण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मेक इन इंडिया आवाहनाला प्रतिसाद देत शैलेश रांका यांनी ‘आर क्‍यूब’ची स्थापना केली.\n‘आर क्‍यूब’ बॅटरीच्या तंत्रज्ञानाविषयी शैलेश रांका म्हणाले, ‘‘सोडिअम क्‍लोराइड, म्हणजे मीठ आणि निकेल ही आमच्या बॅटरीतील मुख्य घटक आहेत. निकेल विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामध्ये बिटाल्यूमिनस सिरॅमिक ट्यूब असणार आहेत. बॅटरीमध्ये जळणारा कोणताच घटक नसल्यामुळे त्याला वातानुकुलनाची गरज भासत नाही. परिणामतः कोणत्याही अपघाताचा किंवा स्फोटाचा धोका संभवत नाही.’’\n‘‘सुमारे हजार शास्त्रज्ञ काम करतात अशा ‘फ्रॅनहॉफर आयकेटीएस’ या जर्मन इन्स्टिट्यूटबरोबर आम्ही तंत्रज्ञान-हस्तांतरणाचा करार केला आहे. करारानुसार आम्ही या बॅटरीचे उत्पादन करणार आहोत. पाच kwh ते अनेक Mwh एवढी या बॅटरीची क्षमता असणार आहे. ‘मेक इन इंडिया’ धोरणाला अनुसरून आम्ही देशातच मॅन्युफॅक्‍चरिंग युनिट स्थापन करणार आहोत. अशा स्वरूपाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प असेल. बॅटरीचे प्रोटोटाइप डिसेंबर २०१८पर्यंत तयार होणार असून, प्रत्यक्ष उत्पादन आणि व्यावसायिक विस्तार २०१९मध्ये होईल,’’ असेही त्यांनी सांगितले.\nएक तृतीयांश दरात मिळणार ऊर्जा\nसरकारच्या ‘इलेक्‍ट्रिक व्हेइकल’ धोरणानुसार विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. सध्या लोकप्रिय ठरत असलेल्या लिथिअम आयन तंत्रज्ञानावर आधारित बॅटरीच्या तुलनेत एक तृतीयांश दरामध्ये नव्या तंत्रज्ञानावर आधारित सोडिअम निकेल क्‍लोराइड बॅटरी उपलब्ध होऊ शकते. आम्ही हा खर्च कमी करू शकतो कारण आम्ही तंत्रज्ञानात थोडे बदल केले आहेत व त्याचे पेटंट घेतले आहे.\nसोडिअम निकेल क्‍लोराइड बॅटरीचे फायदे\nपंधरा वर्षांची बॅटरी लाइफ.\nपंधरा वर्षांच्या लाइफनंतर रिसायकल होऊ शकते.\nडॉर्मंट स्टेटमध्ये जाऊ शकते. म्हणजे अगदी पन्नास वर्षांनंतर ‘रि-हीट’ केल्यावरही ती चार्ज होते.\nआपत्कालीन परिस्थितीत रेस्क्‍यू व्हेइकलसाठी उपयुक्त.\nबॅटरी एस्टिमेशन ऑफ चार्ज सांगू शकेल.\nबॅटरीला दहा टक्के ओव्हरचार्ज व डिस्चार्ज कपॅसिटी आहे.\nघरगुती वापरासाठी, बस, टेलिकॉम टॉवर, मिलिटरी ॲप्लिकेशन्स, कोल्ड स्टोअरेज, लोकोमोटिव्ह, स्टेशनरी ॲप्लिकेशन्ससाठी उपयुक्त.\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...\nमेहुणबारे रस्त्यावर दुचाकी जळून खाक\nमेहुणबारे (चाळीसगाव) - चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दुचाकी जळून खाक झाली. मेहुणबारे येथील गिरणा...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nपर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी एका अवलियाचे अनोखे सेवाव्रत\nपाली (जि. रायगड) - प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/sakal-news-esakal-news-competitive-exam-news-series-upsc-mpsc-rio-olympic-48331", "date_download": "2018-04-22T11:57:31Z", "digest": "sha1:NG23HLZKYIDXUHCON6JLTHAKHH4P3JFY", "length": 18554, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal news esakal news competitive exam news series upsc mpsc Rio Olympic #स्पर्धापरीक्षा - रिओ ऑलिंपिक स्पर्धा 2016 | eSakal", "raw_content": "\n#स्पर्धापरीक्षा - रिओ ऑलिंपिक स्पर्धा 2016\nरविवार, 28 मे 2017\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत.\nक्रीडाविश्‍वातील सर्वात मोठ्या 31 व्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेला दि. 5 ऑगस्ट 2016 रोजी रिओ-दी-जानेरो (Rio-de-Janeiro) येथील ऐतिहासिक मराकाना (Marcana) स्टेडियमवर सुरुवात झाली व दि. 21 ऑगस्ट 2016 रोजी या क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. ऑलिंपिक स्पर्धा दक्षिण अमेरिकेत होण्याची ही पहिलीच वेळ होती. या ऑलिंपिक स्पर्धेत निर्वासितांच्या संघाचा ऑलिम्पिक समितीच्या ध्वजाखाली सहभाग होता.\nब्राझीलचे प्रभारी राष्ट्राध्यक्ष मायकल टेमेर (Michel Temer) यांनी स्पर्धेची सुरुवात झाल्याची घोषणा केली.\nउद्‌घाटन सोहळ्यात भारताच्या 120 खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्व ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने केले. हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक होते.\nया ऑलिंपिकमधून पृथ्वीचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला. प्रत्येक देशाच्या पथकाला संचलनासाठी घेऊन येणाऱ्या मुलांच्या हातात एक-एक रोपटे देण्यात आले होते. त्याचबरोबर विविध प्रकारची रोपटी व देशाची पाटी असणारा प्रतिनिधी सायकलवरून सर्वात पुढे होता.\nअथेन्स ऑलिंपिक ब्रांझपदक विजेता मॅरेथॉनपटू वेंडेर्लेई-डी-लिमा (Vanderlei-de-Lima) याला ऑलिंपिक ज्योत प्रज्ज्वलित करण्याचा मान मिळाला.\nमूकबधिर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उद्‌घाटन सोहळ्यात सहभाग नोंदवला. 'फ्लिपर्स' (Flipers) असे टोपण नाव असलेल्या 20 विद्यार्थ्यांच्या चमूने 207 देशांच्या चमूला उद्‌घाटन सोहळ्यात साथ दिली.\nया ऑलिंपिक उद्‌घाटन सोहळ्यात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख (Thomas Bakh), संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून (Ban Ki Moon) उपस्थित होते.\nयजमान शहर : रिओ-दी-जानेरो\nकालावधी : 5 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2016\nब्रीदवाक्‍य : A New World (अ न्यू वर्ल्ड)\nपहिल्यांदाच सहभागी झालेले देश: कोसोव्हो आणि दक्षिण सुदान\nएकूण क्रीडा प्रकार: 306 (28 खेळांमधील)\nएकूण सहभागी खेळाडू: 11,303\nसर्वाधिक पदके जिंकणारा देश: अमेरिका (121)\nपदकतक्‍त्यात भारताचे स्थान: 66 वे\nरिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारताची कामगिरी\nदि. 17 ऑगस्ट 2016 रोजी रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून देण्याचा पराक्रम महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने केला.\nफ्री स्टाईल कुस्तीच्या 58 किलो वजनी गटात साक्षी मलिकने कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत किर्गिझस्तानच्या आयसुलु टिनीबेकोव्हा ला नमवत भारताला पदक मिळवून दिले.\nउपउपांत्यफेरीत साक्षीला रशियाच्या कोब्लोवा झोलोबोवा (Koblova Zholobova) कडून 9-2 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. मात्र, साक्षीही रेपेचेज (Repechage) द्वारे कांस्यपदकाची दावेदार ठरली व तिला आयसुलू टिनीबेकोव्हाशी (Aisuluu tynybekova) खेळण्याची संधी मिळाली.\nरेपेचेज हा कुस्तीतील एक नियम आहे. या नियमानुसार उपउपांत्यफेरीत ज्या मल्लाकडून पराभव झाला, तो मल्ल अंतिम फेरी गाठत असेल तर उपउपांत्यफेरीमध्ये पराभूत झालेल्या मल्लाला कांस्यपदकाच्या लढतीत खेळण्याची संधी मिळते. साक्षीला याच नियमाचा फायदा झाला.\nसाक्षीचे पदक हे भारताचे कुस्तीतले पाचवे पदक, तर महिला कुस्तीतले पहिले ऑलिंपिक पदक ठरले.\n1952 मध्ये हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीतले पहिले पदक (कांस्यपदक) मिळविले होते.\nमहिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला रौप्यपदक\nपी. व्ही. सिंधूला महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जगज्जेत्या व अव्वल मानांकित स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून 21-19, 12-21, 15-21 असे पराभूत व्हावे लागल्याने तिला दि. 20 ऑगस्ट 2016 रोजी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.\nबॅडमिंटनमध्ये रौप्यपदक पटकावणारी सिंधू ही पहिलीच भारतीय आहे. ऑलिंपिक पदक मिळविणारी 21 वर्षीय सिंधू ही सर्वात तरुण खेळाडू आहे.\n2012 लंडन ऑलिंपिकमध्ये सायना नेहवालने कांस्यपदक जिंकले होते.\nऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी सिंधू ही पाचवी भारतीय महिला ठरली. यापूर्वी कर्नाम मल्लेश्‍वरी, मेरी कोम, सायना नेहवाल आणि साक्षी मलिक यांनी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत.\nसिंधूने मिळविलेले रौप्यपदक हे भारताचे ऑलिंपिक इतिहासातील एकूण चौथे वैयक्तिक रौप्यपदक आहे. यापूर्वी राजवर्धनसिंग राठोड (अथेन्स 2014), विजय कुमार (लंडन 2012) आणि मल्ल सुशील कुमार (लंडन 2012) यांनी तीन रौप्यपदके देशाला मिळवून दिली आहेत.\nसिंधूचे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या शिष्याचे हे दुसरे पदक आहे. लंडन ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालच्या यशात व आता पी. व्ही. सिंधूच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे.\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव\nनवी सांगवी (पुणे)- \"स्वधर्माचा स्वाभिमान बाळगत असताना इतर धर्माचा अवमान होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. इतर धर्मांचा आदर करणे हे...\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\n'आयर्नमॅन' या जागतिक स्पर्धेसाठी बारामतीच्या तरुणाची तयारी\nबारामती - जगातील नामांकीत स्पर्धा समजल्या जाणाऱ्या आयर्नमॅन या स्पर्धेसाठी बारामतीचा एक ध्येयवेडा गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. या स्पर्धेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/25348/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A8-", "date_download": "2018-04-22T12:08:23Z", "digest": "sha1:HATM6SKWMN7HUAUJWGO4CXVTJWDUUHTK", "length": 9669, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nभगवान वर्धमान महावीर २६१७ व्या जयंती निमित्त गरजूंसाठी धान्य संकलन\nएकमुठी धान्य योजनेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांचेकडून प्रेरणा घेत महावीर फूड बँक,पुणे गेली १८ वर्ष विविध दिव्यांग,विशेष,अनाथ मुलांच्या संस्था,वृद्धाश्रम,महिला आश्रम यांना महावीर फूड बँक,पुणेच्या वतीने आज पर्यंत पुणे जिल्ह्यातील १७० विशेष संस्थाना पाच लाख किलो धान्याचे तसेच लाखो रुपयांच्या औषधांचे मोफत वाटप केले आहे.भगवान महावोर जन्मकल्याणक महोत्सव २६१७ च्या निमित्ताने जय आनंद ग्रुप पुणे व महावीर फूड बँक,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.पुण्य प्रदान रथाचे आयोजन करण्यात आले.यास पुणेकर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देवून हजारो किलो धान्य व धान्य खरेदीसाठी एक लाख पन्नास हजार रुपये देणगी दिली.यात पाच रुपयापासून यथाशक्ती मदत केली.लक्ष्मीरोडवर मिरवणूक आली त्यावेळी देहविक्री करणा-या महिलांनीही या पुण्य प्रदान रथावर यथाशक्ती मदत केली.बंदोबस्तावर असणा-या पोलीस कर्मचा-यांनि विशेष संस्थाना मदतीसाठी हात पुढे केला.सौ.प्रमिलाबाई नौपतलाल सकला चॅरीटेबल ट्रस्ट ,तसेच बी.जे भंडारी चॅरीटेबल ट्रस्टचे विजय भंडारी,ट्रस्टचे विजय भंडारी यांनी प्रत्येकी अडीच हजार किलो तांदूळ,डाळी,साखर,गुळ,या पुण्य प्रदान रथावर दिला सकला व भंडारी ट्रस्टचे या कार्यात मोठे योगदान असते,त्याचबरोबर राष्ट्रसंत आनंद ऋषीजी पुण्यतिथी व भगवान महावीर जयंती निमित्त आप अपंग कल्याणकारी संस्थेतील मुलांना चांदमल कोठारी व प्रमोद छाजेड परिवारातर्फे २५० विशेष मुलांना भेळ,पाणीपुरी,स्वीट आईस्क्रीमसह भोजन देण्यात आले.त्याचबरोबर त्यांना खास भेटवस्तू देण्यात आली.या पुण्यप्रदान रथाचे पूर्ण संचालन महावीर फूड बँकेचे पुणे शहर अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांनी केले.त्याच बरोबर जय आनंद ग्रुपचे नवनिर्वाचित अध्यक्ष शान्तिलाला नवलखा,कार्याध्यक्ष विजय प्रर्ख,शांतीलाल देसरडा,संजय कटारिया,विनोद बाफना,अशोक लोंढा,गुलाबजी कवाड,महावीर फूड बँकचे सचिव विजय चोरडिया,बाबुशेठ लुंकड,राम तोरकडी.यांनी विशेष प्रयत्न केले.या पुण्य प्रदान रथावर पर्यावरणासाठी झाडे लावा,झाडे जगवा,पाणी जिरवा,पाणी वाचवा,स्वच्छ भारत स्वस्थ भारत,रक्तदान,नेत्रदान अवयवदान करण्याचा प्रचार प्रसार करण्यात आला.मिरवणुकीतील पुण्यप्रदान रथ हे पुणेकरांचे आकर्षण ठरले.\nछायाचित्र :वर्धमान महावीर जन्मकल्याणक सोहळा मिरवणुकीतील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी पुण्यप्रदान रथ\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-marathi-websites-diwali-2017-marathi-diwali-ank-76090", "date_download": "2018-04-22T12:20:16Z", "digest": "sha1:Q3I5DQE7UIMSUMOUGDYBISBCSW7GZVAY", "length": 14238, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Diwali 2017 Marathi Diwali Ank 'अक्षर फराळा'लाही ऑनलाइन ऑर्डर | eSakal", "raw_content": "\n'अक्षर फराळा'लाही ऑनलाइन ऑर्डर\nरविवार, 8 ऑक्टोबर 2017\nपुणे : दिवाळी जवळ आली की नक्षीदार पणत्या, आकर्षक आकाश कंदील, चविष्ट फराळाकडे जितके लक्ष लागलेले असते तितकेच ते 'अक्षर फराळा'कडे वेधले जाते; पण यंदा 'जीएसटी' आणि वाढत्या महागाईमुळे दिवाळी अंकांच्या किमतीत 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे 'अक्षर फराळा'ची चव महागल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. तरीही बाजारात आलेल्या अंकांबरोबरच ई-दिवाळी अंकांना वाचकांचा आतापासूनच प्रतिसाद मिळत आहे.\nपुणे : दिवाळी जवळ आली की नक्षीदार पणत्या, आकर्षक आकाश कंदील, चविष्ट फराळाकडे जितके लक्ष लागलेले असते तितकेच ते 'अक्षर फराळा'कडे वेधले जाते; पण यंदा 'जीएसटी' आणि वाढत्या महागाईमुळे दिवाळी अंकांच्या किमतीत 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे 'अक्षर फराळा'ची चव महागल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. तरीही बाजारात आलेल्या अंकांबरोबरच ई-दिवाळी अंकांना वाचकांचा आतापासूनच प्रतिसाद मिळत आहे.\nदिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठ सजायला सुरवात झाली आहे. वेगवेगळ्या वस्तूंबरोबरच विविध विषयांना वाहिलेले दिवाळी अंकही बाजारात दिसू लागले आहेत. ते घेण्याबरोबरच 'हा अंक बाजारात आला का' अशी विचारणाही वाचक उत्सुकतेने करताना दिसत आहे. तर दुसरीकडे, काही पुस्तक विक्रेत्यांनी दिवाळी अंकांची ऑनलाइन ऑर्डर घेऊन वाचकांना घरपोच अंक द्यायला सुरवात केली आहे. त्यामुळे दिवाळी अंकांच्या किमतीत वाढ झाल्याचा वाचकांच्या मागणीवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.\nयाबाबत दिवा संस्थेचे चंद्रकांत शेवाळे म्हणाले, ''महागाई, नोटाबंदी आणि जीएसटीचा परिणाम दिवाळी अंकावर झाला आहे. त्यामुळे अंकांच्या किमती नेहमीपेक्षा जास्त पटीने वाढल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी जवळपास बाराशे अंक प्रकाशित होतात; पण त्यातील जवळपास तीनशे अंकच चांगले असतात.'' 'अक्षरधारा'चे रमेश राठीवडेकर म्हणाले, ''आतापर्यंत शंभर दिवाळी अंक बाजारात आले आहेत. त्यापैकी 'हंस', 'मोहिनी', 'नवल' या अंकाच्या किमती शंभर रुपयांनी वाढल्या आहेत. अशीच वीस ते शंभर रुपयांची वाढ अनेक अंकांनी केली आहे; पण अंक घेण्याचा वाचकांचा कल सध्यातरी कायम आहे.''\nअंकासाठी 'सोशल मीडिया'चा वापर\nदिवाळी अंकांना वाचकांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळावा म्हणून अंकांची माहिती व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्विटर अशा 'सोशल मीडिया'च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवली जात आहे. मेहता पब्लिशिंग हाउस यांच्यासह इतर काही प्रकाशक संस्थांनी दिवाळी अंकांची दोन मिनिटांपर्यंतची आकर्षक 'क्‍लिप'च तयार केली आहे. तर काही अंकांनी 'फेसबुक'वरून यंदाच्या अंकात कोणत्या विषयांवर लेख आहेत, ते कोणत्या लेखकाने लिहिले आहेत, याची माहिती दिली आहे.\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nसांडपाणी प्रक्रियेसाठी नगर परिषदांना शुल्क\nनागपूर - नगर परिषद व नगरपालिकांना त्यांच्या शहरातील सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला शुल्क द्यावे लागणार आहे. शहरानजिकच्या नगर परिषद,...\nशेतकरी तीन मेपासून करणार दूधदान आंदोलन\nपालखेड/वैजापूर - दूध व्यवसायाबाबत सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्यातील पहिली ग्रामसभा लाखगंगा (ता. वैजापूर) येथे घेण्यात आली....\nकेंद्रीयमंत्री म्हणतात, देशात बलात्काराच्या एक-दोन घटना होणारच\nनवी दिल्ली : देशात वाढत चाललेल्या बलात्काराच्या घटनांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी सरकारकडून कडक कायदे...\nबारामती तालुका आता टँकरमुक्तीच्या दिशेने...\nबारामती - पावसाने केलेली कृपा आणि लोकसहभागातून उभी राहिलेली जलसंधारणाची चळवळ या मुळे यंदा एप्रिल महिना सरत आला तरी टँकरची गरज लागलेली नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%AE/", "date_download": "2018-04-22T12:24:03Z", "digest": "sha1:ULWYHVP7WH3Z2NODA4B6BSNUUFGRJHRJ", "length": 8825, "nlines": 150, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वर्‍हाडातली गाणी – १८ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeकविता - गझलवर्‍हाडातली गाणी – १८\nवर्‍हाडातली गाणी – १८\nMarch 13, 2017 विजय लिमये कविता - गझल, मराठी भाषा आणि संस्कृती\nहत्तीच्या सोंडेवर पेरीला मगर\nमगरच्या राजाने शाळा मस्त केली\nशाळेच्या राजाचे चंदनाचे गोटे\nएवढ्या रातरी धून कोण धुते\nधून धुय ग बाई चंदन गोटयावरी\nवाळू घाल ग बाई रंगीत खुंटी वरी\nआला चेंडू गेला चेंडू लाल चेंडू गुलाबी\nआपण सारे हत्ती घोडे हत्ती घोडे रवे रवे\nरव्याचे भाऊ वाणीला गेले\nएक गेला खारीला एक गेला खोबरीला\nखारी खोबऱ्याच आल जीऱ्या मिऱ्याच काही नाही आल\nआपडमं तापडमं चंद्राची मागे पडली बेलाची\nबाळ लेकरू राजाच सीताबाई रामाची\nपार्वती शंकराची पाळणा हाले झुईझुई\nतामण बाई तामण अस कस तामण\nभूलोजीला लेक झाला नाव ठेवा वामन\nअडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता\nभूलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता\nअडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीतून पाय घसरला\nभूलोजीला लेक झाली नाव ठेवा सरला\nआणा आणा पारीस उगळा उगळा काथ\nआज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस\nशेवट च्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली झोझो रे\nबाणा बाई बाणा सुरेख बाणा\nगाणे संपले खिरापत आणा\nआणा आणा लवकर खाऊ द्या पट्कन\nकृपया चुका दुरुस्त करा, लहानपणी शब्दांचा अर्थ न कळता आणि जे जसे ऐकले ते लिहिले\nAbout विजय लिमये\t49 लेख\nश्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nविजय लिमये यांचे साहित्य\nमिठास जागा, मिठावर जगू नका\nवर्‍हाडातली गाणी – १८\nवर्‍हाडातली गाणी – १७\nवर्‍हाडातली गाणी – १६\nवर्‍हाडातली गाणी – १५\nवर्‍हाडातली गाणी – १४\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/23606/%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8-", "date_download": "2018-04-22T12:11:59Z", "digest": "sha1:LMJ5KVRYZ2J2B4OOC6CGVWSDTP7PVXPI", "length": 7120, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nद वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असो च्या नवीन ऑफिसचे महेश आखाडे यांच्या हस्ते उद्घाटन\nपश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या नव्या ऑफिसचे उद्घाटन अॅडीशनल कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स महेश आखाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यादव व्यापार भवन शुक्रवार पेठ येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नरेंद्र सोनवणे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन.प्रशांत नांदेकर जॉईंट कमिशनर महाराष्ट्र राज्य जीएसटी.नवनीतलाल बोरा(सचिव पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन),अतुल कुलकर्णी,व्ही.जी शहा,शरद सूर्यवंशी,आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात असोसिएशनच्या वतीने चालविल्या जाणा-या सर्टिफिकेट कोर्स इन टॅक्सेशन जीएसटी स्पेशल पूर्ण करणा-या २२ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.या प्रसंगी बोलताना नरेंद्र सोनवणे यांनी असोसिएशन हे प्रशासन व व्यापारी उद्योजक यात दुवा म्हणून कार्य करीत आहे व या क्षेत्रात मागणी वाढत असून त्याला अनुसरून असोसिएशन सुद्धा कार्यविस्तार करीत आहे असे सांगितले.या प्रसंगी महेश आखाडे यांनी टॅक्स क्षेत्रातील तसेच याविषयतंत्रज्ञाना विषयी सर्वांनी अद्ययावत रहावे असे आवाहन केले.\nछायाचित्र :नवीन ऑफिस उद्घाटन प्रसंगी महेश आखाडे,नरेंद्र सोनवणे व अन्य मान्यवर\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2018-04-22T12:20:19Z", "digest": "sha1:SV5P6TSISAKCMY6BRJQPTL327Z36XNCP", "length": 4214, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोरिस बर्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमोरिस कार्लोस बर्ड (२५ मार्च, १८८८:सेंट मायकेल्स हॅमलेट, लिव्हरपूल, लँकेशायर, इंग्लंड - ९ डिसेंबर, १९३३:ब्रॉडस्टोन, डोर्सेट, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९१० ते १९१४ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nबर्ड आपले सगळे कसोटी सामने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळला.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८८८ मधील जन्म\nइ.स. १९३३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०१७ रोजी ११:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chincholi-morachi.com/testimonials/nggallery/image/picture984/", "date_download": "2018-04-22T12:16:16Z", "digest": "sha1:ZVQWTLQJTG5AZEEZYE2YYNBICSIKIJDT", "length": 1981, "nlines": 60, "source_domain": "chincholi-morachi.com", "title": "Testimonials -", "raw_content": "\n” चिंचोली मोराचीत” आपले स्वागत\nहि वाट जवळ नेते ....स्वप्नामधील गावा ....\nखरेच आहे .. आपले हि गावाकडचे घर असावे\nते आपल्या मातीशी जोडणारे असते\nआता आपली वाट बघणे संपले कारण हे वाट खरेच\nजाते आपल्या स्वप्नामधील गावाला ते गाव आहे\nखरेच आहे आज पर्यन्तचे आयुष्य\nकष्टातच गेले ....आधी शिक्षण ,नोकरी,व्यावसाय\nयातच गुर्फटून गेलं होतं ....\nसव मिळूनही काहीतरी उणीव भासे ....\nम्हणूनच आता वेळ आली आहे.\nखेडेगावतील निसर्गरम्य अनुभव घेण्याची....\nहा विसावा आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/23697/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA---", "date_download": "2018-04-22T12:12:23Z", "digest": "sha1:PFA7WSP3YX3CBE6Q6ICOYEA2VUGKAMGM", "length": 6343, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nस्व.चंद्रकांतजी छाजेड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अपंग शाळेस धान्य व मुलांना खाऊ वाटप\nमाजी राज्यमंत्री चंद्रकांतजी छाजेड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भ्रष्ट्राचार निर्मुलन समिती व महावीर फूड बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने,येरवडा येथील शासकीय बहुद्देशीय अपंग संमिश्र केंद्र या शाळेस धान्य व तेथील ५० मुलांना खाऊ,तिळगुळ,वाटप करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी विजयकुमार मर्लेचा,शांतीलाल देसरडा,अभय छाजेड,मधुसूदन घाणेकर,स्व चंद्रकांत छाजेड यांचे चिरंजीव राहुल छाजेड,शाळेच्या सुपरिटेंडेन्ट डॉ.सुचिता सोनवणे,संजीवनी वाघ(विशेष शिक्षिका),यल्लू कादरी,मारुती पवार,मंगेश पवार,चंद्रकांत लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.मधुसूदन घाणेकर यांनी मुलांचे विनोद व गोष्टी सांगून मनोरंजन केले.विजयकुमार मर्लेचा यांनी आगामी काळात शाळेसाठी काही आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.\nछायाचित्र :मान्यवर व विद्यार्थी समूहचित्र\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-22T12:29:38Z", "digest": "sha1:HZH5FEQ6JVC64M6OZYOW5MYNKWR4BSFU", "length": 8697, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बिशान - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबिशान भागाचा सिंगापुरातील स्थानदर्शक नकाशा.\nबिशान हे सिंगापुराच्या मध्य विभागात वसलेले एक उपनगर आहे. हा भाग प्रामुख्याने निवासी असून, यात उच्चमध्यमवर्गीयांची घरे बहुसंख्येने आहेत.\nअल्जुन्येद · अलेक्झांड्रा · आयर राजा · बॅलेस्टियर रोड · बार्टली · बिशान · बुगिस · बुकित चांदू · बुकित हो स्वी · बुकित मेरा · बुकित तिमा · बुओना विस्टा · कॅल्डेकॉट हिल · मध्यवर्ती सिंगापूर · चायनाटाउन · कॉमनवेल्थ · धोबी घाट · डोवर · एमराल्ड हिल · एस्प्लनेड · फेरर पार्क · गेय्लांग · हार्बरफ्रंट · हॉलंड व्हिलेज · जालान बसार · जू च्यात · कालांग · कांपोंग ग्लाम · कातोंग · केंट रिज · कोलाम आयर · किम सेंग · लिटल इंडिया · मॅक्फर्सन · मरीना बे · मरीना सेंटर · मरीना पूर्व · मरीना दक्षिण · मरीन परेड · मेरीमाउंट · माउंटबॅटन · माउंट फेबर · माउंट व्हर्नॉन · म्युझियम प्लॅनिंग एरिया · न्यूटन · नोवीना · वन-नॉर्थ · ऑर्चर्ड रोड · आउट्रम · पासिर पांजांग · पोतोंग पासिर · रोचोर · क्वीन्सटाउन · रादिन मास · रॅफल्स प्लेस · रिव्हर व्हॅली · शेंटन वे · सिन मिंग · सिंगापूर नदी · दक्षिणी बेटे · सेंट मायकेल्स · तांजोंग पागार · तांजोंग र्‍हू · टॅंगलिन · तलोक आयर · तलोक ब्लांगा · थॉम्सन · त्याँग बारू · तो पायो · ऊबी · व्हांपोआ\nबेडोक · बेडोक रिझर्वॉयर · चाइ ची · चांगी · चांगी बे · चांगी पूर्व · चांगी व्हिलेज · ईस्ट कोस्ट · यूनोस · काकी बुकित · कंबांगान · पासिर रिस (लोराँग हालुस · लोयांग) · पाया लेबार · सिग्लाप · सिमई · टॅंपिनीज · ताना मेरा\nऍडमिरल्टी · मध्यवर्ती जलसंधारण आरक्षित निसर्गक्षेत्र · चोंग पांग · क्रांजी · लिम चू कांग · मांदाई · मार्सिलिंग · निओ त्यू · सेंबावांग · सेनोको · सिंपांग · सुंगई कादुत · वूडलंड्स · यीशुन\nअंग मो क्यो (नियोजन क्षेत्र) · हौगांग (देफू · कोवन) · केबुन बारू · लोराँग चुआन · ईशान्य बेटे · पुंगोल · पुंगोल पॉइंट) · सलेतार · सेंकांग (बुआंकोक · जालान कायू ) · सेरंगून (सेरंगून गार्डन्स · सेरंगून उत्तर) · यो चू कांग\nबेनोई · बून ले · बुकित बातोक · बुकित गोंबाक · बुकित पांजांग · चोआ चू कांग · क्लेमंटी · गुल · हिलव्ह्यू · जू कून · जुराँग (जुराँग पूर्व · जुराँग पश्चिम) · मुराई · नान्यांग · पांदान गार्डन्स · पासिर लाबा · पायोनियर · सारिंबुन · तमन जुराँग · तेबान गार्डन्स · तेंगा · तो तुक · तुआस · वेस्ट कोस्ट · पश्चिमी बेटे · पश्चिमी जलसंधारण क्षेत्र · यू टी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-04-22T12:28:27Z", "digest": "sha1:EIGCN5XRHFTHKEWZL5GVKU6HY66L5JWT", "length": 4178, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पर्सेफनी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपर्सेफनी (ग्रीक : Περσεφόνη) ही ग्रीक प्राक्कथांमधील झ्यूस व सुगीची देवता डिमिटर यांची कन्या आणि ग्रीक अधोलोकाची राणी आहे. पर्सेफनी हेडीसची पत्नी असून हिचा संबंध वनस्पतींच्या प्रजननाशी लावला जातो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ सप्टेंबर २०१६ रोजी ०१:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/editorial.html", "date_download": "2018-04-22T12:10:04Z", "digest": "sha1:Z5AE4PLENAZNQXNEDCJIOK3ILTD6QOGP", "length": 1479, "nlines": 14, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Editorial", "raw_content": "\nगेली अनेक वर्षे पत्रकारीता-जनसंपर्क क्षेत्रात काम करीत असतांना अनेक तांत्रीक-तंत्रज्ञान विषयक सामाजिक,राजकीय, सांस्कृतीक, अर्थिक बदल पहात आलो.\nजागतिकीकरणाचा बोलबाला असलेल्या या काळात माध्यमे ही माहीती तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागली आहेत. त्यातीलच एक महत्वाचे म्हणजे इंटरनेट हे माध्यम प्रिंट मिडीया व TV चॅनेल माध्यमांपेक्षा गतिमान आहे. व महत्वाचे म्हणजे अत्यंत स्वस्त कमी गुंतवणूक असलेला, आपली बातमी-माहिती फक्त शहरातच नव्हे तर जगभरात पाठविता येते. ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://societal-reflections.blogspot.com/2012/09/parikshan-smb.html", "date_download": "2018-04-22T12:44:20Z", "digest": "sha1:E47M2LS3QDR6RERP4YNCUGEVRYBLUFLN", "length": 6527, "nlines": 61, "source_domain": "societal-reflections.blogspot.com", "title": "समाज मनातील बिंब: परीक्षण -- समाजमनातील बिंब -- मिळून सा-याजणी", "raw_content": "\nमराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.\nपरीक्षण -- समाजमनातील बिंब -- मिळून सा-याजणी\nआपल्या वाचनालयात -- मिळून सा-याजणी जून 2012\nप्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांचे अनुभव हा अतिशय महत्त्वाचा ठेवा आहे. व्यवस्थेबाबत बाहेरुनच निरीक्षण कराणार्‍या आणि व्यवस्थेची समीक्षा करणार्‍या सामान्यांना असे अनुभव वेगळी दृष्टी देऊन जातात. तालुका, राज्य, केंद्र अशा विविध पातळ्यांवरील कारभारातील गुंतागुंत समजण्यासाठी असे लिखाण मोलाचे असते. लीना मेहेंदळे यांचा ‘समाजमनातील बिंब’ हा संग्रह या कसोटीवर तर पुरेपुर उतरतोच, पण मेहेंदळे यांच्या सहज-सोप्या भाषेमुळे, संवादात्मक लेखनामुळे संग्रहातील लेखन बोजड होत नाही हेही नमूद केले पाहिजे. १९७४ साली भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या लीना मेहेंदळे यांचा अनुभव तर दांडगा आहेच, पण त्यांचे सूक्ष्म निरिक्षण, विश्‍लेषणातील ताकद आणि आवश्यक त्या दूरदृष्टीसह एखाद्या प्रश्‍नावरील उपाय सुचल्याची क्षमता या बाबी हा संग्रह वाचताना ठळकपणे लक्षात येतात. विविध दैनिकांतून, मासिकातून व दिवाळी अंकातून या संग्रहातील लेख पूर्वी प्रकाशित झाले आहेत. प्रशासकीय अनुभव आणि प्रशासनातील, कायद्यातील त्रुटी याचा ऊहापोह करणारे लेख या संग्रहात आपल्याला वाचता येतात. लेख वाचत असताना प्रशासकीय सेवा व त्या अनुषंगाने समाज जीवनाच्या इतरही क्षेत्रांमध्ये विलक्षण मुशाफिरी करणार्‍या लीना मेहेंदळे यांच्या सजग बुध्दिमत्तेला दाद द्यावीशी वाटते. कारण बुध्ध्दिमत्ता असणं आणि ती ‘सजग’ असणं, सामूहिक हितासाठी स्वतःच्या बुध्दिमत्तेचा वापर करायची तळमळ असणं या दोन वेगळ्या बाबी असू शकतात आणि याबाबतीत ‘भारताची सुजाण नागरिक हाच आपला परिचय सगळ्यात महत्त्वाचा आहे’ असं आग्रहाने सांगणार्‍या लीना मेहेंदळे वाचकांचं मन जिंकून घेतात.\nपरीक्षण -- समाजमनातील बिंब -- मिळून सा-याजणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/lifestyle/6-facts-about-indias-most-powerful-rail-engine-1882", "date_download": "2018-04-22T12:09:24Z", "digest": "sha1:WFGSUR4K3VG6DBLZVSNHVVEDLWBKYPUI", "length": 5388, "nlines": 49, "source_domain": "bobhata.com", "title": "भारतातल्या नव्या सर्वात पॉवरफुल रेल्वे इंजिनबद्दलच्या या ६ गोष्टी माहीत आहेत का ?", "raw_content": "\nभारतातल्या नव्या सर्वात पॉवरफुल रेल्वे इंजिनबद्दलच्या या ६ गोष्टी माहीत आहेत का \nनरेंद्र मोदींनी नुकतच भारतातल्या पहिल्या सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिनला हिरवा कंदील दिला आहे. दिल्ली ते कटिहारी दरम्यान ‘हमसफर एक्स्प्रेस’ नावाची नवी रेल्वे धावणार आहे आणि या रेल्वेमध्ये आजवरचं सर्वात शक्तिशाली इंजिन बसवण्यात येणार आहे. सध्या तरी या इंजिनचा वापर ‘हमसफर एक्स्प्रेस’साठी करण्यात येणार असला, तरी भविष्यात तो आणखी गाड्यांमध्ये दिसून येईल.\nहे इंजिन शक्तिशाली का आहे हे जाणून घेऊया खालील ६ मुद्द्यांवरून \n१. आजवर भारतातील शक्तिशाली इंजिन म्हणून ६००० हॉर्सपॉवरच्या इंजिनकडे बघितलं जायचं. पण आता हे रेकोर्ड मोडलंय. हे नवीन इंजिन तब्बल १२००० हॉर्सपॉवरचं असणार आहे.\n२. फ्रेंच कंपनी Alstom सोबत मिळून मधेपुरा कारखान्यात हे इंजिन तयार करण्यात आलंय आणि या प्रोजेक्टवर ३५ इंजिनियर्सची टीम काम करत होती.\n३. १२००० हॉर्सपॉवरच्या इंजिनमुळे आपण चीन, जर्मनी, रशिया यांच्या पंक्तीत जाऊन बसलो आहोत.\n४. या इंजिनचा स्पीड किती असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. या इंजिनमुळे रेल्वे ताशी ११० किलोमीटर च्या स्पीडने धावू शकणार आहे.\n५. या प्रोजेक्टवर तब्बल २०,००० कोटींचा खर्च करण्यात आलाय आणि पुढील ११ वर्षात या प्रकारचे ८०० इंजिन तयार करण्यात येणार आहेत.\n६. या इंजिनचा सर्वात मोठा फायदा मालगाड्यांना होणार आहे. आज मालगाडी ताशी २५ ते ३० किलोमीटरच्या गतीने धावते, पण भविष्यात ती १०० किलोमीटरपेक्षा जास्त वेगात धावेल.\nमंडळी या शक्तिशाली इंजिनमुळे भारतीय रेल्वेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला यात शंका नाही.\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/58587", "date_download": "2018-04-22T12:41:56Z", "digest": "sha1:DV4B7ZAPPKO2RWPUVI7VXABODWUEA3SL", "length": 26256, "nlines": 188, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "जल आराखड्यात सर्वांगीण विकासाचा विचार | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\n18वी महाराष्ट्र सिंचन परिषद\nमाझी थ्री गॉर्जेस धरणाला भेट\nवारसा पाण्याचा - भाग २५\nवारसा पाण्याचा - भाग 24\nवारसा पाण्याचा - भाग 23\nवारसा पाण्याचा - भाग 22\nवारसा पाण्याचा - भाग 21\nवारसा पाण्याचा - भाग 19\nवारसा पाण्याचा - भाग 18\nवारसा पाण्याचा - भाग 17\nलातूर येथील आयोजित सिंचन परिषदेच्या शिफारसी\nभूजलातून पुण्याची 40 टक्के तहान भागते\nजायकवाडी जलाशयातील पाणी आवक सूत्रबध्द करा\n17 व्या सिंचन परिषदेच्या शिफारशी\nवारसा पाण्याचा - भाग 10\nवारसा पाण्याचा - भाग 9\nवारसा पाण्याचा - भाग 8\nवारसा पाण्याचा - भाग 7\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nसांडपाणी - समस्या व उकल\nशिव कालीन पाणी साठवण योजनेवर, उदासीन सरकार\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » जल आराखड्यात सर्वांगीण विकासाचा विचार\nजल आराखड्यात सर्वांगीण विकासाचा विचार\nडॉ. दि. मा. मोरे\nअंमलबजावणी करणार्‍या यंत्रणेस संघटनात्मक आणि कायद्याचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे. मध्य गोदावरीचा भाग सातत्याने दुष्काळग्रस्त राहाणारा आहे. दुष्काळावर कायम स्वरुपी मात करुन या भागातील लोकांचे होणारे स्थलांतरण रेाखण्यासाठी शेती, सिंचन, जल संधारण, कृषी आधारित उद्योग याच्या पलिकडचा चाकोरी बाहेरचा विचार होणे गरजेचे आहे.\nमहाराष्ट्र शासनाने राज्यातील जल संपत्तीचे नियमन करणारा कायदा २००५ साली केला. राज्यातील पाचही खोर्‍याचा विकास घडविण्यासाठी जल नियमन, समन्यायी पाणीवाटप, आधिक उत्पादनासाठी पाण्याचा इष्टतम वापर, जल प्रकल्पांना मान्यता इ. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली. याच कायद्यामध्ये प्राधिकरणाची रचनापण विशद केलेली आहे. या कायद्यानुसार राज्यातील कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा व कोकण या पाच नदी खोर्‍याचा अभ्यास करुन राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्याचे निश्चित झाले. प्रत्येक खोर्‍याचा सविस्तर आराखडा तयार करुन राज्याचा एकत्रित (एकात्मिक) आराखडा बनविण्याचे नियोजन करुन शासनाने काम सुरू केले. पहिल्या टप्प्यात गोदावरी खोर्‍याचा विषय हाती घेतला. या बरोबरच इतर खोर्‍याचे पण आराखडे हाती घेण्याविषयी संबंधित सिंचन विकास महामंडळांना सूचित करण्यात आले. या कामामध्ये सिंचन विकास महामंडळाचा सहभाग महत्वाचा होता. महामंडळाकडून तयार केलेल्या आराखड्यास राज्याच्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र जल बोर्डाकडून मान्यता घेऊन अंतिम मंजुरी मुख्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र जल परिषदेकडून मिळविणे अपेक्षित आहे. अंतिम मान्यतेनंतरच आराखड्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे.\nजल आराखडा तयार करण्यासाठी शासनातील अधिकार्‍यांचा गट निर्माण करण्याची शक्यता प्रथमत: आजमावण्यात आली आणि त्यातील मर्यादा लक्षात घेऊन आराखड्याचे काम पाण्याच्या क्षेत्रात काम करणार्‍या शासनाबाहेरील व्यावसायिक संस्थेकडून करुन घेण्याचा निर्णय झाला. प्रशासकीय कामकाज हाताळणे वेगळे असते आणि आराखड्या सारख्या वैचारिक कामात झोकून घेणे सर्वांनाच आवडते असे नाही. या कामासाठी एका जल अभ्यासकाची तांत्रिक मार्गदर्शकं म्हणून नियुक्ती करण्यात आली. गोदावरी खोरे तुलनेने मोठे असून महाराष्ट्राचा जवळपास अर्धा भाग व्यापते. गोदावरीचा उगम असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्याजवळील त्र्यंबकेश्वर पासून ते शेवट असलेल्या सिरोंच्या पर्यंत वैविध्यतेने नटलेले हे खोरे आहे. खोर्‍याच्या काही भागात चांगला पाऊस पडतो तर काही ठिकाणी अत्यल्प पाऊस पडतो. गोदावरीचा मराठवाडा विभागाने व्यापलेला भाग पर्जन्य छायेचा म्हणजेच अवर्षणग्रस्त आहे. शिवाय जमीनीची प्रतवारी, भूजल उपलब्धता, हवामान, पिके इ मध्ये पण संपूर्ण खोर्‍यात वैविध्य आहे. एकूण खोर्‍याचा एकत्रितपणे सविस्तर अभ्यास करणे कठीण असल्याचे लक्षात घेऊन त्याची ३० उपखोर्‍यात विभागणी करण्यात आली.\nया कामासाठी काही बाहेरील व्यावसायिक संस्थांची मदत घेण्यात आली. खोर्‍यातील एकूण पाणी, जमीनीचा प्रकार, जल विद्युत निर्मिती, सिंचन, औष्णिक ऊर्जेसाठी पाणी, उद्योग निर्मिती, मत्स्य पालन, पर्यटन, गाळपेर जमीन विकास, पिण्याच्या पाण्याचा भार, सांडपाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर, पर्यावरणाचे संरक्षण अशा सर्व पैलूंना स्पर्श करुन खोर्‍याच्या विकासाचे चित्र मांडणारा हा आराखडा आहे. पाण्याशी संबंधित विकासाच्या अनेक पदराला तो पोटात घेतो. आराखड्याचा उद्देश केवळ नवीन सिंचन प्रकल्प उभारणी नाही. पावसाचा काही भाग जमीनीवर साठवता येतो व काही भाग भूगर्भात मुरत असतो. या दोन्ही स्रोताद्वारे विकासाच्या विविध क्षेत्रातून संपत्ती व रोजगार निर्मितीच्या क्षमतेचा अंदाज वर्तवण्याची शक्यता आराखडा स्पष्ट करतो.\nखोर्‍याचा विकास करताना समन्यायी पाणी वाटप करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे महत्वाचे ठरते. शीर्ष भागाला जास्त पाणी नको आणि टोकाच्या भागाला कमी पाणी नको अशी भूमिका आराखड्यात समाविष्ट होणे अपेक्षित आहे. खोर्‍याच्या विकासाचा आराखडा केवळ खोर्‍यातील /उपखोर्‍यातील सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्राच्या विकासाशी निगडीत नाही. लाभक्षेत्राच्या बाहेरील क्षेत्राच्या विकासाचापण विचार यात समाविष्ट होणे उचित राहाणार आहे. कृषी आधारित उद्योग, कारखानदारी इ अकृषी क्षेत्राच्या विकासाचे चित्र मांडत असताना सांडपाण्याचा पुनर्वापर करणे, नैसर्गिक स्रोत टिकविणे, पाणी प्रदूषण टाळणे या पर्यावरणाशी निगडीत असलेल्या पैलूचापण साधक बाधक विचार करण्यात आला आहे. एकीकडे विकासाची भाषा करत असताना दुसरीकडे पर्यावरणाला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे ठरते.\nएक उपखोरे दुसर्‍या उपखोर्‍यासारखे नसल्यामुळे ३० उपखोर्‍यांचे एकत्रिकरण करुन त्याचा सार काढण्याचे एक अवघड पण महत्वाचे काम श्री. बक्षी, माजी जेष्ठ सनदी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जाणकारांच्या गटाने केले आहे. अशा प्रकारचा एकात्मिक आराखडा बनविण्याचा प्रयोग हा देशातील कदाचित पहिलाच असावा असे म्हणले तर वावगे ठरू नये. २००५ च्या कायद्यामध्ये राज्याच्या मंजूर जल आराखड्यानुसारच प्राधिकरणाने जल विकासाच्या प्रकल्पास मंजुरी द्यावी अशी तरतूद आहे. मात्र आराखड्याचे काम अंतीम होण्यापूर्वीच २०० च्या जवळपास प्रकल्पांना प्राधिकरणाच्या सहमतीने मंजुरी देण्यात आलेली होती. याबाबत वाल्मीचे निवृत्त प्राध्यापक प्रदीप पुरंदरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याबाबत प्रतिकूल मत व्यक्त करुन शासनाकडे याविषयी विचारणा केली होती. ही गंभीर उणीव शासनाच्या लक्षात आल्यानंतर जल आराखड्याच्या कामाला गती प्राप्त झाली. या पार्श्वभूमीवरपण गोदावरी खोर्‍याच्या जल आराखड्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. उपखोरे निहाय विकासाचे तपशीलवार चित्र आराखड्यामध्ये सांगितले गेले आहे. सिंचनापलीकडचा विचार करणारा हा आराखडा आहे. जलाशये हे मानवासाठी आकर्षणाचे साधन आहेत. यातून निर्माण होणारा पर्यटन विकास संपत्ती आणि रोजगार निर्मितीचे साधन ठरतो. विकासाच्या अशा अनुषंगिक पैलूचा विसर पडू नये. दुर्दैवाने या विषयी इतर देशाकडून आपण शिकत नाही.\nगोदावरी खोर्‍याचा जल आराखडा शासनाकडे सादर झाला आहे. उर्वरित चार खोर्‍यांचे जल आराखडे, गोदावरीच्या धर्तीवर अंतिक करुन संपूर्ण राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्यास उशीर लागू नये. आराखड्याच्या अंमलबजावणीची यंत्रणा स्पष्ट करण्याची गरज आहे. महामंडळ, प्राधिकरण, जल बोर्ड आणि जल परिषदेवर अंमलबजावणीची भिस्त टाकणे कितपत व्यवहार्य ठरेल यावरपण साकल्याने विचार करण्याची गरज आहे. अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणेस संघटनात्मक आणि कायद्याचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे. मध्य गोदावरीचा भाग सातत्याने दुष्काळग्रस्त राहाणारा आहे. दुष्काळावर कायम स्वरुपी मात करुन या भागातील लोकांचे होणारे स्थलांतरण रेाखण्यासाठी शेती, सिंचन, जल संधारण, कृषी आधारित उद्योग याच्या पलिकडचा चाकोरी बाहेरचा विचार होणे गरजेचे आहे. आराखड्यामध्ये या मुद्दयाचा परामर्ष घेतलेला आहे. केवळ सिंचन प्रकल्प म्हणजे विकास या विचारात न अडकता खोर्‍यातील क्षेत्रिय विकासावर भर देण्याची गरज आहे. जल आराखड्यामध्ये हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला आहे.\n(लेखक महाराष्ट्र सिंचन सहयोगाचे अध्यक्ष आहेत)\nडॉ. दि. मा. मोरे , पुणे मो : ०९४२२७७६६७०\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/qna/119", "date_download": "2018-04-22T12:34:57Z", "digest": "sha1:OR7UIOHSYAJ4LJIX2CGSBSYDZ5KX5FTC", "length": 7275, "nlines": 110, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत? - TransLiteral - Questions and Answers", "raw_content": "\nपापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत\nपापापासुन भगवंत पण सुटला नाही. जोपर्यंत त्याचे प्रायश्चित्त होत नाही, मुक्ती नाही. त्याला काहीही पर्याय नाही. गुरु, ग्रंथ किंवा अन्य कोणात्याही मार्गाने त्यापासुन सुटका नाही. स्वतः प्रायश्चित्त करुन होत नाही ते नियतीने ठरवावे लागते.\nगुरुने सांगीतले आणि प्रायश्चित्त केले तर पाप मिटले असे समजून मनाची शांति होत असेल तर ठीक आहे.\nहिंदू पुराणात पापांचे दोन प्रकार सांगितलेले आहेत.\n१) कायिक पापे - हिंसा करणे, परस्त्रीची लालसा बालगणे, स्वतःच्या नसलेल्या गोष्टींची इच्छा करणे.\n२) वाचिक पापे - इतरांचे वाईट चिंतणे, परद्रव्य लुबाडणे किंवा त्याचीइच्छा बाळगणे.\nखरेतर जे काम वाईट ते पापच. वाईट इच्छा सुद्धा पापच.\nपापाचे क्षालन करण्यासाठी 'पंचशीलकर्म' करावे, असे शास्त्र सांगते.\nपापाची मनोमन कबुली द्यावी, प्रायश्चित्त घ्यावे, स्वतःला शासन करून घ्यावे, पश्चात्ताप करावा, शक्यतो पापाचे परिमार्जन करावे.\nइष्टदेवतेच्या मंत्राचा १०८ जप करावा, पण त्या आधी शुचिर्भूत व्हावे.\nगुरूजवळ, मोठ्या वडील माणसांजवळ, अथवा घरातील देव्हारा असेल तिथे देवासमोर बसून एकाग्र चित्ताने पापाची कबुली द्यावी. पुन्हा असे घडणार नाही अशी शपथ घ्यावी.\nश्री अथर्वशीर्षाचे पठाण करावे .त्यातच म्हणाले आहे कि : \"पंचमहापापात प्रमुच्चते महा दोषात प्रमुच्चते\"\nएखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय\nनजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय\nमृत माणसाच्या दहाव्याच्या पिंडाला कावळा न शिवल्यास धर्मशास्त्राप्रमाणे अन्य उपाय कोणता\nदीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय\nहिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2018-04-22T12:31:05Z", "digest": "sha1:2NW4ATROS3RW63MWPAMPP2L7HEGKFPLJ", "length": 4970, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २५० चे - पू. २४० चे - पू. २३० चे - पू. २२० चे - पू. २१० चे\nवर्षे: पू. २४१ - पू. २४० - पू. २३९ - पू. २३८ - पू. २३७ - पू. २३६ - पू. २३५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २३० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://padmashripatil.blogspot.com/2011/04/", "date_download": "2018-04-22T12:39:18Z", "digest": "sha1:677DHUTP53ZLCTUSW7USM55K5HQGULBX", "length": 1604, "nlines": 36, "source_domain": "padmashripatil.blogspot.com", "title": "मोगरा..: April 2011", "raw_content": "\nमला नव्हतं माहीत ,\nएकदा ऐकलं कि पाहण्याचा मोह,\nआणि पाहिल्यानंतर सदेइव सोबत राहण्याचा....\nवाटे कधी माझी मलाच भीती ,\nमाझी मी न राहण्याची...\nजडता जडले हे नाते ,\nएक कोडे न उलगडलेले,\nपण सोडविण्याची हि भीती जिथे....\nकोडे हे तुझे माझे \"बंध प्रीतीचे\".\nमी माझ्यासारखी .... आयुष्याबद्दल सिरीयस पण स्वच्छंद जगणारी, इतरांची काळजी घेणारी पण स्वमर्जी जपणारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/best-sellers/item/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80-batamimagachi-batami.html?category_id=47", "date_download": "2018-04-22T12:32:20Z", "digest": "sha1:HCXKUI6GXDEOGB6RTLZCGY2FT3RVT222", "length": 5627, "nlines": 97, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "बातमीमागची बातमी", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nबातमीमागची बातमी | Batamimagachi Batami खळबळजनक बातम्या मिळवण्यामगचं रंजक नाट्य\nहातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह' बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह' बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस'कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने...\nथोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते \nअशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह' पुस्तक...‘बातमीमागची बातमी \nयांनी घडवलं सहस्त्रक (१००१ ते २०००) Yanni Ghadavala Sahasrak\nराजीव गांधी हत्या... एक अंतर्गत कट\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-president-stay-730-hrs-73323", "date_download": "2018-04-22T12:09:25Z", "digest": "sha1:E3YYE4XVVO2NEOIIHRDBNZUZZ4PZBFZN", "length": 12154, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news president stay 7.30 hrs. राष्ट्रपतींचा मुक्काम साडेसात तास | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रपतींचा मुक्काम साडेसात तास\nगुरुवार, 21 सप्टेंबर 2017\nनागपूर - राष्ट्रपती रामनाथ कोविंद तब्बल साडेसात तास जिल्ह्यात राहणार असून, यादरम्यान विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून कामठी येथील मेडिटेशन सेंटर आणि शहरातील कवी सुरेश भट सभागृहाचे उद्‌घाटनही करणार आहेत.\nराष्ट्रपती कोविंद यांचे शुक्रवारी सकाळी दहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. येथून वाहनाने दीक्षाभूमीकडे जातील. दीक्षाभूमीवर जवळपास २० मिनिटे राहणार आहेत. येथून हेलिकॉप्टराने रामटेक येथे जातील. येथील शांतीनाथ जैन मंदिरला भेट देतील.\nनागपूर - राष्ट्रपती रामनाथ कोविंद तब्बल साडेसात तास जिल्ह्यात राहणार असून, यादरम्यान विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून कामठी येथील मेडिटेशन सेंटर आणि शहरातील कवी सुरेश भट सभागृहाचे उद्‌घाटनही करणार आहेत.\nराष्ट्रपती कोविंद यांचे शुक्रवारी सकाळी दहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. येथून वाहनाने दीक्षाभूमीकडे जातील. दीक्षाभूमीवर जवळपास २० मिनिटे राहणार आहेत. येथून हेलिकॉप्टराने रामटेक येथे जातील. येथील शांतीनाथ जैन मंदिरला भेट देतील.\nत्यानंतर हेलिकॉप्टरनेच कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला येतील. ड्रॅगन पॅलेसला जवळपास १२.४५ ला पोहोचतील. येथे विपश्‍यना मेडिटेशन सेंटरचे उद्‌घाटन करतील. त्यांचा हा सर्व कार्यक्रम जवळपास पाऊण तास चालणार आहे. पोलिस मुख्यालय मैदान येथेही हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.\nहेलिकॉप्टरनेच राजभवन येथे येतील. येथे आराम करून वाहनाने सायंकाळी चारला रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला जातील. कार्यक्रम संपल्यानंतर वाहनानेच विमानतळ येथे जाणार असून, सायंकाळी साडपाचला दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nहत्तीकडून दोडामार्ग तालुक्यातील हेवाळेत शेतीचे नुकसान\nदोडामार्ग - हेवाळे बाबरवाडीतील शेती बागायतीचे नुकसान हत्तीने केले. तेरवणमेढेत गावकऱ्यांनी सोडलेल्या तीन हत्तींच्या कळपाने बाबरवाडीकडे कूच केल्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-bhosri-boiling-water-comming-out-of-ground-detail-report-489554", "date_download": "2018-04-22T12:48:35Z", "digest": "sha1:A2Z7IGGPWGTVTXLHRG3ALV4G6ND43L6Q", "length": 16486, "nlines": 147, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पिंपरी : भोसरीच्या सहल केंद्रातील खड्ड्यात अचानक उकळतं पाणी, कारण अस्पष्ट", "raw_content": "\nपिंपरी : भोसरीच्या सहल केंद्रातील खड्ड्यात अचानक उकळतं पाणी, कारण अस्पष्ट\nपिंपरी चिंचवडमध्ये थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक उकळतं पाणी येऊ लागलं.\nभोसरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहल केंद्र आहे. या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक उकळतं गरम पाणी येऊ लागलंय. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण आहे.\nहे पाणी एवढे गरम आहे कि प्लॅस्टिकची बाटली अवघी दहा सेकंद जरी या खड्ड्यात ठेवली तरी ती वितळून जाते. याबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.\nदरम्यान, प्लॅस्टिकची बातमी वितळेल इतकं उकळतं पाणी खड्ड्यातून येत असल्यामुळे, हा नेमका काय प्रकार आहे, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपिंपरी : भोसरीच्या सहल केंद्रातील खड्ड्यात अचानक उकळतं पाणी, कारण अस्पष्ट\nपिंपरी : भोसरीच्या सहल केंद्रातील खड्ड्यात अचानक उकळतं पाणी, कारण अस्पष्ट\nपिंपरी चिंचवडमध्ये थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक उकळतं पाणी येऊ लागलं.\nभोसरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहल केंद्र आहे. या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक उकळतं गरम पाणी येऊ लागलंय. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण आहे.\nहे पाणी एवढे गरम आहे कि प्लॅस्टिकची बाटली अवघी दहा सेकंद जरी या खड्ड्यात ठेवली तरी ती वितळून जाते. याबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.\nदरम्यान, प्लॅस्टिकची बातमी वितळेल इतकं उकळतं पाणी खड्ड्यातून येत असल्यामुळे, हा नेमका काय प्रकार आहे, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://adarshcredit.in/bitiya-samriddhi-yojna/?lang=mr", "date_download": "2018-04-22T12:36:35Z", "digest": "sha1:J2NKKUFLV47EH6RMOJBGYGIYNCMDEYEH", "length": 9275, "nlines": 109, "source_domain": "adarshcredit.in", "title": "BITIYA SAMRIDDHI YOJNA", "raw_content": "\nबीटिया समृद्धी योजना हे एक मुदत ठेव उत्पादन आहे, जे विशेषतः फक्त आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या सदस्यांसाठी उपलब्ध आहे. केवळ. ही योजना 72 महिन्यांनंतर, गुंतवणुकीच्या रकमेच्या अडीच पट मॅच्युरिटी प्रदान करते.\nउत्पादनाचा प्रकार मुदत ठेव\nपात्रता अर्जदार हा सोसायटीचा सदस्य असणे आवश्यक आहे\nठेवीची किमान रक्कम 1000 आणि पुढे 100 च्या पटीत\nमॅच्युरिटीचे मूल्य गुंतवणूक केलेल्या प्रत्येक 1000 साठी 2500\nमुदतपूर्व (प्रीमॅच्युर) पेमेंटची सुविधा उपलब्ध नाही\nकर्ज सुविधा 2 वर्षांनंतर उपलब्ध, ठेवीच्या रकमेच्या जास्तीत जास्त 60%, सोसायटीच्या अटी आणि नियमांनुसार व्याज लागू दर\n*जानेवारी 9, 2018 पासून प्रभावी\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबीटिया समृद्धी योजनेचा कालावधी किती आहे\nबीटिया समृद्धी योजनेचा कालावधी 72 महिन्यांचा आहे.\nबीटिया समृद्धी योजनेसाठी किमान गुंतवणूक रक्कम किती आहे\nबीटिया समृद्धी योजनेसाठी किमान रक्कम 1,000 आहे आणि त्यानंतर एखादी व्यक्ती या उत्पादनात 100 च्या पटीत गुंतवणूक करू शकते.\nबीटिया समृद्धी योजनेमध्ये प्रीमॅच्युरिटीची (मुदत पूर्व परिपक्वते) ची काही सुविधा आहे का\nबीटिया समृद्धी योजनेमध्ये कर्जाची काही सुविधा आहे का\n बीटिया समृद्धी योजनेमध्ये, खालील नियमांनुसार कर्जाची सुविधा उपलब्ध आहे:\n<24 महिने → कर्जाची सुविधा उपलब्ध नाही\n> 24 महिने → सदस्य बीटिया समृद्धी योजनेमधील त्यांच्या गुंतवणुकीच्या रक्कमेवर कमाल 60% कर्ज घेऊ शकतात. संस्थेच्या नियमांनुसार व्याजदर लागू होतील\nआम्ही, आदर्श क्रेडिट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे लोक, आमच्या सदस्यांना सर्वोत्तम आर्थिक उत्पादने प्रदान करतो. उच्च व्याजदर आणि सुरक्षित परताव्याच्या संदर्भात सर्वोत्तम आमच्या उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये मुदत ठेवी, मासिक उत्पन्न योजना, चालू आणि बचत खाते उघडणे, दैनिक ठेवी, मुदत ठेवी आणि अन्य बाबी समाविष्ट आहेत. बीटिया समृद्धी योजना ही आपल्या भविष्यासाठी एक गुंतवणूक योजना आहे. हे उत्पादन आमच्याद्वारे सुरु केले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी आणि कुटुंबांना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या उत्पादनास आम्ही सादर केले आहे.\nबिटीया समृद्धी योजना ही फक्त आदर्श क्रेडिट सोसायटीच्या सदस्यांसाठीच उपलब्ध असलेली एक विशेष मुदत ठेव योजना आहे. सर्वोत्तम गुंतवणूकीची योजना म्हणून, हे उत्पादन आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी ज्ञात आहे. या मुदत ठेव योजनेचा कालावधी 72 महिन्यांचा आहे ज्यानंतर परतावा म्हणून आपणास आपण जमा केलेल्या रकमेच्या 2.5 पट रकम मिळते. या गुंतवणूक योजनेमध्ये कर्ज आणि नामांकन सुविधा उपलब्ध आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी, आताच चौकशी करा.\nअस्वीकार: सोसायटीची सर्व उत्पादने आणि सेवा, केवळ आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या सदस्यांसाठीच उपलब्ध आहेत. केवळ.\nबीटिया समृद्धी योजनेची आताच चौकशी करा\n401 चौथा मजला, झोडियाक क्स्क्वेअर,\nगुरुद्वारासमोर , बोधकदेव, एसजी हायवे,\n14, विद्या विहार कॉलनी, उस्मानपुरा,\nआश्रम रोड, अहमदाबाद. पिनकोड: 380013\nअस्वीकरण / अटी व शर्ती\nसदस्यांसाठी आदर्श मनी ऍप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T12:24:27Z", "digest": "sha1:AVEDOZH2C3KEOPS7JRYPRXVFSI76GTNF", "length": 8596, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॉल ऑफ अमेरिका - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nमॉल ऑफ अमेरिका हा अमेरिकेतील ४२ लाख चौरस फुट जागेवर २५ लाख चौरस फुट बांधकाम असलेला हा मॉल साधारण आयताकृती आकाराचा आहे. ३ मजले आणि एका बाजूला ४ मजले बांधकाम असलेल्या या मॉल मध्ये ५२० दुकाने आहेत. मिनेसोटा राज्यामध्ये हिवाळ्यात नेहमीच शून्यापेक्षा खाली तापमान जात असूनही हा मॉल वातानुकुलित नाही. फक्त प्रवेश द्वार सोडल्यास बाकी सगळीकडे नैसर्गिक हवा संचारत असते. दिवे, इतर विजेची उपकरणे, येणारी माणसे आणि इथे काम करणारी मंडळी येथील हवामान योग्य पातळीत ठेवतात. दर वर्षी ४ कोटी लोक या मॉलला भेट द्यायला येतात.\nमॉल ऑफ अमेरिका - लोगो\nग़्हेर्मेज़िअन कुटुंबाच्या ट्रिपल ५ ग्रुप च्या मालकीचा हा असून १९९२ साली हा सर्वांसाठी खुला करण्यात आला. ७ मजली पार्किंग च्या जागेमध्ये साधारणपणे २०००० वाहने बसायची सोय केलेली आहे. दुसऱ्या टप्प्याध्ये अजून ८००० पार्किंग वाढवण्याचा बेत आहे. पण दुसऱ्या टप्प्याचा खर्च २ अब्ज डॉलर असल्याने त्यांनी सध्या त्याचे काम सुरु केलेले नाही. पैशाची कमतरता आणि आर्थिक मंदीमुळे हा बेत लांबणीवर पडला आहे. आता प्रांतातील कर वाढवून पैसा गोळा करायचे प्रयत्न चालू आहेत.\nमॉल ऑफ अमेरिका मध्ये एक थीम पार्क आहे. मुलांना आणि मोठ्यांनाही मजा करता येईल. तसेच पाण्याखाली मत्स्यालय ची ही मजा घेता येते.टाचणी पासून टीवी पर्यंत आणि देशोदेशीच्या झेन्ड्यापासून कपड्यापर्यंत एका ठिकाणी सर्व काही मिळायची सोय येथे आहे. फार दमला तर बसायची आणि क्षुधा-शांती गृहाची पण सोय आहेच. मुलांना आवडणारे थीम पार्क असल्याने पालक नेहमीच इकडे येतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी २१:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/taxonomy/term/123", "date_download": "2018-04-22T12:31:31Z", "digest": "sha1:P2HXG3KM65BNNORFTG5TS52RE6X2HT2C", "length": 6259, "nlines": 97, "source_domain": "www.manogat.com", "title": "कविता | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › संस्कृती › वाङ्मय ›\nगद्य लेखन तुला पाहिले मी नदीच्या किनारी\nचर्चेचा प्रस्ताव कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन\nगद्य लेखन शाळेतल्या कविता- वरदा वैद्यांच्या आवाजात\nगद्य लेखन शक्यतेच्या परिघावरून\nगद्य लेखन वृत्तांची नावे\nगद्य लेखन काव्यलेखनातून भरघोस कमाई कशी करावी\nगद्य लेखन वैनायक वृत्त : आवाहन\nचर्चेचा प्रस्ताव भाषांतरित गाण्यांना स्वतंत्र मराठी गाण्यांचे रूप देता ...\nगद्य लेखन क्रांतिकवी कुसुमाग्रज\nगद्य लेखन मराठी भावगीतांची वाटचाल\nचर्चेचा प्रस्ताव मनोगतावरील कविता\nगद्य लेखन चिरीमिरी - अरुण कोलटकरांच्या कविता - रसग्रहण भाग २\nगद्य लेखन चिरीमिरी - अरुण कोलटकरांच्या कविता - रसग्रहण भाग १\nगद्य लेखन गुरूकृपा - आनंद लहरी\nगद्य लेखन घन वरसे, मराठी कविता आणि लोकप्रियता\nगद्य लेखन वारिस शाह नूं - अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद\nगद्य लेखन मराठ्या उचल तुझी तलवार\nगद्य लेखन बालभारती व कुमारभारतीच्या कविता\nचर्चेचा प्रस्ताव कवितेतील वृत्ते\nगद्य लेखन बहिणाबाईंचे काव्य आजच्या काळातही मार्गदर्शक\nगद्य लेखन गीतकार शैलेंद्र\nगद्य लेखन ॥ एकात्मता स्तोत्र ॥ भाग ४ पैकी ४\nगद्य लेखन ॥ एकात्मता स्तोत्र ॥ भाग ४ पैकी ३\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ५५ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-how-palika-avoid-complaint-about-one-above-pub-special-story-496674", "date_download": "2018-04-22T12:48:00Z", "digest": "sha1:JQWBBV44CPBGK5YPLWNIJLWFFQFVDFU4", "length": 15538, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : कमला मिल्स कंपाऊंडला आग : तक्रारीनंतरही महापालिकेनं कारवाई का केली नाही?", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : कमला मिल्स कंपाऊंडला आग : तक्रारीनंतरही महापालिकेनं कारवाई का केली नाही\nकमला मिल्स दुर्घटनेनंतर प्रश्न असा आहे, की ही दुर्घटना टाळता आली असती का या प्रश्नाचं उत्तर आहे. हो... नक्कीच टाळता आली असती... पण राजकीय अनास्था... अधिकाऱ्यांची बेफिकिरी... आणि कायद्याला खिशात घेऊन फिरणारे लोक... यामुळे हा अपघात अटळ ठरला... वारंवार केलेल्या तक्रारींकडे जरा अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं असतं... तर आज 14 जण आपल्या प्राणांना मुकले नसते...\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nस्पेशल रिपोर्ट : कमला मिल्स कंपाऊंडला आग : तक्रारीनंतरही महापालिकेनं कारवाई का केली नाही\nस्पेशल रिपोर्ट : कमला मिल्स कंपाऊंडला आग : तक्रारीनंतरही महापालिकेनं कारवाई का केली नाही\nकमला मिल्स दुर्घटनेनंतर प्रश्न असा आहे, की ही दुर्घटना टाळता आली असती का या प्रश्नाचं उत्तर आहे. हो... नक्कीच टाळता आली असती... पण राजकीय अनास्था... अधिकाऱ्यांची बेफिकिरी... आणि कायद्याला खिशात घेऊन फिरणारे लोक... यामुळे हा अपघात अटळ ठरला... वारंवार केलेल्या तक्रारींकडे जरा अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं असतं... तर आज 14 जण आपल्या प्राणांना मुकले नसते...\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-girna-dam-storage-79001", "date_download": "2018-04-22T12:17:09Z", "digest": "sha1:EXBQOQ335TF2ACL2NKAD3PKPZC7LSCZJ", "length": 14571, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jalgaon news girna dam storage 'गिरणा'च्या साठ्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित! | eSakal", "raw_content": "\n'गिरणा'च्या साठ्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nधरणातील साठ्याबाबत अगोदरच पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते. सद्यःस्थितीत शेतीसाठी किती आवर्तने मिळतील हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे कालवा समितीच्या बैठकीनंतर किती पाणी द्यायचे, हे ठरेल.\n- एस. आर. पाटील, शाखा अभियंता, गिरणा धरण.\nपिलखोड(ता. चाळीसगाव) : निम्म्या जिल्हावासीयांची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा साठा यंदा 72 टक्क्यांवर स्थिर झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शिवाय सिंचनासाठी किती आवर्तने मिळतील, हे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.\nगतवर्षी गिरणा धरण साडेनव्वद टक्के भरले होते. त्यात शेतकऱ्यांना रब्बीसाठी तीन आवर्तने मिळाली होती. शिवाय वर्षभर पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली होती. यंदा देखील धरणाच्या साठ्यात चांगली वाढ झाली. धरण शंभर टक्के भरेल, अशी अपेक्षा असतांना धरणसाठा 72 टक्क्यांवर स्थिर झाला आहे. यामुळे निम्म्या जिल्हावासीयांची पिण्याच्या पाण्यासाठी चिंता मिटली आहे. सध्या धरणात एकुण 16 हजार 268 दशलक्ष घनफुट पाणीसाठा असून 13 हजार 268 दशलक्ष घनफुट जिवंत साठा उपलब्ध असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.\nजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्वच धरणातील साठे सद्यःस्थितीत आरक्षित करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते. सर्व परिस्थिती बघता सिंचनासाठी एक आवर्तन मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर रब्बीसाठी किती आवर्तने द्यायचे हे अधिक स्पष्ट होईल. असे धरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nगतवर्षी परतीच्या पावसाने शंभर टक्के भरुन ओसंडून वाहणारे मन्याड धरण यंदा मात्र 63 टक्क्यांवर स्थिर झाले आहे. अशी माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. यंदा धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला. शिवाय परतीच्या पावसाने तरी धरण भरेल अशी अपेक्षा असतांना धरण शंभर टक्के भरु शकले नाही. दरम्यान धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबुन असणाऱ्या गावांची चिंता मिटली आहे. शेतीसाठी आवर्तन मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.\nधरणावर चार पाणीपुरवठा योजना....\nपिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणातून सद्यःस्थितीत मालेगाव महानगरपालिका, चाळीसगाव नगरपालिका, नांदगाव नगरपालिका व दहिवाळ गाव अशा चार पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. तर गिरणा नदीवर जळगावपर्यंत भडगाव नगरपालिका, पाचोरा नगरपालिका यांच्यासह 125 ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबुन आहेत.\nधरणातील साठ्याबाबत अगोदरच पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते. सद्यःस्थितीत शेतीसाठी किती आवर्तने मिळतील हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे कालवा समितीच्या बैठकीनंतर किती पाणी द्यायचे, हे ठरेल.\n- एस. आर. पाटील, शाखा अभियंता, गिरणा धरण.\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nनांद्रासह कुरंगीतील सातही बोरवेल पाण्याअभावी कोरडे\nनांद्रा (ता. पाचोरा) ः परीसरातील नांद्रा येथे दोन तर कुरंगी येथे पाच हॅन्डपंप इंधन विहिरी या मंजूर झालेल्या होत्या. शासनस्तरावरील टंचाई काळातील...\nमेहुणबारे रस्त्यावर दुचाकी जळून खाक\nमेहुणबारे (चाळीसगाव) - चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दुचाकी जळून खाक झाली. मेहुणबारे येथील गिरणा...\nहत्तीकडून दोडामार्ग तालुक्यातील हेवाळेत शेतीचे नुकसान\nदोडामार्ग - हेवाळे बाबरवाडीतील शेती बागायतीचे नुकसान हत्तीने केले. तेरवणमेढेत गावकऱ्यांनी सोडलेल्या तीन हत्तींच्या कळपाने बाबरवाडीकडे कूच केल्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/taxonomy/term/125", "date_download": "2018-04-22T12:37:47Z", "digest": "sha1:VXMOZZB36SDAU6PWIHDWWFNTPK4MOL65", "length": 5264, "nlines": 91, "source_domain": "www.manogat.com", "title": "प्रेमकाव्य | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › संस्कृती › वाङ्मय › कविता ›\nगद्य लेखन आनंद वाटणारा देव \nगद्य लेखन प्यार से पुकार लो जहाँ हो तुम.... एक आठवण \nगद्य लेखन पौर्णिमेच्या रात्रीच्या निमित्ताने\nगद्य लेखन तू माने या ना माने दिलदारा\nगद्य लेखन बंडखोर स्त्री संत - अक्कामहादेवी\nगद्य लेखन माझ्या लग्नाची गोष्ट - अंतिम भाग\nगद्य लेखन माझ्या लग्नाची गोष्ट - १\nगद्य लेखन आषाढस्य प्रथमदिवसे......\nचर्चेचा प्रस्ताव हे काव्य कुणाचे आहे\nचर्चेचा प्रस्ताव मनोगत वरील कविता\nगद्य लेखन जुन्या नव्या गीतांची देवाण-घेवाण\nगद्य लेखन विरघळून चंद्र आज...\nगद्य लेखन आवडलेली कविता २ - ऐक जरा ना\nगद्य लेखन 'साधं... सोपं...' या माझ्या साहित्य-संकेतस्थळाचे प्रकाशन\nचर्चेचा प्रस्ताव हमको दीवाना कर गये \nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ४३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/cities/historical-city-of-beed-in-maharashtra/", "date_download": "2018-04-22T12:23:13Z", "digest": "sha1:X4S3XUU6PN3VAISQYQSZV3LFAQ34QX2C", "length": 7820, "nlines": 139, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ऐतिहासिक शहर बीड – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ March 13, 2018 ] अॅंगोला\tओळख जगाची\n[ March 13, 2018 ] अॅंटिग्वा आणि बरबुडा\tओळख जगाची\n[ March 13, 2018 ] अर्जेंटिना\tओळख जगाची\n[ March 12, 2018 ] अॅंडोरा\tओळख जगाची\n[ March 12, 2018 ] अल्जेरिया\tओळख जगाची\nHomeinfo-typeऐतिहासिक माहितीऐतिहासिक शहर बीड\nJuly 7, 2015 smallcontent.editor ऐतिहासिक माहिती, ओळख महाराष्ट्राची, बीड\nबीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर आहे. या शहरातून बिंदुसरा नदी वाहते. या नदीच्या पूर्व काठावर असलेले कंकालेश्वर मंदिर प्रेक्षणीय असून, मुर्तूजाशाह निजामाच्या काळात बांधलेली खजाना बावडीही प्रसिध्द आहे. हे बहुभाषिक सहर असून येथे मराठीव्यतिरिक्त उर्दू, तेलगू व हिंदि या भाषा बोलल्या जातात.\nमोरया गोसावी देवस्थान चिंचवड\nमहाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिर – प्रभादेवीचा सिध्दिविनायक\nसतत १० वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला अपयशामुळे आलेली ग्लानी दूर होण्याची चिन्हे नाहीत यास एकमेव ...\nप्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\nकेरळ ला निसर्गाने जे दिले आहे ते महाराष्ट्राला सुद्धा भरभरून दिले आहे. परंतु मराठी जनतेची ...\nखरच ही लोकशाही काम करतेय का \nदेश चालवला जात नाही तो उतारावरून घरंगळत येतोय .नेते फक्त बोलतात.कुणाचाही प्रशासनावर ताबा नाही.नशिबाने चांगला ...\nप्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\nअजून एप्रिलची नुकतीच सुरुवात झाली आणि सूर्यदेव आग ओकतो आहे. असेच राहिले तर पाण्या अभावी ...\n'मानवप्राणी' असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते ...\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून ...\nलता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते ...\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%8D%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2018-04-22T12:37:42Z", "digest": "sha1:I7XK2SJO2DRJVLJ54WQMF3R3A7UEC2NR", "length": 4449, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंडियन मिलिटरी ऍकॅडमी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइंडियन मिलिटरी ऍकॅडमी १९३२ साली डेहराडून येथे स्थापना झालेली व भूदलातील अधिकारी घडवण्याकरिता लष्करी प्रशिक्षण देणारी ही जगातील एक अग्रगण्य संस्था आहे.\nयेथे दाखल होण्यासाठी दर वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत लेखी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात येतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aktuelle-news-24.de/mr/fintec-sauna-und-wellnesstechnik-stellt-neuen-premium-holz-saunaofen-fintec-troll-vor/", "date_download": "2018-04-22T12:25:27Z", "digest": "sha1:6PLR2DHQXX6BSMR53QHQ2OMEQCF7IOSK", "length": 9149, "nlines": 104, "source_domain": "aktuelle-news-24.de", "title": "FinTec Sauna- und Wellnesstechnik stellt neuen premium Holz-Saunaofen FinTec TROLL vor - अलीकडील बातम्या 24", "raw_content": "\nजर्मनी आणि जग बातम्या\nजानेवारी 12, 2018 प्रेस वितरक औषध आणि आरोग्य, वैद्यकीय विशेषज्ञ आणि निरोगीपणा 0\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nमुलभूत भाषा सेट करा\nऑटो बातम्या & वाहतूक बातम्या\nतयार, वस्ती, Haus, बाग, काळजी\nसंगणक आणि दूरसंचार माहिती\nई-व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स und इंटरनेट बातम्या\nइलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स\nखाद्य आणि पेय, सात्विक\nकुटुंब आणि मुले, मुले माहिती, कुटुंब & को\nआर्थिक बातम्या आणि व्यवसाय बातम्या\nफुरसतीचा वेळ छंद आणि फुरसतीचा वेळ उपक्रम\nकंपनी, राजकारण आणि कायदा\nमालवाहतूक, वाहतूक आणि लॉजिस्टिक\nरिअल इस्टेट, गृहनिर्माण, घरे, Immobilienzeitung\nबातम्या, सॉफ्टवेअर विकास NewMedia आणि बातम्या\nकारकीर्द, शिक्षण व प्रशिक्षण\nकला व संस्कृती ऑनलाइन\nयंत्रणा आणि यांत्रिक अभियांत्रिकी\nऔषध आणि आरोग्य, वैद्यकीय विशेषज्ञ आणि निरोगीपणा\nनवीन मीडिया आणि कम्युनिकेशन\nनवीन ट्रेंड ऑनलाइन, फॅशन ट्रेंड आणि जीवनशैली\nप्रवास माहिती आणि पर्यटन माहिती\nक्रीडा बातम्या, क्रीडा आगामी कार्यक्रम\nसंवर्धन, शाश्वत विकास आणि ऊर्जा\nसंघटना, स्पोर्ट्स क्लब आणि संघटना\nजाहिरात आणि विपणन, जाहिरात उत्पादने, विपणन सल्लागार, विपणन धोरण\nसाहसी (61) शेअर (126) बर्लिन (92) ताळेबंद (61) कमोडिटी-टीव्ही (88) अनुपालन (60) नियंत्रण (76) डेटा सुरक्षा (59) डिजिटायझेशनचे (118) मौल्यवान धातू (73) आर्थिक (83) होऊ (54) नेतृत्व (72) व्यवस्थापन तंत्र (86) पैसा सरकारकडे (52) व्यवस्थापन (101) आरोग्य (56) गोल्ड (441) हॅम्बुर्ग (59) हाँगकाँग (65) हाँगकाँग व्यापार विकास परिषदेच्या (HKTDC) (64) हॉटेल (61) Humor (53) रिअल इस्टेट (55) आयटी (75) कॅनडा (179) संवाद (128) तांबे (162) प्रेम (113) तरलता (65) Liquiditätssteuerung (56) व्यवस्थापन (59) मेक्सिको (62) म्यूनिच (55) नेवाडा (117) रेटिंग (67) Rohstoff-टीव्ही (75) कच्चा माल (103) चांदी (346) Swiss Resource (52) व्यावसायिक व्यवस्थापन (53) कारकीर्द (107) विक्री (61) wirtschaft (51) Zink (71)\nकॉपीराइट © 2018 | वर्डप्रेस थीम द्वारे MH थीम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/23611/%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%81-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A5%A9%E0%A5%A7-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8---", "date_download": "2018-04-22T12:14:01Z", "digest": "sha1:DJVMAALTU2BIKKV4XFPQYSJCTYFAWAKP", "length": 7333, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nजैन वधु-वर परिचय संस्थेचा ३१ व मेळावा संपन्न\nजैन वधुवर परीच्या संस्थेचा ३१ वा मेळावा महालक्ष्मी लॉन येथे संपन्न झाला.यात सुमारे २५० इच्छुक वधू-वर व त्यांचे पालक सहभागी होते.या वेळी १००० इच्छुक वधुवर परिचय असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.हे सर्व निशुल्क होते.या प्रसंगी विजयभाई शहा(संस्था अध्यक्ष),विशेष पाहुण्या ज्योतीबेन शहा(समाजसेविका),प्रमुख पाहुणे राजेशभाई शहा,रोहित झवेरी(सेक्रेटरी),योगेशभाई शहा,अमोल झवेरी,लताबेन शहा(उपाध्यक्ष)आदी मान्यवर उपस्थित होते.प्रस्ताविक अमोल झवेरी यांनी केले.यावेळी मार्गदर्शन करताना ज्योतीबेन शहा यांनी वधूवरांनी जैन समाजात असलेली एकत्रकुटुंब पद्धती टिकवावी,यासाठी काही थोड्याफार अडचणी असतील,मात्र एकंदरीत विचार करता एकत्र कुटुंब पद्धती फायद्याची आहे असे सांगितले.अशोकभाई शहा यांनी पती पत्नी विवाहाने फक्त एक जोडीदार मिळतो असे नाही तर बेस्ट फ्रेंड मिळतो असे सांगितले.कार्यकारिणी सदस्य राजीवभाई शहा यांनी बोलताना अल्पसंख्य असणा-या जैन समाजातील वधुवरांना ही संस्था व्यासपीठ ठरत असून या माध्यमाने आजवर हजारो विवाह जुळले आहेत असे सांगितले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गुजर यांनी केले.आभारप्रदर्शन रोहित झवेरी यांनी केले.\nछायाचित्र :वधुवर मोफत पुस्तिकेचे प्रकाशन करताना डावीकडून रोहित झवेरी,लताबेन शहा,ज्योतीबेन शहा,राजेशभाई शहा,विजयभाई शहा,योगेशभाई शहा,अमोल झवेरी,\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-fort-kids-77858", "date_download": "2018-04-22T12:28:53Z", "digest": "sha1:RRDPKVNVUGCTC2LDQ7YLZDZTMANA3UGO", "length": 11847, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news fort kids चिमुकल्या रुग्णांचा किल्ला | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 18 ऑक्टोबर 2017\nदादर - दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याचा आनंदही काही औरच असतो. वाडिया रुग्णालयात दाखल असलेल्या लहान रुग्णांची यंदाची दिवाळी संस्मरणीय व्हावी म्हणून मंगळवारी (ता. १७) अनोखे सेलिब्रेशन झाले. रुग्णालय आवारातच मातीचा किल्ला बनविण्यात आला. तब्बल २०० हून अधिक मुलांनी सहभागी होऊन सुंदर किल्ला साकारला. विशेष म्हणजे कर्करोग पीडित मुलांनीही मोठ्या उत्साहाने भाग घेतला.\nदादर - दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याचा आनंदही काही औरच असतो. वाडिया रुग्णालयात दाखल असलेल्या लहान रुग्णांची यंदाची दिवाळी संस्मरणीय व्हावी म्हणून मंगळवारी (ता. १७) अनोखे सेलिब्रेशन झाले. रुग्णालय आवारातच मातीचा किल्ला बनविण्यात आला. तब्बल २०० हून अधिक मुलांनी सहभागी होऊन सुंदर किल्ला साकारला. विशेष म्हणजे कर्करोग पीडित मुलांनीही मोठ्या उत्साहाने भाग घेतला.\nआम्ही मुलांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला. किल्ला बनवताना आणि मातीत खेळताना मुलांना जो आनंद मिळतो तो हल्ली दुर्मिळ झाला आहे. तो आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी म्हणून आमचा तो प्रयत्न होता, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. ५ ते १४ वयोगटातील मुले किल्ला बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाली होती. मुलांनी प्रथमच रुग्णालयात अशा प्रकारच्या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांना रुग्णालयातर्फे भेटवस्तू आणि मिठाईही देण्यात आली.\nमाझ्या गावी दिवाळीत आम्ही किल्ला बनवतो. मी रुग्णालयात असल्याने यंदा किल्ला बनवता येणार नाही म्हणून मी खूप दुःखी होते. मात्र, रुग्णालयाने माझी किल्ला बनवण्याची इच्छा पूर्ण केली.\n- साक्षी साळुंखे (रुग्ण)\nसाताऱ्यात बिनपगारी अन्‌ फुल अधिकारी\nसातारा - खासगी शाळांशी दर्जाच्या पातळीवर स्पर्धा करताना आपली मुले मागे राहू नयेत म्हणून पालिका शाळांमध्ये प्ले ग्रुप, सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू झाले...\nअर्थहीन परंपरांचा त्याग कधी तरी करायलाच हवा. परंपरेतील अर्थहीनता जोखता यायला हवी आणि ती आसपासच्यांना समजावताही यायला हवी. ती परंपरा टाकून देण्याची...\nएटीएममधून निघू लागले पैसे\nऔरंगाबाद - आठवडाभरापासून शहरातील एटीएममध्ये पैशांचा तुटवडा होता. यामुळे नागरिकांना पैसे न मिळाल्यामुळे रोखीच्या व्यवहारावर मोठा परिणाम दिसून आला...\nग्रामविकास मंत्र्यांच्या परळीत शिक्षकांचा 'आक्रोश'\nसोमेश्वरनगर (पुणे) : राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांनी नव्या बदली धोरणाविरोधात आता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना परळीत जाऊन आव्हान देण्याचे ठरवले...\nभूसंपादन मोबदल्याच्या प्रतीक्षेत महिलेने सोडले प्राण\nजळगाव : पिंप्राळा शिवारातील आरक्षित व भूसंपादनाचा निवाडा घोषित होऊन चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही संपादित जमिनीचा मोबदला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8B_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2018-04-22T12:34:16Z", "digest": "sha1:SD4AL7HVLAMFTHPYRJGS42TWOBNH2NO5", "length": 4504, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिकार्डो क्लार्क - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख अमेरिकेचा फुटबॉल खेळाडू रिकार्डो क्लार्क याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रिकार्डो क्लार्क (पनामा).\nरिकार्डो अँथोनी क्लार्क (१० फेब्रुवारी, १९८३:अटलांटा, जॉर्जिया, अमेरिका) हा अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९८३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१७ रोजी १९:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://lifecuite.blogspot.in/", "date_download": "2018-04-22T11:59:00Z", "digest": "sha1:YKCHODC7S4B7ZXMBUZAYEPR2SNIBT5LI", "length": 18528, "nlines": 171, "source_domain": "lifecuite.blogspot.in", "title": "Life is Priceless", "raw_content": "\n ... SS .. असा आवाज हल्ली लोकांच्या हृदयात खूपच घर करून गेलाय .. तर मित्रो ..तुम्हाला सगळ्यांना नववर्षयाच्या हार्दिक शुभेचछा ह्या वर्षी महिन्यातून एक तरी कमीत कमी पोस्ट मी कारेन असा ठरवलंय .. बघू मी किती स्वतःच आवाज ऐकतेय ..\nबऱ्याच दिवस पासून लिहीन म्हणून बोलत होते पण राहत होत .. खूप दिवसापासून मनात काही गोष्टी घोळ घालत होत्या पण मलाच काळत नाही कसं ते शब्दात मांडता येईल .. असा कि वाचून ते पटलं पाहिजे आणि वाचणाऱ्याला राग हि नाही आला पाहिजे\nहीच ती वेळ ...\nहाच तो दिवस, हीच ती वेळ असा करता करता आपण पुढे जात असतो\nपुढे जात असतो की स्वतःला ढकलत असतो समाधान जातो की आसमाधानाने .. कदाचित समाधानाने जात नाही म्हणून पुढचा येणार दिवस सुरू पण तसाच करतो.\nकाही लोक म्हणातात मला असाच जगायचंय .. कोण काय बोलताय ह्याच मला काही घेणं देणं नाही ..लोक वेडे असतात काहीही अपेक्षा ठेवतात की मी कसं जगायचं कसं बोलायचं .. माझं मी बघेन\nखूप लोक बोलतात सकाळ किंवा दिवसाची सुरुवात छान झाली तर दिवस चांगला जातो .. पण लोक हे विसरतात .. दिवसात अनेक लोक आपल्याला कामानिमित्ताने भेटतात आणि त्यांची सुरुवात छान झालेलीच असते असा काही नसत .. त्यांचंही आपल्यावर परिणाम होतो ..\nखरं तर प्रत्येक बिंदू वेळेचा, जगावं आसा असला पाहिजे .. किंवा तो जगता आला पाहिजे .. माहीत नाही कधी असा जमेल .. जेव्हा जमेल सगळे सुखी होतील. पण हे ह्या सगळ्याच उत्तर नाहीये ..\nएक पुस्तक वाचतेय सध्या.. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जो विचार करता तसं घडत .. तुम्हची गोष्टी तुमच्या जीवनातल्या आकर्षित करता .. जर तुमही सगळं छान हवाय तुम्ही फक्त छान आणि चांगले विचार कारण आवश्यक आहे .. आणि खरं तेच खूप अवघड आहे\nएक माझे काका आहेत ते नेहेमी हे बोलत असतात हीच ती वेळ चला .. कुठल्याही गोष्टी साठी जर ती छोटी असेल किंवा मोठी, काही करण्या आधी \"हीच ती वेळ \" ..\nमला कधी कधी ते ऐकून वाटत बहुतेक असाच असेल जेव्हा काही घडत असेल किंवा घडायचं असेल एक वेळ त्याला असेलच ना ..\nमन एक अजीब रसायन आहे ..\nआपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो. फक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसत. सुंदर असलेली व्यक्ति जर हट्टी, आत्मकेंद्रीत असेल, तर ती कालांतराने कंटाळवाणी, निरस वाटू लागते. तेच, व्यक्तीच्या स्वभावात गोडवा, विनयशीलता आणि शालीनता असेल तर, त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ते हवहवसं वाटतं. सहवासातील माणसाचं देखील तसच असतं. एखाद्याच्या सौंदर्याने, प्रकाशाने दिपून जाणं हा काही क्षणांचा खेळ असतो; पण जरी ती व्यक्ती सुंदर नसली आणि आकर्षक नसली पण तिच्या बोलण्यात जर गोडवा असेल जर ती समोरच्या माणसाला समजावून घेत असेल तर ती अधिक आकर्षक दिसू लागते ..\nआयुष्यातही अनेक लोक येतात आणि जातात. काही जण तुम्हाला दिपवून टाकतात. तर, काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची जाणीव करून देतात. काही लोक तुम्हा तुमच्यातला लपलेला योदधा दाखवून देतात आणि कमाल घडवून आणतात .. आणि काही लोक तोच योदधा दाबण्याचा पर्यंत करतात. आपण जर एखाद्याच मोरल वाढवू शकलो तर ते एक असाधारण काम असत कारण त्याने ती व्यक्ती असा काही करून जाते कि तीच आयुष्य बदलून जाते ... पण फारच थोडी लोक हि गोष्ट लक्ष्यात ठेवतात. कि कोणीतरी आपल्या वाईट वेळेत साथ दिलीय बरसचे लोक हे सगळ विसरून जातात आणि आपल्या जीवनात रमून मोकळे होतात. जगात कुठलीच गोष्ट शाश्वत, निरंतर नसते, पण सात्विक प्रेम मात्र नेहमी सोबत रहातं . सात्विक प्रेमाची वाख्या कारण जरा अवघड आहे . कुठे तरी वाचल होत कि कितीही उजेड असेल सगळी कडे किवां खूप दिवे घरी लावले असतील पण जे समाधान एक छोट निरंजन लावून मिळत त्याच्या नाजुकश्या ज्योतीने जो प्रकाश मिळतो कदाचित ते मोठ्या दिव्याने पण मिळत नाही. कदाचित सात्विक प्रेम हि असंच असेल ..\nनातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच . आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरवात करता त्याला नजर लागायला वेळ लागत नाही. काही वेळा गोष्टी मनाप्रमाणे नाही घडत आहेत असा दिसू लागत तेव्हा स्वभाव आणि परिस्तिति गोष्टी पण्यात पाहू लागतात. त्यांचा ताळमेळ घालायचा प्रयन्त करू पाहतात. तो जर बसला तर गोष्टी नीट होयला वेळ लागत नाही पण नाही बसला कि त्या खूप बिघडायला हि पण वेळ लागत नाही.\nमाणूस पण खूप वेगवेगळ्या गोष्टी वेळेप्रमाणे करत असतो. त्याच्या चांगल्या वेळेत तो सगळ छान होईल तस समोरच्या माणसाला समजावून घेतो. त्याला त्रास होऊ लागला कि तोच त्रास नात्यामध्ये दिसू लागतो. आपण झाड लावतो, ते वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतो पाणी घालतो, त्याची निगा ठेवतो, खत घालतो, झाड मोठ होऊ लागत बहरू लागत फुल फळांनी लगडू लागत, पण आपल्याला वाटत आता आपल काम संपल आत त्याची निगा राखण्याची गरज संपली पण तसं नसत , त्या झाडासाठी दिलेला वेळ आता पुन्हा द्यायची गरज नाही असा जेव्हा वाटत तेव्हाच खर चुकत, झाड काही वेळाने फुल देण बंद करत , पण माणसाला वाटत हे झाड असा का बर फुल फळच देत नाही. तो त्याकडे अजून दुर्लश्य करू लागतो , झाड अजून खराब होऊ लागत. बहुतेक नात्याचं पण असंच असाव ... खरच मन एक अजीब रसायन आहे.\nरुसून ओढली एकदा दोन मनामध्ये\nपुसली तरी ओरखडा देवून गेली ..\nआधीच्या खोल भावनाना प्रश्न पुसून गेली\nगोंधलेल्या मनात अजून गोंधळ देवून गेली ..\nआज वरच्या प्रेमाला नजर लावून गेली\nआणि जुन्या वेळेवर धूळ पसरवून गेली..\nLabels: अभिव्यक्त, मराठी कविता\nहम खफा किससे रहे यहा तो अपने हि पराये हो गये ...\nदामनने साथ छोडा हि था अब तो परछायी रुथ गयी ...\nकच्ती दरियामे दूर गयी , हुमे तो न किनारा नसीब हुवा न दरिया का पाणी ....\nवो प्यार करणा हमसे सिखे और बदलेमे बेवफाई दे गये ....\nस्वर प्रेमाचे .. लोपलेले ...\nLabels: Life, आठवणी, मराठी कविता\nमी प्रीती.. माझया नावाचा अर्थ आहे प्रेम :) जी गोष्ट ह्या जगात कुठेही अस्तित्वात नाही … आणि म्हणूनच मी स्वता: ला असामान्य समजते .. मला ओळखयच असेल तर तुमच्यात खूप साच्ैई असली पाहिजे , तुम्ही शब्दाला जगणारे असले पाहिजे , तुम्ही जी गोष्ट ठरवलीय ती पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे, आणि जर कुणाची फसवणूक करायची वेळ जर तुमच्या वर कधी आली तर तुमच्यात एवढा सरळ पणा हवा की तुम्ही फसवणुकी पेक्षा त्या गोष्टीला वा व्यक्तीला सामोरे जाणे जास्त पसंत कराल… कारण मी स्वताहा अशीच आहे आणि कुणासाठी मझ व्यक्तिमत मी बदॅलणारी नाही.\nआज मे उप्पर आसमा नीचे, आज मे आगे जमाना हे पीछे … आज रस्ता तोच होता, तीच तीच गाव मागे मागे जात होती, वातावरणही तेच होते, छान द...\nविसरलास का सोडवायचेत अजून तुला खूप सारी कोडी .. \nएक चूक आयुष्यातील, पुरते आयुष्यभर कारण हजार कोडी टाकून जाते, हसून जीवनभर एक कोड संपल कि दुसर उभ राहत आणि सोडवत सोडवत, झालेल्या चुकेची आ...\nवाजत गाजत आलेला दमरु पुणेकर रेसिकाना अगदी पर्वणीच ठरला. डमरू प्रत्येक दिवस एक नवीन साज, नवीन स्वर आणि ताल देऊन गेला. डमरू ची बातमी आल्यावरच ...\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\n२६ जानेवारी - प्रजसत्ताक दिन\nमाझे जग माझ्या नजरेतून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/shekhar-gupta-article-pranab-mukherjee-79758", "date_download": "2018-04-22T12:30:36Z", "digest": "sha1:VU4OXWMBP7K5HMXH4UY4QJBXKEUST4HG", "length": 31286, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "shekhar gupta article pranab mukherjee दादा, प्रवचन देऊ नका! | eSakal", "raw_content": "\nदादा, प्रवचन देऊ नका\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nप्रणव मुखर्जी हे भारताच्या सार्वजनिक जीवनातील ‘भीष्म पितामह’ आहेत. त्यांनी शब्दबद्ध केलेल्या राजकीय आठवणींचा तिसरा खंड स्व-प्रतिमावर्धक आणि बरेच काही दडवणारा आहे. त्यात त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांशी विसंगत असलेली शेरेबाजीही आढळते. प्रणव मुखर्जी यांच्या पाच दशकांच्या सार्वजनिक जीवनाचा इतिहास हेच सांगतो, की त्यांच्याशी वादविवाद करण्याचे धाडस दाखवणारी एकही व्यक्ती वादात जिंकलेली नाही.\nराजकीय इतिहास आणि उत्क्रांती, संविधानातील बारकावे आणि राज्यशकट हाकण्याच्या कलेतील ‘शिरस्ता’ याबाबतचे प्रणव मुखर्जी यांचे ज्ञान असामान्यच आहे. त्याला जोड मिळाली आहे, ती इतक्‍या दशकांत त्यांनी विणलेल्या संपर्क जाळ्याची आणि सद्‌भावनांची. ‘द कोॲलेशन इयर्स’ या प्रणव मुखर्जी यांच्या ताज्या ग्रंथाबाबत वादाचा मुद्दा उपस्थित करताना उपरोक्त सर्व बाबींची मला पुरेपूर जाणीव आहे. त्यांच्या राजकीय स्मरणाच्या मालिकेबाबत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘ती लिहिली जाणे’ ही होय. या यादीतील ताजे नाव म्हणजे बराक ओबामा. परंतु अशी परंपरा भारतात जन्मालाच आलेली नाही. आपले सर्वाधिक साहित्यिक नेते असलेल्या नेहरुंनी सत्तेवर येण्यापूर्वीच लिखाण केले होते. सत्तेवर असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतरच्या एकाही सर्वोच्च नेत्याने कागदावर अक्षरे लिहिलेली नाहीत.\nपी. व्ही. नरसिंह राव आणि आय. के. गुजराल यांचाच काय तो अपवाद. काही जणांकडे वाढत्या वयामुळे तेवढा वेळ आणि ऊर्जा नव्हती, तर अन्य काही जणांकडे त्यासाठी आवश्‍यक विद्वत्ता, टिपणे अथवा सांगण्यासारखी कथाच नव्हती. फक्त एका व्यक्तीकडे हे तिन्ही गुणविशेष आढळतात, ती म्हणजे डॉ. मनमोहनसिंग हे होत. मात्र ते तसा प्रयत्न करण्याबाबत सध्या तरी अतिसावध दिसतात. आपल्याकडील सार्वजनिक क्षेत्रातील बहुतेक महनीय व्यक्ती ठोस स्वरूपाचे लेखन करण्यास कचरतात. कारण घराणेशाही स्वरूपाच्या या क्षेत्रात त्यांचे अश्‍व (बहुधा अपत्ये) शर्यतीत असतात. म्हणूनच मुखर्जी अथवा प्रणवदा किंवा फक्त दादा अशा नावांनी संबोधले जाणाऱ्या आपल्या या माजी राष्ट्रपतींनी लिहिलेल्या आठवणींचे तीन खंड प्रकाशित होणे आणि राष्ट्रपती भवनातील कारकिर्दीबाबतचा चौथा खंड येण्याच्या मार्गावर असणे निश्‍चितच प्रशंसनीय आहे.\nआपले राजकीय क्षेत्र खुले होण्यास सुरवात झाली तेव्हापासून म्हणजे १९८४ च्या अखेरपासूनच्या (इंदिरा गांधी यांची हत्या) राजकीय इतिहासाचे दस्तऐवजीकरण म्हणून हे लिखाण निश्‍चितच अमूल्य आहे. घडामोडींचा कालानुक्रम आणि संदर्भाचा काटेकोरपणा ही प्रणवदांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे भारतीय राजकारण आणि शासन यांत स्वारस्य असलेल्या कुणासाठीही हे ग्रंथ म्हणजे खजिनाच आहेत. परंतु जेवढे सांगितले त्यापेक्षा अधिक दडवल्यामुळे तसेच महत्त्वाच्या वळण बिंदूबाबत तपशीलवार विवेचन करण्याऐवजी नोकरशाहीच्या सांकेतिक भाषेचा क्‍लिष्ट संज्ञांचा वापर केल्यामुळे त्यातील दोषही ठळकपणे उघडे पडतात.\nपहिल्या दोन खंडांबाबत असे होणे आपण समजू शकतो. कारण ते राष्ट्रपती भवनात असतानाच त्यांचे प्रकाशन झाले होते. काही संवेदनशील मुद्यांवर लिहिणे अथवा ‘बिटवीन द लाइन्स’ सूचित करणे हा त्या सर्वोच्च प्रतिष्ठेच्या पदाचा मर्यादाभंग ठरला असता, हे कारण पटण्यासारखे आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी आपल्याऐवजी राजीव गांधी यांची निवड कशी लबाडीने करण्यात आली, याचे त्यांनी अत्यंत प्रभावी व सूक्ष्म विवेचन केले आहे. त्यांच्या चमकदार शैलीचे हे चांगले उदाहरण आहे. अर्थात तिसऱ्या खंडाबाबत मात्र ‘मर्यादा’ हे कारण देता येणार नाही.\nही आमची पहिली आणि अगदी सौम्य स्वरूपाची तक्रार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सत्ताकाळातील अनेक वादग्रस्त प्रकरणे आणि निर्णयाबाबत लिहिताना त्यांनी केलेले स्वसमर्थन तसेच काही सहकाऱ्यांवर ठेवलेला अप्रत्यक्ष ठपका, हाच आमचा अधिक व्यापक आणि कठोर मुद्दा आहे. त्यांच्याकडून आम्हाला अधिक स्पष्टता आणि प्रांजळपणाची अपेक्षा होती. प्रणवदा यांचा समावेश असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळातील वळणबिंदूबाबत अधिक स्पष्टता असणे आम्हाला आवडले असते. त्यासंदर्भात काही निवडक मुद्दे सोनिया गांधी यांनी त्यांच्याऐवजी मनमोहनसिंग यांची निवड का केली आणि त्यांनी कसे मिळते-जुळते घेतले त्यांनी अर्थमंत्रिपद पहिल्यांदा का नाकारले आणि नंतर पाच वर्षांनी का स्वीकारले, तसेच त्याचा बट्ट्याबोळ का केला त्यांनी अर्थमंत्रिपद पहिल्यांदा का नाकारले आणि नंतर पाच वर्षांनी का स्वीकारले, तसेच त्याचा बट्ट्याबोळ का केला राष्ट्रपतिपदासाठी हमीद अन्सारी यांचे नामनिर्देशन करण्यास सोनिया गांधी यांनी पसंती दिली असती, मात्र तसे होऊ न देता आपले नाव पुढे करण्यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांना कसे भाग पाडले राष्ट्रपतिपदासाठी हमीद अन्सारी यांचे नामनिर्देशन करण्यास सोनिया गांधी यांनी पसंती दिली असती, मात्र तसे होऊ न देता आपले नाव पुढे करण्यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांना कसे भाग पाडले अर्थ मंत्रालयात पूर्वलक्षी प्रभावाने (वोडाफोन) केलेल्या करविषयक सुधारणेच्या घातक परंपरेचे समर्थन त्यांना करता येईल का\nत्यांनी या सर्व मुद्द्यांचा उल्लेख केला असला, तरी ऊहापोह करणे मात्र टाळले आहे. ते असा दावा करतात, की आपल्याला अर्थ मंत्रालय नको हे त्यांनी २००४ मध्येच सोनिया यांना सांगितले होते. मग ते पद त्यांनी २००९ मध्ये का स्वीकारले ‘‘आर्थिक मुद्याबाबत मनमोहनसिंग आणि माझी मते भिन्न होती,’’ असे कारण २००४ मध्ये अर्थमंत्रिपद नाकारण्याबाबत त्यांनी दिले आहे. आपला अर्थविषयक दृष्टिकोन मनमोहनसिंग आणि त्याहूनही पी. चिदंबरम यांच्यापेक्षा भिन्न होता, अशी ठोस विधाने त्यांनी ग्रंथात केली आहेत. मनमोहनसिंग आणि चिदंबरम यांच्याशी मूलभूत मुद्यांवरून मतभेद असल्यामुळे २००४ मध्ये आपण अर्थमंत्रिपद नाकारले, असे प्रणवदा सांगतात. परंतु पाच वर्षांनंतर हेच खाते आनंदाने (अनिच्छा असल्याचे त्यांच्या पुस्तकात आढळत नाही) स्वीकारतात आणि चिदंबरम यांचे उत्तराधिकारी बनतात. हे त्रासदायक आहे. कारण अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अनर्थकारक ठरली. विकास ठप्प झाला, नंतर घसरणीला लागला आणि आतापर्यंत त्यातून खऱ्या अर्थाने सावरलेला नाहीच. त्यांनी सुरू अथवा पाठपुरावा केलेले सर्व उपक्रम (वित्तीय स्थैर्य आणि विकास मंडळ, वित्तीय क्षेत्रातील कायदेविषयक सुधारणा आयोग, प्रत्यक्ष करसंहिता) अपूर्णच राहिले. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे तत्कालीन गव्हर्नर डी. सुब्बाराव यांच्याशी आपले तीव्र मतभेद असल्याचे त्यांनी उघड केले आहे. अर्थ मंत्रालयात सर्वोच्च नियामक आणण्याची त्यांची इच्छा असल्याचे स्पष्ट होते. त्याद्वारे भारताच्या चलनविषयक आणि आर्थिक नियामक संस्थामधील शक्तिसंतुलनात बदल घडवून आणायचा होता. परंतु हा बदल मनमोहनसिंग यांना मान्य नव्हता, असे त्यांचे म्हणणे आहे. तरीही त्यांनी हे धोरण रेटले. त्यामुळे या तमाम उपक्रमात आलेले अपयश ‘नेत्रदीपक’ असल्याबद्दल आश्‍चर्य वाटायला नको.\nया कालखंडातील महत्त्वाच्या घडामोडींबाबत बोलणे ते टाळतात. त्यापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे ‘टू जी’ गैरव्यवहाराबाबत अर्थ खाते आणि पंतप्रधान कार्यालय यांच्यातील विलक्षण संवाद. त्यांनी तब्बल २७८ पानांच्या पुस्तकात बाबा रामदेव यांच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही. अर्थमंत्री असताना अन्य सहकारी मंत्र्यासह बाबा रामदेव यांना भेटण्यासाठी दिल्ली विमानतळावर जाणे आणि काळ्या पैशाच्या मुद्यांबाबत करार करणे, हे त्यांचे सर्वांत मोठे चुकीचे पाऊल होते. याबाबत तरी त्यांना मनमोहनसिंग किंवा चिदंबरम यांना दोष देता येणार नाही. वरवर पाहता त्यांची राजकीय कारकीर्द चमकदार आणि यशस्वी वाटते. पण त्यांच्या संस्मरणाचा खोलवर ठाव घेतला असता वेगळेच चित्र दिसते. रास्त हक्क म्हणून अपेक्षित असलेली पदे त्यांना अनेकदा नाकारण्यात आली. इंदिरा यांच्या हत्येनंतर गांधी कुटुंबाच्या अंतस्थ मंडळींनी त्यांना पंतप्रधानपद मिळू दिले नाही. त्यानंतर २००४ मध्ये त्यांना हवे असलेले गृहमंत्रिपद सोनिया यांचा विश्‍वास नसल्यामुळे मिळाले नाही.\nप्रणवदांचे राष्ट्रपतिपद २००७ मध्ये हुकले आणि २०१२ मध्येही तशीच वेळ आल्यावर त्यांनी आपल्या भात्यातील सर्व अस्त्रे व सद्‌भावनांचा वापर केला. त्यामुळे सोनिया यांच्यासमोर अन्य पर्याय राहिला नाही. यापैकी कोणतीही गोष्ट त्यांनी निःसंदिग्धपणे उलगडून सांगितलेली नाही. मात्र काही विधानांवरून दादाही माणूसच असल्याचे आपल्याला कळते. सोनिया गांधी मनमोहनसिंग यांना राष्ट्रपतिपदासाठी पसंती देतील आणि आपल्याला पंतप्रधान करतील, असा त्यांचा समज झाला. त्यामुळे २ जून २०१२ रोजी सोनिया यांच्यासह झालेल्या बैठकीतून ते बाहेर पडले होते. असे खमंग तुकडे अनेक ठिकाणी आढळतात. ‘माझ्या राष्ट्रपतिपदाच्या नामनिर्देशनासाठी एम. जे. अकबर कसून प्रयत्न करत होते. (अर्थात भाजपमध्ये) असे त्यांनी लिहिले आहे. अकबर यांनी २७ मे २०१२ रोजी प्रणवदा यांची भेट घेतली. लालकृष्ण अडवानी आणि जसवंतसिंह यांच्याशी आपली अनौपचारिक चर्चा झाली आहे. त्या दोघांचाही मुखर्जी यांना पाठिंबा आहे, असे त्यांनी सांगितले होते, असा प्रणवदा यांचा दावा आहे. आपण भाजपमधूनही पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी काँग्रेसमधील सहकाऱ्यांना सांगितले होते, अथवा नाही हे कोणालाही ठाऊक नाही. याबाबत काँग्रेसमधून कशी प्रतिक्रिया उमटली असती, याचा अंदाज आपण बांधू शकतो. पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची आपण भेट घेतली, तेही सोनिया यांना मान्य नसताना. त्यामुळे त्या संतप्त झाल्या होत्या, हेही मुखर्जी यांनी सांगितले आहे.\nप्रणवदा सातत्याने प्रवचनकार अथवा उपदेशकर्त्याचा सूर लावतात आणि आपण ‘संघटनेचा माणूस’ असल्याचे वारंवार सांगतात. त्यामुळे हे २००२ मध्ये काँग्रेसला साजेसे वर्तन होते का, असा प्रश्‍न विचारणे रास्त ठरेल. एक ज्येष्ठ सहकारी ‘वोडाफोन’च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यासह आपल्या घरी आले होते, असे ते सांगतात. मात्र ‘त्या’ सहकाऱ्याचे नाव त्यांनी उघड केलेले नाही. मागील पाच वर्षांत एकाही अर्थमंत्र्याला तो निर्णय रद्द करता आलेला नाही, असे त्यांनी अभिमानपूर्वक नमूद केलेले आहे. परंतु ती रक्कम परत मिळवण्याचे प्रयत्न कोणीही केलेले नाहीत आणि त्यामुळे उद्विग्न होऊन वोडाफोन भारतातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. अर्थात आपली पसंती ‘नियंत्रित राजवटी’ला असल्याचे त्यांनीच सांगितले नाही का ज्यांनी १९९१ मध्ये ही व्यवस्था मोडीत काढली ते पंतप्रधान असताना आपण हा खटाटोप कशासाठी केला, याचे उत्तर मात्र प्रणवदा देत नाहीत. त्याचा छडा लावण्यासाठी आपल्याला एखाद्या कमी पक्षपाती चरित्रकाराची गरज आहे.\n(अनुवाद : विजय बनसोडे)\nपी. व्ही. नरसिंह राव\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nनांद्रासह कुरंगीतील सातही बोरवेल पाण्याअभावी कोरडे\nनांद्रा (ता. पाचोरा) ः परीसरातील नांद्रा येथे दोन तर कुरंगी येथे पाच हॅन्डपंप इंधन विहिरी या मंजूर झालेल्या होत्या. शासनस्तरावरील टंचाई काळातील...\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-ambedkar-memorial-work-will-start-within-month-maharashtra-cm-devendra", "date_download": "2018-04-22T12:33:33Z", "digest": "sha1:BED5MYNJISCJGMHEUWGYL7IYPTZS35MS", "length": 13026, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news Ambedkar memorial work will start within a month Maharashtra CM Devendra Fadnavis स्मारकाचे काम महिनाभरात सुरू - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nस्मारकाचे काम महिनाभरात सुरू - मुख्यमंत्री\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nमुंबई - इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एक महिन्याच्या आत स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nमुंबई - इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एक महिन्याच्या आत स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला. संविधानामुळे शक्तीशाली देश निर्माण झाला. जगात भारताकडे कौतुकाने पाहिले जाते. देशातील दीन दलित, इतर मागासवर्गीय शेतकरी अशा शेवटच्या घटकांपर्यंत परिवर्तन करण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शस्त्र दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करण्याचे कार्य करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवन प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.\nदरम्यान, दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/04/recover-data-from-scratched-and-damaged.html", "date_download": "2018-04-22T12:29:14Z", "digest": "sha1:Z5AGTFBL4OLH6JHI6OJZZTINWAACMCFR", "length": 12502, "nlines": 88, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "How to recover data from scratched and damaged Cd or DVD ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nपरवा साफसफाई करताना अडगळीत एक CD सापडली ती अलीबाबाच्या काळातली वाटली मला. कारण त्याच्यावर बर्‍यापैकी ओरखडे (Scratches) पडले होते. ती CD माझीच होती हे नक्की. पण त्यात काय होते हे नव्हते माहीत मला . त्या CD ची हालत बघुन वाटत होते आता यातली माहीती Copy कशी करायची, कारण ओरखडे असलेल्या CD/ DVD वरील माहिती कॉपी होणे महाकठीण काम असते. त्यात जर Audio किंवा Video या प्रकारची १ च फाईल असेल तर ती ह्या जन्मी तरी कॉपी होणार नाही याची खात्री असते. मनात विचार आला की आपल्याला असे एखादे सोफ्टवेअर मिळाले तर की ज्याद्वारे शक्य तितकी माहीती तरी घेणे शक्य होईल, मग काय लागलो कामाला आणि भ्रमंती सुरु झाली माझी Internet वर. थोड्याच वेळात एक मस्त, चकटफू आणि व्हायरस नसलेले असे सोफ्टवेअर माझ्या हाती लागले त्याचे नाव आहे Bad CD DVD Reader. हे सोफ्टवेअर हातळण्यास अगदि सोपे आहे तसेच या सोफ्टवेअरची Installation Process देखील सहज सोपी अशी आहे. खालील लिंकवर क्लिक करून या सोफ्टवेअरची setup फाईल डाऊनलोड करुन घ्या.\nBad CD DVD Reader या सोफ्टवेअरची setup फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुम्ही डाऊनलोड केलेल्या setup फाईलवर डबल क्लिक करा.\nमुळ Installation ची प्रक्रिया सुरु होईल ती खालील प्रमाणे असेल.\nFinish या बटणावर क्लिक केल्यावर. हे सोफ्टवेअर तुमच्या काँप्युटरवर Install होईल आणि आपोआपच सुरु होईल.\nमला सापडलेली ती CD मी माझ्या CD Drive मध्ये आधीच टाकून ठेवली होती.त्यामुळेच Bad CD/ DVD Reader सुरु झाल्यावर मला माझ्या CD मधील सर्व फोल्डर्स दिसले आणि ती CD गाण्यांची असल्याचे माझ्या निदर्शनास आले.\n.माझ्या CD मधील जास्तीत जास्त माहिती (गाणी) मला हवी होती. त्यामुळे मी कुठलेही फोल्डर न निवडता G Drive निवडला जो माझा Default (मुळ) Drive आहे (तुमचा कुठलाही असू शकतो अगदी E किंवा H सुद्धा). तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या उपयोगाचे आणि अगदी महत्त्वाचे फोल्डर किंवा फाईल निवडू शकता.\nतुम्हाला या CD किंवा DVD वरील फाइल्स साठवण्यासाठी सर्वात वर असलेल्या मेन्यु बार माधून Copy a folder हा पर्याय निवडावा लागेल.\nहा पर्याय निवडल्यावर तुम्हाला तुमचे निवडलेले फोल्डर साठवण्यासाठीचे ठिकाण (Location) निवडण्याकरिता एक छोटी विंडो दिसेल त्यातून तुम्हाला हव्या त्या फोल्डर मध्ये तुम्ही फाईल्स कॉपी करून ठेवू शकता. मी आधीपासूनच E Drive मध्ये datarecovered नावाचे फोल्डर बनवून ठेवले आहे आणि मी तेच Destination Foldaer म्हणून निवडले आहे. तुम्हाला हवे असल्यास एखादे नविन फोल्डर देखील तुम्ही Create new folder या बटणावर क्लिक करून बनवू शकता.\nएकदा तुम्ही Destination Folder निवडले की तुम्हाला Copy या बटणावर क्लिक करयचे आहे.\nCopy या बटणावर क्लिक केल्यावर काँप्युटर सर्व शक्तीनिशी जितकी माहिती वाचतायेण्याजोगी (Readable) आहे आणि करप्ट नाही अशी माहिती तुम्ही निवडलेल्या फोल्डर मध्ये कॉपी होईल.(Stop बटणावर क्लिक करू नका त्यने तुमची Data Copying ची प्रक्रिया थांबेल, हा जर तुम्हाला स्वतःला ही प्रक्रिया जर थांबवायची असेल तर मात्र नक्की stop बटणावर क्लिक करा )\nया प्रक्रियेला लागणारा एकूण कालावधी हा CD/ DVD वरील वाचता येण्याजोगी माहीती, CD/ DVD कितपत चांगल्या परिस्थीत आहे, तुम्हाला हव्या असलेल्या माहितीची एकूण Size म्हणजे एम बी आहे की जी बी यांसारख्या तांत्रिक बाबींवर अवलंबुन असेल. आणि हो कधीकधी जास्त scratches असतील तर काँप्यूटरचा वेग पण कमी होऊ शकतो. त्यामुळे जर जास्त Scratches तर मग हा पर्याय काय इतर कुठलाही पर्याय न वापरलेलाच बरा.उगीच विशाची परीक्षा कशाला घ्या म्हणतो मी..\nपण तुर्तास हे सोफ्टवेअर वापरुन निदान काहीतरी माहिती आपल्याला मिळवता येत असेल तर हे सोफ्टवेअर नक्की वापरून बघा. आणि सांगा तुम्हाला किती वेळ लागला खराब CD/ DVD मधून Data कॉपी करायला माझी CD कॉपी व्हायला १५ मिनिटे लागली आणि जवळ जवळ सगळीच गाणी कॉपी झाली.\nतुम्हाला काही अशा प्रकारची काहि विशिष्ट सोफ्टवेअर्सबद्दल माहिति असेल तर तुम्ही देखील ती नेटभेटच्या रसिकांपर्यंत पोहोचवा.\nतसेच तुम्हाला जर काही सुचना किंवा प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्याही नक्कीच द्या.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/2758", "date_download": "2018-04-22T12:34:28Z", "digest": "sha1:2WFX3UVIE2BLGITD3QDPGBVDQ6XN37GX", "length": 15798, "nlines": 185, "source_domain": "www.manogat.com", "title": "या शब्दाचा अर्थ काय? - २ | मनोगत", "raw_content": "\nया शब्दाचा अर्थ काय\nप्रेषक मृदुला (शुक्र., ०२/०९/२००५ - ०७:५९)\nमराठी शब्द हवे आहेत\nमराठी शब्द हवे आहेत - २\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत - ३\nमराठी शब्दकोष - शास्त्रीय\nमराठी शब्द हवे आहेत - ४\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत - ५\nमराठी शब्द हवे आहेत-६\nया शब्दाचा अर्थ काय \nमराठी शब्द हवे आहेत - ६\nमराठी शब्द हवे आहेत-८\nमराठी शब्द हवे आहेत-९\nमराठी शब्द हवे आहेत-१०\nमराठी शब्द हवे आहेत - ११\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत -१२\nमराठी शब्द हवे आहेत - १३\nमराठीतल्या न समजणाऱ्या शब्दांचा अर्थ विचारण्यासाठी हा धागा वापरावा.\nअडलेला शब्द विचारताना शक्य झाल्यास शब्दाचा संदर्भ द्यावा.\nउत्तर देतानाही शक्यतो वाक्यात उपयोग करून द्यावा.\nउत्तराचा संदर्भ देता आल्यास उत्तम.\nटीचभर प्रे. मृदुला (गुरु., ०१/०९/२००५ - १२:०६).\nटीचभर प्रे. छाया राजे (गुरु., ०१/०९/२००५ - १७:१५).\n प्रे. देवदत्त (रवि., ०४/०९/२००५ - १०:२४).\nफरक प्रे. भोमेकाका (सोम., ०५/०९/२००५ - १८:५८).\nधन्यवाद प्रे. देवदत्त (बुध., ०७/०९/२००५ - ०४:२९).\nचांगली माहिती. प्रे. जीआरबी (शुक्र., ०२/०९/२००५ - ०४:२२).\nह्या शब्दाचा अर्थ काय प्रे. सुनील जोशी (शनि., ०३/०९/२००५ - १२:०९).\nटीच प्रे. मनकवडा (शनि., ०३/०९/२००५ - १६:२७).\nकाही शब्दांविषयी प्रश प्रे. वृकोदर (शनि., ०३/०९/२००५ - १७:१०).\nपासंग प्रे. चित्त (मंगळ., ०६/०९/२००५ - १४:५१).\nकिनरी प्रे. मृदुला (सोम., ०५/०९/२००५ - १०:५१).\nतंतुवाद्य प्रे. चित्त (बुध., ०७/०९/२००५ - २१:०३).\nअकलेचा कांदा प्रे. सुनील जोशी (मंगळ., ०६/०९/२००५ - १३:१२).\nखंदकाचा कांदा प्रे. वेदश्री (बुध., १४/०९/२००५ - ०८:३१).\nमराठी शब्द प्रे. वरदा (मंगळ., ०६/०९/२००५ - २०:०१).\n प्रे. तो (बुध., ०७/०९/२००५ - ०२:२९).\nअसावे प्रे. वरदा (बुध., ०७/०९/२००५ - १४:२८).\nविकीरण प्रे. भाष (बुध., ०७/०९/२००५ - १८:४२).\nविचलन प्रे. वरदा (बुध., ०७/०९/२००५ - २०:५९).\nलष्कर.... प्रे. देवदत्त (गुरु., ०८/०९/२००५ - १३:३०).\nलष्कराच्या भाकऱ्या प्रे. भाष (गुरु., ०८/०९/२००५ - २३:३०).\n प्रे. जयन्ता५२ (शुक्र., ०९/०९/२००५ - ०४:४३).\nजवळ-जवळ काढलेले प्रे. के. सौरभ (शुक्र., ०९/०९/२००५ - १०:१५).\nमेषपात्र प्रे. वृकोदर (रवि., ११/०९/२००५ - १९:३२).\nसमज बरोबर प्रे. भोमेकाका (सोम., १२/०९/२००५ - ०४:४२).\nअजागळ प्रे. वरदा (सोम., १२/०९/२००५ - १४:०८).\nअजागळ प्रे. भाष (सोम., १२/०९/२००५ - १५:४९).\nअजागळ/संदर्भ प्रे. भोमेकाका (सोम., ०३/१०/२००५ - ०४:२३).\nझपूर्झा प्रे. विवेक काजरेकर (सोम., १२/०९/२००५ - ०५:०८).\nजा पोरी जा प्रे. छाया राजे (रवि., १८/०९/२००५ - १५:३४).\nझपूर्झा प्रे. तो (मंगळ., २०/०९/२००५ - ०१:५४).\nटिमकी वाजवणे प्रे. अनामिक१४०३ (शुक्र., १६/०९/२००५ - ०४:२५).\nउच्....छ्... रूं.. प्रे. देवदत्त (रवि., १८/०९/२००५ - ०४:५०).\nशृंखला.. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (रवि., १८/०९/२००५ - ०६:४४).\nउसळणारा प्रे. व्यक्तिमत्त्व (गुरु., २९/०९/२००५ - २१:५६).\nमोरगांव/मोरेश्वर प्रे. भोमेकाका (सोम., १९/०९/२००५ - १७:१२).\nस्पृहणीय .. प्रे. भाऊ (बुध., २८/०९/२००५ - १४:२४).\nबहुतेक प्रे. रोहिणी (बुध., २८/०९/२००५ - १६:३५).\nअर्थ प्रे. आशा कऱ्हाडे (बुध., २८/०९/२००५ - १७:३१).\nनिस्पृह.. प्रे. तो (बुध., २८/०९/२००५ - २०:२२).\nथोडा खुलासा हवा . प्रे. जीआरबी (बुध., २८/०९/२००५ - १८:३०).\nपांचाल व विश्वकर्मा प्रे. माधव कुळकर्णी (शुक्र., ३०/०९/२००५ - १०:४७).\nद्विवेदी, त्रिवेदी.. प्रे. तो (शुक्र., ३०/०९/२००५ - ११:०४).\nबेदी.... प्रे. सुनील (शुक्र., ३०/०९/२००५ - १३:३३).\nमिश्र, गुप्त प्रे. छाया राजे (शुक्र., ३०/०९/२००५ - १७:१५).\n प्रे. माधव कुळकर्णी (शुक्र., ३०/०९/२००५ - १९:४२).\n प्रे. तो (शुक्र., ३०/०९/२००५ - ११:०७).\nउजवणे प्रे. रोहिणी (गुरु., ०६/१०/२००५ - १६:३९).\nउजवणे प्रे. परभारतीय (गुरु., ०६/१०/२००५ - १७:०२).\n प्रे. छाया राजे (गुरु., ०६/१०/२००५ - १७:१७).\n प्रे. भोमेकाका (गुरु., ०६/१०/२००५ - १८:१०).\nकूस उजवणे प्रे. परभारतीय (गुरु., ०६/१०/२००५ - १८:४९).\n प्रे. टग्या (गुरु., ०६/१०/२००५ - १९:००).\nदक्षिण का पूर्व प्रे. परभारतीय (गुरु., ०६/१०/२००५ - २०:४९).\nवामांगी प्रे. परभारतीय (गुरु., ०६/१०/२००५ - १७:५३).\nखसखस पिकणे .. प्रे. जीआरबी (शुक्र., ०७/१०/२००५ - १५:०२).\nखसखस... प्रे. टग्या (शुक्र., ०७/१०/२००५ - १६:०९).\nसराई प्रे. वरदा (शुक्र., ०७/१०/२००५ - १५:१९).\nसराई... प्रे. टग्या (शुक्र., ०७/१०/२००५ - १६:१२).\nसराय/नेताजी/चित्त प्रे. भोमेकाका (शुक्र., ०७/१०/२००५ - १८:५९).\nसराई/सराय/सराईत प्रे. तो (शुक्र., ०७/१०/२००५ - १९:००).\nजिज्ञासा . प्रे. जीआरबी (शनि., ०८/१०/२००५ - १२:४६).\nपडभोजन .......... प्रे. जीआरबी (सोम., १०/१०/२००५ - ०९:४४).\nपडभोजन प्रे. आनंदी (सोम., १०/१०/२००५ - १०:४९).\nव्याही भोजन प्रे. भोमेकाका (सोम., १०/१०/२००५ - १६:१५).\nमुलीच्या सासरी प्रे. भाष (सोम., १०/१०/२००५ - २०:१६).\nपडभोजन प्रे. भाष (सोम., १०/१०/२००५ - १७:१७).\nपड प्रे. छाया राजे (सोम., १०/१०/२००५ - १७:५४).\nपड पुढे चालू प्रे. भाष (सोम., १०/१०/२००५ - २०:०८).\nपट्टु=रेशीम प्रे. छाया राजे (सोम., १०/१०/२००५ - १७:४४).\nभाष ..... प्रे. जीआरबी (मंगळ., ११/१०/२००५ - १०:१९).\nआणखी काही...... प्रे. जीआरबी (मंगळ., ११/१०/२००५ - ११:०४).\nहिमटेपणा/गुळपीठ प्रे. रोहिणी (मंगळ., ११/१०/२००५ - १८:४७).\nगुळपीठ असणे प्रे. सुवर्णमयी (मंगळ., ११/१०/२००५ - २१:४६).\nहिमटेपणा.. प्रे. प्रभाकर पेठकर (शनि., १५/१०/२००५ - १६:५३).\nहेमटेपणा/पाठभेद प्रे. भोमेकाका (शनि., १५/१०/२००५ - १८:५३).\nससेहोलपट, ससेमिरा प्रे. भाऊ (गुरु., १३/१०/२००५ - १४:१२).\nससेमिरा प्रे. संतोष जाधव (शनि., १५/१०/२००५ - ०९:४७).\nसंतोषराव/३ महिने प्रे. भोमेकाका (शनि., १५/१०/२००५ - १६:४३).\nशुद्ध स्पटिक . प्रे. जीआरबी (शनि., १५/१०/२००५ - ०९:५९).\nवैषम्य प्रे. मीरा फाटक (शनि., २२/१०/२००५ - ०६:५३).\nमीराताई-शब्दार्थ प्रे. भाष (शनि., २२/१०/२००५ - ०८:५०).\nफ़िरंगी प्रे. गुन्जन (शनि., ०३/१२/२००५ - १४:१०).\nनवा लेख सुरू करा प्रे. प्रशासक (शनि., ०३/१२/२००५ - १४:१०).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ४१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2018-04-22T12:18:04Z", "digest": "sha1:5ASKTYHCQ5LWDOYGQBIRQ74ZADJQQZO7", "length": 4439, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४६८ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १४६८ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १४६८ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १४६८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १५ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://manashakti.org/mr/research", "date_download": "2018-04-22T12:35:18Z", "digest": "sha1:YJFTQT4ACFJQ3OFUH2Y6FY46FIN2EUTV", "length": 7487, "nlines": 99, "source_domain": "manashakti.org", "title": "संशोधन | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nआपलं होणारं मूल कसं असेल, ते कसं दिसेल, कोणासारखं होईल, कोण होईल हे प्रश्र्न जसे त्या आईला भेडसावत असतात तसाच आणखी एक प्रश्र्न तिच्या सुप्त मनात...\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम: एक संख्यात्मक दृष्टिकोन\nया अभ्यासाचा उद्देश असा होता की, ‘चांगले विचार’ - ज्याला ‘प्रार्थना’ म्हणतात - त्याचा परिणाम, तिसर्यात तिमाहीतील गर्भावर, गर्भधारी मातेवर आणि...\n‘मनशक्ती' प्रयोगकेंद्राचे संस्थापक, प्रथमचिंतक स्वामी विज्ञानानंद यांनी मन:शांतीसाठी एक अभिनव कल्पना प्रथम मांडली, ती म्हणजे ‘हॉस्पिटल फॉर पीस...\n“अभ्यासाला बसलं, की मन एकाग्र होत नाही; मनात वेगवेगळे विचार येतात; एका जागेवर फार वेळ बसवत नाही ... “ अशी ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची...\nबायोथर्मल / जैविकोष्ण प्रवाह\n‘बायोथर्मल करंटस्’ (Bio-thermal currents) ही जीव-मेंदूशास्त्रीय संकल्पना आहे. ‘बायो’ म्हणजे ‘जीव’; ‘थर्मल’ म्हणजे ‘उष्णता’ आणि ‘करंटस्’ म्हणजे ‘...\n‘झोपेतून शिक्षण’ आज अनेक देशात चालू आहे. या पध्दतीप्रमाणे, मेंदूची शांत स्थिी जाणण्यासाठी पुष्कळदा इइजी (इलेक्ट्रो एन्सिफॅलो ग्राफ) यंत्राचा वापर...\nसृष्टीमध्ये प्रत्येक प्राण्याचं काही वैशिष्ट्य आहे. माणसाची तर अनेक गुणवैशिष्ट्यं आहेत. त्यापैकी त्याला उच्च कोटीला नेणारं एक गुण-वैशिष्ट्य म्हणजे ‘...\n‘स्थिर माध्यम गटा’ पैकी ही पध्दत आहे. वास्तविक दोन तीन पध्दती सोडल्या तर, आपण पहात असलेल्या सर्व पध्दती, नास्तिकांसाठी उपयोगात येऊ शकतील.ही पध्दत...\nगायत्री मंत्र, संगीत आणि पिरॅमिड यांचा वनस्पती आणि पिकांवर होणारा परिणाम\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/05/linkedin-strategies-for-business-growth.html", "date_download": "2018-04-22T12:07:27Z", "digest": "sha1:IOUVAXKMI3CG4K7JUW6PVJXFIEFE4PZ4", "length": 10583, "nlines": 92, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "व्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nव्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच \n“युट्युबच्या माध्यामातून पैसे कसे कमवावेत” या विषयावरील दोन यशस्वी वेबीनार्स नंतर आता नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन (online Seminar) वेबीनार “ व्यवसाय वाढीसाठी Linkedin मधील डावपेच ” या विषयावरील दोन यशस्वी वेबीनार्स नंतर आता नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन (online Seminar) वेबीनार “ व्यवसाय वाढीसाठी Linkedin मधील डावपेच \nजगातील सगळ्यात मोठे प्रोफेशनल सोशल नेटवर्क म्हणून Linkedin आपणा सर्वांनाच माहितीआहे. पण दुर्दैवाने linkedin म्हणजे “ऑनलाइन बायोडाटा” असा समज आपण करून घेतला आहे. परंतु मित्रांनो, Linkedin हा केवळ Resume नसून Resource आहे. दर सेकंदाला दोन नवीन प्रोफाईल या सोशल नेटवर्क मध्ये तयार होत असतात. आणि मुख्य म्हणजे हे सर्व प्रोफाईल्स बिझनेस/प्रोफेशनल कारणासाठी बनवलेले असतात.\nकोणत्याही व्यवसायाचं मुख्य काम असतं ते नवीन कस्टमर्स मिळवणं. आणि त्यासाठी वर्षानुवर्षे वापरात असलेल्या कोल्ड कॉलिंग , टेली कॉलिंग, बल्क ईमेल मार्केटिंग या पद्धती आता फारशा परिणामकारक राहिलेल्या नाहीत आणि खूप महागही झालेल्या आहेत. यासाठीच आपण सोशल मिडीयाचा एक “Sales Tool” म्हणून स्वीकार केला पाहिजे आणि प्रामुख्याने Linkedin चा\nमित्रांनो या वेबीनार मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे -\nयोग्य नेटवर्क वाढविणे म्हणजे बिझनेस वाढविणे \nLinkedin चा वापर करून आपण आपले बिझनेस नेटवर्क कसे वाढवायचे\nlLnkedin मध्ये आदर्श प्रोफाईल कसे बनवायचे \nआपले प्रोफाईल Linkedin च्या सर्च मध्ये सगळ्यात पुढे कसे आणायचे \nआपल्या नेटवर्कचा व्यवसायासाठी फायदा कसा घ्यायचा \nLinkedIn मध्ये बिझनेस पेजचा फायदा कसा घ्यायचा \nLinkedin मध्ये आपले कस्टमर्स कसे शोधायचे \nकोणते ग्रुप्स जॉईन करायचे आणि ग्रुप्समध्ये काय/कसे बोलायचे \nLinkedin मधील आपले आदर्श कस्टमर्स असलेल्या प्रोफाईल्सचे “इमेल पत्ते” कसे मिळवायचे \nस्वत:ला एक “एक्स्पर्ट” म्हणून कसे दर्शवायचे \nउद्योजकांनो, लक्षात ठेवा “कस्टमर मिळविणे” हे कधीच अपघाताने होत नसतं . त्यासाठी “Strategy” असणं, कस्टमर्सना आपल्याकडे आकर्षित करणारे डावपेच आखणं आणि ते अमलात आणणं आवश्यक असतं.\nजर तुम्हाला linkedin हे मोफत सोशल नेटवर्क वापरून आपला बिझनेस वाढवायचा असेल तर आजच खालील लिंकवर क्लिक करून या वेबीनार साठी रजिस्टर करा. (फक्त १५ जागा उपलब्ध)\nहा वेबीनार फक्त व्यावसायीकांसाठी / उद्योजकांसाठी आणि सेल्स व मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे.\nवेबीनारची तारीख व वेळ - १ जून २०१६, दुपारी २ ते ५\nवेबीनारचे शुल्क - रुपये ५०० फक्त\nवेबीनारचा पूर्ण व्हिडीओ आणि प्रेझेंटेशन तुम्हाला नंतर केव्हाही पाहता येईल.\nवेबीनारच्या शेवटी Live Questions - Answers session असेल, ज्यामध्ये तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता.\nयासोबत नेटभेटचा “सोशल मिडीयाचा प्रभावी वापर” हा ऑनलाइन कोर्स तुम्हाला मोफत देण्यात येईल. हा कोर्स तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधीही पूर्ण करू शकता.\nकरीअरसाठी उपयोगी असे अनेक विषय मराठीतून शिकविणारी \"नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स\"ची वेबसाईट तुम्ही पाहिलीत का \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nव्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AC_%E0%A4%8F.%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-04-22T12:33:50Z", "digest": "sha1:AJIRYHLLAU4NHUQTDDYYENKFSRUHWYNV", "length": 5477, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९७६ ए.एफ.सी. आशिया चषक - विकिपीडिया", "raw_content": "१९७६ ए.एफ.सी. आशिया चषक\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१९७६ ए.एफ.सी. आशिया चषक\n३ मे – १३ मे\n२ (२ यजमान शहरात)\n२५ (२.५ प्रति सामना)\n१९७६ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची पाचवी आवृत्ती इराण देशाच्या तेहरान व ताब्रिझ शहरांमध्ये ३ मे ते १३ मे इ.स. १९७६ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील केवळ पाच देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. यजमान इराणने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.\nहाँग काँग १९५६ • दक्षिण कोरिया १९६० • इस्रायल १९६४ • इराण १९६८ • थायलंड १९७२ • इराण १९७६ • कुवैत १९८० • सिंगापूर १९८४ • कतार १९८८ • जपान १९९२ • यू.ए.इ. १९९६ • लेबेनॉन २००० • चीन २००४ • इंडोनेशिया/मलेशिया/थायलंड/व्हियेतनाम २००७ • कतार २०११ • ऑस्ट्रेलिया २०१५\nइ.स. १९७६ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.vadanikavalgheta.com/2009/06/blog-post.html", "date_download": "2018-04-22T12:45:52Z", "digest": "sha1:KBFEJJD55VCGUPJH3AG2JHKC5ZTJ7FLF", "length": 15917, "nlines": 393, "source_domain": "www.vadanikavalgheta.com", "title": "Vadani Kaval Gheta: एकसे भले दो", "raw_content": "\nआता स्वयंपाक करणार्‍या सगळ्यानाच माहिती आहे की एखादा पदार्थ करताना एखाद्या नविन पदार्थाची आयडिया चमकते. आणि ती चमकली की आनंदी आनंद गडेच अगदी. पण आत्ता हे जे पदार्थ लिहीणार आहे ही आयडीया मात्र माझी नाही. माझ्या आज्जीकडे हे प्रकार मी गेले कितेक वर्षे केले जातात. भारतात अगदि अलिकडे पर्यंत पारंपारिक पद्धतीने चपाती, भाजी, आमटी, भात, कोशिंबीर, चटण्या हे प्रकार सकाळ संध्याकाळ कमी आधिक प्रमाणात होत असत. काही ठिकाणी अजुनही होतात. कोणत्याही परंपारिक प्रकारच्या स्वयंपाकामधे एक ठळकपणे जाणवणारी एक गोष्ट म्हणजे शक्यतो कमी वेळात खुप स्वादिष्ट स्वयंपाक करणे. याचे मुख्य कारण म्हणजे घरातली बरीचशी कामे घरच्याघरी करावी लागत. घरात जनता पण खुपच असे त्यामुळे पुरवठा येईल असे काहीतरी बनवणे. कदाचित यामुळेच असेल मला पारंपारीक स्वयंपाक करण्यात जास्त रस आहे. त्यपैकीच ह्या दोन रेसिपीज. एकच साहित्य वापरुन केलेले हे दोन पदार्थ - मुगाची उसळ आणि कटाची आमटी.\nमुगाची डाळ स्वच्छ धुवुन एका जाड बुडाच्या पातेल्यात घालुन मध्यम गॅसवर शिजायला ठेवावी. एक उकळी आली की झाकण ठेवुन गॅस कमी करावा आणि मूग शिजु द्यावेत. थोड्याथोड्या वेळाने झाकण उघडून पाणी कमी झाले नाही ना ते पहावे. मूग अगदी बोट्चेपे शिजवावेत अगदी गिच्च शिजवू नयेत. मुग शिजल्यावर देखील साधारण २ कप पाणी मुगात उरले पाहीजे. त्यामुळे गरज लागेल तसे पाणी घालावे आणि शेवटी २ कप तरी पाणी मुगात उरेल असे पहावे. मुग शिजवताना उरलेले पाणी एका भांड्यात गाळुन घ्यावे. त्यातच शिजलेले २ टेबल्स्पूनमूग घालावेत.\nदोन्हीसाठी लागणारे साहित्य -\n१ मोठा कांदा बारिक चिरुन\n२ लसुण पाकळ्या, २ टेबलस्पून खोबरे (ओले, सुके कोणतेही), २ टेबल्स्पून बारिक चिरलेली कोथिंबीर एकत्र वाटुन घ्यावे\n२ टेबल्स्पून कांदा लसूण मसाला\n२ टेबल्स्पून तेल, फोडणीचे सामान\nया व्यतिरिक्त लागेल ते सामान खाली त्या त्या रेसिपीमधे लिहिले आहे.\n२ कप मुग शिजवलेले पाणी\n१ ते १.५ कप पाणी\nथोडीशी चिंच (किंवा १/२ टीस्पून चिंचेचा कोळ)\nएकत्र करुन त्यात वाटलेल्या लसुण-खोबरे अर्धे घालावे. चवीपुरते मीठ, १ टेस्पून कांदा लसूण मसाला, बारिक चिरलेला अर्धा कांदा एकत्र करुन बारिक गॅसवर उकळायला ठेवावे. कांदा साधारण शिजला की त्यात चिंचेचा कोळ, गूळ घालुन उकळावे. वरुन एक टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी हिंग, हळद, कढीपत्त्याची फोडणी द्यावी. बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी. उकळताना अगदी मंद आचेवर उकळावे म्हणजे मूग अगदी गिर्र शिजुन आमटीला दाटपणा येईल पण वरुन जास्तीचे पाणी घालायची गरज पडणार नाही.\nएका कढईत तेल तापायला ठेवावे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद कढिपत्त्याची फोडणी करावी. त्यावर उरलेला १/२ कांदा गुलाबी रंगावर परतावा. त्यावर शिजलेले मूग, कांदा लसुण मसाला, वाटलेले लसूण-खोबरे, मीठ, गूळ घालून नीट मिसळावे.झाकण ठेवुन एक वाफ आणावी. वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर घालून चपाती-भाताबरोबर वाढावे.\n1. सवड असेल तर मूग भिजवून मग शिजवावेत शिजायला वेळ कमी लागतो.\n2. मूग न भिजवता शिजवायला ठेवले तर २०-२५ मिनीटात शिजतील.\n3. कांदा लसुण मसाला नसेल तर गोडा मसाला, लाल तिखट चवीप्रमाणे वापरायला हरकत नाही.\nमूग वापरायचे की मुगाची डाळ साहित्य लिहीताना मुगाची डाळ लिहीली आहे, तर कॄतीत मूग लिहीलेत. फोटोवरूनही आख्खे मूग असावेत असंच वाटतंय. आख्खे मूग असतील तर शिजायला अंदाजे किती वेळ लागतो\nमहाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...\nIdli Chutney इडली - इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या ...\n( Link to English Recipe ) १ मोठा लाल कांदा तिखट, मीठ - चवीप्रमाणे बेसन अंदाजे लागेल तितके तेल तळण्यासाठी लागेल तितके किMचीत हळ...\n( Link to English Recipe ) कारले ही तशी मला न आवडणारी भाजी. पण घरी आवडते म्हणुन करायला आणि थोडीशी खायला पण शिकले :) Karlyachi bhaji २-३...\nवदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||\nजीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||\nकोकणातला नाष्टा - कोकमाचे सार आणि भात (Solache Saa...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/celkon-signature-118-hd-price-p8nhuX.html", "date_download": "2018-04-22T13:00:20Z", "digest": "sha1:PAXWGTF7JSCS5LPPXEL2NFM6SQBUWUQ5", "length": 14544, "nlines": 407, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सेलने सिग्नातुरे 118 हँड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nसेलने सिग्नातुरे 118 हँड\nसेलने सिग्नातुरे 118 हँड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसेलने सिग्नातुरे 118 हँड\nसेलने सिग्नातुरे 118 हँड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सेलने सिग्नातुरे 118 हँड किंमत ## आहे.\nसेलने सिग्नातुरे 118 हँड नवीनतम किंमत Dec 29, 2017वर प्राप्त होते\nसेलने सिग्नातुरे 118 हँडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसेलने सिग्नातुरे 118 हँड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 11,699)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसेलने सिग्नातुरे 118 हँड दर नियमितपणे बदलते. कृपया सेलने सिग्नातुरे 118 हँड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसेलने सिग्नातुरे 118 हँड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसेलने सिग्नातुरे 118 हँड वैशिष्ट्य\nरिअर कॅमेरा 8 MP\nफ्रंट कॅमेरा 3 MP\nइंटर्नल मेमरी 1 GB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 32 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nसिम ओप्टिव Dual Sim\nसेलने सिग्नातुरे 118 हँड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/23522/%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%BE---%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F--", "date_download": "2018-04-22T12:14:44Z", "digest": "sha1:CBXUXUV76LT5H3QEEAV3L5D5CWLA74NC", "length": 11542, "nlines": 42, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nये रे ये रे पैसा झी स्टुडिओज ची रसिक प्रेक्षकांना नववर्ष भेट\nअसं म्हणतात, एखाद्याला रडवणं सोपं आणि हसवणं फार कठीण. पण येत्या नववर्षात ही जबाबदारी उचलली आहे झी स्टुडिओज आणि संजय जाधव यांनी दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि संजय जाधव ही द्वयी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता पुन्हा एकदा एकत्र आली आहे. संजय जाधव दिग्दर्शित, झी स्टुडिओजचा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्याचे नाव आहे, ये रे ये रे पैसा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना एक खास भेट देण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून झी स्टुडिओजने पाडला आहे. नटरंग, टाईमपास, लोकमान्य, नटसम्राट, ती सध्या काय करते अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या झी स्टुडिओज् प्रस्तुत ये रे ये रे पैसा हा चित्रपट येत्या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते संजय नार्वेकर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच अवघ्या महाराष्ट्राचे लाडके आणि सुप्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ जाधव, उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित हे प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. नुकताच ह्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडला. ह्या सोहळ्याला सिन्घम, चेन्नई एक्सप्रेस आणि गोलमाल सिरीज् चे हिंदी चित्रपट सृष्टीतले ख्यातनाम दिग्दर्शक रोहित शेट्टी तसेच अभिनेता श्रेयस तळपदे यांची विशेष उपस्थिती होती. चित्रपटाची कथा आहे पाच माणसांची आणि त्यांच्या सोबत घडणाऱ्या गमतीदार गैरसमजाची. उमेश, तेजस्विनी, सिद्धार्थ, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी म्हणजेच आदित्य, बबली, सनी, अण्णा आणि जान्हवी या पाच जणांच्या आयुष्यात घडणारी एक घटना त्यांना विचित्रप्रकारे एकमेकांसमोर आणते. आपापल्या आयुष्यात या ना त्या कारणाने पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे पळत असताना होणाऱ्या भन्नाट गैरसमजांची आणि बनवाबनवीची रुपेरी पडद्यावर घडणारी मनोरंजनात्मक कॉमेडी म्हणजे ये रे ये रे पैसा. अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओ प्रायवेट लिमिटेड आणि पर्पल बुल एंटरटेनमेंट यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् ची प्रस्तुती आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संजय जाधव यांचे असून, संवाद आणि पटकथा अरविंद जगताप यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय अपूर्वा मोतीवाले आणि आशिष म्हात्रे यांनी तसेच छायाआरेखन आहे पुष्पांक गावडे यांचं. महेश साळगावकर यांचे कला दिग्दर्शन असून पंकज पडघन यांचे पार्श्वसंगीत आहे. या चित्रपटात एकूण तीन गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत अमितराज आणि पंकज पडघन यांनी. ये रे ये रे पैसा हे गाणं लिहिलंय सचिन पाठक यांनी तर स्वरबद्ध केलंय प्रवीण कुवर आणि जान्हवी प्रभू-अरोरा यांनी. तर खंडाळ्याचा घाट हे गाणं अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत ह्या त्रिकुटाने चित्रीकरणाच्या वेळी लाईव्ह गायले असून क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहे. साऱ्या जगाची मी ड्रीमगर्ल हे गाणे सचिन पाठक यांनी लिहिले असून ते वैशाली सामंत यांनी गायले आहे. हा सिनेमा नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/other/item/42.html", "date_download": "2018-04-22T12:41:24Z", "digest": "sha1:JCLJYYJALCHS2RGWKI54655XIQU6KSNM", "length": 5141, "nlines": 90, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "ज्येष्ठांसाठी चार गोष्टी युक्तीच्या Jeshthansathi Char Goshti Yuktichya", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nज्येष्ठांसाठी चार गोष्टी युक्तीच्या | Jeshthansathi Char Goshti Yuktichya कुटुंबातील सामंजस्याकरता...\nआज बदललेल्या जीवनशैलीमुळे एकत्र कुटुंबाचं विभाजन होऊन विभक्त कुटुंबांचं प्रमाण वाढलं आहे. कोणाला वेळ द्यायला किंवा कोणाचा वेळ घ्यायलाही आपल्याकडे फुरसत नसते. तरीही, बरीच कुटुंबं अशी आहेत जी गुण्यागोविंदाने एकत्र राहाता आहेत, एकमेकांशी संवाद ठेवून आहेत. अशा एकत्र कुटुंबातील ज्येष्ठांसाठी भा. ल. महाबळ काही बोलक्या व्यक्तिरेखांमधून व प्रसंगांतून नात्यात जाणवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नकळत मार्गदर्शन करून जातात. घरात सशक्त व आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी घरातील सदस्य -- विशेषत: ज्येष्ठ व्यक्ती विधायक व परिपक्व भूमिका बजावू शकतात. कुटुंबातील प्रत्येकाने विचारपूर्वक कृती केल्या व दुसऱ्याचा विचार केला तर कुटुंब कसं सुखी व समाधानी राहू शकतं हे लेखक विविध लेखांमधून पटवून देतात.\nनुसतं वयाने 'ज्येष्ठ' न राहता वागण्यातून 'ज्येष्ठ' होण्यासाठी ज्येष्ठांसाठी चार गोष्टी युक्तीच्या....\nआजी-आजोबा आधार की अडचण\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nआजी-आजोबा आधार की अडचण\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-22T12:24:41Z", "digest": "sha1:CYAVHYYWQWMM7QMOLSV36EMEYLM5FVOE", "length": 5522, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुना करार - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजुना करार(इंग्रजी:OLD TESTAMENT) म्हणजे ख्रिश्चन धर्मातील बायबलसंबंधित ग्रंथसंभाराच्या दोन भागांपैकी जुन्या, पहिल्या भागातील ग्रंथांचा संच होय. थोड्याफार फरकाने हे ग्रंथ ज्याला हिब्रू बायबल म्हटले जाते, त्या वाङ्मयात गणले जातात.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २०१७ रोजी १७:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/712-chya-batmya-jalna-santra-mosambi-ambia-bahar-special-story-13-12-2017-489219", "date_download": "2018-04-22T12:44:41Z", "digest": "sha1:IVKV4LWQMBQ36RPJKTK55RATAHXQPOQF", "length": 14732, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "712 : जालना : संत्र, मोसंबीच्या आंबिया बहरासाठी महत्त्वाचा सल्ला", "raw_content": "\n712 : जालना : संत्र, मोसंबीच्या आंबिया बहरासाठी महत्त्वाचा सल्ला\nसंत्रा, मोसंबी या फळपिकांचा आंबिया बहाराचा काळ सध्या सुरु आहे. या बहारात मोसंबी पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते. यामध्ये पिकाला पाण्याचा ताण देणे ही महत्त्वाची गोष्ट असते. जितका चांगला ताण तितकं जास्त आणि दर्जेदार उत्पादन मिळण्याची शक्यता जास्त असते. अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत जाणून घेऊया बदनापूर मोसंबी संशोधन केंद्राच्या डॉ.मोहन पाटील यांच्याकडून.....\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\n712 : जालना : संत्र, मोसंबीच्या आंबिया बहरासाठी महत्त्वाचा सल्ला\n712 : जालना : संत्र, मोसंबीच्या आंबिया बहरासाठी महत्त्वाचा सल्ला\nसंत्रा, मोसंबी या फळपिकांचा आंबिया बहाराचा काळ सध्या सुरु आहे. या बहारात मोसंबी पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते. यामध्ये पिकाला पाण्याचा ताण देणे ही महत्त्वाची गोष्ट असते. जितका चांगला ताण तितकं जास्त आणि दर्जेदार उत्पादन मिळण्याची शक्यता जास्त असते. अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत जाणून घेऊया बदनापूर मोसंबी संशोधन केंद्राच्या डॉ.मोहन पाटील यांच्याकडून.....\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-22T12:26:35Z", "digest": "sha1:DT2ARL62BDNUF6U4ZWM6WYZBJLCBXY6Y", "length": 11563, "nlines": 142, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeव्यक्तीचित्रेकर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी\nकर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी\nSeptember 16, 2017 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nमदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी या कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका होत्या. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे वडिल वीणा वादक तर आजी व्हायोलीन वादक होती. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणा-या सुब्बुलक्ष्मी या पहिल्या गायिका, इतकेच नव्हे तर ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळवणा-या संपूर्ण जगातल्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या.\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत आणि तेलुगू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले ध्वनिमुद्रण केलं. १९२९ मध्ये तेरा वर्षाच्या असताना त्यांनी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ‘मद्रास म्युझिक अकॅडमी’ मध्ये पहिला जाहीर कार्यक्रम केला. भजन व इतर उपशास्त्रीय संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. आज भारतासह इतरत्र राहणर्याची सुरवात श्री. वेंकटेश स्तोत्राने होते याचे श्रेय एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना जाते.\nदेशविदेशात अनेक उत्तम कार्यक्रम त्यांनी सादर केले असून पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अॅकॅडमी अवॉर्ड यांसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांच्या नावे जमा आहेत. एम.एस. सुब्बलक्ष्मी यांचे ११ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.\nAbout संजीव वेलणकर\t1741 लेख\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nसाहित्य- ४ वाटय़ा तांदूळाचे पीठ, एक नारळ, पाव किलो गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, जायफळ.\nसाहित्य:- पालकाच्या काड्या १ कप, दही १/२ कप, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चमचा जीरे,२ चमचे ...\nसाहित्य:- ३ टोमॅटो, ३-४ लसूण पाकळ्या, १/२ टीस्पून मिरेपूड, १ टेबलस्पून लोणी, मीठ आणि साखर ...\nसाहित्य - 2 वाट्या रात्रभर भिजवून सकाळी शिजवून घेतलेला लाल राजमा, 1 कांदा बारीक चिरून, ...\nहिंदी मध्ये खिरा संस्कृतमध्ये सुशीतला इंग्रजीमध्ये कुकुंबर आणि लॅटिनमध्ये कुकुमिस सटायव्हस म्हणून ओळखली जाणारी काकडी ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nसॅल्युलाईड मॅनचे जनक दिग्दर्शक पी. के. नायर\nबॉम्बे टू गोवा चित्रपटाला ४६ वर्षे पूर्ण\nविनोदाचा बादशहा जसपाल भट्टी\nमराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक – ह. ना. आपटे\nमराठी अभिनेत्री रंजना देशमुख\nजेष्ठ गायीका अमीरबाई कर्नाटकी\nसंगीतकार व गायक शंकर महादेवन\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-hasan-mushrif-press-79844", "date_download": "2018-04-22T12:16:49Z", "digest": "sha1:YFRRZE256FWETBJOYNILCKVKBRZMF4WY", "length": 17996, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Hasan Mushrif Press कायदा असताना खासदार शेट्टींची दादागिरी कशासाठी? - आमदार मुश्रीफ | eSakal", "raw_content": "\nकायदा असताना खासदार शेट्टींची दादागिरी कशासाठी\nमंगळवार, 31 ऑक्टोबर 2017\n‘‘ऊसदर देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारचे असे दोन कायदे असताना आम्ही मागेल तेवढाच दर द्या, अन्यथा धुराडी पेटू देणार नाही, वाहने फोडू असली दादागिरी खासदार राजू शेट्टी कशाला करतात,’’ असा सवाल करीत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी, ‘‘या प्रश्‍नात सरकारने हस्तक्षेप करावा, संघटनेच्या हिंसक आंदोलनाचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करू,’’ असा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला.\nकोल्हापूर - ‘‘ऊसदर देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारचे असे दोन कायदे असताना आम्ही मागेल तेवढाच दर द्या, अन्यथा धुराडी पेटू देणार नाही, वाहने फोडू असली दादागिरी खासदार राजू शेट्टी कशाला करतात,’’ असा सवाल करीत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी, ‘‘या प्रश्‍नात सरकारने हस्तक्षेप करावा, संघटनेच्या हिंसक आंदोलनाचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करू,’’ असा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला.\nआमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘जे चांगले आहे ते दिलखुलासपणे सांगणारा मी आहे. श्री. शेट्टी हे चांगले माणूस आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे कारखान्यातील भ्रष्टाचाराला चाप बसला, ऊसदराचे कायदे झाले. पण, माझा तात्त्विक गोष्टीला विरोध आहे. एफआरपी देण्याचा केंद्राचा कायदा आहे. या कायद्याने तुटलेल्या उसाला १५ दिवसांत पैसे देणे बंधनकारक आहे. राज्यात ७०ः३० फॉर्म्युल्याची अंमलबजावणी करण्यासाठी ऊसदर नियामक मंडळ आहे. या मंडळाचे श्री. शेट्टी स्वतः प्रतिनिधी आहेत. असे असताना ऊस परिषद घ्यायची, त्यात दराची मागणी करायची आणि तो नाही मिळाला तर धुरांडी पेटू देणार नाही, वाहने फोडू अशी धमकी द्यायची. लोकांच्या भावना भडकविण्याचा हा प्रकार आहे. कायदा असताना दरासाठी श्री. शेट्टी यांची दादागिरी का\nते म्हणाले, ‘‘साखर कारखाना काढायचा, त्यासाठी कर्ज काढायचे, तो चांगला चालावा म्हणून रक्त आटवायचे आणि दरासाठी मात्र कायदा असूनही संघटनेच्या धमकीला घाबरून बसायचे. इतर शेतीमालाची काय स्थिती आहे कापूस, सोयाबीन, तुरीला हमीभाव जाहीर करूनही तो मिळत नाही. त्याठिकाणी आंदोलन का होत नाही कापूस, सोयाबीन, तुरीला हमीभाव जाहीर करूनही तो मिळत नाही. त्याठिकाणी आंदोलन का होत नाही कायदा असताना दरवर्षी तणावाच्या स्थितीत राहायचे का कायदा असताना दरवर्षी तणावाच्या स्थितीत राहायचे का त्यांची मागणी वास्तवाला धरून आहे का त्यांची मागणी वास्तवाला धरून आहे का याचाही अभ्यास होण्याची गरज आहे.’’\nजिल्हा बॅंकेने कर्जपुरवठा केला नसता तर जिल्ह्यातील पाच-सहा कारखाने सुरूच झाले नसते. ‘सब घोडे बारा टक्के’ अशी भूमिका संघटनेला घेऊन चालणार नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, जे जुने कारखाने आहेत, त्यांच्याकडून न मागता जादा दर दिला जाईल. आज असलेले साखरेचे दर जूनपर्यंत तसेच राहणार, याची खात्री श्री. शेट्टी देऊ शकत असले तर प्रतिटन तीन हजार ४०० रुपयेच का, तीन हजार ५०० रुपये देऊ. ‘दत्त-आसुर्ले’ विकण्याची वेळ आली. गडहिंग्लज, पंचगंगा, दौलत, गायकवाड हे कारखाने चालविण्यास द्यावे लागले. अजूनही पाच ते सहा कारखाने रडारवर आहेत. या उद्योगाची काळजी कोण घेणार का नाही असा सवालही श्री. मुश्रीफ यांनी उपस्थित केला.\nते म्हणाले, की गेली दोन वर्षे ‘एफआरपी’तच वाढ झाली नव्हती, म्हणून गेल्या वर्षी ‘एफआरपी’ अधिक १७५ वर तोडगा काढला. यंदा ‘एफआरपी’तच प्रतिटन ३०० रुपयांची वाढ झाली आहे. पहिली उचल चांगल्या कारखान्यांची दोन हजार ९५० पर्यंत मिळणार आहे. मग संघटनेबरोबर चर्चा कशाला करायची, आपण यात पुढाकारही घेणार नाही, सरकारने त्यात हस्तक्षेप करावा.\nदूधही नाही आणि बोकाही\nश्री. शेट्टी यांनी दूध दराचे आंदोलन सुरू केले. ‘गोकुळ’ला विरोध म्हणून त्यांनी यात पुढाकार घेतला. त्या वेळी ते ‘गोकुळ’च्या संचालकांना ‘पांढऱ्या दुधातील काळे बोके’ म्हणत होते. त्यांनीही संघ काढला, आता त्या संघात दूधही नाही आणि बोकाही, अशी कोपरखळीही श्री. मुश्रीफ यांनी मांडली. त्याचवेळी श्री. शेट्टी यांनी कोणताही एक कारखाना चालविण्यासाठी घ्यावा, असे आवाहनही केले.\nकर्नाटकात जाणारा ऊस दिसत नाही\nते म्हणाले, ‘‘यंदा उसाची कमतरता आहे. त्यात कर्नाटकात लाखभर टन ऊस गेला आहे. तोडणी कामगारांचाही तुटवडा आहे. आंदोलनामुळे हे कामगार धास्तावले आहेत. हंगाम पुढे गेला तर कामगार मिळणार नाहीत. कर्नाटकात एक महिना आधी हंगाम सुरू झाला, तिकडे जाणारा ऊस संघटनेला दिसत नाही; पण चाचणीसाठी दहा-बारा ट्रॉली निघाल्या तर त्यावर हल्ला करण्याची प्रवृत्ती चांगली नाही.’’\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nकर्ज बुडवून परदेशात फरार होणाऱ्यांची मालमत्ता होणार जप्त\nनवी दिल्ली : देशातील विविध बँकांची कर्जे बुडविल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यातील अनेकांनी कर्जे बुडवून परदेशात पलायन केल्याची प्रकरणेही उघडकीस...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nनांद्रासह कुरंगीतील सातही बोरवेल पाण्याअभावी कोरडे\nनांद्रा (ता. पाचोरा) ः परीसरातील नांद्रा येथे दोन तर कुरंगी येथे पाच हॅन्डपंप इंधन विहिरी या मंजूर झालेल्या होत्या. शासनस्तरावरील टंचाई काळातील...\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/24015", "date_download": "2018-04-22T12:29:18Z", "digest": "sha1:PG5BPHNWZK2JBTUTKMTZKZVMZ5QNJUTT", "length": 7273, "nlines": 94, "source_domain": "www.manogat.com", "title": "कारली रस भाजी | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक रोहिणी (गुरु., २८/०२/२०१३ - ०१:१६)\nहिरवीगार कारली २ मध्यम आकाराची\nतीळकूट पाव वाटी, दाण्याचे कूट अर्धी वाटी\nलाल तिखट १ चमचा, धनेजीरे पूड १ चमचा, गरम मसाला १ चमचा\nनारळाचा खव अर्धी वाटी, चिंचगुळाचे दाट आंबटगोड पाणी अर्धी ते पाऊण वाटी\nसर्वात आधी कारली धुऊन घ्या. ती कोरड्या फडक्याने पुसून घ्या. नंतर त्याच्या मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करा. फोडी करताना कारल्याच्या आतील बिया काढा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला. नेहमीपेक्षा तेल थोडे जास्त घ्या. तेल तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा व त्यात कारल्याच्या फोडी घालून त्यावर झाकण ठेवा. वाफेवर कारली शिजतील. अधून मधून झाकण काढून थोडे ढवळा. कारली अर्धवट शिजली की त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम मसाला, चिंचगुळाचे दाट पाणी व चवीपुरते मीठ घाला. थोडे ढवळून परत त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदांनी झाकण काढून त्यात तीळकूट, दाण्याचे कूट व नारळाचा खव घाला. परत भाजी सर्व बाजूने नीट ढवळा. आता थोडे पाणी घालून अजून थोडी शिजवा. शिजवल्यावर ही भाजी थोडी आटून दाट होते. आता गॅस बंद करा. अजून पातळ हवी असल्यास थोडे पाणी घालावे. वर मसाल्याचे प्रमाण दिले आहे त्यापेक्षा थोडे जास्त घेतले तरी चालेल. कारली शिजली आहेत की नाही हे पाहण्याकरता ती डावेने मोडून पहा.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nपा. कृ. आवडली प्रे. लतापुष्पा (शुक्र., ०१/०३/२०१३ - ११:२५).\n प्रे. रोहिणी (शुक्र., ०१/०३/२०१३ - १४:३२).\nपा. कृ. आवडली... प्रे. सुफर (मंगळ., १८/०६/२०१३ - १४:०९).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ४९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/11/movie-review-main-aur-charles.html", "date_download": "2018-04-22T12:28:36Z", "digest": "sha1:END63FKOZQOT2Q6JKDEQ6TYOLGVRSNIK", "length": 22648, "nlines": 239, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): अंधारात हरवलेला चार्ल्स (Movie Review - Main Aur Charles)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nजगभरातल्या सगळ्यात सुप्रसिद्ध गुन्हेगारांपैकी एक आणि भारतातला तर बहुतेक सर्वाधिक सुप्रसिद्ध गुन्हेगार. सहसा गुन्हेगार कुप्रसिद्ध असतात, पण चार्ल्स सुप्रसिद्धच होता. ऐंशीच्या दशकात जेव्हा त्याच्या बातम्या वृत्तपत्रांचे मथळे बनत होत्या, तेव्हा त्या प्रत्येक बातमीगणिक तो लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनत होता. त्या काळातल्या अपरिपक्व लहान व तरुण मुलांना तर 'चार्ल्स शोभराज' ह्या नावाभोवतीचं वलय वेगळंच वाटत होतं. मला आठवतंय, जेव्हा मी हे नाव पहिल्यांदा ऐकलं होतं, तेव्हा किती तरी दिवस मला ही व्यक्ती कुणी तरी गुप्तहेर किंवा राजकुमार वगैरे आहे असं वाटत होतं सामान्य लोकांत बनलेल्या त्याच्या ह्या प्रतिमेसाठी पूर्णपणे 'श्रेय' माध्यमांना देण्यापेक्षा मी असं म्हणीन की चार्ल्सने माध्यमांचा उत्तमप्रकारे, चाणाक्षपणे वापर करून घेतला होता. 'मैं और चार्ल्स' मध्ये जेव्हा एक वरिष्ठ माध्यम प्रतिनिधी चार्ल्सविषयी बोलताना म्हणतो, 'चार्ल्स वोह कहानियाँ लिखता हैं जिन्हें वोह बेच सके' तेव्हा त्यातून हेच समजून येतं की हा गुन्हेगार इतर गुन्हेगारांपेक्षा खूप वेगळा होता. तो अभ्यासू, अतिशय चतुर, निडर, प्रचंड आत्मविश्वास असलेला आणि खूप संयमही असलेला - त्या 'वरिष्ठ माध्यम प्रतिनिधी' च्याच शब्दांत - एक असा लेखक होता, जो लिहिण्यासाठी पेन व कागद वापरत नव्हता, तर स्वत:चं आयुष्यच वापरत होता \nचार्ल्स शोभराजच्या करामतींवरून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपापला कार्यभाग उरकला. अनेक चित्रपटांतही त्याच्या क्लृप्त्या बेमालूमपणे वापरल्या गेल्या आणि काही व्यक्तिरेखाही ढोबळपणे त्याच्यावर आधारून उभ्या केल्या गेल्या. मात्र थेट चार्ल्सवरच चित्रपट बनवणे आजपर्यंत शक्य झालं नव्हतं कारण चाणाक्ष चार्ल्सने आपल्या जीवनकहाणीचे हक्क विकत घेण्यासाठी लावलेली बोलीच तोंडचं पाणी पळवणारी होती. मात्र 'मैं और चार्ल्स' बनवताना हे हक्क घेण्यात आले तत्कालीन दिल्ली पोलीस कमिशनर 'आमोद कांत' ह्यांच्याकडून. पण चित्रपट काही श्री. कांत ह्यांच्या दृष्टीकोनातून कहाणी सांगत नाही. तो पूर्णपणे चार्ल्सचाच चित्रपट आहे. तो 'मैं और चार्ल्स' नसून ' मैं और कांत' आहे.\n'प्रवाल रामन' हे रामगोपाल वर्माच्या 'फॅक्टरी'चं एक उत्कृष्ट प्रोडक्ट आहे. 'डरना मना है', 'डरना जरुरी है' आणि '404' हे त्यांचे चित्रपट पाहण्यासारखे आहेत. पण 'चार्ल्स'ची कहाणी सांगताना त्यांनी वेगळीच धाटणी निवडली आहे. हे जे कथन आहे ते काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेल्या दिबाकर बॅनर्जींच्या 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' च्या सादरीकरणाशी थोड्याफार प्रमाणात साधर्म्य सांगतं. हा चित्रपट पहिल्यांदा बघतानाच दुसऱ्यांदा पाहिला पाहिजे. नाही तर दुसऱ्यांदा बघूनही पहिल्यांदा पाहिल्यासारखा वाटेल. म्हणजे, तो बघण्यापूर्वी चार्ल्सविषयीची माहिती असणं आवश्यक आहे आणि तिला एक उजळणी देणंही. ही एक परीक्षा आहे. ह्या पेपरला बसण्यापूर्वी अभ्यास करणे गरजेचं आहे. (आणि ते केलं नसेल, तर कॉपी करण्यासाठी सोबत कुणी तरी असणं तरी आवश्यक \nकिंचित कर्कश्य पार्श्वसंगीत, हळू आवाजातले संवाद, संवादात इंग्रजीचा भरपूर वापर आणि संपूर्ण चित्रपटात सतत असलेला अंधार ह्यामुळे आधीच अंमळ क्लिष्ट सादरीकरण आणखी क्लिष्ट वाटायला लागतं. चित्रपट उरकतो, आपल्याला काही तरी वेगळं, नवीन पाहिल्यासारखं वाटतं, पण त्याने समाधान झालेलं नसतं. म्हणूनच 'मैं और चार्ल्स' सर्वांच्या पसंतीला उतरेल, ह्याची शक्यता कमी आहे.\nचार्ल्सचा गुन्हेगारी जगतातला प्रवास हा भारतासह जवळजवळ १०-१२ देशांतला आहे. मात्र चित्रपट भारत व थायलंडव्यतिरिक्त इतर देशांना स्पर्श करत नाही. तो त्याच्या आयुष्यातल्या त्याच टप्प्याबद्दल सांगतो ज्या टप्प्यात श्री. आमोद कांत त्याच्याशी संबंधित होते. मात्र ह्यामुळे चार्ल्स पूर्णपणे उभा राहत नाही आणि मुख्य व्यक्तिरेखेचाच आगा-पिच्छा समजून घ्यावा लागत असल्याने चित्रपटच अपूर्ण ठरतो.\nही मुख्य व्यक्तिरेखा कितीही अपूर्ण असली, तरी रणदीप हुडा कमाल करतो. त्याचा चेहरा चार्ल्स शोभराजशी किती मिळता जुळता आहे, हे चित्रपट पाहताना जाणवतं. अर्थात, त्याचा मेक अप व गेट अप त्याला हुबेहूब 'चार्ल्स' बनवतो, पण मूळ चेहराही बऱ्यापैकी साम्य सांगणारा आहे. त्यामुळे ह्या भूमिकेसाठी इतर कुणीही अभिनेता इतका फिट्ट ठरला असता का, ह्याचा संशय वाटतो. बोलण्याची अ-भारतीय ढब (बहुतेक फ्रेंच) त्याने अप्रतिम निभावली आहे. शोभराजच्या ज्या 'चार्म' बद्दल सगळे बोलतात, तो 'चार्म'सुद्धा त्याने दाखवला आहे. त्याचं व्यक्तिमत्व कुणालाही भुरळ पाडेल असं खरोखर वाटतं, त्यामुळे त्याच्यावर पूर्णपणे भाळलेल्या 'मीरा शर्मा'ची आपल्याला दयाच येते.\n'मीरा'ला साकारणारी रिचा चढ्ढासुद्धा लक्षात राहते. तिचं 'मसान'मधलं काम मला तरी पूर्ण मनासारखं वाटलं नव्हतं, पण इथे मात्र ती 'मीरा' म्हणून कम्फर्टेबल वाटते.\nआमोद कांत ह्यांच्या भूमिकेत अजून एक गुणी अभिनेता 'आदिल हुसेन' दिसून येतो. कर्तव्यदक्ष आणि चार्ल्सला अचूक ओळखणारा त्याच्याच इतका चलाख व अभ्यासू पोलीस ऑफिसर आदिल हुसेननी उत्तम वठवला आहे. चित्रपटाच्या कहाणीचं वलय चार्ल्सभोवती आणि पर्यायाने रणदीप हुडाभोवती असल्याने आमोद कांत व पर्यायाने आदिल हुसेन सहाय्यक किंवा दुय्यम ठरतात, हे दुर्दैवच.\nटिस्का चोप्रा कांतच्या पत्नीची तिय्यम भूमिकेत मर्यादित दिसते आणि त्यामुळे विस्मृतीत जागा मिळवते.\nइन्स्पेक्टर सुधाकर झेंडे, ज्यांनी प्रत्यक्षात चार्ल्सला गोव्यात जाऊन पकडून मुंबईला आणलं होतं, 'नंदू माधव' ह्यांनी साकारला आहे. अजून एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर, ज्याला कुठे तरी बहुतेक ह्याची जाणीव असते की त्याने चार्ल्सला पकडलेलं नसून, चार्ल्सने स्वत:च स्वत:ला पकडवलं आहे, त्यांनी सफाईने साकारला आहे. 'चार्ल्स'सोबतच्या त्यांच्या अनेक नजरानजर त्यांनी आपलं अभिनय कौशल्य सिद्ध करण्याच्या संधी समजून अक्षरश: जिंकल्या आहेत.\nआजकालच्या बहुतांश चित्रपटांप्रमाणे, संगीत कुठलेही मूल्यवर्धन करत नाही. उलटपक्षी पार्श्वसंगीत अधूनमधून त्रासच देतं.\nकथा-पटकथालेखन (प्रवाल रामन) बहुतेक जिकिरीचं होतं. कारण २ तासांत चार्ल्सची पूर्ण कहाणी सांगणं अशक्यच असावं. त्याचं आयुष्य खरोखर इतक्या नाट्यमयतेने भरलेलं आहे, म्हणूनच तर त्याने त्याचे हक्क विकण्यासाठी भरमसाठ बोली लावली आहे कदाचित हा विषय दोन-तीन भागांत सांगण्याचा असावा. तरी थोडा सुटसुटीतपणा असता, तर आणखी मजा आली असती, हे मात्र नक्कीच.\nकाही संवाद चुरचुरीत आहेत आणि एकंदरीतच जितके ऐकू येतात तितके सगळेच लक्षवेधक आहेतच ह्यासाठी रामन ह्यांचं अभिनंदन \nएकंदरीत, 'मैं और चार्ल्स' हा काही एन्टरटेनर नाही. हा चित्रपट प्रायोगिकतेच्या सीमारेषेवर 'मुख्य धारा' व 'डॉक्युमेंटरी' ह्यांच्यात 'सी-सॉ' खेळतो. ही खेळ जे एन्जॉय करू शकतात, त्यांना चित्रपट पाहवतो. बाकी लोक मात्र, दुर्दैवाने 'The End' ची वाट पाहत बसतात. कारण ह्या चित्रपटाच्या अंधारात कहाणीचा गुंता सोडवणं कठीणच आहे \nरेटिंग - * *\nहे परीक्षण दै. मी मराठी लाईव्हमध्ये ०१ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे.\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\n'भागते रहो' ते 'जागते रहो' \nदिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई हैं \nप्रेम - तुमचं, आमचं आणि त्यांचं\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/25199/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6-", "date_download": "2018-04-22T12:06:15Z", "digest": "sha1:32HMBCNTIEDHZZCBXEFYVYMNNOVSSDDS", "length": 6062, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nराधाकृष्ण महिला ग्रुपच्या वतीने रामनवमी निमित्त रामजन्म सोहळा व महाप्रसाद\nचैत्र शुध्द नवमीला रामनवमी म्हणून भारतात ओळखले जाते.हा दिवस प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मदिवस.त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात.“राधाकृष्ण महिला ग्रुप”, नॅन्सी लेक सोसायटी कात्रज यांच्या वतीने गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत रामरक्षा स्तोत्र पठन केले गेले.तसेच रामजन्म सोहळा,सुंठवडा प्रसादवाटप तसेच महाप्रसाद भोजन आयोजित करण्यात आले.या प्रसंगी चंद्रा कुन्देन,वैशाली पतंगे,राधिका हरिश्चंद्रे,शकुंतला पवार,रजनी पाटील,शोभा वाईकर,रोहिणी कुंजीर,उषा कुलकर्णी,चंद्रकला बिराजदार,मेघा भुसकुटे,पुष्पा काडगी,शोभा राणे,आशा बनसोडे,ललिता जेरे,यशोदा महिंद आदी उपस्थित होते.\nछायाचित्र :रामजन्म सोहळा प्रसंगी रामरक्षा पठण करताना राधाकृष्ण महिला ग्रुप सदस्या\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/25304", "date_download": "2018-04-22T12:27:27Z", "digest": "sha1:D4O7ILI3MN7SCFM5YSWZMZRWVRJ4QSVP", "length": 5999, "nlines": 91, "source_domain": "www.manogat.com", "title": "वैदर्भीय खसखस भाजी | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक मन्जुशा (मंगळ., ०१/०४/२०१४ - १०:४९)\nचार मध्यम आकाराचे उभे कापलेले कांदे, अर्धी वाटी दोन तास भिजवून पाट्यावर बारीक वाटलेली खसखस\nपाच लसूण पाकळ्या व पेरभर आलं वाटून, एक चमचा धणे व अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ तिखट व\nफोडणी - अर्धी वाटी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद\nलोखंडी कढईत तेल टाकून फोडणी करावी. त्यात कांदा टाकावा व वाटलेलं आलं लसूण टाकावे. कांदा मऊ झाला की त्यात धणेजिरे पूड, बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर व तिखट टाकावे. दोन मि. परतल्यावर वाटलेली खसखस टाकून छान परतून घ्यावे व साधारण दोन वाट्या पाणी व मीठ टाकावे, पाच मि. भाजी शिजू द्यावी. एका काचेच्या भांड्यात काढून वरून कोथिंबीर घालावी.\nकांदा खरपूस होऊ देऊ नये.\nलोखंडी कढईव पाट्यावर बारीक वाटलेली खसखस, भाजी ची लज्जत वाढवते.विदर्भाच्या उन्हाळ्यात भाज्या कमी असतात तेव्हा खासकरून ही भाजी केल्या जाते.\nभाकरी बरोबर चांगली लागते.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ५६ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/literature/item/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-aanandswar-jeshthansathi.html", "date_download": "2018-04-22T12:41:49Z", "digest": "sha1:5ABBQWUFAMI7AOCG2W3HXBHCUAZXVQRP", "length": 6284, "nlines": 98, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "आनंदस्वर जेष्ठांसाठी (Aanandswar Jeshthansathi)", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nआनंदस्वर जेष्ठांसाठी (Aanandswar Jeshthansathi) चैतन्यमयी सेकंड इंनिंगसाठी सहज सोपं मार्गदर्शन\nआयुष्याची ‘पहिली इनिंग’ खेळून झाली आहे... जबाबदाNया, कर्तव्यं पार पाडून झाली आहेत. केलेले, झालेले, दिलेले असे सगळे हिशोबही करून झाले आहेत. आता खूप सारा वेळ आहे. आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यासमोरून पुर्वायुष्य जातं, आणि जाणवतं... प्रेमाची, हक्काची माणसं जवळ नाहीत विंâवा जवळ असूनही नसल्यासारखीच...\nमग ‘दुसरी इनिंग’ खेळण्यासाठी खNया अर्थाने आपणच उरतो आपल्यासाठी\nज्येष्ठत्वाकडे नेणारा हा प्रवास आता सुरू होतो आहे याची जाणीव करून देत, आयुष्याच्या या ‘सेकंड इनिंग’ची सुरुवात किती ‘चैतन्यमयी’ होऊ शकते याचा प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे. ही ‘सेकंड इनिंग’ सकारात्मकरित्या जगून अर्थपूर्ण कशी करता येईल याबद्दल अत्यंत सहज-सोप्या पद्धतीने\nउतारवयातल्या विविध आजारांविषयीची थोडक्यात माहिती, वृद्धकल्याणशास्त्र या अभ्यासाच्या नव्या शाखेचा परिचय, इच्छापत्र व मृत्यूपत्राबद्दलचे समज-गैरसमज, वृद्धाश्रमांची माहिती अशा अनेक कळीच्या विषयांवर लेखिका छोट्या सुटसुटीत लेखांमधून संवाद साधते.\nआजकाल आयुर्मान वाढतं आहे आणि त्याला जोडून येणारे मानसिक, शारीरिक क्लेशही वाढत आहेत... मात्र यावर मात करून आयुष्याची ही ‘सेवंâड इनिंग’ समृद्ध करता येते... ती कशी करावी याचा तालबद्ध मंत्र देणारं पुस्तक...आनंदस्वर ज्येष्ठांसाठी\nज्येष्ठांसाठी चार गोष्टी युक्तीच्या | Jeshthansathi Char Goshti Yuktichya\nआजी-आजोबा आधार की अडचण\nवयावर मात नैसर्गिक उपायांनी | Naisargik Upayanee Vayavar Mat\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nआनंदस्वर जेष्ठांसाठी (Aanandswar Jeshthansathi)\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43748772", "date_download": "2018-04-22T12:55:22Z", "digest": "sha1:XJCPTXLUTEPGCNSBMKOF3OGY4FTZXQQK", "length": 13337, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "#5मोठ्याबातम्या : उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर यांना अटक - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n#5मोठ्याबातम्या : उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर यांना अटक\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा कुलदीप सेंगर\nवेगवेगळी वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवरील आजच्या महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे.\n1. उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर यांना अटक\nउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी अखेर सीबीआयनं कारवाई करत भाजप आमदार कुलदीप सेंगर यांना ताब्यात घेतलं आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'नं ही बातमी दिली आहे.\nलखनऊमधून कुलदीप सेंगर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सीबीआयनं पहाटे 4.30 वाजता ही कारवाई केली.\nयानंतर सेंगर यांना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. सेंगर यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.\n2. भाजप आमदारांचा उपोषणादरम्यान सँडविचवर ताव\nसंसदेचं अधिवेशन वाया घालवल्याच्या निषेधार्थ भाजपनं विरोधकांच्या विरोधात एकदिवसीय उपोषण करण्याचं ठरवलं होतं.\nमात्र पुण्यातले भाजप आमदार बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांनी सँडविच आणि वेफर्स खाऊन स्वपक्षाच्या उपोषणाला तिलांजली दिली.\nसकाळी 11 वाजता सुरू झालेलं उपोषण त्यांनी अवघ्या अडीच तासात सोडल्याचं एबीपी माझाच्या बातमीत म्हटलं आहे.\n#आंबेडकरआणिमी : 'बाबासाहेबांमुळे आम्हाला व्यक्ती म्हणून मान्यता मिळाली\nकॉमनवेल्थ गेम्स : राहुल आवारेनं पत्र्याच्या शेडमध्ये सराव करून पटकावलं सुवर्णपदक\nआपण जांभई का देतो आपल्या शरीराचं हे रहस्य कधी उलगडणार\nपुण्याच्या काऊन्सिल हॉलमध्ये बैठक सुरू होताच नाश्त्याच्या प्लेट्स आल्या आणि या आमदारांना उपोषणाचा विसर पडला. बैठकीदरम्यान त्यांनी सँडविच, वेफर्स आणि बर्फीवर ताव मारला.\nकाही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून दलितांच्या मुद्द्यावर असंच एक उपोषण करण्यात आलं हातं. त्यावेळी उपोषणाआधी काँग्रेस नेत्यांचा छोले आणि भटुऱ्यांवर ताव मारतानाचा फोटो व्हायरल झाला होता.\n3. अॅट्रॉसिटी : 'न्यायालयाला कायदा बदलण्याचा अधिकार नाही'\nन्यायालयाला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (अॅट्रॉसिटी) बदल करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. दैनिक लोकमतनं यासंबंधी बातमी दिली आहे.\n\"अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांबाबत एफआयआर दाखल होण्यापूर्वी पोलीस उपअधीक्षकांद्वारे तपासाचे आदेश दिल्यास त्यांनाही नाईलाजानं कायद्याविरोधात काम करावं लागेल. तसंच ही बाब खूप संवेदशील आहे. यामुळे देशात लोकांमध्ये राग आणि अस्वस्थता आहे. त्यामुळे परस्परांतील सामाजिक सौहार्द बिघडले आहेत. केंद्र सरकार नायायालयाच्या या निर्णयामुळे गोंधळलं असून न्यायालयानं यावर पुनर्विचार करावा,\" असं केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं आहे.\n4. 'पंतप्रधान आहात, आपलं काम नीट करा'\nकावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावर कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. लोकसत्तानं दिलेल्या बातमीनुसार, कमल हासन यांनी ट्वीटच्या माध्यमातून मोदींना खुलं पत्र लिहिलं आहे. सोबत एक व्हीडिओही अपलोड केला आहे.\nया व्हीडिओत कमाल हासन यांनी निवडणुकीपेक्षा माणूस जास्त महत्त्वाचा असून कावेरी प्रश्नावर लवकरात लवकर न्याय केला जावा अशी मागणी मोदींकडे केली आहे.\n5. ऑर्कुट पुन्हा सोशल मीडियाच्या मैदानात\nएकेकाळी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवलेल्या ऑर्कुट या वेबसाईटनं पुन्हा एकदा सोशल मीडियामध्ये एन्ट्री केली आहे.\nलोकमतनं दिलेल्या बातमीनुसार, फेसबुक, ट्वीटर आणि इतर नेटवर्किंग साईट्समुळे मागे पडलेल्या ऑर्कुटनं 4 वर्षांपूर्वी नेटीझन्सना अलविदा केला होता.\nआता पुन्हा नव्यानं ऑर्कुट मार्केटमध्ये आलं आहे. ऑर्कुटचं नाव आता हॅलो असं करण्यात आलं आहे.\nमहिलांना आज घराबाहेर पडायला भीती वाटते - राहुल गांधी\nआसिफा बलात्कार-खून प्रकरण : आठ वर्षांच्या चिमुकलीचा जीव नेमका कशामुळे गेला\nसंजय मांजरेकर परफेक्शनचं 'वेड' असणारा माणूस\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nगडचिरोली पोलिसांच्या कारवाईत 10हून अधिक 'नक्षलवादी' ठार\nसेक्स वर्करच्या जीवनात जेव्हा प्रेम फुलतं...\nइस्लामिक स्टेटच्या रडारवर अफगाणिस्तान; आत्मघाती हल्ल्यात 30 ठार\nआईच्या योनीतील स्राव नवजात बाळांना का लावण्यात येतं आहे\nमहाभियोग प्रस्ताव व्यंकय्या नायडूंनी स्वीकारला नाही तर\nमेघालय: जगातल्या सगळ्यांत मोठ्या गुहेत डायनासोरचे अवशेष\nयूट्युबमुळे 40 वर्षांनंतर भेटले हे दोन भाऊ\nराजाच्या मनात आलं, देशाचं नाव बदललं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/entertainment/ar-kardar%E2%80%99s-1951-film-audition-pics-1829", "date_download": "2018-04-22T12:22:51Z", "digest": "sha1:CH7KJPZEO4LNNYYMIDYHAK54QU42KK47", "length": 7952, "nlines": 40, "source_domain": "bobhata.com", "title": "१९५१ सालीही बॉलिवूड मध्ये होतं 'कास्टिंग काऊच'...वाचा या फोटोमागची खरी कहाणी !!", "raw_content": "\n१९५१ सालीही बॉलिवूड मध्ये होतं 'कास्टिंग काऊच'...वाचा या फोटोमागची खरी कहाणी \nसोशल मिडीयावर व्हायरल होण्याचं जे फॅड आलेलं आहे ते सुरु झाल्यापासून बॉलीवूड मधला एक फोटो सोशल मिडीयावर सतत फिरत आहे. हा फोटो आहे एका ऑडिशनचा. या फोटो मध्ये एक मुलगी आपल्या अंगावरचे कपडे काढत आहे आणि २ पुरुष तिला बघत आहेत. या फोटो बद्दल असं म्हटलं जातं की, जुन्या बॉलीवूडच्या ऑडिशन्स अश्या प्रकारच्या असायच्या. मुलींना त्यांच्यातल्या कलेच्या आधारावर काम न देता अश्या प्रकारच्या किळसवाण्या पद्धतीने त्यांना फिल्म ऑफर केली जायची. खरं तर हे आजही बदलेलं नाही.\nया फोटो बद्दल म्हणायचं झालं तर हा एक व्हायरल फोटो आहे त्यामुळे आम्हाला त्याच्या खरेपणावर शंका होती. म्हणून आम्ही बरीच शोधाशोध केली तेव्हा माहित पडलं की हा फोटो फोटोशॉप किंवा खोटा नसून तो अस्सल आहे.\nयात हातात सिगरेट असलेली व्यक्ती आहे ‘अब्दुल राशिद कारदार’. हा फोटो १९५१ साली ‘जेम्स बर्क ’ या फोटोग्राफरने घेतला होता. १९५१ च्या आसपास कारदार यांच्या ‘दिल-ए-नादान’ या फिल्मसाठी नवीन चेहऱ्यांच्या शोधात एक स्पर्धा भरवली गेली होती. स्पर्धेतील फायनलिस्टच्या स्क्रीन टेस्टच्या दरम्यान हा फोटो घेण्यात आल्याचं म्हटलं जातं. यावेळी काढलेला हा एकच फोटो नसून असे बरेच फोटो त्यावेळी काढले गेले होते. शेवटी या स्पर्धेतून २ हिरोईन्स ना निवडण्यात आलं आणि १९५३ साली फिल्म रिलीज झाली. बॉलीवूड मधल्या कास्टिंग काउच या प्रकाराचं त्याकाळातील हे एक उदाहरण असल्याचं म्हटलं जातं.\nए. आर. कारदार कोण होते \nअब्दुल राशिद कारदार (१९०४-१९८९) यांना ए. आर. कारदार या नावाने ओळखलं जातं. कारदार हे त्याकाळातील ‘शहाजहान’, ‘दिल्लगी’, ‘दुलारी’, ‘दिल दिया, दर्द लिया’ या हिट सिनेमांचे दिग्दर्शक होते. त्यांनी उभारलेला कारदार स्टुडीओ हा त्याकाळातील प्रतिष्ठित आणि आधुनिक फिल्म स्टुडीओ म्हणून ओळखला जायचा. या स्टुडीओ बद्दल एक प्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते. ती म्हणजे कारदार स्टुडीओ मधला मेकअप रूम हा पहिला असा मेकअप रूम होता जिथे ‘एसी’ लावलेला होता. ही त्याच्या श्रीमंतीची झलक होती.\nए. आर. कारदार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांना संधी दिली होती. मजरूह सुल्तानपुरी यांनी गीतकार म्हणून आपल्या करीयरची सुरुवात शाहजहान फिल्म पासून केली. नौशाद या संगीत दिग्दर्शकाला कारदार यांनी त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये काम करण्याची संधी दिली होती. त्याचबरोबर महेंद्र कपूर या दिग्गज गायकातील कलागुणांना कारदार यांनीच एका टॅलेंट शो मध्ये हेरलं होतं. मोहंम्मद रफी यांचं त्या काळातील सुपरहिट गाणं ‘सुहानी रात ढल चुकी’ हे कारदार यांच्याच ‘दुलारी’ या फिल्म मधलं होतं.\nमंडळी, कारदार यांनी फिल्मी जगताला काही हिट सिनेमे दिले यात वाद नाही, पण या दृश्यातून त्यांची एक काळी बाजू समोर येते हे मात्र खरं.\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/57108", "date_download": "2018-04-22T12:45:41Z", "digest": "sha1:IV67OU5TAKOWSDWOX62EPSPTGJIWRSTS", "length": 19155, "nlines": 240, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "सोने, चांदी युक्त भूतलावरील अमृत गोमूत्र | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\nशेंगदाणे खाताय खा, पण जरा जपून\nकथा ही दुधाची (भाग-4)\nकथा ही दुधाची (भाग-3)\nअग्निहोत्र - वैज्ञानिक दृष्टीतून\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nशुध्द पाणी - आरोग्याची हमी\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » सोने, चांदी युक्त भूतलावरील अमृत गोमूत्र\nसोने, चांदी युक्त भूतलावरील अमृत गोमूत्र\n(जुलै २०१७ च्या अंकापासून आपण पर्यावरण आणि विज्ञान या नावाची एक मालिका सुरु केली आहे. पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे हे या मालिकेचे लेखक आहेत. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ्य असलेल्या कित्येक गोष्टी आपण टाकाऊ म्हणून नाक मुरडून बाजूला सारतो. पण त्यांचेमागे असलेले वैज्ञानिक सत्य मात्र आपल्याला माहित नसते. अशा काही पर्यावरण पूरक सत्यांचा आपण या मालिकेत शोध घेणार आहोत. )\nअजूनसुध्दा वर्तमानपत्रात जेव्हा जेव्हा आपले वेदिक विज्ञानावर आसूड ओढणारे लेख येतात तेव्हाच आम्हा शास्त्रज्ञांना त्यांच्या अज्ञानाचे हसू तर येतेच पण किवही येते. आपल्या स्वतंत्र झालेल्या भारतात शास्त्रीय वैदिक विज्ञानावर भारतातील किती वैज्ञानिक संस्था कोणत्या विषयावर काम करत आहेत ह्याची काडीमात्र कल्पना नसलेल्या अशा लेखातून काय वाट्टेल ते त्यात दुर्दैवाने अनेक वर्तमान पत्रे आघाडीवर आहेत. शेती, बांधकाम, धातूशास्त्र, रंग, सुगंधी द्रव्ये, आयुर्वेद, जनावरांसाठी आरोग्यशास्त्र, पाणी शुध्दीकरण, फळे, पदार्थ, औषधे टिकवणे, जंतूनाशके इ. सर्व क्षेत्रात आपल्या भारतीय विज्ञान क्षेत्रात जवळ - जवळ ७५ संशोधन संस्थाचे जुने वेदिक विज्ञानआधुनिक विज्ञान कसोटीवर तपासून ते किती पायाभूत होते हे जगासमोर ठेवल्याचे कार्य आमच्या राष्ट्रीय रासायनिक शाळेपासून ते अनेक प्रसिध्द विज्ञान संस्थांनी जगापुढे यशस्वीरित्या मांडले आहे ह्याची कुणालाही माहिती नसावी. ह्यासारखे दुर्दैव ते कोणते उदा. अगदी आपले जगप्रसिध्द व राष्ट्रपती कै. अब्दुल कलाम हे यज्ञ संकल्पनेवर काम करत होते. हे किती जणांना माहिती आहे उदा. अगदी आपले जगप्रसिध्द व राष्ट्रपती कै. अब्दुल कलाम हे यज्ञ संकल्पनेवर काम करत होते. हे किती जणांना माहिती आहे \nआज ह्या लेखाद्वारे आपल्यापुढे गोमूत्र जे भूलोकावरील अमृत म्हणावयास हरकत नाही. ह्याविषयी आधुनिक संशोधनाविषयी माहिती देणार आहे. (एका वर्तमान पत्रात खेदाने असे म्हणावे लागते की गोमूत्र ला थट्टेचा विषय म्हणून उल्लेखला गेलेला नुकताच माझ्या वाचनात आले. पण मग लक्षात आले की विज्ञानाचा यांच्या आयुष्यात काडीचाही संबंध आला नसला तर तो काय तारे तोडणार ते वाचावेच लागणार ) त्या करता हा लेखन प्रपंच.\nआयुर्वेदात गोमूत्र हे अत्यंत पवित्र रसायन मानले गेले आहे. गोमूत्रामुळे हृहयविकार, पोटाचे विकार, बध्दकोष्ठता, श्‍वसनरोग, कातडीचे रोग ह्याचे निवारण करता येते. याचे स्पष्ट उल्लेख आहेत.\nआता भारतात जे संशोधन झाले त्यावरून त्यावेळेचे ऋषीमुनींचे वैज्ञानिक ज्ञान किती परिपक्व होते हे पाहून आम्ही सर्व शास्त्रज्ञ त्यापुढे नतमस्तक होतो. आपल्या आधुनिक संशोधनात गोमूत्रात खालील रासायनिक घटक आढळून आले ते असे -\nरक्तातील गुढळ्या कमी करणे, रक्तप्रवाह वाढविणे\nजखमा भरून येणे कॅन्सर विरोधातले ज्यामुळे कॅन्सरला प्रतिबंध होतो अशी द्रव्ये\n३ - मिथेल ग्लायोक्साल\nमूत्र वाहिन्या व किडनीसाठी उपयुक्त\nहाडे बळकटी, दान संवर्धन\nगोमूत्रावर खालील संशोधनसंस्थांनी प्रचंड कामे केली आहेत\n२. गोमूत्र अर्कावरती ६ अमेरिकन / भारती पेटंटस् NEERI नागपूर (CSIR)\n३. अमरावती सायन्स कॉलेज\n५. शिवाजी युनिव्हर्सिटी (ग्वाल्हेर)\n१०. गोविज्ञान इंदूर / नागपूर\n११. पं. दिनदयाळ उपाध्याय संस्थान, मथुरा\n१२. जूनागढ अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी - गुजरात\n१३. शेवटी, फार महत्वाचे व आपल्या फार भूषणावह असे गोमूत्राचे काम प्रसिध्द उद्योजक श्री. राजेंद्र प्रभुदेसाई व त्यांच्या पितांबरी संशोधन संस्थेचे आहे. म्हणजे गोमूत्राचे वरील सर्व गुणधर्म ठेवून गोमूत्राचे रूपांतर कॅल्पसूलमध्ये करणे होय. हे काम अत्यंत कठीण असते, पण ते यशस्वीपणे पितांबरी ने पेलले आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. आपल्या प्राचीन शास्त्राला ह्याद्वारे आधुनिक विज्ञान शिखरावर नेवून ठेवले आहे.\nडॉ. प्रमोद मोघे, पुणे, मो : ९३२५३८००९३\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/62454", "date_download": "2018-04-22T12:45:37Z", "digest": "sha1:M7XVXMQNIYW6BRUY2473O2IOJEBQPCMP", "length": 45093, "nlines": 241, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "कथा ही दुधाची | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\nशेंगदाणे खाताय खा, पण जरा जपून\nकथा ही दुधाची (भाग-4)\nकथा ही दुधाची (भाग-3)\nसोने, चांदी युक्त भूतलावरील अमृत गोमूत्र\nअग्निहोत्र - वैज्ञानिक दृष्टीतून\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 5\nभारतातील प्रसिद्ध नद्या : यमुना नदी\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » कथा ही दुधाची\n(जुलै 2017 च्या अंकापासून आपण पर्यावरण आणि विज्ञान या नावाची एक मालिका सुरु केली आहे. पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे हे या मालिकेचे लेखक आहेत. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ्य असलेल्या कित्येक गोष्टी आपण टाकाऊ म्हणून नाक मुरडून बाजूला सारतो. पण त्यांचेमागे असलेले वैज्ञानिक सत्य मात्र आपल्याला माहित नसते. अशा काही पर्यावरण पूरक सत्यांचा आपण या मालिकेत शोध घेणार आहोत. )\nभारतात आपल्या वाट्याला जे दूध येते ते शुध्द असेल अशी खात्री परमेश्‍वर सुध्दा देवू शकत नाही. दूध काढणे ते पुरवणे येथे वरच्या प्रवासात कुणाची बुध्दी कुठे फिरेल ह्याची खात्री देणे कुणालाही शक्य नाही. माझे एक वैज्ञानिक मित्र खाद्य आरोग्यशाळेचे संचालक होते, त्यांनी दुधातील भेसळीचे इतके प्रकार गेल्या 4 वर्षात अनुभवले की ते स्वत:चे दूध स्वत: गोठ्यावरून जावून समक्ष आणू लागले. इतका भेसळीचा धसका त्यांनी स्वत: घेतला.\nकच्च्या दुधावरून अमेरिका, युरोपातील उफाळलेला असंतोष \nआपण मागील लेखात जंतुविनाशक पाश्‍चरायझेशन पध्दत अमेरिका इंग्लंडमध्ये दुधासाठी कशी सक्तीची झाली हे जाणून घेतले.\nपण साधारण 1990 - 95 सालात जगात नैसर्गिक पदार्थांचा दैनंदिन जीवनात वापर करण्याची चळवळ वाढू लगली. त्यात दूध कच्चे उपयुक्त कसे ह्यावर वैज्ञानिक संशोधन वाढू लागले. त्यात असे आढळले की पूर्वापार पध्दतीने फक्त गवत चरणार्‍या ज्या गायी आहेत त्यांचे कच्चे दूध सेवन हेच शरीराला अत्यंत उपयुक्त आहे. जेव्हा आपण असे कच्चे दूध जंतुविरहित करण्यास तापवू लागतो म्हणजे पाश्‍चराईज करू लागतो तेव्हा त्या दुधातील उपयुक्त जीवजंतू जे पचनास मदत करतात, अशी ईमिनोलगोबिन्स, इंजाइम्स ही नष्ट होतात, कच्चे दुधातील लिपेज, फॉस्फेटेज पण कमी होतात. दुधातील व्हिटामिन्सचे प्रमाण तापवण्यामुळे कमी होते. उदा. व्हिटॅमिन बी - 6, हे 20 टक्के कमी होते.\nकच्चे दूध सेवनाने दुधातील लॅक्टोज ही साखर बाधत नाही. शिवाय त्यामुळे बाल दमा आटोक्यात राहतो.\nदुधाची व दुधाच्या उपपदार्थांची चवही बदलत नाही.\nह्या शोधामुळे कच्चे दूध सेवनार्थ जी बंदी अमेरिकेमध्ये जवळ जवळ सर्व राज्यांनी संपूर्ण अटी घालून होती, त्याविरूध्द कच्चे दूध प्या, ह्या चळवळीने दंड थोपटले.\nकच्चे दूध दुकानातून सर्वत्र मिळावे व नागरिकांचे आरोग्य चांगल्या पध्दतीने सुधारावे अशासाठी तेथील शेतकर्‍यांनी चळवळीत भाग घेतला. कच्चे दूध पिणार्‍यांचे क्‍लब 2000 सालापूसन प्रस्थापित झाले व पाश्‍चरायझेशन कायदा बदलावा, ह्यासाठी तेथे जोरदार वादविवाद होवू लागले.\nपरंतु अमेरिकेच्या आरोग्य खात्याला ह्यावरचे संशोधन अपुरे व न पटणारे असे वाटू लागले. त्यामुळे 2006 पासून 2009 सालापर्यंत कच्चे दुधाचे संशोधनासाठी त्यांनी प्रतिसंशोधन आघाडी उघडली व त्याचे निष्कर्ष अमेरिकन जनतेसमोर ठेवले ते असे -\n1. पाश्‍चरायझेशन पध्दतीमुळे दुधात लॅक्टोज साखर सहनशक्तीवर परिणाम होतो, अस्थमा वाढतो असे म्हणणे चुकीचे आहे, कच्चे दूध व पाश्‍चराईज दुधामुळे allergy ही येतेच कारण त्या मानवाची ती लॅक्टोज साखर पचवण्याची ताकदच कमी असते.\n2. कच्चे दुधात जंतुविनाशक घटक आहेत हे विधान वैज्ञानिक कसोटीवर खरे ठरत नाही.\n3. कच्चे दूध तापवल्यास त्याची आरोग्यशक्ती कमी होते हेही वैज्ञानिक कसोटीवर मान्य नाही.\n4. पाश्‍चरायझेशनने म्हणजे दूध तापवल्यावर ते थंड पध्दतीने टिकू शकते.\n5. पाश्‍चराईज पध्दतीनेच दुधातील सर्व विषारी जिवाणूंचा नाश होतो, व मानवाला क्षय, टॉयफाईड, हगवण, घटसर्प इ. अनेक रोगांपासून बचाव करण्याची संधी मिळते. कच्चे दूध सेवनाने वरील सर्व धोक्यांना मानवाला सामोरे जावे लागते.\nपण ह्या चळवळीचा फायदा असा झाला की अमेरिकेतील जवळ जवळ 29 राज्यांनी कच्चे दूध विक्री करण्यास अटी घालून परवानगी दिली आहे. त्यात अमेरिकेतील 12 राज्यांनी दुकानातून कच्चे दूध सर्व हानिकारक तत्वे विरहित लेबलसह विकण्यास परवानगी दिलेली आहे.\n17 राज्यांनी फक्त गोठ्यावरच पण पूर्ण हानिकारकतत्वे विहरित लेबलसह कच्चे दूध विकण्यास परवानगी दिली आहे. तर 17 राज्यांना सरकारी नियमाप्रमाणे कच्चे दूध विक्रीवर पूर्ण बंदी घातलेली आहे.\nएकंदरित काय कालचक्र असे बरेच गोष्टीत जुने ते सोने ह्या नात्याने मागे फिरणार आहे व ते आपल्याला अनुभवण्यास पण मिळणार आहे.\nनिर्भेळ,शुध्द दुधासाठी चला गोव्याला, पाँडिचेरीला \nआपल्या देशात केंद्र सरकारची मिनिस्ट्री ऑफ हेल्थ and फॅमिली वेलफेअर ही आपल्या वाट्याला येणार्‍या खाद्यपदार्थाच्या सुरक्षेबाबत उत्तरदायी आहे. भारत स्वातंत्र्याआधी ब्रिटीश सरकारने 1899 साली सुरक्षित खाद्य पदार्थासाठी येथे प्रथम काही कायदे केले. त्यावेळी जी संस्थाने होती तेथे खाद्यपदार्थांसाठी, त्यांचे स्वत:चे कायदे होते.\nस्वातंत्र्यानंतर 1954 साली भारतात खाद्यपदार्थ भेसळीसाठी स्वतंत्र कायदे सुचवले गेले व जून 1955 रोजी ते अस्तित्वात पण आले. 1964, 1976 व 1986 साली त्यात वेळोवेळी बदलही करण्यात आले व त्याप्रमाणे भारतातील प्रत्येक राज्याने ते अंमलात आणणे सुरू केले.\nआपल्या खाद्यपदार्थ भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार साधारणत: भेसळयुक्त खाद्यपदार्थ म्हणजे काय ह्याची व्याख्या खालीप्रमाणे होवू शकेल.\nमूळ खाद्यपादार्थात स्वस्त, कमी दर्जाचा पदार्थ मिसळणे.\nमूळ खाद्यपदार्थातील घटक रचना बदलणे, फरक करणे.\nखाद्य पदार्थ निर्मित, पॅकिंग, पुरवठा अस्वच्छ जागेत करणे.\nखाद्य पदार्थात आजारी पशूचे अवयव असणे.\nखाद्य पदार्थ भाजीसदृश असल्यास ती कुजकी, रोगट कीटक इ. सह वापरणे.\nखाद्य पदार्थात विषारी पदार्थांचा अंश असणे.\nखाद्य पदार्थांत परवानगी नसलेले, प्रकृतीला हानिकारक असलेले रंग वापरणे.\nखाद्य पदार्थात प्रमाणित असलेले रंग जादा प्रमाणात वापरणे.\nखाद्य पदार्थ टिकवण्यासाठी परवानगी नसलेले प्रिझर्व्हेटिव्ह (टिकाऊपणासाठी पदार्थ) वापरणे वा परवानगी असलेले पदार्थ जास्त प्रमाणात वापरणे.\nपदार्थांची प्रत ठरवलेल्या प्रतीपेक्षा निकृष्ट असणे.\nआपल्या 1990 शेतीमाल कायद्यानुसार, दुधाची व्याख्या अशी आहे. दूध हे गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्या अशा सस्तन जनावरांचेच असावे - झिरो रेट Act, पुरवठ्यानुसार असे हे दूध आटवलेले, उकळलेले, कृत्रिम गोडी असलेले, कल्चर केलेले, सुगंधित केलेले नसावे.\nजे दूध पुरवाल ते टिकवण्याकरता फक्त होमोनाईझेशन वा पाश्‍चराईज पध्दतीनेच ते निर्जंतुक केले पाहिजे. असे महत्वाचे नियम दुधासाठी आहेत.\nआपल्या देशात 2011 साली फक्त दुधाचे प्रतिसाठी फूड सेफ्टी and स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया ह्या संस्थेने सर्व राज्यांचे दुधाचे नमुने तपासले आणि जो अहवाल दिला तो सर्व भारतीयांनाच नव्हे तर जागतिक दूध पुरवठा क्षेत्रात सुध्दा एक प्रचंड धक्कादायक गणला गेला.\nत्या अहवालानुसार भारतातील 70 टक्के राज्यातील दूध ठरवलेल्या नियमांनुसार लोकांना मिळत नसून भेसळयुक्त आहे.\nबिहार, छत्तीसगढ, ओरिसा, पं.बंगाल, मिझोराम, झारखंड, दमण, दिऊ येथे तर दुधात 100 टक्के भेसळयुक्त, कमी प्रतीचे दूध जनतेसाठी उपलब्ध होते.\nबाकीच्या राज्यांत ही भेसळ थोड्या फार प्रमाणात सापडतेच. दुधात पाणी हे सर्वत्र आढळतेच, पण दुधात पावडर, साखरही आढळते. काही राज्यांतील दुधात स्टार्च, युरिया, डिटर्जंट्स, मीठ इ. नंबर लागतो. भेसळ दुधासाठी, दुर्दैवाने महाराष्ट्राचा नंबर ह्या 70 टक्के देशाच्या राज्यात लागलेला आहे.\nपण अशा परिस्थितीत गोवा व पाँडिचेरी ह्या राज्यात मात्र जो दुधपुरवठा जनतेला होतो तो 100 टक्के पात्रतेचा असून, पूर्ण निर्भेळ,निर्जंतुक दूध तेथील जनतेच्या वाट्याला येत असल्याची ग्वाही त्या अहवालात देण्यात आली आहे.\nतेव्हा ह्यासाठी गोवा व पाँडिचेरी ही आपली गणराज्य अभिनंदनास पात्र तर आहेतच पण इतर राज्यांनाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास काय हरकत आहे \nदूध भेसळीचे जनकत्व युरोप - अमेरिकेकडेच \nखाद्य पदार्थांतील भेसळीचा इतिहास तसा मनोरंजकच आहे.\nयुरोप व अमेरिकेत अगदी 1800 सालापासून खाद्यपदार्थ, पेयांचे विविध पदार्थ ह्यांत बेमालून भेसळ कशी करावी ह्याचे पाठ आजसुध्दा भारतीयांना उपयुक्त ठरलेले आहेत.\nयुरोपात भेसळ अगदी एखाद्या कलेसारखी तेथे जोपासलेली होती. ह्या कलाकुसरीतून खाद्याचे कोणतेही पदार्थ, फळाचे रस, दूध इतकेच काय तर नेहमीच्या खाण्यातील ब्रेड सुध्दा भेसळीच्या तडाख्यातून सुटलेला नव्हता.\nसन 1820 साली फ्रेडरिक अ‍ॅक्युम ह्या जर्मन शास्त्रज्ञाने खाद्य पदार्थावरील भेसळीवर जगात प्रथम संशोधन चालू केले आणि त्याने जगासमोर प्रथम घातक धातू असलेले रंग खाद्य पदार्थ, पेयात असल्यास त्याचे प्रकृतीवर काय दुष्परिणाम एरवी जे आपण सर्वत्र भ्रष्ट समाजात वावरतांना पाहतो तेच फ्रेडरिक अ‍ॅक्युमच्या वाट्याला आले. भेसळ करणार्‍या बड्या धेंडांनी त्याला वाळीत टाकण्यासाठी समाजातून बहिष्कृत करण्यासाठी त्याने रॉयल इन्स्टिट्यूट लायब्ररीची पुस्तके वापरून त्याने फेरफार केल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले.\nदरम्यान इंग्लंडमधील राणी व्हिक्टोरियाच्या सत्ता कालखंडात खाद्य व पेय भेसळीने उच्चांक गाठला. पैसा सोप्या मार्गाने मिळवण्यासाठी उद्योजकांनी खाण्याचा, पिण्याचा एकही पदार्थ भेसळीविना ठेवला नाही, साधे गरिबांसाठी मिळणार्‍या आईसकँडी (बर्फ गोळा) दुधाऐवजी चक्क चुना, पीठमिश्रित पाण्यापासून आईस्क्रीम लोकांना पुरविली गेली. फलरस म्हणून कृत्रिम रंग मिसळलेले पाणी लोकांना पाजले गेले. ह्यामुळे टॉयफाईड, घटसर्प, कॉलरा, हगवण इ. रोगांच्या साथी, इंग्लंडमध्ये ठाण मांडून बसल्या. तेथील दूध त्यावेळी गोठे अस्वस्छ पध्दतीने ठेवल्याने दुधात प्रचंड जंतूचे प्रमाण असे, त्यामुळे रोगराईत अखंड भरच पडे. ब्रेड स्वच्छ, पांढरा दिसावा म्हणून तुरटी पिठात टाकून ब्रेड तयार केला जाई. चहात त्या काळी राख व पाने ह्यांचे मिश्रण वजन वाढवण्यासाठी करत. कॉफीमध्ये इतर फळबियांची व वाटाण्याची पावडर मिसळत. द्राक्षापासून केलेल्या दारूत दारूला चकचकी येण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जाई. दारू रंगवण्यासाठी - लाकडाच्या भुशाच्या सर्रास वापर होई. त्यावेळेचे प्रसिध्द इंग्लिश लेखक थिओडर सेगेविक यांनी तर लेख लिहून, सरकारला विचारले की सरकारने बाजारात एखादा असा पदार्थ त्यांना दाखवावा की जो भेसळयुक्त नाही. श्री पंच हे त्यावेळेचे वृत्तपत्रीय व्यंगावर नेमके बोट ठेवणारे ब्रिटीश पात्र, त्याच्या शब्दांत सध्याचे दूध म्हणजे माणसाने निसर्गावर मिळवलेला प्रचंड विजय आहे, कारण गायीशिवाय माणूस हल्ली पंपाद्वारे पाणी आणि चुना ह्यापासून खेचलेले द्रव म्हणजे दूध मिळवू शकतो. म्हणून आता गाईची व गोठ्यांची आवश्यकता लागणार नाही.\nअमेरिकेत तर काय 1850 पर्यंत दुधाचा धंदा दारू गाळणार्‍या भट्टीवाल्यांचाच हातात होता. दूध पुरवठ्यातील इतिहासात ह्याचे वर्णन दुधाचा पुरवठ्यातील भ्रष्टाचारातील टोक गाठलेला काळ असे आहे. निव्वळ प्रचंड नफा कमवण्यासाठी हे दारूडे, जनावरांना कोंडून, त्यांना दारू गाळून झालेले अन्नधान्य, खाण्यास देत, जनावरांना अक्षरश: पिळून त्यांचे निकृष्ट अस्वच्छ असलेले दूध ते शहरात पुरवीत. दुधाची प्रत वाढवण्याकरता सर्रास दुधात चुनापाणी, स्टार्च, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, पिठे मिश्रित दूध ते पुरवत - अशा दुधाचा व्हावयाचा तो दुष्परिणाम अमेरिकन बालकांच्या वाट्याला आला. 1843 ते 1856 सालपर्यंत तेथील बालमृत्यूंचे प्रमाण दुप्पट झाले व मग अमेरिकन जनतेचे डोळे उघडले.\nइंग्लंडमध्ये 1850 साली डॉ. आर्थर हिल हॅसाल ह्या डॉक्टरांचे खाद्य पदार्थावरील भेसळीवरचे संशोधन करून अजूनही गाजत असलेल्या लॅन्सेट ह्या प्रसिध्द वैज्ञानिक नियतकालिकात सतत छापण्यास सुरूवात केली. त्याचा एवढा परिणाम ब्रिटीश सरकारवर झाला की 1860 साली इंग्लंडमध्ये पहिला खाद्यपदार्थ कायदा अस्तित्वात आला.\nअमेरिकत नाथन स्ट्रॉस ह्या धनाढ्य समाज सुधारकाने 1893 सालापासून खाद्यपदार्थ भेसळीविरूध्द दंड थोपटले व प्रचंड आंदोलने करून 1906 साली अमेरिकन सरकारला शुध्द खाद्यपदार्थ व औषधे कायदा अमेरिकेत अस्तित्वात आणण्यास भाग पाडले.\nभारतात ब्रिटीश राज्य असताना 1899 साली तो भारतात लागू झाला. सन 1937, 1943 मध्ये त्यात बदल केले गेले व स्वातंत्र्यानंतर 1954 साली भारताचा स्वतंत्र भेसळ प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला.\nखंत एवढीच आहे की युरोप व अमेरिकेत आता त्या कायद्याचे पालन अत्यंत कठोरपणे होते. पण आपल्या येथे आपली परिस्थिती अजूनही ब्रिटीश व्हिटक्टोरियन उच्च भेसळ कालखंडातीलच आहे.\nसामान्यांसाठी दूध भेसळीचे शास्त्र \nभारताचे दूध बहुतांशी ऋतुवरती अवलंबून आहे. साधारणत: दुधाचे उत्पादन हिवाळ्यात जास्त असते पण त्याचवेळी मजा म्हणजे दुधाची बाजारातील मागणी कमी असते. पण उन्हाळ्यात ज्या वेळी दाणा, चारा, पाणी ह्या सर्वांचीच टंचाई असते नेमकी त्याच वेळी दुधाला प्रचंड मागणी ही असते. पावसाळ्याच्या सुमारास बाजारात परत दुधाची मागणी घटते.\nआणि जेव्हा जेव्हा दुधाची मागणी उत्पादनापेक्षा वाढते त्यावेळी ती मागणी माणूस दुधाची भेसळ करूनच पुरी करू शकतो. दूध भेसळीचे दुसरे तत्वज्ञान म्हणजे मोह. साधे पाणी टाकून जेव्हा दुधाचे माप वाढू शकते तेव्हा सामान्यातल्या सामान्य माणसाची बुध्दीही भ्रष्ट होवू शकते.\nशास्त्रीय भाषेत दुधाची भेसळ दूध काढण्यापासून होते. जेव्हा जनावरांच्या मार्फत दूध काढले जाते त्यावेळी जनावरांचे शरिरावर किती जंतू आहेत, त्याची किती स्वच्छता राखली आहे, गोठा, जनावराचे उठणे, बसणे, लोळणे, खाणे, पिणे ह्या सर्वांवरच दुधाची भेसळ शास्त्रीय रीतीने तपासली जाते. अस्वच्छ परिस्थितीतून अस्वस्छ दूधच आपल्या वाट्याला येणार आणि येथेच दुधात प्रथम भेसळ चालू होते. त्यातून माणसाला टॉयफाईड, क्षय, कॉलरा, हगवण इ. रोगांची बाधा होवू शकते.\nपुढची भेसळ घरी, दारी डेअरीत सुध्दा दूध तुम्ही कसे साठवता त्यावर अवलंबून असते. ही दुधाची साठवणीची भांडी स्वच्छ निर्जंतुक, चिरा, तडे न गेलेली अशी लागतात. ती साफ करताना कोणत्याही रसायनाचा साबणामार्फत अंशही त्यांना असता कामा नये, शिवाय साफ करण्यासाठी घेतलेले पाणीही अत्यंत स्वच्छ लागते असे त्याचे मापदंड आहेत.\nजर भांडी साफ नसतील व तडे, चिरायुक्त असतील तर तेथूनच परत जीवजंतू, घातक पदार्थ दुधात येवू शकतात. डिटर्जंट, क्‍लोरिन इ. पदार्थ दुधात येवू शकतात.\nतड्यातून, चिरातून राहिलेल्या दुधाच्या अंशाने जीवजंतूची वाढ सतत दूधात येवून दूध भेसळयुक्त बनू शकते.\nपुढचा टप्पा दुधाचे एकत्रिकरण करत असता आजारी जनावरांचे दूध, चांगल्या दुधात येवून भेसळ होवू शकते. येथे टिकवण्याकरता बर्फ, कृत्रिम रसायने दूध टिकवण्यासाठी वापरली जातात, त्यात फॉर्मालिहाईड, हायड्रोजन पेरॉक्साईडची भेसळ होवू शकते.\nपुढे असे दूध दुग्ध विक्रेत्याकडे जाते. तेथे खालील गोष्टींची भेसळ होवू शकते.\nअस्वच्छ पाणी घालून दूध उत्पादन वाढवणे.\nहे पाणीदार दूध परत दाट करण्यासाठी स्टार्च, मिल्क पावडर, साखर इ. चा वापर करणे.\nपरत असे दूध टिकवण्यासाठी फॉर्मालिन, अँटीबायोटिक्स, हायड्रोजन पेरॉक्साईड वापरणे.\nदुधाला कृत्रिम फेस येण्यासाठी साबणयुक्त रसायने वापरणे.\nयुरिया टाकून दुधाची शुभ्रता वाढवणे.\nजनावरांचे खाद्यातून कीटकनाशकेही दुधातून येतात ती न पाहणे.\nचार्‍यातून, खाद्यातून अफ्लाटॉक्सीन विषाची मात्रा दुधात येते ती न तपासणे. ( ज्यामयुळे माणसाला कॅन्सर होवू शकतो) जनावरांना दूध वाढीसाठी दिलेली औषधे दुधात न तपासणे.\nह्या सर्वावर कडी म्हणजे दूध कृत्रिम रित्या तयार करणे. हे रासायनिक दूध निर्माण करण्याची करामत 15-20 वर्षांपासून कुरूक्षेत्रीच प्रथम निर्माण केली गेली. पुढे हे महाभारत राजस्थान, हिमाचल, उत्तर प्रदेश, दुधाची कमतरता निर्माण झालेल्या बिहार, मध्यप्रदेश, ओरिसा, कर्नाटक असे करत महाराष्ट्राही पोहचलेले आहे.\nह्या दुधात युरिया, साबण, खाद्यतेल ह्यांचे मिश्रण वापरले जाते व चांगल्या दुधाऐवजी ते 50 - 50, 70 - 30 अशा टक्केवारीने आपल्यापर्यंत पोहचू शकते.\nसामान्यांसाठी दूध भेसळीची घातकता \nभारतात आपल्या वाट्याला जे दूध येते ते शुध्द असेल अशी खात्री परमेश्‍वर सुध्दा देवू शकत नाही. दूध काढणे ते पुरवणे येथे वरच्या प्रवासात कुणाची बुध्दी कुठे फिरेल ह्याची खात्री देणे कुणालाही शक्य नाही. माझे एक वैज्ञानिक मित्र खाद्य आरोग्यशाळेचे संचालक होते, त्यांनी दुधातील भेसळीचे इतके प्रकार गेल्या 4 वर्षात अनुभवले की ते स्वत:चे दूध स्वत: गोठ्यावरून जावून समक्ष आणू लागले. इतका भेसळीचा धसका त्यांनी स्वत: घेतला.\nआपल्या देशाची आंतरदेशीय ख्याती, 70 टक्के पुरवले जाणारे दूध हे भेसळीचे असते अशी आहे. तेथे निदान सामान्य माणसाला आपल्या वाट्याला येणार्‍या दुधाच्या भेसळीच्या घातकतेविषयी माहिती असणे अत्यावश्यक आहे.\nडॉ. प्रमोद मोघे, पुणे - मो : 9325380093\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/3252", "date_download": "2018-04-22T12:22:19Z", "digest": "sha1:YBDVEJJJ4OX6IOGBETZ7GO4K7AIXOHSB", "length": 11687, "nlines": 281, "source_domain": "www.manogat.com", "title": "हे शब्द असे लिहा ( आ - इ ) | मनोगत", "raw_content": "\nहे शब्द असे लिहा ( आ - इ )\nप्रेषक महेश (सोम., ३१/१०/२००५ - १६:०६)\nहे शब्द असे लिहा (अं - अ)\nहे शब्द असे लिहा ( अ - अ २ )\nहे शब्द असे लिहा (अ - अ ३ )\nहे शब्द असे लिहा (अ - आ)\nहे शब्द असे लिहा ( आ - इ )\nहे शब्द असे लिहा (इ - उ)\nहे शब्द असे लिहा ( उ - उ )\nहे शब्द असे लिहा ( उ - ए )\nहे शब्द असे लिहा ( ए - क )\nहे शब्द असे लिहा ( क - का )\nहे शब्द असे लिहा ( का - कु )\nहे शब्द असे लिहा ( कुं - कों )\nहे शब्द असे लिहा ( कों - ख्रि )\nहे शब्द असे लिहा ( गा - गो )\nहे शब्द असे लिहा ( गो - च )\nहे शब्द असे लिहा ( च - चु )\nहे शब्द असे लिहा ( चु - ज )\nहे शब्द असे लिहा ( ज - जु )\nहे शब्द असे लिहा (जुं - टि)\nहे शब्द असे लिहा (टिं - त)\nहे शब्द असे लिहा (त - ति)\nहे शब्द असे लिहा (ति - त्रै)\nहे शब्द असे लिहा (त्रै - दि)\nहे शब्द असे लिहा (दि -दु)\nहे शब्द असे लिहा (दु - द्व्य)\nहे शब्द असे लिहा (ध - धृ)\nहे शब्द असे लिहा (धृ - ना)\nहे शब्द असे लिहा (ना - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - पं)\nहे शब्द असे लिहा (प - पा)\nहे शब्द असे लिहा (पा - पी)\nहे शब्द असे लिहा (पी - पै)\nहे शब्द असे लिहा (पो - प्र)\nहे शब्द असे लिहा (प्र - फि)\nहे शब्द असे लिहा (फि - बा)\nहे शब्द असे लिहा (बा - बें)\nहे शब्द असे लिहा (बे - भिं)\nहे शब्द असे लिहा (भि - म)\nहे शब्द असे लिहा (मं - मा)\nहे शब्द असे लिहा (मा - मृ)\nहे शब्द असे लिहा (मृ - यो)\nहे शब्द असे लिहा (यो - रा)\nहे शब्द असे लिहा (रा - ल)\nहे शब्द असे लिहा (ल - व)\nहे शब्द असे लिहा (व - वा)\nहे शब्द असे लिहा (वा -वि)\nहे शब्द असे लिहा (वि - वे)\nहे शब्द असे लिहा (वे - श)\nहे शब्द असे लिहा (श - शि)\nहे शब्द असे लिहा (शि - श्रु)\nहे शब्द असे लिहा (श्रु - स)\nहे शब्द असे लिहा (स -स)\nहे शब्द असे लिहा (स - सा)\nहे शब्द असे लिहा (सा - सुं)\nहे शब्द असे लिहा (सु - सो)\nहे शब्द असे लिहा (सो - स्वी)\nहे शब्द असे लिहा (स्वी - हु)\nहे शब्द असे लिहा (हु - ज्ञे)\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\n प्रे. गुणा (रवि., २८/०५/२००६ - १७:०५).\nनाही प्रे. तो (रवि., २८/०५/२००६ - १९:२७).\nतज्ज्ञ की तज्ञ प्रे. गुणा (रवि., २८/०५/२००६ - २१:५३).\nइथे पाहा. प्रे. तो (सोम., २९/०५/२००६ - १०:२७).\nतज्ज्ञ की तज्ञ प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., ०२/०१/२००७ - १७:३१).\nकाही प्रश्न प्रे. वरदा (सोम., २९/०५/२००६ - ०२:०९).\nआवाळू प्रे. मृदुला (मंगळ., ३०/०५/२००६ - १५:१५).\nअश्विन/आश्विन वगैरे प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., ०२/०१/२००७ - १७:२२).\nअहेर/आहेर प्रे. शुद्ध मराठी (बुध., ०३/०१/२००७ - १७:३६).\nदोन्ही बरोबर प्रे. सुवर्णमयी (गुरु., ०४/०१/२००७ - १६:५६).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ४१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/24073/-%E0%A4%8F%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE---", "date_download": "2018-04-22T12:19:10Z", "digest": "sha1:A5B5EZWXDI2I2DQSCLYUMPDTYZ64Y7OQ", "length": 8212, "nlines": 44, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nएच.आय.व्ही.संसर्गित विवाहेच्छुक व्यक्तींसाठी वधू-वर सूचक मेळावा\nरोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो,रोटरी क्लब ऑफ पुणे धायरी,रोटरी क्लब ओ पुणे हिलसाईड,मानव्य संस्था,अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था आणि विहान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एच.आय.व्ही संसर्गित विवाहेच्छुक व्यक्तींसाठी वधु-वर पालक परिचय मेळावा शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०१८ रोजी निवारा सभागृह,नवी पेठ,पुणे येथे सकाळी १० ते २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.मधुमेह,रक्तदाब,हृदयरोग या सारख्या विविध आजारांसारखाच हा एक आजार असून नियमित सकस पौष्टिक आहार,व्यायाम व औषधोपचार घेतल्याने या आजाराचेही नियंत्रण ठेवणे शक्य असते.समाजातील या दुर्लक्षित व विशेष करून चारित्र्यावर ठपका ठेवल्यामुळे वंचित रहाणा-या नागरिकांसाठी त्यांचेही वैवाहिक आयुष्य योग्य अशा समदु:खी जोडीदाराबरोबर व्यतीत करता यावे म्हणून त्यांचा विवाहयोग जमून यावा म्हणून गेल्या ९ वर्षांपासून हा मेळावा नियमितपणे आयोजित केला जातो.मेळाव्यातून अशा बाधित नागरिकांचे शेकडो विवाह आजवर यशस्वीपणे जमून आले.तज्ञ व्यक्तींकडून समुपदेशनही उपलब्ध करून दिले जाते.या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी या क्षेत्रात काम करणा-या विविध सेवाभावी संस्था,शासकीय निमशासकीय रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र,या रुग्णांना औषधोपचार-समुपदेशन करणा-या सेवाभावी संस्था व माध्यमे यांनी अशा विवाहेच्छुक व्यक्तींपर्यंत ही माहिती पोचविण्याचे पुण्यकर्म करावे असे नम्र आवाहन आहे.\nया मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणा-या वधु-वरांनी पूर्वनोंदणी व अधिक माहितीसाठी.अक्षदा विवाह पुनर्विवाहसंस्था संपर्क नंबर 8237093455 :मानव्य संस्था -9168842688 किंवा विहान 020 26336083 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.\nडॉ.राजेंद्र भवाळकर अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था rvbo7@ymail.com,शिरीष लवाटे मानव्य\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-04-22T12:08:58Z", "digest": "sha1:KKOOSG6LHEWTBGQJH6E4JWDOYRO6XBXK", "length": 5832, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:राष्ट्रीय फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nराष्ट्रीय फुटबॉल संघवरील लेख या वर्गात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► अशियामधील राष्ट्रीय फुटबॉल संघ‎ (३२ प)\n► दक्षिण अमेरिकेमधील फुटबॉल संघ‎ (रिकामे)\n► राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ‎ (१६ प)\n► युरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ‎ (१ क, ५९ प)\n\"राष्ट्रीय फुटबॉल संघ\" वर्गातील लेख\nएकूण १६ पैकी खालील १६ पाने या वर्गात आहेत.\nअमेरिकन सामोआ फुटबॉल संघ\nमोरोक्को राष्ट्रीय फुटबॉल संघ\nलिबिया राष्ट्रीय फुटबॉल संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/62457", "date_download": "2018-04-22T12:42:07Z", "digest": "sha1:HT4DZF34E77DPQIDNC647TOGNWIZ6X7J", "length": 51486, "nlines": 199, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "माझी थ्री गॉर्जेस धरणाला भेट | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\n18वी महाराष्ट्र सिंचन परिषद\nजल आराखड्यात सर्वांगीण विकासाचा विचार\nवारसा पाण्याचा - भाग २५\nवारसा पाण्याचा - भाग 24\nवारसा पाण्याचा - भाग 23\nवारसा पाण्याचा - भाग 22\nवारसा पाण्याचा - भाग 21\nवारसा पाण्याचा - भाग 19\nवारसा पाण्याचा - भाग 18\nवारसा पाण्याचा - भाग 17\nलातूर येथील आयोजित सिंचन परिषदेच्या शिफारसी\nभूजलातून पुण्याची 40 टक्के तहान भागते\nजायकवाडी जलाशयातील पाणी आवक सूत्रबध्द करा\n17 व्या सिंचन परिषदेच्या शिफारशी\nवारसा पाण्याचा - भाग 10\nवारसा पाण्याचा - भाग 9\nवारसा पाण्याचा - भाग 8\nवारसा पाण्याचा - भाग 7\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nसांडपाणी - समस्या व उकल\nशिव कालीन पाणी साठवण योजनेवर, उदासीन सरकार\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » माझी थ्री गॉर्जेस धरणाला भेट\nमाझी थ्री गॉर्जेस धरणाला भेट\nडॉ. दि. मा. मोरे\nनदीच्या दोन बाजूला (12 + 14) प्रत्येकी 700 मॅगा वॅट क्षमतेच्या 26 जनित्राद्वारे आणि भुयारी जलविद्युत केंद्रात तितक्याच क्षमतेच्या 6 जनित्राद्वारे एकूण 22400 मेगा वॅट क्षमतेची विद्युत निर्मिती करण्यात येत आहे. जगातील हे सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे. या काँक्रीट ग्रॅव्हिटी डॅमची लांबी 2 कि.मी आहे आणि बुडीत क्षेत्र जवळपास 1 लक्ष हेक्टर म्हणजेच जायकवाडी जलाशयाच्या तिप्प्ट आहे.\nचीन हा एक आशिया खंडातील दक्षिण पूर्व बाजूंनी प्रशांत महासागराने वेढलेला विशाल देश आहे. या देशाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ जवळपास 96 लक्ष चौ.कि.मी (696 कोटी हेक्टर) म्हणजेच भारताच्या तिप्पट आहे. हिमालय पर्वताच्या पलिकडील बाजूस चीन हा देश पसरलेला आहे. सहाजिकच चीनमधील सर्व नद्या उत्तरेकडून उगम पावून महासागराला मिळण्यासाठी आग्नेय दिशेला वाहतात. या देशाची समुद्र सपाटी पासून सरासरी उंची पश्‍चिमेकडून 4000 मीटरपासून पूर्वेकडे 100 मीटर या मर्यादेत आहे. एकूण क्षेत्रफळाच्या केवळ 13.5 टक्के म्हणजे 130 द.ल.हेक्टर जमीन शेती योग्य आहे. प्रत्याक्षात शेतीखाली असणारी जमीन 96 द.ल. हेक्टर (10 टक्के) आहे. चीमचे सरासरी पर्जन्यमान 650 मि.मी आहे. दक्षिण पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण 2000 मि.मीच्या पुढे जाते. यांगत्सी नदीच्या खोर्‍यातील दक्षिणेकडील भागात 1000 मि.मी पेक्षा जास्त पाऊस पडतो. उर्वरित चीनमध्ये (उत्तर, इशान्य आणि मध्य) पडणारा पाऊस हा 400 ते 800 मि.मीच्या दरम्यान असतो. दक्षिणेकडे मे ते ऑगस्ट तर उत्तरेकडे जून ते सप्टेंबर हे महिने पावसाचे असतात. शेतीचे मोजमाप मू = 6.7 गुंठा या परिमाणात केले जाते. एका कुटुंबाकडे सरासरी 1.2 एकर जमीन आहे.\nचीनमध्ये 50000 पेक्षा जास्त नद्या (100 चौ.की.मी पेक्षा जास्त ) आहेत. यांगत्सी ही चीनमधील सर्वात मोठी नदी (6300 कि.मी) असून या नदी खोर्‍यातून वर्षाकाठी 1000 अब्ज घमी पाणी प्रवाहित होते. येलो (पीत) नदी ही चीनमधील दुसर्‍या क्रमांकाची (5464 कि.मी) नदी असून या नदीतून वर्षाकाठी 66 अ.घ.मी पाणी प्रवाहित होते. या देशामध्ये पावसाद्वारे वर्षाकाठी उपलब्ध होणारे एकूण पाणी 6190 अ.घ.मी आहे आणि त्यापैकी वर्षाकाठी सरासरी 2700 अ.घ.मी पाणी (1 फूट उंचीचे) नद्यांमधून प्रवाहित होते तर 1300 अ.घ.मी भूजलात रूपांतरित होते. यामध्ये पावसामुळे 98 टक्के तर बर्फ वितळल्यामुळे 2 टक्के असते. चीनची प्रति माणशी पाण्याची उपलब्धी 2300 घमी आहे आणि ती जक्षाच्या तुलनेत 1/4 आहे. दक्षिण चीन आणि नैऋत्य चीन या भागात जवळपास 80 टक्के पाणी उपलब्ध आहे तर या भागात 55 टक्के लोकसंख्या आणि 36 टक्के शेती आहे. चीनच्या दक्षिण भागातील दर माणशी पाणी उपलब्धी 20000 घमी पेक्षा जास्त आहे तर उच्चत चीनमध्ये हे प्रमाण 200 घमीच्या आसपास आहे.\nदक्षिणेकडे पूर येतात तर उत्तरेकडे दुष्काळी स्थिती असते. जवळपास 75 टक्के नदीतील प्रवाह हा पावसाळ्याच्या (जुलै ते सप्टेंबर) पूर प्रवण काळात वाहून जातो. पाऊस हंगामी आहे आणि पायाची उपलब्धी विषम आहे. ही परिस्थिती भारताशी आणि महाराष्ट्राशी थोडीशी मिळती जुळती आहे. भारतामध्ये उत्तरेकडील 30 टक्के क्षेत्र व्यापणार्‍या गंगा, ब्रम्हपुत्रा नदी खोर्‍यात पाण्याची उपलब्धी देशातील एकूण पाण्याच्या 60 टक्के आहे. या खोर्‍यातील दरडोई पाण्याची उपलब्धी 2000 घमीच्या आसपास आहे तर दक्षिण भारतातील कावेरी खोर्‍यातील दरडोई पाण्याची उपलब्धी 500 घमी त्या आसपास आहे. गुजरात राज्यातील साबरमती नदी खोर्‍यातील दरडोई पाण्याची उपलब्धी 250 घमी पेक्षा जास्त नाही. महाराष्ट्रातील पश्‍चिम वाहिनी (कोकण) उपखोर्‍यात दरडोई पाण्याची उपलब्धी अवघी 100 घमी पण नाही. हंगामी व स्थळ आणि काळाच्या परिमाणात विषम असणार्‍या पावसाच्या प्रदेशात पाण्याच्या लहान मोठ्या अगणित साठवणी निर्माण करणे हे विकासाला कवेत घेण्यासाठीचे उत्तर असते. चीन या देशाने नेमके हे मर्म जाणले असून याच दिशेने प्रवास करून जवळपास लहान मोठी 85000 पेक्षा जास्त जलाशये निर्माण केली असल्याचे कळते. चीन या देशाची जलविद्युत निर्मिती क्षमता जवळपास 4 लक्ष मे.वॅट (जगात सर्वात अधिक) आहे. चीनचे 90 टक्के भौगोलिक क्षेत्र शेतीच्या दृष्टीने अनुत्पादित आहे. भात, गहू, मका, सोयाबीन, बार्ली, चहा, कापूस ही काही प्रमुख पिके आहेत.\n180 लक्ष चौ. कि.मी पाणलोट क्षेत्र असलेली यांगत्सी नदी उत्तर तिबेटच्या हिमाच्छादीत पर्वतातून उगम पावते आणि चीनच्या नैऋत्य भागातून वाहात, जवळपास 200 कि.मी लांबीच्या खोल दरीतून (थ्री गॉर्जेस) वाहात जावून इशान्य दिशेला शांघाई या शहराजवळ प्रशांत महासागराला मिळते. या 200 कि.मी लांबीत तीन अति अरूंद आणि अति खोल ( सुमारे 10 .कि.मी, 45 कि.मी आणि 75 कि.मी) दर्‍या आहेत आणि या दर्‍यांना (कुतांग, यू आणि झिलींग) पोटात घेणारे धरण म्हणजेच थ्री गॉर्जेस डॅम आहे. या धरणाच्या नावाच्या पाठीमागे हे नैसर्गिक सत्य दडलेले आहे. नैऋत्य चीन मधील यांगत्सी ही ताकदवान नदी आणि शेजारी इशान्य चीनमधील पीत नदी या दोन विशाल नद्या चीनच्या जीवनदायिनी आहेत असे म्हणले तर अतिशयोक्ति वाटू नये. शेती आणि उद्योग आगर असणारा हा चीनचा सुपीक प्रदेश आहे. साधारणत: चीन वा कॅनडा या देशाच्या आकारमानाच्या 1/5 पाणलोट क्षेत्र असणार्‍या यांगत्सी या नदी खोर्‍यामध्ये चीनची 1/3 लोकसंख्या वास करीत आहे. देशाला लागणारे 40 टक्के अन्नधान्य आणि 70 टक्के भात या नदी खोर्‍यात पिकतो. चीनच्या एकू़ण औद्योगिक उत्पादनाच्या जवळपास 40 टक्के उत्पादन यांगत्सी नदी खोर्‍यात होते असे सांगण्यात आले. भारतातील कावेरी नदी खोर्‍याने तामिळनाडू राज्याच्या 1/3 भाग व्यापलेला आहे. पण या राज्याची 2/3 अर्थव्यवस्था या कावेरी खोर्‍यावर आधारलेली आहे असे समजते. मोठ्या नद्यांचे आणि त्यात असणार्‍या पाण्याचे आर्थिक सामर्थ्य किती मोठे असते याची या दोन उदाहरणावरून कल्पना येते.\nयांगत्सी नदीचे खोरे चीनची जीवनदायिनी आहे हे सत्य एका बाजूला असताना याच नदीने भयावह असे पूर निर्माण करून खोर्‍यातील लोकांचे जीवन उध्वस्त केल्याचा इतिहास पण न विसरण्यासारखा आहे. 20 व्या शतकात या खोर्‍याला पाच वेळा अतितीव्र अशा पुराचा वेढा पडला होता आणि त्यामध्ये जवळपास 3 लक्ष लोक मृत्यूमुखी पडले आणि लाखो लोक बेघर झाले. इ.स.पूर्व 5 व्या शतकापासून चीनच्या शासनकर्त्यांनी या नदीच्या पुराला, मातीच्या तटबंदीने आटोक्यात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करूनसुध्दा पुराच्या विनाशापासून सुटका करून घेण्यात त्यांना यश संपादन करता आले नाही.\n1920 साली प्रथमत: पुरावर नियंत्रण मिळविण्याच्या पारंपारिक पध्दतीला दूर सारून नदीचा प्रवाह अडविणारे बहुउद्देशीय विशालकाय धरण बांधण्याची अभियांत्रिकी संकल्पना मांडण्यात आली. जवळपास नदी खोर्‍यातील 1 कोटी लोकांना पुरापासून सुरक्षितता देण्याच्या उद्देशातून थ्री गॉर्जेस धरणाचा जन्म झालेला आहे. या बरोबरच 20 हजार मेगा वॅटपेक्षा जास्त जलविद्युत निर्मिती करून औद्योगिक विकास घडविणे आणि नदीपात्रातून हजारो कि.मी. ची जलवाहतूक करणे ही काही प्रमुख उद्दीष्ट्ये नजरेसमोर ठेवण्यात आली. समुद्र सपाटीपासून 185 मी. उंचीच्या धरणामुळे त्या पाठीमागचे जलाशय 600 कि.मी लांबीत पसरले असून त्यामुळे 10 लक्ष लोकांना विस्थापित व्हावे लागले. यांगस्ती नदीच्या 1954 च्या पुराने 30 हजार लोक मृत्युमुखी पडले आणि 10 लक्ष लोक बेघर झाले. या घटनेतून थ्री गॉर्जेस धरण बांधण्याची निकड पुढे आली आणि चेअरमन माओ त्से तुंग यांनी या विचाराला वेग दिला.\nनिसर्गाला कवेत घेणार्‍या या वास्तूच्या निर्मितीकडे चीनने जल विकास प्रकल्प निर्मितीमध्ये जाणकार असणार्‍या जगातील अनेक देशांची (अमेरिका, रशिया, कॅनडा इ.) मदत घेतली. त्याचवेळी चीनने अनेक देशांनी केलेल्या विरोधाचा भक्कमपणे सामना केला पण धरण निर्मितीच्या ध्येयापासून ते ढळले नाहीत. देशांतर्गत लोकांकडून पण विरोध झराला. 1992 मध्ये चीनच्या संसदेतील जवळपास 1/3 सदस्यांनी धरण बांधणीच्या प्रस्तावाला विरोध केला होता. चीनच्या शासनकर्त्यांनी अंतर्गत विरोध मोडून काढून जवळपास 70 वर्षाच्या प्रयत्नाला फलद्रूप करण्याचा निर्धार केला. भूकंप प्रवणता, धरण सुरक्षितता, जलाशयातील गाळ संचयता, लाखो लोकांचे विस्थापन, पर्यावरणीय प्रश्‍न असे महत्वाचे मुद्दे घेवून या प्रकल्पाला जागतिक स्तरावर मोठा विरोध झाला. मोठे नाव, मोठा पैसा, नाममात्र लाभ आणि काहींचाच फायदा करणारे स्मारक उभारण्याचा चीनने वेडेपणा करू नये अशी पण भाषा अनेकांनी केली. लाखो लोकांचे पुनर्वसन करून विस्थापितांना किती लवकर मूळ जागेवरून हलविले जाईल याचा एक पथदर्शी प्रयोग चीन शासनाने धरणाच्या बांधकामाला सुरूवात करण्याच्या दोन ते तीन वर्षे अगोदरच करून दाखविला होता.\n1991 मध्ये अल्पशा काळात 10 हजार लोक व्यवस्थितपणे पुनर्स्थापित करून समाजिक क्षेत्रातील क्षमता चीनने जगासमोर आणल्याच्या नोंदी पण वाचण्यात येतात. दरम्यानच्या काळात 1991 च्या पुराने जवळपास 3 हजार लोकांचा बळी घेतला. या पार्श्‍वभूमिवर पुरापासून संरक्षण मिळविण्यासाठी थ्री गॉर्जेस धरण तातडीने बांधण्याची गरज, चीन तर्फे जागतिक समुदायासमोर मांडण्यात आली. या प्रकल्पाला विरोध करणारे चीन देशातील अनेक जाणकार होते आणि ते त्यांच्या विचारापासून विचलित होत नव्हते. 1992 मध्ये Amsterdam या ठिकाणी स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय जल लवादामुळे थ्री गॉर्जेस डॅमच्या विरोधातले प्रकरण मांडण्यात आले. विस्थापितांचे हक्क आणि त्यांच्या गरजांकडे पुढे चालून धरण निर्माते दुर्लक्ष करतात असा शेरा मारून लवादाने प्रकल्पाच्या विरोधात निकाल दिलेला होता. जागतिक बँक आणि इतर आर्थिक मदत करणार्‍या संस्था प्रकल्पाला आर्थिक मदत करण्याच्या विरोधात गेलेल्या असतानासुध्दा 70 वर्षाच्या वाद विवाद, नियोजन यातून बाहेर पडून 1993 मध्ये चीनी शासनाने 20 वे शतक संपण्याच्या आत थ्री गॉर्जेस डॅमचे बांधकाम प्रगतीपथावर राहील याचा निश्‍चय केलेला होता.\n1993 ला प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आणि 15 वर्षात म्हणजे 2009 पर्यंत नियोजित केलेल्या मुदतीच्या आत या प्रकल्पाचे काम पूर्ण करून त्यापासून नियोजित केलेले लाभ मिळविण्यासाठी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. यांगत्सी नदीवर इचांग शहराच्या जवळच वरच्या भागात थ्री गॉर्जेस डॅम निर्माण करण्यात आला आहे. या प्रकल्प निर्मितीमागील मुख्य उद्दीष्ट पूर नियंत्रण, जलविद्युत निर्मिती आणि जलवाहतूक हे जरी असले तरी यापासून इतर अनेक लाभ जसे पर्यटन, पर्यावरण सुरक्षितता, सिंचन, दुष्काळ निवारण, औद्योगिक विकास, विकासाभिमुख पुनर्वसन, पर्यावरण शुध्दिकरण, मत्स्यपालन इ. मिळविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यांगत्सी नदीचे पात्र खोल आणि अरूंद असल्याने जलाशयाची रूंदी 1000 मीटर ते 1700 मीटर पर्यंत मर्यादित आहे. या जलाशयाची क्षमता 39.3 अ.घमी (महाराष्ट्रातील लहान मोठ्या सर्व जलाशयाच्या सध्याच्या एकूण साठवण क्षमते इतकी वा कोयना जलाशयाच्या 13 पट म्हणजेच 1300 टीएमसी आहे. गुजरातमधील सरदार सरोवर जलाशयाचा जीवंत पाणी साठा 5.8 अ.घमी आहे) आणि यापैकी पूर साठवण क्षमता 21.15 अ.घमी आहे.\n10 वर्षातून एकदा ते 100 वर्षातून एकदा येणार्‍या तीव्रतेचा पूर जलाशयात साठवून ठेवण्याची क्षमता निर्माण करण्यात आलेली आहे. थ्री गॉर्जेस प्रकल्पामध्ये धरण, सांडवा, धरण पायथ्याशी दोन बाजूला दोन जल विद्युत केंद्रे, दुहेरी पाच टप्प्यातील शीपलॉक, शिप लीफ्ट आणि जल वाहतूकीच्या सोयी इ. चा अंतर्भाव होतो. 1993 ते 97 या काळात घळ भरणी करून नदी अडविण्यात आली. 1998 ते 2003 मध्ये जलाशयात पाणी साठवून विद्युत निर्मिती सुरू करण्यात आली आणि 2009 ला प्रकल्प पूर्ण करण्यात आला. धरणासाठी मजबूत पाया, बांधकामासाठी सोयीस्कर जागा इ. अनेक घटकांचा अभ्यास करून धरणाच्या 15 पर्यायी जागेतून, शेवटी नदीपात्र एका लहानशा निसर्ग निर्मित बेटामुळे दोन भागात (900 मी आणि 300 मी) विभागल्या ठिकाणी थ्री गॉर्जेस धरणाची जागा निश्‍चित करण्यात आली आहे.\nबेटामुळे बांधकामासाठी नदी प्रवाह वळविणे सोपे झाले. म्हणून या नदीपात्रातील बेट ही निसर्गाकडून चीनला मिळालेली देणगी आहे असे म्हणले जाते. या कारणास्तव धरणाची जागा नदीपात्र सरळ असणार्‍या ठिकाणी ऐवजी वळणावर घेतलेली आहे असे अनुमान काढण्यास जागा आहे. स्थापत्य अभियांत्रिकीच्या नजरेतून धरणाची निवडलेली जागा आदर्श नसावी. धरणाचा पाया जलाभेद्य ग्रॅनाईट या रूपांतरित खडकात भक्कमपणे रोवलेला आहे. काँक्रीटमध्ये बांधलेल्या या धरणासाठी बाजूच्याच दुहेरी जल वाहतूकीसाठी खोदलेल्या कालव्यातील (शिपलॉक) ग्रॅनाईट खडकाचा वापर करण्यात आला आहे.\nया धरणाचा जवळपास 500 मीटर लांबीचा सांडवा नदीपात्राच्या मध्यभागी आहे. सांडव्याची वहन क्षमता 1 लक्ष घमी प्रति सेकंदापेक्षा (102500 घमी प्रति सेकंद म्हणजेच 36 लक्ष क्युसेक्स) सरदार सरोवर प्रकल्पाच्या सांडव्याची क्षमता जवळपास 30 लक्ष क्युसेक्स आहे) थोडीशी जास्त आहे. हा प्रचंड प्रवाह तळातील दोन पातळीवरील 23 + 22 विमोचकाद्वारे नदीपात्रात खालच्या बाजूस ओतला जातो. या धरणामुळे यांगत्सी नदीतील इचांग शहरापासून वरच्या भागातील जलाशयामुळे जवळपास 660 कि.मी चा जलमार्ग जलवाहतूकीसाठी बाराही महिने कसल्याही अडथळ्याविना उपलब्ध झालेला आहे. धरण बांधण्याच्या पूर्वी नदी पात्रातील उंचवट्यामुळे जलवाहतूकीला अडथळे होते. शांघाई पासून जवळपास 2.5 कि.मीचा जलवाहतूकीचा मार्ग 10 हजार टन क्षमतेच्या बोटीने वाहतूक करण्यास उपलब्ध झालेला आहे. जलवाहतूक ही अतिशय स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणाला इजा न पोचविणारी असते. धरणाच्या डाव्या किनार्‍यावर दुहेरी वाहतूक करणार्‍या शिपलॉकच्या निर्मितीमुळे जलवाहतूकीची सोय उपलब्ध झालेली आहे. चीनच्या दृष्टीने ही फार मोठी उपलब्धी आहे. शिपलॉक कालव्यामुळे धरणाखालचे नदीपात्र आणि धरणाच्या पाठीमागील जलाशय पातळी यातील जवळपास 113 मीटर उंचीचा फरक पाच टप्प्यात ओलांडणे शक्य झालेले आहे. याच्याच जोडीला ही उंची एका टप्प्यामध्ये पार करण्यासाठी शिपलिफ्ट या टॉवरची निर्मिती करण्यात आलेली आहे. साधन सामग्रीची वाहतूक आणि पर्यटनाचा विकास या दोन्ही बाबी सहजपणे साध्य झालेल्या आहेत.\nनदीच्या दोन बाजूला (12 + 14) प्रत्येकी 700 मॅगा वॅट क्षमतेच्या 26 जनित्राद्वारे आणि भुयारी जलविद्युत केंद्रात तितक्याच क्षमतेच्या 6 जनित्राद्वारे एकूण 22400 मेगा वॅट क्षमतेची विद्युत निर्मिती करण्यात येत आहे. जगातील हे सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे. या काँक्रीट ग्रॅव्हिटी डॅमची लांबी 2 कि.मी आहे आणि बुडीत क्षेत्र जवळपास 1 लक्ष हेक्टर म्हणजेच जायकवाडी जलाशयाच्या तिप्प्ट आहे. धरणाचा सांडवा हजार वर्षात एकदा येणार्‍या पुराला वाहून नेण्याइतक्या क्षमतेचा आहे. नदीतील वार्षिक प्रवाह जवळपास 1 हजार अ.घमी आहे. पण पूर साठवण क्षमता मात्र 22.15 अ.घमी आहे. पुराची साठवण आणि पुराचा वेग कमी करून पुराची तीव्रता 30 टक्क्याने कमी करून पुराचे नियमन करण्याची सोय करण्यात आलेली आहे. जवळपास दीड कोटी लोकांना आणि 15 लक्ष हेक्टर शेतीला पुरापासून संरक्षण मिळालेले आहे. 40 अ. घमी क्षमतेचे जलाशय निर्माण करण्यासाठी अनेक शहरे, खेडी, शेतजमिनी, फळबागा आणि 28 हजार हेक्टर वन जमीन पाण्याखाली बुडालेली आहे. यासाठी सुमारे 1.13 द.ल. लोकांचे पुनर्वसन करावे लागले. यापैकी जवळपास 7 लक्ष लोकांचे पुनर्वसन जलाशयाच्या भोवती करण्यात आले.\n1 लाखापेक्षा जास्त लोक शहरामध्ये स्थलांतरित झाली. पुनर्वसित झालेली शहरे, खेडी याचा दर्जा मूळ परिस्थितीपेक्षा फारच उच्च दर्जाचा राखण्यात आला आहे. बहुतांशी पुनर्वसन लोकांच्या इच्छेप्रमाणे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जमिनीला जमीन, घराला घर आणि नोकरीमध्ये प्राधान्य या तत्वाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे समजले. चीनमध्ये सर्व जमिनी सरकारी मालकीची आहे. साधारणत: 30 वर्षाच्या भाडेपट्ट्याने प्रत्यक्षात खेड्यात राहून शेती करणार्‍या शेतकर्‍यालाच जमीन दिली जाते. यामुळे धरणासाठी करावे लागणारे भूसंपादन सोपे, सोयीचे असणार. भारतात जमिनीची मालकी शेतकर्‍याकडे आहे. शेतकर्‍यांकडून जमीन संपादित करणे अवघड जाते. हा मूलभूत फरक आहे.\nथ्री गॉर्जेस जलाशय नदी पात्रासारखे आहे. जलाशयाची सारसरी रूंदी 1 कि.मी पेक्षा कमी आहे. दुसर्‍या ठिकाणी जलाशयाची रूंदी 1.75 कि.मी पर्यंत वाढलेली आहे. जलाशयात साठणारा गाळ हा एक जलाशय निर्मितीतील कळीचा मुद्दा होता. जलाशयामध्ये पाणलोटातून गाळ येणे ही एक नेसर्गिक प्रक्रिया आहे. साठलेल्या गाळामुळे जलाशयाची क्षमता कमी होवू नये आणि जलवाहतुकीसाठी अडथळा निर्माण होवू नये यासाठी चार पाच बाबींचा अवलंब केल्याचे कळते. पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी तळातील विमोचकाद्वारे जलाशयाबाहेर काढणे, पावसाळा संपल्यानंतर नितळ पाणी जलाशयामध्ये साठविणे, पाणलोटामध्ये मृद आणि जल संधारणाचे प्रकल्प राहविणे, छोट्या मोठ्या उपनद्यांवर जलसाठे निर्माण करून वाहून येणार्‍या गाळाला अडविणे, पाणलोटात वन विकास करणे आणि पाचवी बाब म्हणजे जलाशयातील वाळू आणि गाळ यंत्राच्या सहाय्याने विविध प्रयोजनासाठी बाहेर काढणे या त्या योजना आहेत.\nसप्टेंबर 17 च्या अळेरीस म्हणजेच पावसाळ्याच्या शेवटी आम्ही या प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी जलाशय पातळी अर्ध्यावर असल्याचे दिसले. जलाशय भरण्याच्या नियमानलीत भारत आणि चीन या दोन देशामध्ये वेगळेपण असल्याचे दिसून आले. पावसाळ्याच्या शेवटी भारतातील जलाशये पूर्ण पातळीपर्यंत असतात, कारण पावसाळ्यानंतर नदीपात्रात फारच अल्प प्रवाह असतो. भारतात धरणाचा पूर नि:सारणीचा सांडवा वरच्या पातळीवर असतो. थ्री गॉर्जेस डॅम साठी नदीच्या तळाजवळ पूर नि:सारण करणारी विमोचके ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील पुराचे गढूळ पाणी बाहेर काढता येते.\nया प्रकल्पामुळे परिसरामध्ये पर्यावरणीय सुधारणा आणि वातावरणीय शुध्दता निर्माण झाल्याचा दावा ची सरकार करते. या परिसरात फिरल्यानंतर या दाव्याला विरोध करावासा वाटत नाही. मानवी अंगाने प्रकल्पग्रस्त लोकांचे पुनर्वसन करून त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीमध्ये स्थैर्य निर्माण केल्यामुळे लोकांचे हाल, त्यांची नाराजी इ परिस्थितीचे सहजासहजी दर्शन होत नाही असे म्हणले तरी चालेल. पूरामुळे होणारे अपघात कमी झाले, मनुष्यहानी वाचली, शेतीचे नुकसान टळले, जमिनीवर साचणारे आणि रोगराईस जन्म देणारी पाण्याची डबकी कमी झाली. साहजिकच संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला. जवळपास 22400 मे. वॅट क्षमतेची स्वच्छ ऊर्जा उपलब्ध झाली.\nयामुळे जाळल्या जाणार्‍या कोळशात घट झाली. कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय प्रादुर्भाव कमी झाला आणि मानवाचे आरोग्य सुधारले अशीही मांडणी प्रकल्प निर्मात्याकडून केली जाते. विशाल जलाशय निर्माण झाले आहे आणि त्यामुळे इ. क्षेत्रात भरीव सुधारणा झालेली आहे. या खात्रीलायक जलसाठ्यामुळे यांगत्सी नदीतील पाणी उत्तर भागात वळविणे शक्य झाले आणि त्यामुळे भविष्यात येणार्‍या भूकंपाच्या हादर्‍यास तोंड देण्याची पुरेशी क्षमता भूगर्भीय खडकामध्ये आहे. थ्री गॉर्जेस धरण भूकंपाच्या रिष्टर स्केल ला पण स्थिर राहील याची काळजी घेण्यात आली आहे. युध्दासारख्या आपत्तकालीन परिस्थितीत धरण फुटले तरी खालच्या पात्रातील नदी पात्रात बराचसा पूर मावला जाईल याची योग्य ती काळजी नियोजनकर्त्यांनी घेतलेली आहे अशीही मांडणी ते करतात.\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/informative/item/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%9A.html", "date_download": "2018-04-22T12:40:56Z", "digest": "sha1:4U5JF5WBY3KNGDKFOIGH7WYOOPVO3L4G", "length": 5697, "nlines": 93, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "आपल्यासाठी आपणच Aaplyasathi Aapanach", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nआपल्यासाठी आपणच | Aaplyasathi Aapanach उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी\nवय वाढणं म्हणजे नक्की काय असतं तर वयाबरोबर अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होणं. या बदलांमुळे थोडंसं गोंधळल्यासारखं होतं. साठीनंतरच्या या टप्प्यात अनेक कौटुंबिक व सामाजिक समस्याही जाणवू लागतात आणि त्यावर समंजस भूमिका घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळावं अशी एक गरज वाटू लागते.\nआज आपली दैनंदिन जीवनशैली अमूलाग्र बदलली आहे. त्याचबरोबर आयुष्यमानही वाढलं आहे. वाढलेल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं याचा विचारही ज्येष्ठांनी केलेला नसतो. त्यामुळे अनेक समस्या भेडसावतात.\nया दृष्टीने या पुस्तकात ज्येष्ठांचे प्रश्न निर्माण होण्यामागची कारणं कोणती वृध्दांच्या समस्यांवर काम करणार्‍या संस्था नक्की काय करतात वृध्दांच्या समस्यांवर काम करणार्‍या संस्था नक्की काय करतात अशा प्रश्नांची चर्चा केली आहे. याशिवाय 'वृध्दकल्याणशास्त्र' या नवीन विद्याशाखेची ओळख करून दिली आहे. तसेच वृध्दनिवासाचे विविध पर्याय, वृध्दाश्रमांचे प्रकार व तेथील सोयी-सुविधांची माहितीही यात आहे.\nवृध्दांच्या समस्या वृध्दांनीच सोडवाव्यात, त्यासाठी त्यांनी मानसिकता बदलावी व वृध्दकल्याणासाठी पुढाकार घ्यावा. म्हणजेच 'आपल्यासाठी आपणच' हा सर्वस्वी नवा विचार व सकारात्मक दृष्टिकोन या पुस्तकात लेखिकेने मांडला आहे.\nज्येष्ठांसाठी चार गोष्टी युक्तीच्या | Jeshthansathi Char Goshti Yuktichya\nआजी-आजोबा आधार की अडचण\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tennis/atp-maharashtra-open-tennis-indias-ramkumar-bhambri-challenge-finishes/amp/", "date_download": "2018-04-22T12:05:48Z", "digest": "sha1:WHNEAOCAEQLNGE4JMWQFKMZ5YES6MRHE", "length": 11414, "nlines": 39, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ATP Maharashtra Open Tennis: India's Ramkumar, Bhambri Challenge Finishes | एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस : भारताच्या रामकुमार, भांब्रीचे आव्हान संपुष्टात | Lokmat.com", "raw_content": "\nएटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस : भारताच्या रामकुमार, भांब्रीचे आव्हान संपुष्टात\nभारताच्या युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांना अनुक्रमे फ्रान्सचा पिएरे ह्युजूस हर्बर्ट व मारिन सिलीचकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे एकेरी गटात एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुस-या फेरीत आव्हान संपुष्टात आले.\nलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारताच्या युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांना अनुक्रमे फ्रान्सचा पिएरे ह्युजूस हर्बर्ट व मारिन सिलीचकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे एकेरी गटात एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुस-या फेरीत आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे नेदरलँडच्या रॉबिन हासी, फ्रान्सच्या बेनॉट पैरे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत दुस-या फेरीत जागतिक क्रमवारीत ८१ व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या पिएरे ह्युजूस हर्बर्टने जागतिक क्रमवारीत ११८ व्या स्थानावर असलेल्या भारताच्या युकी भांब्रीचा १ तास ५० मिनिटे चाललेल्या लढतीत ६-४, ३-६, ४-६ तीन सेटमध्ये पराभव करून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. चुरशीच्या झालेल्या या लढतीत युकीने पहिल्याच गेममध्ये पिएरेची सर्व्हिस रोखली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापली सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. दहाव्या गेममध्ये युकीने ४०-४० असे गुण झाले असताना दोन अफलातून फटके परतावून लावत हा सेट ६-४ असा जिंकून आघाडी घेतली. दुसºया सेटमध्ये पिएरेने अधिक आक्रमक सुरुवात केली. या सेटमध्ये पिएरेने युकीची दुसºया व चौथ्या गेममध्ये, तर युकीने पिएरेची पहिल्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली. पण सामन्यात ५-३ अशा फरकाने आघाडीवर असताना ९ व्या गेममध्ये पिएरेने बिनतोड सर्व्हिस करत हा सेट युकीविरुद्ध ६-३ असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम ठेवले. तिसºया व निर्णायक सेटमध्ये पिएरेने वेगवान व चतुराईने खेळ केला. या सेटमध्ये आपले वर्चस्व कायम राखत हा सेट युकीविरुद्ध ६-४ अशा फरकाने जिंकून विजय मिळवला. भारताच्या रामकुमार रामनाथनला यूएस ओपन आणि २0१७ मध्ये विम्बल्डन स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणाºया मारिन सिरीचकडून ४-६, ३-६ गुणांनी पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत ४२ व्या स्थानावर असलेल्या नेदरलँडच्या रॉबिन हासी याने जागतिक क्रमवारीत ११३ व्या स्थानावर असलेल्या चिलीच्या निकोलस जेरीचा टायब्रेकमध्ये ३-६, ७-६ (५), ७-५ असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना २ तास १० मिनिटे चालला. जागतिक क्र. ४१ असलेल्या फ्रान्सच्या बेनॉट पैरे याने जागतिक क्र. ८५ असलेल्या हंगेरीच्या मार्टन फॉक्सोविक्स याचा ६-४, ६-७ (४), ७-६ (६) सेटनी ३ तास २ मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली. पहिल्या सेटमध्ये मला हवी तशी सर्व्हिस करता आली नाही, कारण मला सूर गवसला नव्हता. हुकमी सर्व्हिस हे माझे प्रमुख अस्त्र आहे. परंतु तेच निष्प्रभ ठरल्यामुळे पहिला सेट युकीला जिंकता आला. परंतु सर्व्हिस हेच माझं गुण मिळविण्याचे मुख्य साधन असल्यामुळे मी त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आणि दुसºया सेटमध्ये यश मिळाले. त्यामुळे दुसरा सेट जिंकून सामन्यात मला १-१ अशी बरोबरी साधता आली. तरीही सामना जिंकण्याकरिता आणखी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे हे मला जाणवत होते. त्यामुळे तिसºया सेटमध्ये मी माझी सर्व्हिस राखण्यावर भर दिला. कारण माझी खेळण्याची तीच शैली आहे. त्यातच युकीची सर्व्हिस अत्यंत मोक्याच्या क्षणी भेदण्यात मला यश मिळाले. त्यामुळे मला हा सामना जिंकता आला. युकीने या संपूर्ण सामन्यात चांगली झुंज दिली. त्यामुळे मला सर्वोत्तम खेळ करावा लागला. - पिएरे ह्युजूस हर्बर्ट\nनिकाल : दुसरी फेरी : एकेरी पिएरे ह्युजूस हर्बर्ट (फ्रांस) (८) वि.वि. युकी भांब्री (भारत) ४-६, ६-3, ६-४; बेनॉट पैरे (फ्रांस) (४) वि.वि. मार्टन फॉक्सोविक्स (हंगेरी) ६-४, ६-७ (४), ७-६ (६); रॉबिन हासी (नेदरलँड) (५) वि.वि. निकोलस जेरी (चिली) ३-६, ७-६ (५), ७-५.\nगडचिरोली : पोलिसांनी केलेल्या कारवाईत जहाल नक्षली कमांडर साईनाथ आणि सिनुहर यांच्यासह 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nसाडी नेसावी म्हणून छळ; तरूणाने घेतली पोलिसात धाव\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nकृषी प्रकल्पातील गैरव्यवहारांची चौकशी\nमियामी ओपन; जॉन इस्नर अजिंक्य\nMiami Open:व्हिनस उपांत्यपुर्व फेरीत\nMiami Open: व्हीनसचा संघर्षपूर्ण विजय\nMiami Open: मियामी मास्टर्समधून फेडरर, हालेप बाहेर\nटेनिस क्रमवारी : रॉजर फेडररचे अव्वल स्थान खालसा, राफेल नदाल ठरला नंबर वन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/", "date_download": "2018-04-22T11:58:52Z", "digest": "sha1:FFYUO4BTTPMQUFNKJENSXH4Y4V4YOIF7", "length": 3729, "nlines": 41, "source_domain": "bobhata.com", "title": "Bobhata : Marathi News | Marathi Entertainment | News in Marathi", "raw_content": "\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \nदिसतं तसं नसतं : सावधान आता असे बनवले जातील फेक व्हिडीओ \nहेल्मेट घालणारा सुपर हिरो बघितलाय का नसेल तर हा टीझर एकदा बघाच \nया ४ प्रकारे देशांना नावे दिली जातात...पहा बरं भारत कोणत्या प्रकारात मोडतो \nजिभेची जखम पटकन बरी होण्याचं हे आहे रहस्य \nजाणून घ्या नक्की कसं चालतं ATM \nVFX चा वापर करताना फक्त हिरवा आणि निळा रंगच का वापरला जातो \nहे आहेत बिग बॉसच्या घरातले १५ स्पर्धक : दिवस आहेत शंभर, यांनी कसलीय कंबर \n४० वर्षांपूर्वी हरवलेला माणूस व्हायरल व्हिडीओ मध्ये सापडला...वाचा नक्की काय घडलंय ते \nहा मासा विना अन्नपाण्याचा आणि तेही चक्क जमीनीखाली काही वर्षं राहतो\n...जेव्हा क्रिकेटचा देव 'गली क्रिकेट' खेळतो.... पाहा हा व्हायरल व्हिडीओ \nया झाडाला ‘मर्डर ट्री’ का म्हणतात माहिती वाचून घाम फुटेल भौ \nदिनविशेष : वाचा ‘चार्ली चॅप्लिन' बद्दल या १० महत्वाच्या गोष्टी \nForm 15H : आपल्या आई बाबांसाठी तुम्हाला हे वाचलंच पाहिजे \nजॅकी चॅनबद्दल या गोष्टी तुम्हांला नक्कीच माहित नसतील...\nबच्चे कंपनी चला स्वयंपाकघरात 'धुडगूस' घालायला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/shri-dev-bhagwati-sansthan-kotkamte/", "date_download": "2018-04-22T12:22:56Z", "digest": "sha1:LG3ODN26ENIQMBDXQE5YQTNTU6PSYVL3", "length": 25625, "nlines": 144, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "इनामदार “श्री देवी भगवती संस्थान कोटकामते” – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeऐतिहासिकइनामदार “श्री देवी भगवती संस्थान कोटकामते”\nइनामदार “श्री देवी भगवती संस्थान कोटकामते”\nSeptember 20, 2017 गणेश कदम ऐतिहासिक, संस्कृती\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कोटकामते गावात प्राचीन भगवती देवी मंदिर आहे. देवगड-आचरा-मालवण मार्गावरील देवगड पासून १९ कि.मी. आणि मालवणपासून २९ कि.मी. अंतरावर असणा-या नारिंग्रे गावापासून ६ कि.मी. अंतरावर कोटकामते हे गाव आहे.\nव्यक्तिगत ईनामे व संस्थाने रदद्‌ झाली तरी देवगडातील अदयाप अस्तित्वात असलेल्या देवस्थान ईनामापैकी एक गाव. या गावाच्या सर्व जमिनीवर प्रमुख कब्जेदार म्हणुन इनामदार “श्री देवी भगवती संस्थान कोटकामते” असा शिक्का प्रत्येक जमिनीच्या ७/१२ च्या उतारावर असतो.\nयेथे सुमारे ३६० वर्षांपूर्वी (शके १६४७ )” सेना सरखेल कान्होजी आंग्रे” यांनी बांधलेले इतिहासकालीन श्री देवी भगवतीचे मंदिर आहे. तशा आशयाच्या शिलालेख या देवालयाच्या भिंतीवर आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या गावात पूर्वी एक किल्ला होता.\nत्यावरूनच या गावाला कोटकामते हे नाव पडले आहे. हा संपूर्ण परिसर आमराईने नटलेला आहे. आता किल्ला नामशेष झाला असून त्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. गावात प्रवेश करताना दिसणारा बुरूज आणि थोडीफार तटबंदी एवढेच अवशेष शिल्लक आहेत.\nइतिहास काळात कोटकामते गावात सिद्धीचे राज्य होते. त्यावेळी कान्होजी आंग्रे यांनी मोठ्या शौर्याने वचक ठेवला होता. म्हणूनच सिद्धीचे राज्य असतानाही कोटकामते गावावर आंग्रेंची सत्ता होती. एका आख्यायिके नुसार कामते गावातील भगवती देवीस कान्होजी आंग्रे यांनी नवस केला होता, ‘‘जर मी लढाईत विजयी झालो तर, तुझे भव्य देऊळ बांधीन व देवस्थानाला गाव इनाम म्हणून देईन’’ त्याप्रमाणे युध्द जिंकल्यावर कांन्होजींनी भगवती देवीचे भव्य मंदिर बांधले. या घटनेची साक्ष देणारा शिलालेख आजही मंदिरात पाहता येतो.\nशिलालेखातील मजकूर पुढील प्रमाणे:-\n‘‘श्री भगवती ॥श्री॥मछक षोडश शत: सत्पचत्वारिंशत माधिक संबंछर विश्वात सुनामा ॥ सुभे तं स्थिच छरे आंगरे कान्होजी सरखेल श्रीमत्कामश देवा देवालय मकरोदिती जाना तु जनो भविष्य माण: ॥१॥\nयाशिवाय कान्होजींनी साळशी, आचरा, कामते, किंजवडे ही गावे मंदिराला इनाम म्हणून दिली होती.देवगड – मालवण रस्त्यावरील नारिंग्रे गावाकडून कोटकामते गावात जाताना रस्त्याशेजारी डाव्या बाजूस कोटकामते किल्ल्याच्या बुरुजाचे अवशेष दिसतात. बुरुजाजवळील तटबंदी व खंदकाचे अवशेष आज नष्ट झालेले आहेत. भगवती मंदिराबाहेर ३ तोफा उलट्या पुरुन ठेवलेल्या आढळतात.\nमंदिरातील सभामंडपात कान्होजी आंग्रे यांचे नाव असलेला शिलालेख पाहता येतो. भगवती देवीची पुरातन मुर्ती काळ्या पाषाणात बनवलेली आहे. देवीच्या मूर्तीच्या वरच्या बाजूस २ हत्ती देवीवर पुष्पवृष्टी करताना कोरलेले आहेत. देवीच्या उजव्या हातात खडग आहे.\nदेवीच्या सभा मंडपाचे खांब लाकडी असून त्यावर कोरीव काम केलेले आहे. त्यापैकी एक खांब तुळशीचा असल्याची वदंता आहे. मंदिराच्या परिसरात दोन पुरातन मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यास स्थानिक लोक रामेश्वर व पावणाई म्हणतात. भगवती मंदिरामागे रामेश्वर मंदिर आहे. त्यात एक पुरातन मूर्ती आहे. याशिवाय पुरातन दुमजली वाड्याचे अवशेषही पाहायला मिळतात.\nमंदिरापर्यंत जाण्यास उत्तम रस्ता आहे. मंदिरात देवीची पाषाणी रेखीव मूर्ती आहे. दक्षिण-उत्तर मंदिर असून समोरील दिशा दक्षिणेस आहे. मंदिरासमोर वड व पिंपळाचे दोन जुनाट वृक्ष आहेत. या वृक्षाखाली देवळाच्या प्रवेशद्वारापाशी देवीचे वाहन असलेली सिंह प्रतिमा आहे. मंदिराच्या सभा मंडपाला लाकडी खांब असून त्यावरील कोरीव नक्षीकाम अप्रतिम आहे. मंदिराशेजारी दोन शिवकालीन तोफा आहेत. देवालयाचा परिसर अत्यंत निसर्ग सौंदर्याने नटलेला असून आवारास चिरेबंदी तटबंदी आहे. बाजूलाच कलात्मक बांधणीची पिण्याच्या पाण्याची विहीर व धर्मशाळा आहे.\nदेवळाच्या आवारात श्री पावणादेवीचे एक मंदिर असून हि मूर्ती संगमरवरी आहे. श्री पावणा देवीच्या मंदिराचे बांधकाम नव्यानेच करण्यात आले आहे. मंदिरा बाहेरील आवारात श्री देव रवळनाथ, श्री मारुती अशी मंदिरे आहेत. श्रीदेवी वडची, श्रीदेव गांगेश्वर, रामेश्वर, ब्राह्मणदेव, जठेश्वर, श्री विठलादेवी इ. मंदिरे कोटकामते गावाच्या परिसरात आहेत.\nनवरात्रोत्सव हा कोटकामते गावाचा प्रमुख उत्सव. दस-यात या मंदिरात हा उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमी पर्यंत दहा दिवस फार मोठ्या आणि पारंपारिक पध्दतीने शाही थाटात संस्थानिकांना शोभेल असा साजरा केला जातो. नवरात्रात देवीचे तेजही काही आगळेच असते. देवीच्या संपुर्ण अंगावर चांदीचे कवच चढवण्यात येते. पालखीदेखील खास चांदीच्या आभरणांनी सजवली जाते. सभामंडप जुन्या काळाच्या हंडया व झुंबरानी सजवले जातात.\nअत्यंत शिस्तबद्धता हे इथल्या नवरात्र उत्सवाचे प्रमुख वैशिष्ठय. देवसेवकांची वाटुन दिलेली कामे नियमितपणे पार पडतात. चैत्र व कार्तिक महिन्यात १ महिना पालखी सोहळा असतो. गोकुळाष्टमीच्या आधी सात दिवस हरीनाम सप्ताहास सुरुवात होते. तर गोकुळाष्टमीला या सप्ताहाची सांगता होते. येथील उत्सवाचा आनंद लुटणे म्हणजे एक पर्वणीच आहे.\nश्री देवी भगवती मंदिरा विषयी आख्यायिका सांगितले जाते , ती म्हणजे पूर्वीच्या काळी तानवडे नावाचे सद्गृहस्थ तंबाखूचा व्यापार करीत होते. या व्यापाराची वाहतूक बैलाच्या पाठीवरून केली जात होती. गावात आल्यावर ते सदगृहस्थ तंबाखूचू पोते पाठीवर मारून गावागावात तंबाखू विकत असत. मात्र एक दिवस काय झाले कि त्यांनी तंबाखूचे पोते पाठीवर मारल्यानंतर त्यांना ते पोते नेहमीपेक्षा जड झाले आणि म्हणून ते त्यांनी खाली टाकले. पोते नेहमीपेक्षा जड कसे झाले हे पाहण्यासाठी त्यांनी पोते उघडले तर त्यांना त्या पोत्यात एक वाटोळा दगड दिसला. त्यांनी तो दगड बाहेर काढून टाकला तर तो पुन्हा त्याच पोत्यात सापडू लागल्याने ते सदगृहस्थ कंटाळले. नंतर त्यांनी असाच एक दगड एका ठिकाणी टाकला.\nत्यानंतर तो दगड पुन्हा पोत्यात न दिसल्याने त्याला निश्चिंत वाटले.ज्या ठिकाणी दगड टाकला त्यानंतर त्या जागेमध्ये आज भगवती मंदिर आहे. व्यापाराने ज्या ठिकाणी दगड टाकला तेथे पावणाई देवीची मूर्ती बसलेली होती. देवीला स्वताची जागा पाहिजे असल्याने तिने लहान कुमारिकेचे रूप घेतले व ती त्या मूर्तीजवळ गेली आणि तहान लागली असल्याचे सांगत पिण्यासाठी पाणी मागितले. त्याबरोबर तिने पाणी आणून देते असे सांगून ती विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली.\nपाणी घेवून आल्यानंतर पाहते तो देवी तिच्या जागेवर बसली होती. तिने पाण्याचे भांडे पुढे केले, ते पाणी प्याल्या नंतर विचारणा केली. त्यावेळी तू माझ्या जागेवर बसलीस आता मी कोठे जावू.. तेव्हा देवीने तिला माझ्या शेजारी उजव्या बाजूला जावून बस असे सांगितले. त्याप्रमाणे ती उजव्या बाजूला बसली आहे. नंतर त्याठिकाणी लहान लहान मंदिरे बांधण्यात आली. काही कालांतराने त्या मंदिरांचा जीर्नोधार करून विस्तार करण्यात आला.\n१९७४ साली लिंगडाळ गावातील आडिवरे वाडी येथील श्री वडची देवी हिची यात्रा होती. या यात्रेस येथील देवस्वारी घेवून मानकरी,गावकरी गेले होते. यात्रेचा दिवस संपल्यानंतर माघारी येण्याच्या वेळी दुपारचे स्नेहभोजन आटोपल्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास पुन्हा धूप जाळून श्रींचे तरंग काढण्यात आले. मात्र सर्व धार्मिक विधी होईपर्यंत रात्रीचे आठ वाजले. याठिकाणी निघताना सोबत नेलेल्या सर्व सामानाची भांडी रिकामी झालेली होती.\nमशालजीकडील तेल संपले असल्याचे लक्षात आल्यानंतर मानकर्यांनी हि गोष्ट देवीच्या कानावर घातली. देवीने मानकर्यासोबत मशालजीना व रयतेलाही मी जाईन त्याठिकाणी माझ्यासोबत चला अशी आज्ञा केली. सर्व मंडळी शिवकळेच्या मागून वडची देवी पाषाणाजवळ गेली. ती पाषाणाजवळ गेल्यानंतर तिने ती पेटती मशाल रिकाम्या पासरीत म्हणजेच तेलाच्या भांड्यात बुडवून वर उचलले. आपल्या हातात मशाल घेवून आता माझ्यामागून या अशी आज्ञा केली.\nदेवीच्या आज्ञेप्रमाणे हि मंडळी देवीच्या शेजारी असलेल्या ओहोळाजवळ गेली. तरंग पाण्यात बुडविला व पेटती मशाल पाण्यात बुडवून वर काढली.पाण्यात बुडवूनही मशाल मात्र विझली नाही. ओहोळावरील पाणी पसरीत भरून ती पुन्हा पाषाणाजवळ आली आणि म्हणाली, मी माझ्या दरबारात जाईपर्यंत या तेलाचा-पाण्याचा वापर करा. दरबारात गेल्यावर पासरीतील शिल्लक पाणी देवीच्या तळीत नेवून ओतण्यात आले. हि सत्यकथा येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष अनुभवल्याचे सांगतात.\nAbout गणेश कदम\t47 लेख\nपुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nप्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\nखरच ही लोकशाही काम करतेय का \nप्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\nधोकादायक देशांतील भारतीयांची सुरक्षा : काही उपाययोजना\nप्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे\nगोष्ट एका ‘ Post ‘ ची\nएक सवारी डांग बागलाणची\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/educational.html", "date_download": "2018-04-22T12:17:20Z", "digest": "sha1:OGFTUK2C62K7DHOOENCNP3RJKZ2QI3VE", "length": 7743, "nlines": 35, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Educational News", "raw_content": "\nकोकणवासीय मराठा समाजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन\nकोकणवासीय मराठा समाजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन\n’सोशल मिडियाचा मार्केटिंगसाठी उपयोग’ या विषयावर प्रो. ज्योतिंद्र झवेरी यांची कार्यशाळा\nसोशल मिडिया मार्केटिंगसंबंधी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन प्रख्यात आय.टी. कन्सल्टंट व ट्रेनर प्रो. ज्योतिंद्र झवेरी यांनी केले आहे. श्री झवेरी हे गेली ३५ वर्षे आय.टी. क्षेत्रात कार्यरत असून ई.आर.पी (Enterprise Resource Planning) या पुस्तकाचे ते लेखक आहेत. आय.बी.एम. मध्ये ते १९७५ साली कार्यरत होते. हे प्रशिक्षण शिबीर रॉयल बोट क्लब बंडगार्डन रोड पुणे येथे बुधवार दिनांक २० जुलै २०११ रोजी दुपारी २ ते ६ या वेळात होईल. या शिबीरामध्ये प्रो. ज्योतिंद्र झवेरी हे प्रशिक्षार्थींना ट्विटर, यू ट्युब, फेसबुक, लिंकडइन, ब्लॉग या नेटवर्किंग साईटच्या सहाय्याने मार्केटिंग कसे करावे याची माहिती देतील.\nआयबीएस पुणेचा सिंगापुर, इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स बरोबर सहकार्य करार\nबिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील पुण्यात अग्रगण्य असलेल्या आयबीएस पुणे व सिंगापुर इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यात नुकताच सहकार्य करार सिंगापुर येथे करण्यात आला. यामध्ये या दोन्ही संस्थांमध्ये चर्चासत्रे आयोजन, बैठका, कार्यशाळा याच बरोबर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम तसेच प्रशिक्षण व भेटी यांचा समावेश आहे. यामध्ये आयबीएस मधील विद्यार्थी व प्राध्यापक यांना सिंगापूर येथील इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स सदस्यांबरोबर वरील उपक्रम राबविता येतील\nसिंहगड स्प्रिंगडेल स्कूल पालक संघटनेचे फी वाढी विरोधात खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांना निवेदन\nसिंहगड स्प्रिंगडेल स्कूलच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या फीवाढी संदर्भात अन्यायकारक व पिळवणूक करणा-या निर्णयाविरूध्द पालकानीं आंदोलनाचा पवित्रा घेतला असून; त्या अंतर्गत लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना निवेदने देण्यात येत असून शैक्षणिक सेवाकार्यात विशेष आवड असलेल्या खा. सौ.सुप्रियाताई सुळे यांची निसर्ग मंगल कार्यालय, मार्केटयार्ड येथे संघटनेच्या पदाधिका-यांनी भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/international/will-visa-interview-get-lost-if-you-forget-personal-documents/amp/", "date_download": "2018-04-22T12:08:52Z", "digest": "sha1:MWGGTPGQYDSGRGVE4YP6RG3KO7QDUNQV", "length": 7476, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Will the visa interview get lost if you forget the personal documents? | व्हिसा मुलाखतीच्या ठिकाणी वैयक्तिक दस्तावेज विसरल्यास परत मिळतील का? | Lokmat.com", "raw_content": "\nव्हिसा मुलाखतीच्या ठिकाणी वैयक्तिक दस्तावेज विसरल्यास परत मिळतील का\nअमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करत असताना तुम्हाला प्रामुख्यानं मुलाखतीच्या आधारावर व्हिसा दिला जातो, हे कायम डोक्यात ठेवा. ब-याचदा अधिकारी मुलाखतीदरम्यान दस्तावेजाचीही मागणी करतात. त्यामुळे कायम स्वतःजवळ दस्तावेज बाळगा.\nप्रश्न- व्हिसा मिळवण्यासाठी मुलाखत देण्यास गेला असताना मी माझे वैयक्तिक दस्तावेज यूएस काऊन्सिलमध्ये विसरलो. मला ते दस्तावेज परत मिळू शकतात का उत्तर- हो, तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता अथवा आमच्या व्हिसा सपोर्ट सेंटरशी पत्रव्यवहारही करू शकता. त्यानंतर आम्ही पडताळणी करून तुम्हाला तुमचे दस्तावेज परत देऊ. अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करत असताना तुम्हाला प्रामुख्यानं मुलाखतीच्या आधारावर व्हिसा दिला जातो, हे कायम डोक्यात ठेवा. ब-याचदा अधिकारी मुलाखतीदरम्यान दस्तावेजाचीही मागणी करतात. त्यामुळे कायम स्वतःजवळ दस्तावेज बाळगा. काही जण व्हिसा मिळवण्याच्या मुलाखतीला जाताना दस्तावेज घेऊन जात नाहीत. परंतु असे करू नका. व्हिसासाठी अर्ज करताना अधिकारी कोणत्याही प्रकारच्या दस्तावेजांची मागणी करू शकतात. तसेच तुम्ही योग्य दस्तावेजांची पूर्तता न केल्यास अधिकारी त्या दस्तावेजाचं पुनरावलोकन करू शकत नाही, हेसुद्धा कायम लक्षात ठेवा. व्हिसामध्येसुद्धा अनेक प्रकार असतात. जसे की, स्टुडंट व्हिसा, कलाकार व्हिसा. त्यामुळे मुलाखतीला जाताना योग्य दस्तावेज जवळ बाळगा आणि अधिका-यांना त्याची पूर्तता करा. अर्जदाराला www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर व्हिसा मिळवण्यासाठी कोणते दस्तावेज आवश्यक आहेत, याची माहिती दिली आहे. त्यामुळे व्हिसाच्या मुलाखतीला जाण्याआधी हे संकेतस्थळ एकदा आवर्जून पाहा. व्हिसाची मुलाखत झाल्यानंतर अर्जदार त्या ठिकाणीच स्वतःचे महत्त्वाचे दस्तावेज विसरल्यास त्याला यूएस काऊन्सिल जबाबदार राहणार नाही. त्यामुळे स्वतःचे महत्त्वपूर्ण दस्तावेज यूएस काऊन्सिलमध्ये राहिले तर नाहीत ना, याची खात्री करूनच बाहेर पडा.\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nव्हिसा अर्जांत यंदा घसरण, एच-१ बी व्हिसाचे १.९० लाख अर्ज मिळाले\nअमेरिकेतील 'या' राज्यात आता एप्रिल ओळखला जाणारा वैशाखीचा महिना\nकसा मिळवाल अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा\nयु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी, हल्लेखोर महिला ठार\nदक्षिण आणि उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना\nस्पायडर मॅन बनून करत होता लहान मुलांचं शोषण, कोर्टाने ठोठावली १०५ वर्षांची शिक्षा\nहिंसक निदर्शनांमुळे राष्ट्रकुल बैठक सोडून द. आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष परतले\nम्हणून त्यांनी देशाचं नाव बदललं... आफ्रिकेतील पूर्ण राजेशाही असणारा शेवटचा देश\nमहिलांवरील अत्याचारांची गंभीर दखल घ्या; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा मोदींना सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sangli/bhima-koregaon-incident-stopped-kanchadi-sangli/amp/", "date_download": "2018-04-22T12:09:55Z", "digest": "sha1:DL3H4TBISWRX54GBIQDLSRW67LDN22KY", "length": 4280, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bhima Koregaon incident: Stopped in Kanchadi in Sangli | भीमा कोरेगाव घटना : सांगलीमध्ये कडकडीत बंद | Lokmat.com", "raw_content": "\nभीमा कोरेगाव घटना : सांगलीमध्ये कडकडीत बंद\nसांगली, मिरजेसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.\nसांगली - सांगली, मिरजेसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यामुळे एसटी बस सेवा ठप्प आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nभीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी तीव्र आंदोलन सुरू आहेत. परिणामी विटा बस स्थानकात शुकशुकाट असून एसटीच्या लोकल व लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पेठ -शिराळा राज्य महामार्गावर रेठरे धरण येथे युवकांनी टायर पेटवून सुमारे अर्धा तास रास्ता रोको केला.\nकोल्हापुरात भीमसैनिक-हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरासमोर, भीमा कोरेगावप्रकरणी बंदला हिंसक वळण\nमहाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद : मुंबईत 48 बसची तोडफोड, 4 बसचालक जखमी\nपरभणीत संघाच्या कार्यालयात फेकली पेट्रोलची बॉटल, पुस्तके जळाली; शहरात कडक पोलीस बंदोबस्त\nमुंबईतील मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीनमधील 'शो' रद्द, हिंदी मालिकांचे शूटिंगही बंद\nपाणी टंचाई असणाऱ्या जत गावांत टँकर सुरू करा, विलासराव जगताप : जतमध्ये आढावा बैठक;\nमिरजेत अनधिकृत कत्तलखान्यास ठोकले सील-मांस विक्रेत्यांकडून आंदोलनाचा इशारा\nसावरकर संमेलनास ग्रंथदिंडीने प्रारंभ: सांगली, मिरज शहरात शोभायात्रा\nश्वानांवरील कर आकारणी रद्द : सांगली महापालिकेत काँग्रेसची पक्षबैठक -आज शिक्कामोर्तब\nविरोधकांकडून केवळ दिशाभूल- शिवाजीराव नाईक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ahmedabad-dharoi-dam-pm-modi-reaches-ambaji-temple-489046", "date_download": "2018-04-22T12:45:41Z", "digest": "sha1:4GBOEVHAQOS7HAYBXLMKUD22QMAAP2PD", "length": 14068, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अहमदाबाद : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप-काँग्रेसची मंदिर डिप्लोमसी", "raw_content": "\nअहमदाबाद : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप-काँग्रेसची मंदिर डिप्लोमसी\nगुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि भाजप नेत्यांची मंदिर डिल्पोमसी सुरुच आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराथी जनतेचं शक्तीपीठ असलेल्या अंबाजी मंदिराचं दर्शन घेतलं.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nअहमदाबाद : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप-काँग्रेसची मंदिर डिप्लोमसी\nअहमदाबाद : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप-काँग्रेसची मंदिर डिप्लोमसी\nगुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि भाजप नेत्यांची मंदिर डिल्पोमसी सुरुच आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराथी जनतेचं शक्तीपीठ असलेल्या अंबाजी मंदिराचं दर्शन घेतलं.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-cricket-india-new-zealand-second-odi-78821", "date_download": "2018-04-22T12:10:14Z", "digest": "sha1:PLTA7R4UUISJK6K6FRTKWAURJJQ5K5LH", "length": 16542, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news cricket India-New Zealand second ODI भारत-न्यूझीलंड मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज | eSakal", "raw_content": "\nभारत-न्यूझीलंड मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज\nबुधवार, 25 ऑक्टोबर 2017\nपुणे - पहिल्या एकदिवसीय सामन्यात २८० धावांचे आव्हान उभे करूनही न्यूझीलंडच्या संयमी खेळाने भारताची विजयाची मालिका खंडित झाली होती. त्यामुळे भारताच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी येण्याच्या प्रयत्नांनाही खीळ बसली होती. त्यामुळे आता या सगळ्या दडपणाखाली उद्या पुण्यात गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर भारतीय संघ न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाईल. पहिल्या सामन्यातील न्यूझीलंडचा प्रतिकार लक्षात घेता दुसऱ्या सामन्याची दोरी फलंदाजांपेक्षा गोलंदाजांच्या हाती राहणार यात शंका नाही.\nपुणे - पहिल्या एकदिवसीय सामन्यात २८० धावांचे आव्हान उभे करूनही न्यूझीलंडच्या संयमी खेळाने भारताची विजयाची मालिका खंडित झाली होती. त्यामुळे भारताच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी येण्याच्या प्रयत्नांनाही खीळ बसली होती. त्यामुळे आता या सगळ्या दडपणाखाली उद्या पुण्यात गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर भारतीय संघ न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाईल. पहिल्या सामन्यातील न्यूझीलंडचा प्रतिकार लक्षात घेता दुसऱ्या सामन्याची दोरी फलंदाजांपेक्षा गोलंदाजांच्या हाती राहणार यात शंका नाही.\nनाणेफेक जिंकल्यावर विराट कोहली बहुतांशी वेळेला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. कारण धावांचा पाठलाग करणे त्याला पसंत आहे. मुंबई सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना त्रास झाला. कारण वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी काहीशी संथ होती. न्यूझीलंड फलंदाजीच्या वेळी खेळपट्टी स्थिरावली आणि चेंडू बॅटवर यायला लागला. टॉम लॅथम आणि रॉस टेलरने द्विशतकी भागीदारी रचून संघाला विजयी केले. पुण्यात संध्याकाळी हवा गार होऊन मैदानावर दव पडतो याचा विचार करता नाणेफेक जिंकणारा कर्णधार या वेळी प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेईल, असे वाटते.\nदोन्ही संघांची फलंदाजी मजबूत असल्याने गोलंदाजांवर अतिरिक्त जबाबदारी आहे. भरपूर रोलिंग केलेल्या चांगल्या खेळपट्टीवर फलंदाजांना रोखणे गोलंदाजांना कठीण जात आहे. अचूक गोलंदाजी करून दडपण वाढवून फलंदाजाला चूक करायला भाग पाडून बाद करता आले तरच यशाचा मार्ग दिसतो, हे गोलंदाज जाणतात. तसेच आजकालच्या क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज जास्त करून चेंडू कमी गतीने टाकण्याची कला बाळगून असतात. पहिल्या सामन्यात ट्रेंट बोल्टने तेच कसब दाखवले. दुसरा सामना जिंकून पुनरागमन करायचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे. कारण न्यूझीलंडचा संघ खरोखरच चांगला आहे, अशी कबुली भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी दिली.\nभारतीय फलंदाजीची मधली फळी अजून स्थिरावलेली नाही. मनीष पांडेला दिली गेलेली संधी जास्त रंग भरून गेली नाही म्हणून स्थानिक क्रिकेटमधे पोत्याने धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकला पूर्ण फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात लोकल हिरो केदार जाधवने अफलातून शतकी खेळी केली होती, जी केदारला मोठी प्रेरणा देत असणार. केदार जाधवने संघ व्यवस्थापनाच्या अपेक्षांना सकारात्मक साद दिली, तर मधल्या फळीची समस्या दूर होऊ शकते.\nदुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघात फार बदल केले जाण्याची शक्‍यता कमी आहे. गहुंजे मैदानावरची खेळपट्टी फलंदाजीकरता चांगली मानली जाते. दोन्ही संघांनी सरावाला यायचे बंधन खेळाडूंवर टाकले नव्हते, म्हणून मोजक्‍या खेळाडूंनी सराव केला. दिवाळीची सुटी संपून काम चालू झाल्यावर बुधवारी सामना होत असल्याने सर्व तिकिटे अजून विकली गेली नसल्याचे समजले. तरीही एकदिवसीय सामन्याचा उत्साह बुधवारी मैदानात दिसून येईल हे नक्की.\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nबोर्डी- मोफत वैद्यकीय शिबीरात 200 रुग्णांची तपासणी\nबोर्डी- बोर्डी महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि नवी मुंबई येथील डॉ. जी.डी. पोळ फाउंडेशन संचलीत वाय.एम.टी.आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि...\nपर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी एका अवलियाचे अनोखे सेवाव्रत\nपाली (जि. रायगड) - प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-toilet-women-sanitary-napkins-76451", "date_download": "2018-04-22T12:10:34Z", "digest": "sha1:LKK4NTO7IMDRB3YMZ4BVZZ7PLV37ALWV", "length": 7322, "nlines": 55, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news toilet women Sanitary napkins स्वच्छतागृहात महिलांना मिळणार \"सॅनिटरी नॅपकिन' | eSakal", "raw_content": "\nस्वच्छतागृहात महिलांना मिळणार \"सॅनिटरी नॅपकिन'\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nपुणे - महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगारातील महिलांच्या स्वच्छतागृहात लवकरच \"सॅनिटरी नॅपकिन'ची सोय उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबई येथील महामंडळाच्या मुख्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.\nपुणे - महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगारातील महिलांच्या स्वच्छतागृहात लवकरच \"सॅनिटरी नॅपकिन'ची सोय उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबई येथील महामंडळाच्या मुख्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.\nया सुविधेसाठी ठराविक रक्कम आकारण्यात येणार आहे. प्रस्तावास मान्यता मिळताच तातडीने या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे; तसेच या नॅपकीनची विल्हेवाटदेखील याच ठिकाणी लावण्यात येणार आहे. स्वारगेट येथे स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यास मिळणारा प्रतिसाद पाहून त्याची व्याप्ती वाढविण्यात येईल, अशी माहिती विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली.\nदरम्यान, वाकड-हिंजवडी परिसरातून गेल्या महिन्यापासून दर शुक्रवारी मुंबईसाठी दहा जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. प्रवाशांकडून त्यास पसंतीही मिळत आहे. या भागातून शुक्रवारी दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत मुंबईला जाणाऱ्या-येणाऱ्यांची प्रवाशांची संख्या मोठी असते. मात्र प्रवाशांच्या तुलनेत बस उपलब्ध नसल्याने, त्याच्या फायदा खासगी वाहतूकदारांकडून घेतला जातो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले.\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bendiatus.blogspot.com/", "date_download": "2018-04-22T11:57:49Z", "digest": "sha1:ULYRU376ZG4UXNS42ROGGOJKFQP6FE4X", "length": 15828, "nlines": 75, "source_domain": "bendiatus.blogspot.com", "title": "वारी अमेरिकेची ...", "raw_content": "\nबो, बॉब आणि आयफोन\nदिवस: फेब्रुवारी २०१० २रा आठवडा (नक्की दिवस आठवत नाहीये पण सुट्टी होती त्यानंतर )\nवेळ: असेल रात्री ७, ८ वाजेची\nमी आणि माझा सहकारी योगेंद्र बस मधून उतरून lawn तुडवत शोर्टकट मारत माझ्या अपार्टमेंट वर चाललो होतो अचानक मला माझ्या पायाखाली काहीतरी तुडवल्यसारखे वाटले बर्फ होता पण त्याखाली काहीतरी होतं थोडा अंधार होता तिथे जे काही होता ते उचलला आणि पुढं जाऊन बघतो तर काय मी पायाखाली चक्क आयफोन तुडवत होतो. बापा जन्मात कधी आयफोन बघितला नवता आणि तो पायाखाली. मला वाटला गेला आता तो, पण बनावट चांगली आहे म्हणावा नाहीतर काय ७० किलो चा भर सहन केला त्याने आणि तरी चालू होता. थंडी भरपूर होती - मध्ये होता कि तापमान म्हटला आता इथे रस्त्यवर उपक्रम नकोत तडक रूम (तेच ते अपार्टमेंट, आपलं रूम चांगला वाटतं) वर गेलो. पहिले काही कळेना चालवायचा कसा ते, काहीतरी फाईट मारली आणि त्याचा call register उघडला. त्याच्या missed calls आणि received calls मध्ये एकच बाई होती लिंडा. कमीत कमी १५ मिस कॉल आणि तेवढेच आलेले कॉल तिचेच, फोन बुक मध्ये हि ४ ते ५ लोक फक्त फोन केलेल्या लोकांमध्ये काही वेगळे नंबर दिसत होते सांगायचं तात्पर्य काय कि बहुतेक फोन नवीन होता. म्हटला आता लिंडा बाई बहुतेक बायको / गर्ल फ्रेंड असेल (इतका त्रास देतेय म्हटल्यावर, काय सांगावा बुवा तिलाच कंटाळून फोन फेकला असेल त्याने , अरे पण आपल्याला कुठे माहितेय कि फोन \"तिचा\" आहे कि \"त्याचा\" काय राव इतका ठळक अक्षरात लिहिला आहे कि वरती बो आणि बॉब असो ..) तर मी लिंडा ला फोन लावला कोणीच उचलला नाही , परत लावला , परत तेच (हा आणि लिंडा काय मिस कॉल मिस कॉल खेळतात कि काय नाहीतर जोरदार भांडण वगैरे झालं असेल दोघांचा काही असो आपल्याला काय ..) मग मी मोर्चा वळवला तो शेवटच्या फोन कॉल वर.\nशेवटचा फोन संध्याकाळी केला होता त्यालाच फोन लावला त्याला कसला \"ती\" निघाली तिकडून\n(संवाद मराठीतून टाकतोय पण घडला इंग्लिश मधूनच, आपल्या सिनेमा सारखा नाही \"हिरो\" हिंदी मधून बोलतो म्हणून अंग्रेज पण हिंदी मधेच बोलतात )\nमी: माझा नाव हेमंत (आडनाव बेंडाळे सांगितला नाही नाहीतर ते म्हणण्यामध्ये तिचा (आणि माझा) बराच वेळ गेला असता ). मला हा आयफोन सापडला आहे horizon मध्ये. संध्याकाळी ह्या फोन वरून शेवटचा फोन तुम्हाला लावण्यात आला होता म्हणून तुम्हाला फोन केला\nती (नाव आठवत नाही तिचा, असाही तिचं नाव नव्हतं फोन मध्ये ): मला नाही माहिती बुवा मला कोणी फोन केला ते , हा landline आहे असा म्हणून फोन ठेवला तिने\nआता म्हटला अजून काही तरी बघावा लागणार फोन मध्ये म्हणून काहीतरी काडया करायला सुरुवात केली तेवढ्यात त्या बाईने परत फोन केला. तिला साक्षात्कार झाला होता कोणी फोन केला होता ते\nती : आता आठवला हा फोन कोणाचा आहे ते. बॉब ने संध्याकाळी फोन केला होता (तिच्या घरातला कोणालातरी बॉब ने फोन केला होता असा कळलं)\nती : मग तुम्हाला बॉब community center ला भेटेल\nमी : आम्ही बॉब ला कसा ओळखावं\nती : बॉब कडे एक मोठा कुत्रा आहे , त्याचा नाव बो आहे\nमी : (घ्या म्हणजे आता कुत्र्यावरून लोकांना ओळखायचा का इकडे ) बरं ठीक आहे, बघतो मी. धन्यवाद.\nमी आणि योगेंद्र भरपूर हसलो बो वरून बॉब ला ओळखायचं अशी कल्पना करुनच.\nमग आम्ही आमचा मोर्चा community center वर वळवला. योगेंद्र त्याच्या घरी जाणार होता आणि वाटेत community center होतं. आम्ही आत गेलो आणि बो ला शोधायला लागलो (काय लाज आहे राव, लिहायला देखील कसंतरी वाटतंय , पण खरंच बो ला शोधत होतो आम्ही) बो काही सापडला नाही मग आम्ही receptionist कडे गेलो आणि तिला वृत्तांत कथन केला\nती : कोणता बॉब \nमी : (झाली का पंचायत ) ज्या बॉब कडे बो नावाचा मोठा कुत्रा आहे.\nती : अछा तो बॉब (आम्ही आता फक्त पडायचेच बाकी होतो) मला जरा तो फोन दाखवा बरं.\nतिने तो फोन घेतला आणि (काय माहित कुठून ) त्यातले फोटो काढले.\nती : हा बो नाहीये (दुसऱ्या कुठल्यातरी कुत्र्याचा फोटो होता, म्हणजे स्वताचा एक पण फोटो नाही आणि दुसऱ्या कुत्र्याचा फोटो \nमी आणि योगेंद्र आम्ही एक मेकांकडे बघितले. नक्की काय चालू आहे आपण बॉब ला शोधतोय कि बो ला \nती : येसं हाच बो (तिच्या तोंडावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, बो म्हणजे जणू काही ब्रॅड पिट च)\nपण आता बो नाहीये बॉब बरोबर ( अरे काय चालू काय आहे बो म्हणजे काय GF आहे का काय बॉब ची आणि बो नाहीये बॉब बरोबर म्हणजे काय आणि बो नाहीये बॉब बरोबर म्हणजे काय हे अमरु (अमेरिकन) काय करतात काही कळत नाही )\nमी : (आता तो बो बॉब बरोबर का नाहीये हे विचारण्याचं धाडस आम्ही केला नाही, नाहीतरी अजून काहीतरी अतर्क्य कथा गळ्यात पडली असती आतापर्यत जितके झाले ते पुरे झाले ) मग तुम्ही देणार का आयफोन बॉब ला\nती : हो नक्कीचं. धन्यवाद (तेवढ्यात तो आयफोन वाजला, साक्षात लिंडा देवी प्रसन्न झाली होती आणि receptionist ने फोन उचलला.)\nती : हेल्लो ...\nमी : ( आता ती लिंडा बाई धुलाई करणार बहुतेक बॉब ची. मरो तो आयफोन , बो , बॉब आणि लिंडा. आम्ही ती काय म्हणतेय तिकडे काना डोळा करत म्हणालो ) धन्यवाद.\nत्यानंतर मी पुन्हा कधी community center ला पण गेलो नाही. माहित नाही बॉब ला बो (परत) भेटला कि नाही, लिंडा ने बॉब ला किती तुडवला आणि महत्वाचा म्हणजे बॉब ला आयफोन भेटला कि नाही .....\nआता हि गोष्टं सांगितल्यावर लोक म्हणतील कि तू मोठा राजा हरिशचंद्र आयफोन देऊन आला तिकडे, मग दुसरी गोष्टं सांगावी लागते..\nदिवस : मे २००९ चा कोणता तरी शनिवार\nस्थळ : कॉलोराडो मिल्स मॉल, डेनवर (फार मोठा मॉल आहे म्हणून गेलो तिकडे , कसलं काय मॉलसारखा मॉल बाकी काही नाही. एक पैशाची (सेंट ) ची पण खरेदी केली नाही आम्ही )\nवेळ : साधारण दुपारी २ किंवा ३\nमी आणि माझे दोन सहकारी वेणू(गोपाल) आणि विपुल\nमी : अरे मेरा मोबाईल (नोकिया इ ५१, हं असा तसा नाही बर का business series चा होता, तो परत कसा हरवला ती पण एक गोष्ट आहे पण ती censored आहे :-) ) खो गया लगता है| जेब मै नही है |\nवेणू : अरे ऐसे कैसे लाया हि नही होगा. ( विपुल पण त्याला साक्ष आणि मी त्या दोघांवर ठेवला विश्वास)\nमी : ठीक है रूम पर जाके देखते है |\nपूर्ण रूम शोधून काढली पण मोबाईल काही मिळेना. मग तर्क लावण्यात आले कुठे पडला असेल त्याचे. भेटण्याची काही शाश्वती वाटत नवती पण तरी RTD ऑफिस (तिकडची PMT हो ) फोन लावला आणि काय सांगता तिकडच्या एका भल्या ड्रायवर ला तो सापडला होता आणि त्याने तो जमा पण केला होता. मग काय त्यांनी मला पासपोर्ट नंबर वगैरे विचारला आणि दुसऱ्या दिवशी मी जाऊन फोन देखील घेतला ...\nबो, बॉब आणि आयफोन\nकॉम्पुटरचा कीबोर्ड बडवणे हा माझा मुख्य धंदा आहे , जोडीला माउसला हि त्रास देतो. हि सगळी उठाठेव ह्यासाठी कि आमच्या मित्र मंडळीमध्ये आम्ही पहिल्यांदा अटकेपार झेंडा फडकवला, म्हणजे अमेरिकेला गेलो हो, म्हणजे सगळ्या मित्र मंडळी मध्ये नाही पण एका ग्रुप च्या. त्यावेळेस मी माझ्या मित्रांना तिकडच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याच इकडे टाकतोय, बाकी लोकांना याचा काही इतकं नवल नसणार आहे पण तरीही ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2017/08/blog-post_3.html", "date_download": "2018-04-22T12:04:26Z", "digest": "sha1:U7PBBDEE545CJENOMJGP4TU2TAJXH22Z", "length": 5393, "nlines": 64, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "कामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / time management online course / कामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर-Kanban Method / कामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर\nकामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर\ntime management online course, कामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर-Kanban Method\nकामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर-Kanban Method\nमित्रांनो,मी आज तुम्हाला Time managementमधील एका विशिष्ट techinque बद्दल सांगणार आहे.कानबान ही एक जापानी techinqueआहे.ती सर्वप्रथम जापानमध्ये वापरली गेली.ही techinqueवापरल्यामुळे तुमच्याproductvity मध्ये नक्कीच improvement होईल.मग ही techinqueकाय आहे आणि तिचा वापर कसा करायचा ते आपण पाहू.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nकामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर Reviewed by varsha on 00:27 Rating: 5\nकामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर-Kanban Method\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A1", "date_download": "2018-04-22T12:31:16Z", "digest": "sha1:MPVVT5S7AYHBYGLXGUEWOQYBKQHBK65L", "length": 4229, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स स्टड - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nचार्ल्स थॉमस सी.टी. स्टड (डिसेंबर २, इ.स. १८६०:स्प्रॅटन, नॉर्थहँप्टनशायर, इंग्लंड - जुलै १६, इ.स. १९३१:इबांबी, बेल्जियन काँगो) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.\nस्टड पेशाने ख्रिश्चन धर्मप्रसारक होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८६० मधील जन्म\nइ.स. १९३१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/25423/%E2%80%9C%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%E2%80%9D-%E0%A4%86-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A5%87-", "date_download": "2018-04-22T12:07:55Z", "digest": "sha1:OMV564K2C2ES7JJP5AENDWWAHY5GPYXJ", "length": 10724, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\n“आगामी काळात शिवशाही सरकार येणार असल्याने रयतेवर संकटे येणार नाहीत”.आ.डॉ.नीलमताई गो-हे\nपुणे (दि.३१) “पुण्यातील डुल्या मारुती देवस्थान विषयी आख्यायिका सांगितली जाते जनतेवर घोर संकट येणार असल्यास श्री हनुमान मूर्ती डूलते(हलते),मात्र आगामी काळात शिवशाही सरकार येणार असल्याने जनतेवर घोर संकटे येणार नाहीत.शिवसेना समर्थपणे त्यांचा मुकाबला करेल असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ता(कॅबिनेट दर्जा प्राप्त)आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.कसबा मतदार संघातील प्रभाग कर १७ रस्ता पेठ-रविवारपेठ येथील डुल्या मारुती चौक येथील वाहतूक बेताचे व कारंजे सुशोभिकरण शिवसेना नगरसेवक मा.विशाल धनवडे यांच्या प्रयत्नातून पुणे मनपाच्या माध्यमातून करण्यात आले.त्याचे लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या.याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी व प्रभागातील नागरिक बहुसंखेने उपस्थित होते.यावेळी शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी भविष्यात अशीच लोकोपयोगी विकासकामे करण्याचा विस्वास व्यक्त केला.नीलमताई गो-हे यांनी विशाल धनवडे यांच्या कार्याचे कौतुक करत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असावा अशी आशा व्यक्त केली.तसेच येणा-या काळात शिवसेना कसबा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यास सक्षम असलेले विशाल धनवडे यांनी असेच कामात सातत्य राखावे अशी सूचना केली.ज्यावेळी महाराष्ट्र धर्मावर,रयतेवर एखादे संकट येते तेव्हा शिवसेना कायम शिवशाहीच्या माध्यमातून त्या संकटावर मात करण्यासाठी तत्पर असते व रामभक्त हनुमानजींचे आशीर्वाद शिवसेनेच्या पाठीशी आहेत असे मत व्यक्त केले.श्री डुल्या मारुती देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी यांनी याठिकाणी मा.नीलमताई गो-ह यांचा शाल,श्रीफळ देवून सत्कार केला.प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आदरणीय लांडगे काकांनी मा.विशाल धनवडे यांच्या कार्याचे कौतुक करत शुभाशीर्वाद दिले व डुल्या मारुती मंदिराचा संपूर्ण इतिहास उपस्थिताना समजावून सांगितला.या प्रसंगी शिवसेना शहर संघटक गजानन पंडित,उपशहरप्रमुख उमेश गालिंदे,रवींद्र महंकाळे,जितेंद्र निजामपूरकर,संतोष भूतकर,मयूर कडू,संदीप गायकवाड,अनिल ठोंबरे,तुषार धनवडे,राहुल पारखे,ज्ञानंद कोंढरे,धनंजय देशमुख,अनिरुद्ध खाजगीवाले,शुभम दुगाने,मुकुंद चव्हाण,हनुमंत दगडे,राजेश राऊत,गणेश शिंदे,योगेश खेंगरे,अतुल कु-हे,व्यंकटेश पवार,कुणाल पवार,आशिष शिंदे,आकाश शेरे,गणेश दैठणकर,एकनाथ मोरे,निलेश राऊत,मंगेश कोकाटे,मंगेश वाईकर,प्रशांत वाडकर,प्रवीण डोंगरे,सागर भोसले,योगेश येनपुरे,मुकेश दळवे,योगेश निंबाळकर,रेहान खान,किशोर लगड,निलेश गोरड,भरत चौधरी,प्रशांत परदेशी,अजिंक्य पांगारे,मनोज सूर्यवंशी,जालिंदर अडागळे,पवितरसिंह भोंड,सनी भिसे,विनायक धारणे,अमोल देवळनकर,तसेच महिला आघाडीच्या स्वाती कथलकर,मनीषा धारणे,सुदर्शना त्रिगुणाईत,वृषाली दुबे,व शिवसैनिक मित्रपरिवार उपस्थित होते.\nछायाचित्र :उद्घाटन प्रसंगी डॉ.नीलमताई गो-हे,विशाल धनवडे व अन्य मान्यवर,तसेच शिल्प\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/other/item/%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F-%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A5%A9-offbeat-bhatkanti.html?category_id=5", "date_download": "2018-04-22T12:33:41Z", "digest": "sha1:WVERYX6UWS2J4WSY2WQKXGOMJ65UOLKR", "length": 5059, "nlines": 95, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "ऑफबीट भटकंती-३", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nऑफबीट भटकंती-३ | Offbeat Bhatkanti-3 `हटके' पर्यटनस्थळांची रोमांचकारी हॅटट्रिक \nप्रवासवर्णनाच्या पुस्तकांमध्ये आपलं वेगळेपण जपत वर्षा-वर्षाच्या अंतराने `ऑफबीट भटकंती' चे दोन भाग प्रसिद्ध केल्यानंतर आता प्रसिद्ध होत असलेला हा तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे या ति‍‌‌स‌‌‌‌‌‍र्‍या भागातही जगभरातील विविध `हटके' व वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची विविधांगी माहिती जयप्रकाश प्रधान त्यांच्या रंजक शैलीत देतात. त्याचबरोबर या पर्यटनस्थळांना कधी जावं, कसं जावं, व्हिसा कसा घ्यावा अशी उपयुक्त माहिती आणि नकाशेही ते यात देतात.\nछंद म्हणून भटकंती करता करता प्रधान दांपत्यानी तब्बल ७३ देश पालथे घातले आहेत. या भटकंतीवर आधारित अनुभवकथनाचे त्यांचे कार्यक्रमही लोकप्रिय होत आहेत. स्लोव्हाकिया, बोस्निया-हरझेगोव्हिना, कॅनेडियन रॉकीज...अशा काही परिचित/अपरिचित देशांमधील रोमांचकारी ठिकाणांमधील प्रवासअनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक... ऑफबीट भटकंती-३ \nमुक्काम पोस्ट अमेरिका | Mukkam Post America\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/saraswatibai-rane/", "date_download": "2018-04-22T12:18:17Z", "digest": "sha1:LZJBWXCEMCETZKYJSDHLTM26AN67XQMB", "length": 13790, "nlines": 144, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ख्याल गायिकेतील किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeव्यक्तीचित्रेख्याल गायिकेतील किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे\nख्याल गायिकेतील किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे\nOctober 9, 2017 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nसरस्वतीबाई राणे ऊर्फ सकीना उर्फ यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी रोजी झाला. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. परंतु ताराबाईंच्या मातापित्यांचा ह्या विवाहास विरोध असल्यामुळे अब्दुल करीम खाँ व ताराबाईंना संस्थान सोडावे लागले. त्यांनी मुंबईत संसार थाटला व यथावकाश पाच अपत्यांना जन्म दिला. त्यांच्या दोन पुत्रांची नावे सुरेश उर्फ अब्दुल रहमान व कृष्ण ही होती; तर मुलींची नावे चंपाकली, गुलाब आणि सकीना उर्फ छोटूताई अशी होती. पुढे ही भावंडे अनुक्रमे सुरेशबाबू माने, कृष्णराव माने, हिराबाई बडोदेकर, कमलाबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या नावांनी प्रसिद्धीस पावली.\nउस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांच्याकडून सुरू झालेली किराणा घराण्याची परंपरा पुढे सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, कमलाबाई बडोदेकर या भावंडांनी समर्थपणे सुरू ठेवली. त्यांनी किराणा घराण्याला अनेक दिग्गज गायक दिले. संगीत एकच प्याला..संशय कल्लोळ..संगीत सौभद्र या मराठी संगीत नाटकात सरस्वतीबाई राणे यांनी कामे केली होती. ख्याल गायिकेतील जुगलबंदीची सुरवात सरस्वतीबाई राणे यांनीच केली होती. मराठी चित्रपट ”पायाची दासी” मध्ये महिला पार्श्वगायिका म्हणून सरस्वतीबाई राणे यांनी गाणी गायली होती. १९४३ मध्ये प्रदर्शित झालेल्या निर्देशक विजय भट्ट यांच्या ”रामराज्य” या चित्रपटातील सरस्वतीबाई राणे यांनी गायलेली गाणी खूपच लोकांना आवडली होती.\nहिंदुस्तानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच मराठी-हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन, भावगीत गायन, संगीत रंगभूमीवर अभिनय असे त्यांचे विविधांगी कर्तृत्व होते. गायिका मीना फातर्पेकर यांच्या त्या आजी होत. सरस्वतीबाई राणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर वर्षी पुरस्कार देण्यात येतो. मा.सरस्वतीबाई राणे यांचे निधन १० ऑक्टोबर २००६ रोजी झाले.\nAbout संजीव वेलणकर\t1741 लेख\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nसाहित्य- ४ वाटय़ा तांदूळाचे पीठ, एक नारळ, पाव किलो गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, जायफळ.\nसाहित्य:- पालकाच्या काड्या १ कप, दही १/२ कप, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चमचा जीरे,२ चमचे ...\nसाहित्य:- ३ टोमॅटो, ३-४ लसूण पाकळ्या, १/२ टीस्पून मिरेपूड, १ टेबलस्पून लोणी, मीठ आणि साखर ...\nसाहित्य - 2 वाट्या रात्रभर भिजवून सकाळी शिजवून घेतलेला लाल राजमा, 1 कांदा बारीक चिरून, ...\nहिंदी मध्ये खिरा संस्कृतमध्ये सुशीतला इंग्रजीमध्ये कुकुंबर आणि लॅटिनमध्ये कुकुमिस सटायव्हस म्हणून ओळखली जाणारी काकडी ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nसॅल्युलाईड मॅनचे जनक दिग्दर्शक पी. के. नायर\nबॉम्बे टू गोवा चित्रपटाला ४६ वर्षे पूर्ण\nविनोदाचा बादशहा जसपाल भट्टी\nमराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक – ह. ना. आपटे\nमराठी अभिनेत्री रंजना देशमुख\nजेष्ठ गायीका अमीरबाई कर्नाटकी\nसंगीतकार व गायक शंकर महादेवन\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/thoughts/item/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87.html?category_id=39", "date_download": "2018-04-22T12:38:27Z", "digest": "sha1:N7YIENHG7NF5H3JBVEUETXN3MIWRO5Q3", "length": 4497, "nlines": 88, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "जगभराची सुविचार-सुवचने Jagbharachi Suvichar-Suvachane", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nजगभराची सुविचार-सुवचने | Jagbharachi Suvichar-Suvachane देश-विदेशांतील थोरामोठ्‍यांची संस्कारक्षम वचने\nपुरातन काळापासून जगाच्या पाठीवरील विचारवंतांनी व बुद्धिवंतांनी वेळोवेळी अनेक विषयांवर मौलिक विचार वा भाष्य व्यक्त केलेले आहे. स्थळ, काळ अशा बंधनांच्या पलीकडचे असे सर्वव्यापी असणारे हे विचार नेहमीच प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शी ठरतात. या पुस्तकात अशी निवडक सुविचार-सुवचने; ज्ञान, कार्य-कर्तृत्व-कष्ट, निसर्ग, देश, समाज, ध्येय, व्यक्तिमत्त्व, आचरण, मन, आरोग्य, धर्म-ईश्‍वर इ. विभागात संकलित केली आहेत. उत्तम जीवनमूल्ये सांगणारी देश-विदेशांतील थोरा-मोठ्यांची ही मौलिक सुवचने सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त ठरतील. विद्यार्थी, शिक्षक यांना तर हे पुस्तक बहुमोल ठरणारे असे आहे.\nप्रतिदिनी एक सुविचार | Pratidini Ek Suvichar\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/04/blog-post_19.html", "date_download": "2018-04-22T12:25:14Z", "digest": "sha1:QIGOVKXZHT5USK3GJIZSHSREIWS23WQW", "length": 9462, "nlines": 69, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "नेटभेट ई-मासिक एप्रील २०१० - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / Unlabelled / नेटभेट ई-मासिक एप्रील २०१०\nनेटभेट ई-मासिक एप्रील २०१०\nमराठी ब्लॉगींगला जगाच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा वसा घेतलेल्या नेटभेट ई-मासिकाचा एप्रील २०१० चा अंक वाचकांसमोर आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नेटभेट ई-मासिकाचा हा सातवा अंक. एक प्रयोग म्हणुन ऑक्टोबरमध्ये चालु केलेला हा उपक्रम आता चांगला नावारुपाला आला आहे. यंदाचा अंक प्रकाशित होण्यास थोडा उशीर झाला (त्याबद्दल क्षमस्व.) परंतु लगेचच वाचकांकडून मासिकाबद्दल विचारणा करण्यासाठी आलेल्या ईमेल्स मुळे आम्ही खरोखरच मनस्वी सुखावलो आहोत.\nनेटभेट ई-मासिकाला रसिक वाचकांनी जो प्रतीसाद दिला आहे त्याबद्दल आम्ही वाचकांचे सदैव ऋणी आहोत. हे यश केवळ नेटभेटचे नसून जीवनातील विविधांगी विषयांना हात घालणार्‍या मराठी ब्लॉगर्सचे आहे. ब्लॉगच्या माध्यमातून साहित्यसेवा करणार्‍या सर्व मराठी ब्लॉगर्सना अभिवादन.\nनेटभेट ई-मासिकामध्ये यावेळीही आम्ही विविध विषयांवरील खुमासदार लेखांचा नजराणा सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाग्यश्री सरदेसाईंनी (भानंस) कथा यात आहे, तसेच अनुजा ताईंनी आपल्या शब्दांनी जिवंत केलेले मस्कत ते सिंगापोरचे बोटप्रवास वर्णन देखिल यात आहे. रोहन चौधरी या ईतिहास जगणार्‍या अस्सल भटक्याची शिवदुर्गांची सफर या अंकात वाचकांना अनुभवायला मिळेल. सप्त शिवपदस्पर्श ही लेखमालिका आम्ही नेटभेटच्या पुढील काही अंकांत क्रमशः सादर करत आहोत.\nयाशिवाय अ,ब आणि क हा वेगळ्याधर्तीचा अप्रतीम लेख, चित्रपट, नाटक आणि टी.व्ही मालिका हिट करण्यासाठीच्या जाहिराती, काळा बाजार, एनजीओ- एक पैशांचा खेळ असे अनेकविध विषयांवरील लेखही वाचकांना आवडतील ही अपेक्षा आहे. नोकरी सोडून स्वतःचा उद्योग स्थापन करणार्‍या चंद्रशेखर आठवले यांचा 'आव्हान' हा प्रेरणादायी लेख आणि अरविंद अडिगा यांच्या The white tiger या पुस्तकाबद्दल हेरंब ओक यांनी मांडलेली मते वाचकांच्या खास पसंतीस उतरतील असा विश्वास आम्हाला आहे.\nनेटभेट ईमासिक हा एक प्रयोग असला तरी यामागे एक दृढ, प्रगल्भ विचार आहे. ई-मासिकामध्ये अनेक तृटी राहल्या असतीलही मात्र यामागील आमची तळमळ लक्षात घेऊन वाचक आम्हाला माफ करतील याची खात्री आहे. या अंकाबद्दल प्रतीक्रीया, सुचना, अभिप्राय तसेच अंक वाचल्यानंतर जे काही विचार तुमच्या मनात येतील ते आम्हाला अवश्य कळवा. नेटभेट ई-मासिक डाउनलोड करुन ईमेल द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या या प्रयत्नाला पोहोचविण्यास आम्हाला मदत करा ही नम्र विनंती.\nपुन्हा एकदा सर्व वाचकांचे आणि मराठी ब्लॉगर्सचे मनापासून आभार \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-22T12:24:02Z", "digest": "sha1:W3INNSURFSRXRDVFDQTDKGGH26UPEKX4", "length": 6936, "nlines": 252, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. २००० मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ५२ पैकी खालील ५२ पाने या वर्गात आहेत.\nबेगम अकबर जहान अब्दुल्ला\nलुई यूजेन फेलिक्स नेईल\nइ.स.च्या २००० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०१६ रोजी १८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/veteran-actress-durga-khote/", "date_download": "2018-04-22T12:09:35Z", "digest": "sha1:IW4EVGTFV66AEUOZENUVORTDNGWW4YPB", "length": 13383, "nlines": 147, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "स्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeव्यक्तीचित्रेस्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे\nस्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे\nOctober 7, 2017 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nस्मरणीय भूमिका करणार्‍या अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी झाला.\nचित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एकप्रकारे संदेशच त्यांनी दिला.\nसुरूवातीस त्यांनी छोट्या भूमिका केल्या आणि लवकरच त्यांना नायिकेची भूमिका मिळाली. प्रभात फिल्म्सचा १९३२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अयोध्येचा राजा या ‍चित्रपटाने तर त्यांना ओळख करून दिली. मराठी आणि हिंदीमध्ये बनलेल्या या चित्रपटात त्यांनी राणी तारामतीची भूमिका केली.\nत्यावेळी स्टूडियो सिस्टमचा जमाना होता त्यावेळचे कलाकार ठरावीक पगारावर स्टूडियोमध्ये काम करायाचे. पण, आत्मविश्वासच्या जोरावर त्यांनी फ्रीलांस काम करण्यास सुरूवात करून ही पध्दत मोडीत काढली. न्यू थियेटर्स, ईस्ट इंडिया फिल्म कंपनी, प्रकाश पिक्चर्स आदींसाठी त्यांनी काम केले.\n१९३० च्या दशकाच्या अखेरीस त्या निर्माता आणि दिग्दर्शक बनल्या आणि त्यांनी चरणों की दासी, भरत मिलाप अशा एकावर एक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांनी त्यांचा गौरव केला.\nचित्रपटांबरोबरच दुर्गा खोटे यांनी मराठी रंगभूमीवरही आपली कारकिर्द गाजवली. इंडियन पीपल्स थियेटर एसोसिएशन (इप्टा) च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीसाठी भरीव कार्य केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. शेक्सपीयर यांच्या मॅकबेथवर आधारीत राजमुकूट या नाटकातील त्यांचा अभिनय वाखणण्याजोगा होता.\nया क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यायत आले. मुगले आजम, बॉबी, बावर्ची अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहेत. त्यांनी लिहलेल्या आत्मकथेचा इंग्रजी अनुवाद ‘दुर्गा खोटे’ या नावाने प्रकाशित झाला आहे.\nदुर्गा खोटे यांचे २२ सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.\n— संजीव वेलणकर पुणे\nसंदर्भ :- वेब दुनिया/ विकिपीडिया\nAbout संजीव वेलणकर\t1741 लेख\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nसाहित्य- ४ वाटय़ा तांदूळाचे पीठ, एक नारळ, पाव किलो गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, जायफळ.\nसाहित्य:- पालकाच्या काड्या १ कप, दही १/२ कप, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चमचा जीरे,२ चमचे ...\nसाहित्य:- ३ टोमॅटो, ३-४ लसूण पाकळ्या, १/२ टीस्पून मिरेपूड, १ टेबलस्पून लोणी, मीठ आणि साखर ...\nसाहित्य - 2 वाट्या रात्रभर भिजवून सकाळी शिजवून घेतलेला लाल राजमा, 1 कांदा बारीक चिरून, ...\nहिंदी मध्ये खिरा संस्कृतमध्ये सुशीतला इंग्रजीमध्ये कुकुंबर आणि लॅटिनमध्ये कुकुमिस सटायव्हस म्हणून ओळखली जाणारी काकडी ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nसॅल्युलाईड मॅनचे जनक दिग्दर्शक पी. के. नायर\nबॉम्बे टू गोवा चित्रपटाला ४६ वर्षे पूर्ण\nविनोदाचा बादशहा जसपाल भट्टी\nमराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक – ह. ना. आपटे\nमराठी अभिनेत्री रंजना देशमुख\nजेष्ठ गायीका अमीरबाई कर्नाटकी\nसंगीतकार व गायक शंकर महादेवन\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-22T12:33:44Z", "digest": "sha1:AIHD5H5BBVEZNPIPSCAEBBSTL7XNYBBN", "length": 4776, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हावेरी (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nउडुपी चिकमगळूर • उत्तर कन्नड • कोप्पळ • कोलार • गुलबर्गा • चामराजनगर • चिकबल्लपूर • चिक्कोडी • चित्रदुर्ग • तुमकूर • दक्षिण कन्नड • दावणगेरे • धारवाड • बंगळूर ग्रामीण • बंगळूर उत्तर • बंगळूर दक्षिण • बंगळूर मध्य • बागलकोट • बीदर • बेळगाव • बेळ्ळारी • मंड्या • म्हैसूर • रायचूर • विजापूर • शिमोगा • हावेरी • हासन\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१५ रोजी १९:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/show-my-stomach-little-raj-thackerays-request-barely/amp/", "date_download": "2018-04-22T12:23:39Z", "digest": "sha1:63HEEWJ3V66YZUBSW6PP2B5UBST45CDY", "length": 5746, "nlines": 41, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Show my stomach a little', Raj Thackeray's request to the barely | 'माझं पोट थोडंसं लहान दाखवा', मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती | Lokmat.com", "raw_content": "\n'माझं पोट थोडंसं लहान दाखवा', मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nमुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मंगळवारी झी समुहाच्या 'झी मराठी दिशा' या साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या कार्यक्रमातला हा प्रसंग आहे.\nमी सध्या फेसबुकवर व्यंगचित्र प्रकाशित करतो , आता 'झी मराठी दिशा' या साप्ताहिकासाठी आपण व्यंगचित्र काढू अशी माहिती राज ठाकरेंनी यावेळी आपल्या भाषणात दिली. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. भाषणाच्या अखेरीस फडणवीसांनी राज ठाकरे यांना एक विनंती केली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.\nराज ठाकरे माझे मित्र आहेत त्यामुळे तुमच्याकडे माझी एक विनंती आहे... मी लठ्ठ आहे हे मला माहीत आहे पण माझं व्यंगचित्र काढताना माझं पोट इतकं तिप्पट मोठं दाखवतात... माझी विनंती आहे नाक मोठं दाखवा, कान लांब दाखवा, टक्कल दाखवा पण पोट थोडंसं लहान दाखवा...' अशी मिश्किल विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली... आणि उपस्थितांत एकच हशा पिकला.\nउद्योगांनी पाण्याच्या पुनर्वापरावर भर द्यावा- देवेंद्र फडणवीस\n‘ह्योसंग’सह १५० लघु उद्योग आणण्याचे प्रयत्न\n...तर राज ठाकरे पुन्हा करणार नाणार परिसराचा दौरा - नितीन सरदेसाई\nविरोधकांनी देशाची माफी मागावी-मुख्यमंत्री\nमराठवाड्यात ५७ हजार ६५१ कोटींची कामे; एकही काम अर्धवट राहणार नाही - नितीन गडकरी\nनंदुरबार, नवापुरात भूकंपाचे सौम्य धक्के\nसांगलीच्या रक्ताची नाती महाराष्ट्राच्या सीमापार-जिल्ह्याच्या चळवळीचे यश\nश्रमदानाला येणाऱ्यांची मोफत दाढी-कटिंग लातूरमधील नाभिकाचा अभिनव उपक्रम\nअबू जुंदालविरुद्धच्या खटल्याला तात्पुरती स्थगिती- उच्च न्यायालय\nशिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची केंद्राकडून दखल , केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाचे शिक्षण सचिवांना पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2013/03/activate-2-step-verification-for-gmail.html", "date_download": "2018-04-22T12:08:05Z", "digest": "sha1:TUTLDL5OFSSW5JPMR476RCJTVGQI5SPS", "length": 10083, "nlines": 85, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "आपल्या जीमेल अकाऊंटला अधिक सुरक्षीत कसे कराल ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nआपल्या जीमेल अकाऊंटला अधिक सुरक्षीत कसे कराल \nअगर वो जान भी मांग लेते तो शिकवा न था\nमगर कम्बख्त ने जीमेल का पासवर्ड मांग लिया ...........\nजीमेल च्या पासवर्ड चे महात्म्य सांगण्यासाठी मला यापेक्षा चांगली प्रस्तावना करता आली नसती :-)\nमित्रहो आपला जीमेलबॉक्स हा रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. खाजगी, व्यावसायाशी संबंधीत , आर्थिक असे अनेक महात्वाचे दस्तऐवज आपल्या जीमेलबॉक्स मध्ये दडलेले असतात. हा अतिमहात्वाचा ऐवज असलेली तिजोरी असते ती केवळ पासवर्ड रुपी किल्लीच्या भरवशावर साहाजीकच ही तिजोरी उघडण्यासाठी अनेक चोर टपून बसलेले असतात. अशा चोरांपासून जीमेलबॉक्सला अधिक सूरक्षीत करण्यासाठी गुगलने Two Step Verification ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यालाच Two Factor Authentication असेही म्हणतात.\nसोप्या भाषेत सांगायच तर Two step verification म्हणजे गुगल अकाउंट वापरण्यासाठी एक नव्हे तर दोन पासवर्ड वापरणे. यापैकी पहिला पासवर्ड आपला नेहमीचा जीमेल / गुगल पासवर्ड असतो. पहिला पासवर्ड बरोबर असल्यास दुसरा पासवर्ड विचारला जातो. हा दुसरा पासवर्ड मोबाइल फोन मध्ये SMS च्या स्वरूपात पाठवला जातो. किंवा असा पासवर्ड generate करणारे अप्लीकेशन्स Android/ iphone/ Blackberry मध्ये उपलब्ध आहेत.\nStep 1 - गुगल अकाउंट / जीमेल मध्ये Log In करा आणि खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे Account ला क्लिक करा\nStep 2 - Security या लिंक वर क्लिक करा.\nStep 3 - Settings या बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला पुन्हा जीमेल मध्ये Log in करावे लागेल.\nStep 4 - २ स्टेप वेरीफिकेशन ची प्रक्रिया येथून सुरु होते.\nStep 5 - ज्या मोबाईल नंबर वर २ स्टेप वेरीफिकेशन कोड यायला हवा तो क्रमांक येथे लिहा आणि चित्रात दाखविल्या प्रमाणे Text Message हा पर्याय निवडा.\nStep 6 - गुगल द्वारे एक SMS त्वरीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल. या SMS मध्ये एक कोड दिलेला असेल. तो खाली चित्रात दाखविलेल्या चौकोनात लिहा आणि Verify या बटनावर क्लिक करा.\nStep 8 - आता २ step verification ची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यापुढे Log in करताना दोन पासवर्ड द्यावे लागतील. दुसरा पासवर्ड गुगलद्वारे SMS केला जाईल अथवा मोबाईल अप्लिकेशनवर दाखविला जाईल.\nजर तुमचा मोबाईल फोन हरवला तर -\nhttps://accounts.google.com/SmsAuthConfig या लिंक वर जाऊन आपल्याला आणखी एक मोबाईल क्रमांक (Backup phone number ) सेव्ह करता येतो.\nजर तुम्ही परदेशात असाल, किंवा कोणत्याही मोबाइल पासुन दूर असाल तर\nhttps://accounts.google.com/SmsAuthConfig याच लिंक वर जाऊन काही security codes प्रिंट करून ठेवण्याची सोय देखील उपलब्ध आहे.\n2 Step Verification चे मोबाईल अप्लिकेशन्स डाउनलोड करा -\nआजच 2 Step Verification कार्यान्वित करा आणि निश्चिंतपणे गुगलच्या सर्व सेवांचा उपयोग करा. आता चोरांपासून तुमच्या गुगल अकाऊंटला बिलकूल धोका नाहीं.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nआपल्या जीमेल अकाऊंटला अधिक सुरक्षीत कसे कराल \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AC", "date_download": "2018-04-22T12:36:24Z", "digest": "sha1:M2WZOT7S7EATSZRIU6W2AHWKCNEMGYSY", "length": 5680, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चेसक्यूब - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nचेसक्यूब.कॉम (इंग्लिश: chesscube.com) जगभरातील लोकांना ऑनलाईन बुद्धिबळ हा खेळ उपलब्ध करून देणारे आंतरजालावरील एक संकेतस्थळ आहे. याची सुरुवात मार्क लेविट्ट याने २००७ साली केली. मार्च २०११ पर्यंत या संकेतस्थळावरील नोंदणीकृत सदस्यांची संख्या १४,००,००० होती.[१]\nखेळाबरोबरच हे संकेतस्थळ सदस्यांना ऑनलाईन संवाद आणि चलचित्र सेवाही पुरविते.\nचेसक्यूबची थेट बुद्धिबळ विकास प्रणाली ॲडॉब फ्लेक्स तंत्रज्ञानावर आधारीत आहे. चेसक्यूबचे वापरकर्ते जगभरातल्या जवळपास २०० देशातून आहेत.\nजुलै, २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन येथे वॅनबर्ग बॉईज हायस्कूलमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ महासंघ मानांकित एस अे ओपन स्पर्धेत सर्वप्रथम चेसक्यूबद्वारा ऑनलाईन सामने खेळवले गेले.[२]\n↑ \"चेसक्यूब संकेतस्थळाचा ब्लॉग\" (इंग्लिश मजकूर). ९ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.\n↑ \"एस अे चेस ओपन इन्क्ल्यूड्स इंटरनेट प्ले\" (इंग्रजी मजकूर). सुसान पोल्गार. १ जून, २०१२ रोजी पाहिले.\n\"अधिकृत संकेतस्थळ\" (इंग्लिश मजकूर).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १०:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/03/15-things-to-check-before-buying-home.html", "date_download": "2018-04-22T12:22:27Z", "digest": "sha1:T2O6W4OGTGYJH4PTRJP2TMTK6IODWMWG", "length": 6811, "nlines": 68, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "घर खरेदी करताना या १५ गोष्टींचा विचार करा ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nघर खरेदी करताना या १५ गोष्टींचा विचार करा \nघर विकत घेणं ही गोष्ट बहुतेकांच्या आयुष्यात फक्त एकदाच घडणारी गोष्ट आहे. घर विकत घेताना थोडी हुरहुर असते, आनंद असतो, टेंशन असते आणि कधीकधी घाई देखिल असते.\nपरंतु मित्रांनो हा महत्त्वाचा निर्णय घाईत घेण्याचा नक्कीच नाही. याउलट अनेक उपलब्ध पर्याय नीट तपासून घेऊन शांत डोक्याने कोणते घर घ्यायचे हे निवडणे महत्त्वाचे असते. म्हणूनच मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे घर खरेदी करताना लक्षात घेण्याच्या १५ गोष्टी आणि त्याचसोबत मी तुम्हाला एक एक्सेल शीट देणार आहे. जी शीट वापरुन तुम्हाला ज्या प्रॉपर्टीज चा विचार करत आहात त्यांच्यामध्ये तुलना करून योग्य प्रॉपर्टी निवडता येईल.\nया १५ गोष्टी कोणत्या आणि त्यांच्यानुसार सर्व पर्यायांमध्ये तुलना करुन योग्य घर कसे निवडावे हे दाखविणारा एक व्हीडीओ मी बनविला आहे. आणि एक्सेल शीट डाउनलोड करण्यासाठीची\nलिंक देखिल व्हीडीओ च्या खाली दिलेली आहे.\nअसे अनेक उपयुक्त व्हीडीओ आम्ही \"नेटभेट युट्युब चॅनेल\" मध्ये प्रकाशित केले आहेत. या सर्व व्हीडीओंची माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला जरुर स्बस्क्राईब करा. धन्यवाद \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nघर खरेदी करताना या १५ गोष्टींचा विचार करा \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/57113", "date_download": "2018-04-22T12:42:02Z", "digest": "sha1:QTNPNLAGULA5MMTXAZP5PPL7USCPCOY3", "length": 34032, "nlines": 244, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "वारसा पाण्याचा - भाग २५ | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\n18वी महाराष्ट्र सिंचन परिषद\nमाझी थ्री गॉर्जेस धरणाला भेट\nजल आराखड्यात सर्वांगीण विकासाचा विचार\nवारसा पाण्याचा - भाग 24\nवारसा पाण्याचा - भाग 23\nवारसा पाण्याचा - भाग 22\nवारसा पाण्याचा - भाग 21\nवारसा पाण्याचा - भाग 19\nवारसा पाण्याचा - भाग 18\nवारसा पाण्याचा - भाग 17\nलातूर येथील आयोजित सिंचन परिषदेच्या शिफारसी\nभूजलातून पुण्याची 40 टक्के तहान भागते\nजायकवाडी जलाशयातील पाणी आवक सूत्रबध्द करा\n17 व्या सिंचन परिषदेच्या शिफारशी\nवारसा पाण्याचा - भाग 10\nवारसा पाण्याचा - भाग 9\nवारसा पाण्याचा - भाग 8\nवारसा पाण्याचा - भाग 7\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nछोट्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे\nसागरमित्र अभियान : एक नवीन पर्व - एक अनुभव\nशिव कालीन पाणी साठवण योजनेवर, उदासीन सरकार\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » वारसा पाण्याचा - भाग २५\nवारसा पाण्याचा - भाग २५\nडॉ. दि. मा. मोरे\n(डॉ. दि. मा. मोरे हे एक ख्यातनाम जल अभियंता. संपूर्ण आयुष्य जलक्षेत्रात कार्यरत, त्याचप्रमाणे जलक्षेत्रातील एक चिकित्सक व संशोधक. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला त्यांनी जलव्यवस्थापनातील पारंपारिक शहाणपण या विषयावर आपला संशोधनाचा प्रबंध सादर करून Ph.D ही पदवी संपादन केली. या शहाणपणातील काही कथा आपण अभ्यासल्या, या अंकापासून सदर मालिकेला आपण पूर्णविराम देत आहोत. )\n१. लोककल्याणार्थ जलव्यवस्थापनाच्या पायाभूत सोयी या स्थिर, दीर्घकालीन, समृध्द आणि प्रजाहित दक्ष राजाच्या राजवटीतच निर्माण होतात. विकासासाठी स्थिर राजवट ही गरज आहे.\n२. प्राचीन कालखंडात सार्वजनिक हिताच्याच साधनांची, (तलाव, बंधारे, कालवे, बारवा, कुंड, विहीरी, पुष्करणी इ.) निर्मिती झाली.\n३. मध्ययुगीन कालखंडात मुस्लीम राजवटीत पाण्याचा वापर, जीवन जास्त सुखालोलूप व चैनीचे (स्नानगृहे, हमाम, कारंजे, उद्याने, वातानुकूल महाल, शहरी पाणी पुरवठा इ.) करण्यावर भर देण्यात आला.\n४. प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात, जलव्यवस्थापन लोकप्रवण होते.\n५. ब्रिटीश कालावधीत जलव्यवस्थापन हे शासन प्रणीत केले गेले.\n६. स्वातंत्र्योत्तर भारतात ब्रिटीश कार्यप्रणालीचाच कित्ता गिरविला गेला.\n७. भुईकोट किल्ल्यातील भूजल आधारित पाणी व्यवस्थेचा मुख्य आधार खंदक होते. खंदक हे पुनर्भरणाचे एक साधन म्हणून वापरले गेले. किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी पण ( Water for defence) खंदकाचा वापर होत होता.\n८. गाव व शहर यासाठी पण खंदकाचा (Moat) वापर पुनर्भरणाचे साधन म्हणून होत होता.\n९. बारवा, विहीरी, पुष्करणी, आड याां पुनर्भरणाची व्यवस्था प्रथम करण्यात येत होती. आधी पुनर्भरण मग (विंधन) विहीर हेच सूत्र या साधनांना लावण्यात आल्याचे स्पष्ट होते. त्याचा आज विचार करणे गरजेचे आहे.\n१०. गाव तेथे गावतळे, शेत तेथे शेततळे व वाडा तेथे आड याद्वारे पाण्याची शाश्‍वती निर्माण करण्यात आली.\n११. पाण्याचा उपसा व पुनर्भरण याचे गणित प्रत्येक ठिकाणी (गाव, पाणलोट, उपखोरे, खोरे) बसविण्याची नितांत गरज आहे.\n१२. तलावाचे आयुष्य हे प्रदीर्घ असते. काही तलाव हजार वर्षापेक्षा जास्त कालापूर्वीचे आहेत. पैकी काही आजही कार्यक्षम आहेत.\n१३. मोठी जलाशये (४५००० हेक्टर पोटात घेणारे) निर्माणकरण्याची परंपरा फार पुरातन आहे.\n१४. पावसाच्या दोलायमानतेवर मात करण्यासाठी व अधिकतम लाभासाठी जल नियोजनात कमी विश्‍वासर्हता हे तत्व स्वीकारून तलावाचे आकार मोठे ठेवण्याच्या परंपरेचे अनुकरण करण्याची गरज आहे.\n१५. वाळूवर बंधारे बांधण्याचे शास्त्र पारंपारिक आहे. ते अवगत करून राज्याच्या तत्सम भागात (पूर्णा तापी खोरे) त्याचा वापर करण्याची गरज आहे.\n१६. पाणी उचलण्यासाठी पवनचक्की (Wind mill) , रहाट गाडगे (Persian Wheel), मोट, हैड्रोलिक रॅम अशा स्थानिक ऊर्जा साधनांचा (Local energy devices) वापर करण्याची गरज आहे.\n१७. पारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून बैल, घोडे, उंट, मनुष्यशक्ती इत्यादींचा वापर हल्लीच्या विज्ञानयुगातही चालू ठेवणे हीतकारकच आहे.\n१८. तलावातील गाळ उपभोगकर्त्याने नियमितपणे काढून तलावाची धारण क्षमता टिकविण्याचीपरंपरा होती. ती आज मितीस चालू ठेवण्याची गरज आहे. साचलेला गाळ जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी व कुंभार या बलुतेदाराला व्यावसायिक आधार म्हणून देण्यासाठी वापरला जाण्याची प्रथा होती. गाळ कुंभाराने उपसून न्यावा हे अपेक्षित होते.\n१९. गावातील तलावाची स्वच्छता ही गावकरीच राखत असत.\n२०. विहीर, आड व गावतलाव हीच साधने गावाला पिण्याच्या पाण्यात स्वयंनिर्भयता देत होती. म्हणून पाणी पुरवठ्याच्या मोठ्या व्यवस्था (Mega schemes) अप्रस्तुत ठरतील का अशी भिती व्यक्त होत आहे. नळ योजना हा ग्रामीण पाणी पुरवठ्याचा विश्‍वसनीय आधार होवू शकत नाही म्हणून ग्रामीण पाणी पुरवठ्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.\n२१. आर्थिक दृष्ट्या पेलवतील, परवडतील, सामाजिकदृष्टीने स्वीकारार्ह ठरतील, पर्यावरणाच्या दृष्टीने सातत्य टिकवून ठेवतील अशाच व्यवस्थांची निर्मिती करावी.\n२२. पाण्याची किंमत ही उपभोगकर्त्यांना परवडणारी असणे गरजेचे आहे. त्याची परिपूर्तता त्यांच्याकडून करून घेणे हे व्यवस्थेला कार्यक्षम ठेवण्याचे व त्यात सातत्य आणण्याचे दृष्टीने आवश्यक आहे.\n२३. पाणी व्यवस्थापनाची साधने ही कमीत कमी देखभाल दुरूस्ती करावी लागणारी व हाताळण्यास सोपी असण्याची गरज आहे. सामान्य माणसाला ती सहजपणे वर्षानुवर्षे हाताळता आली पाहिजेत.\n२४. पाणी व्यवस्थापनाच्या योजना कार्यक्षमपणे हाताळण्याची ताकद समाजामध्ये निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे आहे.\n२५. शासनकर्त्याची भूमिका ही प्रवर्तक व प्रेरक म्हणून राहील. प्रत्यक्ष निर्मिती मध्ये शासनाने कर्ता किंवा व्यवस्थापक म्हणून भूमिका कधीही घेतली नाही, आणि तशी न घेणे चांगले आहे.\n२६. पाणी हे लोकांचे आहे. त्यांना त्याचा अधिकार वापरू द्यावा. शासनाने हळूहळू आपले अंग बाजूला काढून लोकांना त्यांचे पायावर उभे राहण्यास प्रोत्साहन द्यावे. लोक हे पाण्याचे अंतिम उपभोक्ते आहेत. मग ते पाणी शेतीचे असो, घरगुती वापराचे असो, पर्यावरणाचे साठी असो, ऊ र्जा निर्मितीसाठी असो वा अन्य प्रयोजनासाठी असो.\n२७. अधिकाधिक जमिनीला पाणी व अधिकतम गरीब जनतेला पाणी हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवण्याची गरज आहे.\n२८. ज्या व्यवस्थेमध्ये प्रशासनावर, योजनेच्या नियोजनाचा, बांधकामाचा व व्यवस्थापनाचा, भाग असतो तेथे लोकसहभाग मिळत नाही.\n२९. जल व्यवस्थापनात महिलांचा सहभाग महत्वाचा ठरतो. त्यांना या क्षेत्रात महत्वाच्या भूमिका देण्याची गरज आहे.\n३०. पाणी हे सामुहिकरित्या हाताळली जाणारी वस्तू आहे म्हणून त्याची जबाबदारी वैयक्तिक न ठेवता समुहावर ठेवावी, पाणी वाटपात लोकशाही आणण्याची गरज आहे.\n३१. लोक सहभागातून परिणामकारक पाणी वापर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे.\n३२. लोकांना सतत शासनाधार देवून पंगू बनवू नये.\n३३. पाणी व्यवस्थापनात सवलतीचे तत्व अग्रभागी असू नये. पाण्याचा नियमित व निश्‍चित पुरवठा हीच मोठी सवलत ठरू शकते.\n३४. पाण्याचे एकात्मिक रीतिने नियोजन व व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. सुट्या सुट्या पध्दतीने प्रश्‍न गंभीर होतात.\n३५. पाण्याचे मोठे साठे, लहान साठे, पाणलोट क्षेत्र विकासाची साधने ही एकमेकांस पूरक ठरतात. त्याचा एकत्रितपणे विचार करण्याची भविष्यात गरज आहे.\n३६. पाणी हाताळण्यात पाण्याविषयी प्रेम, आदर, भावनिक जवळीक व ते स्वच्छ ठेवण्याची व्यवस्था आदी बाबीला प्राधान्य देण्याची गरज आहे.\n३७. उपभोगकर्त्याची मानसिकता, रूची, कल जाणून घेवूनच त्याच्यासाठी योजना निर्माण कराव्यात.\n३८. पाण्याचा पुनर्वापर हे पाण्याच्या परिणामकारक वापरासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अत्यावश्यक आहे.\n३९. शहरी, ग्रामीण उद्योगासाठी पाणी पुरवठा हा बंद पाईप मधूनच करण्याची गरज आहे. उघड्या कालव्यातून, नदीतून केला जाणारा पिण्याचा पाणी पुरवठा आरोग्याला हानिकारक ठरतो व पाण्याची स्वच्छता राखणे खर्चिक ठरते. पाण्याचा र्‍हास होतो.\n४०. पाण्याची जुनी साधने (तलाव, विहीरी, बारवा इत्यादी) लोकांच्या भावना जागवून टप्प्प्या टप्प्याने त्या पुनरूज्जीवित करून वापरात आणणे गरजेचे आहे. पारंपारिक अनेक जल व्यवस्था अल्पसा खर्च करून कार्यान्वित होवू शकतात. त्या दृष्टीने कार्यवाही होण्याची गरज आहे.\n४१. नवीन जल व्यवस्थाची आखणी जुन्या पारंपारिक व्यवस्था विचारात घेवून, त्याचे पुनरूज्जीवन करून एकात्मिक पध्दतीने करावी. नवीन आराखड्यात जुन्याला पण स्थान द्यावे.जुन्याला विसरू नये. त्याला उध्वस्त करू नये. जुन्या व्यवस्थेचा विचार करून उर्वरित परिणामासाठीच नव्या व्यवस्थेचे नियोजन करावे.\n४२. पाणी व्यव्सथापनातील यशस्वितेचे गमक तुमच्याकडे किती पाणी उपलब्ध आहे यात नसून उपलब्ध पाणी किती परिणामकारक पध्दतीने तुम्ही वापरता यावर आहे.\n४३. खोरे, उपखोरेनिहाय पीक पध्दती ही पाणी उपलब्धतेलसा अनुकूल अशी ठरविण्याची गरज आहे.\n४४. जल विकासात व व्यवस्थापनात लोककौशल्याला पुरेपूर वाव देण्याची आवश्यकता आहे. हे लोककौशल्य शिक्षण व प्रशिक्षणाद्वारे वाढविण्याची गरज आहे. यातून निर्माण होणार्‍या जलव्यवस्था या कमी खर्चाच्या व परवडणार्‍या असतील,\n४५. पाणी व्यवस्थापनामध्ये समन्यायी वाटप पध्दती रूजविण्याची आत्यंतिक गरज आहे. सामाजिक व आर्थिक विषमता कमी करण्याच्या दृष्टीने हे गरजेचे आहे.\n४६. जमिनीला जमीन (Land for land) या तत्वाच्या ही पलीकडे जावून भूमिहिनांना (बलुतेदार) पण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जमीन देवून विस्थापितांना सामाजिक न्याय देण्याची गरज आहे.\n४७. प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात कालव्याच्या सुरूवातीच्या भागात (Head reach) जमीन देवून प्रकल्पग्रस्त हा पहिला लाभधारक आहे हे कृतीत उतरविण्याची गरज आहे.\n४८. प्रकल्पग्रस्तांना पुनवर्सित भागात नवीन तलाव बांधून सिंचनाची सोय करून देण्याची गरज आहे.\n४९. पाणी वाटपातील तंट्यासाठी लोक न्यायालये, लोक पंचायती निर्माण करण्याची जबाबदारी उपभोक्त्यावर टाकणे गरजेचे आहे.\n५०. शहरीकरणावर मर्यादा आणण्याची आवश्यकता आहे. पाणी पुरवठा व तत्संबंधित व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी हे गरजेचे आहे. पेलवतील इतक्या आकाराची लहान लहान शहरे निर्माण करावीत.\n५१. कृषी आधारित व अकृषी उद्योगाची वाढ व विस्तार ग्रामीण भागात करावा.\n५२. पर्यावरण संतुलनासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर सिंचन, उद्याने, कारंजे इत्यादी विकसित करण्यासाठी करावा. सांडपाणी प्रक्रिया व पाणी पुरवठा याचे एकत्रित नियोजन करावे.\n५३. जलवाहतुक अल्पखर्ची असल्यामुळे ती वाढविण्याची गरज आहे. सिंचन कालव्याचा पण यासाठी वापर करावा. लोकमनोरंजनासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पण याचा वापर करावा.\n५४. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या वाटेवरील गावांना पण पाणी पुरवठा करावा.\n५५. पाणी मोजून द्यावे व पाण्याची किंमत घ्यावी.\n५६. शहरीकरणाचा विस्तार हा पडीक व नापीक जमिनीवरच करण्यात यावा.\n५७. शेतीयोग्य जमीन अन्य अकृषी उपयोगासाठी वापरली जावू नये.\n५८. पाणी व इतिहास, पाणी व संस्कृती, पाणी व निती, पाणी व विकास इत्यादी क्षेत्रांचा एकात्मिक विचार होण्याची गरज आहे. केवळ पाणी व अभियांत्रिकी यांनीच प्रश्‍न सुटू शकत नाहीत.\n५९. इतिहासकालीन वास्तूची ताकद त्या वास्तूच्या रचनेतील सारखेपणामध्ये (Symmetrical structure) आहे. या तत्वाचे अनुकरण करावे.\n६०. पारंपारिक सर्व जलव्यवस्थेचे ऐतिहासिक वारसा व पूर्वजांनी दिलेली ठेव म्हणून जतन करावे.\n६१. जलव्यवस्थापनेतील या देशाचा गौरवशाली इतिहास पुढच्या पिढीच्या लक्षात राहण्यासाठी व त्यातून सातत्याने मार्गदर्शन घेण्यासाठी याचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करावा. संशोधन करणार्‍यांची पिढी निर्माण करावी, त्याला राजाश्रय, समाजाश्रय द्यावा.\n६२. जलव्यवस्थापनेतील या गौरवशाली परंपरेचे विविध माध्यमाद्वारे (दूरदर्शन, रेडीओ, कार्यशाळा, परिषदा, किर्तन, प्रवचन इ.) समाजाचे, सामाजिक संस्थांचे, जाणकारांचे सतत संप्रेषण करावे.\n६३. केवळ पाणी या विषयाला वाहिलेले एक स्वतंत्र जलविद्यापीठ असावे.\nडॉ. दि. मा. मोरे , पुणे, मो : ०९४२२७७६६७०\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chincholi-morachi.com/author/thoptemala/", "date_download": "2018-04-22T12:11:42Z", "digest": "sha1:FGC3ITF4Y36WVWYXUA7ZHDTGCSAU6SAJ", "length": 2342, "nlines": 65, "source_domain": "chincholi-morachi.com", "title": "Weekend Picnic spot near Pune, Mumbai|Morachi Chincholi|Agri Tourism|Peacocks near Pune|Indian National bird|peacock sanctuary|Rural culture in Maharashtra", "raw_content": "\n” चिंचोली मोराचीत” आपले स्वागत\nहि वाट जवळ नेते ....स्वप्नामधील गावा ....\nखरेच आहे .. आपले हि गावाकडचे घर असावे\nते आपल्या मातीशी जोडणारे असते\nआता आपली वाट बघणे संपले कारण हे वाट खरेच\nजाते आपल्या स्वप्नामधील गावाला ते गाव आहे\nखरेच आहे आज पर्यन्तचे आयुष्य\nकष्टातच गेले ....आधी शिक्षण ,नोकरी,व्यावसाय\nयातच गुर्फटून गेलं होतं ....\nसव मिळूनही काहीतरी उणीव भासे ....\nम्हणूनच आता वेळ आली आहे.\nखेडेगावतील निसर्गरम्य अनुभव घेण्याची....\nहा विसावा आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/marathi-news-konkan-news-minister-subhash-desai-criticizes-narayan-rane-76104", "date_download": "2018-04-22T12:15:27Z", "digest": "sha1:66ONEIQAAK7AIUKEWX6BYWUQ4VSHELET", "length": 14782, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Konkan news minister Subhash Desai criticizes Narayan Rane 'राणे निस्वार्थी; फक्त स्वतःच्या मुलांचाच विचार करणार!' | eSakal", "raw_content": "\n'राणे निस्वार्थी; फक्त स्वतःच्या मुलांचाच विचार करणार\nरविवार, 8 ऑक्टोबर 2017\nरत्नागिरी : भाजपवाल्यांनो, तुमच्या कोंबड्या सांभाळा. शिवसेनाप्रमुखांनी कोंबडी चोर म्हणून नाव ठेवलेले राणे तुमच्याकडे जात आहेत, अशी उपहासात्मक टिका करताना, भाजपवाले राणेंना सडवून नव्हे तर कुजवून कुजवून ठेवतील, असा टोला उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे कोकण विभागिय संपर्क प्रमुख सुभाष देसाई यांनी मारला.\nरत्नागिरी : भाजपवाल्यांनो, तुमच्या कोंबड्या सांभाळा. शिवसेनाप्रमुखांनी कोंबडी चोर म्हणून नाव ठेवलेले राणे तुमच्याकडे जात आहेत, अशी उपहासात्मक टिका करताना, भाजपवाले राणेंना सडवून नव्हे तर कुजवून कुजवून ठेवतील, असा टोला उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे कोकण विभागिय संपर्क प्रमुख सुभाष देसाई यांनी मारला.\nराणे स्वार्थी आहेत. निलेश, नितेश यांच्या भविष्याचा विचार सोडून ते अन्य कोणाचे भले करणार नाहीत. हे आता सर्वांनाच समजले आहे. शिवसेनाप्रमुखांनी लाथ मारुन बाहेर काढले तेव्हा राणेंनी काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला. तेव्हा दहा आमदार त्यांच्या मागे गेले. त्यातील किती आमदार त्यांच्याबरोबर आहेत. कोळंबकर वगळता अन्य कोणीही त्यांना साथ देणार नाहीत. कोळंबकर स्वतःच्या कामामुळे त्या मतदारसंघातून निवडून येतो, त्यांना राणेंची गरज नाही. त्यामुळे स्वाभिमानी पक्षात कोण आमदार जाणार हा प्रश्‍नच आहे. आमदारकी जाईल म्हणून नितेश राणेही स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याकडे फिरकले नाहीत, अशी टीका देसाई यांनी केली.\nसाळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ हॉलमध्ये झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी शिबीराप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. देसाई बोलत होते. याप्रसंगी नारायण राणेंसह आमदार नितेश राणे आणि भाजपावर श्री. देसाई यांनी टीकेची झोड उठविली.\nते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी जे बीज रुजविले ते कोकणात आजही कायमस्वरुपी आहे. शिवसेनेची घौडदौड थांबविण्याची कोणामध्ये हिम्मत नाही. दोन अरबी चड्डीवाले रत्नागिरीत आले आणि भाजपचे 75 सरपंच निवडून येतील अशी वल्गना करुन गेले. आधी 10 ते 20 सदस्य गोळा करा, नंतर सरपंच निवडून आणल्याचा दावा करा.\nमहाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या एनडीएतील संभाव्य सहभागाबाबत देसाई यांनी जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, कोकणात गेले काही दिवस राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमध्ये डाळ शिजत नाही, म्हटल्यावर नारोबाने भाजपचा आश्रय घेतला आहे. ते करतानाही थेट पक्षात जायचे सोडून वाकडी वाट निवडली आहे. पक्ष स्थापन केला आणि त्याचे नाव महाराष्ट्र स्वाभिमान ठेवले. काँग्रेस सत्तेत टिकून राहिल असे वाटल्यानंतर नारायण राणेंनी शिवसेना सोडली. आता भाजप सत्तेवर टिकून राहणार हे लक्षात आल्यानंतर काँग्रसला सोडचिठ्ठी देऊन भाजपची वाट धरली आहे. ज्यांनी भाजपपुढे लोटांगण घातले, त्या पक्षाचे नाव स्वाभिमानी ठेवले आहे. निवडणुक आयोगानेही त्याचा अर्थ विचारला पाहिजे.\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/25513", "date_download": "2018-04-22T12:42:18Z", "digest": "sha1:KVAKWXPLSNXOF4JC23WQ4MJPPTFX377V", "length": 4542, "nlines": 81, "source_domain": "www.manogat.com", "title": "डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार २०१४ | मनोगत", "raw_content": "\nडॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार २०१४\nप्रेषक पराग जोगळेकर (सोम., ११/०८/२०१४ - ०५:३१)\nआरंभ: १४/०८/२०१४ - सा. ६:३०\nसमाप्ती: १४/०८/२०१४ - रा. ८:००\nज्येष्ठ समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर यांना\nयंदाचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार\nडॉ. प्र. ल. गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.\nगुरुवार, १४ ऑगस्ट २०१४, सायं ६:३० वाजता\nम. सा. प. चे माधवराव पटवर्धन सभागृह.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ३३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/9002", "date_download": "2018-04-22T12:30:52Z", "digest": "sha1:DSJHTX5EOA3WEWYDWRKO7YSXDX6RC6EO", "length": 23003, "nlines": 136, "source_domain": "www.manogat.com", "title": "अनंताचे लीलामृत | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › आहे कठीण परि... ›\nप्रेषक मीरा फाटक (बुध., १३/१२/२००६ - ०४:२१)\nअनंताची कहाणीमध्ये आपण पाहिले की वास्तव संख्यांचे अनंत हे पूर्णांकांच्या, परिमेय संख्यांच्या अनंतापेक्षा मोठे असते. वास्तव संख्या आणि पूर्णांक यांच्यात नुसता लहान मोठे एवढाच फरक नाही तर त्याला आणखीही एक पैलू आहे. परिमेय संख्यांचे अनंत हे गणनीय ( countable) आहे तर वास्तव संख्यांचे अनंत हे अगणनीय आहे. ज्या संचातील सदस्यांची नैसर्गिक अंकांशी (नैसर्गिक अंक म्हणजे अधिक चिन्हांकित पूर्णांक) एकास एक संगती लावता येत नाही तो संच अगणनीय. ह्या लेखात अनंताबद्दल आणखी काही माहिती करून घेऊ तसेच वास्तव संख्या व नैसर्गिक अंक ह्यांच्यात एकास एक संगती का लावता येत नाही ते जरा विस्ताराने पाहू.\n१९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील जर्मन गणितज्ञ जॉर्ज कँटर हा अनंताच्या गणिताचा जनक समजला जातो. संच उपपत्ती (set theory) हेही कँटरच्याच मेंदूचे अपत्य. संचांच्या आकारमानाची तुलना करण्यासाठी एकास एक संगतीची पद्धत वापरणे ही कल्पना पण त्याचीच. वास्तव संख्या अगणनीय आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्याने वापरलेली पद्धत कर्ण पद्धती (diagonal method) ह्या नावाने ओळखली जाते. (ह्या पद्धतीची सिद्धता शक्य तितक्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न परिशिष्टात केलेला आहे.)\nकर्ण पद्धतीचा वापर करून कँटरने असे सिद्ध केले की ० ते १ ह्यांच्या मध्ये ज्या वास्तव संख्या आहेत त्यांची नैसर्गिक अंकांशी एकास एक संगती लावता येणार नाही. म्हणजे ते अनंतही वास्तव संख्यांच्या अनंताएवढेच आहे. अनंत (infinite) संचांबद्दल बोलताना संच आणि उपसंच यांचे आकारमान सारखे असणे ह्याचे आपल्याला आता आश्चर्य वाटत नाही. पण ही गोष्ट युक्लिडच्या The whole cannot be the same size as the part. ह्याला धक्का देणारी होती. कँटरच्या समकालीन गणितज्ञांना हे पचनी पाडून घ्यायला जरा वेळच लागला\nवरील गोष्टीचे भौमितीय रूप म्हणजे आपण कख ही एक इंच लांबीची रेषा काढली तर क पासून ख पर्यंतचे सर्व बिंदू हे वास्तव संख्यांच्या इतकेच आहेत. एवढेच नव्हे तर २ इंच लांबीच्या, २ फूट लांबीच्या रेषेमध्येही तेवढेच बिंदू आहेत हेही आपण सिद्ध करू शकतो. आकृती-१ पाहा. कख आणि कग ह्या लहानमोठ्या लांबीच्या रेषा आहेत. कग वरील प्रत्येक बिंदूपासून खगला समांतर रेषा काढून आपण त्यांच्यात आणि कख वरील बिंदूंमध्ये एकास एक संगती प्रस्थापित करू शकलो आहे. (पण याचा अर्थ असा अजिबात नाही ह्या दोन्ही रेषांची लांबी सारखीच आहे.)\nनिरनिराळ्या लांबीच्या रेषांवरील बिंदूंचे अनंत सारखेच असते असे आपण वर पाहिले. आता त्यापुढे जाऊन आपण प्रतलात किती बिंदू आहेत ते पाहू. त्यासाठी आकृती-२ पाहा. क्ष अक्षावरील क हा बिंदू ०.७२४५९०२८७१... ह्या संख्येने दर्शवला आहे. त्या संख्येतील एक आड एक अंक घेऊन ज्या दोन संख्या तयार होतील त्या अशा : ०.७४९२७...व ०.२५०८१.... ख हा बिंदू ह्या जोडीने दर्शवला आहे. अशा रीतीने आपण ह्या रेषेवरील प्रत्येक बिंदूतून अशी जोडगोळी तयार करून त्याचे प्रतलातील बिंदूशी नाते जोडू शकू इतकेच नव्हे तर आपल्याला उलटही करता येईल. प्रतलातील बिंदूंचे निर्देशांक एकत्र करून त्याचे नाते क्ष अक्षावरील एकेका बिंदूशी जोडता येईल. अशा रीतीने त्यांच्यात एकास एक संगती प्रस्थापित करता येईल. आणि एकदा ही संगती प्रस्थापित झाली की रेषेवरील बिंदूंचे अनंत आणि प्रतलातील बिंदूंचे अनंत सारखेच हे उघड आहे\nह्या अनंतापेक्षाही मोठे अनंत आहे काय त्यासाठी आपल्याला कँटरमहोदयांकडेच धाव घ्यावी लागेल. पण त्याआधी काही नवीन संज्ञा माहिती करून घेऊया. कँटरने आपल्या संच उपपत्तीमध्ये संचाचे आकारमान, म्हणजेच त्यातील सदस्यांची संख्या, ह्याला एक विशिष्ट नाव दिले. ते म्हणजे कार्डिनॅलिटी (cardinality). आपण त्याला मराठीत गणसंख्या म्हणूया. आठवड्यातील दिवसांच्या संचाला आपण सप्ताह असे नाव दिले तर सप्ताहाची गणसंख्या ७ होईल. आमच्या छोट्याश्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संच घेतला तर त्याची गणसंख्या १०२ आहे. पण पूर्णांक, परिमेय संख्या, वास्तव संख्या यांच्या संचांची गणसंख्या अशी आकड्यात सांगता येणार नाही कारण ती अनंत आहे. कँटरने ह्या अनंतांना नावे दिली. त्यासाठी त्याने हिब्रू भाषेतील पहिले अक्षर א हे वापरले. पूर्णांक, परिमेय संख्या यांचे अनंत א०(उच्चारी अलेफ् नल), वास्तव संख्यांचे अनंत א१ असे ठरवले.\nकँटरने संचाच्या बाबतील आणखी एक नवीन संकल्पना मांडली. ती म्हणजे अधिसंच ( power set). अधिसंच म्हणजे कोणत्याही संचाच्या सर्व उपसंचांचा संच. ह्यात रिक्त संच (empty set) व ज्याच्या अधिसंचाबद्दल बोलत आहोत तो संच ह्यांचाही समावेश असतो. आता स ह्या संचात ३ सदस्य असतील तर १ रिक्त संच, प्रत्येकी १ सदस्य असलेले ३ संच, प्रत्येकी २ सदस्य असलेले ३ संच व स्वतः संच स असे त्याचे एकूण ८ उपसंच होतील. याचा अर्थ स ची गणसंख्या ३ असेल तर त्याच्या अधिसंचाची गणसंख्या ८. चाणाक्ष वाचक थोडे 'परीक्षण/ निरीक्षण' करून म सदस्य असलेल्या संचाच्या अधिसंचाची गणसंख्या किती असेल याचे सूत्र निश्चितच काढू शकतील\nआपण वर पाहिलेच आहे एखाद्या प्रतलातील सर्व बिंदूच्या संचाचे अनंत हे वास्तव संख्यांच्या अनंताइतकेच म्हणजे א१ आहे. आता ह्या प्रतलात काढता येणारी प्रत्येक आकृती, प्रत्येक वक्र हा प्रतलातील काही बिंदूंचा समूह आहे. म्हणजेच तो प्रतलातील बिंदूंच्या संचांचा उपसंच आहे. यावरून असे म्हणता येईल की प्रतलात काढलेल्या सर्व आकृत्या, सर्व वक्र हे एकत्रित केले तर तो प्रतलातील बिंदूंच्या संचाचा अधिसंच होईल. ह्या संचाची गणसंख्या किती ती א१ पेक्षा नक्कीच मोठी असणार ती א१ पेक्षा नक्कीच मोठी असणार इतकेच नव्हे तर त्यापेक्षा खूप मोठी असणार. कारण आपण संचाची गणसंख्या केवळ एकेकाने वाढवत गेलो तरी त्याच्या अधिसंचाची गणसंख्या प्रचंड वेगाने वाढत जाते. त्यामुळे ह्या दोहोंमध्ये एकास एक संगती प्रस्थापित करणे केवळ अशक्य. कँटरने ह्या अनंताला א२ असे नाव दिले. अजूनपर्यंत तरी א३ अस्तित्वात आलेले नाही. पण न जाणो कालांतराने येईल सुद्धा\nहे सर्व पाहिले की वाटते, आपल्या डोक्यातील प्रस्थापित कल्पनांना आपल्या लीलांच्या द्वारे असे लहानमोठे धक्के देणाऱ्या अनंताची लीला अगाध आहे\nकँटरच्या कर्णपद्धतीची ही सिद्धता 'क्रमविरुद्ध सिद्धता' ( reductio ad absurdum) ह्या पद्धतीची आहे.\nआपण असे गृहीत धरू की नैसर्गिक अंक आणि अंकांच्या अनंत मालिका (infinite sequences of digits) ह्याच्यांमध्ये एकास एक संगती प्रस्थापित करता येते.\nत्यानुसार आपण पुढील सारणी लिहू शकू.\nमालिका१ क१ क२ क३ क४ क५ क६ क७ क८ क९ क१० ... ...\nमालिका२ ख१ ख२ ख३ ख४ ख५ ख६ ख७ ख८ ख९ ख१० ... ...\nमालिका३ ग१ ग२ ग३ ग४ ग५ ग६ ग७ ग८ ग९ ग१० ... ...\nमालिका४ घ१ घ२ घ३ घ४ घ५ घ६ घ७ घ८ घ९ घ१० ... ...\nमालिका५ च१ च२ च३ च४ च५ च६ च७ च८ च९ च१० ... ...\nमालिका६ छ१ छ२ छ३ छ४ छ५ छ६ छ७ छ८ छ९ छ१० ... ...\nमालिका७ ज१ ज२ ज३ ज४ ज५ ज६ ज७ ज८ ज९ ज१० ... ...\nमालिका८ झ१ झ२ झ३ झ४ झ५ झ६ झ७ झ८ झ९ झ१० ... ...\nमालिका९ त१ त२ त३ त४ त५ त६ त७ त८ त९ त१० ... ...\nमालिका१० थ१ थ२ थ३ थ४ थ५ थ६ थ७ थ८ थ९ थ१० ... ...\nआपल्या गृहीतकानुसार ह्या सारणीत सर्व अनंत मालिकांचा समावेश होतो.\nप=प१ प२ प३ प४ प५ प६ प७ प८ प९ प१०.......\nअशी एक अनंत मालिका तयार करू की ज्यात\nप१ हा क१ पेक्षा वेगळा असेल.\nप२ हा ख२ पेक्षा वेगळा असेल.\nप३ हा ग३ पेक्षा वेगळा असेल.\nप४ हा घ४ पेक्षा वेगळा असेल.\nआपली सारणी सर्वसमावेशक असल्याने प मालिका त्यात कुठे तरी असलीच पाहिजे.\nपरंतु आपण प ही मालिका ज्या प्रकारे तयार केली आहे त्यानुसार वरच्या सारणीतील प्रत्येक मालिका आणि प यांच्यामध्ये एक अंक तरी वेगळा आहे. म्हणजे प ही मालिका वरील सारणीत नाही. याचाच अर्थ आपले गृहीतक चूक आहे.\nतेव्हा नैसर्गिक अंक आणि अंकांच्या अनंत मालिका (infinite sequences of digits) ह्यांच्यामध्ये एकास एक संगती प्रस्थापित करता येणार नाही.\n‹ अनंताची कहाणी up\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nप्रतिसाद/ उपप्रतिसाद प्रे. जीवन जिज्ञासा (शुक्र., १५/१२/२००६ - ०३:४४).\nछान प्रे. अमित.कुलकर्णी (बुध., १३/१२/२००६ - ०५:१९).\nमाहिती प्रे. स्वाती दिनेश (बुध., १३/१२/२००६ - १६:५८).\nरेषा/लांबी प्रे. मीरा फाटक (गुरु., १४/१२/२००६ - ०६:००).\nधन्यवाद प्रे. स्वाती दिनेश (गुरु., १४/१२/२००६ - ०७:०९).\nपरिशिष्ट प्रे. मृदुला (बुध., १३/१२/२००६ - १७:४२).\nपरिशिष्ट प्रे. मीरा फाटक (गुरु., १४/१२/२००६ - ०६:०५).\nस्तुत्य प्रे. नंदन (गुरु., १४/१२/२००६ - ०५:२१).\nपूर्णस्य पूर्णमादाय प्रे. आनंदघन (गुरु., १४/१२/२००६ - ०५:३६).\nसुरेख प्रे. हॅम्लेट (गुरु., १४/१२/२००६ - १०:४१).\nआता गट-सिद्धांत येऊ द्या प्रे. दिगम्भा (गुरु., १४/१२/२००६ - १२:५४).\n प्रे. चक्रपाणि (गुरु., १४/१२/२००६ - १८:३६).\n प्रे. स्वाती दिनेश (शुक्र., १५/१२/२००६ - ०७:५१).\nपरिशिष्ट प्रे. जीवन जिज्ञासा (शुक्र., १५/१२/२००६ - ०३:११).\n प्रे. शैलेश खांडेकर (शुक्र., १५/१२/२००६ - ०७:३०).\nपरिशिष्ट - शंका प्रे. मृदुला (शुक्र., १५/१२/२००६ - १२:२८).\nछान प्रे. वरदा (बुध., २०/१२/२००६ - १७:४१).\nपरिशिष्ट-अधिक स्पष्टीकरण प्रे. मीरा फाटक (मंगळ., २६/१२/२००६ - ०८:३४).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ४८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/58404", "date_download": "2018-04-22T12:41:47Z", "digest": "sha1:7ZK5ZSNS3AKQMKDYQ37AA4JYJTWUIDJL", "length": 38700, "nlines": 173, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "सामुहिक सहभागातून जलसंवर्धन | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nपूर रेषा : जलशास्त्रीय दृष्टिकोण\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 5\nभूजलाचे पैलू - भाग 5\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » सामुहिक सहभागातून जलसंवर्धन\nजलोपासना, दिवाली विशेषांक, 2014\nबंधार्‍यांमुळे अनेक गावांची पिके तरली. विहीरींची पाणी पातळी वाढली. श्रीकर परदेशी यांनी जलस्वराज्य चळवळ गावागावात पोहोचवली. शेतकरी कुटुंबातील महिलांना गृहउद्योगासाठी वाटा दाखवल्या, बचत गटांना चालना दिली. सेंद्रीय शेतीच्या चळवळीला प्रोत्साहन दिले. खरे तर कृषी खात्याचे आयएसएस अधिकारी वेगळे होते. त्यांचे काहीच काम दिसत नव्हते.\nआपल्या देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. लोकसंख्या सुध्दा सव्वाशे कोटीपेक्षा जास्त. आणि या दोन्ही बाबतीत सर्वात गरजेची वस्तू म्हणजे पाणी. परंतु आधुनिक भारतात भूजलाचे संवर्धन आणि सिंचनासाठी पावसाच्या पाण्याची साठवण या दोन्ही बाबतीत विचित्र प्रकारचे औदासिन्य दिसून येते. मोठ्या पाटबंधारे योजनांच्या हव्यासापायी गावपातळीवरील लघुसिंचनाकडे तर पुरते दुर्लक्ष होतांना दिसत आहे. परिणाम मात्र फारच भितीदायक असून सामान्यपणे अर्ध्याअधिक महाराष्ट्रात दुष्काळ किंवा दुष्काळसदृष्य अवस्था हा जणू नियम बनत चालला आहे. दरवर्षी पश्‍चिम किनारपट्टीवर पाऊस सुरू झाल्यावर पंधरा दिवसात नाशिक भागातली गंगापूर, दारणा, कडवा, गौतमी वगैरे लहानमोठी धरणे भरल्याची बातमी आली की उभा महाराष्ट्र सुटकेचा पहिला नि:श्वास टाकतो.\nआणखी आठवड्यानंतर मुंबई आणि पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांच्या पातळीकडे लक्ष जाते. महिन्याभरानंतर कोयनानगर, भंडारदरा, धोम, नीरा, उजनी वगैरे धरणांच्या पाणीसाठ्याच्या बातमीची वाट पाहिले जाते.... आणि पावसाळा ओसरल्यावर सुध्दा एकदा तरी जायकवाडी भरल्याची बातमी ऐकायला मिळो ही इच्छा मनात शिल्‍लक असतेच. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये भूजलसंधारण आणि गावपातळीवर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ वगैरे योजनांचा प्रभाव कितीसा पडला याबद्दल बातम्याही येत नाहीत आणि चर्चा सुध्दा होत नाही. आणि या सर्व प्रयत्नांमध्ये जनसामान्यांचा सक्रिय सहभाग किती, हा प्रश्‍न तर अनुत्तरित राहतो.\nया संदर्भात जुन्या परंपरेतल्या काही गोष्टी आठवल्यावाचून रहात नाहीत. भारतात सर्वत्र गावतळ्यांची जुनी पध्दत आहे. जवळपास लहानमोठी नदी नाही, अशा वस्तीला नियमित पाणी पुरवठा होत रहावा आणि भूजलस्तर टिकवला जावा यासाठी ही गावतळी पर्यावरणात आपली फार मोठी भूमिका बजावत होती. शिवाय मनुष्यवस्तीमध्ये असणारी झाडांची अधिकाधिक संख्या आणि आसपासच्या माळावर वा डोंगर - टेकडीवर असलेले जंगलाचे आच्छादन यांची पावसाचे प्रमाण वाढवण्यात मोठी भूमिका असते, हे लक्षात घेता पर्यावरणाचा हिरवेपणा जपण्यासाठी सुध्दा पूर्वापारपासून अनेक परंपरा जोपासल्या गेल्या होत्या.\nएक मजेदार गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. शासनाद्वारे जमिनीच्या मालकी हक्काचे रेव्हेन्यू रेकॉर्ड सांभाळले जाते. त्याची प्रत आपल्या गरजेनुसार तलाठी वा तत्सम अधिकार्‍याकडून घेता येते, त्याला ‘सात बाराचा उतारा’ हे नाव प्रचलित आहे. गंमत अशी की इंग्रजांच्या असो वा आजच्या काळातल्या कायद्यात असो, जमिनीच्या नोंदणीविषयक कोणत्याही कायद्यात ७ (१२) किंवा ७ /१२ असे एकही कलम नाही... तरी सुध्दा तो सातबाराचा उताराच असतो. यामागची परंपरा लक्षात घेतली तर पूर्वीच्या काळी पर्यावरणाविषयीची जाण किती छोट्या गोष्टीत सुध्दा बाळगली जात असे, ते लक्षात येईल. मुळात ही पध्दत सुरू केली इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी... प्रत्येक गावात प्रत्येकाच्या जमीनजुमल्याचे मोजमाप करून त्याची सरकारदरबारी नोंद ठेवण्यासाठी होणारा खर्चाची व्यवस्था म्हणून त्यांनी एक नियम काढला... प्रत्येकानं आपापल्या शेताच्या चार कोपर्‍यांवर चार आणि चार बाजूंना प्रत्येकी २ - २ अशी बारा फळझाडं लावयाची, त्याआधारे प्रत्येकाच्या जमिनीची हद्द निश्‍चित होईल आणि त्या बारा झाडांपैकी सात झाडांचं उत्पन्न स्वत: उपभोगून पाच झाडांचं उत्पन्न सरकारी नोंदणी करणार्‍याकडे जमा करायचं.... या बारापैकी सात - पाचच्या वाटपाच्या नोंदीच्या आधारे प्रत्येकाचा जमिनीवरचा मालकीहक्क नोंदवला जायचा, तोच सात बाराचा उतारा \nअहिल्याबाईंनी रस्त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झाडे लावली हे इतिहासात कुठेतरी वाचलेलं असतं. पण या सात - बाराच्या व्यवस्थेत साधी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की त्या निमित्ताने गावोगावी हजारो झाडे सुध्दा लावली गेली आणि जोपासली गेली होती. ती झाडे शक्यतो फळझाडे असावीत असा नियम असला तरी पाण्याची कमतरता लक्षात घेता काहीच नाही तर बाभळीची झाडे लावणे तरी अनिवार्य होते. फळबागा सोडल्यास सामान्य शेताच्या बांधावर फार मोठी डेरेदार सावली देणारी वड, पिंपळ, चिंच, आंबा अशी झाडे लावल्याने शएतीचं नुकसान होवू नये म्हणून बांधावर जागोजागच्या हवामानानुसार पेरू, चिकू, शिसव, बाभूळ, कवठ, आवळा, रातांबा, फणस. जांभूळ, खैर, कडुलिंब, बहावा, बेल अशा प्रकारची झाडे लावण्यावर भर दिला गेला. आणि फळझाडे लावणे शक्य नसल्यास त्याऐवजी लावलेल्या बाभूळ, शिसव आदि झाडांची तोड केल्यावर मिळणार्‍या उत्पन्नातून सातबारांश हिस्सा सरकारी खजिन्यात जात असे.\nआता साधा विचार करा, समजा एका गावात शेतजमिनीचे शंभर प्लॉट्स असतील तर त्या गावात बांधावर १२०० झाडं असणं अनिवार्य झालं. याव्यतिरिक्त वड, पिंपळ, आंबा आणि शक्यतो विहीरीपाशी चिंच हे सुध्दा त्याच प्रमाणात आणखी शेडीडशे वृक्ष, त्याशिवाय गावातील फळबागा व गावालगतचं जंगल, गायरान, माळ या ठिकाणी मोठ्या संख्येने असलेली झाडे, अशा प्रकारे संपूर्ण गावावर तयार होणारं हरित आच्छदन (ढ़द्धड्ढड्ढद ड़दृध्ड्ढद्ध) किती मोठं असेल, ही विचार करण्याजोगी बाब आहे. साधा सात - बाराचा नियम, पण त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेण्याजोगा आहे. दुर्दैवाने अलीकडच्या काळात ही प्रथा संपुष्टात आली असल्याने गावातील शेतं, माळ आणि डोंगर उघडेबोडके बनलेले दिसतात. आणि असं झाल्यावर जर पावसाच्या कमतरतेसाठी आम्ही तिसर्‍याच कोणाला दोष देणार असू तर ते चुकीचं आहे \nसम्राट समुद्रगुप्त असो वा शेरशाह सुरी, राणी अहिल्याबाई असोत वा छत्रपती शिवाजीराजे ... इतिहासकाळातील या सर्व नामवंत शासकांचं एक वैशिष्ट्य एकसारखं दिसतं. त्यांनी दुष्काळग्रस्त भागांमध्ये गावोगावी पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी गावतळ्यांची संकल्पना फार मोठ्या प्रमाणात राबवली. कधीकधी इतिहासकाळातील शासकांनी अशा तळ्यांना शहराजवळची सौंदर्यस्थळे सुध्दा बनवली. पुण्यात पर्वतीच्या पायथ्याचं एके काळचं सारसबागेचं तळं असो व दिवेघाटाच्या बेचक्यात वडकीजवळचा मस्तानी तलाव, राजस्थानात जयपुर शहराबाहेर आमेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेलं जलमहालाचा तलाव असो वा लखनौ शहराबाहेरचा बक्षी तालाब....हे सर्व पावसाचं पाणी वाया जावू न देता अडविण्यासाठी बांधलेले तलाव त्याच काळात सौंदर्यस्थळे म्हणून सुध्दा ओळखले गेले. हा सगळा इतिहास झाला, पण आज भीषण पाणीटंचाई आ वासून समोर उभी आहे. परंतु नवी तळी खोदणं तर दूर राहिलं, होती त्यांना बुजवून त्या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या करण्याच्या हव्यासाला बळी पडत चाललेल्या समाजाची दुरवस्था पाहून मन खिन्न होतं. आणि गावोगावच्या पाणीटंचाईवर सरकारनंच काय तो तोडगा काढावा, गावकरी पुढाकार घेवून स्वत:साठी काही करतील ही शक्यता नाही, अशी हात झटकून नामानिराळे होण्याची प्रवृत्ती तर फारच घातक आहे.\nअर्थात एखादा शासकीय अधिकारी पुढाकार घेतो आणि सरकारी योजनांच्या चौकटीबाहेर जावून अशा संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कधीकधी एखाद्या भागात थोडी जागृती झालेली दिसते. २००६ साली आत्महत्यांचा वणवा पेटलेला असतांना यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकर परदेशी अस्वस्थ होते. ती अस्वस्थता ते विकास कामांच्या भगीरथ प्रयत्नांतून काढत होते. त्यांनी शाळेतल्या मुलांना बरोबर घेतले. शेतीसाठी पाणी हवे, त्यासाठी पावसाचे पाणी अडवायला हवे आणि त्यासाठी बंधारे हवेत, असे सांगत श्री. परदेशी यांनी प्रत्येक शाळेला सिमेंटच्या रिकाम्या गोण्या पुरवल्या. या गोण्या शासकीय बांधकामे तसेच खासगी बांधकामांवरून गोळा करण्यात आल्या होत्या. प्रत्येक शाळेत प्रत्येक मुलाकडे रिकामी गोणी दिली गेली. मुले या रिकाम्या गोण्या घेवून नाले, ओहोळांवर जावून तेथील वाळू भरून तेथेच रचू लागले. पहिल्याच वषीर्र् यवतमाळमध्ये ५२०० बंधारे मोफत तयार झाले. दुसर्‍या वर्षी ७३०० मोफत बंधारे आणि शेततळी बांधली गेली. बंधार्‍यांमुळे अनेक गावांची पिके तरली. विहीरींची पाणी पातळी वाढली. श्रीकर परदेशी यांनी जलस्वराज्य चळवळ गावागावात पोहोचवली. शेतकरी कुटुंबातील महिलांना गृहउद्योगासाठी वाटा दाखवल्या, बचत गटांना चालना दिली. सेंद्रीय शेतीच्या चळवळीला प्रोत्साहन दिले. खरे तर कृषी खात्याचे आयएसएस अधिकारी वेगळे होते. त्यांचे काहीच काम दिसत नव्हते. जिल्हा परिषदेचे प्रमुख म्हणून श्रीकर परदेशी यांचा शेतकर्‍यांशी किंवा शेतकरी योजनांशी फारसा संबंध नव्हता. तरीही हा अधिकारी जिद्दीने लढत होता.\nकेवळ शासकीय मदतीवर न थांबता प्रत्येका गावातील गावकर्‍यांनी पुढाकार घेवून आपल्या गावाच्या पाण्याचा साठा आणि भूजलस्तर सुधारण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. वेळोवेळी घोषित झालेले अशा प्रकारचे अनेक सरकारी उपक्रम दिरंगाई, चालढकल आणि भ्रष्टाचारामुळे अंशत: किंवा पूर्णपणे फसले ही वास्तविकता नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये ‘ आम्हाला सगळं काही सरकारकडून आयतं मिळायला हवं’ हा परावलंबी आणि ऐतखाऊ दृष्टिकोन त्यातून जलसंधारणाची चळवळ सामाजिक पातळीवर पुढे नेली जाणं आवश्यक आहे. अशा प्रकारचे स्वयंस्फूर्त प्रयत्न भारतात अनेक ठिकाणी झालेले दिसतात. एके काळी वर्षानुवर्षे दुष्काळामुळे होरपळलेले राजस्थानातल्या टोंक जिल्ह्यातील सेहल सागर नावाचे गाव याबाबतीत अद्भूत उदाहरण म्हणून पाहण्याजोगे आहे. ज्या गावातील लोकांनी पिढ्यांपिढ्या फक्त दुष्काळ आणि पाण्याचा अभावच भोगला होता, त्या सेहल सागरला पाणीपुरवठा आणि जलसिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याबद्दल २०११ साली केंद्रीय जलसंसाधन खात्याद्वारे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, ही गोष्ट वरकरणी आश्‍चर्यकारक वाटली तरी त्यामागची गावकर्‍यांची जिद्द आणि परिश्रम समजून घेण्याजोगे आहेत. गावकर्‍यांनी पावसाचे पाणी जागच्या जागी साठवण्यासाठी गावाभोवताली आणि वस्तीच्या अधेमधे असलेल्या उंचवट्यांवर सगळीकडे एकसारखे १० X १० फुटाचे सुमारे दीडदोन फूट खोल पसरट असे हजारो खड्डे खणले. असं साचलेलं पाणी जागीच जिरून भूजलामध्ये भर घालू लागलं. त्यानंतर त्यांनी गावातल्या आणि शेतीच्या आसपासच्या सर्व खोलगट जागांवर गावतळी खणली आणि उंचवट्यांवर जिरलेलं पाणी अंतस्त्रवण (percolation) होवून या तळ्यांमध्ये साठू लागले. चार वर्षात या गावतळ्यांमध्ये इतके पाणी झाले की ते पाणी साठवून ठेवायला तळ्यांची क्षमता अपुरी पडू लागली. या अवधीत गावातील भूजलस्तर एकदम ३० फुटांनी उंचावला, गावभरच्या विहीरींमध्ये भूरपूर पाणी आले.\nतेव्हा सेहल सागरच्या गावकर्‍यांनी गावातल्या तळ्यांपासून दूर असलेल्या सर्व शेतजमिनीच्या सिंचनासाठी सुमारे एक कि.मी लांबीचा चर खणून तळ्यांच्या साठवणक्षमतेपेक्षा जास्त असलेले पाणी त्या कालव्यात सोडले.\nएके काळी वाळवंटातील दुष्काळग्रस्त गाव आता पूर्णपणे बागायती शेती करू लागले. उंचवट्यांवरील चौक्यांच्या आसपास मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चार्‍याची कुरणे बनली. साहजिकच गावकर्‍यांना दुग्धव्यवसायाचे उत्पन्न सुध्दा मिळू लागले. आणि हे सगळे घडले गावकर्‍यांच्या स्वयंस्फूर्त श्रमदानाने १९७७ साली जवळच असलेल्या लपोरिया गावातील तरूणांनी स्थापन केलेल्या ‘ग्रामविकास नवयुवक मंडळ’ पासून प्रेरणी घेत सेहल सागरच्या गावकर्‍यांनी स्वत:ची ग्रामविकास समिती बनवूनहा प्रकल्प मोठ्या निर्धाराने राबवला आणि पूर्वी जिथे एका बिघ्यात (सुमारे १५ गुंठे) कशीबशी दोन क्विटंल बाजरी पिकत होती, त्याच शेतांमध्ये दरबिघा १० क्लिटंलचे उत्पादन घ्यायला सुरूवात केली. आता तर त्या गावाने जणू अभयवनाचं रूप धारण केलं आहे. सेहलसागर आणि शेजारचे नगर नावाचे गाव यांच्यामधील एका गावतळ्याच्या आसपास तयार झालेल्या जंगलात सुमारे १३५ प्रकारचे पक्षी आणि लहान प्राणी यांनी आसरा घेतला आहे. राजस्थानाच्या वाळवंटी भागात केवळ अशक्य वाटणारं परिवर्तन घडलयं ते तिथल्या गावकर्‍यांच्या पुढाकाराने आणि श्रमदानाने.... \nअर्थात अशा प्रयत्नांमध्ये फार मोठा अडथळा असतो तो ग्रामपंचायत आणि ग्रामविकासाशी संबंधित सरकारी अधिकार्‍यांचा.... त्यांच्या योजनांच्या चौकटीत न बसणारे असे नवे प्रयोग करण्यासाठी ग्रामसमाजाची जमीन वापरण्यासाठी त्यांची परवानगी लागते. आणि अद्याप तरी सरकारी फायलींच्या पलीकडे सुध्दा जग अस्तित्वात असतं हे न मानणार्‍या शासनतंत्राला अशा नव्या प्रयोगासाठी तयार करणं फार अवघड होवून बसतं. शिवाय अशा चळवळीमध्ये शासकीय बजेट आणि अनुदानांचा समावेश नसल्याने त्यांना परवानगी देण्याच्या निमित्ताने स्वत:चे खिसे भरण्याची शक्यता भ्रष्ट मनोवृत्तीच्या सरकारी कर्मचार्‍यांना दिसत नसल्याने ते उलट अशा प्रयत्नांचं खच्चीकरण करण्याचीच भीती जास्त असते. श्रीकर परदेशींसारखा एखादा कर्तबगार अधिकारी क्वचितप्रसंगी वेगळं काहीतरी करून जातो, पण गावकरी स्वयंस्फूर्त पुढाकार घेवून शासनाची कसलीही मदत न मागता असा एखादा प्रयोग करू पहात असतील तर त्यांना ग्रामसमाजाची नापीक आणि वैराण पडलेली जमीन वापरू देण्याची परवानगी देण्याचं औदार्य तरी संबंधितांनी दाखवायला हवं. असं काही जुळून आलं तर महाराष्ट्रात मराठवाड्यात आणि जत - खानापूर पासून सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यात हा प्रयोग अत्यंत यशस्वीपणे करता येवू शकतो. गावोगावच्या तरूणांनी पुढे येवून आपापल्या गावाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी प्रयत्न कर करायलाच हवा\nस्वामी निश्‍चलानंद, ओयल - हिमाचल प्रदेश\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/time-management.html", "date_download": "2018-04-22T12:44:03Z", "digest": "sha1:IM4XMP3DDGLETS26W3NRKQGMD7XEWT43", "length": 6703, "nlines": 105, "source_domain": "www.netbhet.com", "title": "TIME MANAGEMENT - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\n आता \"वेळ व्यवस्थापन\" शिका आपल्या मातृभाषेतून.\n२ तासाहून अधिक व्हीडीओज\nआयुष्यभर केव्हाही कोर्स पाहण्याची सोय ( Life time Access)\nवेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी वापरात येणाऱ्या अनेक सोप्या आणि उपयोगी टिप्स\nया कोर्सनंतर तुम्ही आपला किमान २५-३०% वेळ वाचवू शकता .\nतुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का, की काही लोकांकडे खुप काम करुनही वेळ शिल्लक राहतो, आणि काही लोकांना वेळ पुरतच नाही...त्यांची सतत धावपळ चालू असते \nपहिल्या कॅटेगरी मधील लोकांकडे कामं कमी असतात असं नाही...पण त्यांना वेळेचं महत्त्व कळलं आहे आणि वेळेचं योग्य नियोजन कसं करायचं हे ते शिकले आहेत.\nTime management किंवा वेळ व्यवस्थापन हा तसा सोपा विषय आहे. पण कठीण आहे ते अमलात आणणं. त्यासाठी \"Time management\" चे तंत्र शिकून ते शिस्तपुर्वक अमलात आणले पाहिजे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानंतर कोणते काम , कधी करायचे याचे नियोजन केले पाहिजे.\nTime management च्या प्रसिद्ध अशी अनेक तंत्र आहेत. ती तुम्हाला या कोर्समध्ये शिकता येतील. ही तंत्र नीट आत्मसात करुन प्रत्यक्षात त्यांचा वापर सुरु केलात तर तुम्ही कमीत कमी ३०% वेळ वाचवू शकता.\nआणि हा वाचवलेला वेळ तुमच्या कुटुंबाकरीता, धंद जोपासण्यासाठी, नविन काही शिकण्यासाठी वापरु शकता.\nदेवाने प्रत्येकाला वेगळं रंगरुप दिले आहे, कोणी श्रीमंत घरात जन्माला येतो तर कोणी गरीब घरात जन्म घेतो. कोणी जन्मतःच हुशार असतो तर कुणाला मेहनतीने हुशार व्हावं लागतं. पण एक गोष्ट देवाने सगळ्यांना समान दिली आहे. ती म्हणजे दिवसातील २४ तास. हे देवाने दिलेले २४ तास आपण कसे वापरतो, त्यावरुन आपण आयुष्यात कीती प्रगती करु शकणार हे ठरत असतं.\nम्हणूनच मित्रांनो, \"वेळ\" हा आपल्याकडे असलेला सगळ्यात मोठा आणि महाग स्त्रोत आहे. एकदा वाया घालवलेला वेळ कधीच परत येणार नाही आणि जास्तीचा वेळ कधी साठवून ठेवता येणार नाही. तर हा अमुल्य \"वेळ\" योग्यप्रकारे कसा वापरायचा Time manage कसा करायचा हे आपण या कोर्स मध्ये शिकणार आहोत.\nआपल्याला खुप काही शिकायचंय तेव्हा लवकर हा कोर्स जॉइन करा....भेटुया या कोर्समध्ये......ऑनलाइन तेव्हा लवकर हा कोर्स जॉइन करा....भेटुया या कोर्समध्ये......ऑनलाइन \n कामे वेळेत पूर्ण करण्याची कला \n7. Kanban Method कानबान पद्धती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/students-kill-a-friend-in-nalasopara-mumbai/163400", "date_download": "2018-04-22T12:58:06Z", "digest": "sha1:3FZGKNMEEPTY77UYKLCDC3FDMLEONRIJ", "length": 17884, "nlines": 102, "source_domain": "zeenews.india.com", "title": "प्रेमप्रकरणावरून चौघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनीच केली मित्राची हत्या | 24taas.com", "raw_content": "\nप्रेमप्रकरणावरून चौघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनीच केली मित्राची हत्या\nशिकण्याच्या वयात मुलांमधील प्रेम प्रकरणाचा संघर्ष किती जीवघेणा होवू शकतो,याच ज्वलतं उदाहरण नालासोपा-यात पाहायला मिळालं आहे. नालासोपारा पूर्वेला स्टेशनजवळ असणा-या गोगटे सॉल्टच्या मोकळ्या जागेवर २०सप्टेंबरला विरेंद्र मौर्या या इयत्ता चौथीत शिकणा-या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला होता.\nwww.24taas.com, झी मीडिया, मुंबई\nशिकण्याच्या वयात मुलांमधील प्रेम प्रकरणाचा संघर्ष किती जीवघेणा होवू शकतो,याच ज्वलतं उदाहरण नालासोपा-यात पाहायला मिळालं आहे. नालासोपारा पूर्वेला स्टेशनजवळ असणा-या गोगटे सॉल्टच्या मोकळ्या जागेवर २०सप्टेंबरला विरेंद्र मौर्या या इयत्ता चौथीत शिकणा-या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला होता.\nदगडाने ठेचून मोठया निर्दयतेने त्याला ठार मारण्यात आलं होतं. विरेंद्र मोर्या हा नालासोपारा पूर्वेकडील ओस्वाल नगरी येथील नव युवक विद्या मंदिर येथे इयत्ता चौथीत शिकत होता. नालासोपारा पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर याच शाळेत शिकणारे त्याच्याच वर्गातील चार मित्रांनी त्याची हत्या केल्याच समोर आले.\nचारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच शाळेत शिकणा-या मुलीबरोबर विरेंद्र बोलत होता. हे बोलणचं या चौघांना खटकत होतं. या चौघांनी २० सप्टेंबरला विरेंद्रला स्टेशनजवळच्या सुनसान गोगटे सॉल्टच्या मोकळ्या जागेत नेलं आणि तिथे त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.\nनालासोपारा पूर्वेकडील स्टेशनजवळच्या गोगटे सॉल्टच्या मोकळया जागेत दिनांक २० सप्टेंबर रोजी विरेंद्र मोर्या या १३ वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृतदेह मिळाला होता. दगडाने ठेचून मोठया निर्दयतेने त्याला ठार मारले होते. विरेंद्र मोर्या हा नालासोपारा पूर्वेकडील ओस्वाल नगरी येथील नव युवक विद्या मंदिर येथे इयत्ता चौथीत शिकत होता. नालासोपारा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर याच शाळेत शिकणारे त्याच्याच वर्गातील मिञांनी त्याची हत्या केल्याच समोर आले.\nहत्या करणारी मुले ही १३ ते १५ वयोगटातील आहेत. ही सर्व मुले ओस्वाल नगरी येथे रहात आहेत. तसेच ही मुलं विरेंद्रबरोबर शिकत आहेत. त्याच शाळेत शिकणा-या मुलींबरोबर विरेंद्र हा बोलत असे. ही बोलणे या चौघा अल्पवयीन मुलांना खटकत होते. या चौघांनी २० सप्टेंबरला विरेंद्रला स्टेशनजवळच्या सुनसान गोगटे सॉल्टच्या मोकळ्या जागेत नेलं आणि तेथे त्याला आपल्या मैत्रिणीबरोबर न बोलण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांच्यात भांडण झाले. याचवेळी चौघांनी विरेंद्रच्या डोक्यावर दगड घातला. त्याला दगडाने ठेचून त्याची हत्या केली, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.\n• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.\n• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.\nफिल्मसिटीत `कॉमेडी नाईट विथ कपिल`च्या सेटला आग\nव्हिडिओ: सिंधुदुर्गात वादळ सदृश्य स्थिती\nहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर\nफोटो : साक्षी धोनी या अंदाजात दिसली 'माही'च्या ब...\nभाजपमधील 'हिरे' बंडाच्या उंबरठ्यावर\nVIDEO: आयपीएल इतिहासातला अफलातून कॅच\nइंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार यांची आत्महत्या\nविमान हवेत असताना खिडकीचे पॅनेल निखळले, ३ प्रवासी जखमी\n'३५ लाख रूपये भरलेत कॉपी करू द्या, नाहीतर इमारतीवरूनच...\nVIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम\nकवटी फोडून मेंदूपर्यंत चावी घुसली डोक्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://gondia.gov.in/mr/", "date_download": "2018-04-22T12:36:25Z", "digest": "sha1:JZQRQWXDYEU3UZIQRN5BZ7W2NZCPKAZJ", "length": 7480, "nlines": 170, "source_domain": "gondia.gov.in", "title": "गोंदिया जिल्ह्यात आपले स्वागत आहे | गोंदिया, जिल्हा, महाराष्ट्र, अधिकृत, पर्यटन", "raw_content": "\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nविविध सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी एक अॅप\nराष्ट्रीय सरकार सेवा पोर्टल\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम\nक्षमा करा, प्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही\nनिविदा सूचना रेती घाट ई-लिलाव गोंदिया\nबारदाना विकण्यासाठी निविदाः गोंदिया\n18 रेती घाटांच्या पर्यावरण मंजुरीसाठी प्राप्त झालेल्या निवीदाधारकांची यादी\nगोंदिया जिल्ह्यातील 18 रेती घाटांवरील पर्यावरण मंजुरीसाठी निविदा अर्ज\nसन 2017-2018 दि. 30-09-2018 रेतीघाट ई-निविदा ई-लिलाव\nश्री. राजकुमार बडोले मा.मंत्री, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, महाराष्ट्र राज्य व पालक मंत्री\nश्री अभिमन्यु आर काळे, भा.प्र.से. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी गोंदिया\nनिविदा सूचना रेती घाट ई-लिलाव गोंदिया\nबारदाना विकण्यासाठी निविदाः गोंदिया\n18 रेती घाटांच्या पर्यावरण मंजुरीसाठी प्राप्त झालेल्या निवीदाधारकांची यादी\nगोंदिया जिल्ह्यातील 18 रेती घाटांवरील पर्यावरण मंजुरीसाठी निविदा अर्ज\nसन 2017-2018 दि. 30-09-2018 रेतीघाट ई-निविदा ई-लिलाव\nविभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक\nराष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र\nनागरिकांचा कॉल सेंटर - 155300\nबाल हेल्पलाइन - 1098\nमहिला हेल्पलाइन - 1091\nक्राइम स्टापर - 1090\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T12:34:57Z", "digest": "sha1:NIJ6JKMRCQGNZBBDGODT2Z5WJBPLOICL", "length": 5253, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लखीसराई जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख बिहार राज्यातील लखीसराई जिल्ह्याविषयी आहे. लखीसराई शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nलखीसराई हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र लखीसराई येथे आहे.\nभागलपूर विभाग • दरभंगा विभाग • कोसी विभाग • मगध विभाग • मुंगेर विभाग • पटना विभाग • पुर्णिया विभाग • सरन विभाग • तिरहुत विभाग\nअरवल • अरारिया • औरंगाबाद • कटिहार • किशनगंज • कैमुर • खगरिया • गया • गोपालगंज • जमुई • जहानाबाद • दरभंगा • नवदा • नालंदा • पाटणा • पश्चिम चम्पारण • पुर्णिया • पूर्व चम्पारण • बक्सर • बांका • बेगुसराई • भागलपुर • भोजपुर • मधुबनी • माधेपुरा • मुंगेर • मुझफ्फरपुर • रोहतास • लखीसराई • वैशाली • सिवान • शिवहर • शेखपुरा • समस्तीपुर • सरन • सहर्सा • सीतामढी • सुपौल\nअरारिया • कटिहार • मुंगेर • समस्तीपुर • मुझफ्फरपूर • बेगुसराई • नालंदा • गया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २०१७ रोजी २३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/virat-kohli-may-earn-10-crore-after-hike-490871", "date_download": "2018-04-22T12:50:00Z", "digest": "sha1:EJL3UYI7Z5JLQ4H7YBYI7TB7EPNONR46", "length": 14191, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "टीम इंडियाचं मानधन वाढण्याचे संकेत, विराटला आता 10 कोटी?", "raw_content": "\nटीम इंडियाचं मानधन वाढण्याचे संकेत, विराटला आता 10 कोटी\nटीम इंडियाच्या क्रिकेटपटूंच्या मानधनात लवकरच घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी मोसमात अव्वल खेळाडू आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचं मानधन दुप्पट होणार आहे.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nटीम इंडियाचं मानधन वाढण्याचे संकेत, विराटला आता 10 कोटी\nटीम इंडियाचं मानधन वाढण्याचे संकेत, विराटला आता 10 कोटी\nटीम इंडियाच्या क्रिकेटपटूंच्या मानधनात लवकरच घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी मोसमात अव्वल खेळाडू आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचं मानधन दुप्पट होणार आहे.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/taxonomy/term/140", "date_download": "2018-04-22T12:43:46Z", "digest": "sha1:Y3CXHRBIGCYOOWIVCUJ4AHKP7AFGJN6X", "length": 6219, "nlines": 96, "source_domain": "www.manogat.com", "title": "संदर्भ | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › माहिती ›\nचर्चेचा प्रस्ताव सामर्थ्य तेव्हाचे व आताचे\nचर्चेचा प्रस्ताव संगणकावर मराठीतील समानार्थी / विरुद्धार्थी शब्द\nचर्चेचा प्रस्ताव मराठीतील षष्ठी विभक्ती प्रत्यय\nचर्चेचा प्रस्ताव हिंदू कॉलनी\nचर्चेचा प्रस्ताव नाण्याची दुसरी बाजू अर्थात\nचर्चेचा प्रस्ताव सोप्या पद्धतीने मराठीत लेखन\nगद्य लेखन अपवादात्मक अपवाद\nचर्चेचा प्रस्ताव मराठी - मराठी शब्दकोश (आणि इतर मराठी कोश )\nचर्चेचा प्रस्ताव गमभनचा कीबोर्ड लेआऊट\nचर्चेचा प्रस्ताव ष चा वापर\nचर्चेचा प्रस्ताव जागतिकीकरण भारताला अपरिहार्य होते का\nचर्चेचा प्रस्ताव कोणती रचना स्वीकारार्ह \nगद्य लेखन वृत्तपत्रविद्या परिभाषा कोश\nगद्य लेखन शास्त्रीय मराठी व्याकरण\nचर्चेचा प्रस्ताव आधुनिक कार्यालयात वैयक्तिक प्रोत्साहनाचे प्रमाण\nगद्य लेखन समग्र 'अदिती'\nगद्य लेखन 'अदिती' यांचे प्रकाशित साहित्य\nचर्चेचा प्रस्ताव मराठी शब्द हवे आहेत - १४\nचर्चेचा प्रस्ताव पुस्तकाचा लेखक स्वतः लेखनविषयात व्यावहारिक पातळीवर ...\nगद्य लेखन आपण रांगेत आहात, कृपया प्रतीक्षा करा\nचर्चेचा प्रस्ताव विवाह नोंदणी प्रमाणपत्र -- शंका \nगद्य लेखन ११४३ वर्षे जुने छापील पुस्तक- वज्र सूत्र\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ३८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/03/tiltshift-give-different-effects-to.html", "date_download": "2018-04-22T12:24:04Z", "digest": "sha1:R253BJXLZK5JY5R5ZOH4PYJDSRXFJOYM", "length": 7571, "nlines": 71, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Tiltshift - आपल्या छायाचित्रांना निरनिराळ्या ईफेक्ट्सनी सजवा. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / संगणक / Tiltshift - आपल्या छायाचित्रांना निरनिराळ्या ईफेक्ट्सनी सजवा.\nTiltshift - आपल्या छायाचित्रांना निरनिराळ्या ईफेक्ट्सनी सजवा.\nआपल्यापैकी बर्‍याच जणांना फोटोंना निरनिराळे इफेक्ट किंवा लूक देऊन एडीट करण्याचा छंद असतो. अशाच प्रकारचा एक ईफेक्ट म्हणजे tiltshift. थोडक्यात म्हणजे हा इफेक्ट आपल्या फोटोतील एखादा भाग Highlight करायला वापरला जातो असे म्हणावे लागेल.या लाच धुकट इफेक्ट असेही आपण नाव देऊ शकतो. tiltshift हे सोफ्टवेअर इंटरनेटवर अगदी मोफत उपलब्ध आहे. परंतू हे सोफ्टवेअर install करण्याआधी तुमच्या कडे Adobe AIR Runtime हे सोफ्टवेअर असणे गरजेचे आहे जर नसेल तर ते खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करा आणि install करुन घ्या.हे सोफ्टवेअर install करण्यासदेखील अगदी सोपे आहे. Adobe AIR Runtime हे सुद्धा अगदी मोफत सोफ्टवेअर आहे.\nAdobe AIR Runtime डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nहे सोफ्टवेअर install केल्यावर तुम्हाला मुख्य सोफ्टवेअर म्हणजेच tiltshit Generator install करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\ntiltshift generator डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nआता हे सोफ्टवेअर वापरायचे कसे ते बघुया. आधी tiltshift उघडा. तिकडे तुम्हाल image फाईल उघडणयासाठीचा पर्याय आणि तयार केलेली फाइल सेव्ह करण्यासाठीचे पर्याय दिसतील.\nवेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स तुम्ही वापरुन बघू शकता जसे की मुळ इमेज फाईलचि क्वालिटी बदलणे, रंगांमध्ये बदल करणे, इत्यादि. विविध प्रकारे आपली कल्पकता वापरुन तुम्ही सुद्धा स्वतःच्या काही फोटोंना tiltshift च्या मदतीने एडीट करु शकता.\nफोटोंना एक वेगळा ईफेक्ट देण्याची ही कल्पना कशी वाटली हे मला तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांच्या माध्यमातून नक्की कळवा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nTiltshift - आपल्या छायाचित्रांना निरनिराळ्या ईफेक्ट्सनी सजवा. Reviewed by Salil Chaudhary on 18:45 Rating: 5\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F,_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2018-04-22T12:03:00Z", "digest": "sha1:LKWSIUX6WA3FHXIC3LVMH2T4Z4BIJYFE", "length": 4259, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लॅम्बर्ट, पवित्र रोमन सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "लॅम्बर्ट, पवित्र रोमन सम्राट\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nलॅम्बर्ट (इ.स. ८८० - १५ ऑक्टोबर, इ.स. ८९८) हा इटलीचा राजा आणि पवित्र रोमन सम्राट होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ८८० मधील जन्म\nइ.स. ८९८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-22T12:25:06Z", "digest": "sha1:PY7V4MAZ6TJ4PWCXKYGCQXAN3MIF5QFQ", "length": 40841, "nlines": 221, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "श्राद्धामागील ‘श्रद्धा’ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeअध्यात्मिक / धार्मिकश्राद्धामागील ‘श्रद्धा’\nSeptember 23, 2017 अमोल उंबरकर अध्यात्मिक / धार्मिक, वैचारिक लेखन, संस्कृती\nमागील भागात आपण पितृपक्षाचा कालावधी सर्वपित्री अमावस्येबद्दल जाणून घेतलं, पण याच पितृपक्षाला काही जण थोतांड मानतात, तर काही शास्त्रोक्त पद्धतीनं पूर्वजांची आठवण काढत हा पितृपक्षाचा कालावधी काटेकोरपणे पाळतात. मात्र या श्राद्ध करण्याच्या प्रथेला खरंच काही शास्त्रीय आधार आहे का, हा प्रश्न अनेकांना पडत असेल. म्हणूनच श्राद्ध करण्यामागील श्रद्धेच्या दोन्ही बाजूंची पडताळणी करणारा हा लेख.\nश्राद्ध करावं की नाही\nहिंदू धर्म संस्कृतीत सणावारांना एक विशेष महत्त्व लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे पितृपक्ष आणि त्यात केल्या जाणा-या श्राद्धविधींनाही एक वेगळचं महत्त्व आहे. काही जण म्हणतात, श्राद्ध हे थोतांड आहे.\nपण दुसरीकडे श्राद्धाच्या परंपरेला श्रद्धापूर्वक मानणारा समाजही आहे. काही सणावारांमधल्या रितीभातींमधल्या काही गोष्टी खटकणा-या असतात. कारण कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्यापूर्वी त्या गोष्टीच्या दोन्ही बाजूची पडताळणी करणं आवश्यक असतं. कालौघात बदलत जाणा-या आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात ‘श्राद्ध’ हा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे, असं काहींना वाटतं.\nकाही लोक तर स्वत:ही श्राद्ध करत नाहीत आणि दुस-यालाही श्राद्ध करू देत नाहीत. पण श्राद्ध केलंच पाहिजे किंवा केलं नाही तर काही अडचणींना समोर जावं लागतं, असा उल्लेख कुठेच मिळत नाही. उलट काही संतांनी श्राद्ध केलं पाहिजे, यावर अभंग लिहिले आहेत तर काही श्राद्ध करणं म्हणजे मूर्खपणाच आहे, असं मत आपल्या अभंगातून मांडतात. खरं तर श्राद्ध करणं किंवा न करणं, हे प्रत्येकाच्या बुद्धीला, मनाला पटत असेल आणि पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी वेळ मिळत असेल तर ते वैयक्तिक पातळीवर करणं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.\nसंतश्रेष्ठ तुकाराम महाराजाचं श्राद्धाविषयीचं मत\nसं तश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी समाजाचं वर्णन आपल्या शब्दांत कसं मांडलं आहे, हे संत तुकाराम गाथांमध्ये पाहायला मिळतं. संतांनी जे-जे लिहिलं, ते सारं सत्य आहे, असं मानणारे काही श्रद्धाळू आपल्या समाजात पाहायला मिळतात. संतांच्या वचनांप्रमाणेचं ते आपलं आयुष्य व्यतीत करत असतात. संत तुकाराम महाराज म्हणतात की, श्राद्ध केलं पाहिजे. तसा त्यांनी एक अभंग आपल्या गाथेमध्ये लिहिलेला आहे.\nवरील अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात की, जेव्हा पूर्वजांच्या नावाने मी पिंड हातात घेऊन त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना केली तेव्हा मला गयेच्या ठिकाणी जाऊन पिंडदान केल्याचा भास झाला आणि या पिंडामुळे माझ्या २१ कुळांतील लोकांचा उद्धार होईल असं मला वाटतं आहे.\nहे र्कमकांड करतानाच मी विठुमाऊलीला ही साद घातली आहे. त्यामुळे त्या विठुमाऊलीच्या आशीर्वादाने आणि पूर्वजांच्या पुण्यकर्मामुळे माझा भार उतरला आहे आणि श्राद्ध केल्याचं समाधान प्राप्त होऊन त्यांच्या बंधनाचा भार हलका झाला आहे असं मला वाटतं. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यांच्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी श्राद्ध केलं आणि हा अभंग लिहिला असावा, असं म्हणायला काही हरकत नाही.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं श्राद्धाविषयी मत\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्राद्धाविषयी मत मांडताना म्हणतात की, श्राद्ध घालणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. श्राद्ध घालून पैसे उधळण्यापेक्षा त्या पैशातून समाजहित होऊ शकते. जो मनुष्यदेह धारण करून भूतलावर जन्माला आला आहे. त्याला एक ना एक दिवस पृथ्वीचा निरोप घ्यावाच लागतो. मग मरणोत्तर श्राद्धाचा घाट नेमका कशासाठी घालायचा, असा प्रश्न तुकडोजी महाराज लोकांना विचारत म्हणतात की, श्राद्ध घालून एखाद्या व्यक्तीसाठी रडत बसणं हा मूर्खपणा आहे. कारण आपण एखाद्याला जगताना किंमत देत नाही पण त्यांच्या मृत्यूनंतर जणू आभाळचं कोसळलं आहे, असं सोंग कसं आणू शकतो आणि जगताना रोटी दिली नाही मग मरणानंतर तुपाची वाटी का दाखवता, असा सवालही तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये लिहायला विसरले नाहीत. खरं तर मृत्यूसारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही, असं ते एका ठिकाणी म्हणतात. कारण मनुष्य जन्म फक्त दु:ख भोगण्यासाठीच झाला आहे आणि हेच सत्य आहे, असं तुकाराम महाराज एका अभंगात स्पष्टपणे सांगतात.\n दु:खासी कारण जन्म घ्यावा\nसंत तुकडोजी महाराज आपल्याला जाणीव करून देतात की, तुम्हा सर्वाचा जन्म कधी ना कधी मरण येण्यासाठीच झाला आहे. महाराज एके ठिकाणी म्हणतात की, मरणोत्तर विधीचे स्तोम करू नका. यामुळे मरणा-यालाही सद्गती मिळत नाही आणि जीवंत असलेल्या व्यक्तीला जीवंतपणी यातना होतात.\n जेणे मृताचिंया नावे सजीवाचे\nवरील रचनेतून अतिशय सुलभतेने तुकडोजी अंत्यसंस्काराचं स्तोम माजवू नका, असं सांगतात. पण आज समाजात याउलट घडताना दिसत आहे. मृत्यूआधी लोकांना हीन वागणूक दिली जाते आणि मरणानंतर श्रद्धापूर्वक विधी केले जातात. खरंतर हे सगळं करण्याची गरजच नाही कारण मृत्यूआधी माणसाला खायलाही दिलं जातं नाही, पण मृत्यूनंतर कावळ्याला त्या व्यक्तीचं प्रतीक मानून तूप-रोटी आणि दही-भाताचे उंडे करून घातले जातात. खरंतर हे सगळं मृत्यू आधी केलं तर अशीच उगाचच थोतांडरूपी श्रद्धा पाळण्याची काही गरज नाही, असे महाराज एकेठिकाणी स्पष्ट सांगतात.\nहे शास्त्रवचन पाळितो कोण\n मग मृतासीच तुप चोळाया जाण\nमहाराज असंही म्हणतात की, एखाद्याचा मृत्यू झाल्यावर दहा दिवस उपवास करण्यापेक्षा, कामावर न जाऊन पोटाला चिमटे घेण्यापेक्षा ही पद्धत मोडीत काढली पाहिजे. एखाद्या गरिबांच्या घरी एखादी व्यक्ती मृत पावली तर त्या व्यक्तीनं कामावर न जाता दहा दिवस उदरनिर्वाह कसा करायचा ज्या व्यक्तीचं हातावर पोट आहे, त्याने या मृत्यूपश्चात केल्या जाणा-या संस्काराला बळी पडूच नये.\n मृत्यू झाला एकाचिया घरी\nखावयास नाही एक दिवस ज्वारी \n एक दिवस खाली गेला तरी उपास पडती गरीबाला\n त्याने दहा दिवस उपास भला\nकैसा करावा सांगा तुम्ही\nमहाराज या श्राद्ध विधीला या ठिकाणी पूर्णपणे विरोध करतात आणि लोकांना सांगतात की, अशा थोतांडाला बळी पडू नका. आपण एक दिवस जर काम केलं नाही तर आपल्याला अन्न-पाणी मिळणार नाही. मग उगाचच मृत्यूच्या आठवणीचा बहाणा करत का उपाशी राहायचं, असं केल्याने काही साध्य होत नाही.\nसंत तुकडोजी महाराज एके ठिकाणी हे अंत्यसंस्कार का करायचे, याचे डोळसपणे निरीक्षण करून या दहा दिवसांचे आणि श्राद्धाचं वर्णन करतात, बाबांनो हे दहा दिवस म्हणजे उपवास वगैरे करण्यासाठी नसून या दहा दिवसांत मृत व्यक्तीचा संसर्ग कुटुंबाला होऊ नये, म्हणून हे तेरा दिवस चूल पेटवायची नसते. गोमूत्राचा सडा, कडुनिंबाची पानं खाणं, एकमेकांला हात न लावणं हे सगळं आरोग्यासाठी आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धा, हा विषय यात नाहीच.\nमग उगाचच अंधश्रद्धेला बळी का पडायचे ‘सुतक’ या शब्दांचा अर्थच लोकांना कळालेला नाही, असं महाराज या ठिकाणी म्हणतात. कारण सुतकाचा बहाणा करून उगाचच मृताच्या नावाने टाहो फोडण्यात काय अर्थ आणि उगाचच वगैरे घालण्यात काय अर्थ.. महाराज या ठिकाणी ‘सुतका’चा अर्थ स्पष्टपणे सांगतात.\n गोमूत्र शिंपडणे निंब खाणे\n म्हणोनि शुद्ध जलाने स्नान करावे\nशुद्ध कपडे परिधान करावे\n असेल ते वस्त्रपात्र धुवावे\n परि दहा दिवस करावा शोक हे तो मना पटेना\nसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, अरे श्राद्ध घालून पैसे उधळण्यापेक्षा आपण एकमेकांशी चांगलं वागू, असा संकल्प सोडावा. आपली परिस्थिती नसतानादेखील श्राद्ध घालून ब्राह्मणांची पोटं भरण्यापेक्षा जिवंतपणीच चांगला वागण्याचा प्रयत्न करावा आणि तेराव्या दिवशी पैसा असेल तर दानधर्म करावा, नसेल तर मनात खेद मानू नये. भजनांचा आनंद घ्यावा. उगाचच श्राद्ध प्रथेचे थोतांड नको.\n करावी तेराव्या दिवशी प्रार्थना\n असेल तरी दान देवोनि सेवा करी त्या निमित्तानी\nनसल्यास मनी खेद नको\n मी उत्तम वागेन संकल्पावे\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज एके ठिकाणी स्पष्टपणे म्हणतात की, जिवंतपणी आपली फजिती करून दिवाळे काढण्यापेक्षा, रूढी, परंपरा म्हणून श्राद्धाच्या नावाने कर्ज काढणा-या आणि आपल्या जातभाईंना जेवण घालणा-या आणि ब्राह्मणांचा भरुदड सहन करणा-या, त्यांना गोडधोड जेवण घालणा-या या परंपरेमुळे गरिबांचे हाल होतात. ते श्रद्धेच्या नावाखाली गोरगरीब कर्जबाजारी होतात. श्राद्धानंतर त्यांच्यावर ‘अन्न-अन्न’ करण्याची वेळ येते.\n जित्यांची होऊ नये फजिती\nकोणी दान दक्षिणेत दिवाळे काढती\n कोणी रूढी बंधनात पडती\n त्यांच्या नावाने पंगती उठविती\n बुवा पंच अथवा ब्राह्मण\nयासी धन देती भरुदड म्हणोन \nसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, स्वर्ग-नरकाचा सारा खेळ भूतलावर आहे. त्यात पिंडदान केल्यानेच स्वर्ग प्राप्त होतो असे नाही. जिवंतपणीच आपण आपल्यासाठी स्वर्ग नरकाचा मार्ग करत असतो. महाराज एकेठिकाणी सांगतात की, जो प्राणी त्यांचे कार्य चोख करतो तोच कीर्तीरूपी स्मरणात राहतो आणि जो कसलेच कार्य करत नाही त्यांची आठवण कशी राहणार आपल्या मराठी भाषेत. एक म्हण आहे,\n जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला\nवरील म्हणीतून काम केलेच नाहीतर एखाद्या हेल्यासारखी (रेडय़ासारखी) अवस्था मनुष्यप्राण्याची झाल्याशिवाय राहत नाही. खरंतर एका म्हणीत असं ही म्हटलं आहे की, ‘मरावे परी कीर्ती रूपी उरावे..’ म्हणजेच मनुष्याने प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि यालाच महाराज स्वर्ग-नरकाची उपमा देतात. मृत्यूनंतर दहा दिवस आत्मा भ्रमण करतो आणि पिंडदान आणि श्राद्धाचे विधी केल्यानंतरच त्याला स्वर्ग भेटतो, जर हा विधी केला नाही, तर तो नरकात जातो, हे म्हणणे चुकीचे आहे. स्वर्ग-नरकाची कल्पना अस्तित्वात आहे हे काहीच नाही कर्मावर निर्भर असतं की, आपण स्वर्गात जाणार की नरकात.. खरंतर ब्राह्मणाचं पोट भरावं, यासाठी त्यांनीच या खोटय़ा कल्पनेचा त्यांच्या स्वार्थासाठी उपयोग केला आहे.\nतुकडोजी महाराज म्हणतात की, पिंडाला असं काहीच महत्त्व नाही महत्त्वाचं हे आहे की, मनुष्य जन्माला येऊ न त्यांनी काय कर्म केले. कारण काही जणांना देह मिळतो पण त्यांचा वापर करता येत नाही. पण काही जणांना तो देह मिळत नाही, म्हणून काही लोक भगवंताकडे प्रार्थना करतात. स्वर्गातले देव ही मनुष्य देह मिळावा यासाठी देवाला मागणे मागतात. ते संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून लोकांना सांगतात\n स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा\nमृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हां\nयावर भगवंत म्हणतात, मृत्यूलोकी जाऊन तुम्ही काय करणार, त्यांच ही उत्तर ते अशाप्रकारे देतात.\n नारायण नामे होऊ जीवनमुक्त\nकीर्तने अनंत गाऊ गीते\nम्हणजेच स्वर्गीचे अमर देव म्हणतात की, हे भगवंता आम्ही मृत्यूलोकी जाऊन मनुष्य जन्माचे सार्थक करू नारायण नामाचा गजर करू आणि कीर्तन भजनात आनंदाने नाचू आणि पापमुक्त होऊ. म्हणून आम्हाला मनुष्य जन्म द्यावा.\nयाच अभंगाचा आढावा घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की, मनुष्य जन्माचं ज्यानं सार्थक केलं आहे आणि ज्यानं आपलं कर्म कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं आहे, अशांनाच स्वर्ग नावाच्या कल्पनाविश्वात प्रवेश मिळतो.\n कीर्ती तोचि स्वर्ग खरा\n याची जगी याचा व्याप सारा\nसकाम ग्रंथाचे फोल कौतुक\n मिथ्यां कल्पनांत भुलले लोक\n म्हणती कावळ्याने पिंड नेला\nतरीच तो स्वर्गाला गेला\n पिंडाचे नाही महत्त्व येथे\nमहत्त्वाचे असे काय केले ते\n मेल्यावरी दहा दिवस भ्रमतो\nजीव पिंडी देता स्वर्गी जातो\n नाही तरी नर्की पडतो ऐसे म्हणणे व्यर्थ असे\nमहाराज एकेठिकाणी म्हणतात, माणसाचं कर्म पिंड बदलू शकत नाही मग स्वर्गानरकासाठी श्राद्धाचा खटाटोप का करावा. जर मनुष्याने चांगले कर्म केले असेल तर त्याला उत्तम धाम मिळते नाहीतर पुन्हा त्याच योनीत दुखभोगण्यासाठी यावे लागते. ज्यांने कर्मच चांगले केले नाही आणि कावळ्यांना जरी हजार वेळा पिंड उचलले तरी त्याला उन्नत गती लाभणार नाही .\n त्यांने केले असेल उत्तम कर्म\nतरीच पावेल उत्तम धाम\n ज्याने सुकृतचि नाही केले\nत्याचे कितीही पिंड उचलले\n म्हणोनि काय उन्नत झाले\nकबीर महाराजांचे श्राद्धाविषयीचं मत\nकबीर महाराजांनी संत साहित्यात केलेल्या रचना अजरामर आहेत. धन, दौलत, प्रतिष्ठा, भगवंत यांच्याविषयी हिंदीतून लिहिणारा हा पहिलाच भक्तकवी म्हणावा लागेल. कबिरांचा प्रत्येक अभंग जितका मार्मिक असतो, तितकाच भावार्थ ही त्यात दडलेला असतो. कबीर महाराज लोकांना एकेठिकाणी सांगताना म्हणतात की, लोकहो, तुम्हाला काय वाटतं तुमचा राम, रहीम, नानक कुठे आहे स्वर्गा-नरकाच्या न झेपणा-या गोष्टी का करता स्वर्गा-नरकाच्या न झेपणा-या गोष्टी का करता बाबांनो, जरासा विचार पाप-पुण्याच्या लेखाजोख्यातच राम, रहीम आहे. भूतलावार कोठेच स्वर्ग-नरक नाही. आकाशगंगेत ही कोठेच स्वर्ग नाही. ग्रंथाच्या कल्पनेतून चांगलं काम करणाऱ्यांना स्वर्ग प्राप्ती होते असा समज आहे. खरंतर स्वर्ग नर्क नाही मग श्राद्धाचा अट्टाहास कशाला बाबांनो, जरासा विचार पाप-पुण्याच्या लेखाजोख्यातच राम, रहीम आहे. भूतलावार कोठेच स्वर्ग-नरक नाही. आकाशगंगेत ही कोठेच स्वर्ग नाही. ग्रंथाच्या कल्पनेतून चांगलं काम करणाऱ्यांना स्वर्ग प्राप्ती होते असा समज आहे. खरंतर स्वर्ग नर्क नाही मग श्राद्धाचा अट्टाहास कशाला त्याच अर्थाचा दोहा कबीर महाराज येथे लिहितात.\n और चले न कोई\nकबीर महाराज म्हणतात की, पाप-पुण्य हेच मनुष्य जन्माचे साथीदार आहेत. जन्म घेताना आणि मृत्यूला सामोरी जाताना फक्त पाप पुण्य मनुष्यासोबत असतं मग कर्मच चांगले केलं पाहिजे आणि ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे.\n वहाँ न दोजख, बहिस्त मुकामा\nयहाँही राम, यहॉँही रहमाना\nमहाराज म्हणतात की, मृत्यूनंतर स्वर्ग-नरकाचा हिशोब राहतच नाही कारण या कल्पना आहेत. कल्पना कधी ख-या नसतात, जे काही आहे ते भूतलावर येथेच राम आहे आणि येथेच रहीम देखील आहे. मग उगाचच श्राद्धाच्या कल्पनेला प्रोत्साहन का द्यायचे.\nसंत नामदेव महाराज एके ठिकाणी म्हणतात की, आपण सगळे एकत्र येऊन नाचूया, हरिनाम घेऊया यामुळे कळीकाळ यमाला घाम फुटेल आणि तो नरकाकडे आपल्याला नेणार नाही.\n जाऊ म्हणती पंढरी वाटे कळी काळा भय दाटे\nजन्माला येऊन मनोभावे भक्ती करता नाही आली तरी चालेल. पण जन्मदात्या आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. उगाचच त्यांच्या मरणोत्तर श्राद्ध घालून काय प्राप्त होणार असे संत महात्मे म्हणून गेले.\nAbout अमोल उंबरकर\t6 लेख\n\"मी अमोल उंबरकर,पत्रकारिता विषयातून पदवीधर आहे. सध्या मी प्रहार या प्रसिद्ध वृत्तपत्रात उप-संपादक म्हणून श्रद्धा संस्कृती या सदरासाठी लेखन करतो. आजवर 3000 कविता लिहल्या असून वेळोवेळी विविध मंचाद्वारे काव्य रसिकांची सेवा केली आहे. अनेक कथा आणि काही लघुपटासाठी लेखन केले आहे. वाचकांना भावविश्वात रमवण्यासाठी अनेक गझल आणि गाणी तयार केली आहेत.प्रेमकथा,बोधकथा असे विविध लिखाण मी करत असतो. संस्कृतीविषयक लेख आणि त्याचा अभ्यास करणे मला आवडते. कविता आणि लेख लिहणे माझा उपजत छंद आहे.\"\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nप्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\nखरच ही लोकशाही काम करतेय का \nप्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\nधोकादायक देशांतील भारतीयांची सुरक्षा : काही उपाययोजना\nप्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे\nगोष्ट एका ‘ Post ‘ ची\nएक सवारी डांग बागलाणची\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AE%E0%A5%A7", "date_download": "2018-04-22T12:09:52Z", "digest": "sha1:BKWMD2KZOVHRVQQURDAEE6TPCIGXIJGQ", "length": 5828, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १५८१ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे - १६०० चे\nवर्षे: १५७८ - १५७९ - १५८० - १५८१ - १५८२ - १५८३ - १५८४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी १६ - ईंग्लंडच्या संसदेने रोमन कॅथोलिक धर्माला बेकायदा जाहीर केले.\nसप्टेंबर १ - गुरु रामदास, चौथे शीख गुरु.\nइ.स.च्या १५८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ नोव्हेंबर २०१६ रोजी १०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/58606", "date_download": "2018-04-22T12:45:00Z", "digest": "sha1:XPC5TZ55IVGIQHOKTUMNZJIV4GMYN4I7", "length": 40687, "nlines": 179, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "दुष्काळाशी दोन हात | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nपूर रेषा : जलशास्त्रीय दृष्टिकोण\nराजस्थानचे रजत जलबिंदू - 5\nभूजलाचे पैलू - भाग 5\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » दुष्काळाशी दोन हात\nजलोपासना, दिवाली विशेषांक 2014\nपाणलोट क्षेत्र विकासाचे काम अशा दुष्काळी भागात करतांना त्यात काही बदल केले पाहिजेत. विशेषत: परिसरातून वाहणार्‍या ओढे, वाले यांच्यावर अंतरा - अंतरावर खड्डे घेतले पाहिजेत. म्हणजे नाल्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अशा खड्ड्यामध्ये थांबेल आणि जिरेलही. याचा फार चांगला परिणाम त्या परिसरात असणार्‍या विहीरींवर होईल आणि विहीरीचे पाणी वाढेल.\nमराठवाड्याच्या नशिबी कायम आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक मागासलेपण पाचवीला पुजल्यासारखे आहे. इतर ठिकाणी उन जरा जास्त लागू लागले की उन्हाळा सुरू झाला याची जाणीव होते. पण आमच्या मराठवाड्यात वर्षाच्या सुरूवातीपासूनच टँकर सुरू होतात. मार्च, एप्रिल उजायाडची वाट पहावी लागत नाही. सतत दुष्काळाच्या सीमारेषेवर वावर असलेला हा विभाग अनेकविध समस्यांनी ग्रासलेला आहे. दर दोन तीन वर्षांनी येणारे दुष्काळाचे संकट व नंतर घडणारे पाण्याचे राजकारण थोपवणे हे फार मोठे आव्हान मराठवाड्यासमोर आहे. परिस्थिती बदलते आहे, सुधारते आहे पण त्याचे श्रेय मात्र जाते. काही आश्वासक हातांना....\nसुमारे चाळीस बेचाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७२ च्या दुष्काळात मराठवाड्यात भयाण परिस्थिती निर्माण झाली होती. सैरभैर झालेले लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करू लागले होते. पश्‍चिम महाराष्ट्रासारखे पाण्याचे सुख मराठवाड्याच्या नशिबी नसले तरी शेतीसाठी एक हंगाम आणि जनावरांसाठी चारा एवढे तरी उपलब्ध होत होते. पण ७२ च्या दुष्काळात ‘ना हाताला काम ना पोटाला रोटी’ अशी अवस्था निर्माण झाली होती. याच दुष्काळात अंबाजोगाई येथील एक तरूण डॉक्टर अन्न व कामासाठी दाही दिशा भटकणार्‍या लोकांचे हाल पाहूनप्रचंड अस्वस्थ होवू लागला. तो आपल्या मित्रांना घेवून गावागावातून फिरू लागला. रोजगार हमीची कामे सुरू करावीत म्हणून शासानाशी भांडू लागला. गावागावातून वाड्या तांड्यातून फिरतांना चटका लावणारे भीषण सत्य पाठीला पाठ लावून समोर येवू लागले. दारिद्र्य, उपासमार, अज्ञान, अनारोग्य......\nहा तरूण म्हणजेच राष्ट्र सेवा दलाचा मुशीत तायर सैनिक म्हणजेच डॉ. द्वारकादास लोहिया होय. शासनाच्या विरोधात संघर्षात्मक भूमिका घेवून कित्येक मोर्चे काढले, रोजगार हमीच्या कामावर प्रत्यक्ष भेट देवून तेथील भ्रष्टाचार उघड केला, डॉक्टर म्हणून त्यांचा परिचय ग्रामीण भागातील लोकांना होताच. परंतु त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येणार्‍या या डॉक्टरला त्यांनी जोमाने साथ दिली. त्या काळात बीड जिल्ह्यात नोंदवलेल्या एकूण १९० पैकी ९० पेक्षा अधिक मोर्चे डॉ. लोहियांच्या नावावर जमा होते. अशा वेळी आणिबाणीत १९ महिने तुरूंगाची हवा मिळाली नसती तरच नवल होते.\nमराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी केवळ संघर्षात्मक पातळीवर काम करून चालणार नाही तर रचनात्मक कामावरही भर द्यावा लागेल याची जाणीव डॉ. लेहियांना झाली. काही मित्रांच्या मदीतीने १९८२ साली ‘मानवलोक’ (मराठवाडा नवनिर्माण लोकायत) ही संस्था स्थापन केली. गेली ३० वर्षे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी व्यवस्थापन यावर अविरतपणे विविध प्रयोगाच्या माध्यमातून ही संस्था काम करीत आहे.\nमुळत: बीड जिल्हा हा मराठवाड्यातील अतिमागासलेला जिल्हा. अपुरा आणि अनियमित पाऊस बेभरवशाचा पाऊस तशीच बेभरवशाची शेती असूनही शेती हाच उत्पन्नाचा मुख्य घटक आहे. अल्पभूधारक म्हणजे एक हेक्टरच्या आत जमीन असलेल्या शेतकर्‍यांची संख्या ४३ टक्के मात्र त्यांच्या हातात एकूण जमिनीच्या फक्त १४ टक्के जमीन त्यातही ९५ टक्के शेतकरी कोरडवाहू जमीन असलेले. शिवाय जमीनही हलक्या किंवा मध्यम प्रतीच्याच आहे. अशा परिस्थितीत पाण्याशिवाय मातीत घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे बळ शेतकर्‍यात येईल कसे या सारख्या स्थितीचा अभ्यास अत्यंत बारकाईने डॉ. लोहियांनी केला. ‘शिवारातले पाणी शिवारात आणि गावातला माणूस गावात’ राहिल्या शिवाय गावाची प्रगती होणार नाही हे त्यांना कळून चुकले. पण याची सुरूवात कशी करायची या सारख्या स्थितीचा अभ्यास अत्यंत बारकाईने डॉ. लोहियांनी केला. ‘शिवारातले पाणी शिवारात आणि गावातला माणूस गावात’ राहिल्या शिवाय गावाची प्रगती होणार नाही हे त्यांना कळून चुकले. पण याची सुरूवात कशी करायची मानवलोकचे काम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, धारूर व परळी या चार तालुक्यातून प्रामुख्याने आहे. अंबाजोगाईच्या डोंगरी भागातून डॉ. लोहियांनी काम सुरू केले. आरोग्य शिक्षण, रस्ते या सार्‍याच गोष्टींचा अभाव असलेला हा भाग होता.\nपाऊस पडला नाही तर शेती पिकणार नाही. ६ ते ८ महिने रोजगारासाठी स्थलांतर ठरलेलेच. सुरूवातीला मानवलोकने पाच गावातून दर वर्षी १०० दिवस पुरेल एवढे काम या अल्पभूधारक व भूमिहीनांसाठी सतत तीन वर्ष उपलब्ध करून दिले. शेतीतील बांध बंधीस्ती, पौळ रचणे इत्यादी कामे केली. परंतु तेथील परिस्थितीला हा काही कायमस्वरूपी उपाय नव्हता. स्थलांतर थांबवायचे असेल तर शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक. परंतु या शेतीचे आणि पाण्याचे गणित घालायचे तरी कसे ज्या मातीत प्रश्‍न निर्माण होतात तेथेच उत्तरे ही मिळतात, हा विश्वास असल्याने शेतकर्‍यांचा अनुभव, थोडसं तंत्रज्ञान आणि काम करण्याचे मनोबल या जोरावर डॉ. लिहियांनी शेती सुधारणेवर भर दिला. जुन्या विहीरीतले गाळ काढणे, पडलेल्या विहीरींची दुरूस्ती करणे इत्यादी कामे सुरू केली. प्रयोगासाठी म्हणून भावठाणा या गावी १० एकर जमीन घेतली. जमीन कसली, उभा डोंगर विकत घेतला आणि पाणलोटाचा पहिला धडा त्यावर गिरवला. पावसाचे पाणी आणि पाण्यासोबत वाहणारी माती अडविली गेली. पायथ्याला घेतलेल्या विहीरींचे पाणी उन्हाळ्यातही आटत नाही हे पाहिल्यावर आजूबाजूच्या शेतकर्‍यांचा विश्वास वाढला. हळूहळू तेही आपल्याच शेतात पाणी विविध मार्गांनी अडवू लागले. जागोजागू चेकडॅम्स बांधले गेले, माती बंधारे बांधले, ओव्हरफ्लो तयार केले आणि अशा रितीने बघता बघता २९.४५५ एकर जमिनीवर पाणलोट उभारले गेले. सामुदायिक विहीरींचा प्रयोग केला गेला.\nपाण्याचे समान वाटप असेल तर पाण्याच्या वापरावर बंधन राहील हा त्यामागील उद्देश होता. अनेक शेतकर्‍यांनी स्वत: कुटुंबासकट आपल्याच शेतात विहीरी खोेदल्या. एकूण १०६ गावातून ६२८ नवीन विहीरी बांधल्या, ९१ गावातून १३९० जुन्या विहीरी दुरूस्त केल्या. ८१२ गावातून पाणलोटाची कामे केली. त्यात ५१ गावातून २७५ चेकडॅम्स व शेततळी बांधली. तर ४१ गावातून सिमेंट नाला बांध / ओव्हरफ्लो १७८ बांधली आणि ३२०० कुटुंबांचे हंगामी स्थलांतर कायमचे थांबवले व १०००० कुटुंबांना आधार गवसला. अंबाजोगाई, केज आणि धारूर तालुक्यातील पाण्याचे दुर्भिक्ष हेच केवळ कारण दुष्काळाच्या झळा तीव्र होण्यासाठी कारणीभूत नव्हते.,तर सर्व स्तरावरील मागासलेपण इथल्या लोकांना दुष्टचक्राच्या खाईत लोटत होते. मुबलक पाणी व शेतीचा विकास हे सूत्र दुष्काळ हटवण्याचे सूत्र होवू शकत नाही हे मानवलोकने जाणले होते.\nशाश्वत विकासासाठी निसर्ग आणि माणसं यांच्यातील परस्पर पुरक नातं पेलण्याची क्षमता वाढवणे हे ही महत्वाचे होते. कारण या भागात बालविवाह, प्रसुती दरम्यान माता मृत्यु, कुपोषण, निरक्षरता, दारू इत्यादी अनेकविध समस्या एकमेकात हात गुंफून उभ्या होत्या. शेती दुरूस्ती बरोबरच जाती समस्यांवर एकत्रीतपणे लढणे तितकेच गरजेचे होते. स्वसंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय या विषयीची संवेदनशीलता वाढवणे हाही दुष्काळाशी दोन हात याच कामाचा भाग होता. गाव पातळीवर कृषक पंचायत व भूमिकन्या मंडळे स्थापन करून यातून शेती विकास व गाव विकास याचे स्वप्न पाहिले. गावागावातून बालवाड्या सुरू केल्या. शासनाच्या अंगणवाड्या याच धर्तीवर यानंतर सुरू झाल्या.\nरात्रीच्या अभ्यासिका व संध्याकाळी शाखेतून मुलामुलींसाठी खेळ सुरू झाले. पाणलोटासाठी शेतकर्‍यांचा सहभाग वाढला. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. आज भावठाणा परिसरातील किमान ४० जण शासकीय नौकर्‍यांमध्ये आहेत. तर महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या मुलांचे प्रमाण लक्षात येण्याजोगे वाढले आहे. कृषक पंचायतीतील सामान्य अल्पभूधारक ग्रामपंचायतीला निवडणूक लढू लागले, निवडून येवू लागले.\nदुष्काळ सदृष्य परिस्थितीत हातांना काम व जनावरांना चारा, पाणी या प्राथमिक उपचाराशिवाय शेती सुधार प्रकल्प, जनावरांसाठी रात्रीच्या चारा छावणीचा प्रयोग मानवलोकने महाराष्ट्राला दिला. दिवसभर शेतात राबून रात्री जनावरे छावणीत येत तेथेच चारा पाणी, सरकी मिळत असे. त्यांच्या मालकांना झुणका आणि भाकर या प्रयोगामुळे कितीतरी जनावरे खाटीकखान्याकडे जाण्याची वाचली. पाणलोट विकास व लोकांमध्ये त्या संबंधीची जाणीव करून देणं या दीर्घकालीन कामावर लक्ष केंद्रीत केले. म्हणूनच आज तीस वर्षांनी या भागात दुष्काळात पाण्याची टंचाई फारशी भासली नाही. गोली दोन वर्ष दुष्काळाची तीव्रता बीड जिल्ह्यात अधिक आहे.\nपाऊस एकसारखा आणि वेळेवर पडत नाही. यावर्षी तर अंबाजोगाई, केज या शहरांमध्ये १२ ते १५ दिवसांनी पाणी मिळत होते, मात्र मानवलोकच्या पाणलोट भागात परिस्थिती सर्वसामान्य होती. विशेषत: डोंगरी भागात पाण्याचा प्रश्‍न जवळ जवळ मिटल्यातच जमा आहे. मात्र जेथे जमिनी चांगल्या व सपाट त्या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र वाढल्याने प्रचंड पाणी टंचाई निर्माण होवू लागली. डॉ. लोहियांनी पर्जन्यमानावर उपलब्ध होणारे पाणी व त्यावर घेतली जाणारी पिके यांचे गणित मांडले. ऊसासारखी नगदी पिके पाण्याच्या दुर्भिक्षात अधिक भर टाकत आहेत असे जाणवले. शासनाने पाण्याची उपलब्धता लक्षात घेवून पिक लागवडीचे नियोजन व धोरण ठरवणेआवश्यक आहे. तसेच ऊसाच्या क्षेत्रावर निर्बंध घालणे गरजेचे आहे असे डॉ. लोहिया यांचे सततचे सांगणे आहे.\n२०१२ साली मराठवाड्यातील जालना व बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट अधिक दाट झाले होते. बीड जिल्ह्यातील आष्टी व पाटोदा या तालुक्यात तर परिस्थिती गंभीर झाली होती. मानवलोक ही दुष्काळ निवारणाच्या कामी सहभागी झाले. मात्र हे काम करीत असतांना मानवलोकला तात्पुरत्या उपाय योजनांबरोबरच लांब पल्ल्याची दुष्काळ निवारण योजना करावी असे वाटत होते. कारण बीड जिल्ह्याचा जवळपास ३८ टक्के भूभाग दुष्काळी आहे. २०१२ - १३ च्या या दुष्काळाने तर आष्टी तालुक्यावर तर महा संकट निर्माण केले होते. या तालुक्यातील २० गावात शेतीत शून्य टक्के उत्पादन झाले. त्यामुळे त्या गावाची आणेवारी शून्य टक्के होती. त्या २० गावांवर गेली दोन वर्षे सरासरीपेक्षा ५० टक्के ही पाऊस पडला नव्हता. तलाव, विहीरी तर केव्हाच कोरड्या पडल्या होत्या.\nसातशे फूट बोअर खोदूनही पाणी मिळेना. अशा परिस्थितीत मानवलोक व जिल्हाधिकारी यांनी संयुक्तरित्या निधी जमवला व या भयाण दुष्काळाशी सामना करण्यासाठी हंगामी व लांब पल्ल्याच्या योजना आखल्या. मानवलोकने जनावरांना घेवून रात्रभर मुक्कामास थांबणार्‍या मालकांसाठी म्हणजे जनावरांना घेवून येणार्‍या लोकांसाठी खिचडीची व्यवस्था केली. शेती हा ग्रामीण भागात जीवन जगण्याचा सगळ्यात मोठा उद्योग आहे आणि दुष्काळी भागातील शेती ही शंभर टक्के पावसावरच अवलंबून असते. आष्टी तालुक्यात त्यामुळेच मराठवाड्यात सर्वात जास्त दुष्काळाच्या झळा या भागाला सोसाव्या लागल्या.\nया पुढच्या काळात दुष्काळ निवारणाच्या कामाचे असेच स्वरूप राहिले तर पुन्हा पुन्हा दुष्काळ येणारच आणि तात्पुरती मलमपट्टी करून शासनही मोकळे होणार. दुष्काळ जाणवू नये म्हणून अन्न आणि पाण्याची नितांत गरज आहे. पाऊस कमी पडला तरी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मैलोन् मैल जावे लागू नये, त्यांना गावातच पाणी उपलब्ध झाले पाहिजे. दुष्काळ असतांनाही जर पिण्याचे पाणी गावात उपलब्ध झाले तर नक्कीच गावकर्‍यांना दुष्काळ सुसह्य होईल. यासाठी गावातले पाण्याचे स्त्रोत जीवंत ठेवणे गरजेचे आहे. म्हणून अशा दुष्काळी गावातील प्रत्येक घरावर पडणारा पाऊस कोणत्या ही स्वरूपात साठवला गेला पाहिजे. असे झाले तर वर्ष दोन वर्षात सतत पाऊस पडला नाही तरी ग्रामस्थांना आणि जनावरांना पिण्यापुरते तरी पाणी सहज गावातच उपलब्ध होईल आणि जनतेला दुष्काळ सुसह्य होईल.\nमानवलोकने जमवलेल्या निधीतून आष्टी तालुक्यातील पाच गावात प्रयोग म्हणून रूफ वॉटर हार्वेस्टिंगचा कार्यक्रम राबवला. गावातील सार्वजनिक इमारतींवर पडणारे पाणी एकत्र करून पाईपद्वारे ते विहीरीत आणि बोअरच्या बाजूस सोडले. पहिल्याच पावसात या पाचही गावात हा प्रयोग यशस्वी झाला. गावातील विहीरी आणि हातपंप यांना पाणी आले. केवळ पाच इमारतींवरच हा प्रयोग केला होता. गावातील घराघरांवर रूफ वॉटर हार्वेस्टिंग केले तर प्रत्येक गावात पडणार्‍या पावसाचे पाणी याद्वारे साठवून त्या पाण्याचा उपयोग गावातील जुन्या विहीरी, पिण्याच्या पाण्यासाठी खणलेल्या विहीरी आणि बंद पडलेले हातपंप यांना होईल आणि बाराही महिने पाणी राहिल याची डॉ. लोहियांना खात्री वाटते.\n१९९३ मध्ये झालेल्या भूकंपानंतर मानवलोकने पारधेवाडी हे गाव जागेवर पुनवर्सित केले त्यावेळी औसा तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात होती म्हणून एक नवा प्रयोग डॉ. लोहिया यांनी इथे राबवला. प्रत्येक गावात एखादी नदी, नाला किंवा ओढा असतोच. पावसाळ्यात हे सर्व नदी नाले ओसंडून वाहतात. मात्र उन्हाळ्यात पाण्याचा एकही थेंब या ओढ्यामध्ये अथवा नदीमध्ये दृष्टीस येत नाही. यासाठी या नदी नाल्याच्या, ओढ्याच्या बाजूलाच पाच मीटर लांब, तीन मीटर रूंद, दोन मीटर खोल असे मोठे खड्डे घेतले गेले. ज्यामध्ये पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठेल आणि हळूहळू त्याच जागेवर ते मुरेल. या प्रयोगाचा परिणाम असा झाला की आजूबाजूला असलेल्या विहीरींच्या पाणी पातळीत वाढ झाली. आणि त्याचा उपयोग रब्बीचा हंगाम घेण्यासाठी झाला. गेल्या दुष्काळात असा प्रयोग शिरूर तालुक्यातील मातोरी या गावात केला आणि त्यामुळे ओढ्याच्या आसपास असलेल्या कोरड्या पडलेल्या सर्वच विहीरीचे पाणी वाढले. मानवलोकने हाच प्रयोग गेल्या दोन वर्षात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये केला. नऊ गावातून २२५ असे खड्डे तयार केले. (WADT - Water Accumulating Deep Trenches)\nडॉ. लोहिया यांनी दुष्काळाशी कायमस्वरूपी मुकाबला करण्यासाठी काही नियम व सूचना सुचविल्या आहेत. त्या म्हणजे शिवारात सिंचनासाठी बोअरवेलवर बंदी आणली पाहिजे. सिंचनासाठी नदी, नाले, विहीरी तलाव यांचेच पाणी वापरले पाहिजे. एखाद्या वर्षी पावसाचा हंगाम कमी झाला तर रब्बी पिक देखील शेतकरी घेणार नाहीत. अशा गावकर्‍यांनी काळजी घेतली तर शिवारातील विहीरींना पाणी पाहील. याचा उपयोग गावकर्‍यांसाठी आणि जनावरे इत्यादी प्राणीमात्रांसाठी होईल.\nपाणलोट क्षेत्र विकासाचे काम अशा दुष्काळी भागात करतांना त्यात काही बदल केले पाहिजेत. विशेषत: परिसरातून वाहणार्‍या ओढे, वाले यांच्यावर अंतरा - अंतरावर खड्डे घेतले पाहिजेत. म्हणजे नाल्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अशा खड्ड्यामध्ये थांबेल आणि जिरेलही. याचा फार चांगला परिणाम त्या परिसरात असणार्‍या विहीरींवर होईल आणि विहीरीचे पाणी वाढेल.\nप्रा. डॉ. अरूंधती पाटील, मनस्विनी महिला प्रकल्प, अंबाजोगाई\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-sport-complex-deterioration-77275", "date_download": "2018-04-22T12:16:26Z", "digest": "sha1:ITUIYN4FCW5GB4WGOVL6LQB65OIJ4NN2", "length": 14714, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Sport Complex Deterioration क्रीडा संकुलाचे दुखणे कायम | eSakal", "raw_content": "\nक्रीडा संकुलाचे दुखणे कायम\nशनिवार, 14 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर - रेसकोर्स नाक्‍यावरील विभागीय क्रीडा संकुलाचे उद्‌घाटन होऊन सुमारे अडीच वर्षे झाली तरी संकुलाचे मूळ दुखणे कायम आहे. पावसाचे मैदानात साचणारे पाणी, जलतरण तलावाच्या परिसरात वाढलेले गवत व दुधाळी शूटिंग रेंजचे अपुरे काम, अशा वातावरणात खेळाडूंचा सराव सुरू आहे. पंधरा कोटी खर्च करूनही सुविधा उपलब्ध नाहीत. दहा मीटर शूटिंग रेंजसाठी एकही निविदा पात्र न ठरल्याने पुन्हा निविदा मागविण्याच्या हालचाली सुरू आहेत.\nकोल्हापूर - रेसकोर्स नाक्‍यावरील विभागीय क्रीडा संकुलाचे उद्‌घाटन होऊन सुमारे अडीच वर्षे झाली तरी संकुलाचे मूळ दुखणे कायम आहे. पावसाचे मैदानात साचणारे पाणी, जलतरण तलावाच्या परिसरात वाढलेले गवत व दुधाळी शूटिंग रेंजचे अपुरे काम, अशा वातावरणात खेळाडूंचा सराव सुरू आहे. पंधरा कोटी खर्च करूनही सुविधा उपलब्ध नाहीत. दहा मीटर शूटिंग रेंजसाठी एकही निविदा पात्र न ठरल्याने पुन्हा निविदा मागविण्याच्या हालचाली सुरू आहेत.\nसंकुलाचे काम २००९ला सुरू होऊनही पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा अशा वर्गवारीत कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. संकुलात केवळ इमारती उभ्या राहिल्या असून, तेथे दरवाजे, खिडक्‍या बसविलेल्या नाहीत. चेंजिंग रूमची सोय नसल्याने नाराजी व्यक्त होते. या संकुलाचे घाईगडबडीत उद्‌घाटन ५ मार्च २०१५ला करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संकुलाचे उद्‌घाटन झाल्यानंतर वर्षभरात चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील, असे सांगितले गेले.\nदादांचा प्रत्येक कामातील धडाका पाहता संकुलाचे काम पूर्णत्वास लवकरच येईल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात अडीच वर्षे होऊन संकुलाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. शालेय क्रीडा स्पर्धांचा नारळ संकुलात फोडण्याचा सोपस्कार दरवर्षी पूर्ण करण्यात येतो. स्पर्धेवेळी मुलांना पाणीसुद्धा उपलब्ध होत नाही. मुख्य म्हणजे खेळाडूंसाठी संकुलात अजूनही स्वच्छतागृह बांधण्यात आलेले नाही. आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शूटिंग रेंजचे काम विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देऊनही ते पूर्ण झालेले नाही. दरवेळी कारणांचा पाढा वाचण्याचा क्रम सुरू आहे. दहा मीटर शूटिंग रेंजच्या साहित्यासाठी निविदा मागविल्या होत्या. एकही निविदा निकषांची पूर्तता करू न शकल्याचे सांगण्यात येत असून, आता नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.\nमुख्य दरवाजातून आता प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. दोन एकर जागेत खेळाडूंसाठी वसतिगृह व बहुउद्देशीय इमारत बांधण्यात येणार आहे; पण त्याचे काम नक्की कधी सुरू होईल, याची क्रीडाप्रेमींना प्रतीक्षा आहे.\nसंकुलाचे काम सुरू होऊन आठ वर्षे झाली आहेत. पंधरा कोटींचा खर्च झाला आहे. तरीही संकुल पूर्णत्वास आलेले नाही. डॉल्बी बंदीसाठी पालकमंत्र्यांनी तत्परतेने पावले उचलली. तशी संकुलाच्या पूर्णत्वासाठी ते कधी उचलणार, असा प्रश्‍न क्रीडाप्रेमींतून उपस्थित होत आहे.\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nनांद्रासह कुरंगीतील सातही बोरवेल पाण्याअभावी कोरडे\nनांद्रा (ता. पाचोरा) ः परीसरातील नांद्रा येथे दोन तर कुरंगी येथे पाच हॅन्डपंप इंधन विहिरी या मंजूर झालेल्या होत्या. शासनस्तरावरील टंचाई काळातील...\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.freebiblesindia.com/bible/mar/01-GEN-001.html", "date_download": "2018-04-22T12:26:02Z", "digest": "sha1:Q2HN76EW7KEIXK2HIJPKTWUBC2F23EHA", "length": 10000, "nlines": 5, "source_domain": "www.freebiblesindia.com", "title": "उत्पत्ति 1", "raw_content": "<< < उत्पत्ति 1 > >>\n1 देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. 2 सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती; पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता 3 नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला. 4 देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला. 5 देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधाराला “रात्र” अशी नावे दिली.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला पहिला दिवस. 6 नंतर देव बोलला, “जलांस दुभागण्याकरिता जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो.” 7 तेव्हा देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व खालच्या जलांस वेगळे केले. 8 देवाने अंतराळास “आकाश” असे नांव दिले.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला दुसरा दिवस. 9 नंतर देव बोलला, “अंतराळाखालील पाणी एकत्र गोळा होवो व कोरडी जमीन दिसून येवो.” आणि तसे घडले, 10 देवाने कोरड्या जमिनीस “भूमि” आणि एकत्र झालेल्या जलसंचयास “समुद्र” अशी नावे दिली. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे. 11 मग देव बोलला, “गवत, बीज देणाऱ्या वनस्पती आणि फळे देणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर वाढोत. फळझाडे बिया असलेली फळे तयार करतील आणि प्रत्येक वनस्पती आपल्या जातीच्याच बिया तयार करील अशा वनस्पती पृथ्वीवर वाढोत.” आणि तसे झाले. 12 गवत, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळ झाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. 13 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला तिसरा दिवस. 14 मग देव बोलला “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या विशेष चिन्हे, आणि विशेष मेळावे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत. 15 पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या ज्योति होवोत.” आणि तसे झाले. 16 देवाने दोन मोठ्या ज्योति निर्माण केल्या. दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योति सूर्य आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योति, चंद्र, आणि त्याने तारेही निर्माण केले. 17 देवाने त्या ज्योति पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आणि दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी आकाशात ठेवल्या.त्या ज्योतींनी प्रकाश व अंधार वेगळे केले. 18 आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे. 19 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला चौधा दिवस. 20 मग देव बोलला, “जलामध्ये जीवजंतूचे थवेच्या थवे उत्पन्न होवोत. आणि पृथ्वीवर आकाशात पक्षी उडोबागडोत” - 21 समुद्रातील प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे व अनेक जातीचे व प्रकारचे जलप्राणी देवाने उत्पन्न केले. तसेच आकाशात उडणारे निरनिराळड्या जातीचे पक्षीही देवाने उत्पन्न केले आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे. 22 देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “फलद्रूप व्हा, वाढा, समुद्रातील पाणी व्यापून व भरुन टाका आणि पक्षी बहुगुणित होवोत व पृथ्वी व्यापून टाकोत.” 23 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा होता पाचवा दिवस. 24 मग देव बोलला, “निरनिराळया जातीचे पशू, मोठे प्राणी वेगवेगळड्या जातीचे सरपटणारे व रांगणारे लहान प्राणी असे जीवधारी प्राणी पृथ्वीवर उत्पन्न होवोत. ते आपापल्या जातीचे अनेक प्राणी निर्माण करोत.” आणि तसे सर्व झाले. 25 असे देवाने वनपशू, पाळीव जनावरे, सरपटत जाणारे लहान प्राणी व वेगवेगळया जातीचे जीवधारी प्राणी निर्माण केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे. 26 मग देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करु; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील.” 27 तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली. 28 देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.” 29 देव म्हणाला, “धान्य देणाऱ्या सर्व वनस्पती आणि आपापल्या फळामध्येच वृक्षाचे बीज असलेली सर्व फळझाडे मी तुम्हांस दिली आहेत. ही तुम्हांकरिता अन्न होतील. 30 तसेच पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी आणि जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी यांच्याकरिता अन्न म्हणून मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत.” आणि सर्व तसे झाले. 31 आपण केलेले सर्वकाही फार चांगले आहे असे देवाने पाहिले.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला सहावा दिवस.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://zpsolapur.gov.in/htmldocs/tender.html", "date_download": "2018-04-22T12:38:00Z", "digest": "sha1:WDBX34SVZTESU6XDQYGHRTUSCRFGYN2S", "length": 2964, "nlines": 17, "source_domain": "zpsolapur.gov.in", "title": "ZILLA PARISHAD SOLAPUR", "raw_content": "\n2 आरोग्य विभाग हॉस्पीटल फर्निचर बाबत ई-निवीदा 02/02/2018 09/02/2018 18:00\n3 अर्थ विभाग जिल्हा परिषद सदस्यांना व्ही.आ.पी.बॅग खरेदी बाबत दरपत्रके मागविणे 01/02/2018 06/02/2018 17:00\n4 सामान्य प्रशासन विभाग पंचायती राज समिती राजशिष्टाचार व इतर अनुषंगिक खरेदी दरपत्रके मागविणेबाबत 25/01/2018 02/02/2018 17:00\n5 शिक्षण विभाग प्राथमिक प्रज्ञाशोध परिक्षा छपाई व तपासणीचे दरपत्रक मागणी बाबत. 23/01/2018 30/01/2018 15:00\n6 सामान्य प्रशासन विभाग आय.एस.ओ प्रमाणिकरण करिता दरपत्रके मागविणेबाबत 18/01/2018 25/01/2018 17:00\n7 सामान्य प्रशासन विभाग वाहन अनुषंगिक साहित्य/उपकरणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत 28/12/2017 06/01/2018 17:00\n8 आरोग्य विभाग जेवण, नाष्टा व चहा पुरविणे दरपत्रक बाबत 22/12/2017 29/12/2017 17:00\n7 सामान्य प्रशासन विभाग माहितीपुस्तिका छपाईकरिता दरपत्रके मागविणेबाबत 18/12/2017 26/12/2017 17:00\n8 सामान्य प्रशासन विभाग कॉन्फरन्स हॉल स्पीकर/साऊंड सिस्टिमकरिता दरपत्रके मागविणेबाबत 16/12/2017 26/12/2017 17:00\n9 बांधकाम विभाग क्र 1 अभिलेखगृहासाठी लोखंडी रॅक व कारपेट बसविणे बाबत दरपत्रके मागाविणे बाबत 11/12/2017 18/12/2017 17:00\n10 आरोग्य विभाग अधिकारी/कर्मचारी अभ्यास दौरा आयोजन दरपत्रक मागविणे बाबत. 04/12/2017 11/12/2017 17:30\n11 शिक्षण विभाग प्राथमिक कब-बुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळावा दरपत्रक मागणी 04/12/2017 11/12/2017 18:00", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/recipe/item/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A5%80-breakfast-brunch-high-tea.html?category_id=37", "date_download": "2018-04-22T12:36:46Z", "digest": "sha1:SD3NUBMDEUIUNP55U6LG27DEXUJRYR22", "length": 5568, "nlines": 106, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी | Breakfast, Brunch, High-Tea नव्या जीवनशैलीसाठी नव्या संकल्पना...नव्या रेसिपीज\nदिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला आणि मनाला ऊर्जा देणं, उत्साह देणं गरजेचं असतं. म्हणूनच पौष्टिक व\nस्वादिष्ट मेनू असलेला ब्रेकफास्ट महत्त्वाचा ठरतो.\nसुटीच्या दिवशी निवांत उठल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ‘क्लब’ करून ‘ब्रंच’चा मेनू ठरवल्यास\nथोडा ‘चेंज’ होतो आणि रोजच्या स्वयंपाकाची धावपळही वाचते आपल्या कुटुंबासमवेत छान वेळ घालवण्यासाठी किंवा सगेसोयर्‍यांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी ‘ब्रंच’ हा उत्तम पर्याय ठरेल\nसाग्र-संगीत जेवणाचा घाट घालायचा नसल्यास २-३ किंवा ४ निवडक स्नॅकचे पदार्थ बनवून छानसं\n‘शॉर्ट अँड स्वीट’ असं गेट-टुगेदर करता येतं. दुपारच्या चहा-बिस्कीटांबरोबरच अभिरुचीपूर्ण पदार्थांचा ‘हाय-टी’ मनमुराद आनंद देईल.\nपाश्चात्त्य ब्रेकफास्ट राजस्थानी ब्रंच विविध\nउत्तरप्रदेशी ब्रेकफास्ट ढाबा स्पेशल ब्रंच देशी-विदेशी\nदाक्षिणात्य ब्रेकफास्ट चायनीज ब्रंच गोड व तिखट\nमहाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट थाई ब्रंच डेलिकसीज\nसंपूर्ण पाककला (शाकाहारी + नॉनव्हेज) Sampoorna Pakakala(Veg + NVeg)\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/trump-travel-ban-faces-second-setback-judge-maryland-blocks-restrictions-77935", "date_download": "2018-04-22T12:28:39Z", "digest": "sha1:7QHJPAOH6R3JULCMKFDVHCEZ7MGW3NIW", "length": 13063, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trump travel ban faces second setback as judge in Maryland blocks restrictions 'ट्रॅव्हल बॅन' आदेशाला हवाई कोर्टाची स्थगिती | eSakal", "raw_content": "\n'ट्रॅव्हल बॅन' आदेशाला हवाई कोर्टाची स्थगिती\nबुधवार, 18 ऑक्टोबर 2017\nअमेरिका जिल्हा न्यायालयाचे न्यायधीश डेरिक के वॉटसन यांनी मंगळवारी दिलेल्या आदेशात म्हटले, की नव्या ट्रॅव्हल बॅनच्या आदेशात मागील आदेशाप्रमाणेच काही त्रुटी आहेत. निश्‍चित केलेल्या सहा देशांतून येणाऱ्या लाखो नागरिकांमुळे अमेरिकेच्या हिताला बाधा कशी निर्माण होईल, हे आदेशात स्पष्ट केले नाही.\nवॉशिंग्टन : काही मुस्लिमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेला येण्यापासून रोखणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना आज धक्का बसला. हवाई येथील जिल्हा न्यायालयाने ट्रॅव्हल बॅनच्या नवीन आदेशावर तात्पुरती स्थगिती आणली आहे. यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या \"ट्रॅव्हल बॅन'संबंधी नवीन आदेश लागू करण्याच्या प्रक्रियेत कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे हा आदेश लागू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर न्यायालयाने स्थगिती दिली.\nअमेरिका जिल्हा न्यायालयाचे न्यायधीश डेरिक के वॉटसन यांनी मंगळवारी दिलेल्या आदेशात म्हटले, की नव्या ट्रॅव्हल बॅनच्या आदेशात मागील आदेशाप्रमाणेच काही त्रुटी आहेत. निश्‍चित केलेल्या सहा देशांतून येणाऱ्या लाखो नागरिकांमुळे अमेरिकेच्या हिताला बाधा कशी निर्माण होईल, हे आदेशात स्पष्ट केले नाही. या आदेशामुळे ट्रम्प प्रशासनाच्या नव्या आदेशावरील कार्यवाहीस धक्का बसला आहे. यावर व्हाइट हाउसने प्रतिक्रिया देताना प्रवक्ता साराह सॅंडर्स यांनी ही स्थगिती धोकादायक आणि दोषपूर्ण असल्याचे म्हटले आहे.\nअमेरिकेच्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या अध्यक्षाचे प्रयत्न कमकुवत करण्याचा हा प्रकार आहे, अशा शब्दांत त्यांनी मत व्यक्त केले. न्याय विभाग या स्थगिती आदेशाविरुद्ध याचिका दाखल करेल, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात इराण, लीबिया, सीरिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास मनाई करणारा आदेश काढला होता. मात्र त्यात दुरुस्ती करून या यादीतून सुदानला वगळण्यात आले आणि चाड आणि उत्तर कोरियाचा समावेश केला. तसेच व्हेनेझुएलाच्या सरकारी अधिकाऱ्यांना अमेरिकेत येण्यास मनाई करणारा हुकूम बजावला.\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3/", "date_download": "2018-04-22T12:24:18Z", "digest": "sha1:HBO6XCLEOP4ZLIEHOGVZIQWKWVQRSXTM", "length": 12669, "nlines": 134, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "समाधानाचे मूळ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeनियमित सदरेजीवनाच्या रगाड्यातूनसमाधानाचे मूळ\nOctober 10, 2013 डॉ. भगवान नागापूरकर जीवनाच्या रगाड्यातून, नियमित सदरे, साहित्य/ललित\n१९९६ साली मी जव्हार गांवच्या सरकारी रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी होतो.\nहाताखाली बराच कर्मचारी व अधिकारी वर्ग होता. एक तरुण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड यांची नेमणूक नुकतीच झालेली होती. ते M. B. B. S. शिकलेले होते. पुढे सर्जरी हा विषय घेऊन सर्जन होण्याची मह्त्वाकांक्षा बाळगून होते. आपल्या मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावाने रुग्णामध्ये थोड्याच काळात ते सर्वाना हवे हवेसे वाटू लागले. वैद्यकीय कामकाजामध्ये अतिशय मेहनती, उत्साही, सतर्क आणि निष्णात होते. सर्व प्रकारच्या केसेस आत्मविश्वासाने व यशस्वी रीत्या ते हाताळत. हे सारे माझ्या लक्षत आले होते. भविष्यात ते चांगले सर्जन होतील हा विश्वास मला आलेला होता. एक दिवस संध्याकाळी ते माझ्या घरी आले. त्यांनी M. S. ह्या पदव्युतर शीक्षणासाठी अर्ज केलेला होता. तो Bombay हॉस्पिटलच्या प्रशासनाने मान्य केला असून, २४ तासाचे आंत त्यांना रुजू होण्याची सूचना आली होती. मी त्यांना सध्याच्या रुग्णालयातून पदमुक्त ( Releave ) केले असे पत्र मिळणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे होते. त्यांच्या पुढील नेमणुकीसाठी ते गरजेचे होते.\nप्रसंग आणि वेळेचे महत्व ओळखून मी त्यांची फाइल मागविली. मी एका धर्म संकटात सापडलो होतो. वरिष्ठांकडून आलेल्या त्यांच्या appointment letter वरून त्यांनी सध्याच्या नोकरीचा बॉण्ड दिलेला होता. ते फक्त तीन महिन्याच्या नोटीशीनंतरच ही नोकरी सोडून जाऊ शकत होते. माझ्या कार्यालइन सल्लागारांनी आपण डॉक्टरना वरिष्ठांच्या परवानगी शिवाय रिलीव्ह करू शकत नसल्याचे सुचविले. याचा अर्थ त्याचे पोस्ट ग्राजुयेषण केवळ वेळेच्या चक्रामुळे गमावले जाणार. मी हे सारे जाणून अशांत झालो. एका अत्यंत महत्वाच्या संधीला ते वंचित होतील ह्याची खंत वाटली. मी बराच विचार केला. मनन केले. शेवटी विचारावर भावनेने मत केली. मी त्याची रुग्णालय सोडण्याविषयची विनंती मान्य केली. माझे आभार मानीत ते निघून गेले. शंके प्रमाणे एक तुफान निर्माण झाले. वरिष्ठ नाराज झाले. चौकशी झाली. मला माझ्या घेतलेल्या निर्णयावर टिपणी होऊन मेमो दिला गेला. पुन्हा असे घडू नये याची समज दिली गेली.\nबऱ्याच वर्षानंतर एक मित्राला भेटण्यासाठी Bombay हॉस्पिटलला गेलो होतो. अचानक डॉक्टर राठोड यांची भेट झाली. त्यांनी आग्रहाने मला त्यांच्या केबिन मध्ये नेले. मला आश्चर्य वाटले ते त्यांनी वाकून माझ्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला.\n” सर मी येथे Assistant Hon. Surgeon म्हणून काम बघतो. हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे. “ त्याचे डोळे पाणावले होते.\nघटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे आत्मिक समाधानाकडे रुजलेली असतात. हाच खरा जीवनाचा आनंद नव्हे काय\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1114 लेख\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nज्ञान देणारे सर्वच गुरू\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/", "date_download": "2018-04-22T12:08:45Z", "digest": "sha1:LZAP3M5UYM2KGCLZE66LJDS5BJZFIV5F", "length": 10891, "nlines": 84, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा.\nव्हॉट्स अप ग्रुपच्या सहाय्याने महिलांनी कंठस्थ केली गीता.३५ महिलांचा गुढी देवून सत्कार\nव्हॉट्स अप ग्रुपच्या सहाय्याने महिलांनी कंठस्थ केली गीता.३५ महिलांचा गुढी देवून सत्कार\nभाई वैद्य यांना आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली\nभाई वैद्य यांना आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली\n“पुरुषार्थ ही स्री अथवा पुरुष अशी विभागणी न करता कर्तुत्व व स्वतःची ओळख याच्याशी संबंधीत संकल्पना”,-आ.डॉ.नीलमताई गो-हे\n“पुरुषार्थ ही स्री अथवा पुरुष अशी विभागणी न करता कर्तुत्व व स्वतःची ओळख याच्याशी संबंधीत संकल्पना”,-आ.डॉ.नीलमताई गो-हे\n“जादूचे खेळ ही कला लोप पावत चालली आहे,सामाजिक संस्थांनी तिला आश्रय दिला पाहिजे”,डॉ.राजेंद्र भवाळकर\n“जादूचे खेळ ही कला लोप पावत चालली आहे,सामाजिक संस्थांनी तिला आश्रय दिला पाहिजे”,डॉ.राजेंद्र भवाळकर\n“आगामी काळात शिवशाही सरकार येणार असल्याने रयतेवर संकटे येणार नाहीत”.आ.डॉ.नीलमताई गो-हे\n“आगामी काळात शिवशाही सरकार येणार असल्याने रयतेवर संकटे येणार नाहीत”.आ.डॉ.नीलमताई गो-हे\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87", "date_download": "2018-04-22T12:32:55Z", "digest": "sha1:DH2FVILMYHJ2ZQQS6XIDXM5POVDULA4D", "length": 7086, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रुती मराठे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहे पान अनाथ आहे.\nजानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.\nइंदिर विळा,नान अवन इल्लै २.\nश्रुती प्रकाश मराठे ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हीचे प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट (कॉलीवूड) आहे.\n२ पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण\nश्रुती प्रकाश ही एक मराठी भाषक अभिनेत्री आहे . मुळची मुंबईकर असणाऱ्या श्रुतीने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ इंदिर विळा ह्या तमिळ चित्रपटाद्वारे केला. तिचे खरे नाव श्रुती मराठे असे आहे . तिने चित्रपटात हेमा मालिनी ह्या नावाने पदार्पण केले पण त्यानंतर ते बदलून् श्रुती प्रकाश असे नाव ठेवले. तिचा दुसरा तमिळ चित्रपट नान अवन इल्लै २ चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. तिला तमिळ मादक अभिनेत्री नमितेच्या स्थानाची पुढील उमेदवार समजण्यात येते.एक मादक अभिनेत्री म्हणून तमिळ चित्रपटांमध्ये प्रवेश करणाऱ्या श्रुतीकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तिचा गुरू शिष्यन हा पुढील चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल.\nपार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण[संपादन]\n2009 इंदिर विळा सावित्री दुरैसिमालु तमिळ\nनान अवन इल्लै २ सकी तमिळ\n2010 गुरू शिष्यन (२०१० चित्रपट) तमिळ चित्रीकरणात\nआट आडु आट कन्नड चित्रीकरणात\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१८ रोजी ०१:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/02/how-to-download-facebook-videos.html", "date_download": "2018-04-22T12:06:49Z", "digest": "sha1:4PVZCVRZS5LERP6LS5D2QSPPZSUIEYDH", "length": 7767, "nlines": 72, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "फेसबुक मधील व्हीडीओ डाउनलोड कसे करावेत ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nफेसबुक मधील व्हीडीओ डाउनलोड कसे करावेत \nमित्रांनो आज मी अपल्याला सांगणार आहे एक सोपी युक्ती, जी वापरुन तुम्ही फेसबुक वरील कोणताही व्हीडीओ डाउनलोड करु शकता (How to Download Facebook videos) . ते देखील कोणत्याही सॉफ्टवेअरची मदत न घेता.\nफेसबुकने हल्ली टाइमलाईन मध्ये जास्तीत जास्त व्हीडीओ दाखविण्याचा सपाटा लावला आहे. आणि खरेच खुप छान, मजेशीर, उपयुक्त व्हीडीओ आपल्याला फेसबुक वर पहायला मिळतात.\nपरंतु हे व्हीडीओ आपल्याला जे फेसबुक वापरत नाहीत अशा व्यक्तींसोबत शेअर करता येत नाहीत. तसेच हे व्हीडीओ \"सर्च\" करता येत नाही. म्ह्णजे आज आवडलेला व्हीडीओ पुन्हा काही दिवसांनी पहायचा\nअसेल तर तो शोधणे खुप अवघड असते. आणि अशा वेळेला आपल्याला व्हीडीओ डाउनलोड करणे आवश्यक ठरते. परंतु फेसबुकने व्हीडीओ डाउनलोड करण्याचा कोणताही मार्ग वापरकर्त्यांना दिलेला नाही आहे.\nमात्र फेसबुकने एक चुक केली आहे ज्यामुळे आपण फेसबुक वरील व्हीडीओ सहज डाउनलोड करु शकतो.\nअर्थात ही चुक जर फेसबुकच्या लक्षात आली तर कदाचित व्हीडीओ डाउनलोड करता येणार नाहीत्..परंतु तोपर्यंत आपण ही पद्धत बिनधास्त वापरु शकतो.\nतसे फेसबुक वरील व्हीडीओ डाउनलोड करण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. परंतु आपण मात्र कोणतेही सॉफ्टवेअर न वापरता फेसबुक वरील व्हीडीओ डाउनलोड कसे करावेत ते पाहणार आहोत.\nव्हीडीओ आवडल्यास आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर मित्रांसोबत सोशल मिडीयावर शेअर करायला विसरु नका \nअसे अनेक उपयुक्त व्हीडीओ आम्ही \"नेटभेट युट्युब चॅनेल\" मध्ये प्रकाशित केले आहेत. या सर्व व्हीडीओंची माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला जरुर स्बस्क्राईब करा. धन्यवाद \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nफेसबुक मधील व्हीडीओ डाउनलोड कसे करावेत \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2010/01/blog-post_25.html", "date_download": "2018-04-22T12:29:31Z", "digest": "sha1:B4YU4QV7725IMLP5HJT2UAES42WB7ICT", "length": 37600, "nlines": 209, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : पुन्हा एक नवा स्वातंत्र्य लढा !", "raw_content": "\nपुन्हा एक नवा स्वातंत्र्य लढा \nप्रजासत्ताक या शब्दाची साधारण पणे फोड केली तर त्याचा अर्थ म्हणजे प्रजेची सत्ता २६ जानेवारी १९५०, आमच्या त्या काळच्या महान नेत्यांनी एक स्वप्नं पाहिले. इंग्रजांच्या राजवटी खाली असणारी सत्ता पूर्णपणे प्रत्येक भारतीयाच्या हाती सोपविण्याचे, कल्याणकारी सरकार ची स्थापना करून समाजातील तळा गळातील लोकांपर्यंत हे मिळालेले स्वातंत्र्य पोहचवायचे.\nमुळात स्वातंत्र्य ही संकल्पनाच त्या वेळी एवढी मोठी होती की त्याचा खरा-खुरा अर्थ लोकांपर्यंत पोचवण्याचे फार मोठे आव्हान त्या सर्वांसमोर होते. स्वातंत्र्य तर मिळाले. पण पुढे काय खूप मोठ्या दूरदृष्टी ची त्या वेळी गरज होती. आमच्या सुदैवाने ती दृष्टी त्यावेळच्या लोकांमध्ये होती. खूप दूरचा विचार करून त्यांनी या देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी २६ जानेवारी १९५० साली भारत देशाचे संविधान संसदेसमोर ठेवले. हजारो वर्षांपासून ठराविक लोकांच्या हाती असलेली सत्ता आता खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या हाती येणार होती, खूप मोठी जबाबदारी या देशाच्या प्रत्येकावर येणार होती.\nआज ६० वर्षे पूर्ण झाली, आम्ही या प्रजासत्ताक राष्ट्राचे एक जबाबदार नागरिक म्हणून जगत आहोत. आजच्या या दिवशी आपण काही जबाबदार नागरिकांशी संवाद साधावा असे सहजच मनाला वाटून गेले. खर तर हा संवाद इतर कोणाशी नसून हा माझा स्वतःशीच केलेला एक संवाद असू शकतो. हा आपल्या प्रत्येक जबाबदार नागरिकाचा स्वतःशीच केलेला संवाद देखील असू शकतो. माहित नाही; पण बोलावेसे वाटले.\n६० वर्षे पूर्ण झाली एकदा मागे वळून बघावेसे नाही का वाटत एकदा मागे वळून बघावेसे नाही का वाटत ज्या भारत देशाचे स्वप्न आम्ही पाहिले होते तो देश हाच आहे का ज्या भारत देशाचे स्वप्न आम्ही पाहिले होते तो देश हाच आहे का उत्तर नाही असेल तर, का नाहीये तो तसा उत्तर नाही असेल तर, का नाहीये तो तसा कोण शोधणार याचे उत्तर कोण शोधणार याचे उत्तर काही तरी चुकल्यासारख वाटतंय का तुम्हाला काही तरी चुकल्यासारख वाटतंय का तुम्हाला हे असच चालत राहणार आहे का हे असच चालत राहणार आहे का ६० वर्षे झाली, उद्या ७० ही होतील, आपण या प्रजासत्ताक राष्ट्राचे शतक हि साजरे करू; पण तुम्हाला वाटते का त्या वेळी काही बदललेले असेल ६० वर्षे झाली, उद्या ७० ही होतील, आपण या प्रजासत्ताक राष्ट्राचे शतक हि साजरे करू; पण तुम्हाला वाटते का त्या वेळी काही बदललेले असेल जर हे असेच चालणार असेल तर मला तरी नाही वाटत काही बदलले असेल. कुठे तरी चुकतंय जर हे असेच चालणार असेल तर मला तरी नाही वाटत काही बदलले असेल. कुठे तरी चुकतंय आपला काल-आज-आणि उद्या ह्या तिन्ही चा विचार करण्याची वेळ आली आहे. आणि हा विचार कुठल्या तरी पिढीला एकदा करावाच लागतो. मग तो आपणच का करू नये\nकधी हि न मावळणाऱ्या इंग्रजी सत्तेचा सूर्य अखेर १५ ऑगष्ट १९४७ ला मावळला. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्वातंत्र्य संग्रामाचा शेवट झाला आणि देश स्वतंत्र झाला. जगा समोर एक आदर्श असणारा आमचा हा स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला. ह्याच तेजस्वी आणि प्रेरणादायी स्वातंत्र्य लढ्याचा उज्वल इतिहास दाखवणारे एक हि स्मारक आमच्या या देशात असू नये ह्या पेक्षा शरमेची दुसरी काय गोष्ट असेल केवळ या स्वातंत्र्य लढ्याला अर्पण केलेले एक हि स्मारक आमच्या अखंड देशात कुठेही नाहीये. येणाऱ्या पिढीला दाखवण्याकरिता एक हि असे स्थळ किंवा स्मारक नाहीये जिथे आम्ही त्यांना दाखवू शकू कि हे बघा, ६० वर्षापूर्वी आपण इथे होतो, असा होता आमचा देश , हे स्वप्न होते आणि आता बाहेर बघा आमचा हाच भारत केवळ या स्वातंत्र्य लढ्याला अर्पण केलेले एक हि स्मारक आमच्या अखंड देशात कुठेही नाहीये. येणाऱ्या पिढीला दाखवण्याकरिता एक हि असे स्थळ किंवा स्मारक नाहीये जिथे आम्ही त्यांना दाखवू शकू कि हे बघा, ६० वर्षापूर्वी आपण इथे होतो, असा होता आमचा देश , हे स्वप्न होते आणि आता बाहेर बघा आमचा हाच भारत हे पाहिल्यावर तरी कदाचित येणाऱ्या पिढीला काही तरी चुकत असल्याची जाणीव होईल आणि त्यांचे विचार बदलतील.\nआज तो काळ आठवतो, २६ जानेवारी १९५०, भारताचे संविधान लागू झाले, भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले, आमची लोकशाही आपल्या पायावर भक्कमपणे उभी राहिली, या संविधान समितीचे अध्यक्ष होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजातील दलित, शोषित आणि तळा गळातील समाजाचे सच्चे प्रतिनिधी. हा क्षण जगाला एक प्रकारे दाखवून देत होता कि भारताने एका फार मोठ्या सामाजिक क्रांतीकडे आपले पाहिले पाऊल टाकले आहे, केवळ भारतातच नव्हे तर सबंध जगामध्ये एक विश्वास निर्माण झाला. हा विश्वास होता सामाजिक एकतेचा हा विश्वास होता समानतेचा हा विश्वास होता समानतेचा प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याचा हा विश्वास होता त्याला सन्मानाने जगण्याचा, मग त्याचा धर्म, जात, भाषा, लिंग कोणतेही असो सर्व जन एकाच पातळीवर, कोणी हि मोठा नाही किंवा लहान नाही. सर्व भारतीय समान हजारो वर्षाची गुलामगिरीतून मुक्त होऊन एका स्वातंत्र्याची पहाट अनेकांच्या आयुष्यात प्रथमच उगवली गेली. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मुलभूत अधिकारांना संरक्षण देण्यात आले, धर्म स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य , गरीब, कष्टकरी, अल्पसंख्य आणि मागासलेल्या समाजाचे संरक्षण आणि संवर्धन, ठराविक समाजाकडे असलेली शिक्षणाची मक्तेदारी मोडून संविधानाने शिक्षणासारख्या पवित्र मंदिराची द्वारे सर्वांसाठी खुली केली गेली. याच संविधानाने केंद्र आणि राज्य सरकारसाठी काही मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख देखील केला आहे. उदा:- सामाजिक आरोग्य, समाजातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे ह्या सारखे कार्य हे राज्य सरकाचे असेल, देशाची सुरक्षा, देशाचे अखंडत्व याची जबादारी हि केंद्राची असेल इ.\nछोट्यात छोट्या गोष्टीचा विचार करून कोणावरही अन्याय ना करता एवढ्या मोठ्या देशाचे संविधान लिहिले गेले , सर्व -सर्व तर सामावले आहे या संविधानामध्ये. मग असे का घडले की ६० वर्षे पूर्ण झाली तरी आज हि आम्ही सर्वसामान्य मुलभूत गरजा देखील पूर्ण करू शकलो नाही\nआजच्या या दिवशी काही आकडेवारी सांगतो, डोकं भन-भनायला होता हे पाहिल्यावर,\nआज हि आमच्या देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण हे अक्षरशः लाज वाटण्यासारखे आहे. ७३% पुरुष हे साक्षर तर केवळ ४८% स्त्रिया आमच्या देशात साक्षर आहेत, स्त्री शिकली तर अक्खे कुटुंब शिकते म्हणतात; मग ४८% साक्षर स्त्रिया काय आमच्या देशाचे भवितव्य ठरवणार आज हि प्रत्येकी १००० जन्माला येणाऱ्या मुलांपैकी ५७ मुले हि जन्मताच मृत्युमुखी पडतात, ० ते ५ वर्षे वयोगटातील ४६% लहान मुलं हि कुपोषित असतात. आता हि आमची आजची ताजी आकडेवारी, हि असली कुपोषित आणि जन्मताच मृत्यूला सामोरे जाणारी आमची पिढी उद्याचा देश घडवेल का \nजगाच्या पाठीवर मनुष्य विकास दर (म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर- ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स) सांगायचा झाला तर आपल्या देशाचा नंबर १३४ व लागतो (एकूण देश १८४, बघा ). याच बाबतीत भूतान, सारखे गरीब देश सुद्धा आपल्या अगोदर येतात). याच बाबतीत भूतान, सारखे गरीब देश सुद्धा आपल्या अगोदर येतात भारत एक महासत्ता होण्याची स्वप्न बघणारे आम्ही आणि आमच्याच देशात असलेली हि भयंकर परिस्थिती भारत एक महासत्ता होण्याची स्वप्न बघणारे आम्ही आणि आमच्याच देशात असलेली हि भयंकर परिस्थिती हा एवढा मोठा विरोधाभास हा एवढा मोठा विरोधाभास कस शक्य आहे महासत्ता बनणे कस शक्य आहे महासत्ता बनणे महासत्तेची स्वप्नं बघण्याआधी संविधानाने दिलेली सत्ता / अधिकार तरी सर्वांपर्यंत पोहचू शकलो का हे बघावे लागेल. आणि हे अधिकार जर सर्वांपर्यंत पोचले नसतील तर त्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाला घ्यावीच लागेल ( अर्थात जे उद्याच्या भारत देशाची स्वप्ने बघतात त्यांनीच).\nपण नेमकं काय चुकल उत्तर सोप्पं आहे, ह्या राजकारण्यांनी आणि आपण नागरिकांनी मिळून आपल्या देशाची वाट लावली; काय बरोबर ना\nमी हि तेच म्हणतोय, आंबेडकर पण हेच म्हणाले होते कि संविधानामध्ये तर सर्वच बाबींचा समावेश केला आहे पण ह्याची अंमलबजावणी कशी होते ह्यावर सगळ काही अवलंबून आहे. आणि तेच झाला हे संविधान चूक लोकांच्या हाती पडल. ६० वर्ष झाली तरी आम्ही खरोखर स्वतंत्र झालो आहोत का हे संविधान चूक लोकांच्या हाती पडल. ६० वर्ष झाली तरी आम्ही खरोखर स्वतंत्र झालो आहोत का राजे- राजवाडे गेले आणि आता आमदार-खासदार आणि मंत्री आले, त्यांना जसे वाटेल त्यांनी तसा आमच्या देशाचा रथ चालवायचा राजे- राजवाडे गेले आणि आता आमदार-खासदार आणि मंत्री आले, त्यांना जसे वाटेल त्यांनी तसा आमच्या देशाचा रथ चालवायचा आम्ही मस्त आरामात या रथामध्ये आप आपली बुड घट्ट टेकवून बसलो आहोत. सर्वांना वाटतंय आमचा हा रथ फार जोरात पळतोय. पण मित्रांनो ह्या भारत देशाच्या रथाची चाके खोलवर रुतली गेली आहेत. गेली कित्येक वर्षे आम्ही एकाच जागेवर अडकून पडलो आहोत. रथ चालवणारे आपली लगाम सोडायला तयार नाहीयेत आणि आमच्या सारखे बसलेले आपआपली सीट सोडायला तयार नाहीयेत आम्ही मस्त आरामात या रथामध्ये आप आपली बुड घट्ट टेकवून बसलो आहोत. सर्वांना वाटतंय आमचा हा रथ फार जोरात पळतोय. पण मित्रांनो ह्या भारत देशाच्या रथाची चाके खोलवर रुतली गेली आहेत. गेली कित्येक वर्षे आम्ही एकाच जागेवर अडकून पडलो आहोत. रथ चालवणारे आपली लगाम सोडायला तयार नाहीयेत आणि आमच्या सारखे बसलेले आपआपली सीट सोडायला तयार नाहीयेत नाही; काही बिचारे लोक आहेत जे आपला सर्वस्व विसरून, आपली मिळालेली जागा सोडून हा रुतलेला रथ पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण अशा वेळी बहुसंख्य समाज फ़क़्त आपल्या आपल्या सीट वरून फ़क़्त त्यांच्या कडे बघण्याचा कार्यक्रम करत बसला आहे. कसा पुढे जाणार मग हा रथ नाही; काही बिचारे लोक आहेत जे आपला सर्वस्व विसरून, आपली मिळालेली जागा सोडून हा रुतलेला रथ पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण अशा वेळी बहुसंख्य समाज फ़क़्त आपल्या आपल्या सीट वरून फ़क़्त त्यांच्या कडे बघण्याचा कार्यक्रम करत बसला आहे. कसा पुढे जाणार मग हा रथ कोणालाच कसली चिंता नाहीये, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी कोणालाच कसली चिंता नाहीये, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी एवढाच विचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एवढा मोठा पसारा असलेला हा भारत देशाचा रथ पुढे ढकलायला बळ कमी पडतंय. अशावेळी थोडी तरी जाण असलेल्यांनी आता आपल्या जागेवरून उठण्याची वेळ आली आहे.\nबहुसंख्य समाज हा आपल्या रोजी - रोटी मध्ये गुंतून पडला आहे. त्यामुळेच आम्ही काही ठराविक लोकांच्या हाती आमची हि लोकशाही सोपवली आहे. देशाच्या निगडीत असलेल्या प्रश्नांवर रोज जरी आपल्यला काही काम करता येत नसले तरी ते काम याच सरकार कडून करवून घेणे हे आपलेच कर्तव्य आहे. आपण कोणत्या लोकांना हे देश चालवण्याचे महत्वाचे काम सोपवत आहोत हे हि एकदा तपासून बघायला हव.\nवरील आकडेवारी वरून आपल्या देशाची आणि पर्यायाने देशातील नागरिकांची काय अवस्था आहे हे तर आपल्या लक्षात आलेच असेल; आता हि आकडेवारी हि बघा- सध्याच्या 'गरीब भारताच्या' लोकसभेमध्ये २०% खासदार हे असे आहेत कि ज्यांची मालमत्ता हि ५ करोड रुपये पेक्षा जास्त आहे, २००४ च्या लोकसभे मध्ये प्रत्येक खासदाराची मालमत्ता सरासरी १.९२ करोड एवढी होती, आणि २००९ मध्ये म्हणजे केवळ ५ वर्षामध्ये आमच्या सध्याच्या खासदारांची सरासरी मालमत्ता हि केवळ रुपये ४.८२ करोड एवढी आहे.. ( हि फ़क़्त जाहीर केलेली मालमत्ता आहे, हे विसरू नका). २००९ च्या लोक सभे मध्ये १५० खासदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी चे आहेत. त्यातील ७३ खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ( जसे कि खून, खंडणी, ई).\nहे झाला राजकीय क्षेत्र. आता ह्या सगळ्या पासून प्रशासन तरी कस दूर राहू शकते पोलीस असो, सैन्य असो किंवा आमची न्याय व्यवस्था सर्वच जन या भ्रष्ट व्यवस्थेचे एक एक पात्र बनले आहेत. नुकतीच घडलेली रुचिका केस आणि अशा अनेक केसेस ज्या मध्ये सबंध व्यवस्था कशी एखाद्याचा बळी घेऊ शकते हे वारंवार दिसून आले आहे. जेव्हा सगळे जग हे वेगाने पुढे पुढे जात आहे ,तेव्हा आपण मात्र मंदिर-मस्जिद च्या लढ्या मध्ये व्यस्त आहोत. आज हि जातीच्या नावावर गावा गावा मध्ये अन्याय-अत्याचार रोजच होत असतात. त्यातच आमचा मोठेपणा पोलीस असो, सैन्य असो किंवा आमची न्याय व्यवस्था सर्वच जन या भ्रष्ट व्यवस्थेचे एक एक पात्र बनले आहेत. नुकतीच घडलेली रुचिका केस आणि अशा अनेक केसेस ज्या मध्ये सबंध व्यवस्था कशी एखाद्याचा बळी घेऊ शकते हे वारंवार दिसून आले आहे. जेव्हा सगळे जग हे वेगाने पुढे पुढे जात आहे ,तेव्हा आपण मात्र मंदिर-मस्जिद च्या लढ्या मध्ये व्यस्त आहोत. आज हि जातीच्या नावावर गावा गावा मध्ये अन्याय-अत्याचार रोजच होत असतात. त्यातच आमचा मोठेपणा खाली दबलेल्या लोकांना अजून दाबायचे ह्यातच आम्ही आमची सर्व क्रय शक्ती व्यर्थ घालवत आहोत.संपूर्ण समाजव्यवस्था पोखरली जात आहे, ज्या संविधानाची निर्मिती समाज घडवण्या साठी झाली होती आज त्याचाच आधार घेऊन लोक समाजामध्ये विकृती निर्माण करत आहेत.\n\"साला सारा सिस्टीम हि खराब है\" असा म्हणून म्हणून ६० वर्षे पार पडली. काय बदल घडला काहीच नाही उलट परिस्थती अजून बिकट होत गेली, बिघडत गेली.\n कारण आपण आपली सीट काही सोडली नाही, आपण आपली जागा सोडली नाही. एकाच जागेवर एखाद्या गांडूळा चिटकून बसलो. आपण खरच काही -काही केले नाही. आणि करणाऱ्या एखाद्याला कधी साथ हि दिली नाही. केवळ एक प्रेक्षक बनून राहिलो आणि आपल्याच या देशाचा तमाशा आपल्याच डोळ्याने बघत आलो. आज जग जवळ आले आणि आता इतर पाश्चिमात्य देशांकडे बघून आपण त्यांचा हेवा करत बसतो. वर्षानु वर्षे झाली, आम्ही फ़क़्त बघतच आहोत; पण आपली परिस्थती काही बदलली नाही\nज्या व्यवस्थेला आपण रोज शिव्या घालतो, त्या व्यवस्थेला निव्वळ दोष देतो, पण आपण विसरतो कि ह्या व्यवस्थेचा सर्वात मोठा पार्ट म्हणजे आपण, होय आपण आपणच गेली ६० वर्षे बदललो नाहीत तर व्यवस्था तरी कशी बदलेल आपणच गेली ६० वर्षे बदललो नाहीत तर व्यवस्था तरी कशी बदलेल ज्या व्यवस्थेचा सर्वात मोठा भाग जर अपंग झाला असेल ती व्यवस्था तरी कस काम केल आणि काही केलंच तरी त्या कामाची गुणवत्ता तरी काय असेल\nकुठलाही देश हा परिपूर्ण नसतो, तो तसा बनवावा लागतो. त्या साठी किमान प्रामाणिक पणे प्रयत्न तरी करावे लागतात. मग जर बहुसंख्य समाज जो कि आज थंड पडला आहे, तो पेटला तर नक्कीच हा बदल होऊ शकतो.आज हि संविधान हे असे अस्त्र आहे कि याच अस्त्राचा उपयोग करून आम्ही याच प्रस्थापित व्यवस्थेला एक आव्हान देऊ शकतो. शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार ह्या सारखे अधिकार आणि कायदे ह्यांचा वापर करून आपण वेळोवेळी ह्या भ्रष्ट व्यवस्थेला तडा देऊ शकतो. हे पण लक्षात ठेवावे लागेल की सगळच काही अंधकारमय नाही, पण अंधार मात्र पसरलाय आणि तो अजूनच भयंकर होत आहे. राष्ट्राचे भविष्य पूर्णतः अंधकारमय होण्या आधी या अंधाराची जाणीव आपणाला झाली पाहिजे, कारण तेंव्हाच तर प्रकाशाकडे जाण्याची गरज भासेल.\nसध्याच्याच व्यवस्थेमध्ये राहून सुद्धा खूप काही घडवता येते ह्याची अनेक उदाहरणे समाजा मध्ये आहेत, फ़क़्त या वेळी केवळ बघण्यापेक्षा काही तरी कृती करूया. प्रत्येकाने गांधी किंवा भगतसिंग बनण्याची गरज नाहीये, ते तसे होता हि येत नाही. गांधी आणि भगतसिंग हे आपल्यासारख्या हजारो-लाखो लोकांतूनच घडत असतात. आपण स्वतःला घडवूया आपोआप आपल्यातूनच उद्या गांधी,भगतसिंग सारखे लोक जन्माला येतील. ते येतील तेव्हा येतील पण सध्या मला स्वतःला घडवणे तर माझ्या हातामध्ये आहे आणि ते मी करणार\nप्रजासत्ताक दिनाच्या ह्या दिवशी, मी जी शपथ, जी प्रतिज्ञा माझ्या शाळेची १० वर्षे रोज 'नुसती' घेत राहिलो आज पासून ती प्रतिज्ञा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार. तुम्ही हि करा\nप्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा\n इतरांना ही विचार करायला लावा. राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपला सहभाग नोंदवा. नवीन शैक्षणिक, कृषी आणि इतर योजनांसाठी जिजाऊ.कॉम [www.jijau.com] ला भेट द्या.]\nआम्हाला माहित नाही आम्ही जग बदलू शकतो की नाही, पण ते बदलण्याची तीव्र इच्छा मात्र आम्ही हृदयात बाळगतो\nइथे चित्रासहीत हा लेख डाउन्लोड करा\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 4:54 AM\nविषय prajasattak din, republicday, प्रजासत्ताक दिन, मनुष्य विकास दर, संविधान, स्वातंत्र्य\nआज २६ जानेवारी ,आपल्या देशाचा ६० वा प्रजासत्ताक दिवस ,१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ह्या दोन दिवशीच आपली छाती २ इंचाने फुगते ते पण लता मंगेशकर ने गायलेले गाणे ऐकून देशातील सर्व नागरिकांना विनंती आहे कि हे देशप्रेम अखंड राहू द्या फक्त २ दिवसा करता नको देशातील सर्व नागरिकांना विनंती आहे कि हे देशप्रेम अखंड राहू द्या फक्त २ दिवसा करता नको ३६३ दिवस आपण फक्त आपली पोर, आपल घर, आपली कार ,याचाच विचार करत असतात कधी कधी आपण राहतो त्या भूमीचा पण विचार करा आपली राष्ट्र भक्ती सदैव जागृत ठेवा ३६३ दिवस आपण फक्त आपली पोर, आपल घर, आपली कार ,याचाच विचार करत असतात कधी कधी आपण राहतो त्या भूमीचा पण विचार करा आपली राष्ट्र भक्ती सदैव जागृत ठेवा ह्या दिवसी हीच एक कळकळीची विनंती ह्या दिवसी हीच एक कळकळीची विनंती \nतू एकदम सत्य लिहिले आहे अमोल \nकेवळ स्वप्न बघितल्याने काही होणार नाही हा माझी व्यवस्था आहे, माझा गणतंत्र आहे आणि माझा देश हा माझी व्यवस्था आहे, माझा गणतंत्र आहे आणि माझा देश त्यामुळे कोण आहे जिम्मेदार त्यामुळे कोण आहे जिम्मेदार \nहा व्यवस्था साठी जिम्मेदार आहे मी , तू आणि सम्पूर्ण भारत .....सर्व नागरिक \nआणि हा दोषारोपण करणार की 'साला सारा सिस्टीम हि खराब है'...... व्यवस्था कशी बदलेल \nह्या सिस्टम चा मी हि एक हिस्सा आहे .. आणि हे बदलण्यासाठी मला बदलण्याची गरज आहे ..\n\"एक छोटा सा कदम ....हर एक का ....अपनी सोच से ....और बदल सकता है सिस्टम \nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nप्रभात फेरी आणि झेंडा वंदन : प्रजासत्ताक दिनाच्या ...\nपुन्हा एक नवा स्वातंत्र्य लढा \nभिवंडी येथील विजयानिमित्या शिवसेनेचे अभिनंदन आणि ...\nअंतर राष्ट्रीय उच्च तंत्रज्ञान कृषी प्रदर्शन, पुणे...\nमराठी ब्लॉगर मेळावा (उशीर झाला पोस्ट टाकायला पण अस...\nराष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब जयंती\nमराठवाडा जनविकास परिषदेची स्थापना\nथ्रीच नाही, अनेक इडीयट आहेत या देशात\nभारतातील `इंडिया' - - डॉ.दता पवार, तरुन भारत १२ मे...\nक्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती निमित्य हार्...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B5_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-22T12:28:35Z", "digest": "sha1:L4PROTPLYIPYQTGKYZFEBK4E5LDVB4BZ", "length": 4654, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जाणीव भाषाशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभाषाशास्त्र [विशिष्ट अर्थ पहा]\nसर्जनशील भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र\nपदरचनाशास्त्र · वाक्यरचना · शब्दसंग्रह सय (भाषाशास्त्र)\nशब्दार्थशास्त्र · सापेक्ष अर्थच्छटाशास्त्र\nतौलनिक भाषाशास्त्र · व्युत्पत्ती\nऐतिहासिक भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र\nजाणीव भाषाशास्त्र [मराठी शब्द सुचवा]\nभाषाशास्त्रातील न सुटलेले प्रश्न\nविशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7_%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T12:18:59Z", "digest": "sha1:IBGNIXSZAMRBYPA4KVNQCYG3ZKOILVWI", "length": 3850, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुभाष चंद्रा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nडॉ. सुभाष चंद्रा तथा सुभाष चंद्र गोयल (३० नोव्हेंबर, इ.स. १९५० - ) हे भारतीय उद्योगपती आहेत. हे एस्सेल ग्रूपचे चेरमन आहेत.\nहे २०१६मध्ये हरयाणातून राज्यसभेवर निवडून गेले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९५० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१७ रोजी १७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/lifestyle/cooking-workshop-childrens-pune-1893", "date_download": "2018-04-22T12:10:00Z", "digest": "sha1:REZIROV32455MUZ3TOXUPFY5CP7J2LMG", "length": 9682, "nlines": 42, "source_domain": "bobhata.com", "title": "बच्चे कंपनी चला स्वयंपाकघरात 'धुडगूस' घालायला !!", "raw_content": "\nबच्चे कंपनी चला स्वयंपाकघरात 'धुडगूस' घालायला \nआताच्या काळात बाहेर इतक्या गोष्टी तयार मिळतात की घरात स्वयंपाक म्हणजे अनेकदा केवळ वस्तू योग्य प्रमाणात मिसळून शिजवणे इतकाच उरला आहे. शिवाय रोजच्या गडबडीत त्याहून अधिक करणे शक्यही नसते. त्यात मुलांना स्वयंपाक शिकवणे तर दूरच राहिले. मुलांचे अभ्यास, ग्राउंड वगैरेच्या गडबडीत रोजचा स्वयंपाक रांधतानाही मुलं भोवती नसतात. मुलं नेहमीच्या कार्यक्रमात इतकी गुंतली आहेत की त्यांना स्वयंपाक शिकवण्यासाठी म्हणून खास वेळ देणं शक्य होतं नाही.\nयासाठी पुण्यातील काही पालकांनी मिळून या सुट्टीत आपल्या मुलांना स्वयंपाक शिकवायचा ठरवलं. पण मग विचार आला आपल्याच का ज्यांना शिकावंस वाटतंय त्या सगळ्याच मुला-मुलींना शिकवूया स्वयंपाक - एक शिबीरच भरवूयात. त्या शिबीरातून जे पैसे उभे राहतील ते मराठी शाळेला देणगी म्हणून देऊयात असंही त्या पालकांनी ठरवलं आणि त्यातून उभं राहिलं एक अनोखं शिबीर 'स्वयंपाकघरातील धुडगूस'\nइथे नुसता पदार्थ बनवला जाणार नाहीये तर वेगवेगळ्या अंगाने स्वयंपाकशास्त्राची ओळख करून दिली जाणार आहे. कोणताही पदार्थ बनवताना साहित्य आणि कृती अशी नेहमीच्या पद्धतीने दिलेल्या बेतशुद्ध रेसिपी पुस्तकात सोप्या वाटतात पण प्रत्यक्षात त्यात खूप ठिकाणी अडतं. याचं कारण अनेक बाबी नक्की करायच्या कशा, कशासाठी, त्याचा क्रम बदलला तर काही फरक पडेल की पडणार नाही, पूर्वतयारी नसणे/कमी पडणे इत्यादी गोष्टींबद्दल मुलांना (कित्येकदा मोठ्यांनाही) काहीही माहिती नसते. या शिबिरात मुलं अगदी प्राथमिक माहितीपासून शास्त्रीय माहितीपर्यंत अनेक बाबी शिकणार आहेत.\nउदा. घ्यायचं तर साधी फोडणी म्हटली तर तिचे कितीतरी प्रकार, तेव्हा होणारी रासायनिक प्रक्रिया, त्यातील घटक, कधी कोणते घटक वापरावे/टाळावे, फोडणीचे आशियाई वैशिष्ट्य, भाषिक स्थान वगैरे अनेक प्रकारची माहिती मुलांना दिली जाईल. बहुतांश पदार्थांमध्ये शेतीपासून ताटापर्यंत अनेक टप्प्यांची ओळख, पूर्वतयारी, ओट्यावरची व्यवस्था, खाण्याशी संबंधित म्हणी, शाब्दिक खेळ, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील हवामान आणि पिकांचा तेथील अन्नावरचा परिमाण, काही अन्नघटकांचे शरीरावर होणारे परिमाण/फायदे/तोटे अश्या चतुरस्र माहितीसोबत जात्यावरच्या ओव्या, कविता, विषयानुरूप धमाल कथा अशा सगळ्या प्रकारच्या अनुभवांनी भरलेलं हे शिबिर असणार आहे.\nवर दिलेल्या वेगवेगळ्या माहितीसह मुलं या शिबिरात रोजचं शाकाहारी जेवण आणि काही नाश्त्याच्या पदार्थांशी दोन हात तर करतीलच, त्याच सोबत विरजण लावण्यापासून, काकड्या चोचवण्यापर्यंत आणि कणीक मळण्यापासून कुकर लावण्यापर्यंत अनेक बाबी शिकून स्वयंपूर्ण होतील .\nस्वयंपाक मधील 'स्वयं' खूप महत्त्वाचा आहे. आताच्या युगात मुलांना कधी ना कधी आपापली घरटी सोडून दूर जावं लागेल हे स्पष्ट आहे. तेव्हा त्यासाठी त्यांचं पुढे अडू नये किंवा सतत 'बाहेरचं' निरस जेवण करण्यापेक्षा त्यांना 'स्वयं'पाक करता यावा यासाठी त्यांना आजच तयार करूयात.\nया पालकांच्या गटाने पाहिलं शिबिर २८-२९ एप्रिल रोजी ठरवलं आहे. पुढिल तारखा लवकरच घोषित होतील. हे पहिक्लं शिबीर जुन्या कर्नाटक शाळेजवळ (प्रभात रोड जवळ) हे भरेल. प्रत्येकाला स्वयंपाककृती करता यावी हे ध्यानात घेता मुलांची संख्या मर्यादित ठेवली आहे. तेव्हा त्वरा करा आणि आपली जागा नक्की करा. अधिक माहितीसाठी या फेसबुक पेजला भेट द्या (तिथे पुढील चौकशीसाठी संपर्क क्रमांकही उपलब्ध आहेत). तुमचा किमान १०-१२ मुलांचा गट असेल तर तुमच्या सोयीने अन्य तारखांना हे शिबीर भरवता येईल. त्यासाठीही तुम्ही संपर्क साधू शकता.\nचला या सुट्टीत बघा मुलांचा \"स्वयंपाकघरातील धुडगूस\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/25972/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80--", "date_download": "2018-04-22T12:03:17Z", "digest": "sha1:VHUPTMV6GHI2D5L7NKLEFAMUOFWEHTYR", "length": 4930, "nlines": 42, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nविमाननगर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. पुणे महानगरपालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-commissioner-khebudkar-work-issue-85870", "date_download": "2018-04-22T12:34:17Z", "digest": "sha1:Q3FL7TTYWBWTTSVK2CXZG6IFFJSRDL74", "length": 18502, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Commissioner Khebudkar work issue सांगली पालिका आयुक्तांकडून संशयास्पद बेकायदेशीर कामे | eSakal", "raw_content": "\nसांगली पालिका आयुक्तांकडून संशयास्पद बेकायदेशीर कामे\nमंगळवार, 5 डिसेंबर 2017\nसांगली - घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची घाईगडबडीत दिलेली वर्क ऑर्डर, मिरज पाणी योजनेच्या मंजुरीतील गैरव्यवहार, ड्रेनेज ठेकेदाराला देण्यात आलेल्या पावणेसहा कोटींच्या बिलांवरून आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या कारभाराचे सदस्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत वाभाडे काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्य विष्णू माने यांनी तर खेबुडकर यांच्या कार्यकाळात सर्वाधिक बेकायदेशीर कामे झाली असून यातला त्यांचा इंटरेस्ट उघड झाल्याचा गंभीर आरोप केला.\nसांगली - घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची घाईगडबडीत दिलेली वर्क ऑर्डर, मिरज पाणी योजनेच्या मंजुरीतील गैरव्यवहार, ड्रेनेज ठेकेदाराला देण्यात आलेल्या पावणेसहा कोटींच्या बिलांवरून आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या कारभाराचे सदस्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत वाभाडे काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्य विष्णू माने यांनी तर खेबुडकर यांच्या कार्यकाळात सर्वाधिक बेकायदेशीर कामे झाली असून यातला त्यांचा इंटरेस्ट उघड झाल्याचा गंभीर आरोप केला.\nराष्ट्रवादीने काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला. महापौर हारुण शिकलगार यांनी आजची सभा तहकूब करुन येत्या 18 डिसेंबरला ती पुन्हा घेण्यात येईल, असे जाहीर केले.\nगेल्या महिन्यात राष्ट्रवादीने प्रशासनाविरोधात चाबूक फोड आंदोलन केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून सभागृहात प्रवेश केला. फायली तटल्याचा राग होताच. त्याला आज महासभेत तोंड फुटले. यानिमित्ताने प्रशासनाच्या बेकायदेशीर कारभाराचे वाभाडेच सदस्यांनी काढले.\nसुरेश आवटी, विष्णू माने, गौतम पवार, उपमहापौर विजय घाडगे, शेडजी मोहिते यांनी एका पाठोपाठ एक मुद्दे उपस्थित केले. मिरज अमृत योजनेची दिलेल्या मंजुरीवरून स्थायी समितीचे सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी स्मृती पाटील यांना तुम्ही ठराव कायम नसताना कार्यादेश दिलाच कसा असा जाब विचारला. त्यालाही त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. या मुद्दयावर गटनेते किशोर जामदार आणि सुरेश आवटी यांचे मौन सूचक होते. आवटी यांनी फक्त मिरजेसाठी पाणी योजना हा प्राधान्यक्रमाचे विषय नाही मात्र आयुक्तांची याबाबतची गतीमानता संशयास्पद असल्याचे मत मांडले.\nसाऱ्या भानगडी आता चव्हाट्यावर\nविष्णू माने यांनी तर आयुक्तांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले,\"\" दोन लाखांच्या कामात सतरा त्रुटी काढणारे आयुक्त ड्रेनेज ठेकेदाराला गुपचूप बिले देतात. तीन तीन अलिशान गाड्या रातारात ऐनवेळचे ठराव करून खरेदी करतात. स्वतःच्या इंटरेस्टच्या फायलीत त्यांची गतीमानता खूपच दिसते. एरवी मात्र त्यांच्या हात कायमचा आखडून राहतो कसा ते महापालिकेत आल्यानंतर सर्वाधिक भानगडी झाल्या आहेत. ते आमच्या आंदोलनाचा उल्लेख खासगीत नौटंकी असा करतात मात्र त्यांच्या साऱ्या भानगडी आता चव्हाट्यावर आल्या आहेत. त्यांच्या काळात सर्वाधिक बेकायेदशीर कामे झाली आहेत. ''\nआज आयुक्त सभेस गैरहजर राहिल्यानेही सारे सदस्य संतप्त होते. ते जाणिवपुर्वक काही तरी काम काढून सभा टाळत आहेत असा आरोप करण्यात आला. अमृत योजनेला आठ टक्के जादा दराने मंजुरी द्यायचा आयुक्तांचा निर्णय हा 12 कोटींचा घोटाळा असून त्या रकमेची जबाबदारी आयुक्तांवर निश्‍चित करावी अशी मागणी शेखर माने यांनी केली. मात्र महापौरांनी तसा ठराव मात्र केला नाही.\nअविश्‍वास ठराव मांडायचे धैर्य दाखवा\nगौतम पवार म्हणाले,\"\" इतके सारे आरोप तुम्ही करीत आहात तर मग त्यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव मांडायचे धैर्य दाखवा.'' त्यावर हा ठराव करु मात्र तो मंजूर करून आणायची जबाबदारी घ्या, असे आव्हान मैन्नुद्दीन बागवान यांनी दिले.\nबेकायदेशीर कामांना चाप लावल्याने अनेकांची पोटदुखी - खेबुडकर\n\" मी कार्यालयीन कामासाठीच बाहेरगावी आहे. काहींच्या बेकायदेशीर कामांना चाप लावल्यानेच आरोप सुरु आहेत. मी त्याला डगमगणार नाही. उपलब्द निधी आणि कामांचे प्राधान्यक्रम ठरवूनच फाईलींचा निपटारा केला आहे. नियमाच्या अधिन राहूनच जनहिताच्या कामांना प्राधान्य दिले आहे. दीड वर्षात 3987 फाईली मार्गी लावल्या असून सुमारे 187 कोटी निधीची कामे मार्गी लावली आहेत. माझ्यावर आरोप करणाऱ्या विष्णू मानेंचा बोलवता धनी वेगळा आहे. हेच माने सकाळी सातपासून रात्री बारापर्यंत कोणत्या फायलीच्या मंजुरीसाठी माझ्याकडे चकरा मारत होते याची सारी माहिती पालिका वर्तुळात सर्वांना आहे. त्याबद्दल मी बोलणार नाही. माझ्यावरील केलेल्या कोणत्याही एका बेकायदेशीर कामाचा आरोप सिध्द करावा. मी तत्काळ राजीनामा देऊन घरी बसायला तयार आहे.''\nआयुक्त सांगली,मिरज,कुपवाड शहर महापालिका\nलग्नाच्या मांडवातून थेट श्रमदानास..\nसांगली - जिल्ह्यातील वांगी गावचे सुपुत्र विशाल मधुकर सुतार यांचा लिंब गावातील माया हिच्याशी आज साडेबाराच्या मुहूर्तावर विवाह झाला. विशाल हा...\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-raj-thackeray-why-narendra-modi-afraid-pappu-rahul-gandhi-79062", "date_download": "2018-04-22T12:31:45Z", "digest": "sha1:JJU4PX5QTZF5N5LB32E46A35JH2DVFYS", "length": 14437, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news raj thackeray why narendra modi afraid of pappu rahul gandhi? याच 'पप्पू'ला घाबरून मोदी गुजरातला का जाताहेत- राज ठाकरे | eSakal", "raw_content": "\nयाच 'पप्पू'ला घाबरून मोदी गुजरातला का जाताहेत- राज ठाकरे\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nआतापर्यंत जी विरोधी पक्षांची सरकारे येतात त्यांनी शत्रूंची गरजच पडत नाही. ते स्वतःसाठीच खड्डा खोदून ठेवतात. तसेच हे मोदी सरकार करत आहे.\nमुंबई : भाजपच्या नेत्यांनी आधीपासून राहुल गांधींना लक्ष्य करून 'पप्पू पप्पू' म्हणून चिडवले. तेच राहुल गांधी आज गुजरातमध्ये जाऊन 'झप्पू' होत आहेत. राहुल यांच्या सभेला लोकांची जेवढी गर्दी होत आहे त्याला घाबरून मोदी नऊ-नऊ वेळा गुजरातमध्ये जात आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.\nज्या राहुल गांधींना तुम्ही आतापर्यंत अपमानित करत होता. तीच व्यक्ती आज गुजरातमध्ये जात आहे तेव्हा तुम्हाला एवढी भीती का वाटत आहे, असा राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला.\nइंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केल्यानंतर विरोधी पक्षाचे सरकार आले होते. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत जी विरोधी पक्षांची सरकारे येतात त्यांनी शत्रूंची गरजच पडत नाही. ते स्वतःसाठीच खड्डा खोदून ठेवतात. तसेच हे मोदी सरकार करत आहे. राजीव गांधींच्या नंतर या देशात पहिल्यांदाच एवढे मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळवून केंद्रातील सरकार सत्तेत आले आहे. मात्र, तरीही नोटाबंदी आणि जीएसटीसारखे जीवघेणे निर्णय मोदी सरकार घेत आहे, अशा शब्दांत राज यांनी मोदी सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.\nराज ठाकरे म्हणाले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री असताना देशाला हलाखीच्या आर्थिक स्थितीतून सावरले. मात्र, मोदी सरकार पुन्हा आर्थिक स्थिती बिघडवत आहे.\nदिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात कसा फेरफार केला जातो याचे प्रात्यक्षिक देण्यास तयार होते. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांना प्रात्यक्षिक देण्याची संधीच दिली नाही. किरीट सोमय्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. मग एवढ्या वर्षांत कधीच भाजपला एवढी मते मिळाली नाहीत, आणि आता कशी मिळत आहेत. याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे.\nसोशल मीडियावर मोदी सरकारविरोधात टीका होत असल्याबद्दल बोलताना राज म्हणाले, सोशल मीडिया वापरून मोदी सरकार सत्तेत आले. त्यावेळी सोशल मीडियावर काहीही केलं तरी चालत होतं. आता तोच सोशल मीडिया आता त्यांच्याविरोधात जात आहे तेव्हा मात्र सरकारविरोधात कोणी लिहिले तर त्याच्याविरोधात लगेच गुन्हे दाखल केले जातात. मला मोदींनी गुजरातमधील केवळ ठराविक गोष्टी दाखवल्या, सांगितल्या. त्यामुळे तेच देशाचा विकास करू शकतील असे सुरवातीला मला वाटले. मात्र, आता तीन वर्षे झाली तरी ते केवळ खोटंच बोलत आहेत.\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://societal-reflections.blogspot.com/2012/10/new3.html", "date_download": "2018-04-22T12:43:49Z", "digest": "sha1:EP3Y24SEBVCM4Q6GW7UV7GCVCYA3FZJ5", "length": 7658, "nlines": 129, "source_domain": "societal-reflections.blogspot.com", "title": "समाज मनातील बिंब: सहा ऋतूंचे चक्र फिरतसे", "raw_content": "\nमराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.\nसहा ऋतूंचे चक्र फिरतसे\nझुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरूवरी\nफुलाफुलांनी भरल्या वेली आंबेराई मोहरली\nआभाळाचे निळेनिळेपण कुहूकुहू कोकिळा करी\nआनंदीआनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी\nग्रीष्म पातला सूर्य़ तारला ऊन कडक जिकडे तिकडे\nखूप तापते जमीन तिजवर जागोजागी पडती तडे\nगुपचिप झाली सर्व पाखरे - - - - - - - -\nवारे सुटले मेघ उसळले गडगडती ते आभाळी\nवीज कडकडे लखलख करुनी सरसरसर वर्षा आली\nसुटे मातीचा वास चहूकडे हिरवेहिरवेगार दिसे\nकागदहोड्या सोडायाची तळ्यांत आता मौज असे.\nशरद येई अन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळती ससे\nकुरणे हिरवीगार चहुंकडे, हिरवे हिरवे मळे तसे.(\nहिरवी झाडे, हिरवी शेते, तुडुंब भरले तळे निळे.(\nचांदण्यात वाटे बागडावे (\nहेमंताचे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात\nशेतक-याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतांत\nहवेहवेसे ऊन वाटते, (\nशेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते\nउदासवाणा शिशीर ऋतु ये पाने पिवळी पडतात\nसोसाट्याच्या वाऱ्यासंगे झर झर झर झर झरतात.\nझडून पाने झाडे सगळी केविलवाणी दिसतात\nदिसे तयांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास\nसहा ऋतूंचे चक्र फिरतसे शिशीर ऋतुही जाईल हा\nवसंत सांगे हळूच मीही येतो मागोमाग पहा\nझुळझुळ वारे वाहु लागले,\nकुहू कुहू कोकीळा करी.\nऊन कडक जिकडे तिकडे.\nखूप तापते जमीन, तिजवर\nवारे सुटले, मेघ उसळले,\nवीज कडकडे लखलख करूनी,\nसर सर सर वर्षा आली.\nसुटे मातीचा वास चहुंकडे,\nपावसात किती मौज असे \nशरद येई, अन् मेघ पळाले\nगुबगुबीत जणु पळति ससे \nहिरवे हिरवे मळे तसे.\nहिरवी झाडे, हिरवी शेते,\nतुडुंब भरले तळे निळे.\nहौस सारखी मनी उसळे\nउदासवाणा शिशिर ऋतू ये,\nझर झर झर झर गळतात\nझडून पाने झाडे सगळी\nसहा ऋतूंचे चाक फिरतसे,\nशिशिर ऋतूही जाईल हां\nवसंत सांगे ‘मीही येतो\nyyy अर्थशास्त्र --आदित्यचे प्रश्न १-९\nसहा ऋतूंचे चक्र फिरतसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2018-04-22T12:18:35Z", "digest": "sha1:PTYQSLCSJ36CXRYWJTPFMRC3LMUUWT3D", "length": 10499, "nlines": 128, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "तत्त्वांशी बांधिलकी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeनियमित सदरेमनातली गोष्टतत्त्वांशी बांधिलकी\nJuly 21, 2017 श्रीकांत पोहनकर मनातली गोष्ट, व्यक्तीचित्रे, शैक्षणिक\n२००७ च्या ऑगस्ट महिन्यात पोहनकर फाऊंडेशनतर्फे आयोजित अकोल्यातील एका शाळेत यशोगाथा ही माझी कार्यशाळा प्रारंभ होण्याच्या बेतात असताना मला निरोप मिळाला की माझ्या एका जुन्या मित्राला या कार्यशाळेत काही वेळ उपस्थित राहण्याची इच्छा आहे. मित्राचं नाव कळताच माझ्या मनाने क्षणार्धात ३३ वर्षांपूर्वीच्या कॉलेजच्या सुंदर दिवसांकडे झेप घेतली.\n१९७४ ते १९७६ ही दोन वर्षे अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठात आम्ही एकाच होस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी होतो. तो चंद्रपूरचा तर मी नागपूरचा. मी कृषी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण (पोस्ट ग्रॅजुएशन) घेत होतो व तो पशुवैद्यकशास्त्राचा विद्यार्थी होता. बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातून आले असल्यामुळे शिक्षण घेण्याबरोबरच होस्टेल लाइफ भरपूर एन्जॉय करण्याकडे त्यांचा कल असायचा. तत्त्वांशी, विचारांशी बांधिलकी कशाशी खातात हे जिथे कोणाच्या गावीही असण्याची शक्यता नव्हती अशा वातावरणात तो त्याच्या वेगळेपणाने उठून दिसायचा आणि म्हणूनच माझ्या लक्षात राहून गेला होता. शिक्षण घेण्यापेक्षा त्याचा बहुतांश वेळ एका संघटनेचं काम करण्यात जात असे. त्याची लक्षणं बघून हा शिक्षण पूर्ण करू शकेल की नाही याबद्दल मला शंका येत असे व ती लवकरच खरीही ठरली. १९७५ च्या अखेरीस त्याने शिक्षणाला रामराम ठोकला व तो त्या संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झाला. आमच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्यामुळे त्यानंतर अनेक वर्षे आमची भेट झाली नाही, पण आज त्यानेच तो योग जुळवून आणला होता.\nमित्रांनो, त्या संघटनेचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि या माझ्या अभिमानास्पद मित्राला आपला देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री.(डॉ.) मोहनजी भागवत या नावाने ओळखतो \nAbout श्रीकांत पोहनकर\t40 लेख\nश्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nश्रीकांत पोहनकर यांचे साहित्य\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/best-sellers/item/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80-eka-celibrity-dentistachi-battishi.html?category_id=47", "date_download": "2018-04-22T12:32:05Z", "digest": "sha1:4AVKJEGOI6BNBES2WBGVW6NY6Z3I6ZIG", "length": 4787, "nlines": 98, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी !", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nएका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी | Eka Celibrity Dentistachi Battishi करियरमधील अनुभव, खुसखुशीत किस्से, निरोगी व सुंदर दातांसाठी टिप्स\nचंदेरी दुनियेतील सिनेस्टार्सपासून सर्वसामान्यांपर्यंत, दिग्गज उद्योजकांपासून प्रसिद्ध कलावंतांपर्यंत आणि स्टार क्रिकेटर्सपासून रॅम्पवरील मॉडेल्सपर्यंत...\nअनेक चेहर्‍याना सुंदर हास्य व मोहक दंतपंक्ती देणारे सेलिब्रिटी डेन्टिस्ट डॉ. संदेश मयेकर सांगताहेत निरोगी आणि सुंदर दातांचं रहस्य...\nनिरोगी व सुंदर दातांसाठी मार्गदर्शक टिप्स, करियरमधील अनुभव व खुसखुशीत किस्से सांगत अ‍ॅस्थेटिक डेन्टिस्ट्रीची भन्नाट दुनिया उलगडणारं पुस्तक...\nएका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी \nडाएट डॉक्टर | Diet Doctor\nछोटे प्रभावी आरोग्य सल्ले | Chote Prabhavi Arogya Salle\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://zpsolapur.gov.in/htmldocs/edu_pri/Teacher_Transfer_2018/Teacher_Transfer.html", "date_download": "2018-04-22T12:37:24Z", "digest": "sha1:6UUZSBGDUJPUU3UOVNBCNH4PVBYVCMDJ", "length": 1824, "nlines": 21, "source_domain": "zpsolapur.gov.in", "title": "महाराष्ट्र विकास सेवा गट ब मध्ये पदोन्नती", "raw_content": "शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर शिक्षक\nसार्वत्रीक बदल्या 2018 तात्पुरती जेष्ठता यादी\n1 पदवीधर शिक्षक कन्नड यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा\n2 पदवीधर शिक्षक मराठी यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा\n3 पदवीधर शिक्षक उर्दू यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा\n4 मुख्याध्यापक कन्नड यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा\n5 मुख्याध्यापक मराठी यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा\n6 मुख्याध्यापक उर्दु यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा\n7 उपशिक्षक कन्नड यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा\n8 उपशिक्षक मराठी यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा\n9 उपशिक्षक उर्दु यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/02/create-music-from-any-website-with.html", "date_download": "2018-04-22T12:25:58Z", "digest": "sha1:3LAPTCDPMJ3NHSU2HOLBGZEBRYH57MSI", "length": 7173, "nlines": 69, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Create Music from any website with codeorgan. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमित्रांनो आज एक अनोखी वेबसाईट पाहण्यात आली. या वेबसाईटचे नाव आहे Codeorgan. नाव जरा विचित्र आहे पण या नावाची फोड करुन पाहिले तर या साईटची कमाल लक्षात येईल. Code म्हणजे (HTML CODE) आणि Organ म्हणजे वाद्य.\n ही वेबसाईट चक्क HTML Code पासुन संगीत तयार करते. कोडऑर्गनच्या मुख्य पानावर जाउन तेथे कोणत्याही वेबपेजची URL द्या आणि Play this website या बतणावर क्लिक करा. दीलेल्या वेबपेज पासुन संगीत तयार करण्यास काही सेकंद लागतील आणि त्यानंतर संगीत वाजु लागेल. (स्पीकर्स चालु ठेवायला विसरु नका.)\nCodeorgan कसे काम करते \nकोणत्याही वेबपेजमधील कोड (Html code) चा अ‍ॅनेलीसीस करुन त्यापासुन संगीत तयार केले जाते. यासाठी एक अतीशय गुंतागुंतीचे अल्गोरीदम असलेल्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.\nसर्वात आधी कोडऑर्गन HTML कोड स्कॅन करुन संगीत तालिके मधे (A to G) नसलेली अक्षरे काढुन टाकते. त्यानंतर उरलेल्या अक्षरांच्या मांडणीचा अभ्यास करुन त्या मांडणीच्या जवळपास जाणारी \"नोट\" शोधली जाते. एकुण अक्षरांच्या संख्येनुसार कोणता सिंथेसायझर वापरायचा ते देखील ही वेबसाईट ठरवते. संगीततालिकेतील अक्षरे आणि इतर अक्षरांच्या प्रमाणाअनुसार कोणता \"ड्रम\" वापरायचा ते ठरवीले जाते.\nआणि या तीनही गोष्टींच्या सहाय्याने संगीताची एक धुन तयार केली जाते. ही असते तुम्ही दीलेल्या वेबसाईटची (किंवा ब्लॉगची) धुन.\nसंगीत आणि इंटरनेटचा असा सुंदर मिलाफ आणखी कोठे पहायला मिळेल आताच Codeorgan ला भेट द्या आणि आपल्या आवडत्या वेबसाईट्सच्या संगीताचा आनंद घ्या.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-maharashtra-kesari-2017-finalist-kiran-bhagat-s-father-not-satisfied-with-referee-s-decisions-494418", "date_download": "2018-04-22T12:42:14Z", "digest": "sha1:NX6ZLUW4UIZANY7ULKKU6XHSKKCTVPXX", "length": 14216, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे : महाराष्ट्र केसरी : किरण भगतच्या वडिलांची पंचांच्या निर्णयावर नाराजी", "raw_content": "\nपुणे : महाराष्ट्र केसरी : किरण भगतच्या वडिलांची पंचांच्या निर्णयावर नाराजी\nया लढतीतील पंचांवर पक्षपातणीपणाचा आरोप करण्यात आला आहे. किरण भगतचे वस्ताद काका पवार यांनी हा आरोप केला. ''अभिजित कटकेही माझाच आहे. त्याने कुस्ती चांगली केली, पण पंचांनी किरणच्या कुस्तीला न्याय दिला नाही'', असा आरोप काका पवार यांनी केला.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपुणे : महाराष्ट्र केसरी : किरण भगतच्या वडिलांची पंचांच्या निर्णयावर नाराजी\nपुणे : महाराष्ट्र केसरी : किरण भगतच्या वडिलांची पंचांच्या निर्णयावर नाराजी\nया लढतीतील पंचांवर पक्षपातणीपणाचा आरोप करण्यात आला आहे. किरण भगतचे वस्ताद काका पवार यांनी हा आरोप केला. ''अभिजित कटकेही माझाच आहे. त्याने कुस्ती चांगली केली, पण पंचांनी किरणच्या कुस्तीला न्याय दिला नाही'', असा आरोप काका पवार यांनी केला.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/4959", "date_download": "2018-04-22T12:43:29Z", "digest": "sha1:S2LWAAANQOYYGLHC4BVVCANJPSDZOF56", "length": 20205, "nlines": 143, "source_domain": "www.manogat.com", "title": "हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२६) | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा\nप्रेषक नामी_विलास (मंगळ., २१/०३/२००६ - ०९:०१)\n॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥\nएकतत्त्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी ॥\nतें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी ॥\nनामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशी झणीं ॥\nज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा ॥\nपाठभेदः जपे = जपा\nहरिपाठाला सुरुवात केली तेंव्हा पहिल्याच अभंगात ज्ञानदेव सांगतात,\"हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ॥\" आणि आता हरिपाठाचा उत्तरार्ध जवळ आला असता ते सांगतात,\"एकतत्त्व नाम दृढ धरी मना.\" आपल्याही नकळत हरिनाम मुखातून मनापर्यंत पोहचले. नामधारक अंतर्मुख झाल्याची ही खूण आहे.\nसुरुवातीला नाम हे साधन आहे नामधारकाचे. पण नाम घेता घेता अनुभव हा येऊ लागला की नाम हेच तत्त्व आहे. 'नाम-नामी अभेद' हा संतांचाही अनुभव आहे. नाम हे परब्रह्माचे शुद्ध स्फुरण आहे. भगवन्नाम आकाराला येण्यासाठी स्वस्वरूपात शुद्ध स्फुरण व्हावे लागते व यासाठी आत्मतत्त्वाला आपल्याच अंगी असणाऱ्या शक्तीचा आलंब घ्यावा लागतो. लाट ही पाण्याचे स्फुरण असल्यामुळे ती अंतर्बाह्य पाणीरूप आहे. त्याचप्रमाणे नाम हे परब्रह्मस्वरूप आत्मतत्त्वाचे स्फुरण असून ते ब्रह्मरूप आहे. भगवंताचे ते अतिसूक्ष्म रूप आहे. म्हणूनच सर्व संतांनी नामाचा अनुभव घेऊन ते तत्त्वरूप-चैतन्यरूप-ब्रह्मरूप आहे असे जगाला हाकारून सांगितले.\nनामा म्हणे नाम आठवा अवतार पूर्णब्रह्म साचार कृष्णरूप ॥\nनाम ते ब्रह्म नाम ते ब्रह्म नामापाशी नाही कर्म विकर्म ॥\n तू जर दृढतापूर्वक नाम धरलेस तर हरिला करुणा येणारच. ज्ञानदेवांनी येथे 'दया' हा शब्द का वापरला नाही ह्याचा मी विचार करत होतो. दया आणि करुणा हे शब्द बऱ्याच वेळा आपण समानार्थी वापरतो. मी, ह्या दोन शब्दांमध्ये, थोडा फरक करतो. आपण 'दयेची भीक' मागतो. पण कधी करुणेची भीक मागतो का बाह्यता जरी समान दिसले तरी त्यामागील भाव वेगळा असावा असे वाटते. 'दया' ह्या भावात उपकाराची छटा असते तर 'करूणा' मध्ये आपलेपणाची. 'दया' दाखवताना आपण ती इतर कुणालातरी दाखवत असतो. 'करुणा' मात्र आपल्या जवळच्या कुणाबद्दल तरी वाटते आपल्याला. आईच्या ठायी आपल्या लेकराबद्दल असते ती करुणा आणि इतरांबद्दल असते ती दया. मन हे त्या परब्रह्माचाच अंश आहे असे तर नाही ना ज्ञानदेवांना सुचवायचे\nतें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी ॥\nनाम हे सुलभ आहे, सहज आहे, सोपेही आहे. तरी सामान्यता माणूस ते घेत नाही. हे साऱ्या संतांचेच दुःख आहे. नाम कसेही घेतले तरी ते फळते हे जरी खरे असले तरी सद्गदित अंतःकरणाने नामाचा जप केल्यास ते त्वरित फळते. असा नापजप होण्यासाठी नामाचे स्वरूप आणि त्याचा महिमा समजला पाहिजे. हे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. म्हणूनच संत एकमुखाने सद्गुरूमहिमा गातात.\n'सद्गुरूवाचोनि नाम न ये हाता साधनें साधिता कोटी जाणा ॥'\n एका जनार्दनी न कळे नाम ॥'\nनामाच्या रूपाने प्रभू आपल्याजवळ आहे. नामस्मरणाने भगवत्कृपा होऊन तो आपला सर्वप्रकारे योगक्षेम वाहतो हे नामाचे वर्म लक्षात ठेवून नामजप करणे म्हणजेच सद्गदित अंतःकरणाने जप करणे होय.\nनामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशी झणीं ॥\nनाम हे साधन न राहता एक तत्त्वच आहे हे ज्ञानदेव पुन्हा पुन्हा सांगत आहेत. ज्ञानेश्वरीतही ज्ञानदेव १०व्या अध्यायात लिहितात,\nतें अक्षर एक मी वैकुंठींचा वेल्हाळु म्हणे ॥ २३१ ॥\n जपयज्ञु तो मी ये लोकीं \n निफजविजे ॥ २३२ ॥\n बाधूं न शके स्‍नानादि कर्म \n नाम परब्रह्म वेदार्थें ॥ २३३ ॥\nआपला (जीवनातील) अनुभव हा आहे की साधनाच्या अंगाने जाता साध्य पदरात पडते आणि मग साधन संपते. नामाच्याबाबतीत मात्र असे होत नाही. नाम घेणारा 'मी' आणि ज्याचे नाम घेतो तो 'भगवंत' ह्यांचे अद्वैत असते. म्हणून नाम घेता घेता 'मी' भगवंतामध्ये विलीन होतो आणि अखेर नामच शिल्लक उरते. अशी प्रचिती येण्यासाठी मात्र धीर हवा. धीर नसेल तर उतावळेपणाने साधक दृश्यातील प्रचितीच्या मागे जातो. इतर मार्गांत थोडी साधना झाली की छोट्या-मोठ्या प्रचिती येतात आणि साधक त्यांच्याच नाही लागतो. असे घडू नये म्हणून ज्ञानदेव नामधारकांना धोक्याचा इशाराच देत आहेत. नामाचे अंतिम ध्येय काय असावे आणि अनुभूती काय असावी हे पुढच्याच ओवीतून ते स्पष्ट करतात.\nज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा ॥\nसंत कबीरांचा नामस्मरणाबाबतचा अनुभव त्यांनीच शब्दबद्ध केला आहे तो असा..\n\"राम हमारा जप करे हम बैठे आराम ॥\"\nआणि आता ज्ञानदेवही त्यांचा अनुभव शब्दबद्ध करतात तो \"ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा ॥\" असा. ह्या दोन्ही संतांचा / नामधारकांचा अंतरीचा अनुभव हा एकच होता हे आपल्या ध्यानात येईल. प्रामाणिकपणे, अखंड आणि निष्ठापूर्वक मुखाने हरी हरी म्हणता साधकाला शेवटी वरील अनुभव येतोच.\nसर्वसामान्यता साधक वैखरी, मध्यमा आणि पश्यंती ह्या वाणीतच जप करतो. त्याच्याही पलीकडे असते ती परावाणी. परावाणीत चालणारा जप हा स्फुरद्रुप असतो. हा जप करावा लागत नाही. तर केवळ ईश्वरी कृपा किंवा सद्गुरूकृपा झाली तरच असा जप नामधारकाच्या अंतरी चालतो. संत तुकाराम महाराजांसारखा अखंड जप आपण करू शकत नाही. मग ईश्वरी कृपेची अपेक्षा आपण कशी करावी मात्र असाच अनुभव सद्गुरू आपणाला देऊ शकतात. किंबहुना असा अनुभव साधकाला देऊन त्याच्या साधनेची दिशा नक्की करतात तेच खरे सद्गुरू मात्र असाच अनुभव सद्गुरू आपणाला देऊ शकतात. किंबहुना असा अनुभव साधकाला देऊन त्याच्या साधनेची दिशा नक्की करतात तेच खरे सद्गुरू ईश्वरी कृपेने परावाणी उघडली की नामधारकाला असा अनुभव येतो की नामजप प्रत्यक्ष न करताही अंतरात नामजप आपोआप चालू आहे. परावाणी उघडल्यावर 'देव' जप करतो आणि 'मी' तो आरामात बसून ऐकतो असा अनुभव नामधारकाला येतो. असा अनुभव नामस्मरणाच्या थोड्या अभ्यासाने मिळत नाही. त्यासाठी अट्टहासाने अखंड नामस्मरण करीत राहावे लागते. म्हणूनच ज्ञानदेव पुन्हा पुन्हा सांगतात...\nहरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ॥\"\n॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥\n ( अभंग#२५) up हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा ( अभंग#२७)... अंतिम ›\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ३९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/marathinames/category/surnames/pha-fa/", "date_download": "2018-04-22T12:12:32Z", "digest": "sha1:BPO4C5DBHFFG54OQVLTZ6FILMZZA46HC", "length": 5764, "nlines": 104, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "फ – Marathi Surnames and Names", "raw_content": "\nक, ख, ग, घ\nच, छ, ज, झ\nट. ठ, ड, ढ\n[ February 26, 2018 ] अपत्यपिढी आणि आनुवंशिकता\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] पुरूषसत्ताक समाजाची लक्षणे\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] आडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] आडनाव घडण्याची किंवा आडनावात बदल होण्याची प्रक्रिया\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] आडनावाचा वारसा\tआडनावांविषयी विविध लेख\nफ आणि त्याच्या बाराखडीच्या अक्षरांनी सुरु होणारी आडनावे\nमहात्मा ज्योतीराव फुले म्हणजे ज्योतीराव गोविंदराव गोर्‍हे. गावात कुलकर्ण्याच्या वादामुळे गोर्‍हे कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कटगूण गाव सोडून पुण्यात धनकवडीला स्थायिक झाली. ते पुण्यात फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यावरून त्यांचे आडनाव फुले (Fule – Phule) असे […]\nमराठी आडनावांचा अभ्यास हा अेक गहन विषय आहे. मराठी आडनावात असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से आणि गमतीजमती निर्माण होतात. अशाच काही आडनावातील गमतीजमती येथे संकलीत केल्या आहेत. त्या त्या आडनावांच्या व्यक्तींनी, या गमतीजमतींचा आनंद, खेळीमेळीने घ्यावयाचा आहे, कारण त्या आडनावांची हेटाळणी करण्याचा मुळीच अुद्देश नाही.\nमराठी आडनावं – माअी\nआडनावांच्या नवलकथा – पठ्ठे बापूराव\nआडनावांच्या नवलकथा – पेण्ढरकर\nआनुवंशिकेची जाणीव : कुटुंबांची गोत्रे\nआडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2017/08/blog-post_4.html", "date_download": "2018-04-22T12:04:48Z", "digest": "sha1:A5S6Z272Y4EZIHKIFNZN2O2MRLCCKZWE", "length": 4990, "nlines": 64, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "उद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHow to think like an Enterpernuer / उद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nउद्योजक म्हणजे Enterpernuer कसा विचार करतात आणि non Enterpernuer म्हणजे उद्योग न करणारे कसा विचार करतात या दोघांमधे मुलभूत फरक आहे.मग यशस्वी उद्योजक Enterpernuer होण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहीजे ते आपण पाहू.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://pmpml.org/mr/%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9-%E0%A4%AE-%E0%A4%A1%E0%A4%B3-%E0%A4%B5-%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%87%E0%A4%A4-%E0%A4%B9-%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-22T12:40:35Z", "digest": "sha1:UGH473WTEQCM6GBP4Y46MEJIPRJ2YQPI", "length": 31903, "nlines": 194, "source_domain": "pmpml.org", "title": "इतिहास | पुणे महानगर परिवहन महामंडळ लि", "raw_content": "पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित\nपास / मी कार्ड\nपास / एमआय कार्ड\nएकेरी मार्ग परतीचा प्रवास\nमाझ्या बसचा मागोवा घ्या\nपुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित /\nपुणे महानगर परिवहन महामंडळ लि. विषयी\nपुणे महानगर परिवहन महामंडळ लि. विषयी\nपुणे शहर हे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक शहर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर असा समृद्ध वारसा या शहराला लाभला आहे. पीएमपीएमएल या शहरातील सक्षम सार्वजनीक वाहतूक व्यवस्था असून चौका-चौकातून आधुनिकतेच्या व्दारातून प्रवास करणारी संस्था आहे.\nपुणे शहर हे शहर शिक्षण, नोकरी, उद्योजक या सर्वांचे आधुनिक उत्कृष्ठ मध्यवर्ती केंद्र बनले आहे. येथे दररोज देशातील सर्व भागातून मोठया प्रमाणात रोजगारासाठी, शिक्षणासाठी, पर्यटनासाठी नागरीक येत असतात. या येणाऱ्या नागरिकांना / प्रवाशांना सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविण्याची महत्वाची भुमिका बजावत आहे. ही सेवा बजावताना तंत्रज्ञानातील सर्व प्रणालींचा सर्वोत्तम वापर करून प्रवाशांना कमीत कमी बस भाडे आकारून सुरक्षीत व शास्वत सेवा पीएमपीएमएल पुरवित आहे. पुणे शहराच्या जलद गतीने होणाऱ्या विकासामध्ये पीएमपीएमएल चा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. पुणे शहर, पुणे शहरा लगतचे औद्योगिक नगरी म्हणून नावाजलेले पिंपरी चिंचवड शहर या दोन्ही शहरालगत असणाऱ्या वीस किलोमीटर हद्दीपर्यंतच्या नागरी व ग्रामीण भागामध्ये पीएमपीएमएल वाहतुक सेवा कार्यक्षमपणे पुरवीत आहे.\nपुणे शहर सार्वजनीक वाहतुक सेवासंबंधी इतिहास\nपुणे शहरातील सार्वजनिक वाहतुक सेवा प्रणाली हळूहळू विकसित झाली आहे. 1940 च्या सुरुवातीस शहरातील सार्वजनीक वाहतूकीकरीता घोडागाडी (टांगा) हे एकमेव प्रवासी वाहतुकीचे साधन होते. त्यावेळी पुणे नगरपालिकेने सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याची कल्पना मांडली. त्यावेळी आरटीओने मे. सिल्व्हर ज्युबिली मोटर्स या कंपनीला ज्यावेळी चार मार्गांकरीता 20 बसेसचे वाहतूक परवाना दिला. त्यावेळी या कल्पनेस प्रत्येक्ष मुहुर्त स्वरूप प्राप्त झाले. हळूहळू 1948 पर्यंत बसेसची संख्या जलद गतीन 46 पर्यंत वाढली\nपुणे महानगर पालिका परिवहन उपक्रमाची स्थापना\nपुणे नगरपालिकेचे 1950 मध्ये पुणे महानगर पालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर मुंबई प्रांतीक मनपा अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार पुणे महानगरपालिकेने स्वत:ची सार्वजनीक प्रवासी वाहतुक प्रणाली सुरू करण्याच्या हेतूने मे. सिल्व्हर ज्युबिली मोटर्स या कंपनीकडून शहर प्रवासी वाहतूक सेवा स्वत:च्या ताब्यात घेतली. 1960 मध्ये एकूण 14 मार्गांवर 57 बसेस धावत होत्या. तदनंतर ही संख्या टप्प्या टप्प्याने वाढत गेली.\nपिंपरी चिंचवड महानगर परिवहन उपक्रमाची स्थापना\nपिंपरी चिंचवड महानगर परिवहन उपक्रमाची स्थापना दि. 4 मार्च 1974 रोजी फक्त 8 बसेसवर पिंपरी गाव ते भोसरी या एकमेव मार्गावर सुरू करून करण्यात आली. त्यावेळी फक्त पिंपरी येथे एकच बस डेपो होता. 1988 मध्ये गव्हाणे वस्ती भोसरी येथे दुसरा डेपो निर्माण करण्यात आला व तोच डेपो नंतर धावडे वस्ती भोसरी येथे स्थलांतरीत करण्यात आला. त्यावेळी या उपक्रमाकडे 13 मार्गांवर 45 शेड्यूल चालवण्याकरीता 101 बसेसचा ताफा होता.\nपुणे महानगर परिवहन महामंडळ लि. स्थापना\nपुणे शहर व लगतचे पिंपरी चिंचवड शहर या दोन्ही शहरातील नागरिकांना सक्षम व अधिक चांगली वाहतुक सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुणे महानगर पालिका परिवहन उपक्रम व पिंपरी चिंचवड महानगर परिवहन उपक्रम या दोन्ही उपक्रमांचे एकत्रीकरण करून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. या कंपनीची स्थापना 1956 चे कंपनी कायद्यानुसार केली. परिवहन महामंडळास एकत्रीत सार्वजनीक प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यास 19 ऑक्टोबर 2007 रोजी मान्यता मिळाली. तेव्हापासून पीएमपीएमएल ही संस्था वाजवी दरात सुरक्षित सेवा देणारी संस्था नावारूपास आली.\nपीएमपीएमएल ही सुरक्षित प्रवास, शास्वत, कार्यक्षम, विश्वासार्ह, संवेदनक्षम, प्रदुषण मुक्त, सुलभ वाहतुक सेवा पुरविण्यास कटीबध्द आहे. आणि सातत्याने शहराच्या विकासास प्रोत्साहन देईल.\nपीएमपीएमएलचे उदि्दष्ट / ध्येय :\nखाली नमुद केलेली उदि्दष्टे साध्य करण्याकरीता पीएमपीएमएल कटीबध्द आहे. –\n लोकांच्या गतिशीलतेसाठी प्रवासी वाहतुक सेवा आणि प्रवासी वाहतुक सेवासंबंधी पायाभूत सुविधा पुरवणे.\n सुलभ, परवडणारे, कार्यक्षम, विश्वसनीय, सुरक्षित आणि न्याय्य अशा वाहतूक सेवा पुरवणे.\n रोजगार, बाजार, शिक्षण, सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक हालचालींसाठी गतिशीलता प्रदान करणे.\n टिकाऊ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवण्यासाठी वैयक्तिक वाहन चालविण्याचे कमी करणे.\n कार्यक्षमतेत आणि व्यवसायाची सुलभता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि त्यांचा प्रसार करणे.\nनयना गुंडे, भा. प्र. से.\nमा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पी एम पी एम ल पुणे\nश्री कुणाल कुमार, भा. प्र. से.\nमहापालिका आयुक्त, पी एम सी & संचालक, पी एम पी एम ल पुणे\nश्री श्रवण हर्डीकर, भा. प्र. से.\nमहापालिका आयुक्त, पी सी एम सी & संचालक, पी एम पी एम ल पुणे\nश्रीमती मुक्ता एस टिळक\nमहापौर व संचालक, पी एम सी, पुणे\nश्री नितीन प्रताप काळजे\nमहापौर व संचालक, पी सी एम सी, पुणे\nश्री मुरलीधर के मोहोळ\nस्थायी समिती अध्यक्ष, पी एम सी & संचालक, पी एम पी एम ल पुणे\nश्रीमती सीमा रवींद्र सावळे\nस्थायी समिती अध्यक्ष, पी सी एम सी & संचालक, पी एम पी एम ल पुणेL\nश्री सिद्धार्थ पद्माकर शिरोळे\nस्थायी समिती सदस्य, पी एम सी & संचालक, पी एम पी एम ल पुणे\nश्री बी ए अजारी\nप्रादेशिक परिवहन अधिकारी & संचालक, पी एम पी एम ल पुणे\nकप्तान राजेंद्र बी सानेर पाटील\nसंचालक, सी आय आर टी, पुणे & संचालक, पी एम पी एम ल पुणे\nदैनिक रस्त्यावरील बस (सरासरी) 13822016-17\nएकूण बस डेपो 132016-17\nएकूण बस स्थानक 23922016-17\nदैनिक फेऱ्या (सरासरी) 170742016-17\nअस्वीकरण | गोपनीयता धोरण | नियम व अटी | शंका / कुशंका | Contact us | माहितीचा अधिकार| माध्यम संपर्क | संकेतस्थळ नकाशा | नोकरी विषयक\n© २०१६ पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित\nया वेबसाइटवरील सामग्रीची अचूकता आणि चलन सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले असले तरी समान कायद्याचे विधान म्हणून किंवा कोणत्याही कायदेशीर कारणांसाठी वापरले जाऊ नये. कोणतीही संदिग्धता किंवा शंका असल्यास, वापरकर्त्यांना विभाग आणि / किंवा इतर स्रोतांचे सत्यापन / तपासणी आणि योग्य व्यावसायिक सल्ला प्राप्त करण्यासाठी सल्ला दिला जातो.\nया विभागात कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खर्चास, तोटा किंवा नुकसान, कोणत्याही मर्यादेशिवाय, अप्रत्यक्ष किंवा परिणामी नुकसान किंवा हानी, किंवा कोणत्याही खर्चास, तोटा किंवा नुकसान उद्भवल्यास वापर करण्यामुळे किंवा डेटाचा वापर केल्यामुळे होणारे नुकसान होऊ शकते. किंवा या वेबसाइट वापर संबंधात.\nहे नियम व अटी भारतीय कायद्यांनुसार शासित आणि मांडल्या जातील. या अटी आणि नियमांनुसार उद्भवणारे कोणतेही विवाद भारताच्या न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रास अधीन असतील.\nया वेबसाइटवर पोस्ट केलेल्या माहितीमध्ये हायपरटेक्स्ट दुवे किंवा पॉइंटर अंतर्भूत आणि गैर-सरकारी / खाजगी संस्थांद्वारे तयार करण्यात येतील. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड आपली माहिती आणि सोयीसाठी ही लिंक आणि पॉईंट प्रदान करीत आहे. जेव्हा आपण बाहेरील वेबसाइटवर लिंक निवडता, तेव्हा आपण पुणे महानगर परिवहनाधिकारी लिमिटेडच्या संकेतस्थळाचा विभाग सोडून जात आहात आणि बाहेरील वेबसाइटच्या मालक / प्रायोजकांच्या गोपनीयता आणि सुरक्षा धोरणांच्या अधीन असतो.\nपुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, नेहमीच अशा लिंक केलेल्या पृष्ठांची उपलब्धताची हमी देत नाही.\nसामान्य नियम म्हणून, जेव्हा आपण साइटला भेट देता तेव्हा ही वेबसाइट वैयक्तिक माहिती गोळा करत नाही. वैयक्तिक माहिती उघड न करता आपण सहसा साइटला भेट देऊ शकता, जोपर्यंत आपण अशी माहिती प्रदान करणे निवडत नाही.\nही वेबसाइट आपल्या भेटीची नोंद करते आणि सांख्यिकी प्रयोजनांसाठी आपल्या सर्व्हरचा पत्ता खालील माहिती लॉग करते; उच्च-स्तरीय डोमेनचे नाव ज्यावरून आपण इंटरनेटवर प्रवेश करता (उदा., .gov, .com, .in, इत्यादी); आपण वापरत असलेल्या ब्राउझरचा प्रकार; आपण साइटवर प्रवेश केल्याची तारीख आणि वेळ; आपण प्रवेश केलेले पृष्ठे आणि डाउनलोड केलेले दस्तऐवज आणि मागील इंटरनेट पत्त्यावरून आपण थेट साइटशी दुवा साधला आहे.\nकायद्याची अंमलबजावणी एजन्सी सेवा प्रदात्याच्या लॉगची पाहणी करण्यासाठी वॉरंटचा वापर करू शकेल तेव्हा आम्ही वापरकर्त्यांना किंवा त्यांच्या ब्राउझिंग क्रियाकलापांना ओळखणार नाही.\nकुकी हा एक सॉफ्टवेअर कोडचा एक भाग आहे जो आपण त्या साइटवर माहिती ऍक्सेस करता तेव्हा एक इंटरनेट वेब साइट आपल्या ब्राउझरकडे पाठविते. ही साइट कुकीज वापरत नाही.\nआपण संदेश पाठविणे निवडल्यास आपला ईमेल पत्ता केवळ रेकॉर्ड केला जाईल. ते केवळ आपण ते प्रदान केलेल्या उद्देशासाठी वापरले जाईल आणि मेलिंग सूचीमध्ये जोडले जाणार नाही. आपला ईमेल पत्ता इतर कोणत्याही हेतूसाठी वापरला जाणार नाही, आणि आपल्या संमतीशिवाय, उघड केला जाणार नाही.\nआपण इतर कोणत्याही वैयक्तिक माहितीसाठी विचारले असता तर आपल्याला ते कळविल्यास आपण ते कसे वापरावे याची माहिती दिली जाईल. या निवेदनाच्या निवेदनात उल्लेख केलेल्या सिद्धान्तांचे पालन केले गेले नाही असे तुम्हाला वाटत असेल किंवा या तत्त्वे वर इतर कोणत्याही टिप्पण्या असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा पेजद्वारे वेबमास्टरला सूचित करा.\nटीप: या निवेदनाच्या निवेदनातील \"वैयक्तिक माहिती\" या शब्दाचा वापर म्हणजे आपली ओळख स्पष्ट असलेल्या कोणत्याही माहितीला किंवा योग्यरीत्या ओळखता येते.\nही वेबसाईट आयएमसीद्वारे विकसित केली आहे. या वेबसाईट मधील बदल पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित व भारतीय शासनाकडून केले जातात. या वेबसाइटचा हेतू जनतेला माहिती पुरवण्यासाठी आहे. आम्ही नेहमी अचूक आणि अद्ययावत माहिती पुरविण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत असलो तरी अशी शक्यता आहे की कर्मचारी व त्यांच्याबद्दलची माहिती, इत्यादी वेबसाइटवर अद्ययावत करण्या अगोदर बदलले असतील. म्हणून, आम्ही या वेबसाइटवर प्रदान केलेल्या सामग्रीची पूर्णता, अचूकता किंवा उपयुक्ततेवर कोणतीही कायदेशीर उत्तरदायित्व गृहीत धरत नाही. काही वेब पृष्ठे / कागदपत्रांमध्ये अन्य बाह्य साइट्सवर दुवे प्रदान केले आहेत. आम्ही त्या साइटमधील सामग्रीच्या अचूकतेची जबाबदारी घेत नाही. बाह्य साइटना दिलेली हायपरलिंक्स या साइट्सद्वारे ऑफर केलेल्या माहिती, उत्पादने किंवा सेवांच्या पृष्ठांकन नसतात. आमच्या सर्वोत्तम प्रयत्नांनानंतर, आम्ही याची खात्री देत ​​नाही की या साइटवरील दस्तऐवज संगणकावरील व्हायरस इ. च्या संसर्गापासून मुक्त आहेत. आम्ही ही वेबसाइट सुधारण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत करतो आणि त्या त्रुटीची (जर असल्यास) अनुरोधाने ती आमच्या नजरेस आणावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.vadanikavalgheta.com/2012/05/blog-post_24.html", "date_download": "2018-04-22T12:40:55Z", "digest": "sha1:Z6KV677MIQXLREKJESFMW2VMTC7ATUMI", "length": 17726, "nlines": 415, "source_domain": "www.vadanikavalgheta.com", "title": "Vadani Kaval Gheta: आळण", "raw_content": "\nमी पाचवी-सहावीत असतानाची एक गंमत आहे. मी मावशीकडे रहायला गेलेले. अचानक मावशी-काकांना दुसर्‍या गावी जावे लागले. दोघी मावसबहीणी आणि मी असे घरी होतो. ताई मोठी होती थोडा पण स्वयंपाक करायची तेव्हा. मला पण थोडेफार काय काय करता येत होते. आम्ही रात्री पिठले भात करायचे असे ठरवले. मस्त पिठले केले गुठळ्या काढायच्या असतात हे आठवत होते. ते अगदी जंग जंग पछाडून केले. पिठले कसे मस्त लाल दिसले पाहिजे कारण मम्मी-मावशी-आज्जी करतात ते पिठले कसे मस्त लालचुटुक होते म्हणून मग आम्ही अजुन रंग नाही आला करत अजुन थोडे अजुन थोडे असे करत तिखट घालत गेलो. शेवटी जाऊदे असे करून सोडुन दिले. तोवर मला वाटते बरेच तिखत घालून झाले होते. भात तयार होताच, लगेच गरम गरम खाऊ म्हणुन ताटे लावून घेतली. पहिला घास घेतला आणि डोळ्यातून टचकन पाणी असे सॉलीड तिखट आयुष्यात कधी खाल्ले नव्हते. मग एक घास भात एक घास पाणी असे करत अजुन तीन चार घास पोटात ढकलले. पण पुढे काही ते तोंडात घालवेना. मग मिठाने तिखट कमी होते असे म्हणुन भरपूर मीठ घातले. पण ते समीकरणही काही घश्याखाली जाईना. मग परत पाणी, घास, असे करत करत ताट रिकामे केले. झाकपाक केली आणि गप झोपी गेलो. रात्री कधीतरी काका मावशी परत आले. सकाळी उठून मावशीला सगळी गंमत सांगितली. तिने पहिला प्रश्न केला - तूप घालून का खाल्ले नाही. दुसरा प्रश्न होता - घरात दही, दूध, लोणचे वगैरे सगळे असताना तसले तिखटजाळ पिठले तसेच खायची काय गरज होती असे सॉलीड तिखट आयुष्यात कधी खाल्ले नव्हते. मग एक घास भात एक घास पाणी असे करत अजुन तीन चार घास पोटात ढकलले. पण पुढे काही ते तोंडात घालवेना. मग मिठाने तिखट कमी होते असे म्हणुन भरपूर मीठ घातले. पण ते समीकरणही काही घश्याखाली जाईना. मग परत पाणी, घास, असे करत करत ताट रिकामे केले. झाकपाक केली आणि गप झोपी गेलो. रात्री कधीतरी काका मावशी परत आले. सकाळी उठून मावशीला सगळी गंमत सांगितली. तिने पहिला प्रश्न केला - तूप घालून का खाल्ले नाही. दुसरा प्रश्न होता - घरात दही, दूध, लोणचे वगैरे सगळे असताना तसले तिखटजाळ पिठले तसेच खायची काय गरज होती आणि भाजीला रंग का आला नव्हता तर आम्ही नेहेमीचे तिखट न घालता मिरच्यांच्या बियांची पूड करून ठेवली होती ती घालत होतो. मला अजुनही पातळ पिठले करताना माझ्या ताईची आठवण येते.\nही साधी सोपी रेसिपी आहे माझ्या एका मैत्रिणीची. साधारण पातळ पिठल्यासारखाच हा प्रकार. मेथी/पालक/चकवतासारखी पालेभाजी घालून केलेला असल्याने अतिशय चविष्ट होतो. वरून लसणीची चरचरीत फोडणी आणि सोबत भाकरी असली की अगदी स्वर्गसुख\n१ जुडी पालेभाजी ( निवडलेली पाने साधारण ५ - ६ कप व्हावीत )\n५ - ६ लसूण पाकळ्या\nपाव ते अर्धा कप बेसन\nलाल मिरची पावडर चवीप्रमाणे\n१ टीस्पून गोडा मसाला\nफोडणीसाठी - तेल , जिरे , मोहरी , हिंग , कढीपत्ता , हळद\nभाजी निवडून शक्यतो पाने पाने घ्यावीत. पाण्यात स्वच्छ धुवावीत आणि बारीक चिरुन घ्यावीत. बेसन पाण्यात कालवून घ्यावे. भजीच्या पिठाहून थोडे सरसरीत असावे. त्यातच चवीप्रमाणे मीठ, तिखट मिसळून घ्यावे. गोडा मसाला घालावा. जाड बुडाच्या कढईत तेलाची नेहेमी फोडणी करावी. ठेचलेला लसूण घालून थोडे परतून घ्यावे. चिरलेली भाजी थोडी परतावी. त्यावर भिजवलेले बेसन ओतावे. बारीक गॅसवर गुठळ्या न होऊ देता हलवावे.पाणी कमी झालेय असे वाटत असेल तर थोडे कोमट पाणी घालावे. झाकण ठेवुन भाजी नीट शिजवून घ्यावी. गरम गरम भाजी भात किंवा पोळी - भाकरीबरोबर खावी. हे साधारण पातळ पिठल्यासारखे असते.\nशेवटी एका छोट्या कढईमध्ये 2-3 टेबलस्पून तेल तापवावे. त्यात 5-6 लसून पाकळ्या ठेचून/चिरून घालाव्यात. वरून 2 टीस्पून लाल तिखट आणि किंचित मीठ घालावे. वाढताना वाटीत भाजी घालून त्यावर हे तेल - लसूण घालून भाकरीबरोबर खावे.\nही भाजी माझी मैत्रिण मेथीची करते. मला चंदनबटवा मिळला तेव्हा मी त्याचे करुन पाहिले मस्तच लागले.\nपालकाची पण अप्रतीम लागते.\n आठवणसुद्धा मजेशीर आहे ;-)\nआठवण आणि रेसिपी दोन्ही मस्तच....मी आणि ताईने असं एकदा पिठलं करताना इतकं पातळ केलं की आम्हालाच ते आवडलं नाही..आईसारखं घट्ट का नाही हे विचारलं तेव्हा कळलं की आई करते तो झुणका (पण घरात आम्ही सरसकट पिठाचं पिठलं असंच म्हणतोय..) तर हे आमचं काय ते रावण पिठलं का काय शेवटी शेजारच्या काकु धारवाडकडच्या असल्याने त्यांना जबरी आवडलं होतं...\nमहाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...\nIdli Chutney इडली - इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या ...\n( Link to English Recipe ) १ मोठा लाल कांदा तिखट, मीठ - चवीप्रमाणे बेसन अंदाजे लागेल तितके तेल तळण्यासाठी लागेल तितके किMचीत हळ...\n( Link to English Recipe ) कारले ही तशी मला न आवडणारी भाजी. पण घरी आवडते म्हणुन करायला आणि थोडीशी खायला पण शिकले :) Karlyachi bhaji २-३...\nवदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||\nजीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||\nडाय गंडोरी (डाळ गंडोरी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/watercolor-tattoo/", "date_download": "2018-04-22T12:14:01Z", "digest": "sha1:HKTWVGZWFPNL32DCJNU6V22BWDWCTND5", "length": 26075, "nlines": 102, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "वॉटरकलर टॅटू - पुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट वॉटरकलर टॅटू", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी वॉटरकलर टॅटू डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी वॉटरकलर टॅटू डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू जानेवारी 3, 2017\nजल रंगाचे टॅटूचे अर्थ\nमोहक सौंदर्याप्रमाणे, हे डिझाईन्स अर्थ दर्शवितात जे तितकेच मनोरंजनात्मक आहेत. एक टॅटू, मेमरीचे प्रतीक, एखाद्याच्या विश्वासाचे प्रतिबिंब, उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींचे अभिव्यक्ती किंवा केवळ आर्टवर्कचा एक प्रकार असू शकतो. वॉटरकलर टॅटूचे सर्वात सामान्य प्रकार म्हणजे पक्षी आणि किडे.\nबटरफ्लाय वॉटरकलर टॅटू, ज्याचे वर्णन जीवन, आशा, रूपांतर आणि पुनर्जन्म दर्शवितात. गुलालसारख्या फुलांचा जल रंगाचे टॅटू प्रेम आणि सौंदर्य चित्रित करते तर कमळ शुद्धता दर्शवते. सर्वात सामान्य फुलर टॅटूंपैकी एक म्हणजे वंध्यामुळे वावटळीत धडकी भरली आहे, ज्यामुळे जीवनाचे दुःख आणि स्वातंत्र्य लावले जाते.\nअमूर्त कला सामान्य आणि आकर्षक जल रंगाचे टॅटू आहे. रंगांचा धूर्तपणा आणि छिन्नभिन्नता आपल्या भावना, विचार किंवा मत व्यक्त करतात. दर्शकांवर वेगवेगळ्या रचनांचे अर्थ स्पष्टपणे अर्थ लावले जातात.\nमहिलांसाठी वॉटरकलर टॅटू डिझाइन\nमुलींसाठी वॉटरकलर बॅक टॅटू\nमुलींसाठी पाणी रंग खांदा परत टॅटू\nमुलींसाठी वॉटरकलर हात टॅटू - भाग 1\nमुलींसाठी पाणी रंगाचे टॅटू - भाग 2\nमहिलांसाठी वॉटरकलर लेग टॅटू\nमुलींसाठी वॉटरकलर बाजूचे टॅटू\nमुलींसाठी पाणी रंग परत खांदा टॅटू\nमुलींसाठी वॉटरकलर खांदा टॅटू\nमुलींसाठी वॉटर रंगचे टोकदार घड्याळ\nमुलींसाठी वॉटरकलर बॅक टॅटू\nमुलींसाठी वॉटर कलर फ्रंट खांदा टॅटू\nमहिलांसाठी वॉटरकलर आर्म टॅटू\nपुरुषांकरिता वॉटरकलर टॅटू डिझाइन\nपुरुषांसाठी वॉटरकलर स्लीव्ह टॅटू\nपुरुषांसाठी पाणी रंग खांदा टॅटू\nपुरुषांसाठी वॉटरकलर लेग टॅटू\nपुरुषांसाठी पाणी रंग आतील टॅटू\nपुरुषांसाठी चेस्ट वॉटरकलर टॅटू\nपुरुषांसाठी जल रंगाचे पुष्पगुच्छ रंगाचे टॅटू\nवॉटरकलर टॅटूचे आदर्श स्थान\nवॉटरकलर प्लेसमेंटची जागा टॅटू योग्य डिझाइन निवडण्याइतकी महत्त्वाची आहे. एक टॅटू येत ठिकाणी टॅटू आकार अवलंबून आहे मागे, पोट, बरगडी, पाय आणि खांदा यासारख्या मोठ्या पृष्ठभागाच्या भागांमध्ये ठेवल्यावर मोठे टॅटू चांगले दिसतात, तर लहान टॅटू लहान भागांसाठी उपयुक्त असतात जसे गुडघ्यासारखे, कलाई, मणकळी, कानांचे माग आणि बोटांवर.\nकाही लोकांमध्ये सामाजिक व व्यावहारिक बंधने आहेत. या प्रकारच्या बर्याच लोकांसाठी, ज्या ठिकाणी सहजपणे लपविले जाऊ शकते त्या ठिकाणांवर टॅटू आदर्श, धूळ, हिप क्षेत्र यासारखे आदर्श आहेत.\nजर योग्य काळजी घेतली नाही तर जल रंगाचे टॅटू त्वरेने हलके केले जातील. याचा मुख्यत्वेकरून सूर्यप्रकाशापासून संरक्षित ठेवणे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा टचअप प्राप्त होणे आवश्यक असते. वॉटरकलर टॅटूस हलक्या त्वचेवर उत्कृष्ट दिसतात कारण टॅटू शाईच्या अर्धपारदर्शक स्वरूपात या टॅटू शैलीमध्ये अगदी स्पष्ट होते. गोंदलेला किंवा अनियंत्रित क्षेत्र टॅटू करण्यासाठी सर्वोत्तम आहे.\nएक गोंदण मिळवण्यासाठी तयारी टिपा\nएक गोंदण मिळण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या जातात:\nम्हणून गोंदणे साठी जाण्यापूर्वी एक योग्य जेवण खाण्यासाठी शरीर टटू नुकसान भरण्यासाठी ऊर्जेची गरज आहे आणि गोंदवून टाकण्याची सत्राची वेळ नसताना उपासमार टाळता येईल. स्वतःला संपूर्ण काळ हायडे ठेवा.\nजे कपडे परिधान करतात ते गोंदणे किंवा गोंदबळ करण्याच्या क्षेत्रात अवलंबून राहतील.\nजीवाणूंविरोधी मलहम किंवा कापसाचे किंवा कोंडासारखी जंतू इ. सामान म्हणून वापरल्या जाणार्या गोशाळेसारखी ट्रीटमेंटनंतर सर्व आवश्यक त्या सर्व आवश्यक वस्तूंसह तयार रहा. खरेदी करण्याजोगी सर्व अत्यावश्यक गोष्टींबद्दल tattooist ची आधीपासून चौकशी करणे चांगले आहे.\nवॉटरकलर टॅटूज हे ब्लॉचेस आणि रंगांच्या वेगवेगळ्या आकारावरून बनविलेले टॅटू डिझाइन चे अद्वितीय प्रकार आहेत. वापरलेल्या रंगांच्या विशिष्ट मिश्रणामुळे हे लक्षवेधक आकर्षक बनते. वर्गीकरणांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देणे, वर्गीकरणचे चिन्हांकन करणे आव्हानात्मक आहे मुख्य दोन वेगळ्या प्रकारच्या पार्श्वभूमी काळा बेस उपलब्धता आधारित वर्गीकृत आहेत.\nब्लॅक बेस न Watercolor टॅटू -\nब्लॅक बेसशिवाय वॉटरकलर टॅटूज हे ब्लॅक बाह्यरेखा किंवा रेखा कार्य न करता टॅटू डिझाइन म्हणून चित्रित केले आहे. वॉटरकलर पेंटिंगसारखे दिसते त्या टॅटूचे उत्पादन. या प्रकारच्या टॅटूमध्ये त्वचेत विलीन होताना दिसते असा फरक पडला आहे आणि फरक ओळखणे कठिण आहे. हे अधिक आकर्षक बनविण्यासाठी मुख्यतः डिझाइनच्या उज्ज्वल रंगावर अवलंबून आहे.\nकाळा बेस सह वॉटरकलर टॅटू\nब्लॅक बेससह वॉटरकलर टॅटूस काही ओळीच्या कामासह डिझाइन आहेत. रंगाई नंतर या ओळीच्या कामावर केली जाते. कंपाची रेषा कार्य काळा बेस शिवाय नसलेल्या तुलनेत उच्च तीव्रता परिणाम प्रदान करते. बहुतांश tattooists दोन कारणांमुळे काळा बेस राखण्यासाठी. पहिले कारण म्हणजे काळा फाउंडेशनची हळूहळू वय होणे आणि दुसरे कारण म्हणजे काळ्या किनार्याशिवाय डिझाईन्स वितरीत करण्यात टैटूलिस्टचा अननुभव असणे.\nलोकप्रिय वॉटरकलर टॅटू डिझाइन\nफ्लॉवरल वॉटरकलर टॅटूओस- फ्लॉवरल वॉटरकलर टॅटूस हे सशक्त रंग आणि आकृत्यांमध्ये सर्वात लोकप्रिय आहेत. सर्वात सामान्यपणे निर्मित टॅटू म्हणजे गुलाब, कमळ, सूर्यफूल, डफॉडील्स, ट्यूलिप, चेरी ब्लॉसम्स आणि लिली आहेत. हे एकतर एक फुले किंवा गुंफा म्हणून बनविलेले असतात जे त्याला एक आश्चर्यकारक स्वरूप देतात.\nफुलपाखरू वॉटरकलर टॅटू- फुलपाखरे वॉटरकलर टॅटू आर्ट म्हणून वापरल्याबद्दल आदर्श आहेत कारण हे सशक्त रंगाचे नमुने आहेत जे संपूर्ण कलात्मक दिसत आहेत. Tattooist अनेक रंग जोडू आणि अद्वितीय रंग नमूने विकसित करू शकता\nफेदर वॉटरकलर टॅटू- फेदर वॉटरकलर टॅटूझ वाहकांच्या शरीरावर मोहकपणे दिसत आहे कारण ती सुंदर आणि सुंदर असलेल्या सौंदर्य आहे. फ्लेडिंग कडासह एकाधिक रंगांचे संयोजन ते मूळ स्वरूप देते.\nवुल्फ वॉटरकलर टॅटू- लूल्फ वॉटरकलर टॅटू हे आणखी एक लोकप्रिय डिझाइन आहे. क्लासिक लांडगा tattoos विपरीत, जल रंग tattoos itlookers साठी आनंददायक बनवण्यासाठी डिझाइन करण्यासाठी lifelike प्रभाव वितरित करू शकता.\nमासे वॉटरकलर टॅटू- फिश टॅटू हे आणखी एक लोकप्रिय टॅटू डिझाइन आहे कारण ते वाहते आहे. माशांच्या गोंदणाने आच्छादित पाण्याने चमकदार रंग आणि शिंपल्यांच्या वापरामुळे अधिक धक्का बसला आहे.\nहिंगबर्ड वॉटरकलर टॅटॉस- हिंगबर्ड टॅटू हे सुंदर वस्तू आहेत कारण ते त्याच्या पंख उच्च वेगाने फ्लॅप करतात, यामुळे त्याच्या हालचालीवर धूसर होणारा परिणाम आणि ब्लोटची वॉटरकलर टॅटू तयार करणे सोपे होते.\nवॉटरकलर टॅटूचे झटके येणे टाळण्याचे मार्ग\nजल रंगाचे टॅटू पारंपारिक टॅटूच्या तुलनेत लुप्त होणे अधिक प्रवण आहेत. टॅटूवर लाईट कलरिंगचा वापरमुळे पटकन लुप्त होणे योग्य देखभाल राखली जाते तेव्हा वॉटरकलर टॅटू हळूहळू वय. यासहीत:\nयोग्य कलाकार निवडा - या टॅटू शैलीत भरपूर अनुभव असलेले एक कलाकार टॅटू जलदगती टाळण्याला प्रतिबंध करणार्या तंत्रांपासून बनविलेला आहे याची खात्री करेल. नेहमी आपल्या tattooist ची निवड करा आणि त्यांना त्यांच्या पूर्वीच्या कामाचे नमुने देण्यास सांगा. कमी अनुभवाचे tattooist watercolor tattoos बनवू शकत नाही कारण ते विशिष्ट स्पर्श आणि कलात्मक दिसण्याची गरज आहे.\nसूर्यप्रकाशापासून दूर ठेवा - सूर्यप्रकाश जुन्या तसेच नवीन टॅटूवर तितकाच वाईट परिणाम करतो. गोंदणेपासून सूर्यप्रकाशाचा सतत परिणाम होणे यामुळे जलद लुप्त होणे होईल. आपल्या टॅटूमधून सूर्यप्रकाशाचा प्रभाव रोखण्यासाठी उच्च शक्तीचा सूर्यप्रकाश लॉन वापरणे सर्वात जास्त शिफारसीय आहे. टॅटूने ड्रेसिंगद्वारे आच्छादन केल्यामुळे लुप्त होण्यास प्रतिबंध करण्यात मदत होईल.\nत्वचा निरोगी ठेवा - टॅटूचे सौंदर्य अधिक काळ जगू शकते जेव्हा ते तयार झालेली त्वचा निरोगी असते. एक पौष्टिक आहार, पुरेशी हायड्रेशन आणि गुणवत्तेची झोप ही टॅटूची ताजेपणा सुनिश्चित करण्यातील महत्त्वाची भूमिका बजावते\nओलावा - हायड्रेटिंग मॉइस्चराइझर हे थेंब, चिडचिड आणि त्वचेतून बाहेर पडून रोखण्यासाठी आणि तो हायड्रेटेड ठेवण्यासाठी आवश्यक आहे. सुगंध मुक्त सुगंधी त्वचा-संवेदनशील लोशनचा वापर टॅटूच्या जलद उपचारांत आणि लुप्त होणे टाळण्यासाठी मदत करेल.\nरगणे थांबवा - वारंवार रसातल करण्याच्या तीव्रतेच्या भागातील टॅटूजमुळे टॅटूचे जलद विसर्जन होते. आपल्या पायांच्या वर किंवा नितंबांवर टोमॅटो घालण्यास प्रतिबंध करणे हे शिफारसित आहे.\nजल रंगाचे टॅटू कोणत्याही योग्य डिझाइनशिवाय तयार केले जातात जसे की पारंपारिक टॅटूच्या तुलनेत ज्यात योग्य बाह्यरेखा आणि रंगछट आवश्यक असतात. वॉटरकलर टॅटू कलाकारांना रंगांच्या मिश्रणासह रचनात्मकतेने विकसित करण्याच्या स्वातंत्र्य देतात. सर्व डिझाईन्सचे वॉटरकलर टॅटू प्रदान केले जाऊ शकतात, tattooist तसंच वॉटरकलर टॅटूयंग मध्ये कौशल्याचा कौशल्य आहे.\nटॅग्ज:मुलींसाठी गोंदणे पुरुषांसाठी गोंदणे वॉटरकलर टॅटू\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nछान टॅटू कल्पना शोधा\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 बाण टॅटू डिझाइन आयडिया\nछोट्या गाढवी टॅटू डिझाइन्स\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 मैत्री टॅटू डिझाइन आयडिया\nमहिलांसाठी आदिवासी हत्ती टॅटू\nपुरूषांसाठी फिलिपिनो आदिवासी टॅटू\nआपण साठी अश्व टॅटू शाई डिझाइन कल्पना\nबटरफ्लाय टॅटूगोंडस गोंदणजोडपे गोंदणेहात टैटूपक्षी टॅटूमुलींसाठी गोंदणेहोकायंत्र टॅटूमान टॅटूमैना टटूटॅटू कल्पनाहात टॅटूमांजरी टॅटूस्लीव्ह टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूदेवदूत गोंदणेराशिचक्र चिन्ह टॅटूस्वप्नवतपुरुषांसाठी गोंदणेमेहंदी डिझाइनगुलाब टॅटूफेदर टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूक्रॉस टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूअँकर टॅटूडायमंड टॅटूहार्ट टॅटूआदिवासी टॅटूसूर्य टॅटूमोर टॅटूअर्धविराम टॅटूडवले गोंदणेउत्तम मित्र गोंदणेड्रॅगन गोंदफूल टॅटूअनंत टॅटूचंद्र टॅटूचीर टॅटूबाण टॅटूशेर टॅटूबहीण टॅटूमागे टॅटूडोळा टॅटूहत्ती टॅटूगरुड टॅटूपाऊल गोंदणेवॉटरकलर टॅटूताज्या टॅटूछाती टॅटूडोक्याची कवटी tattoos\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-ratnagiri-road-issue-76527", "date_download": "2018-04-22T12:18:11Z", "digest": "sha1:IYYU4AUMPPAXMDZXTW3D7JE7QGPXBIWO", "length": 14135, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News ratnagiri road issue कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर रहदारी वाढली, रुंदीकरण केव्हा? | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर रत्नागिरी मार्गावर रहदारी वाढली, रुंदीकरण केव्हा\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर - रस्त्यांवरील वाहने वाढली; मात्र रुंदीकरण नसल्यामुळे कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले. आजच साताऱ्यातील एकाचा अपघाती मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. वारंवार होणाऱ्या अपघातानंतरही कोणतीही उपाययोजना नसल्याचे दिसून येते. तातडीने या मार्गाचे रुंदीकरण गरजेचे आहे.\nकोल्हापूर - रस्त्यांवरील वाहने वाढली; मात्र रुंदीकरण नसल्यामुळे कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले. आजच साताऱ्यातील एकाचा अपघाती मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. वारंवार होणाऱ्या अपघातानंतरही कोणतीही उपाययोजना नसल्याचे दिसून येते. तातडीने या मार्गाचे रुंदीकरण गरजेचे आहे.\nकोल्हापूरपासून केवळ १७ किलोमीटरवर ऐतिहासिक पन्हाळा किल्ला आहे. राज्य महामार्ग क्रमांक २०४ वरील रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली. त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. कोकणाकडे जाणारी बहुतांशी वाहने या मार्गाने जातात. याच मार्गावर असलेल्या छोट्या-मोठ्या गावांतील रहदारी असते. रत्नागिरी, गोव्याला याच मार्गावरून अवजड वाहनांचीही वाहतूक होते. दख्खनचा राजा जोतिबा डोंगर, वारणानगर, कोडोलीकडे जाण्यासाठी अनेक वाहनधारकांकडून याच मार्गाचा वापर होतो. रस्त्याच्या दुतर्फा झाडी आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला सखल भाग आहे. पर्यायाने वाहनधारकांना बाजूने जाणे शक्‍य होत नाही. परिणामी, अपघाताला सामोरे जावे लागते.\nरस्त्यावर शेजारून जाणाऱ्या गाडीची ठोकर लागून झालेल्या अपघातात केर्लीतील बाप-लेकाचा मृत्यू झाला. ट्रॅक्‍टर ट्रॉलीला धडकून सायकलस्वार जागीच ठार झाला. गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा आणि एसटी बसच्या अपघातात वरणगे-पाडळीतील चालक ठार झाले. कोल्हापुरातून शिवाजी पुलावरून पुढे जाताना वडणगे फाट्यापासूनच अपघाताच्या ठिकाणांना सुरवात होते. पुढे रजपूतवाडी, जोतिबा फाटा (केर्ली), वरणगे पाडळी फाटा (आंबेवाडीजवळ), कोतोली फाटा, चिखली फाटा या ठिकाणी छोटे-मोठे अपघात ठरलेलेच आहेत.\nरत्नागिरी-नागपूर या मार्गाचे चौपदरीकरण सुरू झाले असून, रत्नागिरीपासून याला सुरवात झाली आहे. याच मार्गाचे पुढील काम कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर येणार असल्याचे सांगण्यात येते. हे काम तातडीने सुरू झाल्यास येथील अपघात रोखण्यास मदत होईल.\nकोल्हापूर ते कोतोली फाट्यापर्यंत दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. वर्षाभरात सात जणांचा बळी गेला. अरुंद रस्ता असल्यामुळे हे अपघात होतात. या रस्त्याचे लवकरात लवकर विस्तारीकरण किंवा चौपदरीकरण होणे आवश्‍यक आहे.\n- चंद्रकांत पाटील, पं. स. सदस्य.\nमेहुणबारे रस्त्यावर दुचाकी जळून खाक\nमेहुणबारे (चाळीसगाव) - चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दुचाकी जळून खाक झाली. मेहुणबारे येथील गिरणा...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\nपाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या\nवालचंदनगर- इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपान पवार (वय ४८, रा.बेलवाडी ) यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी...\nपुण्यातील व्यक्तीचा मृतदेह सापडला मुरबाडच्या जंगलात\nसरळगांव (ठाणे) - मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील न्याहाडी गावच्या जंगलात एक मृतदेह सापडला आहे. माळशेज जवळील महामार्ग 61 वरील मुरबाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-solapur-encroachment-52046", "date_download": "2018-04-22T12:36:00Z", "digest": "sha1:YR4F54MNQQXLYSH5QPJFF3MERG7R7IAS", "length": 12684, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news solapur encroachment अतिक्रमण अन्‌ रस्त्यावरून भ्रमण | eSakal", "raw_content": "\nअतिक्रमण अन्‌ रस्त्यावरून भ्रमण\nसोमवार, 12 जून 2017\nसोलापूर - अशोक पोलिस चौकी, मार्कंडेय उद्यान, विव्हको प्रोसेस, वालचंद कॉलेजचे विविध विभाग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्‍निक अशा विविध संस्था व रहदारी असलेल्या या रस्त्यावरील जड व भरधाव वाहनांमुळे जीव मुठीत घेऊन चालावे लागते. त्यात पदपथांवरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करण्यापलीकडे काही इलाज नाही.\nसोलापूर - अशोक पोलिस चौकी, मार्कंडेय उद्यान, विव्हको प्रोसेस, वालचंद कॉलेजचे विविध विभाग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्‍निक अशा विविध संस्था व रहदारी असलेल्या या रस्त्यावरील जड व भरधाव वाहनांमुळे जीव मुठीत घेऊन चालावे लागते. त्यात पदपथांवरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करण्यापलीकडे काही इलाज नाही.\nअशोक पोलिस चौकीसमोरील मार्कंडेय उद्यानात येणारे आबालवृद्ध, वालचंद व गव्हर्नमेंट पॉलिटेक्‍निकचे विद्यार्थी, एमआयडीसीला कामासाठी जाणारे कामगार, शाळकरी मुले, विडी महिला कामगार, बॅंकांसाठी येणारे अशा अनेक पादचाऱ्यांना येथील महामार्गावरील जड वाहने, भरधाव दुचाकी व चारचाकी वाहनांना चुकवत वाट काढावी लागते. त्यात मार्कंडेय उद्यान परिसरातील पदपथांचा वापर वाहन पार्किंग, भेळ, चायनीजवाल्यांच्या व्यवसायासाठी झाल्याचे दिसून येते. भेळ, चायनीजसाठी ग्राहकांची रस्त्यावरच गर्दी व त्यात भरधाव वाहने यामध्ये पादचारी मात्र भरडला जात आहे. विव्हको प्रोसेस चौकात तर रस्ता ओलांडणे व पदपथ गाठणे धोकादायक बनले आहे. या चौकात अपघातही झाले तरी पदपथ मात्र मोकळे होताना दिसत नाहीत. शांती चौकात रिक्षावाल्यांचा रस्त्यावरच अनधिकृत थांबा असून, येथे पोलिस प्रशासन त्यांना रोखत नाही किंवा पादचाऱ्यांसाठी काही उपाययोजना होताना दिसून येत नाहीत.\nशांती चौकातील वाहनांच्या गराड्यात जेथे वाहनांनाच मार्ग मिळत नाही, तेथे पदपथांवर अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना चालणेही मुश्‍किलीचे झाले आहे. अशी परिस्थिती येथेच नाही तर शहरात सर्वत्र आहे. पादचारी कर भरत नसल्याने कदाचित त्यांच्या समस्येकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाहीत.\n- श्रीनिवास दोंतुल, पादचारी\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/57120", "date_download": "2018-04-22T12:44:56Z", "digest": "sha1:YUUDMNLOIBO4GSMD76NLJGHZD6JQKTQF", "length": 28412, "nlines": 183, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "पाऊस जपून ठेवला पाहिजे - 2 | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\nपाऊस जपून ठेवला पाहिजे - 1\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nजलगौरव पुरस्कार - 2010 माझे मनोगत\nसांडपाणी - समस्या व उकल\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » पाऊस जपून ठेवला पाहिजे - 2\nपाऊस जपून ठेवला पाहिजे - 2\nभूगर्भातील पाणी हे पिण्याच्या व ओलितासाठी लागणार्‍या पाण्याच्या मत्वचा स्त्रोत आहे. आपल्या राज्यात सध्या होत असलेल्या ओलिताखालील एकूण क्षेत्रांपैकी विहीरींद्वारे भूगर्भातील पाण्याचा उपसा करून भिजणारे क्षेत्र 55 टक्के आहे व इतर साधनांनी भिजणारे क्षेत्र 45 टक्के आहे. म्हणजेच भूगर्भातील पाणीसाठा हा उपलब्ध विविध प्रकारच्या जलस्त्रोतांपैकी शाश्‍वत व वर्षभर उपलब्ध असणारा जलस्त्रोत आहे. त्याचा वापर नीट काळजीपूर्वक व्हायलाच पाहिजे.\nयावरूनही काही अंदाज काढता येईल. श्री. व्ही. एस. अभ्यंकर यांनी या विषयाचा प्रकराच्या जमिनींचा अभ्यास केला आहे. त्यात त्यांनी मोकळ्या जागेचे प्रमाण 46 पासून 63 पर्यंत दिले आहे. या जमिनी कोकणातील व महाराष्ट्रातील 15 - 20 ठिकाणच्या आहेत. यावरूनही काही कल्पना येईल. महाराष्ट्रातील जमिनीत साधारणपणे 45 ते 55 टक्क्यांपर्यंत मोकळी जागा असते असे मानण्यास हरकत नाही. याच हिशोबाने त्या त्या जमिनीत 45 ते 50 टक्क्यांपर्यंत पाणी जाण्यास हरकत नाही. याच प्रयोगात पाणी किती प्रमाणात मावू शकते याचाही अभ्यास त्यांनी केला आहे. त्यावरून काही काही जमिनीत शेकडा 80 टक्के पर्यंत पाणी मावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.\nमहाराष्ट्रातील जमिनीत अशा प्रकारे पाणी साठविण्यास बराच वाव आहे. एवढी गोष्ट या संशोधनावरून स्पष्ट आहे. जमिनीत मुरणारे पाणी हे जमिनीच्या कणांवर अवलंबून आहे. जमिनीचे कण जर अगदी बारीक असले तर त्या दोन कणांमधून पाणी आत शिरताना बरेच घर्षण होवून ते पाणी आत शिरेल व त्यास साहजिकच वेळ लागेल व पडणारा पाऊस जर जोराने येत असेल आणि जागेस जर उतार असेल तर पाणी आत मुरण्यास वाव नसल्याने वाहून जाईल. ही परिस्थिती जमिनीचे कण मोठे असल्यास जरा कमी प्रमाणात होईल व वाळू असल्यास सर्वच पाणी मुरेल. वाळूंत जरी पाणी लवकर मुरले तरी बारीक कणांच्या जमिनीत असणारी, मोकळी जागा मात्र वाळूपेक्षा जास्त असते. मात्र त्यात पाणी मुरण्यास वेळ लागतो. या प्रकारे मुरणार्‍या पाण्याचे पडणार्‍या पावसाशी काय प्रमाण असते ते काही प्रयोगात ठरविले आहे.\nपावसाच्या मुरलेल्या पाण्याच्या विल्हेवाटीत मुरलेले पाणी वाहून जाण्याचा एक पर्याय आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरले म्हणजे ते उताराकडे वहात जात असतेच हे पाणी मुरण्याच्या अवस्थेत असले व उतार असला म्हणजे जमिनीतून वाहून जाते. ते किती प्रमाणात जाते याचेही संशोधन केले आहे. यात निचरून जाण्याजोगे पाणी असून त्या जमिनीत उघडीप पडून अथवा पिक काढून पाणी वाफ होवून बाहेर जावू दिले नाही तर किती निचरा होवू शकेल याचे निष्कर्ष काढले आहेत.\nया सर्व निषकर्षाचा विचार करता भूगर्भात साठलेले पाणी, जे विहीरीमार्फत मिळते, त्या पाण्याची जपणूक करणे आवश्यक आहे. त्या जपणुकीत अनेकांचा म्हणजे पिकाचा विचार अभिप्रेत आहे.\nपाणी साठवण म्हणजे पाण्याची जपणूक :\nभूगर्भातील पाणी हे पिण्याच्या व ओलितासाठी लागणार्‍या पाण्याच्या मत्वचा स्त्रोत आहे. आपल्या राज्यात सध्या होत असलेल्या ओलिताखालील एकूण क्षेत्रांपैकी विहीरींद्वारे भूगर्भातील पाण्याचा उपसा करून भिजणारे क्षेत्र 55 टक्के आहे व इतर साधनांनी भिजणारे क्षेत्र 45 टक्के आहे. म्हणजेच भूगर्भातील पाणीसाठा हा उपलब्ध विविध प्रकारच्या जलस्त्रोतांपैकी शाश्‍वत व वर्षभर उपलब्ध असणारा जलस्त्रोत आहे. त्याचा वापर नीट काळजीपूर्वक व्हायलाच पाहिजे.\nत्यादृष्टीने भूगर्भातील पाण्याचा वापर करून पावसाळ्यानंतर भूजल पातळी कायम ठेवण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा स्त्राव दरवर्षी होतो की नाही याकडे शेतकर्‍यांचे लक्ष असणे जरूरीचे आहे. तशी ती सर्वांचीच सामुदायिक जबाबदारी आहे. याकडे दुर्लक्ष केल्याने पुष्कळशा भागातील भूजल पातळी खूप खोलवर गेेलेली आहे. व त्यामुळे काही भागातील बगीचेसुध्दा वाळलेले आहेत. (विदर्भातील वरूडचा भाग) म्हणून भूगर्भातील पाणी साठवण ही तरी नैसर्गिक होणारी क्रिया असली तरी त्यात मानवी प्रयत्नानी भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य उपाय योजून भूगर्भातील पाण्याचा भराव वाढविणे जरूरीचे आहे. त्यासाठी खालील उपायांद्वारे पावसाचे पाणी जमिनीवर किंवा खाली अडवून भूगर्भात जिरविता येईल.\nजलपुनर्भरणाचा विचार आज होणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीत मुरलेल्या पाण्याचा विचार करावा लागेल.\nमहाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वार्‍याबरोबर येणार्‍या पावसाचे प्रमाण सह्याद्री डोंगराच्या दुतर्फा सानिध्यातील प्रदेशात जास्त (2700 ते 6000 मि.मी) आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या भूप्रदेशात पावसाचे प्रमाण घटत जाते (500 ते 750 मि.मी) व ते विदर्भात बर्‍यापैकी म्हणजे (750 ते 1300मि.मी) आहे. सर्वसाधारण कोरडवाहू पिकांची पाण्याची गरज पाहिली तर वेगवेगळ्या विभागातील हा पाऊस फार कमी आहे. असे म्हणता येणार नाही. कारण बहुतेक कोरडवाहू पिकांना त्यांच्या पूर्ण वाढीकरता 40 ते 50 सें.मी पाणी लागते व बहुतांशी इतका पाऊस मराठवाड्यातील काही भूप्रदेश सोडल्यास महाराष्ट्रात सर्वत्र पडतो. तरीसुध्दा आपण पाहतो की, आपल्या राज्यात वेगवेगळ्या विभागात बर्‍याचदा एक पीक सुध्दा आपल्याला घेता येत नाही. बहुतांशी एका पाण्याने पिकांची अपरिमीत हानी होते. या स्थितीकरीता प्रामुख्याने पुढील दोन कारणे देता येतील.\n1. मोसमी वार्‍यांबरोबर येणारा पाऊस हा अनियमित व लहरी आहे. दिवसेंदिवस त्याचे वितरण बेभरवशाचे होत चालले आहे. आवश्यकता नसतांना पाऊस खूप येतो व जेव्हा गरज असते तेव्हा येत नाही.\n2. आपल्या पारंपारिक शेती करण्याच्या पध्दतीत अवेळी झालेला व जास्त झालेला पाऊस साठवून ठेवून तो जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरण्याची काहीच व्यवस्था नाही.\nएकूण पडणार्‍या पावसापैकी काही पाणी जमिनीत मुरते काहींचे बाष्पीभवन होते तर काही भूपृष्ठावरून जावून नदीनाल्यांना मिळते. तसेच खोलगट भागात साठून राहिलेले पाणी जमिनीत खोल मुरून ते भूगर्भातील पाण्याला जावून मिळते. अशा तर्‍हेने निसर्गापासून मिळणार्‍या पाण्याचा विनीयोग होत असतो.\nअभ्यासावरून असे आढळून आले आहे की, एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी साधारणत: 16 ते 20 टक्के पाणी भूपृष्ठावरून वहात जाते. 65 ते 70 टक्के पाणी पिकांच्या उपयोगी येते. जमिनीतून बाष्पीभवन होते व काही जमिनीतच राहते. 1 ते 12 टक्के पाणी भूगर्भातील पाण्याला जावून मिळते. जमिनीवरून वहात जाणारे पाणी शेताबाहेर गेल्यानंतर ओढा, नाला, याद्वारे ते नदीला मिळते आणि समुद्रापर्यंत वहात जाते. म्हणून अशा प्रकारे वाया जाणार्‍या पावसाच्या पाण्याला जागोजागी अडविले किंवा जमिनीमध्ये जिरविले तर कोरडवाहू शेतीला दरवर्षी भेडसावणार्‍या पाण्याच्या प्रश्‍नांची तीव्रता नक्कीच कमी होवू शकते.\nभूगर्भात साठलेले पाणी म्हणजेच आपल्या हातात आहे. ह्या पाण्याची जपणूक करून शेती करणे फायद्याचे होणार आहे.\nमहाराष्ट्राच्या पाणी पुरवठ्याचा विचार करता भूगर्भातील पाणीपातळी वृध्दिंगत करणे, जलपुनर्भरणाच्या सर्व यशस्वी तंत्राचा वापर करणे, पाणी वाया जावू न देता, त्यात ठिकठिकाणी अडवून उपयोगात आणणे या सर्व गोष्टीचा विचार आज अभ्यासपूर्ण रितीने होणे आवश्यक आहे. पाणीटंचाई व पाण्याचे दुर्भिक्ष्य यावर मात करण्यासाठी जलपुनर्भरण आवश्यक आहे. याचा आता गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे.\nया पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात पडणारा पाऊस, खडकांचे प्रकार, पाणी मुरण्याची क्षमता व मिळालेले पाणी जपून ठेवण्याचा उद्योग करणे आवश्यक आहे.\nजमिनीत मुरलेले पाणी मुख्यत: 3-4 अवस्थेत भूगर्भात असते. यापैकी काही अवस्था या भूगर्भातील पाणी पुरवण्याच्या दृष्टीने उपयोगी नाहीत. त्यापैकी म्हणजे हायग्रास्कोपी व कॅपिलरी पाणी या होत. या दोन अवस्थांत असलेले पाणी मातीच्या कणांच्या भोवती व त्याच्या आकर्षण कक्षेत असल्याने ते कणांपासून अलग होवू शकत नाही. झाडाच्या मुळातच फक्त जास्त आकर्षाने शोषण करू शकतात. साहजिकच या दोन प्रकारच्या पाण्याचा विहीरीच्या पाण्यास किंवा नदीच्या पाण्यास झर्‍याच्या स्वरूपात वर्षभर पुरवठा झाल्यास उपयोग नाही. जमिनीतील कणांमध्ये जी जागा असते त्या जागेत साठलेले जे पाणी असते ती जमिनीतील पाण्याची तीसरी ग्रॅव्हीटेशनल (गुरूत्वाकर्षणाने खाली निचरून जाणारे) अवस्था होय. हेच पाणी मुख्यत: विहीरीच्या पाणीपुरवठ्यास व नद्यांमधून वाहणार्‍या झर्‍यांना पुरवठा करण्यास उपयोगी पडते. पाण्याची ही अवस्था या दृष्टीने फार महत्वाची आहे. यानंतर काही ठिकाणी नैसर्गिक विवरे आहेत. त्यातून पाणी साठल्याने जमिनीत एक प्रकारचे डोहच निर्माण होतात. एखाद्या ठिकाणी एखादा (Outcrop) भाग वर आला व मागे खोलगट भाग असला तर अशा ठिकाणीही भूगर्भात पाण्याचा साठा होवू शकतो.\nयाचप्रमाणे दगडाच्या दोन थरांमधील मुरमाचे थर व दगडास असलेल्या भेगा यांचाही उपयोग होवून तेथे पाणी साठते. या सर्व प्रकारच्या जमिनीच्या कणांमधील साठलेले निचरून जाण्याजोगे जे पाणी असते तेच मुख्यत: उपयोगी असते. त्याच्या प्रमाणास निश्‍चितता आहे. साठे वगैरे जे प्रकार आहेत त्यात अनिश्‍चितता आहे व त्यातील पाणी अनपेक्षितपणे मिळविता येते.\nश्रीमती रजनी जोशी, मो : 2184224067\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-04-22T12:16:36Z", "digest": "sha1:46QZJ7MJBEPT5DI3BLNREVXJG4D5XVQK", "length": 7279, "nlines": 135, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पुण्य संचय करा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeकविता - गझलपुण्य संचय करा\nOctober 8, 2017 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल, बागेतील तारका\nज्या ज्या वेळी येई संकट, धांव घेत असे प्रभूकडे \nसंकट निवारण करण्यासाठीं, घालीत होता सांकडे \nचिंतन पूजन करूनी, करीत होता प्रभू सेवा \nलाभत होती त्याची दया, त्याला थोडी केव्हां केव्हां \nसंकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा \nकामी येईल पुण्य , विचार करीतां भविष्याचा \nसंचित पुण्य आजवरचे, कार्य सिद्धीला लागते \nसुख दु:खाच्या हर समयीं, ठेवा मुखीं प्रभू नामाते \n— डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1114 लेख\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nज्ञान देणारे सर्वच गुरू\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.vadanikavalgheta.com/2009/02/spaghetti.html", "date_download": "2018-04-22T12:38:26Z", "digest": "sha1:E7LUWTIBE4BIESGCERZEMQJWD6RSPGCF", "length": 13912, "nlines": 376, "source_domain": "www.vadanikavalgheta.com", "title": "Vadani Kaval Gheta: स्पॅगेटी (Spaghetti)", "raw_content": "\nइटालियन रेस्टॉरंटमधे गेले की बरेचदा एकाच प्रकारचा टोमॅटो सॉस घातलेला पास्ता खाणे चिड आणणारा आहे. कित्येक पुस्तकांमधे इतक्या सुंदर सुंदर शाकाहारी पास्ता रेसिपीज असताना हे चेन रेस्टॉरंटवाले फक्त हे असले सॉस मधे डुंबणारे पास्ता नूडल्सच का विकतात हे मला पडणारे एक कोडे आहे. माझ्यापरीने मी स्वतः बर्याच भाज्या घालुन पास्त्याचे बरेच प्रकार करते. बेसील पेस्तो, सनड्राईड टोमॅटो पेस्तो, रोस्टेड बेलपेपर सॉस असे बरेच काही. त्यातलाच हा एक सोपा प्रकार -\n३ भाग स्पॅगेटी *\n१ गाजर (किंवा ५-६ बेबी कॅरट्स)\n१/२ टीस्पून इटालियन हर्ब मिक्स **\n१ टेबल्स्पून पाईन नट्स\nकृती - एका मोठ्या पातेल्यात पाणी घेउन एक चिमुट मीठ घालून उकळी येउद्या. त्यात स्पॅगेटी नूडल्स घालून शिजुद्या. नूडल्स शिजलेले पाणी १ कप बाजुला ठेवुन बाकीचे चाळणीतून गाळुन नुडल्स बाजुला ठेवा. दरम्यान ३ टोमॅटो बारिक चिरुन घ्या. एक टोमॅटो उभा चिरुन बाजुला ठेवा. कांदा उभा कापा. लसुण बारिक ठेचुन घ्या. गाजर उभे चिरा. आता एका पॅनमधे तेल तापवा, त्यात लसुण आणि कांदा एकदम घाला कांदा बारिक गॅसवर नीट परतवा. त्यावर गाजराचे तुकडे घाला. नीट परतवा. त्यावर टोमॅटो आणि मीठ घालुन टोमॅटो अर्धवट शिजु द्या. इटालियन स्पाईस मिक्स डाव्या हाताच्या पंजावर घ्या आणि दोन्ही हातानी नीट चुरडुन शिजत आलेल्या टोमॅटो सॉसमधे घालावे तसेच मिरीपूड देखील घालावी. आता टोमॅटो नीट शिजले की त्यावर उभे चिरलेले टोमॅटो आणि मटरदाणे घालावेत. सॉस खूप दाट वाटत असेल तर नूडल्स शिजवलेले पाणी जे बाजुला ठेवलेले आहे ते थोडे थोडे घालावे. सॉस सरसरीत असावा म्हणजे नूडल्सना नीट चिकटतो. त्यावर शिजलेले नूडल्स घालावेत आणि हलक्या हाताने नीट मिसळावे. पाईननट्स मिक्सरमधुन जाडेभरडे वाटावेत. ती पावडर नूडल्समधे घालावी. गरम गरम नूडल्स खाण्यासाठी तय्यार.\n१. यात आवडीप्रमाणे ब्रोकोली, फ्लॉवरचे तुकडे घालण्यास हरकत नाही.\n२. घरी टोमॅटो प्युरी किंवा टोमॅटो पेस्ट असेल तर ३ टोमॅटो ऐवजी २ टेबल्स्पून टोमॅटो पेस्ट किंवा ६ टेबलस्पून टोमॅटो प्युरी वापरायला हरकत नाही.\n३. पाईन नट्समुळे पास्ता अगदी क्रिमी होतो. पाईन नट्स नसतील तर ४-५ काजु किंवा आक्रोड वापरायला हरकत नाही.\n* एका माणसाला किती स्पॅघेटी लागेल ते कसे मोजायचे ते तिथे पहा -\n** मी ट्रेडर जोज मधुन इटालियन हर्ब मिक्स आणुन ठेवले आहे जेव्हा मला ताजे हर्ब्स मिळत नाहीत अथवा घाई असते तेव्हा हे वापरते.\nहा सोपा पास्ता वैशालीच्या 'Its a Vegan World - Italian\nमहाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...\nIdli Chutney इडली - इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या ...\n( Link to English Recipe ) १ मोठा लाल कांदा तिखट, मीठ - चवीप्रमाणे बेसन अंदाजे लागेल तितके तेल तळण्यासाठी लागेल तितके किMचीत हळ...\n( Link to English Recipe ) कारले ही तशी मला न आवडणारी भाजी. पण घरी आवडते म्हणुन करायला आणि थोडीशी खायला पण शिकले :) Karlyachi bhaji २-३...\nवदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||\nजीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/entertainment/shoojit-sircars-october-release-april-13-1803", "date_download": "2018-04-22T12:18:29Z", "digest": "sha1:4AGEHXWLGQMUMTVXPKLDMTWRVBWXS2QH", "length": 5099, "nlines": 37, "source_domain": "bobhata.com", "title": "या एप्रिलमध्ये येतोय सुजित सरकारचा 'ऑक्टोबर'...हा ट्रेलर तुम्ही पाहायलाच हवा !!", "raw_content": "\nया एप्रिलमध्ये येतोय सुजित सरकारचा 'ऑक्टोबर'...हा ट्रेलर तुम्ही पाहायलाच हवा \nसुजित सरकार या दिग्दर्शकाचा बहुचर्चित सिनेमा “ऑक्टोबर” १३ एप्रिल रोजी रिलीज होण्यासाठी तयार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आलाय.\nसुजित सरकारची आपल्यातील अनेकांना फारशी ओळख नसेल असं होणार नाही. तरीही तुम्हांला आठवत नसेल, तर आम्ही तुम्हाला त्याच्या काही सिनेमांची नावे सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तो कसा दिग्दर्शक आहे.. विकी डोनर, मद्रास कॅफे आणि पिकू हे त्याचे प्रमुख सिनेमे आणि गेल्या वर्षी आलेल्या ‘पिंक’ चा तो लेखक आणि निर्माता देखील होता. त्याचे हे आधीचे सिनेमे त्याच्या वेगळ्या विषयाच्या निवडीमुळे आणि अप्रतिम दिग्दर्शनामुळे बॉलीवूडवर त्याचा एक वेगळा ठसा उमटवून गेले. \"ऑक्टोबर\"मध्ये त्याने एक नवीन प्रयोग केलाय हे या सिनेमाच्या ट्रेलर वरूनच दिसतं.\n“ऑक्टोबर” च्या बाबतीत बोलायला गेलं तर त्याने जेव्हा मुख्य भूमिकेसाठी वरूण धवन आणि नवीन पदार्पण करणारी अभिनेत्री “बनिता संधू” हिची निवड केली तेव्हापासूनच चित्रपटाची चर्चा सुरु झाली. म्हणायला गेलं तर ही एक प्रेम कथा आहे. पण याची दुसरी बाजू बघितली तर यात बॉलीवूडच्या पठडीतलं गोडगोड प्रेम दिसत नाही. सुजित सरकार त्याचा विषय अगदी खोलात जाऊन तपासून बघतो, तसाच काहीसा प्रकार \"ऑक्टोबर\"मध्ये दिसणार आहे.\n१३ एप्रिलला अजून बरोबर एक महिना बाकी आहे मंडळी. त्याआधी या सिनेमाचा ट्रेलर बघून घ्या आणि तुम्हाला ट्रेलर कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा \nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/mohammad-ali-the-boxing-world-champion/", "date_download": "2018-04-22T12:17:11Z", "digest": "sha1:4PUO4S6M6G5LHIVPXJ2THTGOK7OOIKKG", "length": 53784, "nlines": 166, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मुहम्मद अली – एक अफाट माणूस – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeक्रीडा-विश्वमुहम्मद अली – एक अफाट माणूस\nमुहम्मद अली – एक अफाट माणूस\nJune 9, 2016 समीर गायकवाड क्रीडा-विश्व, विशेष लेख, व्यक्तीचित्रे\nमी लहानपणी खूपच काटकुळा होतो अगदी बरगडया सहज मोजता येतील इतका मात्र पुढे आयुष्याच्या एका टप्प्यावर व्यायामाची गोडी लागली अन नंतर तिचे रुपांतर जिमच्या व्यसनात झाले. अर्नोल्ड आणि सिल्व्हेस्टर स्टेलोनच्या सिनेमांचा तो परिणाम असावा असं म्हणायला काही हरकत नाही. जीवनातील पोटापाण्याच्या सोयीत उमेदीची अनेक वर्षे कारणी लागल्याने ‘हे करायचे राहूनच गेले’ अशा घटकांची यादी माझ्या जीवनात अंमळ मोठीच आहे. त्यातलीच एक बाब म्हणजे ‘आपण चांगले धडधाकट शरीर कमवून हातावर काळेकुट्ट ग्लोव्हज चढवून समोरच्या मुष्टीयोद्धयाशी चार हात करणे मात्र पुढे आयुष्याच्या एका टप्प्यावर व्यायामाची गोडी लागली अन नंतर तिचे रुपांतर जिमच्या व्यसनात झाले. अर्नोल्ड आणि सिल्व्हेस्टर स्टेलोनच्या सिनेमांचा तो परिणाम असावा असं म्हणायला काही हरकत नाही. जीवनातील पोटापाण्याच्या सोयीत उमेदीची अनेक वर्षे कारणी लागल्याने ‘हे करायचे राहूनच गेले’ अशा घटकांची यादी माझ्या जीवनात अंमळ मोठीच आहे. त्यातलीच एक बाब म्हणजे ‘आपण चांगले धडधाकट शरीर कमवून हातावर काळेकुट्ट ग्लोव्हज चढवून समोरच्या मुष्टीयोद्धयाशी चार हात करणे ’ ही इच्छा दिवास्वप्न बनून गेली.आज हे सर्व आठवायचे कारण म्हणजे किशोरवयात एके काळी ज्या काही व्यक्तींचे आकर्षण होते अशापैकी एक मुहम्मद अलीची चटका लावणारी एक्झिट ’ ही इच्छा दिवास्वप्न बनून गेली.आज हे सर्व आठवायचे कारण म्हणजे किशोरवयात एके काळी ज्या काही व्यक्तींचे आकर्षण होते अशापैकी एक मुहम्मद अलीची चटका लावणारी एक्झिट मी कधी बॉक्सिंग खेळलो नाही वा या खेळाच्या खूप बारकाव्यांची माहिती जाणून घेतली नाही मात्र अलीबद्दल एक सुप्त आकर्षण कायम मनात असायचे. सिल्व्हेस्टर स्टेलोन आणि व्हेन डेमचे सिनेमे पाहून बॉक्सिंग खेळाचे आकर्षण ज्या काळात झाले नेमक्या त्याच कालखंडात मुहम्मद अली बॉक्सिंगच्या शिखरावर होता. त्यामुळे तो त्या क्षेत्रातला जागतिक आयकॉन झाला. आज तो आपल्यात नाहीये मात्र त्याचं जगणं अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील यात संशय नाही.\n१७ जानेवारी १९४२ रोजी केंटकीमधल्या लुईजविल शहरात ओडेसा क्ले आणि कॅशियस मार्सेलस सिनियर ह्यांच्या पोटी जन्माला आलेला कॅशियस क्लेचं बालपण आनंदात गेलं होतं. अलीच्या वडिलांना पाच भावंडे होती. ते आफ्रोअमेरिकन वंशाचे होते, व्यवसायाने ते पेंटर होते. तर ‘कॅशियसची क्ले’ची आई गोर्‍यांकडं कामवाली बाई होती. उत्पन्न कमी असले तरी या दांपत्याने मुलांना काही कमी पडू दिले नाही.\nकॅशियसच्या घरी गरीबी इतकी होती की त्याच्या स्कूलबससाठीही पैसे नसायचे. मग कॅशियस रोज बसबरोबर शर्यत लावायचा आणि धावत शाळेत जायचा. पुढे काही दिवसांनी त्याच्या वडिलांनी त्याला एक नवी कोरी ‘श्विन’ सायकल घेऊन दिली. मात्र काही दिवसातच ती सायकल चोरीला गेली. जो मार्टिन नावच्या पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार करायला गेल्यावर त्याला अलीने सुनावले की, “चोर जर त्याच्या तावडीत सापडला तर त्याला चौदावे रत्न दाखवेन ” यावर मार्टिनने त्याला हिणवत ‘आधी तब्येत बनव अन मग झोडायच्या गोष्टी कर’ असा सल्ला दिला. आपल्या गरीब वडिलांनी मोठ्या हौसेने घेऊन दिलेली सायकल चोरीस गेल्यामुळे व्यथित झालेला कॅशियस ‘जो मार्टिन’च्या सल्ल्याने पेटून उठला आणि दुसर्‍या दिवसापासून तो जिममध्ये जायला लागला ” यावर मार्टिनने त्याला हिणवत ‘आधी तब्येत बनव अन मग झोडायच्या गोष्टी कर’ असा सल्ला दिला. आपल्या गरीब वडिलांनी मोठ्या हौसेने घेऊन दिलेली सायकल चोरीस गेल्यामुळे व्यथित झालेला कॅशियस ‘जो मार्टिन’च्या सल्ल्याने पेटून उठला आणि दुसर्‍या दिवसापासून तो जिममध्ये जायला लागला आधीच अंगापिंडानी धष्टपुष्ट असलेला कॅशियस व्यायाम आणि बॉक्सिंगमुळे प्रचंड ताकदवान बनला. पण खरंतर तिथं त्याची रग जिरली नव्हती. त्याला त्याच्या आवेशाबद्दल फाजील आत्मविश्वास होता अन त्यातूनच समोरच्याला ठोकून काढायची भाषा तो सातत्याने बोलायचा.\nखरं तर बॉक्सिंगमध्ये बडबडीला कमी लेखलं जातं. तिथं अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे फिटनेस आणि स्टॅमिना. एका सव्वादोनशे पौंडाच्या सुपर फिट बॉक्सरचे ठोसे पंधरा राऊंड – ४५ मिनिटे – सहन करणे याकरिता अफाट सहनशक्ती आणि क्षमता लागते. बॉक्सिंगमध्ये अनेक डावपेच आहेत. प्रतिस्पर्ध्याचा डोक्यावर ‘जॅब’ मारले तर तो हात वर घेऊन बचाव करतो. मग त्याच्या बरगड्या आणि किडनी उघड्या पडल्या की त्यावर ‘बॉडी शॉट’ मारता येतो. त्यावर बचाव करण्यासाठी हात खाली घेतले की उलटून डोक्यावर प्रहार करता येतो. ‘नॉक आउट’ फक्त डोक्यावर न मारता घणाघाती ‘किडनी शॉट’नेही करता येतं. ज्याप्रमाणे लढतीचे डावपेच आहेत त्याप्रमाणे मुष्टीयोद्ध्यांचीही गटवारी आहे. काहीजण एका जागी उभं राहून आपल्या राक्षसी ताकदीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना वाकवतात, (जॉर्ज फोरमन, सॉनी लिस्टन, ). तर काही जण प्रतिस्पर्ध्याच्या एकदम खेटूनच उभं राहून भक्कम बचाव आणि बलशाली हुक्स व कट्स च्या साहाय्याने प्रतिस्पर्ध्याला जेरीस आणतात ( जो फ्रेझियर, माईक टायसन). कोपरात हात वाकवून ताकदीने हाणलेले हे हूक्स – कट्सचे ठोसे कधी कधी जीवघेणेही ठरतात. तर काही नेमके याच्या विरुद्ध शैलीचे असतात, ते प्रतिस्पर्ध्यापासून लांब राहून ‘मौका देखके’ घणाघाती घाव घालतात. कॅशियस शीघ्र हालचाली करण्यात तरबेज होता. त्याच्यावर केलेल्या प्रहरांच्या बदल्यात त्याचे रिफ्लेक्स वेगवान असत. मुष्टीयोद्ध्याची शैली आणि त्याने वापरलेले डावपेच यावर लढतीचा वेळ आणि निकाल अवलंबून असे. मिकी वार्ड आणि अल्फोन्सो सँचेझ याच्या लढतीत वार्डने एक योजनाबद्ध प्लेथीम वापरली होती. पहिले पाच राउंड तो फक्त बचाव करत राहिला आणि अल्फोन्सो पूर्ण ताकदीनिशी ठोसे मारत राहीला. आठव्या राउंडमध्ये आक्रमक झालेल्या वार्डने सातत्याने आक्रमण करुन थकलेल्या सँचेझला एका किडनी शॉटमध्ये गारद केले होते. अली-फोरमन लढतीतदेखील अलीनेही हीच क्लृप्ती वापरली होती.\nकॅशियसचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो बॉक्सिंग रिंगमध्ये जलद हालचाली करायचा. हेवी वेट चँपियन अंगाने वजनामुळे जड असतात, त्यांच्या हालचाली शिथिलता असते. या उलट कॅशियसच्या अनेक फाईटस मध्ये त्याच्या प्रतिस्पर्ध्यीचे ठोसे हवेत जात असत कारण आपल्या जलद गतीच्या आधारे तो ठोसे चुकवायचा. हवेत ठोसे मारुन मारुन प्रतिस्पर्धी गळाटून गेला की तो सर्व ताकदीनिशी हल्ला चढवी अन मोजून काही ठोश्यांतच प्रतिस्पर्धी नामोहरम होऊन जाई.\nवयाच्या अठराव्या वर्षअखेरीस १९६० साली त्याने शिकागोच्या “गोल्डन ग्लव्ह” सह अमेरिकेतली सर्व महत्त्वाची स्पर्धा जिंकल्या होत्या. या दैदिप्यमान कामगिरी नंतर त्याची रोम ऑलिंपिक्ससाठी निवड होणं पक्कं होतं. रोमला जाताना मात्र कॅशियसला विमानाची भीती घालवण्यासाठी मनाची खूप तयारी करावी लागली. कारण तो विमान प्रवासाला खूप घाबरायचा. त्याच्या ट्रेनर्सनी त्याला कसेबसे समजावले तेंव्हा तो विमानात बसायला राजी झाला मात्र निघताना त्याने पाठीवर स्वतः खरेदी केलेलं पॅराशूट सोबत घेतलं. रोममध्ये स्पर्धेच्या रिंगेत बेल्जियन, रशियन आणि ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केल्यावर “लाईट हेवीवेट” गटाच्या अंतिम फेरीत त्याला पोलंडच्या अनुभवी झिबिग्न्युशी झुंजावं लागलं. ज्याच्या गाठीस दोनशेहून अधिक लढतींचा अनुभव होता. मात्र १८ वर्षीय कॅशियसनं सर्वांचे अंदाज चुकवत या पोलिश मुष्टीयोद्धयास रक्ताने माखवून हरवले अन सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यानं थेट ऑलिंपिकच्या सुवर्णपदकास गवसणी घातली .१९६०च्या रोम ऑलिंपिक्समध्ये मिळवलेल्या या सुवर्णपदकाने त्याच्या युगाचा एल्गार झाला. त्याचबरोबर त्याची व्यावसायिक कारकीर्दही सुरु झाली. लुईव्हिलच्या सात कोट्याधीशांनी मिळून ‘लुईजविल स्पॉन्सरशिप ग्रुप’ या नावाने अन व्यावसायिक हेतूने त्याच्याशी १०,००० $ चा करार केला. कॅशियसचे ते सुगीचे दिवस होते मात्र मिडीयाने या घटनेला गोर्‍या लोकांचा उदात्तभाव संबोधून त्यांची भलावण केली. याने कॅशियसची परिस्थिती सुधारली मात्र त्याच्यावर गोऱ्या लोकांचे बॉसिंग वाढले. ही गोष्ट त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर त्याने हा करारच मोडून टाकला.\nकॅशियस एक योद्धा म्हणून जितका ग्रेट होता तितकाच तो त्याच्या तत्वाशी ठाम असणारा माणूस म्हणूनही भारी होता. त्याने बॉक्सर म्हणजे मठ्ठ, शिथिल, आडमुठा, अरसिक, हेकट आणि स्वार्थी माणूस या सर्व प्रतिमा उध्वस्त केल्या. तो एक चांगली काव्यसमज असणारा व्यक्ती होता. कविता ही केवळ हळव्या आणि सृजन लोकांना समजते हा समज देखील त्याने मोडीत काढत एक विश्वविजेता बॉक्सर हा एक चांगला काव्यप्रेमी असू शकतो हे त्याने दाखवून दिले. कॅशियसला कविता वाचण्याचा आणि करण्याची आवड होती. रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याला लोळवणारा कॅशियस रिकाम्या वेळात लँगस्टन ह्युजेसच्या कविता वाचत असे. कॅशियसच्या कविता मुख्यत्वे प्रतिस्पर्ध्याचे खच्चीकरण करण्यासाठीच रचलेल्या असत. प्रतिस्पर्धी कितव्या राउंडमध्ये गारद होईल हे तो कवितेमधून सांगत असे. सॉनी लिस्टनच्या लढतीच्या वेळी त्याने केलेल्या कवितेत तो आठव्या फेरीअखेर कोसळेल असं कवितेत लिहिलं आणि झालंही तसेच. {Sonny Liston is great, but he will fall in eight…}लिस्टन कडे अती आत्मविश्वास होता. कॅशियसच्या बुटकेपणामुळे तो लिस्टनच्या ठोशापासून वाचला होता. त्याचवेळी तो मात्र लिस्टनला ठोसे लगावू शकत होता. ही लढत कॅशियसच्या कारकिर्दीतील महत्वपूर्ण टप्पा होती. व्हिएटनाम युद्ध चालू असताना सैन्यात भरती होण्याचा आदेश आल्यावर कॅशियसने “व्हिएटनामी लोकांशी माझं वैर नाही” असं सांगून नकार दिला. तो म्हणाला “Why should they ask me to put on a uniform and go 10,000 miles from home and drop bombs and bullets on Brown people in Vietnam while so-called Negro people in Louisville are treated like dogs and denied simple human rights No I’m not going 10,000 miles from home to help murder and burn another poor nation simply to continue the domination of white slave masters of the darker people the world over.” त्याच्या जहाल उत्तरामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला. त्याचं विश्वविजेतेपद, पारपत्र काढून घेण्यात आलं. त्याच्यावर बॉक्सिंग खेळण्यासाठी मार्च १९६७ ते ऑक्टोबर १९७० अशी साडेतीन वर्षं बंदी घालण्यात आली. पुढे काही काळानंतर व्हिएटनाम युद्धावर पत्रकारांनी विचारणा केल्यावर त्याने ही कविता वाचली होती-\nअमेरिकेत ज्या अनेक कृष्णवर्णीय गौरवशाली लोकांना वर्णभेदाचे शिकार व्हावे लागले त्यात कॅशियसचे देखील नाव सामील आहे. मार्टिन लूथर किंग पासून ख्रिस रॉक पर्यंत अशी अनेक वानगीदाखल नावे सांगता येतील. या सर्व लोकांना बदनामी, चारित्र्यहनन आणि हत्या अशा षडयंत्राला सामोरे जावे लागले. कॅशियसला लहानपणापासूनच वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. त्याच्या दिनचर्येत असे प्रसंग दिवसभर ठासून भरलेले असत. कॅशियसला जेंव्हा रोममध्ये सुवर्णपदक मिळाले तेंव्हा त्याला वाटले की आपला वनवास संपला. मात्र तसे घडले नव्हते. एकदा तो एका मित्राबरोबर हॉटेलात गेला असताना हॉटेलमालकाने ‘निग्रोना प्रवेश निषिद्ध’ आहे असं सुनावल्यावर कॅशियसनं त्याचं चोवीस तास त्याच्या गळ्यात असणारं सुवर्णपदक दाखवलं. तरीही तो हॉटेलमालक त्याला बधला नाही. तिथून आपल्या मनात आक्रोश घेऊनच तो बाहेर पडला अन पुढे जाऊन एका बायकर गँगने त्याला अडवलं. या गँगलीडरच्या जीएफला त्याच्या गळयातलं सुवर्णपदक हवं होतं. त्यांच्या तोंडाला न लागता तो तिथून स्वतःवर ताबा ठेवत आपल्या घराकडे निघाला. मात्र शहराबाहेरील बाह्यवळणावर तो बायकर्सचा लीडर त्याच्या मित्रासह कॅशियसच्या मागे लागला. आता आणखी पळून जाण्यापेक्षा काहीतरी उत्तर दिलेले बरे या हेतूने कॅशियस थांबला. त्यांनी हात उगारताच कॅशियसने फक्त एक ठोसा लगावला ज्यात तो लीडर गारद झाला. मात्र या हाणामारीने व्यथित झालेल्या कॅशियसने त्याचे सुवर्णपदक नदीच्या पात्रात भिरकावून दिले अशा प्रकारे तो वर्णभेदाचा शिकार होत राहिला. त्याच्यावर येन केन प्रकारे गुन्हे दाखल होत राहिले. याच काळात अन्य गोरे खेळाडू गंभीर गुन्हे करूनही त्यांच्या क्रिडाप्रकारात खेळत राहिले अन कॅशियसला मात्र जवळपास पाच वर्षे बॉक्सिंग रिंगच्या बाहेर राहावे लागले. अखेर चार वर्षे कोर्टात लढल्यानंतर अमेरिकन न्यायालयातील ज्युरींनी कॅशियसची ८-० अशी एकमताने निर्दोष मुक्तता केली.\nसलग तीन वेळा हेव्‍हीवेट चँपियन राहिलेल्या कॅशियसवर या कोर्टकज्जांचा बराच परिणाम झाला. हेन्री कूपरबरोबरच्या मॅचमध्ये तिसरा राउंड चालू असताना एक सेकंद अलीचं लक्ष पुढच्या रांगेतल्या एलिझाबेथ टेलर आणि रिचर्ड बर्टनकडे गेले. दुसर्‍याच क्षणाला त्याला आपल्या जबड्यावर एक जबरी पंच जाणवला आणि तो कोसळलाच. त्याचा जबडा मोडून त्याला तीन महिने सक्तीचा आराम करावा लागला. एका क्षणासाठी एकाग्रता भंग पावली तरी काय होऊ शकते याचे हे बोलके उदाहरण. तेव्हाच्या जागतिक हेवी वेट चँपियन सॉनी लिस्टनसोबतच्या लढतीपासून कॅशियस खऱ्या प्रकाशझोतात आला होता. सॉनीने त्याच्या आडमाप ताकदीच्या बळावर फ्लॉइड पॅटरसनसारख्या पहाडी गड्याला अवघ्या १२६ सेकंदात मोडतोड करून भिरकावलं होतं. विशेषज्ञांच्या मते क्लेला ही लढत जिंकण्याची कोणतीही संधी नव्हती. सात फेऱ्या झाल्या तरी लिस्टन हतबल होऊन उभा होता, कॅशियस क्लेच्या जलदगती बचावापुढे त्याचे आक्रमण तोकडे पडले. सातव्या फेरीत लिस्टननं पुढे लढायला नकार दिला तेव्हा रिंगभर नाचत कॅशियसने आपल्या टीकाकारांना सुनावलं होतं की, “आता तुम्हीच सांगा कोण महान आहे आणि आधी उच्चारलेले आपले शब्द परत गिळून टाका तेव्हा रिंगभर नाचत कॅशियसने आपल्या टीकाकारांना सुनावलं होतं की, “आता तुम्हीच सांगा कोण महान आहे आणि आधी उच्चारलेले आपले शब्द परत गिळून टाका \nह्या लढतीनंतर कॅशियसनं इस्लाम स्वीकारल्याचं जाहीर केलं. सुरुवातीला त्याला आपल्या नावाचा अभिमान होता. पण नंतर त्याला हे नाव आणि ख्रिस्ती धर्म त्याच्या गुलाम पूर्वजांची ओळख आहे असं वाटू लागलं. म्हणून त्याने इस्लाम धर्मात प्रवेश केला आणि तो मुहम्मद अली झाला. नंतर कुणीही त्याच्या जुन्या नावाने हाक मारलेली त्याला खपत नसे. त्याने नवे नाव धारण केलं ते “महंमद अली” ह्यामुळे त्याच्यावर खूप टीका झाली, खूप वाद झाले. या दरम्यान झालेल्या एका लढतीत एमी टेरेली नामक त्याचा प्रतिस्पर्धी त्याला लढतीआधी उचकवण्यासाठी मुद्दाम होऊनच “क्ले” म्हणून संबोधत होता. या लढतीत त्याला हाणताना प्रत्येक ठोश्यागणिक अली त्याला विचारत होता…. “आता माझं नाव काय ते सांग ह्यामुळे त्याच्यावर खूप टीका झाली, खूप वाद झाले. या दरम्यान झालेल्या एका लढतीत एमी टेरेली नामक त्याचा प्रतिस्पर्धी त्याला लढतीआधी उचकवण्यासाठी मुद्दाम होऊनच “क्ले” म्हणून संबोधत होता. या लढतीत त्याला हाणताना प्रत्येक ठोश्यागणिक अली त्याला विचारत होता…. “आता माझं नाव काय ते सांग ” या लढतीत टेरेलीची हाडे त्याने खिळखिळी केली होती.\nमार्च १९७१ मध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये अलीची “fight of the century” झाली ती जो फ्रेझियरशी. १९६७ ते ७० च्या साडेतीन वर्षांच्या बंदीच्या अवधीने हालचाली शिथिल झालेल्या अलीने मार्च १९७१ मध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधल्या लढतीत जो फ्रेझियरशी सर्व ताकद एकवटून झुंज दिली मात्र सुमारे ३१ व्यावसायिक लढतींनंतर आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्या पराभवाचा सामना त्याला करावा लागला पुढे १९७४ मध्ये क्ले पुन्हा फ्रेझियरशी लढला तेव्हा मात्र त्याने त्याला नमवलं. त्यानंतर झाली ती ड्रीम फाईट पुढे १९७४ मध्ये क्ले पुन्हा फ्रेझियरशी लढला तेव्हा मात्र त्याने त्याला नमवलं. त्यानंतर झाली ती ड्रीम फाईट मुष्टीयुद्धातली आजवरची सर्वात ग्लेमरस तुंबळ लढाईच मुष्टीयुद्धातली आजवरची सर्वात ग्लेमरस तुंबळ लढाईच तत्कालीन जगज्जेता जॉर्ज फोरमन आणि माजी जगज्जेता मुहंमद अली या दोघांत ही लढत झाली. लढतीआधी अलीने फोरमनसाठी खास कविता रचली होती-\nसव्वासहा फुटी, शंभर किलोहून अधिक वजनाचे हे दोन बलशाली पहाड जेंव्हा झुंजले तेंव्हा अख्खे जग त्यांच्याकडे डोळे लावून होते. या लढतीपूर्वी सलग ४० लढतीत अजिंक्य राहिलेल्या फोरमनने जगज्जेत्या फ्रेझियरला अवघ्या २ मिनिटांत नॉक आउट करून जगज्जेतेपद पटकावलं होतं. तर अली देखील कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्यानेही फ्रेझियर, नॉर्टन, लिस्टनसारख्या बहुबलींना लोळवलं होतं. कोण जिंकेल कोण हरेल याचा अंदाज बांधणं कठीण होतं. ३० ऑक्टोबर १९७४ रोजी ६०,००० लोकांनी तुडूंब भरलेल्या किंशासाच्या माइ स्टेडियमकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अफाट जाहिरातबाजी झालेल्या अन चर्चेत राहिलेल्या या लढतीचे अनेक देशात टीव्हीवरून थेट प्रसारण केले गेले.दोघेही लढवय्ये होते त्यामुळे काय घडणार याची सर्वांना उत्सुकता होती.\nही लढत झाली देखील तशीच, अगदी रोमहर्षक तब्बल सात फेऱ्यापर्यंत दोघेही एकमेकावर घणाघाती ठोसे लगावत होते, एकमेकांच्या ठोशांपासून दोघेही सशक्त बचाव देखील करत होते, दोघेही रक्ताने माखले होते, दोघेही प्रत्येक फेरीत डावपेच बदलून खेळत होते. दोघेही टिच्चून उभे होते. कुणीच मागे हटायला तयार नव्हते. आठव्या फेरीला मात्र अली रिंगला खेटून उभा राहिला अन त्याने फोरमनचे अनेक ठोसे पचवले. त्यानंतर त्याने जे केलं ते अविस्मरणीय होतं तब्बल सात फेऱ्यापर्यंत दोघेही एकमेकावर घणाघाती ठोसे लगावत होते, एकमेकांच्या ठोशांपासून दोघेही सशक्त बचाव देखील करत होते, दोघेही रक्ताने माखले होते, दोघेही प्रत्येक फेरीत डावपेच बदलून खेळत होते. दोघेही टिच्चून उभे होते. कुणीच मागे हटायला तयार नव्हते. आठव्या फेरीला मात्र अली रिंगला खेटून उभा राहिला अन त्याने फोरमनचे अनेक ठोसे पचवले. त्यानंतर त्याने जे केलं ते अविस्मरणीय होतं त्याने लागोपाठ पंचेसचा भडीमार सुरु केला त्यातलाच एक पंच फोरमनच्या तोंडावर बसला अन हा घाव जणू त्याच्या वर्मी बसला. फोरमन पाठीवर खाली पडला आणि तो उठून पुन्हा सज्ज होईपर्यंत रेफ्रीचे दहा अंक मोजून झाले होते. जगाला नवा हेवीवेट चँपियन लाभला होता, ‘मुहम्मद अली त्याने लागोपाठ पंचेसचा भडीमार सुरु केला त्यातलाच एक पंच फोरमनच्या तोंडावर बसला अन हा घाव जणू त्याच्या वर्मी बसला. फोरमन पाठीवर खाली पडला आणि तो उठून पुन्हा सज्ज होईपर्यंत रेफ्रीचे दहा अंक मोजून झाले होते. जगाला नवा हेवीवेट चँपियन लाभला होता, ‘मुहम्मद अली ’ या लढतीनंतर अली बर्‍याच लढती खेळला. त्याने अनेक लढती जिंकल्या अन ७६ नंतर मात्र त्याचं शरीर मंदावलं. लिऑन स्पिंक्स, लॅरी होम्स व अखेरीस ट्रेव्हर बर्बिककडून हरल्यावर अलीने बॉक्सिंग रिंगला अलविदा केलं.\nत्याच्या अखेरच्या काळात त्याला ‘पार्किन्सस सिंड्रोम’ या आजाराशी झुंजावं लागलं. तत्पूर्वी त्याने संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने अनेक देशात सदिच्छा दौरे केले. १९९६ मध्ये अली-फोरमनच्या Rumble in the Jungle वरच्या लघुपटाला मिळालेलं ऑस्कर घेताना त्याचा एकेकाळचा प्रतिस्पर्धी आणि नंतरचा जीवश्च कंठश्च मित्र जॉर्ज फोरमनने पार्किनसन्सग्रस्त अलीला आधार दिला होता. या घटनेने तेंव्हा अनेकांचे मन हेलावून गेले होते. अलीचे उर्वरित आयुष्य त्याची सामाजिक बांधिलकी किती प्रगल्भ होती याचे दार्शनिक आहे. त्याने वर्ण, लिंग, धर्म,देश, प्रांत कशाचेही बंधन न बाळगता कोट्यावधी गोरगरिबांना सढळ हाताने मदत केली. पार्किनसन्सग्रस्तांसाठी “मुहंमद अली पार्किन्सन सेंटरची” स्थापना केली. त्याच्यातला मुष्टीयोद्धा जसा जगज्जेता ठरला होता तसाच त्याच्यातला माणूसही जगभरातल्या मानवी मनांचा जेता ठरला होता. मुष्टीयुद्ध हा खेळ आजही अनेक जण एक क्रूर खेळ म्हणूनच ओळखतात मात्र हा तथाकथित क्रूर खेळ खेळून, त्यात जग जिंकूनही आपल्या अंतःकरणातील मृदू, मुलायम, हळव्या, सृजनशील अन कवीमनाला जपून ठेवणारया मुष्टीयोद्ध्याला काय संबोधन वापरायचे याचे शब्द कदाचित ऑक्सफोर्डच्या डिक्शनरीत देखील नसावेत \nअलीने एकूण ६१ लढती खेळल्या होत्या, त्यातील ५६ लढतीत तो विजेता ठरला होता. या ५६ विजयातील ३७ विजय त्याने प्रतिस्पर्ध्याला ‘नॉक आऊट’करून मिळवले होते.त्याच्या करिअरमध्ये तो केवळ पाच लढती हरला. ‘द ग्रेटेस्ट’, ‘द पीपल्स चँपियन’ आणि ‘द लुईजविल लीप’ ही त्याची टोपणनावे होती. अलीचे चार विवाह झाले होते. त्याला एकूण आठ अपत्ये होती. त्याची पहिली पत्नी सोंजी ही एक बारवेट्रेस होती. मुस्लिम महिलांनी घालावयाच्या बुरख्यावरून त्यांचे बिनसले. त्याच्या दुसऱ्या पत्नीने बेलिंडाने रीतसर इस्लाम धर्म स्वीकारला होता, एका जुळ्यासह तिच्यापासून अलीला चार अपत्ये झाली. व्हेरोनिका बरोबर त्याचे अफेअर सुरु झाल्यावर तिने त्याला सोडचिठ्ठी दिली. व्हेरोनिकापासून अलीला दोन मुली झाल्या. मात्र तिच्याशीही त्याचा संसार सुखाचा होऊ शकला नाही. त्याच्या जन्मगावातली लुईजविलेतली बालमैत्रीण ल्युनी विल्यम्सशी त्याने चौथा विवाह केला. विशेष म्हणजे तिने त्याच्याशी निकाह लावता यावा म्हणून विसाव्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला होता. ल्युनी विल्यम्सवर त्याने प्रेम केले मात्र तिच्यापासून अपत्य झाले नाही, तेंव्हा या दांपत्याने ५ महिने वयाच्या असद अमीनला दत्तक घेतले या व्यतिरिक्त अलीला विवाहबाह्य संबंधातून दोन मुली झाल्या, त्यांनाही त्याने औरस मुलींचा दर्जा दिला. आपलं कुठलंही अफेअर त्यानं कधी लपवून ठेवलं नाही. तो जे काही करायचा ते सर्वांसमोर असे, त्यात आडपडदा नव्हता. तरीही त्याला कर्मठ म्हंटलं गेलं. त्याच्या पाठीमागे बॉक्सिंगचा वसा त्याच्या मुलीने लैलाने चालवला. अलीची तिसरी पत्‍नी व्हेरोनिकाची लाडकी मुलगी लैला अली ही मुहम्‍मदची सर्वात यशस्‍वी मुलगी म्‍हणून आजही ओळखले जाते. लैलाने स्‍वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉक्सिंग लिजेंडची मुलगी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या लैलाला आजपर्यंत एकही बॉक्‍सर मात देऊ शकले नाही. यामुळेच तिला लिजेंड लैला म्‍हणून ओळखले जाते. ‘आपल्या पाठीमागे आपला वारसा मुलीने पुढे चालू ठेवला आहे’ ही गोष्ट त्याला इथून एक्झिट घेताना समाधान देऊन गेली असेल.\nकाल मध्‍यरात्री अमेरिकेतील ऍरिझोना रुग्‍णालयात निधन झाले तेंव्हा हा योद्धा ७४ वर्षांचा होता. त्याच्या इच्छेनुसार त्याच्या मूळ गावी लुईजविले येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार केले जातील. तो भलेही देहाने आपल्यात नसेल मात्र त्याचे असंख्य स्मृतीकण सर्वांच्या मनात असतील. त्याच्या ‘द ग्रेटेस्ट माय ओन स्टोरी’ या आत्मचरित्रात त्याचा जीवनपट त्याने जसाच्या तसा मांडला आहे. तो वाचण्याजोगा आहे.\n‘मी कधी बॉक्सिंग खेळू शकलो नाही पण मी मुहम्मद अलीला कधी विसरू शकत नाही’ ही जी माझी आज भावना आहे तीच जगभरातल्या अब्जावधी नागरिकांची असेल यात शंका नाही.\nअल्लाह तुम्हे जन्नत नसीब करे..आमीन ….\nAbout समीर गायकवाड\t155 लेख\nसमीर गायकवाड हे अनेक विषयांवर इंटरनेटवर लेखन करत असतात. त्यांचे लेखन अतिशय वास्तववादी असते. गायकवाड यांना विषयाचे कोणतेही बंधन नाही. ते जसे वैचारिक लेखन करतात तसेच चित्रपटांची परिक्षणेही लिहितात. समीर गायकवाड हे सोलापूरचे रहिवासी आहेत.\nमुहम्मद अली – एक अफाट माणूस वर १ अभिप्राय\nमुहम्मद अलीवरील छान माहितीपूर्ण लेख.\n– तो जेव्हां ( मला वाटतें फ्रेझियर कडून ) हरला, तेव्हां, जेता म्हणाला होता , ‘ही इज् द ग्रेटेस्ट् बट् आय् अँम् द लेटेस्ट \n– अमेरिकेतील कष़्णवर्णीय लोक मुस्लिम होण्यामागची प्रथम आणि मुख्य व्यक्ती आणि शक्ती म्हणजे ‘माल्कम एक्स्’ . तो त्यांचा ‘मसीहा’.\n– कृष्णवर्णीयांना कसें आफ्रिकेतून किडनॅप करून अमेरिकेत गुलाम म्हणून विकले, हें Alex Halley याच्या ‘रूटस्’ या ( सत्य घटनेवर आधारित) कादंबरीतून दिसून येते.\n– या विषयावरील पहिली कादंबरी म्हणजे १९ व्या शतकातील ‘अंकल् टॉम्स् कॅबिन’. ही अमेरिकन सिव्हिल वॉर आधीची आहे. त्या कालीं जनजागृती खूप झाली हिच्यामुळे, व नंतर सिव्हिल वॉरही.\n– हा सर्व इतिहास, मुहम्मद अलीशी एका तर्‍हेनें संबंधितच आहे.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nप्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\nखरच ही लोकशाही काम करतेय का \nप्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\nधोकादायक देशांतील भारतीयांची सुरक्षा : काही उपाययोजना\nप्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे\nगोष्ट एका ‘ Post ‘ ची\nएक सवारी डांग बागलाणची\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2013/09/how-to-use-google-drive.html", "date_download": "2018-04-22T12:13:21Z", "digest": "sha1:EHLB5W2WT4TDZAVGJB4QEGLH7D73TZNZ", "length": 17926, "nlines": 103, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "गुगल ड्राईव्ह म्हणजे काय आणि ते कसे वापरावे ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\n / इंटरनेट (internet) / गुगल ड्राईव्ह / गुगल ड्राईव्ह म्हणजे काय आणि ते कसे वापरावे \nगुगल ड्राईव्ह म्हणजे काय आणि ते कसे वापरावे \n, इंटरनेट (internet), गुगल ड्राईव्ह\nतुम्ही क्लाऊड स्टोअरेज हा शब्द कधी एकलाय क्लाऊड स्टोअरेज या शब्दाचा अर्थ असा, की तुमच्या वेगवेगळ्या फॉर्मॅट्मधल्या फाईल्स एका विशिष्ट ठिकाणी साठवून ठेवणे. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष क्लाऊड स्टोअरेज या शब्दाचा अर्थ असा, की तुमच्या वेगवेगळ्या फॉर्मॅट्मधल्या फाईल्स एका विशिष्ट ठिकाणी साठवून ठेवणे. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष आपल्या संगणकावर आपण ह्या फाईल्स साठवतोच की आपल्या संगणकावर आपण ह्या फाईल्स साठवतोच की अगदी मान्य, पण विचार करा, समजा तुम्ही काही महत्वाच्या कामाकरता बाहेर गेलात. तुमच्या संगणकापासून लांब आहात. आणि अश्या वेळी त्यातल्याच एखाद्या फाईलची तुम्हाला गरज भासली, तर अगदी मान्य, पण विचार करा, समजा तुम्ही काही महत्वाच्या कामाकरता बाहेर गेलात. तुमच्या संगणकापासून लांब आहात. आणि अश्या वेळी त्यातल्याच एखाद्या फाईलची तुम्हाला गरज भासली, तर तर अश्या वेळेला गुगल ड्राइव्ह हे क्लाऊड स्टोअरेज तुमच्या मदतीला येऊ शकतं. तुमचे जर जीमेल खाते असेल, तर १५ जीबी इतकी जागा मोफत देणारं हे गुगल ड्राइव्ह क्लाऊड स्टोअरेज तुमच्या दिमतीला हजर आहे.\nनुसते जीमेल खाते आणि गुगल ड्राइव्ह वर फाईल्स स्टोअर करून त्या वापरणार कशा तर हे गुगल ड्राइव्ह संगणकावरून, स्मार्टफोन वरून आणि टॅबलेट्स वरून देखील वापरता येते. वर दिलेल्या दुव्या वर जाऊन संगणकाकरता असलेली गुगल ड्राइव्ह प्रणाली उतरवून आपल्या संगणकावर इन्स्टॉल करा. स्मार्ट फोन किंवा टॅबलेट वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन ते ही आपल्या स्मार्टफोन वर इन्स्टॉल करून घ्या. आता तुम्ही कोणतीही फाईल संगणकावरून किंवा स्मार्टफोनवरुन गुगल ड्राइव्हवर अपलोड केलीत की एकाच वेळी ती फाईल तुम्हाला तुमच्या संगणकावरून, वेबवरून आणि स्मार्टफोन च्या माध्यमातून पाहता येते.\nनुसती पाहाताच नाही तर तुम्हाला ती कुणाला पाठवायची असेल तर ईमेलमध्ये जोडून पाठवता देखील येते; खरं तर याची गरज भासू नये याकरता , त्या फाईलची नुसती लिंक देऊन सुद्धा ती हव्या त्या लोकांच्या बरोबर शेअर करता येते, इतर वेगळ्या फॉर्मॅटमध्ये बदलता येते. अगदी एकाच फाईलवर एकापेक्षा जास्त जणांना काम करायचे असेल तर ते ही करता येते, कारण ह्या गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्ही वर्ड डॉक्युमेंट फाईल, एक्सेल स्प्रेडशीट फाईल, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन फाईल, माहिती गोळा करण्याकरता फॉर्म्स, एखादे चित्र स्वत: काढायचे / तयार करायचे असल्यास अश्या ५ प्रकारच्या फाईल्स स्टोअर करू शकता, इथल्या इथे तयार करू शकता आणि इतरांबरोबर एकाच वेळी त्यावर कामही करू शकता.\nइथल्या फाईल्समध्ये केला जाणारा बदल तात्काळ सेव्ह केला जातो, तो वेबवर, संगणकावर आणि स्मार्टफोन अश्या सगळ्या ठिकाणी एकाचवेळी पाहाता देखील येतो.\nइतकेच नाही तर, तुम्हाला ईमेल मध्ये येणा-या फाईल्स देखील थेट ड्राइव्ह वर स्टोअर करू शकता, त्या उघडून वाचू शकता आणि त्यात बदल देखील करू शकता.\nगुगल ड्राइव्ह कोण वापरू शकेल तर ज्यांच्याकडे यापैकी खालील प्रणाली असतील तेच.\nसंगणकावर गुगल ड्राइव्ह इन्स्टॉल केल्यावर, गुगल ड्राइव्ह नावाचा एक फोल्डर तुमच्या संगणकात तयार होतो. तुमच्याकडच्या ज्या ज्या फाईल्स गुगल ड्राइव्ह वर ठेवायच्या आहेत त्या सगळ्या त्या फोल्डर मध्ये कट/पेस्ट करा. ज्या ज्या वेळी तुम्ही इंटरनेट्शी जोडलेले असाल त्या त्या वेळी तो संगणकावरचा फोल्डर वेब फोल्डर तपासून त्याप्रमाणे बदल करून घेत राहील. अश्या प्रकारे एकाचवेळी तुमचा डेटा तुम्हाला संगणकावर, वेबवर, स्मार्टफोन आणि टॅबलेटअवर देखील उपलब्ध होत राहील.\nगुगल ड्राइव्ह कसे इन्स्टॉल कराल -\n1. drive.google.com मध्ये आपल्या जीमेल पत्त्याचा वापर करून Log In करा.\n2. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे 'डाऊनलोड गुगल ड्राइव्ह फॉर पीसी' असे दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर एक सेट अप फाईल ( googledrivesync.exe) आपल्या संगणकावर डाऊनलोड होईल. त्या फाईलवर डबलक्लिक करून ती इन्स्टॉल करून घ्यायची. (गुगल ड्राइव्ह+जीमेल+फोटो अशी एकत्रित १५ जीबी जागा मिळते. त्यामुळे १५ जीबी डेटा साठविण्याची सोय जिथे असेल त्या ड्राइव्हवर हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा )\n३. आता स्टार्ट मेन्यू मध्ये जाऊन, प्रोग्रॅम मध्ये गुगल ड्राइव्ह च्या शॉर्ट कट वर क्लिक केल्यावर संगणकावरचा गुगल ड्राइव्ह फोल्डर उघडेल. यात आपण आपल्याला हव्या त्या फाईल्स मूव्ह करून ठेऊ शकतो. जेव्हा हा फोल्डर आपल्या जीमेल खात्याशी संलग्न केला जाईल (आपल्या गुगल अकाउंटचे Username आणि Password वापरून) तेव्हा या सगळ्या फाईल्स आपण गुगल ड्राइव्ह वेब माध्यमातून देखील वापरू शकू.\nगुगल ड्राईव्ह मध्ये फाईल अपलोड कसे कराल -\n१. गुगल ड्राईव्ह वर जिथे Create असे लिहिले आहे, त्याच्या शेजारीच एक वरच्या दिशेने असलेल्या बाणाचे चित्र आहे. आपल्याला गुगल ड्राइव्ह वर फाईल्स अपलोड करण्याकरता त्या बाणावर क्लिक करून फाइल्स वर क्लिक करून आपल्या संगणकावरच्या हव्या त्या फाईल्स निवडून गुगल ड्राइव्हवर अपलोड कराव्या.\nगुगल ड्राईव्ह मध्ये आपण पूर्ण फोल्डर देखील अपलोड करू शकता.\nगुगल ड्राईव्ह मध्ये फाईल शेअर कशी कराल -\n१. अपलोड केल्यावर, अपलोड डायलॉग बॉक्स मध्येच फाईलच्या नावासमोर शेअर हे बटण असेल ते क्लिक करावे.\nकिंवा फ़ाईल समोरील Check Box ला सिलेक्ट केल्यावर (खालील आकृतीत बाण १) शेअरिंग चे एक चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा (खालील आकृतीत बाण २)\nगुगल ड्राईव्ह मध्ये फाईल शेअर करण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.\n१. फ़ाईलची लिंक (दुवा) शेअर करणे (खालील आकृतीत बाण A)\n२. फ़ाईल सोशल मिडीया वेबसाईट्स मध्ये शेअर करणे (खालील आकृतीत बाण B)\n३. कोणत्याही ईमेल पत्त्यासोबत फाईल शेअर करणे (खालील आकृतीत बाण C)\nतिसऱ्या प्रकारात कोणत्याही ईमेल पत्त्यासोबत फाईल शेअर करण्यासाठी आणखी उपप्रकार उपलब्ध आहेत ते पुढील प्रमाणे ( हे उपप्रकार पाहण्यासाठी वरील आकृतीत दाखविलेल्या बाण C वर क्लिक करा ) -\n1. Public on the web - हा पर्याय निवडल्यास आपली फाईल गुगल सर्चच्या माध्यमातून सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध राहते.\n2. Anyone with the link - हा पर्याय निवडल्यास आपल्या फाईलची लिंक ज्या व्यक्तींकडे आहे अशाच व्यक्ती फाईल पाहू शकतात.\n3. Private - हा पर्याय निवडल्यास आपली फाईल केवळ तुम्ही परवानगी दिलेल्या व्यक्तॆंनाच पाहता येते. फ़ाईल पाहण्यासाठी ज्या व्यक्तींनी फाईल पाहणे अपेक्षित आहे त्यांना log in करणे आवश्यक असते.\nमित्रहो , गुगल ड्राईव्ह चे फ़ाईल बनविणे , फाईल सुरक्षीत ठेवणे , फ़ाईल कोठूनही केव्हाही पाहता येणे , अवजड फाईल्स पाठवता येणे, एकाच वेळी अनेक व्यक्तॆंसोबत फाईल्स Edit करता येणे असे अनेक फायदे आहेत. तेव्हा आजच गुगलच्या या अफलातून सेवेचा लाभ घ्या.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nगुगल ड्राईव्ह म्हणजे काय आणि ते कसे वापरावे \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-politics-ahilyabai-holkar-birth-anniversary-49251", "date_download": "2018-04-22T12:26:14Z", "digest": "sha1:L3JKNZVQWA63VVWWLFT4A3OO5FGFXF2B", "length": 13680, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news politics in ahilyabai holkar birth anniversary अहल्याबाई जयंतीला मंत्र्यांची बेकी | eSakal", "raw_content": "\nअहल्याबाई जयंतीला मंत्र्यांची बेकी\nगुरुवार, 1 जून 2017\nमुंबई - अहल्याबाई होळकर यांच्या जयंतीला मंत्रिमंडळातील धनगर समाजाचे दोन मंत्री राम शिंदे व महादेव जानकर यांनी कार्यक्रमाचा सवता सुभा मांडल्याने पंकजा मुंडेंची तारांबळ उडाली, तर धनगर बांधव बुचकळ्यात पडले असल्याची चर्चा आहे.\nमुंबई - अहल्याबाई होळकर यांच्या जयंतीला मंत्रिमंडळातील धनगर समाजाचे दोन मंत्री राम शिंदे व महादेव जानकर यांनी कार्यक्रमाचा सवता सुभा मांडल्याने पंकजा मुंडेंची तारांबळ उडाली, तर धनगर बांधव बुचकळ्यात पडले असल्याची चर्चा आहे.\nधनगर समाजात अहल्याबाई होळकरांना मानाचे स्थान आहे. अहल्याबाईंच्या जयंतीचा कार्यक्रम समस्त धनगर समाजाच्या वतीने चौंडी (नगर) येथे दरवर्षी साजरा केला जातो. यंदा मंत्रिमंडळातील जलसंधारण खात्याचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी चौंडी येथे जयंतीचा कार्यक्रम साजरा करताना उपस्थिती लावली. पशू व दुग्ध खात्याचे मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेते महादेव जानकर यांनी मंत्रालयाशेजारील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये अहल्याबाईंच्या जयंतीचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांपासून मंत्रिमंडळातील सदस्यांना जानकर यांनी बोलावले होते. तसेच राज्यभरातून \"रासप'चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेले होते.\nअहल्याबाईंच्या जयंतीचा कार्यक्रम मंत्री शिंदे व जानकर यांनी एकाच ठिकाणी घेऊन धनगर समाजाची एकी दाखवली असती तर खूप बरे झाले असते. राजकारणात पक्ष, गट-तट मान्य आहे. मात्र, समाजाच्या कार्यक्रमासाठी सवता सुभा काय कामाचा असा सवाल हे कार्यकर्ते करीत होते. त्यामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात पडल्याचे चित्र निर्माण झाले होते, तर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची तारांबळ उडाली होती. पंकजा यांनी अगोदर चौंडी येथे उपस्थिती लावली. त्यानंतर जानकर यांच्या कार्यक्रमासाठी त्या उपस्थित राहिल्या. पंकजा या मंत्री शिंदे यांना भाऊ मानतात. त्यामुळे भावाच्या कार्यक्रमासाठी त्या चौंडीला गेल्या. त्यानंतर जानकर यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना त्या म्हणाल्या, \"\"गोपीनाथ मुंडे हे महादेव जानकर यांना मानसपुत्र मानत होते. त्यामुळे जानकरही माझे बंधू आहेत.'' मात्र, या दोन भावांच्या दोन ठिकाणच्या दोन कार्यक्रमांनी पंकजा यांची तारांबळ उडाल्याचे मानले जाते.\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nबोर्डी- मोफत वैद्यकीय शिबीरात 200 रुग्णांची तपासणी\nबोर्डी- बोर्डी महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि नवी मुंबई येथील डॉ. जी.डी. पोळ फाउंडेशन संचलीत वाय.एम.टी.आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि...\nआदिवासी भागातील सर्व खेडी मुख्य प्रवाहात आणणार; आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा\nमोखाडा - आदिवासी भागातील अतिदुर्गम खेडी मुख्य रस्त्याला जोडण्याचा ऊपक्रम युती शासनाने हाती घेतला आहे. त्यामुळे ही सर्व खेडी आता मुख्य...\nबारामती तालुका आता टँकरमुक्तीच्या दिशेने...\nबारामती - पावसाने केलेली कृपा आणि लोकसहभागातून उभी राहिलेली जलसंधारणाची चळवळ या मुळे यंदा एप्रिल महिना सरत आला तरी टँकरची गरज लागलेली नाही....\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढ व आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य - आयुष प्रसाद प्रकल्पधिकारी\nजुन्नर - शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्तावाढ, क्रीडा व आरोग्यासाठी प्रकल्प कार्यालयाने विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/26017", "date_download": "2018-04-22T12:48:59Z", "digest": "sha1:SBB243HGVK6Q5KEIMTKHYNIX3RNUK3IW", "length": 5174, "nlines": 83, "source_domain": "www.manogat.com", "title": "राजीव साने यांची प्रकट मुलाखत | मनोगत", "raw_content": "\nराजीव साने यांची प्रकट मुलाखत\nप्रेषक प्रकाश घाटपांडे (मंगळ., २४/०५/२०१६ - १०:३२)\nआरंभ: ००/००/ - प. १२:००\nअनेक इझम कोसळत वा भरकटत असताना नव्याने विचारव्यूह बांधण्याचा ध्यास घेणारे आणि कोणत्याही विषयात खोलवर शिरकाव करणारे राजीव साने एक व्यक्तिमत्व राजीव साने यांच्या गल्लत गफलत गहजब या पुस्तकाला नुकताच महारष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल त्या निमित्त\nहे राजीव साने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत. ही एक वैचारिक मेजवानीच आहे असे समजायला हरकत नाही.\nस्थळ - निवारा सभागृह, नवी पेठ, एसेम जोशी फाउंडेशन समोर पुणे\nदिनांक ४ जून २०१६\nवेळ - सायं ५.३०\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ३७ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/magicon-q-50-magnus-price-p8lLxG.html", "date_download": "2018-04-22T13:02:00Z", "digest": "sha1:SCNEYGZJLDPCWVQZU2VZ5LRHRC4WGITH", "length": 14307, "nlines": 417, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मागिकाँ Q 50 मॅग्नस सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nमागिकाँ Q 50 मॅग्नस\nमागिकाँ Q 50 मॅग्नस\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमागिकाँ Q 50 मॅग्नस\nवरील टेबल मध्ये मागिकाँ Q 50 मॅग्नस किंमत ## आहे.\nमागिकाँ Q 50 मॅग्नस नवीनतम किंमत Dec 29, 2017वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमागिकाँ Q 50 मॅग्नस दर नियमितपणे बदलते. कृपया मागिकाँ Q 50 मॅग्नस नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमागिकाँ Q 50 मॅग्नस - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 15 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमागिकाँ Q 50 मॅग्नस वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 5 Inches\nरिअर कॅमेरा 2 MP\nफ्रंट कॅमेरा 0.3 MP\nइंटर्नल मेमरी 4 GB\nएक्सटेंडबले मेमरी up to 32 GB\nबॅटरी कॅपॅसिटी 1650 mAh\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual Sim\nमागिकाँ Q 50 मॅग्नस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/entertainment/new-web-series-by-zakkas-production-gav-lay-zak-1884", "date_download": "2018-04-22T12:11:40Z", "digest": "sha1:JBEAT6GHANGGQOGHLMFQFNTIJ3TA3TWB", "length": 6716, "nlines": 38, "source_domain": "bobhata.com", "title": "अस्सल गावरान तडका आणि सातारी ठसका घेऊन आलीय झक्कास प्रॉडक्शनची वेबसीरीज- 'गांव लई झ्याक'!!", "raw_content": "\nअस्सल गावरान तडका आणि सातारी ठसका घेऊन आलीय झक्कास प्रॉडक्शनची वेबसीरीज- 'गांव लई झ्याक'\nकोन कोन हाय मंग या झ्याकवाडीमधी त्यासाठी या टीमने बनवलेले सगळे प्रोमोज बघावेच लागत्यात मंडळी त्यासाठी या टीमने बनवलेले सगळे प्रोमोज बघावेच लागत्यात मंडळी तरीपन आमी जरा वळख करुन देतोच बरं..\nहितं हायत सरपंच वाघमारे आणि त्यांची बायकू, ष्ट्रेट फॉर्वर्ड आणि कुणाला भीक न घालणारी धुरपी, सरपंच हुन्याची इच्छा असनारे साळुंके आनि त्यांचे पंटर लोक, गावातल्या नाटकात नटी हुनारा तात्या, कुनी बोलीवलं न्हाई तरी इनाकारन मधी मधी करनारी चंदाआजी, गावातलं लई कळकळीनं शिकिवनारं मास्तर.. आनि ह्ये सगळे कमी की काय म्हनून या झ्याकवाडीत हाय आपला हिरो आक्या, गावातली प्रिया वॉरियर आनि हिरोईन वैशी, दोगांचे मैतर आणि सगळ्यावर वरतान या आक्क्याचं नाना\nअहो, ही तर झाली नुसती मेन मंडळी. यांच्याबरुबर आनि लै जन हायेत या झ्याकवाडीत आनि म्हनूनच \"गांव लई झ्याक\" या वेबसिरीजमंदी पन. बगाच ह्यो पैला एपिसोड आनि त्ये झाल्यावर प्रोमोज बगायला पन इसरु नका बरं.\nतर, आमी म्हनलं कोन हायेत ही मंडळी या \"गाव लई झ्याक\"च्या आयडियाची कल्पना हाय निर्माते डॉ. अजय वाडते आणि तुषार बाबर या दोघांची. हे निर्माते आणि महेश देवरे चांगले दोस्त हायत. यां तिघांना वाटलं की आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यात आपुनबी कायतरी करायला पायजे. म्हनून या वेबसीरीजला यांनी हात घातलाय. खरंतर यांची लई तयारी पण नव्हती. पण त्यांनी मनात आनलं आनि देवाची ही तेवढीच साथ लाभली. यांना डायरेक्टर म्हणून जमीर आत्तार सर आनि त्यांची टीम मिळाली.\nतुषार बाबर यांन्ला तुम्ही या झ्याकवाडीच्या सरपंचाच्या भूमिकेत बगनार हायच. त्याची पन लै भारी गोस्ट हाय. हे समदे लोक ऑडिशन घेत असताना एपिसोडमधल्या प्रेम्याला तुषार नक्की काय करायचं हे सांगत होते. तेवाच त्येंन्ला कळलं की सरपंच म्हणून तुषाररावच लई झ्याक हायेत.\nजसं नागराजभौंनी त्येंच्या सैराटचं शूटिंग त्यांच्या करमाळ्यात क्येलं, तसं \"गांव लई झ्याक\"चं शूटिग हे निसर्गाचं अद्भुत सौंदर्य लाभलेल्या राजापुरी तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी केलेलं हाये. पहिल्या प्रोमोचं शूटिंग ११ मार्च ला झालं आनि आजच्या घडीला १७,००० सबसक्राईबर्स मिळाले आहेत. तर मंडळी \"गांव लई झ्याक\"चा पैला एपिसोड बगाच आनि Zakkas production ला सबसक्राईब व लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://padmashripatil.blogspot.com/2011/07/", "date_download": "2018-04-22T12:39:06Z", "digest": "sha1:TGRBNHQCU4EARKEEQZSPVO23AWGHYNFL", "length": 7018, "nlines": 54, "source_domain": "padmashripatil.blogspot.com", "title": "मोगरा..: July 2011", "raw_content": "\nपहिला पाऊस, देवपूजा, मोगऱ्याचा वेल, स्वयंपाक बनविण साऱ्यांशी मी एकामुळे जोडलेले आहे, तो आहे फक्त \"गंध\". या सर्वांमध्ये माझा एक स्वार्थ आहे. देवरयातल्या देवाच्या अशीर्वादापेक्षाही, पाण्याच्या गरजेपाक्षाही, आणि पोठ भरण्याच्या लालचेपेक्षाही मला त्यांच्या सहवासात खूप आनंद मिळतो, आणि बऱ्याच जणांना कदाचित माझ्याच सारखे वेड असेल.\nत्याच्या मनातील गुपित उधळत येतो...\nउगाच मला धुंद करतो,\nहोठावरती हास्य ठेवून जातो,\nआठवणीची कुपी उघडी करतो....\nकिती रुपात भोऊन जातो\nपहिला पाऊस, नवीन पुस्तक, रात्री उमलेला प्राजक्त-मोगरा...\nकोंडलेल्या वाऱ्याच्या सुटकेसारख्या धुंद होऊन पसरतो,\nस्वार्थ परमार्थ त्याला काय ठाऊक, प्रिय-जनान्सारख्या एकरूप होतो....\nएक सुंदर स्वप्न जे प्रत्येक तरुण आपल्या मनात कोरतो ....\nआपला जोडीदार कसा असावा, या विषयी कल्पना नसलेला आज पर्यंत मी पाहिलेला / पाहिलेली नाही...\nहा विषय आज एवढ्यासाठी आला कारण परवाच माझ्या बहिणीच्या लग्नाला गेले होते. सगळ्याच आनंदी वातावरणात मी मात्रं जरा विचारात होते; जी मुलगी M .Sc. झाल्यानंतर सुद्धा हुंडा किंवा वरदक्षिणा या नावाखाली लाखोन रुपये खर्च करावे लागले. मग या सगळ्या शिक्षणाचा आणि प्रगत विचार असण्याचा काय उपयोग होता/ आहे \nमुलगी कितीही सुंदर/ अनुरूप असली किंवा कितीही उच्च शिक्षित असली तरीही तिला या वरदक्षिणा तून काही सूट मिळत नाही, आणखी कशी मिळेल या सर्वाना एक बाजूनी मुलीचे पालक हि जबाबदार असतात. सर्व आई- बाबांना आपली मुलगी सुखात ठेवण्यासाठी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला \"लाच\" हि द्यावीच लागते \nआयुष्याची सुंदर सुरवात करताना किती लोक हा विचार करतात कि त्याचे / तिचे विचार जुळतात. बाह्य सुंदरते पेक्षा किती लोग एकमेकाला समजून घेण्याची पातळी बघतात किती लोग हा विचार करतात मला ठाऊक नाही , पण बहुतांशी लोक मला सुंदरता, वरदक्षिणा या मध्ये इंटरेस्टेड वाटतात.अजून एक गोष्ट, सर्वच मुलांना आपली होणारी नववधू हि सुंदर हवी, वेल studied हवी , आणि मेन गोष्ट ती वेल cultured हवी. आता या well ( वेल) या लेबलखाली त्यांची काय अपेक्षा असते हे अगदीच सांगण अवघड आहे.\nआजकाल या so called प्रगत जगात modernization च्या नावाखाली आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण सर्व बाबतीत करतो पण महत्वाचं विचारांचं modernization हुंड्यामध्ये विसरून जातो (चुकून modernizationने त्या हुंड्या मध्ये फ्रीज, टीव्ही, मिक्रोवेव, वाशिंग मशीन.... add केले आहे).\nया हुंड्या/ मानपाना पायी मग बरंच रामायण महाभारत घडतं. अगदीच मुलीला कायमचं माहेरी पाठवण्या पासून ते तिला जीवे मारण्या पर्यंत...\nकरीन सखे मी संसार,\nआवडते माझ घर दार,\nबनेन खाशी शुभ रजनी...\nतिच्या आशा...डाव मोडून पडतो ..... ना स्वप्नातली राजा अन राणी.....\nमी माझ्यासारखी .... आयुष्याबद्दल सिरीयस पण स्वच्छंद जगणारी, इतरांची काळजी घेणारी पण स्वमर्जी जपणारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/25920", "date_download": "2018-04-22T12:35:09Z", "digest": "sha1:VOXFUCIFG6S2ACZBAYPHVH37U2PZFSMP", "length": 15484, "nlines": 91, "source_domain": "www.manogat.com", "title": "दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात | मनोगत", "raw_content": "\nदुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात\nप्रेषक गंगाधर मुटे (शुक्र., २७/११/२०१५ - ११:३८)\nआरंभ: २०/०२/२०१६ - स. १०:००\nदुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात\nसंमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड\nकल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, कृषिजगताला भेडसावणार्‍या समस्यांची मराठी साहित्यविश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी २० आणि २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दोन दिवसाचे दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.\nया संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक माजी प्राचार्य रा.रं. उर्फ़ रावसाहेब बोराडे भूषविणार असून संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार श्री सुरेश द्वादशीवार यांचे हस्ते संपन्न होईल. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार व शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी जबाबदारी स्वीकारली असून उद्‍घाटन सत्राला एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.\nमागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे परंतू प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाही. अगदी साहित्यक्षेत्र सुद्धा याप्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे आढळून येत नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात लक्षावधी शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले आढळत नाही. शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.\nसाहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.\nदोन दिवस चालणार्‍या या संमेलनात आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण, मराठी साहित्यावर शेतकरी चळवळीचा प्रभाव, शेतकरी आत्महत्या : कारणे व उपाय, शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून, शेतीसाहित्यातील ग्रामीण स्त्रीचे स्थान, चालू दशकातली शेतकरी कविता, शेतीच्या मुक्तीसाठी मार्शल प्लॅनची गरज अशा विविध विषयावरील एकूण ७ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक मा. बाबाराव मुसळे, डॉ शेषराव मोहिते, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संजय पानसे, शेतकरी नेते रवी देवांग, गुणवंत पाटील, सरोज काशीकर, प्रज्ञा बापट, शैलजा देशपांडे, गीता खांदेभराड, कडुआप्पा पाटील, संजय कोले, शेतीविषयाचे गाढे अभ्यासक डॉ दिलीप बिरुटे, प्रा. डॉ. डी.एन राऊत, गोविंद जोशी अजित नरदे, अनिल घनवट इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत.\nनवसाहित्यिकांना शेतकरी आत्महत्यांच्या दाहक वास्तवाची जाणीव व्हावी म्हणून \"शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून\" हा विशेष परिसंवाद ठेवण्यात आला असून परिसंवादात विदर्भातील ज्येष्ठ, व्यासंगी व अनुभवी पत्रकार भाग घेणार आहेत. हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे.\nसंमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. ज्ञानेश वाकुडकर भूषवतील. या संमेलनात शरद जोशी विशेषांक, प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रह व गंगाधर मुटे लिखित नागपुरी तडका या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. रात्री १०.०० वाजता नवनाथ पवार लिखित, स्वप्नील शिंदे दिग्दर्शित व स्वप्न, पुणे व्दारा निर्मित तुला कसला नवरा हवा ही एकांकिका सादर केली जाईल.\nया संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा मला विश्वास आहे.\nदुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ४८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/entertainment/65th-national-film-awards-2018-1888", "date_download": "2018-04-22T12:10:36Z", "digest": "sha1:6KV3WB6DXS3QTYJ7OBO4U6PMCKNWM53E", "length": 7365, "nlines": 64, "source_domain": "bobhata.com", "title": "६५ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : नागराज मंजुळे, श्रीदेवी, ए.आर. रहमान...कोणाकोणाला पुरस्कार मिळालेत पहा बरं !!", "raw_content": "\n६५ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : नागराज मंजुळे, श्रीदेवी, ए.आर. रहमान...कोणाकोणाला पुरस्कार मिळालेत पहा बरं \n६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदी असलेले ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेले अनेक उत्कृष्ट सिनेमे यावेळी स्पर्धेत होते. मराठीसाठी हे वर्ष म्हणावं तसं उत्साहवर्धक नव्हतं. असं असलं तरी 'कच्चा लिंबू', 'लपाछपी', 'नदी वाहते' असे एकशे एक सिनेमे २०१७ मध्ये येऊन गेले. यातील कच्चा लिंबूने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे.\n‘न्यूटन’ हा ठळकपणे यावर्षीचा दमदार बॉलीवूड सिनेमा होता. त्याच बरोबर 'ट्रॅप्ड', 'नाम शबाना', 'कडवी हवा', 'मॉन्सून शूटआउट', या सिनेमांमध्ये वेगळेपण होतं. या सर्व एकापेक्षा एक वरचढ सिनेमांमधून पुरस्कारांवर कोणी बाजी मारली आहे ते बघूया \n६५ व्या राष्ट्रीय पुरस्काराची संपूर्ण यादी खालील प्रमाणे :\nसर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) - पावसाचा निबंध - नागराज मंजुळे\nसर्वोत्कृष्ट बालचित्रपट – म्होरक्या\nनर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) - ठप्पा - निपुण धर्माधिकारी\nस्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) - म्होरक्या - यशराज कऱ्हाडे\nसर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग\nसर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) - मयत - सुयश शिंदे\nसर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट - चंदेरीनामा- राजेंद्र जंगले\nसर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी (मॉम)\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पदार्पण - वॉटर बेबी - पिया शाह\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - दिव्या दत्ता (इरादा)\nसर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- ए.आर. रहमान (मॉम)\nसर्वोत्कृष्ट गाणं - ए.आर. रहमान\nसर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं - अब्बास अली मोगल (बाहुबली 2)\nसर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - बाहुबली 2\nसर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - गणेश आचार्य (गोरी तू लाथ मार - टॉयलेट एक प्रेम कथा)\nस्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) - हेल्लो अर्सी (उडिया)- प्रकृती मिश्रा\nस्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) - अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)\nसर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रप - नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग\nसर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती - गिरीजादेवी डॉक्युमेंट्री\nसर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट - द गर्ल्स वी वर अँड द वुमन वी आर\nदादासाहेब फाळके पुरस्कार – विनोद खन्ना\nसैराट नंतर 'नागराज मंजुळे' घेऊन येत आहे नवीन शॉर्ट फिल्म....टीझर बघितला का \nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/entertainment/ravi-jadhav-unveiled-official-trailer-nude-1843", "date_download": "2018-04-22T12:25:32Z", "digest": "sha1:GTDJ2P6LSPRLCAL6Z3TH45XAHMSIJUM6", "length": 6041, "nlines": 41, "source_domain": "bobhata.com", "title": "एका ‘न्यूड’ मॉडेलची कहाणी...ट्रेलर बघितला का ?", "raw_content": "\nएका ‘न्यूड’ मॉडेलची कहाणी...ट्रेलर बघितला का \nमंडळी, गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात ज्या चित्रपटाने होणार होती तोच सिनेमा तडकाफडकी महोत्सवातून काढण्यात आला. हा सिनेमा म्हणजे न्यूड (चित्रा).\nमहोत्सवातून बाहेर काढल्यानंतर या सिनेमाच्या चर्चेला सुरुवात झाली. एका फिल्म फेस्टिव्हल मधून अश्या प्रकारे चित्रपट काढून टाकण्याची ही दुर्मिळ घटना होती. न्यूड हे नाव आणि चित्रपटातील विषयाला घेऊन हा वाद पेटला होता. या वादाला उत्तर म्हणून सिनेमाचा टीझर सुद्धा रिलीज केला गेला. हा वाद सुरु असताना याविरोधात सिने क्षेत्रातल्या कलाकारांनी आवाज उठवला होता पण अपेक्षित तसा विरोध झाला नाही.\nमहोत्सवातून बाहेर पडल्यानंतर प्रश्न होता सेन्सॉर बोर्डच्या कात्रीचा. राव, आपल्या संस्कारी सेन्सॉर बोर्डला हा सिनेमा किती रुचेल याबद्दल शंकाच होती. ‘उडता पंजाब’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, अश्या सिनेमाची ताजी उदाहरणं होतीच. पण सुदैवाने सेन्सॉर बोर्डने या सिनेमातून एकही सीन कट न करता सिनेमाला हिरवा कंदील दिला आहे. सर्व वादातून बाहेर पडल्यानंतर न्यूड २५ एप्रिल रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूडचा ट्रेलर बघण्याआधी त्याच्याविषयी थोडं जाणून घेऊया.\nरवी जाधव चा हा सिनेमा आपल्याला त्या महिलांच्या विश्वात घेऊन जातो ज्या कला महाविद्यालयात न्यूड मॉडेल म्हणून काम करतात. सिनेमाचं कथानक एका बाईच्या जगण्याची धडपड दाखवून जातं. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि दोन वेळच्या अन्नासाठी न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एक स्त्रीची ही गोष्ट आहे. या ट्रेलर मध्ये नसिरुद्दीन शहा यांच्या तोंडी असलेलं एक वाक्य संपूर्ण सिनेमाचा सार सांगून जातं, “कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही,”\nविषय अर्थात बोल्ड आहे पण विषय तितकाच महत्वाचा देखील आहे. रवी जाधव बालक पालक नंतर कुठे तरी हरवला असं वाटत होतं पण आता तो न्यूड मधून पुन्हा परत आलाय असं आपण म्हणू शकतो.\nचला तुम्ही सुद्धा ट्रेलर बघून घ्या.\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/chinese-videos-slam-india-singapore-exercise-53074", "date_download": "2018-04-22T12:25:01Z", "digest": "sha1:FNGCATZCC7OAM2DZKOMXZY4MIHCTFS75", "length": 9048, "nlines": 62, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chinese videos slam India-Singapore exercise \"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ ! | eSakal", "raw_content": "\n\"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ \nशुक्रवार, 16 जून 2017\nसिंगापूर हा \"आसियान' देशांमधील भारताचा सर्वांत जवळचा मित्रदेश मानला जातो. भारत व सिंगापूरमध्ये नोव्हेंबर 2015 मध्ये झालेल्या \"व्यूहात्मक भागीदारी करारा'चा उलेखही या व्हिडिओमध्ये करण्यात आला असून, सिंगापूरमधील चिनी भाषेतील वृत्तपत्रांमध्येही सिंगापूरच्या भारतविषयक धोरणांवर टीका करणारे लेख प्रकाशित झाले आहेत\nनवी दिल्ली - भारत व सिंगापूर या दोन देशांच्या नौदलांनी गेल्या महिन्यामध्ये दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रामध्ये केलेल्या संयुक्त सरावानंतर सिंगापूरमधील चिनी वंशाच्या नागरिकांच्या माध्यमामधून सिंगापूर सरकारवर टीका करणारे व्हिडिओ पसरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.\n\"चीनऐवजी अमेरिका व भारताबरोबर दृढ संबंध ठेवणारा सिंगापूर हा पिवळी कातडी व काळे हृदय असलेल्या लोकांचा देश,'' असल्याची टीका या व्हिडिओंपैकी एका व्हिडिओमध्ये करण्यात आली आहे. हे व्हिडिओ अर्थातच चिनी भाषेमधील आहेत.\n\"सिंगापूर हा बलिष्ठ देश नसला; तरी अमेरिका व भारताच्या सहाय्यामुळे हा देश दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रामध्ये चीनचे \"नुकसान' करु शकतो. मुख्यत: दक्षिण चिनी समुद्रामधून होणाऱ्या चीनच्या आयात व निर्यातीवर याचा परिणाम होऊ शकतो,'' अशी भीती या व्हिडिओमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर या व्हिडिओच्या माध्यमामधून सिंगापूरवर कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे.\nभारत व सिंगापूर या दोन देशांमधील राजनैतिक संबंधांस अर्धशतक पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ या दोन देशांच्या नौदलांनी संयुक्त लष्करी सराव केला होता.\nसिंगापूर हा \"आसियान' देशांमधील भारताचा सर्वांत जवळचा मित्रदेश मानला जातो. भारत व सिंगापूरमध्ये नोव्हेंबर 2015 मध्ये झालेल्या \"व्यूहात्मक भागीदारी करारा'चा उलेखही या व्हिडिओमध्ये करण्यात आला असून, सिंगापूरमधील चिनी भाषेतील वृत्तपत्रांमध्येही सिंगापूरच्या भारतविषयक धोरणांवर टीका करणारे लेख प्रकाशित झाले आहेत.\nसिंगापूरमधील युनायटेड ग्रुप या संघटनेकडून या व्हिडिओंचा अनौपचारिकरित्या प्रचार (प्रपोगॅंडा) करण्यात येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nसिंगापूरवर जास्तीत जास्त दबाव आणण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून आले आहे. हे व्हिडिओअदेखील याच अस्वस्थ चिनी धोरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे.\nपाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या\nवालचंदनगर- इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपान पवार (वय ४८, रा.बेलवाडी ) यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी...\nअमली पदार्थांची काळी दुनिया\nदेशातील ड्रग्जचा व्यापार गुंतागुतींचा आहे. झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत हे मायाजाल पसरले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या उलाढालीचा अंदाज अजूनही...\nमाझं वाटोळं झालं, आता मुलांना शिकविणारच\nकोल्हापूर : ''आमचा अन्‌ शाळेचा कधीच संबंध आला नाही, नवरा व्यसनात वाया गेला, खुनाच्या गुन्ह्यात मी अडकले, माझी पोरं उघड्यावर पडली. आता बस्स, जेलातून...\nमुलींच्या दातांतील दोष दूर करणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील तसेच झोपडपट्टीतील मुलींच्या दातातील दोष दूर केले जाणार आहेत. प्रत्येक सहा महिन्यांनी दातांची...\nअवसरी-पेठ घाट मृत्यूचा सापळा (व्हिडिओ)\nएक किलोमीटर घाट रस्त्यावर संरक्षण कठडे नसल्याने धोका मंचर (पुणे): खेड ते सिन्नर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे झालेले आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी पेठ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2014/10/blog-post_17.html", "date_download": "2018-04-22T12:29:13Z", "digest": "sha1:3A47DGT3O3V6WCLVT7KVHAMVDTFWZYKL", "length": 21174, "nlines": 190, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : धर्म आणि जात संघाच्या रक्तात भिनलिये", "raw_content": "\nधर्म आणि जात संघाच्या रक्तात भिनलिये\nनुकत्याच झालेल्या निवडणुका आणि येणारे अंदाज बघता निकालाची दिशा कळतिये. तसेही, निवडणुकांपूर्वीच आघाडीची सत्ता येणार नाही हे सांगायला फार कुणा महान व्यक्तीची गरज नव्हती. फक्त आघाडी नाही तर कोण पुढे, लोकसभेतील निकालाने त्याची झलक दिसल्याने अंदाज बंधने अधिकच सोपे झाले. शिवसेनेसोबतची तोडलेली युती हा कुणालाही समजणारा \"कमीत कमी पक्ष तरी बांधून घेऊ\" चा भाजपचा उदेश्या काहीका होईना सफल झाला.\nप्रचाराच्या धुळीत सेनेने भाजपचा पार \"कमळाबाई पासून दिल्लीहून आलेल्या फौजा\" इथवर उल्लेख केला. आरोप झाले. फेका फेकी झाली. भाजप ने नरेंद्र मोदी या 'प्रचार प्रमुखाच्या' (पंतप्रधानाच्या नाही) जीवावर इथली सतत हातात घेण्याचा जो व्यावहारिक प्रयत्न केलाय त्याला वाखानावे लागेल. ज्या प्रकारे भाजपने महाराष्ट्रातील सरकार कसे अतिशय नाकर्ते होते आणि विकासाच्या नावाने इथे काहीच नाही ही भावना गोबेल्सच्या नीतीने, जाहिरातबाजीच्या साह्याने जनमाणसावर बिंबवली ते भाजपच्या व्यापारीकातेचे उदाहरण.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस ने केलेला कारभार अप टू द मार्क नसला तर महराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय असे विचारण्यासारखा तरी नाही. हे समजून घ्यायला पाहिजे. ते का असे विचारण्यासारखा तरी नाही. हे समजून घ्यायला पाहिजे. ते का तर लबाडीच्या जोरावर कुणी महाराष्ट्र काबीज करू इच्छित असेल तर ते चूक. भाजपला वेगळ्या प्रकारची जाहिरात करता आली असती. चांगला जाहीरनामा देता आला असता. पण विकासाच्या नावावर मते मागण्या ऐवजी, त्यांनी दादा काय म्हणाला आणि आबा काय म्हंटला, अमेरिकेत आजपर्यंत डंका वाजला होता का तर लबाडीच्या जोरावर कुणी महाराष्ट्र काबीज करू इच्छित असेल तर ते चूक. भाजपला वेगळ्या प्रकारची जाहिरात करता आली असती. चांगला जाहीरनामा देता आला असता. पण विकासाच्या नावावर मते मागण्या ऐवजी, त्यांनी दादा काय म्हणाला आणि आबा काय म्हंटला, अमेरिकेत आजपर्यंत डंका वाजला होता का वाजला होता का\nमाझ्या आजच्या लिखाणाचा उदेश्या तसा कुणाची सत्ता येणार आणि काय होईल हा नाही. भाजपच्या दुटप्पी आणि बेगडी भूमिकेचा चेहरा फक्त चित्रित करायाचाय. तशी या चित्राची सुरवात आणि अंत \"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\" नावाच्या रेषेनेच करावी लागेल. भाजपची जादू ओसरायला लागलीकी संघातून त्याला रसद पुरवली जाते. आता संघ ही काही अतेरिकी संघटना नाही. देशभरात अनेक ठिकाणी समाज उपयोगी कामे ही संघाच्या माध्यमातून केली जातात. शाळा आणि इतर माध्यमांद्वारे संघ विचारसरणी देशात अनेक वर्षां पासून टिकून आहे.\nतर संघाच्या चांगल्या स्वरुपासोबतच संघाचा \"हिंदू अजेंडा\" ही भारतातील धार्मिक अशांततेला कारणीभूत आणि अप्रगातीला कारणीभूत असणारी एक दुर्दैवी गोष्ट. गेल्या अनेक वर्षात संघ प्रेरित हिंदुत्ववादी संघटना उभ्या राहिल्या. धार्मिक तेढ निर्माण झाली. राजकारणातील विकास आणि भ्रष्टाचार विरोध या गोष्टी बाजूला पडल्या गेल्या. कदाचित ही धार्मिक तेढ नसती तर भारताचे स्वातंत्र्य पासूनचे राजकारण वेगळे राहिले असते आणि हा देशही कदाचित वेगळ्या उंचीवर राहिला असता.\nअगदी आजचे, आज म्हणजे आज रोजी १७ ऑक्टो २०१४ चे, संघाचे विचार :\n\"राम मंदिर हा देशाचाच अजेंडा आहे. त्यासाठी आजवर झालेल्या आंदोलनांना संघाने कायमच पाठिंबा दिला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातही राम मंदिर उभारणीचा उल्लेख आहे. मात्र, त्यासाठी सरकारकडे २०१९पर्यंत वेळ आहे. सरकारचे स्वत:चे काही प्राधान्यक्रम आहेत. सरकारला आधी सामान्य माणसाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे आम्ही आताच सरकारकडे मंदिराबाबत काहीही मागणी करणार नाही\" - (संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, )\nराम मंदिर हा हिंदुत्ववाद्यांच्या 'हातचा' मुद्दा, कुठे बेरीज कमी पडली कि घेतलाच 'हातचा' विकासाच्या नावावर मते मागत असतांना हे असले \"छुपे अजेंडे काखेत सुरीसारखे बाळगणे\" ही जनतेची फसवणूक होय. तर बरं अयोध्येत राम मंदिर होणे चूक का विकासाच्या नावावर मते मागत असतांना हे असले \"छुपे अजेंडे काखेत सुरीसारखे बाळगणे\" ही जनतेची फसवणूक होय. तर बरं अयोध्येत राम मंदिर होणे चूक का तर नाही. पण विवादित जागेवरच ते व्हावे हा, प्रभूरामांपेक्षाही यांचा असलेला अस्मितेचा प्रश्न, तो चूक तर नाही. पण विवादित जागेवरच ते व्हावे हा, प्रभूरामांपेक्षाही यांचा असलेला अस्मितेचा प्रश्न, तो चूक काही युगापूर्वीची रामजन्मभूमी जर अस्मिता होत असेल, तर मग त्याच गणिताने काही अनेक शतकांपूर्वी पासून इथे राहत असलेला आणि इथच्या समाजाचा भाग झालेला आणि झालेले धर्म का म्हणून आपली अस्मिता विसरतील काही युगापूर्वीची रामजन्मभूमी जर अस्मिता होत असेल, तर मग त्याच गणिताने काही अनेक शतकांपूर्वी पासून इथे राहत असलेला आणि इथच्या समाजाचा भाग झालेला आणि झालेले धर्म का म्हणून आपली अस्मिता विसरतील त्याच गणिताने आजही जातिभेदाच्या जखमा सहन करणारे समाज अस्मिता म्हणून उभे राहिले तुमच्या विरोधात तर, का म्हणून त्याची ऍलर्जी त्याच गणिताने आजही जातिभेदाच्या जखमा सहन करणारे समाज अस्मिता म्हणून उभे राहिले तुमच्या विरोधात तर, का म्हणून त्याची ऍलर्जी या प्रश्नांची उत्तरे देतांना \"आम्ही नाही त्यातले\" असा आव संघ सदैव अनत आलाय, तोच त्याचा बेगडीपणा. मुखात राम बगलेत सुरा. किंवा मग अतिशय सोप्पा मार्ग म्हणजे स्वतः साठी एक नियम आणि इतरांसाठी दुसरा.\nत्यांच्या भूतकाळापासून आजवरची संघाची विचारसरणी बघितल्यास साचेबद्ध आखणी दिसेल आणि धर्म आणि जात संघाच्या किती रक्तात भिनलिये ते समजेल. हा सगळा अट्टाहास या साठीच की शाहू फुले आंबेडकर आणि गांधी यांचा द्वेष करणारे त्यांच्या नावे मते मागून त्यांना हवे ते 'अजेंडे' समोर आणणार असेल तर त्याचा विरोध प्रत्येक नागरिकाने करावा. लोकशाहीत मते मागायला बंधन नाही. तुमच्या विचारसरणीची लोके इथे असतील तर बिलकुल तुम्ही निवडून याल. पण मते मागतांना तोंडावर एक आणि सत्ता गाजवतांना काखेत एक असे करणे म्हणजे शुद्ध फसवणूक\nसंघाच्या वेबसाईट वरील हा मजकूर -\nयह भारतीय राष्ट्रजीवन, अर्थात हिंदूराष्ट्र है | ‘हिंदू’ शब्द जातिवाचक नहीं है | अनादि काल से यहाँ का यह समाज अनेक संप्रदायों को उत्पन्न कर, परंतु एक मूल से जीवन ग्रहण करता आया है | उसके व्‍दारा यहाँ जो समाज स्वरूप निर्माण हुआ है, वह हिंदू है |-परम पूज्य श्री गुरूजी\nसंघ सुरु होत असतांना -\nअप्रैल 17, डॉक्टरजी के घर में उपस्थित सभा ने संघ का नाम निश्चित किया जरिपटका मंडल, भारत उद्धारक मंडल, हिंदू सेवक संघ और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इन चार प्रस्तावित नामों में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यह नाम चुना गया\nश्री गुरुजी को संघ का सरकार्यवाह घोषित किया\nहिंदी और मराठी प्रार्थना के स्थान पर संस्कृत प्रार्थना स्वीकृत\nसंस्कृत में संपूर्ण आज्ञाएँ देना प्रारम्भ\nसंपूर्ण व्यवस्था नव्हे तर त्यातील 'हिंदूच फक्त' 'राष्ट्रीय' नाव धारण करणाऱ्या या संघटनेचे मूळ आहे. असण्याला हरकत नाही. पण राष्ट्रीयत्वाच्या नावाने सूर आळवू नये असे वाटते -\nवीर सावरकर ने पुणे प्रांतिक बैठक को संबोधित किया\nश्यामा प्रसाद मुखर्जी ने डॉक्टरजी से मिलकर बंगाल के हिंदुओं की दुर्दशा पर चिंता व्यक्त की\n3 जून काँग्रेस ने विभाजन का प्रस्ताव स्वीकार किया हिंदू समाज तथा स्वयंसेवकों को यह जबरदस्त आघात लगा हिंदू समाज तथा स्वयंसेवकों को यह जबरदस्त आघात लगा विभाजन की अपरिहार्यता देखकर संघ ने हिंदुओं को मुस्लिम अत्याचारों से बचाने पर लक्ष्य केंद्रित किया विभाजन की अपरिहार्यता देखकर संघ ने हिंदुओं को मुस्लिम अत्याचारों से बचाने पर लक्ष्य केंद्रित किया 300 से भी अधिक सहायता शिबिर हिंदू शरणार्थियों के लिए चलाए\nआणि १९९० ते २००० ला ते हे म्हणतात -\nतर हा काही नवीन शोध नाही की संघ हा हिंदुत्व वाढी आहे. तो आहेच हिंदुत्ववादी आणि ज्याला सत्ता स्थापनायासाठी संघाने मदत केलीये तो पक्षही हिंदुत्वादी आहे, इतकेच काय ते पुन्हा सांगायचे. तुम्ही म्हणाल आहे हिंदुत्ववादी, त्याने काय फरक पडतो तर, भूतकाळात पुन्हा एकदा डोकावून बघा. यांना अपेक्षित असणारा हिंदुत्ववाद हा संघाला पुळका असलेले लोक म्हणतील त्या दिशेला इतरांनी पूर्व म्हणावे असा आहे. मानसिक गुलामगिरी सहन करून जगल्याने देशाचे इतके वाटोळे झालेय कि पुन्हा ते दिवस नकोत. इतकेच.\nअसो. इथे तरी आम्हाला पुन्हा धर्माच्या नावाने दंगली नकोयेत\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 7:25 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हा...\nनिकाल … पथारी-परभणी आणि जिंतूर विशेष\nधर्म आणि जात संघाच्या रक्तात भिनलिये\nतुम्ही सरकार निवडण्यासाठी मतदान करत नाही आहात........\nअरे हा कसला मूर्खपणा\nअरे हा इथेय महाराष्ट्र माझा ....\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/7430", "date_download": "2018-04-22T12:23:31Z", "digest": "sha1:QSG5TFGWHP6B743UQK3VJ3762JIXQ4MV", "length": 6699, "nlines": 100, "source_domain": "www.manogat.com", "title": "दुवा (वेबलिंक) कसा द्यावा? | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › नित्याचे प्रश्न नि त्यांची उत्तरे › हे ठिकाण › वावर ›\nदुवा (वेबलिंक) कसा द्यावा\nप्रेषक शशांक (मंगळ., ०५/०९/२००६ - ००:००)\nमला इथे एक दुवा (वेबलिंक) द्यायचा आहे, कसा देऊ\n\"अधिक माहितीसाठी देवनागरी.नेट हे संकेतस्थळ पाहा\" असे वाक्य लिहायचे आहे आणि देवनागरी.नेट ह्या साध्या अक्षरांऐवजी देवनागरी.नेट या संकेतस्थळाचा दुवा द्यायचा आहे.\nआधी नेहमीच्या खिडकीत हवे ते वाक्य (\"अधिक माहितीसाठी देवनागरी.नेट हे संकेतस्थळ पाहा\") लिहा.\nखिडकीवर असणाऱ्या यादीतील \"HTML फेरफार\" निवडा. (\"HTML फेरफार\" च्या शेजारी डावीकडे असणाऱ्या चौकोनावर टिचकी मारा.)\n\"HTML फेरफार\" खिडकीत तेच वाक्य दिसेल. त्यात ज्या शब्दांचे दुव्यात रूपांतर करायचे आहे त्याच्या भोवती\nआता \"HTML फेरफार\" वर टिचकी मारल्यास पुन्हा नेहमीची खिडकी दिसेल, आणि आपले वाक्य,\n\"अधिक माहितीसाठी देवनागरी.नेट हे संकेतस्थळ पाहा\"\nशब्द हे लक्षात ठेवल्यास दुवे देणे अगदी सोपे आहे. सुरुवातीला हे लक्षात ठेवणे कठीण वाटेल पण सरावाने जमून जाईल.\n\"HTML फेरफार\" मध्ये असे लिहा साध्या खिडकीत असे दिसेल\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ४७ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/lifestyle/online-diwali-ank-2017-sahitya-anuvad-visheshank-1472", "date_download": "2018-04-22T12:19:37Z", "digest": "sha1:N6VWFWSLJVBRHBY7EQYSA6BI43AL4Y3U", "length": 2638, "nlines": 33, "source_domain": "bobhata.com", "title": "वाचा ऑनलाईन दिवाळी अंक : साहित्य - अनुवाद विशेषांक !!", "raw_content": "\nवाचा ऑनलाईन दिवाळी अंक : साहित्य - अनुवाद विशेषांक \nखरं म्हणजे कुठल्याही भाषेच्या समृद्धीसाठी त्या भाषेत होणारे पुस्तकांचे अनुवाद महत्वाची भूमिका बजावत असतात. मराठीसाठी अनुवाद हा प्रांत काहीसा दुर्लक्षित राहिला आहे. त्या संदर्भात चांगली बाब म्हणजे गेल्या काही वर्षात इतर भाषांमधील चांगले साहित्य मराठीत अनुवादित होऊन येऊ लागले आहे.\nया पार्श्वभूमीवर वाचूयात ‘अनुवाद’ या विषयाला वाहिलेला “साहित्य अनुवाद विशेषांक”\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642511", "date_download": "2018-04-22T12:39:53Z", "digest": "sha1:MB53C3QTZPLEE4AON4QEBGLWPY45KUOD", "length": 2175, "nlines": 31, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – वेळ येते नि जाते\nवेळ येते नि जाते\nवेळ येते नि जाते\nवेळेसंगे खुलते हळूहळू एक नवे नाते\nहोतात निर्माण नव्या आशा\nठरतात आपसूक दिशा नियोजनाच्या , पुन्हा पुन्हा मिलनाच्या\nवेळ थांबत नाही जात असते, वाहत असते\nनाते जन्मलेले असेच वाढत असते अन हळूहळू संपत असते\nवेळेचे खेळ असेच सुरु असतात\nअळवावरच्या थेंबाला आठवणीत झुलवत असतात\nकधी जमून येतो नशिबी असेल तर ध्येयाचा ध्यास\nकधी तो शोधत राहतो अखंड, अविरत\nकधी सूर्य समजतो कुटुंबाचा, कधी कणा, कधी महामेरू\nवेळ थांबत नाही अशीच जात असते पुढे पुढे\nहसत असते त्या असंख्य कण्यांना, महामेरूंना अन स्वयंघोषित सुर्याना\nवेळ माहीत नाही नक्की काय आहे ते \nपण डोळे साक्षीदार तिचे\nती होती आहे अन पुढे राहील\nकैक महामेरू तिच्यासंगे उगवतील न मावळतील\nवेळ पुढेपुढेच जात राहील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/author/nileshbamne/", "date_download": "2018-04-22T12:20:01Z", "digest": "sha1:IPVLXSCEC7453LEOTGKMDU2IZGDJTAYR", "length": 12289, "nlines": 114, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "निलेश बामणे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nनिलेश बामणे यांचे लेख\nदेव तारी त्याला कोण माती \nभूतकाळातील माझ्या अनेक आठवणी देव तारी त्याला कोण मारी अशाच आहेत. माझ्या सुदैवाने म्हणा अथवा भाग्याने… […]\nमला ओळ्खल्याचा दावा तिनेही नाही केला जिच्या मी प्रेमात पडलो… माझे डोळे तिलाही नाही वाचता आले जिच्या प्रेमात मी रडलो… माझ्या हृदयातील धकधक मी कधीच नाही तिला ऐकवत हसलो… जगासाठी जगता जगता मी केव्हातरी तिच्यासाठी स्वार्थाने जगायला शिकलो… दुरूनच तिचा आंनद पाहून आंनदी होत आनंदाने जगत राहिलो… एकाकी काल्पनिक त्या क्षितिजावर तिची वाट पाहात प्रेमवेड्यासारखा मी […]\nआता अज्ञान दूर झाल्यावर विजयच्या मनात कोणाबद्दल काहीच शिल्लक नव्हतं. तो शांत झाला होता, अबोल झाला होता, तपस्वी झाला होता आणि भविष्य जाणता झाला होता… लेखक – निलेश बामणे […]\nमाझ्या बापाने नेहमीच छोटी स्वप्ने पाहिली आणि मोठी स्वप्ने पाहणाऱ्या माझी पंख छाटली, माझी आई तिने नेहमीच मोठी स्वप्ने पाहिली पण बांडगुळ बनून… माझी भावंडे ती तर बांडगुळाला खाऊन जगणाऱ्याच्या भूमिकेत होते. […]\nनतमस्तक मी जन्मोजन्मी त्याच्या चरणावरी झोपेतही मी गातो आणि स्मरतोही गणपती…गणपती…गणपती… […]\nसमाज नेहमीच संस्कारांची टोपी फक्त स्रीयांच्याच डोक्यावर ठेवत आला आणि पुरुषांना मोकाट सोडत आला आता ती टोपी पुरुषांच्याही डोक्यावर ठेवायला हवी तरच समाजातील बलात्कार आणि स्त्रियांवरील अत्याचार कमी होतील आपणही संस्काराची टोपी आपल्या डोक्यावर स्वत: ठेवून घेऊया तरच समाजातील बलात्कार आणि स्त्रियांवरील अत्याचार कमी होतील आपणही संस्काराची टोपी आपल्या डोक्यावर स्वत: ठेवून घेऊया \nआता तिच्या आणि माझ्या प्रेमाच भविष्य कोणाच्या हातात आहे डबक्याच्या, डबक्यातील पाण्याच्या , सूर्याच्या की पावसाच्या डबक्याच्या, डबक्यातील पाण्याच्या , सूर्याच्या की पावसाच्या ती ज्या डबक्यात आहे ते डबकं म्हणजे प्रेम आहे त्या डबक्यातील पाणी म्हणजे जीवन आहे आणि सूर्य म्हणजे जीवनातील समस्या आहेत आणि पाऊस म्हणजे जगण्यातील मोह आहे. या डबक्याच्या बाहेर मी जेथे आहे ती एक पोकळी आहे अर्थशून्य जगण्या मारण्या पलीकडील ती ज्या डबक्यात आहे ते डबकं म्हणजे प्रेम आहे त्या डबक्यातील पाणी म्हणजे जीवन आहे आणि सूर्य म्हणजे जीवनातील समस्या आहेत आणि पाऊस म्हणजे जगण्यातील मोह आहे. या डबक्याच्या बाहेर मी जेथे आहे ती एक पोकळी आहे अर्थशून्य जगण्या मारण्या पलीकडील जगाच्या दृष्टीने मी जिवंत आहे पण मी कधीच मेलोय जगाच्या दृष्टीने मी जिवंत आहे पण मी कधीच मेलोय ज्या दिवशी ती त्या डबक्यातून बाहेर येईल माझ्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यावर तो दिवस तिच्याच काय संपूर्ण स्त्री जातीच्या मुक्तीचा दिवस असेल….स्त्री मुक्तीचा दिवस असेल … […]\nत्यावर ती गोड आवाजात मी कविता म्हणताच मला चक्कर येऊन मी जमिनीवर कोसळलो म्हणताच मला चक्कर येऊन मी जमिनीवर कोसळलो जाग आली तेव्हा ती माझ्या समोर उभी होती आमच्या मागच्या जन्मातील अपूर्ण कामाची यादी हातात घेऊन… लेखक – निलेश बामणे […]\nशरीराच्या भुकेसाठी नाही तर पोटाच्या भुकेसाठी गरीब बिचाऱ्या स्त्रिया होत असतात वेश्या… पुरुषातील माणूस जागा झाला कि स्त्री देवी होते आणि पुरुष जागा झाला की मग देवीची वेश्या.. […]\nश्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा होऊ नये \nत्याची पत्रिका मी माझ्या पद्धतीने पाहिल्यावर माझ्या लक्षात आले त्याचा जन्म सत्तावीस नक्षत्रातील सर्वात विषारी समजल्या जाणाऱ्या आश्लेषा नक्षत्रात झालेला होता त्यामुळेच त्याच्यावर हे आकस्मित संकट ओढावले होते त्याला निमित्त मात्र त्याच्या वडिलांचे बिडी पिणे आणि त्यामुळे झालेला कर्करोग होता भविष्य कोणालाही टाळता अथवा बदलता येत नाही ज्योतिष शास्त्रामुळे फक्त त्याचा अंदाज घेता येऊ शकतो इतकंच … […]\nप्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\nखरच ही लोकशाही काम करतेय का \nप्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\nधोकादायक देशांतील भारतीयांची सुरक्षा : काही उपाययोजना\nप्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे\nगोष्ट एका ‘ Post ‘ ची\nएक सवारी डांग बागलाणची\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/rage-mercury-price-p6rkJ6.html", "date_download": "2018-04-22T13:04:08Z", "digest": "sha1:XLNRXGQAGVTPRPPS2SPKXCTEE7B762BQ", "length": 12235, "nlines": 372, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "रागे मेरकरी सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवरील टेबल मध्ये रागे मेरकरी किंमत ## आहे.\nरागे मेरकरी नवीनतम किंमत Feb 19, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nरागे मेरकरी दर नियमितपणे बदलते. कृपया रागे मेरकरी नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nरागे मेरकरी - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nडिस्प्ले तुपे LCD Display\nरिअर कॅमेरा 2 MP\nइंटर्नल मेमरी 24 MB\nबॅटरी कॅपॅसिटी 1050 mAh\nसिम ओप्टिव Dual Sim\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/amravati-news-crime-74683", "date_download": "2018-04-22T12:11:19Z", "digest": "sha1:NB4FUF23YANQJZVVOOG7GFACLCN66YOP", "length": 14738, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "amravati news crime ८५ लाखांच्या नोटांची विक्री १७ लाखांत | eSakal", "raw_content": "\n८५ लाखांच्या नोटांची विक्री १७ लाखांत\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nअमरावती - ८४ लाख ८६ हजार ५०० रुपयांच्या जुन्या नोटांची डील अमरावतीत केवळ २० टक्‍क्‍यांमध्ये म्हणजेच १७ लाख रुपयांत होणार होती, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली. नागपूरच्या ज्या कापूस व्यापाऱ्याच्या मालकीच्या या नोटा आहेत त्याची व्यावसायिक उलाढाल ६० कोटींच्या घरात आहे.\nअमरावती - ८४ लाख ८६ हजार ५०० रुपयांच्या जुन्या नोटांची डील अमरावतीत केवळ २० टक्‍क्‍यांमध्ये म्हणजेच १७ लाख रुपयांत होणार होती, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली. नागपूरच्या ज्या कापूस व्यापाऱ्याच्या मालकीच्या या नोटा आहेत त्याची व्यावसायिक उलाढाल ६० कोटींच्या घरात आहे.\nअमित रामभाऊ वाकडे हा व्यापारी जुन्या नोटांचा मालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाकडेसह त्याचा नागपूर येथील साथीदार पुरुषोत्तम भय्यालाल मिश्रा, संदीप आनंद गायधने (रा. बिच्छुटेकडी, अमरावती), ग्यासोद्दीन उल्लाउद्दीन पठाण (रा. इंदला) अशा चौघांना अटक झाली. तर राहुल कविटकर (रा. गोपालनगर, अमरावती) हा १ हजार रुपये व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा विकत घेणार होता. राहुल अद्याप पसार असल्याचे पोलिस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी सांगितले.\nएमएच ३१ डीके ५६५६ या लाल रंगाच्या कारमध्ये जुन्या नोटा ठेवून अमरावतीत विकण्यासाठी आणल्या होत्या. नोटाबंदीनंतर एवढी मोठी रक्कम वाकडे याने स्वत:जवळ आतापर्यंत का सांभाळून ठेवली, अशी रक्कम त्याने आणखी किती जणांना ८० टक्के कमी दरात विकली, यासंदर्भातील माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. त्याच्याजवळ ही रक्कम आली कशी, त्याने त्याचा आयकर भरला किंवा नाही. या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी आयकर विभागाला एक पत्र देऊन चौकशी करण्यास सुचविले आहे. संदीप गायधने आणि ग्यासोद्दीन हे या प्रकरणात मध्यस्थी करणारे आहेत. फ्रेजरपुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अमरावती शहरातील काही बॅंकांचे अधिकारी बनावट नोटा बाळगणाऱ्यांच्या संपर्कात होते काय आदी संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी आज, बुधवारी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते.\n१५ वर्षे वाकडे होते प्राध्यापक\nशिक्षकी पेशा सोडून कापूस व्यवसायात येण्यापूर्वी नागपूर येथील अमित वाकडे हे चंद्रपूर येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करीत होते. त्यानंतर व्यवसायातही त्यांचा जम बसला, असे पोलिस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी सांगितले.\nत्या नोटांची किंमत शून्य\nपाचशे आणि एक हजार रुपयांच्या ज्या जुन्या नोटा अमरावती पोलिसांनी जप्त केल्या त्या नोटांची किंमत ८ नोव्हेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ नंतर रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाप्रमाणे शून्य झालेली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.\nनागपूर आयकर विभागाकडून चौकशी\nएक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्यानंतर त्याची माहिती आयकर विभागाला दिली. नागपूर येथील सहआयुक्तांच्या नेतृत्वातील पथक चौकशीसाठी अमरावतीत येणार आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\nघाटीच्या सुपरस्पेशालिटी विंगचा मुख्यमंत्री घेणार आढावा\nऔरंगाबाद - घाटीत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या तिसऱ्या फेजमधून उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी विंगचा पुढील महिन्यात मुख्यमंत्री...\nमगरीने ओढून नेलेल्या सागरचा मृतदेह सापडला\nसांगली - ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे आनंदमूर्ती घाटावरून मगरीने ओढून नेलेल्या चौदा वर्षाच्या सागर सिदू डंक या बालकाचा मृतदेह आज सकाळी सापडला. डिग्रज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2015/08/blog-post.html", "date_download": "2018-04-22T12:12:10Z", "digest": "sha1:7CVBJAUTSKDJ3PF62YCOZFGU5HB6CP3O", "length": 7853, "nlines": 65, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "गुगल ट्रान्सलेट अप्लिकेशन - व्हीज्युअल ट्रान्सलेशन आता हिंदीमध्येही ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nगुगल ट्रान्सलेट अप्लिकेशन - व्हीज्युअल ट्रान्सलेशन आता हिंदीमध्येही \nगुगल ने नुकताच त्यांच्या गुगल ट्रान्सलेट या अप्लिकेशनला अपडेट केलं आहे. या अपडेट मध्ये गुगलने २७ भाषांमध्ये visual translation उपलब्ध करून दिले आहे. आणि मुख्य म्हणजे जगभरातील २६ इतर भाषांसोबत हिंदीचा देखील समावेश करण्यात आला आहे.\nव्हीज्युअल ट्रान्सलेशन ही एक अफलातून सुविधा आहे. यासाठी फक्त अँप उघडून कॅमेरा सुरु करायचा आणि ज्या मजकुराचा अनुवाद करायचा आहे त्याकडे फक्त कॅमेरा न्यायचा…बस एवढंच करायचंय रस्त्यावरील एखादा फलक , खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील साहित्याची यादी , ट्रेनचा फलक, किंवा पुस्तकातील मजकूर असुदे गुगल ट्रान्सलेट अँप आपल्याला त्वरीत हव्या त्या भाषेमध्ये अनुवाद करून देते.\nगुगल ट्रान्सलेट अँप मध्ये हिंदी भाषा वापरण्यापुर्वी सुरुवातीला एकदाच फक्त 2MB चा Hindi Language Pack डाउनलोड करून घ्यावा लागतो. एकदा तो डाउनलोड झाला की मग विनासायास अगदी कमी स्पीडच्या इंटरनेट कनेक्शन मध्ये देखील हे अँप वापरता येते. सध्या फक्त इंग्रजी ते हिंदी असे एकतर्फी भाषांतर उपलब्ध आहे परंतु लवकरच हिंदी ते इंग्रजी असे भाषांतर देखील उपलब्ध होईल.\nसध्या जरी हे अँप फक्त हिंदी या एकाच भारतीय भाषेसाठी उपलब्ध असले तरी भारतातील मोबाईल्सचा वाढता प्रसार लक्षात घेता इतर भारतीय भाषांचा देखील यात लवकरच समावेश होईल हे नक्की यात मराठीचा नंबर कधी लागतो ते महत्वाचे यात मराठीचा नंबर कधी लागतो ते महत्वाचे तोपर्यंत हिंदी अनुवादाचा आनंद घ्यायला काय हरकत आहे \nगुगल ट्रान्सलेट अँप मोबाईल वर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nगुगल ट्रान्सलेट अप्लिकेशन - व्हीज्युअल ट्रान्सलेशन आता हिंदीमध्येही \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T12:11:24Z", "digest": "sha1:KD67QLE5I7JLRJS2QFXSJRTNJNIJ5OZH", "length": 4211, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंबरचा किल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअंबरचा किल्ला हा भारताच्या राजस्थान राज्यातील एक किल्ला आहे.\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१६ रोजी ०२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/thoughts/item/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.html?category_id=39", "date_download": "2018-04-22T12:38:35Z", "digest": "sha1:XRWV7YWB7XFPKTM2NKF6POVHWWPCRPPF", "length": 4411, "nlines": 89, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "सुक्ती, सुभाषिते व सुविचार Sukti, Subhashite Va Suvichar", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n‘सुविचार’ म्हटल्यानंतर संस्कृत भाषेपुरतेच क्षेत्र मर्यादित करणे योग्य झाले नसते. ‘माझा मराठाचि बोलु कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके’ असे सार्थ अभिमानाने म्हणणारे ज्ञानेश्‍वर त्याचप्रमाणे भागवत धर्माचा कळस मानला गेलेला, मराठी भाषेचा जन-कवी तुकाराम, पौरुषाचे स्त्रोत असणारे समर्थ रामदास, यांसारख्या संत कवींच्या वेचक सुवचनांबरोबर मोरोपंत, वामन पंडित, यांसारख्या पंत कवींच्या सूक्तीही या छोटेखानी पुस्तकात आढळतील. संस्कृत वाडमयाचीच नव्हे तर मराठी सारस्वतातील निवडक सुवचनांची गंगा ही सर्वसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने हा संग्रह सादर केलेला आहे.\nप्रतिदिनी एक सुविचार | Pratidini Ek Suvichar\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-pro-kabaddi-74694", "date_download": "2018-04-22T12:12:51Z", "digest": "sha1:M442QGVMOJPBLHTJ2W4BC6M7OMU4XN2B", "length": 11969, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Pro Kabaddi जयपूरने केली स्वतःचीच पकड | eSakal", "raw_content": "\nजयपूरने केली स्वतःचीच पकड\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nनवी दिल्ली - राहुल चौधरीच्या झंझावातास भरभक्कम बचावाची साथ लाभली आणि त्याचवेळी जयपूरचे जसवीर सिंग आणि मनजित चिल्लर अपयशी ठरले. त्यामुळे प्रो-कबड्डीत तेलुगुने आशा कायम राखताना ४१-३४ असा विजय मिळविला.\nनवी दिल्ली - राहुल चौधरीच्या झंझावातास भरभक्कम बचावाची साथ लाभली आणि त्याचवेळी जयपूरचे जसवीर सिंग आणि मनजित चिल्लर अपयशी ठरले. त्यामुळे प्रो-कबड्डीत तेलुगुने आशा कायम राखताना ४१-३४ असा विजय मिळविला.\nमनजित चिल्लर संघात असूनही जयपूरचा बचावात दम वाटत नव्हता, तेविसाव्या मिनिटास आर एलेंगेश्वरनची पकड होईपर्यंत जयपूरला पकडीचा एकही गुण नव्हता. मनजित कोर्टवर असल्याचे जाणवतही नव्हते, तर सोमजीत शेखरच्या चुका होत होत्या. पवनकुमार सोडल्यास त्यांचे आक्रमणही फार काम करीत नव्हते. तेलुगुचे दोन बचावपटू त्याची पकड करण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या कोर्टवर गेले नसते तर अधिकच गुण आटले असते. जयपूर संपूर्ण सामन्यात बचावाचे तीनच गुण मिळवत असताना तेलुगुचा विशाल भारद्वाज पकडीत हाय फाईव्ह करीत होता, हाच दोन संघांतील फरक ठरला. तेलुगुच्या आक्रमणातील २८-२५ वर्चस्वापेक्षा पकडीतील ११-३ वर्चस्वाने लढतीचा निर्णय केला.\nराहुल चौधरीने पूर्वार्धातच सुपर टेन केले होते, तर नीलेश साळुंके त्याला योग्य साथ देत होता. त्यांचे कॉर्नरही प्रभावी ठरत होते.\nमात्र प्रो-कबड्डीत सातत्याने दिसत आहे तेच पुन्हा दिसले. सुरवातीस एकतर्फी आघाडी घेणारा संघ क्वचितच जोश राखत आहे. तेलुगुची २३ व्या मिनिटास असलेली २६-१२ आघाडी लोण स्वीकारल्याने दहा मिनिटे असेपर्यंत ३१-२५ कमी झाली. मात्र, त्यानंतर तेलुगुने शांतपणे खेळ करीत जयपूर आपल्यावर दडपण आणणार नाही, ही काळजी घेत सहा गुणांनी सहज विजय मिळविला.\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव\nनवी सांगवी (पुणे)- \"स्वधर्माचा स्वाभिमान बाळगत असताना इतर धर्माचा अवमान होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. इतर धर्मांचा आदर करणे हे...\n'आयर्नमॅन' या जागतिक स्पर्धेसाठी बारामतीच्या तरुणाची तयारी\nबारामती - जगातील नामांकीत स्पर्धा समजल्या जाणाऱ्या आयर्नमॅन या स्पर्धेसाठी बारामतीचा एक ध्येयवेडा गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. या स्पर्धेत...\nपाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या\nवालचंदनगर- इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपान पवार (वय ४८, रा.बेलवाडी ) यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी...\nदिवसभरात उचलला वीस टन कचरा\nऔरंगाबाद - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कचराप्रश्‍न गांभीर्याने घेतल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अधिकारी-कर्मचारी कामाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-04-22T12:32:49Z", "digest": "sha1:YFIV4DLOP64RCORFGTCGXBF2CQQJKU2L", "length": 7364, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एकलव्य - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.\nकृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nद्रोणाचार्यांना आपला गुरु मानून धनुर्विद्या शिकणारा एक विद्यार्थी होता. महाभारतातील आचार्य द्रोणांनी गुरूदक्षिणा म्हणून एकलव्याचा उजव्या हाताचा अंगठा मागितला आणि एकलव्याने कोणतीही कुरकुर न करता ही गुरूदक्षिणा दिली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआदि पर्व · सभा पर्व · अरण्यक पर्व · विराट पर्व · उद्योग पर्व · भीष्म पर्व · द्रोण पर्व · कर्ण पर्व · शल्य पर्व · सौप्तिक पर्व · स्त्री पर्व · शांति पर्व · अनुशासन पर्व · अश्वमेधिक पर्व · आश्रमवासिक पर्व · मौसल पर्व · महाप्रस्थानिका पर्व · स्वर्गारोहण पर्व · हरिवंश पर्व\nशंतनू · गंगा · देवव्रत (भीष्म) · सत्यवती · चित्रांगद · विचित्रवीर्य · अंबिका · अंबालिका · विदुर · धृतराष्ट्र · गांधारी · शकुनी · सुभद्रा · पंडू · कुंती · माद्री · युधिष्ठिर · भीम · अर्जुन · नकुल · सहदेव · दुर्योधन · दुःशासन · युयुत्सु · दुःशला · द्रौपदी · हिडिंबा · घटोत्कच · अहिलावती · उत्तरा · उलूपी · चित्रांगदा\nअंबा · बारबरीका · बभ्रुवाहन · इरावान् · अभिमन्यू · परीक्षित · विराट · कीचक · कृपाचार्य · द्रोणाचार्य · अश्वत्थामा · एकलव्य · कृतवर्मा · जरासंध · सात्यकी · मयासुर · दुर्वास · संजय · जनमेजय · व्यास · कर्ण · जयद्रथ · कृष्ण · बलराम · द्रुपद · हिडिंब · धृष्टद्युम्न · शल्‍य · अधिरथ · शिखंडी\nपांडव · कौरव · हस्तिनापुर · इंद्रप्रस्थ · कुरुक्षेत्र · भगवद्‌गीता · महाभारतीय युद्ध · महाभारतातील संवाद\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ सप्टेंबर २०१७ रोजी २०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i080711213555/view", "date_download": "2018-04-22T12:39:41Z", "digest": "sha1:3UYMHNLL3NMSMJCPJNAQBQSUPR4K3XXR", "length": 12157, "nlines": 174, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय दुसरा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय दुसरा|\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय दुसरा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - आरंभ\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १ ला\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २ रा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ३ रा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ४ था\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ५ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ६ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ७ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ८ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ९ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १० वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ११ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १२ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १३ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १४ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १५ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १६ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १७ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १८ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १९ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nतूं डालडाल, मै पानपान\n‘तूं प्रत्‍येक डाहाळीवर तर मी प्रत्‍येक पानावर.’ एकाने बढाई मारली की मी झाडावर खांदोखांदी अगदी सगळीकडे हिंडून आलो आहे. तर दुसर्‍याने त्‍यावर कडी केली की, तूं फांदोफांदीच हिंडला असशील, मी तर पानोपानी हिंडलो आहे. तुझ्यापेक्षां मला अधिक माहिती आहे. तु०-नार्‍या जाणे बारा, केशा जाणे साडेतेरा.\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.shantanuparanjape.com/2018/03/Demonetization-modi.html", "date_download": "2018-04-22T12:27:17Z", "digest": "sha1:7XSM6V45IMD35WA5YY6IW7DNIVDBATQ3", "length": 15176, "nlines": 148, "source_domain": "www.shantanuparanjape.com", "title": "विरोध नोटाबंदीला का", "raw_content": "\nया विषयावर लिहिणार नव्हतो परंतु अनेक ठिकाणी वाचले की निर्णय कसा फेल होता वगैरे त्यामुळे म्हणलं आपलं 'अर्थशास्त्राचे ज्ञान' पाजाळू थोडं\n1. नोटबंदीमुळे झालेले नुकसान नेमके कोणते असेल तर ते म्हणजे wasting of man hours.. अर्थात नोटा जमा करायला 2 महिने दिले होते पण भारतीय लोक पॅनिक लवकर होतात त्यामुळे एकाच दिवशी सगळे धावल्यावर गर्दी उडाली आणि सिस्टिम तेवढी सक्षम नव्हती.. (माझ्यासारख्याने निवांत 30 नोव्हेंबरला जाऊन नोटा जमा केल्याने 2 मिनिटात काम झाले ती गोष्ट वेगळी)\n2. ग्रामीण भागातील लोकांचे हाल झाले कारण तिकडे बँकांची सुविधा इतकी पुरेशी नव्हती परंतु नोटा या 500 आणि 1000 च्या बंद केल्या असल्यामुळे काही फार फरक नाही पडणार.. गरीब लोकांकडे याच नोटा सर्वाधिक आहेत असे जर असेल तर मग भारतात गरीबीची व्याख्या काय ते पाहावे लागेल.\n3. जीडीपी वगैरे घसरला..( कॉमर्सचा विद्यार्थी असून सुद्धा भारताचा खरा जीडीपी मला माहिती नाही त्यामुळे हा घसरला म्हणजे नेमका किती आणि त्यामुळे भारतात मंदी वगैरे का नाही आली हा एक पडलेला प्रश्न आहे)\n4. 99% नोटा जमा झाल्या--- (नोटा बंदी ही नोटा जमा होऊ नयेत यासाठी नव्हतीच मुळी.. उलट लोकांनी पैसे जमा करून मस्त पैकी अडकण्यासाठी होती... आता बसलेत डोक्याला हात लावून.. इन्कम टॅक्सची नोटीस अनेक जणांना आलेली माझ्या पाहण्यात आली आहे.. आणि गम्मत म्हणजे यावर्षी रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या वाढली त्याचे काय)\n1. आता बहुतांश व्यवहार बँकेत करावे लागणार असल्याने आम्ही जमा करत असलेले काळे धन आता सरकारला दाखवायला लागणार ही सर्वात मोठी खंत. त्यावर मला टॅक्स भरायला लागणार.. आणि आत्तापर्यंत जमवलेली काळी माया जाणार.. ही भीती लोकांच्या मनात आली यातच नोटाबंदीचे फलित दिसून येते..\n2. कॅश मध्ये लाच घेण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले हे कुणी नाकारू शकेल काय\nमुळात हे म्हणणे आहे की कॅशची गरज लागते कशाला उत्तर हे की भाजीपाला वगैरे घेण्यासाठी उत्तर हे की भाजीपाला वगैरे घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला महिन्यासाठी जास्तीत जास्त 10000 भाजीपाला नक्कीच पुरतो आणि ते काढण्याची सुविधा सरकारने केली होतीच की..\nत्यामुळे नोटाबंद केल्या, नुकसान झाले असे बोंबलणाऱ्या लोकांनी आपले नेमके 'नुकसान' काय झाले ते कमेंटमध्ये लिहून जरूर कळवावे...\n‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’\nया टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –\n“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …\nत्रिशुंड गणेश मंदीर - सुंदर शिल्पकलेचा नमुना\nमागे एकदा पाताळेश्वर मंदिरावर लेख लिहिला होता आणि बऱ्याच जणांनी मला मेसेज करून सांगितले की आम्ही पुण्यात राहून अजून पर्यंत इथे गेलोच नव्हतो पण तुझा ब्लॉग वाचून जाऊन बघून आलो. पुण्यामध्ये अशा अनेक वास्तू आहेत, मंदिरे आहेत की ज्यांचा अभिमान पुणेकरांना वाटला पाहिजे आणि त्या ऐतिहासिक स्थळांची जोपासना झाली पाहिजे. पण हे सर्व करण्याआधी आपल्याला ती स्थळे माहिती पाहिजेत आणि आपण ती जाऊन पहिली पाहिजेत. अशाच एका सुंदर मंदिराची माहिती देण्यासाठी या लेखाचा प्रपंच जाण्यासाठी फडके हौदावरून पुढे सरळ जावे आणि सिद्धेश्वर चौक लागला की डावीकडे वळावे. किंवा फडके हौदाच्या इथे कुणालाही विचारले म्हणजे ते सांगतील. आजमितीला हे मंदीर सोमवार पेठे मध्ये भर वस्तीत अंगाखांद्यावर कोरीव शिल्पांचे दागिने खेळवत भक्कमपणे उभे असलेले पण काहीसे दुर्लक्षित असलेले असे हे त्रिशुंड गणेश मंदीर. खरं तर इतके दिवस मलाही असे भव्य मंदीर येथे आहे याची कल्पना नव्हती. पण असाच एक लेख वाचून नुकताच तेथे जाऊन आलो आणि थक्क झालो. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात हे मंदीर कोरलेले आहे. म्हणजे २५० वर्ष झाली तरी हे मंदीर डौलात उभे आहे. या मंद…\nशिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला\nरायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.\nकेवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …\nन्यायमूर्ती खोसला नथुराम बद्दल काय म्हणतात\n55 कोटी कुणामुळे दिले गेले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T12:22:36Z", "digest": "sha1:C5G7WFRUQO6WNHXCKL2ZJ43WE5DKTRFO", "length": 3535, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झारा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nझारा हे एक पाकसाधन आहे. त्याचा उपयोग सामान्यतः तेल व त्यातील पदार्थ वेगवेगळे करण्यासाठी होतो.\nझारा हा मुख्यतः स्टील या धातूचा असतो.\nझाराचा उपयोग सामान्यतः तेल व त्यातील पदार्थ वेगवेगळे करण्यासाठी होतो.झाराची रचना तळलेला पदार्थातून तेल वेगळे व्हावे अशी केलेली असते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१८ रोजी १३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/1896", "date_download": "2018-04-22T12:29:54Z", "digest": "sha1:KJAPWLKILQUTNZZ7UIW37R4WM6MKKZST", "length": 14503, "nlines": 105, "source_domain": "www.manogat.com", "title": "जर तसे झाले असते तर... | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › क्रांतिवंदन ›\nजर तसे झाले असते तर...\nप्रेषक सर्वसाक्षी (गुरु., ०२/०६/२००५ - १४:४०)\nखरेतर 'जर' आणि 'तर' याला काही अर्थ नसतो. पण तरीही हे जर-तर विलक्षण हुरहुर लावून जातात. कारण जर तसे घडते तर जगाचा इतिहास बदललेला दिसला असता, अनेक संदर्भ बदलले असते.\nडंकर्क ला कैचीत सापडलेल्या तीन लाख पस्तीस हजार दोस्त सैन्याला फ़्यूरर ने जर जाउ दिले नसते तर आज जगाचा नकाशा फ़ार वेगळा दिसला असता. बेफ़ाम पॅझर्स का थांबले आणि लुफ़्त्वाफ़ेने झडप का घातली नाही हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. कुणी या मागे गुडेरिन आणि गोअरिंगच्या श्रेष्टत्वाची चुरस हेही कारण सांगतात. पण जर नाझी सैन्य त्या वेळी डंकर्क वर एकवटले असते तर... तेव्हा नेमके हेच दिवस होते. ३० मे ते चार जून. आज त्याला साठ वर्षे झाली.\nआज हे सर्व आठविण्याचे आणखी एक कारण म्हणजे आज १ जून. आजपासुन बरोब्बर ७५ वर्षांपूर्वी एक सनसनाटी घटना घडणार होती पण दुर्दैवाने तसे घडु शकले नाही. जर तसे घडते तर हिंदुस्थानच्या क्रांतिचा इतिहास वेगळाच लिहिला गेला असता. सरदार भगतसिंह व सुखदेव लाहोर येथे तुरुंगात होते आणि त्यांना फ़ाशी होणार हे निश्चित होते. आपले जिवलग साथी असे अडकून मृत्युच्या प्रतिक्षेत असताना सेनापती स्वस्थ बसणे शक्य नव्हते. भैयाजी, भगवतीचरण, वैशंपायन, यशपाल, छैलबिहारी, मदनगोपाळ, कैलाशपति वगैरे एच.एस.आर.ए च्या भूमिगतांनी भगतसिंह व सुखदेव यांच्या सुटकेचा धाडसी बेत आखला. कानपूर येथून दोन बॉम्ब बनविण्याचे साहित्य लाहोरात आणले गेले. एक टॅक्सी व ती हाकण्यासाठी विश्वासू चालक टहलसिंग असा सर्व इंतजाम करण्यात आला. भगतसिंह व सुखदेव तेव्हा बोर्स्टल तुरुंगात होते व त्यांना लवकरच सेंट्रल जेल मध्ये हलविण्यात येणार असल्याची पक्की खबर होती. सेंट्रल जेलमध्ये जायच्या आत सुटका करायचे ठरले - दि. १ जून १९३० हा दिवस ठरवला गेला.\nआणलेल्या सामग्रीचे बॉम्ब बनवीले गेले. मात्र त्यांची कसोटी झाली नव्हती. काहींच्या मते सामग्री व सूत्र हे सिद्ध झालेले असल्याने परिक्षणाचा धोका पत्करून शिवाय कालापव्यय करण्यापेक्षा थेट कृतीच करावी असे होते. मात्र भगवतिचरण व भैयाजी यांना या जोखमीच्या कामात असलीही हयगय होउ द्यायची नव्हती. २८ मे रोजी भगवतिचरण, यशपाल, मदन इत्यादी लोक बोट क्लब वरून एक नाव भाड्याने घेउन रावी नदीच्या पलीकडील तीरावर दाट झाडी असलेल्या भागात गेले. तेथे एका खोल खड्ड्यात बॉम्ब चा परिक्षा स्फ़ोट करायचे ठरले. मात्र बॉम्बची पिन थोडी सैल असल्याचे वैशम्पायन यांच्या लक्षात आले. त्यांनी ते भगवतिचरण यांना सांगीतले व परत फ़िरून उद्या दुसरा बॉम्ब आणुन परिक्षा करण्याचे सुचविले. मात्र १ जून ला जर कृति करायची तर २८ मे हून अधिक उशीर करणे भगवतिचरणांनी साफ़ नाकारले. मग किमान तुम्ही स्वतः न करता आम्हाला स्फ़ोट घडवू द्या अशी विनंती त्यांना वैशंपायन यांनी केली. मात्र भैयाजींनी सर्वांची जबाबदारी माझ्यावर दिली असल्याने तो स्फ़ोट मी स्वतःच करणार असे भगवतीचरण यांनी निक्षून सांगितले. भगवतीचरण बॉम्ब घेउन एकटेच पुढे खड्ड्याचे दिशेने निघाले. त्यांनी पिन काढली आणि बॉम्ब फ़ेकायला हात उंचावला तोच त्या बॉम्बचा प्रचंड स्फ़ोट झाला आणि भगवतिचरण यांच्या देहावर असंख्य जखमा झाल्या. एक हात कोपरापासून उडाला तर एका हाताची बोटे गेली, आतडी पोट फ़ाडून बाहेर आली. हादरलेल्या साथीदारांनी त्यांना वाचवाची खूप धडपड केली पण अखेरीस सूर्यास्तापूर्वी भगवतिचरण यांना वीरमरण आले.\nएक अमूल्य मोहोरा तर हरपलाच पण १ जून चा बेतही बारगळला.\n‹ महर्षी up लक्ष्मीची पाउले ›\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nह्मम्म प्रे. मृदुला (बुध., ०१/०६/२००५ - १८:५४).\nशंका प्रे. भोमेकाका (बुध., ०१/०६/२००५ - १९:४६).\nशंका प्रे. सर्वसाक्षी (गुरु., ०२/०६/२००५ - ०४:५१).\nजर तर. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (गुरु., ०२/०६/२००५ - ०९:०२).\nजर...तर... प्रे. माधव कुळकर्णी (गुरु., ०२/०६/२००५ - ११:२१).\nसामान्य आणि असामान्य प्रे. सर्वसाक्षी (गुरु., ०२/०६/२००५ - १८:०५).\n प्रे. माधव कुळकर्णी (शुक्र., ०३/०६/२००५ - ०४:५५).\nचिंतनीय. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (शुक्र., ०३/०६/२००५ - ०६:०५).\nदोन्ही बाजु पारखाव्या प्रे. माधव कुळकर्णी (शुक्र., ०३/०६/२००५ - ०६:३१).\nअनुत्तरीत मुद्दे प्रे. सर्वसाक्षी (शुक्र., ०३/०६/२००५ - १७:४२).\nवस्तुनिष्ठ चर्चा.... प्रे. सुनील (शुक्र., ०३/०६/२००५ - ०५:३९).\nप्रश्न प्रे. भोमेकाका (गुरु., ०२/०६/२००५ - १७:००).\nअनाम वीरा प्रे. सर्वसाक्षी (शुक्र., ०३/०६/२००५ - १७:०३).\nवंदन प्रे. भोमेकाका (मंगळ., ०७/०६/२००५ - ०५:४६).\nलुफ़्तवाफ़ा प्रे. भोमेकाका (बुध., ०१/०६/२००५ - १९:५३).\nसैनिक नव्हे प्रे. भाष (बुध., ०१/०६/२००५ - २०:५०).\n प्रे. भोमेकाका (बुध., ०१/०६/२००५ - २०:५८).\nयुद्धकैदी प्रे. केतन गोकर्ण (बुध., ०१/०६/२००५ - २२:५०).\nहे किती बरे झाले प्रे. चित्त (गुरु., ०२/०६/२००५ - ०४:१६).\nजो जीता वो सिकंदर प्रे. माधव कुळकर्णी (गुरु., ०२/०६/२००५ - ०४:२३).\nमहत्त्वाची प्रे. प्रणव सदाशिव काळे (गुरु., ०२/०६/२००५ - ०७:३८).\nसर्वसाक्षी, मीही आज प प्रे. श्रावणी (गुरु., ०२/०६/२००५ - ०८:१७).\nचुकीची दुरुस्ती प्रे. सर्वसाक्षी (गुरु., ०२/०६/२००५ - १७:०३).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ४८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/lower-parel-mumbai-kamla-mills-compound-fire-rahul-gandhi-tweet-496571", "date_download": "2018-04-22T12:44:04Z", "digest": "sha1:OFCBZ3543ONEJLKZKQLG3U7OVOQDKE3G", "length": 14293, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "कमला मिल्स कंपाऊंड आग : दुर्घटनेची चौकशी करा, राहुल गांधी यांचं मराठीत ट्वीट", "raw_content": "\nकमला मिल्स कंपाऊंड आग : दुर्घटनेची चौकशी करा, राहुल गांधी यांचं मराठीत ट्वीट\nमुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.राहुल गांधींनी मराठीत ट्विट करुन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nकमला मिल्स कंपाऊंड आग : दुर्घटनेची चौकशी करा, राहुल गांधी यांचं मराठीत ट्वीट\nकमला मिल्स कंपाऊंड आग : दुर्घटनेची चौकशी करा, राहुल गांधी यांचं मराठीत ट्वीट\nमुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.राहुल गांधींनी मराठीत ट्विट करुन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2014/08/how-to-schedule-outgoing-message.html", "date_download": "2018-04-22T12:17:17Z", "digest": "sha1:AXBWUJZALYCRS77KGSMUKDX5YWPAE3G3", "length": 7350, "nlines": 70, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "मायक्रोसॉफ्ट आउटलूक मध्ये ईमेल उशिरा किंवा ठराविक वेळेला कशी पाठवाल (Part 1) ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमायक्रोसॉफ्ट आउटलूक मध्ये ईमेल उशिरा किंवा ठराविक वेळेला कशी पाठवाल (Part 1) \nमित्रांनो, बऱ्याचदा ईमेल पाठवून झाल्यानंतर \"अरेरे, उगाच पाठविली. यात थोडा बदल करता आला असता तर बरे झाले असते\" असा विचार आपल्याला नक्की आला असेल. रागाच्या भरात ईमेल पाठविली असेल तर हमखास असा अनुभव येतो. मायक्रोसॉफ्ट आउटलूक मध्ये यावर एक उपाय आहे. आपण पाठविलेली ईमेल त्वरीत न पाठवता काही वेळ आउटबॉक्स मध्ये ठेवता येते. त्यादरम्यान काही बदल करायचा असेल किंवा ईमेल पाठवण्याचे रद्द करायचे असेल तर तसे करता येते.\nMicrosoft outlook 2007, 2010 आणि 2013 मध्ये असे करण्याची सोय आहे. याला Delayed Delivery असे म्हणतात. Delayed Delivery दोन प्रकारे वापरता येते.\nएकाच ईमेलला उशिरा पाठविणे\nसर्व ईमेल्स उशिरा पाठविणे\nएकाच ईमेलला उशिरा पाठविण्याची पद्धत -\n१. नवीन इमेल लिहून झाल्यानंतर OPTIONS मध्ये जाऊन Delay Delivery ला क्लिक करा.\n२. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे ईमेल कधी पाठवायची त्याची तारीख आणि वेळ निवडा आणि SEND करा. तुम्ही निवडलेल्या वेळेला किंवा त्यानंतर जेव्हापण संगणक इंटरनेटला जोडला जाईल तेव्हा ईमेल आपोआप पाठविली जाईल.\nआपण अगदी उशिरा पर्यंत काम करतो असे दाखविण्यासाठी बरेच लोक हा उपाय वापरतात. तुम्हीही वापरून पहा. बॉस खुश होईल कदाचित \nही झाली एक इमेल उशिराने पाठवण्याची पद्धत सर्व इमेल्स उशिराने पाठविण्याची पद्धत आपण पाहुया उद्याच्या लेखात \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nमायक्रोसॉफ्ट आउटलूक मध्ये ईमेल उशिरा किंवा ठराविक वेळेला कशी पाठवाल (Part 1) \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/price-hike.html", "date_download": "2018-04-22T13:05:50Z", "digest": "sha1:IIHOF72JYBZLIGGXFY6QJCHKUPUGEUJB", "length": 10968, "nlines": 118, "source_domain": "zeenews.india.com", "title": "price hike - Latest News on price hike | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nTVS गाड्यांच्या किमतीत बदल, वीगो स्कूटर झाली स्वस्त तर apache झाली महाग\nदेशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने आपल्या दुचाकींच्या किमतीत बदल केले आहेत. कंपनीने आपल्या काही वाहनांच्या किमतीत कपात केली आहे तर बाईक रेंजच्या किंमतीत वाढ केली आहे.\nपेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.\nतर पेट्रोल आणि डिझेलचे दर इतके वाढणार\nकच्च्या तेलाचे दर स्वस्त झाल्यानंतरही देशातील जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमधून फारसा दिलासा मिळालेला नाही. परंतु आता अशी बातमी येत आहे ज्यामुळे सामान्य माणसाची समस्या वाढू शकते.\nलवकरच कांद्याची किंमत होणार १०० रूपये किलो\nअंड्यांपाठोपाठ आता कांद्यांच्या दरात देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे.\n...तर भारतात २५० रुपये लिटर मिळणार पेट्रोल, दोन देशांमुळे होणार असं\nपेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.\nगर्दी वाढली की तिकिटही महागणार\nउपनगरीय लोकलची भाडे रचना मागणी व पुरवठा या तत्त्वानुसार कमी-अधिक करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.\nपेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार\nपेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढणार आहेत. सरकारने ऑईल मार्केटिंग कंपन्यांचं कमीशन वाढवलं आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर वाढले आहे. डीलरों कमीशनमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.\nटोमॅटोनंतर आता कांदा ही रडवणार\nपुरवठा कमी होत असल्याने टोमॅटोचे भाव देशातील १७ मुख्य शहरांमध्ये ९० रुपयांच्या वर पोहोचले आहे. दिल्ली, कोलकाता, इंदौर आणि तिरुवनंतपुरम सारख्या शहरांमध्येही टोमॅटोचे भाव १०० रुपयांच्या आकड्यावर पोहोचले आहे. पाऊस आणि पूर यामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी झाले. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.\nपेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ\nनववर्षाच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल 1 रूपया 29 पैशांनी महागलं तर डिझेल 97 पैशांनी महागलं आहे.\nपेट्रोल, डिझेल दरात मोठी वाढ\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा दर वाढ करण्यात आली आहे.\nकर्करोग, एड्स, मधुमेहासारख्या रोगांवरची औषधं महागणार\nकर्करोग, एड्स, मधुमेहासारख्या रोगांवरची औषधं आता महागणार आहेत. एकूण ७४ औषधांच्या आयातीवरची अबकारी सवलत सरकारनं काढून टाकली असल्यानं या औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. विशेषत: कर्करोग आणि एड्सवरचे उपचार महागणार आहेत.\nडिझेल किमतीत ९५ पैशांनी वाढ\nपेट्रोल, डिझेलच्या किमतीत घट होत असताना आता डिझेलच्या दरात वाढ झाले. ९५ पैशांनी डिझेल महाग झालेच.\nऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले\nसोन्याचे भाव कमी होत आहेत असा समज असतांना सोन्याचे भाव ऐन लग्नसराईत वधारले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा २८ हजारांच्या घरात गेला आहे.\nहाय रे... घरगुती गॅस दरांत 250 रुपयांनी वाढ होणार\nयेणाऱ्या काही दिवसांत एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय... पण, पेट्रोलियम मंत्र्यांनी मात्र दरवाढ होणार असल्याच्या वृत्ताला धुडकावून लावलंय.\nपावसामुळे कांद्याचंही उत्पादन घटणार\nसंपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे सर्वच शेती मालावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. यात कांदा पीक देखील धोक्यात आले आहे.\nमध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकार घेतयं मोठा निर्णय\nप्रिती झिंटाच्या टीमसोबत चिटिंग, अम्पायरला भिडले ३ खेळाडू\nगेलची धुवाधार खेळी आणि मैदानात पाऊस\nचंद्रपूर: ज्येष्ठ वृद्धाला पायाला साखळी बांधून ठेवले रणरणत्या उन्हात\n4000 एमएएच बॅटरीचा स्मार्टफोन 6 हजार 499 रुपयांना\n'समृद्धी'नं पळवलं गावकऱ्यांच्या तोंडचं पाणी\n'अॅमेझॉन'चं मुलीला उत्तर, 'आख्खा इंडिया जानता है हम तुम पे मरता है'\nतुकाराम मुंढे यांनी 'वॉक विथ कमिश्नर' कार्यक्रम पुढे ढकलला\nव्हिओने लॉन्च केला भारतात 'व्हिओ व्ही9 यूथ' स्मार्टफोन\n'भारतात पुन्हा मोदींचं सरकार आलं नाही तर...'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2017/08/blog-post_5.html", "date_download": "2018-04-22T12:05:31Z", "digest": "sha1:DUFJVZWFPV6X72P7B7DW7B3QFLXJXWHQ", "length": 5402, "nlines": 64, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "कोणता व्यवसाय करायचा हे माहीत नसताना सुरुवात कशी करायची? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / marathi online course / Marathi online training / कोणता व्यवसाय करायचा हे माहीत नसताना सुरुवात कशी करायची / कोणता व्यवसाय करायचा हे माहीत नसताना सुरुवात कशी करायची\nकोणता व्यवसाय करायचा हे माहीत नसताना सुरुवात कशी करायची\nmarathi online course, Marathi online training, कोणता व्यवसाय करायचा हे माहीत नसताना सुरुवात कशी करायची\nMarathi business traning-कोणता व्यवसाय करायचा हे माहीत नसताना सुरुवात कशी करायची\nआपल्यापैकी बर्‍याच जणांना काहीनाकाहीतरी व्यवसाय करायचा असतो.परंतु त्यांना माहीत नसते नक्की त्यांना काय करयचे आहे..परंतु काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा आहे.मग योग्य सुरुवात कशी करायची यासाठी हाVideo तुम्हाला नक्की मदत करेल\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nकोणता व्यवसाय करायचा हे माहीत नसताना सुरुवात कशी करायची\nकोणता व्यवसाय करायचा हे माहीत नसताना सुरुवात कशी करायची\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/recipe/item/%E0%A4%89%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F.html?category_id=37", "date_download": "2018-04-22T12:36:54Z", "digest": "sha1:RC5OTKZBJKJD53HCHVZYIV7QDVKGMLOE", "length": 3698, "nlines": 86, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "उषा पुरोहित खासियत : चॉकलेट Usha Purohit Khaisyat Chocolate", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nउषा पुरोहित खासियत : चॉकलेट | Usha Purohit Khaisyat Chocolate मोहात पाडणारे चॉकलेट व कोकोचे अनेकानेक पदार्थ\nचॉकलेट कुणाला आवडत नाही लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात. आजच्या वैद्यकीय संशोधनानुसार चॉकलेट प्रकृती-स्वास्थ्यासाठीही उत्तम असतं असंही म्हटलं जातं.\nचॉकलेटपासून बनणारे केक्स, पुडिंग्ज, कुकीज, डोनटस्, ड्रिंक्स या पदार्थांचा खजिना...अर्थात चॉकलेट खासियत\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://pmpml.org/mr/%E0%A4%AE-%E0%A4%A7-%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%B5-%E0%A4%AD-%E0%A4%97/%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%A6-%E0%A4%A7-%E0%A4%AC-%E0%A4%A4%E0%A4%AE/", "date_download": "2018-04-22T12:43:16Z", "digest": "sha1:OCWEETELX2VTEMRUTRDMDKZESNDP5W5Y", "length": 21441, "nlines": 146, "source_domain": "pmpml.org", "title": "प्रसिद्ध बातमी | पुणे महानगर परिवहन महामंडळ लि", "raw_content": "पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित\nपास / मी कार्ड\nपास / एमआय कार्ड\nएकेरी मार्ग परतीचा प्रवास\nमाझ्या बसचा मागोवा घ्या\nपुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित /\nमा. तुकाराम मुंढे, अध्यक्ष व व्यवस्थापाकीय संचालक यांचेकडून, मार्गावरील कामकाजाची अचानक तपासणी\nदि. १९ मे २०१७ प्रेसनोट\nपुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे कर्मचार्‍याकरिता मोफत नेत्र शिबिराचे आयोजन\nदि. ०५ मे २०१७ प्रेसनोट\nपुणे महानगर परिवहन महामंडळाचे वतीने बसमार्गिका आणि तक्रारिंसाठी मोबाइलअप कार्यान्वीत पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे जुने संकेतस्थळामध्ये सुधारणा आणि नवीन संकेतस्थळ पुनरकार्यान्वित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मार्ग सुसूत्रीकरणाचा वापर/अवलंब करण्याचे नियोजन\nमा. तुकाराम मुंढे, अध्यक्ष व व्यवस्थापाकीय संचालक यांचेकडून मार्गावरील कामकाजाची अचानक तपासणी दि. १९ मे २०१७ - फोटो क्रं २, ३\nपुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये ५७ वा महाराष्ट्र राज्य स्थापनादिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन संपन्न ०१ मे २०१७ - फोटो क्रं ८ ते १४\nपुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये प्रवाशी बसेसची योग्यता प्रमाणपत्र तपासणी कार्यशाळा संपन्नदि. ०१ मे २०१७ - फोटो क्रं १५, १६\nचालक प्रशिक्षण संबधित कोटेशन\nबांधकाम विषयक निविदा जाहिरात\nअस्वीकरण | गोपनीयता धोरण | नियम व अटी | शंका / कुशंका | Contact us | माहितीचा अधिकार| माध्यम संपर्क | संकेतस्थळ नकाशा | नोकरी विषयक\n© २०१६ पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित\nया वेबसाइटवरील सामग्रीची अचूकता आणि चलन सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले असले तरी समान कायद्याचे विधान म्हणून किंवा कोणत्याही कायदेशीर कारणांसाठी वापरले जाऊ नये. कोणतीही संदिग्धता किंवा शंका असल्यास, वापरकर्त्यांना विभाग आणि / किंवा इतर स्रोतांचे सत्यापन / तपासणी आणि योग्य व्यावसायिक सल्ला प्राप्त करण्यासाठी सल्ला दिला जातो.\nया विभागात कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खर्चास, तोटा किंवा नुकसान, कोणत्याही मर्यादेशिवाय, अप्रत्यक्ष किंवा परिणामी नुकसान किंवा हानी, किंवा कोणत्याही खर्चास, तोटा किंवा नुकसान उद्भवल्यास वापर करण्यामुळे किंवा डेटाचा वापर केल्यामुळे होणारे नुकसान होऊ शकते. किंवा या वेबसाइट वापर संबंधात.\nहे नियम व अटी भारतीय कायद्यांनुसार शासित आणि मांडल्या जातील. या अटी आणि नियमांनुसार उद्भवणारे कोणतेही विवाद भारताच्या न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रास अधीन असतील.\nया वेबसाइटवर पोस्ट केलेल्या माहितीमध्ये हायपरटेक्स्ट दुवे किंवा पॉइंटर अंतर्भूत आणि गैर-सरकारी / खाजगी संस्थांद्वारे तयार करण्यात येतील. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड आपली माहिती आणि सोयीसाठी ही लिंक आणि पॉईंट प्रदान करीत आहे. जेव्हा आपण बाहेरील वेबसाइटवर लिंक निवडता, तेव्हा आपण पुणे महानगर परिवहनाधिकारी लिमिटेडच्या संकेतस्थळाचा विभाग सोडून जात आहात आणि बाहेरील वेबसाइटच्या मालक / प्रायोजकांच्या गोपनीयता आणि सुरक्षा धोरणांच्या अधीन असतो.\nपुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, नेहमीच अशा लिंक केलेल्या पृष्ठांची उपलब्धताची हमी देत नाही.\nसामान्य नियम म्हणून, जेव्हा आपण साइटला भेट देता तेव्हा ही वेबसाइट वैयक्तिक माहिती गोळा करत नाही. वैयक्तिक माहिती उघड न करता आपण सहसा साइटला भेट देऊ शकता, जोपर्यंत आपण अशी माहिती प्रदान करणे निवडत नाही.\nही वेबसाइट आपल्या भेटीची नोंद करते आणि सांख्यिकी प्रयोजनांसाठी आपल्या सर्व्हरचा पत्ता खालील माहिती लॉग करते; उच्च-स्तरीय डोमेनचे नाव ज्यावरून आपण इंटरनेटवर प्रवेश करता (उदा., .gov, .com, .in, इत्यादी); आपण वापरत असलेल्या ब्राउझरचा प्रकार; आपण साइटवर प्रवेश केल्याची तारीख आणि वेळ; आपण प्रवेश केलेले पृष्ठे आणि डाउनलोड केलेले दस्तऐवज आणि मागील इंटरनेट पत्त्यावरून आपण थेट साइटशी दुवा साधला आहे.\nकायद्याची अंमलबजावणी एजन्सी सेवा प्रदात्याच्या लॉगची पाहणी करण्यासाठी वॉरंटचा वापर करू शकेल तेव्हा आम्ही वापरकर्त्यांना किंवा त्यांच्या ब्राउझिंग क्रियाकलापांना ओळखणार नाही.\nकुकी हा एक सॉफ्टवेअर कोडचा एक भाग आहे जो आपण त्या साइटवर माहिती ऍक्सेस करता तेव्हा एक इंटरनेट वेब साइट आपल्या ब्राउझरकडे पाठविते. ही साइट कुकीज वापरत नाही.\nआपण संदेश पाठविणे निवडल्यास आपला ईमेल पत्ता केवळ रेकॉर्ड केला जाईल. ते केवळ आपण ते प्रदान केलेल्या उद्देशासाठी वापरले जाईल आणि मेलिंग सूचीमध्ये जोडले जाणार नाही. आपला ईमेल पत्ता इतर कोणत्याही हेतूसाठी वापरला जाणार नाही, आणि आपल्या संमतीशिवाय, उघड केला जाणार नाही.\nआपण इतर कोणत्याही वैयक्तिक माहितीसाठी विचारले असता तर आपल्याला ते कळविल्यास आपण ते कसे वापरावे याची माहिती दिली जाईल. या निवेदनाच्या निवेदनात उल्लेख केलेल्या सिद्धान्तांचे पालन केले गेले नाही असे तुम्हाला वाटत असेल किंवा या तत्त्वे वर इतर कोणत्याही टिप्पण्या असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा पेजद्वारे वेबमास्टरला सूचित करा.\nटीप: या निवेदनाच्या निवेदनातील \"वैयक्तिक माहिती\" या शब्दाचा वापर म्हणजे आपली ओळख स्पष्ट असलेल्या कोणत्याही माहितीला किंवा योग्यरीत्या ओळखता येते.\nही वेबसाईट आयएमसीद्वारे विकसित केली आहे. या वेबसाईट मधील बदल पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित व भारतीय शासनाकडून केले जातात. या वेबसाइटचा हेतू जनतेला माहिती पुरवण्यासाठी आहे. आम्ही नेहमी अचूक आणि अद्ययावत माहिती पुरविण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत असलो तरी अशी शक्यता आहे की कर्मचारी व त्यांच्याबद्दलची माहिती, इत्यादी वेबसाइटवर अद्ययावत करण्या अगोदर बदलले असतील. म्हणून, आम्ही या वेबसाइटवर प्रदान केलेल्या सामग्रीची पूर्णता, अचूकता किंवा उपयुक्ततेवर कोणतीही कायदेशीर उत्तरदायित्व गृहीत धरत नाही. काही वेब पृष्ठे / कागदपत्रांमध्ये अन्य बाह्य साइट्सवर दुवे प्रदान केले आहेत. आम्ही त्या साइटमधील सामग्रीच्या अचूकतेची जबाबदारी घेत नाही. बाह्य साइटना दिलेली हायपरलिंक्स या साइट्सद्वारे ऑफर केलेल्या माहिती, उत्पादने किंवा सेवांच्या पृष्ठांकन नसतात. आमच्या सर्वोत्तम प्रयत्नांनानंतर, आम्ही याची खात्री देत ​​नाही की या साइटवरील दस्तऐवज संगणकावरील व्हायरस इ. च्या संसर्गापासून मुक्त आहेत. आम्ही ही वेबसाइट सुधारण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत करतो आणि त्या त्रुटीची (जर असल्यास) अनुरोधाने ती आमच्या नजरेस आणावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-3500-damper-businessman-problem-78070", "date_download": "2018-04-22T12:32:16Z", "digest": "sha1:NTW2LFF4EGAJXF3USTGAHVWGUIFD2UTW", "length": 16725, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News 3500 Damper businessman in problem सिंधुदुर्गात पस्तीसशे डंपर व्यावसायिक अडचणीत | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गात पस्तीसशे डंपर व्यावसायिक अडचणीत\nशुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017\nसावंतवाडी - गोव्यात खाण व्यवसायातील वाहतूकदार संघटनांनी स्थानिक वाहनांनाच काम देण्याची अट लावून धरली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असल्याने दरवर्षी गोव्यात व्यवसाय करणाऱ्या सिंधुदुर्गातील सुमारे साडेतीन हजार डंपर व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.\nसावंतवाडी - गोव्यात खाण व्यवसायातील वाहतूकदार संघटनांनी स्थानिक वाहनांनाच काम देण्याची अट लावून धरली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असल्याने दरवर्षी गोव्यात व्यवसाय करणाऱ्या सिंधुदुर्गातील सुमारे साडेतीन हजार डंपर व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.\nसिंधुदुर्गात साधारण सात-आठ वर्षांपूर्वी कळणे मायनिंगसह इतर प्रकल्प सुरू झाले. यामुळे खनिज वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रकची, डंपरची गरज भासू लागली. जिल्ह्यातील अनेकांनी लाखो रुपयांचे कर्ज करून डंपर खरेदी केले; मात्र पुढच्या काळात काही खाणी बंद झाल्या, तर काही खाणींमध्ये खनिज वाहतुकीचे प्रमाण कमी झाले. या तुलनेत डंपरची संख्या जास्त असल्याने त्यांनी काम कुठे मिळवायचे हा प्रश्‍न निर्माण झाला होता. गोव्यातील खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार डंपर गोव्यात वाहतुकीसाठी जोडले गेले.\nजिल्ह्यातील व्यावसायिकांनी डंपर तेथील ठेकेदाराकडे सुपूर्द करायचे. त्या बदल्यात ठराविक रक्कम दिली जाणार असे डील यामागे असते.यावर्षी गोव्यातील खाण व्यवसाय १ ऑक्‍टोबरपासून सुरु झाला; मात्र तेथील उत्तर आणि दक्षिण गोवा ट्रकमालक संघटनेने दर वाढवून मिळावा या मागणीसाठी असहकार पुकारला आहे. त्यामुळे अद्याप खाणीबाहेरील बंदरापर्यंतची वाहतूक सुरु झालेली नाही.\nमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने याच्या वाटाघाटी सुरू आहेत. यातच नुकतीच उत्तर आणि दक्षिण गोवा ट्रकमालक संघटनांचे प्रतिनिधी, खाण व्यावसायिक यांची बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत झाली. यात संघटनांनी स्थानिक वाहन मालकांनाच काम देण्याची\nअट घातली. ज्या मार्गावर खनिज वाहतूक चालते त्यावरील रहिवासी वाहनधारकांचीच वाहने वाहतुकीसाठी वापरावीत ही सघटनेची अट या बैठकीत मान्य करण्यात आली. यामुळे सिंधुदुर्गातील साडेतीन हजार डंपर व्यावसायिकांवर रोजगार गमावण्याची वेळ आली आहे.\nडंपर व्यवसायातून महिन्याला लाखोंची कमाई होत असल्याचा भुलभुलैय्या मध्यंतरी निर्माण झाला. काहींच्या मते तो जाणीवपूर्वक केला गेला. त्यामुळे २०११ च्या हंगामापूर्वी कळणे-रेडी परिसरासह जिल्हाभरातून शेकडो जणांनी डंपर खरेदीला सुरवात केली. आश्‍चर्य म्हणजे एरवी प्रामाणिक शेतकऱ्याला पीक कर्ज देण्यासाठी अनेक अटी-शर्थी घालून शेतकऱ्याला हैराण करणाऱ्या बॅंकांनीही आपली तिजोरी डंपर कर्जासाठी खुली केली. वर्षभरातच जिल्ह्यात शेकडो डंपर रस्त्यावर आले.\nडंपर व्यवसायाचा आर्थिक ताळेबंद\nडंपर व्यवसाय हा हंगामी स्वरूपाचा आहे. त्यामुळे सहा महिनेच व्यवसाय अपेक्षित आहे. हप्ते मात्र वर्षभर भरावे लागतात. याचे मासिक आर्थिक गणित असे -\nडंपरची किंमत- साधारण १६ लाख\nबॅंक कर्ज हप्ता- ३० ते ४० हजार (मासिक)\nकरांची रक्कम (वार्षिक)- विमा- ३० हजार, व्यवसाय कर- दीड हजार\nमहाराष्ट्र कर- १२ हजार, पासिंग खर्च- १० हजार\nएकूण- ५४ हजार (प्रतिमहिना साडेचार हजार)\nवेतन-भत्ते- चालक वेतन- ८-१० हजार\nदैनंदिन भत्ता- ३००० (मासिक)\nक्‍लिनर- ३ हजार (मासिक)\nएकूण खर्च- सोळा हजार (मासिक)\nदेखभाल व दुरुस्ती- १० हजार (मासिक)\nएकूण खर्च- साधारण ६० हजार (मासिक)\n(वर उल्लेखित खर्च हा संपूर्ण वर्षभराचा आहे; मात्र डंपर व्यवसाय हंगामी स्वरूपाचा असल्याने सहा महिन्यांच्या काळात वर्षभराच्या खर्चाएवढे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.)\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nकर्ज बुडवून परदेशात फरार होणाऱ्यांची मालमत्ता होणार जप्त\nनवी दिल्ली : देशातील विविध बँकांची कर्जे बुडविल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यातील अनेकांनी कर्जे बुडवून परदेशात पलायन केल्याची प्रकरणेही उघडकीस...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/cities/bhusaval-taluka/", "date_download": "2018-04-22T12:08:51Z", "digest": "sha1:YOUTFMCKH2KHDYEGXF5WBPZUYQTXRCA6", "length": 7452, "nlines": 140, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भुसावळ – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ March 13, 2018 ] अॅंगोला\tओळख जगाची\n[ March 13, 2018 ] अॅंटिग्वा आणि बरबुडा\tओळख जगाची\n[ March 13, 2018 ] अर्जेंटिना\tओळख जगाची\n[ March 12, 2018 ] अॅंडोरा\tओळख जगाची\n[ March 12, 2018 ] अल्जेरिया\tओळख जगाची\nभुसावळ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून या शहरात मध्य रेल्वेचे सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. येथे मध्य रेल्वेचे मोठे विद्युत निर्मिती केंद्र आहे.\nभुसावळची केळी सुप्रसिध्द असून अजठा लेणी इथून अवघ्या ६० किलोमिटरवर आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हे शहर तापी नदीच्या किनारी वसलेले आहे.\nजम्मू शहरातील मुबारक मंडी पॅलेस\nसतत १० वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला अपयशामुळे आलेली ग्लानी दूर होण्याची चिन्हे नाहीत यास एकमेव ...\nप्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\nकेरळ ला निसर्गाने जे दिले आहे ते महाराष्ट्राला सुद्धा भरभरून दिले आहे. परंतु मराठी जनतेची ...\nखरच ही लोकशाही काम करतेय का \nदेश चालवला जात नाही तो उतारावरून घरंगळत येतोय .नेते फक्त बोलतात.कुणाचाही प्रशासनावर ताबा नाही.नशिबाने चांगला ...\nप्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\nअजून एप्रिलची नुकतीच सुरुवात झाली आणि सूर्यदेव आग ओकतो आहे. असेच राहिले तर पाण्या अभावी ...\n'मानवप्राणी' असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते ...\nआपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक ...\nनिशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या ...\nमराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/latur-shivsena-protest-against-on-sambhaji-patil-nilangekar-493438", "date_download": "2018-04-22T12:50:47Z", "digest": "sha1:4HJAYL5EHL435LQADWOWQWA7OEUYL2WV", "length": 16292, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "लातूर : संभाजी पाटील निलंगेकरांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव", "raw_content": "\nलातूर : संभाजी पाटील निलंगेकरांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव\nपालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत, त्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव आज शिवसेना आणि शेतकरी संघटनेकडून करण्यात आला. आंदोलकांनी निलंगेकरांच्या घरासमोरच त्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव केला. या खुर्चीला 45 हजाराची अंतिम बोली लागली. या लिलावात दीड हजार शेतकऱ्यांना सहभाग घेतला होता. निलंगेकर यांना शेतकरी हिताचे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. या लिलावातून मिळालेली रक्कम निलंगातील दोन शेतकऱ्यांना दिली जाणार असून यातील एक हजार रुपये मुख्यमंत्री सहायत्ता निधीला देण्यात येणार आहे.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nलातूर : संभाजी पाटील निलंगेकरांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव\nलातूर : संभाजी पाटील निलंगेकरांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव\nपालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत, त्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव आज शिवसेना आणि शेतकरी संघटनेकडून करण्यात आला. आंदोलकांनी निलंगेकरांच्या घरासमोरच त्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव केला. या खुर्चीला 45 हजाराची अंतिम बोली लागली. या लिलावात दीड हजार शेतकऱ्यांना सहभाग घेतला होता. निलंगेकर यांना शेतकरी हिताचे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. या लिलावातून मिळालेली रक्कम निलंगातील दोन शेतकऱ्यांना दिली जाणार असून यातील एक हजार रुपये मुख्यमंत्री सहायत्ता निधीला देण्यात येणार आहे.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agrowon-news-cotton-soyabean-78833", "date_download": "2018-04-22T12:06:14Z", "digest": "sha1:KYOQT3BWKWLYV2YKOJXKY6T3HRNEYHBF", "length": 15435, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news cotton soyabean कापूस अन् सोयाबीन काढणीतच गेली दिवाळी | eSakal", "raw_content": "\nकापूस अन् सोयाबीन काढणीतच गेली दिवाळी\nबुधवार, 25 ऑक्टोबर 2017\nऔरंगाबाद - आधी पावसाच्या प्रदीर्घ खंडानं पिकं मारली. उरली सुरली कसर परतीच्या पावसानं पूर्ण केली. दिवाळीचे मुख्य पाच दिवस, सोयाबीनची काढणी अन्‌ कापसाच्या वेचनीत गेले. या पावसानं पांढर सोनं काळं केलं, भिजल्यामुळे सोयाबीनला कुणी विचारेनास झालयं. सारं काही ऑनलाइन व्हंत असतांना शेतमालाचे पडलेले दर, न थांबनारी शासनाची आकडेमोड यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आनंदानं दिवाळी साजरी करता आली नाही.\nऔरंगाबाद - आधी पावसाच्या प्रदीर्घ खंडानं पिकं मारली. उरली सुरली कसर परतीच्या पावसानं पूर्ण केली. दिवाळीचे मुख्य पाच दिवस, सोयाबीनची काढणी अन्‌ कापसाच्या वेचनीत गेले. या पावसानं पांढर सोनं काळं केलं, भिजल्यामुळे सोयाबीनला कुणी विचारेनास झालयं. सारं काही ऑनलाइन व्हंत असतांना शेतमालाचे पडलेले दर, न थांबनारी शासनाची आकडेमोड यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आनंदानं दिवाळी साजरी करता आली नाही.\nमराठवाड्यात खरिपाचे सरासरी पेरणीयोग्य क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात यंदा ४७ लाख ६८ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली; परंतु ऐन पीकवाढीच्या काळातच जुलै महिन्याच्या सुरवातीलाच जवळपास पंधरवडाभर पावसाने प्रदीर्घ उघडीप दिली. त्यामुळे मका, बाजरी, खरीप ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे उत्पादन खर्चालाही न परवडणारे आल्याने दिवाळसणात उसनवार किंवा उत्पादित माल कवडीमोल दराने विकून मुलाबाळांची कशीबशी हौसमोज शेतकऱ्यांना करावी लागली.\nपरतीच्या पावसाने सोयाबीन काढणी लांबविल्याने कपाशीची वेचनी व सोयाबीन काढणी एकाच वेळी आली. मजूर मिळेनासे झाल्याने मजुरीचे दर वाढवावे लागले. शासनाकडून जाहीर केलेल्या अनुदानाचा घोळ सुरू असताना कर्जमाफीचा छदामही अजून शेतकऱ्यांच्या खाती जमा झाला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर अजूनही दोन वर्षांपूर्वीच्या कापूस अनुदानाची प्रतीक्षा आहे. शासनाने ऑनलाइन नोंदणी करून शेतमाल खरेदी केंद्रावर विकण्याची सोय करण्याची व कमी दराने मालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची घोषणा केली; परंतु प्रत्यक्षात शेतमालाला मिळणारे कमी दर पाहता त्याची कडक अंमलबजावणी केल्याचे दिसत नाही. शेतमालाचे पडलेले दर वाढण्याचे नाव घेत नाही. शासनाने कृतिशील पावले उचलल्याशिवाय त्याचा फायदा होणार नाही, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nकापूस भिजल्याने तीन हजार रुपये प्रतिक्‍विंटलने विकावा लागला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत शेतात काम करावे लागले. मजुरीचे दर गगनाला भीडले. पावसानं मालाचा दर्जा बीघडविल्यानं त्याला दरही मिळेना.\n- तुकाराम धानुरे, बोधलापुरी, ता. घनसावंगी, जि. जालना.\nयंदा खरीप बुडला. कापसाला चार दोन बोंड लागली ती परतीच्या पावसानं भीजली, त्यामुळे त्याला दर मिळाला नाही, मजुरी गगनाला भिडली. परतीच्या पावसानं हंगाम लांबविल्यानं कामचं पुरली. भाऊबीजेला माहेराला जाता आलं नाही.\n- शारदा गिते, महिला शेतकरी, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.\nदोन वर्षापुर्वींचे कापसाचे अनुदान अजून मिळाले नाही. दिवाळी सोयाबीन काढली तीस १८०० ते २५०० रूपयांच्या आतच दर मिळतोय. काढणीला साडेतीन हजार एकरी मोजावे लागले, कर्जमाफीचा छदाम खात्यावर आला नाही.\n- विलास गपाट, इंदापूर, जि.उस्मानाबाद.\nपीकविमा भरून घेण्यात देशात बीड अव्वल\nबीड - शेतकऱ्यांकडून पीकविमा भरून घेण्यात बीड जिल्हा प्रशासनाने देशभरात अव्वल कामगिरी केली आहे. त्यामुळे या कामाची दखल पंतप्रधानांनी घेतली असून...\nपाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या\nवालचंदनगर- इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपान पवार (वय ४८, रा.बेलवाडी ) यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी...\nहायटेक औद्योगिक वसाहतीत सुरवातीला होणार रुग्णालय, शाळा\nऔरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ऑरिकच्या बिडकीन नोडच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. एक हजार हेक्‍टरच्या...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला दिली चालना\nसोलापूर-बार्शी मार्गावर वैरागनजीक सासुरे गावशिवारात सौ. वैशाली फुलचंद आवारे यांची साडेतीन एकरशेती आहे. दैनंदिन शेती नियोजनात पती फुलचंद यांना...\nबोंडअळीची मदत मिळणार केव्हा\nनागपूर - बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून मदतीचा आदेश काढण्यात आला. अद्याप मदत निधी न दिल्याने शासनाला निधी देण्याचा विसर पडल्याची चर्चा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.vadanikavalgheta.com/2007/08/blog-post_24.html", "date_download": "2018-04-22T12:39:04Z", "digest": "sha1:UBFWRIXB3FA6BEA2R3CCCMQKROEB5V6A", "length": 15730, "nlines": 400, "source_domain": "www.vadanikavalgheta.com", "title": "Vadani Kaval Gheta: बटाटेवडे (Batata Vada)", "raw_content": "\nकराडमधे दिवेकर बेकरी नावाची एक बेकरी आहे. मुळ ठिकाणाहुन आता ती दुसरीकडे हलवली गेलीय. त्यामुळे त्या दुकानात जाणे तितकेसे जाणे होत नाही. तसे नवीन ठिकाणही जुन्या दुकानापासुन खुप काही लांब आहे असे अज्जीबात नाहीये. पण जाणे होत नाही हेच खरे. आता त्यांची आठवण येण्याचे कारण काय असे डोक्यात येणे अगदीच साहजीक आहे. तर मला आठवतात त्यांचे बटाटेवडे. बाहेर जाउन काही खाणे ही त्याकाळात चैन होती आणि फ़ारसे प्रसिद्ध नव्ह्ते त्याकाळातली ही गोष्ट आहे :). एकदा पप्पा सहज सांगत आले घरी की आज लायब्ररीमधे कुणीतरी कार्यक्रमाला दिवेकरांचे बटाटेवडे आणलेले. मग असेच कधितरी मम्मी मंडईतुन येताना ते घेउन घरी आली. प्रचंड मोठा होता एकेक वडा आणि तिखट पण.\nपुढे कधीतरी स्वयंपाक करायची गोडी लागल्यावर मम्मीकडुन रीतसर बटाटावडा शिकले. आणि मग त्यात माझ्या आवडीनुसार बदल करत गेले. मी करते तो बटाटेवडा खालीलप्रमाणे -\n४ मध्यम आकाराचे बटाटे उकडुन घ्यावेत.\n१ मोठा लाल कांदा बारीक चिरुन\n३-४ हिरव्या मिरच्या (चवीनुसार कमीजास्त कराव्यात)\n२ मुठी चिरलेली कोथिंबीर\n१ लहान तुकडा आले\n२-३ टेबल्स्पून फोडणीसाठी तेल\nजिरे, मोहरी, हिंग, हळद - फोडणीसाठी\nकृती - आले, लसुण, मिरची आणि मीठ एकत्र वाटुन घ्यावे. खुप बारीक करु नये आणी फ़ार ओबड्धोबडही नसावे. बटाटे कुस्करुन ठेवावेत. फोडणीचे तेल कढईत तापायला ठेवावे. कढिपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळ्द घालुन तडतडल्यावर त्यात कांदा घालावा. कांदा साधारण परतत आला की त्यात हिरव्या मिरचीचे वाटण घालुन नीट परतुन घ्यावे. त्यात कुस्करलेला बटाटा घालावा. सारण नीट एकत्र करुन त्यावर झाकण ठेवावे. ५ मिनीटे मंद गॅसवर वाफ़ येउ द्यावी. त्यानंतर सारणात कोथिंबीर घालुन सारण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर साधारण टेबलटेनीसच्या बॉलईतके गोळे करावेत. साधारण १२ गोळे होतील.\nलाल तिखट, मीठ - चवीप्रमाणे\n२-३ टेबल्स्पून कडकडीत तापवलेले तेल\nकृती - बेसन, तांदुळाचे पीठ, तिखट, हळद, मीठ, ओव्याची पुड, कोथिंबीर एकत्र करावे. त्यात लागेल तसे पाणी घालत थलथलीत भिजवावे. बोटाने पीठ उचलले तर पट्कन भांड्यात पडणार नाही असे असावे. साधारण डोस्याच्या पिठासारखे सरसरीत असावे. त्यात तापवलेले तेल घालुन नीट मिसळुन घ्यावे.\nतळण्यासाठी तेल तापत ठेवावे. सारणाचा एक एक गोळा आवरणाच्या पीठात बुडवुन तापलेल्या तेलात सोडावा. दोन्ही बाजुने नीट तळुन घ्यावा.\nलसणीची चटणी, खोब~याची हिरवी चटणी या बरोबर गरम गरम खायला द्यावा.\n१. बटाटावड्याच्या आवरणात खायचा सोडा अज्जीबात घालु नये. तसा वडा खुप तेल शोषुन घेतो.\n२. मसाला डोसासाठी भाजी कराताना वरील पद्धतीनेच करावी म्हणजे राहीलेल्या भाजीचे वडे करुन पहाता येतील :)\nहे वाचल्यावर आत्ताच बटाटे वडे खावेसे वाटतात. कर्जतला ही दिवेकरचे वडॆ प्रसिद्ध होते.\nआपण सांबाराबरोबर वडॆ खाल्ले आहेत काय \nबेसना मध्ये सोडा टाकायचा असल्यास, चमच्या मधे सोडा घ्यावा व त्यावर गरम मोहन टाकणे त्या मुळे वडे तेलकट होनार नाही.\nपहिल्याच झटक्यात जमले मला बटाटेवडे. खूप छान वाटलं. बर्याच दिवसांनी खायला मिळाले.\nचवीला छान झाले होते पण आवरण पातळ झालं होतं.माझ्याकडे सोडा नव्हता.\nमहाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...\nIdli Chutney इडली - इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या ...\n( Link to English Recipe ) १ मोठा लाल कांदा तिखट, मीठ - चवीप्रमाणे बेसन अंदाजे लागेल तितके तेल तळण्यासाठी लागेल तितके किMचीत हळ...\n( Link to English Recipe ) कारले ही तशी मला न आवडणारी भाजी. पण घरी आवडते म्हणुन करायला आणि थोडीशी खायला पण शिकले :) Karlyachi bhaji २-३...\nवदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||\nजीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||\nभरल्या वांग्याचा मसाले भात (Stuffed Brinjal Pulav)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80416222350/view", "date_download": "2018-04-22T12:45:05Z", "digest": "sha1:HJRZHZZY5XULTAYEM2UUJ2VHZPKHKPME", "length": 12550, "nlines": 192, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत - कुंती-कर्ण-संवाद", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nगीत महाभारत - कुंती-कर्ण-संवाद\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nकर्णाची भेट घेण्यासाठी कुंती भागीरथीतीरी आली. कर्ण मध्यान्हकाळी दोन्ही बाहू वर करुन सूर्याची उपासना करीत होता. कुंती त्याच्या मागे उत्तरियाच्या सावलीत उभी राहून त्याची आराधना संपण्याची वाट पहात होती. कर्णाने जपजाप्य संपताच मागे वळून पाहिले. राजमाता कुंतीला पहाताच तो चकित झाला. कृष्णाची भेट आधी झाल्याने त्याला ही आपली खरी जन्मदात्री माता आहे, हे माहीत होते. त्याने म्हटले----’मी राधेय कर्ण तुला वंदन करतो.’ त्या संवादात कुंतीने आपल्या भावना व्यक्‍त केल्या. त्याचे जन्मरहस्य सांगितले. आपण माता असून सूर्य तुझा पिता आहे हेही सांगितले. ’तू पांडव हे आपले बंधू आहेत हे जाणत नसल्याने, मोहाने कौरवांची संगती धरली आहेस. त्यांना सोडून तू पांडव पक्षात ये, पाच पांडवात तू ज्येष्ठ म्हणून खरोखर शोभशील.’\nऐकता रणाचे लागुन राही चिंता\nभेटण्या तुला रे तळमळते ही माता ॥धृ॥\nतुज जन्म दिला मी आहे तू कौंतेय\nतू नाहिस कर्णा सूत, नाहि राधेय\nकानीन पुत्र तू माझा, तू क्षत्रीय\nरवि तुझा पिता जो प्रकाश देई जगता ॥१॥\nआगळे तेज ते होते बालमुखाला\nअन्‌ कवच-कुंडले होती उपजत तुजला\nजपण्यास पित्याच्या कीर्ती चारित्र्याला,\nह्या क्रूर करांनी दूर सारिले तुजला ॥२॥\nमातेची ममता कधी कमी ना होते\nबंधू हे पांडव तुझे, जाण हे नाते\nमज तुमच्यामधले वितुष्ट ना हे रुचते\nअर्जून नसे रे रिपू, तुझा तो भ्राता ॥३॥\nहे सत्य तुला मी आज सांगते कर्णा\nहे गुपित आजवर ज्ञात नसे रे कोणा\nतू अज्ञानातुन देशी साथ कुरुंना\nहे योग्य नसे तू व्हावे त्यांचा त्राता ॥४॥\nतू सोड संगती गांधारीपुत्रांची\nजाणती सर्वही लोभी वृत्ती त्यांची\nतू भिन्न वृत्तीचा, ओढ तुला सत्याची\nतुज काय सांगणे, शास्त्राम्चा तू ज्ञाता ॥५॥\nतू दूर राहिला हीच आपुली नियती\nतू श्रेष्ठ धनुर्धर झालासी तू नृपती;\nनच राहिल दोघा असाध्य काही जगती\nतू धनंजयासह एक खरोखर होता ॥६॥\nतू ज्येष्ठ तयांचा त्यांना येउन मीळ\nधर्माचे वैभव तुझ्या हाती सांभाळ\nते आनंदाने तुला मान देतील\nपाहु दे कौरवा पार्थांसह हा भ्राता ॥७॥\nतू दान दिले रे दोन्ही या हातांनी\nपूजितो भास्करा, वेदशास्त्र तू जाणी\nनयनांना दिसला हेच भाग्य मी मानी\nतू याचक म्हणुनी आज मान ही माता ॥८॥\nपत्नीला अर्धांगिनी कां म्हणतात\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-22T12:23:38Z", "digest": "sha1:7O5LQXGCT5G4K24LKASHXGL2AOAO7J4J", "length": 4745, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पलामू (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपलामौ हा झारखंडमधील लोकसभा मतदारसंघ आहे.\n३ हे सुद्धा पहा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर पलामू (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/desaiganj-vidarbha-news-mahadev-jankar-court-console-79344", "date_download": "2018-04-22T12:15:46Z", "digest": "sha1:MYO66ONDSFR6KPXIYIUKX7GYVJCI3E6S", "length": 12566, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "desaiganj vidarbha news mahadev jankar court console महादेव जानकरांना न्यायालयाचा दिलासा | eSakal", "raw_content": "\nमहादेव जानकरांना न्यायालयाचा दिलासा\nशनिवार, 28 ऑक्टोबर 2017\nदेसाईगंज (जि. गडचिरोली) - गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत एका उमेदवाराचा अर्ज बाद करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याच्या तक्रारीवरून पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना आज जामीन मंजूर केला आहे.\nदेसाईगंज (जि. गडचिरोली) - गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत एका उमेदवाराचा अर्ज बाद करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याच्या तक्रारीवरून पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना आज जामीन मंजूर केला आहे.\nनगर परिषद निवडणुकीतील एका उमेदवारासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी देसाईगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज देसाईगंज येथील न्यायालयात हजेरी लावली. 19 डिसेंबर 2016 रोजी देसाईगंज नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होती. तत्पूर्वी 5 डिसेंबर 2016 रोजी मंत्री जानकर देसाईगंज येथे आले होते. त्यांनी प्रभाग क्रमांक 9 \"ब'मधील कॉंग्रेसचे उमेदवार जेसा मोटवानी यांचा पक्षातर्फे सादर केलेला अर्ज घेऊ द्यावे. त्यांना \"कपबशी' हे निवडणूक चिन्ह द्यावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणला. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रदेश कॉंग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.\nनिवडणूक आयोगाने जानकर यांना खुलासा मागितला. गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही आयोगाकडे यासंदर्भातील अहवाल सादर केला. यानंतर 10 डिसेंबर 2016 रोजी निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक 9 \"ब'मधील निवडणूक रद्द केली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंत्री जानकर व उमेदवार मोटवानी यांच्याविरुद्ध देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nमगरीने ओढून नेलेल्या सागरचा मृतदेह सापडला\nसांगली - ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे आनंदमूर्ती घाटावरून मगरीने ओढून नेलेल्या चौदा वर्षाच्या सागर सिदू डंक या बालकाचा मृतदेह आज सकाळी सापडला. डिग्रज...\nपगारवाढीसाठी खासदारांचा गोंधळ हा काळा दिवस - वरुण गांधी\nनागपूर - लोकसभा आणि राज्यसभेतील प्रत्येक खासदारांकडे सुमारे 20 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. तसे शपथपत्रतच त्यांनी निवडणूक आयोगाला भरून दिले आहे...\nपोलिसाने घातली निरीक्षकाच्या दालनात दुचाकी\nबीड - येथील पोलिस मुख्यालयात एका पोलिस कर्मचाऱ्याने राखीव पोलिस निरीक्षकांच्या दालनात दुचाकी घालून त्यांना शिवीगाळ करीत धमकावले. यावेळी सहायक महिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-22T12:14:21Z", "digest": "sha1:4UVLXRR43SFPIHYCU5HJVXKFXP4HYNF3", "length": 39047, "nlines": 221, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रभा अत्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहिंदुस्तानी गायन, भजन, अभंग,\nप्रभा अत्रे (सप्टेंबर १३, इ.स. १९३२ - हयात) या किराणा घराण्याच्या गायिका आहेत. त्या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जातात. त्या पं सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या आहेत.\n६ संगीत क्षेत्रातील कार्य\nप्रभाताईंचा जन्म पुण्यात आबासाहेब व इंदिराबाई आपटे यांचे पोटी झाला. इंदिराबाई गाणे शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. हिराबाईंकडे शिकत असताना प्रभाताई त्यांना भारतातील विविध भागांत होणार्‍या कार्यक्रमांत साथ करत असत. संगीत शिकत असतानाच प्रभाताईंनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली.\nआबासाहेब अत्रे यांनी पुण्यात रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी स्थापन करून हायस्कूल काढले.\nविज्ञान शाखेची पदवी : फर्ग्युसन कॉलेज, पुणे विद्यापीठ.\nकायद्याची पदवी : विधी महाविद्यालय, पुणे विद्यापीठ.\nसंगीत अलंकार (स्नातकोत्तर पदवी) : गंधर्व महाविद्यालय मंडळ.\nडॉक्टर ऑफ म्युझिक - ’सरगम’बद्दल संशोधन.\nपाश्चात्य संगीत श्रेणी - ४ : ट्रिनिटी म्युझिक कॉलेज, लंडन.\nकथक नृत्यशैलीचे औपचारिक शिक्षण.\nपं. सुरेशबाबू माने व श्रीमती हिराबाई बडोदेकर यांचेकडे पारंपरिक 'गुरू-शिष्य' शैलीत हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण.\nप्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करतात. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील 'जागू मैं सारी रैना', कलावती रागातील 'तन मन धन', किरवाणी रागातील 'नंद नंदन', ह्या श्रोतृवृंदाच्या विशेष पसंतीच्या रचना आहेत.\nप्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला.\nतरुण वयात प्रभाताईंनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. इ.स. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. भारतातील व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत.\nमारू बिहाग, कलावती, खमाज ठुमरी\nनिरंजनी - १ : पूरिया कल्याण, निरंजनी - २ : शंकरा, बसंत.\nअनंत प्रभा - ललित, भिन्न षड्ज, भैरवी ठुमरी.\nश्याम कल्याण, बिहाग, रागेश्री ठुमरी.\nयुनिक एक्सपीरिअन्स वुइथ डॉ. प्रभा अत्रे - लाइट म्युझिक (त्यांच्या गझल रचना, भजने व इ.स. १९७० च्या दरम्यान केलेल्या संगीत कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण)\nडॉ. प्रभा अत्रे यांनी मराठी व इंग्लिश भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील पहिले पुस्तक 'स्वरमयी' असून त्यात संगीतावर आधारित निबंध व लेख आहेत. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वरमयी प्रमाणेच त्यांच्या 'सुस्वराली' (१९९२) या दुसर्‍या पुस्तकालाही लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मध्य प्रदेश शासनाने दोन्ही पुस्तकांचे हिंदी भाषेत अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या स्वरांगिणी ( इ.स. १९९४) व स्वररंजनी (इ.स. २००६) या मराठी भाषेतील पुस्तकांत त्यांनी रचलेल्या ५०० शास्त्रीय रागबद्ध रचना व लोकरचना आहेत. (त्यांसोबत ध्वनिमुद्रिका संचाचा समावेश असतो.) त्यांचे पाचवे पुस्तक, 'अंतःस्वर' हा त्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे. ह्या पुस्तकाचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे.\nप्रभाताईंची इंग्रजी भाषेतील 'एनलायटनिंग द लिसनर' (इ.स. २०००) व 'अलाँग द पाथ ऑफ म्युझिक' (इ.स. २००६) ही ध्वनिमुद्रिकांच्या संचासह विक्रीस उपलब्ध असलेली पुस्तके वैश्विक श्रोतृवृंदाला भारतीय संगीत जाणण्यासाठी मदत करतात. याखेरीज प्रभाताईंनी भारतात व परदेशांत संगीत विषयावर अनेक सप्रात्यक्षिक व्याख्याने दिली असून संगीताधारित विषयांवर विविध संशोधनपर लेख सादर केले आहेत.\nआकाशवाणीच्या संगीत विभागात सहाय्यक निर्मात्या म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.\nआकाशवाणीच्या मराठी व हिंदी भाषा विभागाच्या 'अ' श्रेणीच्या नाट्य कलाकार.\nव्यावसायिक संगीत नाट्यांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका.\nनेदरलँड्स, स्वित्झरलंड येथील शैक्षणिक संस्थांमध्ये; तसेच कॅलिफोर्निया व कॅलगरी (कॅनडा) येथील विद्यापीठांमध्ये संगीताच्या मानद प्राध्यापिका.\nमहाराष्ट्र सरकारतर्फे संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रभाताईंची 'विशेष कार्यकारी न्यायाधीश'पदी नियुक्ती.\nमुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात प्राध्यापिका व संगीत विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले.\nइ.स. १९९२ च्या दरम्यान प्रभाताईंनी पंडित सुरेशबाबू माने व हिराबाई बडोदेकर संगीत संमेलन हा वार्षिक संगीत महोत्सव सुरू केला. दरवर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई येथे हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.\nइ.स. १९८१ पासून 'स्वरश्री' ध्वनिमुद्रण कंपनीच्या मुख्य संगीत निर्मात्या व दिग्दर्शिका.\nकेंद्रीय चित्रपट प्रमाण बोर्ड, मुंबई यांच्या सल्लागार समितीत सदस्या, इ.स. १९८४.\nपुणे येथील 'गान वर्धन' ह्या प्रसिद्ध संगीत संस्थेच्या २२हून अधिक वर्षे अध्यक्षा.\nप्रभाताईंनी पुण्यात 'स्वरमयी गुरुकुल' संस्थेची स्थापना केली. ह्या संस्थेद्वारा पारंपरिक गुरु-शिष्य शैलीतील संगीत शिक्षण व समकालीन संगीत शिक्षणाचा मेळ घालण्यात आला आहे. ह्या संस्थेमार्फत, प्रभा अत्रे फाउंडेशन द्वारा अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.\nप्रभाताईंच्या शिष्यवर्गात अनेक आकाशवाणी कलाकार, दूरदर्शन कलाकार, पार्श्वगायक, संशोधक, हिंदुस्तानी संगीत गायक इत्यादींचा समावेश होतो. इ.स. १९६९ पासून त्या संगीत अध्यापन करत आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय व परदेशी कलावंतांचा समावेश असून त्यांच्या १० विद्यार्थ्यांना आज पर्यंत डॉक्टरेट शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांच्या शिष्यवर्गात सरला देसाई, डॉ. आशा पारसनीस - जोशी, रागिणी चक्रवर्ती, पद्मिनी राव, आरती ठाकुर, चेतना बाणावत, अश्विनी मोडक, वीणा कुलकर्णी व अतींद्र सरवडीकर यांचा समावेश आहे.\nआचार्य अत्रे संगीत पुरस्कार : इ.स. १९७६.\nआचार्य राम नारायण फाउंडेशन पुरस्कार, मुंबई.\nउगम संस्थेतर्फे पं उमादत्त शर्मा जीवनगौरव पुरस्कार : सप्टेंबर २०१४\nउस्ताद फैय्याज अहमद खान स्मरण पुरस्कार (किराणा घराणे)\nगोविंद - लक्ष्मी पुरस्कार\nग्लोबल अ‍ॅक्शन क्लब इंटरनॅशनल तर्फे सत्कार\nजगद्गुरू शंकराचार्यांतर्फे 'गान प्रभा' उपाधी बहाल.\nपद्मश्री पुरस्कार, भारत सरकार, इ.स. १९९०.\nपद्मभूषण पुरस्कार', भारत सरकार, इ.स. २००२.\nपुणे विद्यापीठातर्फे 'जीवन गौरव' पुरस्कार.\nपुण्याच्या ब्राह्मण जागृती सेवा संघाचा समाजभूषण पुरस्कार\nपु. ल. देशपांडे बहुरूपी सन्मान\nमुंबई शिवसेनेतर्फे 'माहीम रत्‍न' पुरस्कार.\n'स्वरमयी' पुस्तकासाठी राज्य शासन पुरस्कार.\nप्रभाताईंच्या ७५ व्या वाढदिवशी पुणे येथे झालेल्या जन्मोत्सव कार्यक्रमात त्यांना त्यांच्या चाहत्यांतर्फे व रसिकांतर्फे 'स्वरयोगिनी' ही उपाधी बहाल करण्यात आली.\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ.स. १९९१.\nसंगीत साधना रत्‍न पुरस्कार.\nहफिज अली खान पुरस्कार.\nपुण्यभूषण पुरस्कार इ.स. २०१८.\nइ.स. २०११ पासून तात्यासाहेब नातू ट्रस्ट व गानवर्धन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत साधना करणार्‍यांना प्रभा अत्र्यांच्या नावाचा 'स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे राष्ट्रीय शास्त्रीय संगीत पुरस्कार' प्रदान करण्यास सुरुवात झाली.\nडॉ. प्रभा अत्रे यांचे अधिकृत संकेतस्थळ\n’वळणवाटा’मध्ये प्रभा अत्रे यांचे स्वत:विषयीचे लेखन\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nआर्योद्धारक नाटक मंडळी ·इचलकरंजी नाटकमंडळी · किर्लोस्कर संगीत मंडळी ·कोल्हापूरकर नाटकमंडळी · गंधर्व संगीत मंडळी ·तासगावकर नाटकमंडळी · नाट्यमन्वंतर · पुणेकर नाटकमंडळी ·बलवंत संगीत मंडळी · रंगशारदा · ललितकलादर्श · सांगलीकर नाटकमंडळी ·\nसंगीत नाटककार आणि पद्यरचनाकार\nअण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर ·गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर ·माधवराव जोशी ·माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर ·राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर ·वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर ·वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे · ·\nसंगीत अमृत झाले जहराचे ·अमृतसिद्धी ·आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद ·संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप ·संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा ·संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा ·संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला ·संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी · नंदकुमार ·संगीत पंडितराज जगन्नाथ ·पुण्यप्रभाव ·प्रेमसंन्यास ·संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा ·संगीत मदनाची मंजिरी ·संगीत मंदारमाला · संगीत मानापमान ·संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी ·राजसंन्यास ·लेकुरे उदंड जाहली ·संगीत वहिनी ·वासवदत्ता ·वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला ·वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम ·संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्‌ग ·संगीत संशयकल्लोळ ·सावित्री · सीतास्वयंवर ·संगीत सुवर्णतुला ·संगीत स्वयंवर ·संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे · · ·\nजितेंद्र अभिषेकी ·भास्करबुवा बखले · रामकृष्णबुवा वझे · वसंतराव देशपांडे · ·\nअजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर ·प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर ·मास्तर भार्गवराम ·मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे ·वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले ·श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर · ·\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nइ.स. १९३२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मार्च २०१८ रोजी ०९:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/micromax-bolt-x351-price-p6u36X.html", "date_download": "2018-04-22T12:58:58Z", "digest": "sha1:IOD7ATT7FTPZPNCXK3VPS2J323WITPOK", "length": 14622, "nlines": 414, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मायक्रोमॅक्स बोल्ट क्स३५१ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमायक्रोमॅक्स बोल्ट क्स३५१ किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये मायक्रोमॅक्स बोल्ट क्स३५१ किंमत ## आहे.\nमायक्रोमॅक्स बोल्ट क्स३५१ नवीनतम किंमत Dec 29, 2017वर प्राप्त होते\nमायक्रोमॅक्स बोल्ट क्स३५१होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nमायक्रोमॅक्स बोल्ट क्स३५१ सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 1,570)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमायक्रोमॅक्स बोल्ट क्स३५१ दर नियमितपणे बदलते. कृपया मायक्रोमॅक्स बोल्ट क्स३५१ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमायक्रोमॅक्स बोल्ट क्स३५१ - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 13 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमायक्रोमॅक्स बोल्ट क्स३५१ वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 3 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Display\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nइंटर्नल मेमरी 442.5 KB\nएक्सटेंडबले मेमरी Yes, Up to 8 GB\nऑपरेटिंग सिस्टिम Featured OS\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी कॅपॅसिटी 1450 mAh\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 300 (2G)\nसिम ओप्टिव Dual SIM\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/25954/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B3,%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8--", "date_download": "2018-04-22T12:02:40Z", "digest": "sha1:G2MTFZOVS6ERDJRM5OMMFL7T2B6BBQJU", "length": 7398, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nजुनाबाजार गाडीतळ, २२० मंगळवारपेठ येथील नवीन स्वच्छतागृहाचे उद्घाटन महानगरपालिका अधिकारी माधव देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.या स्वच्छता गृहात महिला व पुरुषांसाठी व्यवस्था आहे.प्रकल्पास सुमारे १३ लाख खर्च आला असून तो कॉमन बजेटमधून करण्यात आला आहे.या प्रसंगी माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी,नगरसेविका सुजाताताई शेट्टी,नगरसेवक रवींद्र धंगेकर,नगरसेवक पल्लवीताई जावळे,नगरसेवक योगेश समेळ, सामाजिक कार्यकर्ते निलेश आल्हाट,अशोक झुळूक(अभियंता),काशिनाथ बिरादार,शंतनू जावळे,मुन्नाशेठ परदेशी,मंगेश साखरे,गोविंद साठे,बाबा कुरेशी,बबलू सय्यद,अबरार शेख,लक्ष्मीताई लोखंडे आदी मान्यवरांच्या बरोबरच महिला व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना माधव देशपांडे यांनी वस्ती-झोपडपट्टी साठी नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचा महानगरपालिका कायम प्रयत्न करते असे सांगितले,सदानंद शेट्टी यांनी बोलताना समाजोपयोगी कामासाठी प्रभागातील सर्व नगरसेवकांनी सहकार्य केले ही उत्तम बाब असल्याचे सांगितले.स्थानिक महिलांनी यापूर्वी धोकादायक व जास्त वाहतूक असलेला रस्ता ओलांडून दूरच्या स्वच्छता गृहामध्ये जावे लागत होते,आता ते टळेल याबद्दल आनंद व्यक्त केला.\nछायाचित्र :नवीन स्वच्छतागृह उद्घाटनप्रसंगी सदानंद शेट्टी,माधव देशपांडे,सुजाताताई शेट्टी,निलेश अल्हाट व अन्य मान्यवर आणि नागरिक\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/24083/%E2%80%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%A8-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9C-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E2%80%9D-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87--%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%A8-----", "date_download": "2018-04-22T12:18:27Z", "digest": "sha1:DAU5MQWUSRH35ADOLWPJ6JS7C7GFN2CI", "length": 6488, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\n“निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता अर्थसंकल्प बनविल्या बद्दल अर्थमंत्री अरुज जेटली यांचे अभिनंदन”-नरेंद्र सोनवणे (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशन)\n“निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता अर्थसंकल्प बनविल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अभिनंदन,नोकरदार वर्गाची निराशा झाली असली तरी २००० ते १५००० पर्यंत कर सूट मिळाली आहे”असे मत पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्र करसल्लागार असोसिएशनच्या वतीने यादव व्यापार भवन येथे लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली.या प्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी सचिव नवनितलाल बोरा,खजिनदार शरद सूर्यवंशी,अतुल कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच कर सल्लागार मोठ्या संखेने उपस्थित होते यावेळी विश्लेषण व चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ अॅड.मिलिंद भोई,अॅड.विद्याधर आपटे.सीए सुरेश मेहता,अॅड.जी वाय पटवर्धन उपस्थित होते.\nछायाचित्र :अर्थसंकल्प प्रक्षेपण पाहताना असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A9", "date_download": "2018-04-22T12:13:54Z", "digest": "sha1:FXAVOEQV3I2BXQUV4DV4EWP4GWLC67LA", "length": 15069, "nlines": 701, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेब्रुवारी ३ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n<< फेब्रुवारी २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\nफेब्रुवारी ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४ वा किंवा लीप वर्षात ३४ वा दिवस असतो.\n१४५१ - महमद तिसरा ऑट्टोमान सम्राटपदी.\n१४८८ - बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालुन मॉसेल बे येथे नांगर टाकला.\n१५०९ - तुर्कस्तान व पोर्तुगालमध्ये दीवची लढाई.\n१६९० - मासेच्युसेट्सने अमेरिकेतील पहिले कागदी चलन वापरायला सुरूवात केली.\n१७८३ - अमेरिकन क्रांती - स्पेनने अमेरिकेचे स्वातंत्र्य मान्य केले.\n१८०९ - अमेरिकेत ईलिनॉय प्रांताची रचना.\n१८६७ - जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक.\n१८७० - अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल अमलात. मतदानातील वंशभेद संपुष्टात.\n१९१३ - अमेरिकेच्या संविधानातील १६वा बदल अमलात. केंद्रीय सरकारला आयकर घेण्यास मुभा.\n१९१६ - कॅनडात ओट्टावातील संसदेची ईमारत आगीत भस्मसात.\n१९१७ - पहिले महायुद्ध - अमेरिकेने जर्मनीशी राजकीय संबंध तोडले.\n१९३१ - न्यू झीलँडच्या नेपियर शहरात भूकंप. २३८ ठार.\n१९४२ - दुसरे महायुद्ध - नाझींनी पिएर लव्हालला फ्रांसच्या पंतप्रधानपदी बसवले.\n१९४४ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने मार्शल द्वीपसमूह काबीज केला.\n१९५९ - विमान अपघातात अमेरिकन संगीतकार बडी हॉली, रिची व्हॅलेन्स व बिग बॉपर मृत्युमुखी.\n१९६६ - सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले.\n१९७२ - जपानच्या सप्पोरो शहरात हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.\n१९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.\n१९८९ - दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष पी.डब्ल्यु. बोथाने राजीनामा दिला.\n१९९७ - पाकिस्तानमध्ये निवडणुका.\n२००६ - लाल समुद्रात फेरी बुडाली. १,२०० ठार झाल्याची भीती.\n१८११ - होरेस ग्रीली, अमेरिकन पत्रकार, संपादक व प्रकाशक.\n१८३० - रॉबर्ट आर्थर टॅलबोट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१८८७ - हुआन नेग्रिन, स्पेनचा पंतप्रधान.\n१९२० - हेन्री हाइमलिख, अमेरिकन डॉक्टर.\n१९६३ - रघुराम राजन, भारतीय अर्थशास्त्री.\n१०१४ - स्वेन पहिला, डेन्मार्कचा राजा.\n१११६ - कोलोमान, हंगेरीचा राजा.\n१४५१ - मुराद दुसरा, ऑट्टोमन सम्राट.\n१४६८ - योहान्स गटेनबर्ग, जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक.\n१९२४ - वूड्रो विल्सन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.\n१९८५ - फ्रँक ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.\n२००५ - झुराब झ्वानिया, जॉर्जियाचा पंतप्रधान.\nबीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nफेब्रुवारी १ - फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - (फेब्रुवारी महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: एप्रिल १९, इ.स. २०१८\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०१७ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC", "date_download": "2018-04-22T12:27:02Z", "digest": "sha1:BTSW3KMPEURUBMMG2ZLU4HQOTSGK7P7D", "length": 4508, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मेक्सिकोतील फुटबॉल क्लब - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"मेक्सिकोतील फुटबॉल क्लब\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nइंदियोस दि सिउदाद हुआरेझ\nतिग्रेस दि ला युएएनएल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१४ रोजी १२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRJA/MRJA007.HTM", "date_download": "2018-04-22T12:53:38Z", "digest": "sha1:T3TW4JSRSZ7TVCOB2CRQC6Q4BEKRGZKQ", "length": 8237, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - जपानी नवशिक्यांसाठी | देश आणि भाषा = 国と言語 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > जपानी > अनुक्रमणिका\nजॉन लंडनहून आला आहे.\nलंडन ग्रेट ब्रिटनमध्ये आहे.\nमारिया माद्रिदहून आली आहे.\nपीटर आणि मार्था बर्लिनहून आले आहेत.\nतुम्ही दोघेही जर्मन बोलता का\nलंडन राजधानीचे शहर आहे.\nमाद्रिद आणि बर्लिनसुद्धा राजधानीची शहरे आहेत.\nराजधानीची शहरे मोठी आणि गोंगाटाची असतात.\nकॅनडा उत्तर अमेरीकेत आहे.\nपनामा मध्य अमेरीकेत आहे.\nब्राझील दक्षिण अमेरीकेत आहे.\nभाषा आणि पोटभाषा (बोली)\nजगभरात 6000 ते 7000 विविध भाषा आहेत. त्यांच्या पोटभाषांची संख्या अर्थात खूप आहे. पण भाषा आणि पोटभाषा यात फरक काय आहे पोटभाषेला नेहमी विशिष्ट स्थानानुरूप सूर असतो. ते स्थानिक भाषेच्या विविध प्रकाराला अनुसरून असतात. म्हणजेच पोटभाषा ही एक मर्यादित पल्ला असलेली भाषा आहे. एक सर्वसाधारण नियम म्हणजे पोटभाषा ही फक्त बोलली जाते, लिहिली जात नाही. ते स्वतःची एक भाषिक पद्धत बनवतात. ते स्वतःचे नियम अवलंबतात. सिद्धांताप्रमाणे प्रत्येक भाषेच्या अनेक पोटभाषा असतात. सर्व पोटभाषा राष्ट्राच्या प्रमाणभूत भाषेच्या अंतर्गत येतात. प्रमाणभूत भाषा राष्ट्रातल्या सर्व लोकांना समजते. त्यामुळेच भिन्न पोटभाषा बोलणारे लोक एकमेकांशी परस्पर संपर्क साधू शकतात. जवळ जवळ सर्व पोटभाषा कमी महत्वाच्या होत आहेत. शहरांमध्ये क्वचितच पोटभाषा बोलली जाते. प्रमाणभूत भाषा सहसा बोलली जाते. म्हणून, पोटभाषा बोलणारे अनेकदा साधे आणि अशिक्षित समजले जातात. आणि तरीही ते एका सामाजिक पातळीवर भेटतात. म्हणजेच पोटभाषा बोलणारे बाकीपेक्षा कमी बुद्धिमान असतात असे नाही. बर्‍याच वेळा विरुद्ध पोटभाषेला नेहमी विशिष्ट स्थानानुरूप सूर असतो. ते स्थानिक भाषेच्या विविध प्रकाराला अनुसरून असतात. म्हणजेच पोटभाषा ही एक मर्यादित पल्ला असलेली भाषा आहे. एक सर्वसाधारण नियम म्हणजे पोटभाषा ही फक्त बोलली जाते, लिहिली जात नाही. ते स्वतःची एक भाषिक पद्धत बनवतात. ते स्वतःचे नियम अवलंबतात. सिद्धांताप्रमाणे प्रत्येक भाषेच्या अनेक पोटभाषा असतात. सर्व पोटभाषा राष्ट्राच्या प्रमाणभूत भाषेच्या अंतर्गत येतात. प्रमाणभूत भाषा राष्ट्रातल्या सर्व लोकांना समजते. त्यामुळेच भिन्न पोटभाषा बोलणारे लोक एकमेकांशी परस्पर संपर्क साधू शकतात. जवळ जवळ सर्व पोटभाषा कमी महत्वाच्या होत आहेत. शहरांमध्ये क्वचितच पोटभाषा बोलली जाते. प्रमाणभूत भाषा सहसा बोलली जाते. म्हणून, पोटभाषा बोलणारे अनेकदा साधे आणि अशिक्षित समजले जातात. आणि तरीही ते एका सामाजिक पातळीवर भेटतात. म्हणजेच पोटभाषा बोलणारे बाकीपेक्षा कमी बुद्धिमान असतात असे नाही. बर्‍याच वेळा विरुद्ध जे लोक पोटभाषा बोलतात त्यांना बरेच फायदे आहेत. उदाहरणार्थ, भाषिक अभ्यासक्रमात. पोटभाषा बोलणार्‍याना विविध भाषिक शैली माहित असतात. आणि त्यांनी भाषिक शैलींदरम्यान त्वरित कसे बदलावे हे शिकून घेतले आहे. म्हणून, पोटभाषा बोलणारे लोक परिवर्तनासाठी जास्त सक्षम असतात. त्यांना कुठली भाषिक शैली कोणत्या ठराविक परिस्तिथीला अनुसरून आहे याचे ज्ञान असते. वैज्ञानिकदृष्टया ही हे सिद्ध झाले आहे. म्हणून पोटभाषेचा वापर करायचे धाडस करा. ती श्रेयस्कर आहे.\nContact book2 मराठी - जपानी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-04-22T12:37:16Z", "digest": "sha1:4HJD4CEZFNNZL7PHVS2SYCEXRLJ7C6TY", "length": 4658, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ९०० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ९०० चे दशक\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ८७० चे ८८० चे ८९० चे ९०० चे ९१० चे ९२० चे ९३० चे\nवर्षे: ९०० ९०१ ९०२ ९०३ ९०४\n९०५ ९०६ ९०७ ९०८ ९०९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.च्या ९०० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n\"इ.स.चे ९०० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ९०० चे दशक\nइ.स.चे १० वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://padmashripatil.blogspot.com/2011/08/", "date_download": "2018-04-22T12:38:55Z", "digest": "sha1:YHVIIACFOMVQBB2T3MRRLUVGG3FRB66Z", "length": 3888, "nlines": 36, "source_domain": "padmashripatil.blogspot.com", "title": "मोगरा..: August 2011", "raw_content": "\nव. पु. एक ध्यास ...\nवपुर्झा एक हव्यास... पुन्हा पुन्हा वाचण्याचा, ऐकण्याचा ....\nमला जे पटलं आणि आवडलं ते गोळा करून जोडण्याचा एक छोटा प्रयत्न, माझ्या प्रिय मैत्रिणीसाठी....\nपशु माणसापेक्षा श्रेष्ट असतात, कारण ते instinct वर जगतात.\nबेदम वजन वाढलाय म्हणून घारीला उडता येत नाही किंवा एखांदा मासा बुडालाय असं कधी ऐकलंय का\n\"आठवणी ह्या मुंग्यांच्या वारूला सारख्या असतात. वारुळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही,पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला कि एका मोगोमाग एक अशा असंख्य मुंग्या बाहेर पडतात .\nआठवणींच हि तसच आहे.\"\nपाऊसात भटकत असताना अंगावरचा शर्ट भिजतो तेंव्हा काही वाटत नाही, तो अंगावरच हळू हळू सुकतो तेंव्हा त्याचही काही वाटत नाही,सुकला नाही तरी ओल्याची सवय होते; पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हणल तर कसं वाटतं\nIdentity card सारखी विनोदी गोष्ट साऱ्या जगात नाही , आपण आहोत कसे हे त्यांना हवं असत पण त्याऐवजी आपण दिसतो कसे हे पाहून ते आपणाला ओळखतात.\nवेळ पुरत नसला कि तो आपला सर्वात जवळचा मित्र असतो; मध्ये लुडबुड करत नाही. आपण त्याचा वापरतो पण तो स्वतःच असतीत्वाही प्रकट करत नाही. पण वेळ जेव्हा उरतो तेव्हा त्याच्या सारखा वेरी नाही, तो तुम्हाला उधवस्त करतो. असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ते क्षण मोकळे म्हणायचे, पण ते क्षण भकास असतात .\nमी माझ्यासारखी .... आयुष्याबद्दल सिरीयस पण स्वच्छंद जगणारी, इतरांची काळजी घेणारी पण स्वमर्जी जपणारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/daisy-shah-star-salman-khans-dance-film-52343", "date_download": "2018-04-22T12:25:56Z", "digest": "sha1:2C4GKDVZUVUHTTBL24EI4EGHM6CECZ7D", "length": 10827, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Daisy Shah to star in Salman Khan's dance film? दोघात तिसरी... | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 13 जून 2017\nबॉलीवूडचा दबंग खान सलमान लवकरच नृत्य-दिग्दर्शक रेमो डिसूझाच्या डान्सवर आधारित चित्रपटात झळकणारेय. सलमान पहिल्यांदाच डान्सवर आधारित सिनेमात काम करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे.\nबॉलीवूडचा दबंग खान सलमान लवकरच नृत्य-दिग्दर्शक रेमो डिसूझाच्या डान्सवर आधारित चित्रपटात झळकणारेय. सलमान पहिल्यांदाच डान्सवर आधारित सिनेमात काम करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे.\nआता सूत्रांच्या माहितीनुसार आणखीन एका अभिनेत्रीची वर्णी या चित्रपटात लागली आहे. ती म्हणजे अभिनेत्री डेझी शाहची आणि हीच आहे दोघात तिसरी. सलमानने \"जय हो' चित्रपटातून डेझीला लॉंच केलं होतं. \"जय हो' हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर अयशस्वी ठरला आणि डेझीच्या करियरलाही हवं तसं यश मिळालं नाही. डेझीनं \"हेट स्टोरी 3' मध्येही काम केलं; पण त्यातही ती यशस्वी होऊ शकली नाही. रेमोच्या चित्रपटात सलमान तेरा वर्षीय मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. यात सलमान एक प्रोफेशनल डान्सर आहे. त्यामुळे या सिनेमासाठी दबंग खानला डान्सची ट्रेनिंग घ्यावी लागणारेय. चित्रपटाच्या चित्रीकरणाला या वर्षाच्या अखेरीस सुरुवात होणारेय.\nछोट्या शहरांत नाट्यगृहे हवीतच\nलातूर - ‘महाराष्ट्र हा संगीतवेडा, तसा नाटकवेडाही आहे; पण आवश्‍यक सुविधा असलेले नाट्यगृह नसल्याने सांस्कृतिक चळवळ तीथपर्यंत पोचत नाही. म्हणून अशी...\nअश्‍लील नृत्य करणाऱ्या महिलांसह 19 जणांवर गुन्हा\nसोलापूर - बाळे परिसरातील शिवाजी नगरजवळील हॉटेल न्यू विनय ऑर्केस्ट्रामध्ये सुरू असलेल्या डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकला. अश्‍लील नृत्य करणाऱ्या आठ...\nगुंतता हृदय हे (मंदार कुलकर्णी)\n\"ऑक्‍टोबर' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. कोमात गेलेली एक मुलगी आणि तिच्यात गुंतलेला, तिची काळजी घेणारा एक तरुण एवढंच कथाबीज असलेला हा चित्रपट....\nकाँग्रेसने देशाचा खोटा इतिहास लिहिला : डॉ. दा. वि. नेने\nसांगली : सत्ताधारी काँग्रेसने देशाचा खोटा इतिहास लिहिला. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर माझ्या सारख्यांना तो इतिहास खोटा असल्याचे...\nनवा चित्रपट : बियाँड द क्‍लाउड्‌स\nगुन्हेगारी विश्‍व आणि माणुसकीचा गहिवर... मुंबईतील एका फ्लाय ओव्हरवर दोन माणसं भेटतात. पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुबत्ता, भव्य होर्डिंग्ज व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/02/google-buzz-is-here-srop-tweeting-start.html", "date_download": "2018-04-22T12:00:03Z", "digest": "sha1:AE2336B6F3PGUWI5ZFXQZNSMD33AVPCW", "length": 10851, "nlines": 77, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Google Buzz is here ! Stop tweeting start Buzzing ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nगुगल काकांनी काल एका नविन सर्वीसची घोषणा केली. गुगल बझ्झ (Google Buzz) . गुगल बझ्झ बद्दल एका वाक्यात सांगायचं म्हणजे \" जीमेलमधील सोशल नेटवर्कींग \" असे म्हणता येईल. गुगलने ऑर्कुटद्वारे सोशल नेटवर्कींगच्या क्षेत्रात पाउल टाकले होते. भारत आणि ब्राझीलमध्ये ऑर्कुट तुफान लोकप्रीय झाले परंतु इतर देशांमध्ये आणि मुख्यत्वे अमेरीकेत ऑर्कुट फारसे चालले नाही. त्यानंतर गुगल वेव्ह सोशल नेटवर्कींग क्षेत्रात उतरली मात्र अद्याप ही सेवा सर्वांना उपलब्ध करुन देण्यात गुगल यशस्वी झालेली नाही. आणि म्हणुनच आता गुगल बझ्झ द्वारे गुगलने सोशल नेटवर्कींग क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली आहे.\nगुगल बझ्झ म्हणजे नक्की काय आहे\nगुगल बझ्झ बर्‍याच उशीरा या क्षेत्रात आलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत अस्तीत्वात असलेल्या सर्व सोशल नेटवर्कींग साईट्सचे सर्व फीचर्स बझ्झ मध्ये सामावलेले आहेत. जीमेल वापरणार्‍या एका मोठ्या वाचकगटापर्यंत गुगल बझ्झला आपोआपच पोचता येत आहे हा दुसरा फायदा. बझ्झ साठी जीमेल व्यतीरीक्त कुठेही लॉग-इन आणि अकाउंट सेट-अप करण्याची आवश्यकता नाही हा तिसरा फायदा. याहीपेक्षा अधिक फायदे/फीचर्स आहेत -\nस्वचालित मित्र यादी (Automatic friends lists) (जीमेलवरील आपले सर्व contacts आपोआपच Buzz मध्ये समाविष्ट केले जातात.)\nपिकासा वरील चित्रे, फोटो तसेच ट्वीटर वरील फीड्स आपोआपच गुगल बझ्झ मध्ये येते. फोटो पाहण्यासाठी ट्वीटपीक सारख्या तीसर्‍याच सेवेकडे न जाता, ब्राउजरमध्येच पुर्ण आकारात फोटो पाहता येतात.\nPublic and private sharing (व्यक्तीगत तसेच सार्वजनीक असे दोन वेगवेगळे भाग Google Buzz मध्ये वापरता येतात. त्यामुळे खाजगी गोष्टी खाजगीच ठेवता येतात.)\nफेसबुक किंवा ट्वीटर प्रमाणे प्रत्येक अपडेट्स ईमेल द्वारे पोहोचवण्यापेक्षा Buzz मधील अपडेट्स एका ईमेल थ्रेड मध्ये आपोआप अपडेट होतात.\n\"Recommended Buzz\" हे गुगल बझ्झचे सर्वात महत्त्वाचे फीचर आहे. बझ्झ मधील तुमच्या मित्रांच्या मित्रांचे अपडेट्स पैकी चांगले अपडेट्स गुगलच्या एका खास अल्गोरीदम द्वारे निवडुन प्रस्तुत केले जातात. एवढेच नव्हे तर एखादे \"Recommended Buzz\" आवडले नाही तर तसा फीडबॅक देण्याची देखिल सोय आहे. गुगल अल्गोरीदम तुमच्या फीडबॅक अनुसार \"Recommended Buzz\" मध्ये सुधारणा करत राहील.\nBuzz वर तुम्हाला फोटोज, व्हीडीओज, इतर वेबसाईट्सच्या लिंक्स आणि ईंटरनेटवर शेअर करण्यासारखे जे काही उपलब्ध असेल ते सर्व Buzz followers बरोबर शेअर करता येईल.\nगुगल बझ्झचे आणखी एक सुपर फीचर म्हणजे इतर पॉप्युलर सेवांबरोबर एकीकरण (Integration). Flickr, Twitter, Picasaweb, Youtube, Blogger अशा अनेक सर्वीसेसच्या फीड्स, अपडेट्स Buzz मध्येच पाहता येतात. उदाहरणार्थ ट्वीटरमधील ट्वीट्स वाचण्यासाठी ट्वीटर.कॉम वर जाण्याची आवश्यकता नाही. Buzz मधुनच ट्वीटर अपडेट्स पाहता येतील.\nसोशल नेटवर्कींगचं पसरत चाललेलं विश्व आता पुन्हा लहान होत आहे.\nगुगल बझ्झ गुगलच्या इतर सेवांप्रमाणेच वापरावयास अतीशय सोपे आहे, सर्वसमावेशक आहे आणि मोफत आहे.\n(थोडक्यात ट्वीटर्.कॉम विकत घेण्याचे सर्व प्रयत्न फसल्यावर आता ट्वीटरला (आणि फेसबुकला देखिल ) जमीनदोस्त करण्याचे प्रयत्न गुगलने चालु केले आहेत. आणि पुर्ण जगाची माहिती खिशात ठेवण्याचा देखिल गुगलचा डाव आहे. म्हणजेच एका दगडात दोन पक्षी ) जमीनदोस्त करण्याचे प्रयत्न गुगलने चालु केले आहेत. आणि पुर्ण जगाची माहिती खिशात ठेवण्याचा देखिल गुगलचा डाव आहे. म्हणजेच एका दगडात दोन पक्षी \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/entertainment/46-years-v-shantarams-pinjra-1854", "date_download": "2018-04-22T12:18:54Z", "digest": "sha1:MPCBHUK2LZXOLPXKX6JIKAYQUN66Z5S6", "length": 9081, "nlines": 41, "source_domain": "bobhata.com", "title": "दिनविशेष : ४६ वर्ष मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट 'पिंजरा' !!", "raw_content": "\nदिनविशेष : ४६ वर्ष मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट 'पिंजरा' \n'आली ठुमकत नार लचकत', 'छबिदार छबी मी तोऱ्यात उभी', 'दे रे कान्हा चोळी अन लुगडी', 'दिसला ग बाई दिसला', 'इष्काची इंगळी डसली', 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली', 'मला लागली कुणाची उचकी', ' तुम्हावर केली मी मर्जी बहाल.....'अशी अवीट गाणी चार दशकं जुनी आहेत यावर नव्या पिढीचा सहजासहजी विश्वास बसणार नाही.पण हे खरं आहे. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात 'शोले' ने जो अभूतपूर्व इतिहास घडवलाय..त्या पद्धतीची अमीट मोहोर निर्माण केलेला पिंजरा हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज 46 वर्षे झाली. मराठी चित्रसृष्टीला कित्येक कसदार चित्रपटांची निर्मिती झाली; पण 31 मार्च 1972 ला प्रदर्शित झालेल्या 'पिंजरा'च्या लोकप्रियतेचा उच्चांक आजतागायत कायम राहिला आहे.\nएका सरळमार्गी शिक्षकाची तमाशातल्या कलावंतीणच्या मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेली ससेहोलपटीची या चित्रपटाद्वारे साकारलेली कथा काळीज पिळवटून टाकणारी आहे. मराठीतले श्रेष्ठ निर्माते दिग्दर्शक व्ही.शांताराम यांच्या या चित्रपटानं जगभरातल्या रसिकांनाच मोहिनी घातली. डॉ.श्रीराम लागू, निळू फुले आणि संध्या यांच्या अभिनयाची जुगलबंदी, शंकर पाटील यांचे खुमासदार अन काळजात कळ उमटवणारे संवाद, जगदीश खेबुडकरांची बहारदार गाणी आणि त्यांना राम कदमांनी चढवलेला नितांतसुंदर स्वरसाज अशा बहारदार मिलाफामुळं निर्माण झालेल्या या अनवट कलाकृतीची मोहिनी गेली जवळपास अर्धशक कायम आहे.\n'पिंजरा' ची कथा प्रारंभी साधीसुधी, गावरान वळणाची वाटणारी व अखेरीस काळजावर ओरखडा उमटवणारी आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील एक टिपिकल खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचं अन् ग्रामस्थांना आदर्शवादाचं बाळकडू पाजणाऱ्या श्रीधरपंत या मास्तराच्या आयुष्याचा उतरत जाणारा आलेख त्यात चितारलेला आहे. जगण्याच्या ध्येयवादातून गावात आलेल्या तमाशाच्या फडाला मास्तर कडाडून विरोध करतात..त्या कलावंतीणला तो अपमान वाटतो..त्या अवहेलनेमुळे तिचं मन दुखावलं जातं.. आणि ' मास्तर, नाय तुला तुणतुणं देऊन तमाशाच्या फडावर उभं केलं तर चंद्रकला चंद्रावळकर नाय मी'..अशी घोर प्रतिज्ञा ती करते. तो सूड पुरा करून जिवंतपणी स्वतःचा पुतळा बघण्याच्या मरणयातना देत मास्तरच्या आयुष्याची अक्षरशःती वाताहात करते, अशी ही कथा चित्रपटात अप्रतिमरीत्या फुलवली आहे. मास्तरच्या मुख्य भूमिकेत असलेले डॉ.श्रीराम लागू, कलावंतीण झालेली संध्या आणि आदर्शवादी आयुष्य अन वास्तववादी जगण्यातली मेख लक्षात आल्यानं प्रवाहासोबत वाहत असलेला निळू फुलेंनी रंगवलेला तमासगीर यांच्या कसदार अभिनयाच्या जुगलबंदीने चित्रपटाने आगळी उंची गाठली आहे.\nजर्मन साहित्यिक हेंरिच मॅनच्या 'प्रोफेसर अनरट' या कादंबरीवर आधारित ' द ब्ल्यू एंजल' हा चित्रपट खूप गाजला होता. जोसेफ स्टर्नबर्ग च्या या चित्रपटावरूनच 'पिंजरा'चे कथानक बेतले आहे. साध्या सोप्या शब्दांची, मधाळ चालीची या चित्रपटातील सर्वच्या सर्व नऊ गाणी तुफान हिट झाली. हल्ली त्याची रिमिक्स ही कानावर पडू लागली आहेत. 'पिंजरा' हिंदीतही त्याच नावाने, त्याच कलाकारांसोबत हिंदीतही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, गीतकार, संगीतकार आता हयात नाहीत. पण त्यांनी निर्माण केलेली ही अजरामर कलाकृती रसिकांच्या काळजात कायम घर करून राहील हे नक्की.\nलेखक - आबिद शेख, पुणे\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.50languages.com/phrasebook/mr/en/", "date_download": "2018-04-22T12:15:33Z", "digest": "sha1:ZDKAJUIJCT4KKTNFBNNFQMOOM7547ESY", "length": 13932, "nlines": 357, "source_domain": "www.50languages.com", "title": "###भाषा1### - ###भाषा2### नवशिक्यांसाठी - मजकूराचा तक्ता", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nकाल – आज – उद्या\nएखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\nरोजची कामे, खरेदी इत्यादी\nगरज असणे – इच्छा करणे\nएखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\nप्रश्न – भूतकाळ १\nप्रश्न – भूतकाळ २\nक्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\nक्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\nदुय्यम पोटवाक्य की १\nदुय्यम पोटवाक्य की २\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + इंग्रजी UK (1-100)\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nकॉपीराइट © 1997-2017 गोएथ व्हर्लाग गाम्भ स्टार्नबर्ग द्वारे, जर्मनी\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://societal-reflections.blogspot.com/2009/10/blog-post_14.html", "date_download": "2018-04-22T12:42:57Z", "digest": "sha1:MKXLXUJ2FBAOOTOX2S55NEEIEH63WKQU", "length": 57858, "nlines": 109, "source_domain": "societal-reflections.blogspot.com", "title": "समाज मनातील बिंब: 1/ परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल हवा", "raw_content": "\nमराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.\n1/ परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल हवा\nपरीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल हवा\nपरीक्षा दरवर्षी होतात, त्यामध्ये थोडेफार गोधळही दरवर्षी होतात, थोडे पेपर फुटतात, थोडी चर्चा होते आणि पुन्हा सगळे सुरळीत चालू होते. या वर्षी मात्र ते तसे झाले नाही, पेपरफुटी झाली ती छोट्या प्रमाणावर न राहता मोठ्या प्रमाणावार झाली. याला कारण वैज्ञानिक प्रगती, त्यातून निघालेली दूरसंदेश (फैक्स) पाठवणारी उपकरणे, त्यांचा कल्पकतेने वापर करून घेणा-या शैक्षणिक टोळ्या इत्यादि पण ही वैज्ञानिक प्रगति, नवीन साधनं, नवीन उपकरणं वाढतच राहाणार. म्हणजेच इथून पुढे दरवर्षी ही पेपर-फुटीची समस्या अधिक भयानक बनत जाणार. ही समस्या थांबवायची, तर परीक्षा या संकल्पनेत आणि पद्धतीत देखील आमूलाग्र बदल करायला हवा. त्यासाठी देखील वैज्ञानिक प्रगतिचा वापर करून घेता येईल.\nपण त्या आधी थोडस थांबून शिक्षण कशासाठी, परीक्षा कशासाठी आणि डि यांची भेंडोळी तरी कशासाठी याचा विचार करूया. पैकी शिक्षणाचे उद्दिष्ट स्पष्ट आहे - वि'ार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे, त्यांची ज्ञानलालसा व ज्ञानभांडार वाढवणे, त्यांना चांगला माणूस म्हणून घडवणे व मोठेपणी समाजाला उपयुक्त वर्तन त्याच्या हातून सतत घडत राहील अशी त्याची तयारी करून घेणे. परीक्षा घेतली किंवा न घेतली याच्यावर हे उद्दिष्ट अवलंबून नाही.\nसारा खटाटोप 'किमती साठी'\nदुसरा प्रश्न हा की परीक्षा आणी ती पास झाली तर मिळणारी डिग्री कशासाठी वि'ार्थी दशा संपवून संसारात पाऊल टाकणा-या प्रत्येक माणसाला जगाच्या बाजारात स्वतःची किमत ठरवून घ्यावी लागते. ती ठरली की मगच त्याला पैसा, मान सम्मान, सोई सुविधा वगैरे मिळणार असतात. अशी एकमेकांची किंमत ठरवतांना ती प्रदीर्घ सहवास व अनुभवांतून ठरवायचे म्हटले, तर पुष्कळ वेळ जाणार. म्हणून या एकूण उपद्व्यापातील काही टे भाग तरी आपण डिग्रीच्या आधारे सोडवायचा प्रयत्न करतो. एखा'ा त्रयस्थ, पण जिच्या स्टॅण्डर्डबद्दल खात्रीने सांगता यावे अशा संस्थेने माझ्याबाबत सर्टिफिकेट दिले, तर त्या संस्थेची एकूण कार्यपद्धती व कीर्ती माहिती असणारी व्यक्तीदेखील सुरूवातीलाच थोड्याफार प्रमाणात माझी किंमत करू शकते. माझी किंमत पटविण्यासाठी मला किंवा ती किंमत पटण्यासाठी त्या व्यक्तीला फार वेळ किंवा म खर्च करावे लागत नाही. थोडक्यात, डिग्री किंवा सर्टिफिकेट देणा-या संस्थेचा स्टॅण्डर्ड, निष्पक्षपातीपणा, परीक्षा पद्धत, याहीबाबत सर्वत्र खात्रीचे वातावरण असले पाहिजे, सध्या अशा संस्था म्हणजे परीक्षा घेणारी विभिन्न बोर्डस्‌, कॉलेजेस्‌, युनिव्हर्सिटी व इतर काही इन्स्ट्टियूट अशा आहेत.\n तर एखा'ाला त्याच्या योग्यते बाबत प्रमाणपत्र देताना सदर संस्थेने खात्री करून घेण्याची पद्धत. मात्र गेल्या कांही वर्षात ही एकूण पद्धतीच भ्रष्ट झालेली आहे, त्यांत कित्येक दोष निर्माण झाले आहेत.\nपहिला दोष म्हणजे परीक्षार्थींची संस्था भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे कोणत्याही संस्थेला त्यांची परीक्षा घेण्यासाठी पेपर काढणे, ते छापणे, त्यांची गुप्तता राखणे, ते अचूकपणे ज्या त्या परीक्षा केन्धावर पोचते करणे, तेथे परीक्षा उरकणे, उत्तरपत्रिका गोळा करणे, त्या तपासून घेणे, तपासणीमध्ये सुसूत्रता व समवाक्यता असणे, तपासणीचे निकष जास्तीत जास्त एकसारखे ठेवणे, तपासणीनंतर सर्व उत्तरपत्रिकांचे निकालपत्रक तयार करून घेणे, ते वेळच्या वेळी प्रकाशित करणे या बाबी जास्तीत जास्त कठीण होत चालत्या आहेत.\nदूसरा दोष म्हणजे या परीक्षांमधून लागणा-या निकालाला अवास्तव महत्व मिळत चाललंय. उच्च शिक्षण घेणा-यांचे लोढेच्या लोढे एखाद दुस-या विशिष्ट कोर्सच्या मागे धावत असतात, कारण तो अभ्यासद्भम पूर्ण केल्यानंतर त्यांच्यावर पैशांचा धबधबा कोसळणार असतो. बारावीनंतर पांच वर्ष खर्चून तयार होणारा डॉक्टर आणि तेवढीच वर्ष खर्चून तयार होणारा मराठी वाड्मयाचा एम.ए यांच्या बाजारमूल्यांत प्रचंड तफावत आहे. त्याचबरोबर या अभ्यासाच्या पाच वर्षांच्या काळात त्यांना करावा लागणारा खर्च आणि समाजाला त्यांच्यासाठी करावा लागणारा खर्च (म्हणजेच समाजाकडून त्यांना मिळालेली आगाऊ मदत) यामध्येही प्रचंड तफावत आहे. शिवाय समाजाकडून त्यांना जी मदत मिळाली, तिची परतफेड करण्याची काहीच जबाबदारी त्यांच्यावर नाही.\nविशिष्ट अभ्यासद्भम किती खर्चिक असू शकतात आणि जेंव्हा एखादा वि'ार्थी त्या खर्चापेक्षा कितीतरी कमी खर्चात ते शिक्षण घेत असतो तेंव्हा त्याला समाजाकडून मिळणारी मदत, आधार किवा अनुग्रह किती मोठा असतो, याचे एक उदाहरण पाहा. कॅपिटेशन फी भरून खुलेआम इंजिनीयरिंग व मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता, तेव्हा एकेका वि'ार्थ्याने पावतीवर 1 ते २ लाख व बिन पावतीचे ५ ते ७ लाख रूपये खर्च केल्याचे आपण सर्वानी ऐकलेले व काहींनी पाहिलेले किंवा दिलेले आहेत. एवढा पैसा खर्च न करता एखा'ा हुशार मुलाला खूप कमी खर्चात हेच शिक्षण मिळत असते, तेव्हा त्याच्यावर समाजाचे किती उपकार असतात, याची कल्पना येईल. पण यासाठी हुशारी सिद्ध व्हायला हवी. तेही आयुष्याच्या एकाच ठराविक वर्षी, तेवढ्या परीक्षांच्या मोसमातच. तो महिनाभर निभावलं की पुढे आयुष्यभर निभावता येतं. म्हणून मग त्या महिन्याभरात सर्व विधिनिषेध बाजूला ठेवायचे, युद्धपातळीवर साम, दाम, दंड, भेद वापरायचे, त्यावेळी नैतिकमूल्यांचा विचार करायचा नाही, अशीच मनोवृत्ती तयार होते. त्या एका महिन्याच्या काळात परीक्षा या रोगाची लागण झालेली बहुतेक कुटुंबे कसं तरी करून पुढे सटकायच्या प्रयत्नात असतात. सगळ्यांची सारासार विवेकबुद्धी कोंडलेली असते.\nत्यातून कांही जण गैरमदत मिळवण्यात यशस्वी होतात, कुणी गैरमदत देण्याचा धंदा सुरू करतो. कुणाला मदत मिळत नाही, कुणी तर कशाला करायचा अभ्यास असे म्हणत निराशेचा पहिला धडा शिकत असतो आणि त्याची वैफल्यग्रस्त मनोवृत्ती पुढील आयुष्यभर त्याला आणि समाजाला भोवणार असते वगैरे वगैरे पुष्कळ समाजशास्त्र इथे मांडता येईल. पण मुद्दा हा की याच्यावर तोडगा काय असावा\nट्यूशन क्लासेस्‌, खाजगी क्लासेस्‌ आणि कॅपिटेशन फीवर चालणा-या शाळा कॉलेजांबद्दलही थोडा विचार करायला हवा. यातील काही चित्र फार विदारक आहेत. माझ्या माहितीच्या एका शाळेत दहा वर्षांपूर्वी एका शिक्षकाने वि'ार्थ्यावर दबाव आणला- माझी ट्यूशन लावाल तरच वर्गात पास करीन. बातमी ऐकून आम्ही म्हटलं, वाईट आहे, पण सगळीकडे हेच चालू आहे. मग पायंडा पडला, वर्गात शिकवणारच नाही. माझ्या खाजगी क्लासला या. आम्ही म्हटलं, हेही सगळीकडे आहेच. मग खाजगी क्लासची फी अचानक दुप्पट झाली, कारण मुख्याध्यापकांनी या शिक्षकाला दम दिला की, तुम्ही खाजगी फीचे पैसे घेता, तेवढा हप्ता मला मिळालाच पाहिजे. गेल्या वर्षी ऐकले की त्या शाळेच्या मॅनेजमेंटच्या सदस्यांनीही शिक्षकाला आपापले रेट ठरवून दिले आहेत. शाळेच्या प्रत्येक वि'ार्थ्यापोटी अमूक रम मला आणून दिलीच पाहिजे. बरं, अशा प्रकारे पैसे चरले आणि चारले जात असताना वि'ार्थ्याला वर्गात किंवा खाजगी वर्गात धड काही शिकवलं तरी जातंय का हे कुणी विचारू नका.\nशालेय शिक्षकांच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांचा आणि पालकांचा कदाचित निरूपाय होत असेल, पैसे देण्याच्या बाबतीत. पण मग चांगल शिकवले जाण्याचा आग्रह तरी ते धरू शकतात का या प्रश्नाचे उत्तर एका दुस-या आणि वरील दर्जाच्या जाळ्यात अडकलेले आहे. ते आहे बोर्डाच्या आणि युनिव्हर्सिटी परीक्षांच्या पातळीवर असणा-या पेपर सेन्टर, एक्झामिनर, मॉडरेटर आणि टँब्युलेटर यांचे जाळ \nपेपर सेटर कडून थोडया - फार प्रमाणात पेपर फुटले जातात हे अनादि काळापासून ऐकायला मिळन असणार. आमच्या वेळी त्यांची क्षम्य पातकी कोणती ती ठरलेली असायची. प्रत्येक शिक्षकाचे कांही आवडीचे विषय, आवडीचे धडे आणी आवडीचे प्रश्न ठरलेले असायचे. म्हणून त्याने पेपर सेट केला असेल तर त्या त्या धडयांना आणि प्रश्नांना निश्चित स्थान मिळणार - शिवाय पेपर सेट करणा-या शिक्षकाने सत्राच्या शेवटच्या महिन्यात घाईघाईने कोणते धडे पूर्ण करून घेतले, त्यावरून अनुमान काढणे हे क्षम्य होते. मात्र त्याने हा प्रश्न येणार आहे, किंवा मी काढलेला आहे असे काही वि'ार्थ्यांना सांगणे, मग ते पैसे घेऊन असो अगर न घेता असो, तो अक्षम्य प्रकार मानला जात असे, कारण त्याने इतर वि'ार्थ्यांवर अन्याय होतो. मात्र असा प्रकार होतच नसे अस नाही.\nपण आता यात पुष्कळ प्रगति झाली. प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढून परीक्षेच्या आदल्या दिवशी फॅक्सने विकण्याची सोय झाली. आणि इथेच प्रशासनाचे अपयश दिसून येत. जर गैरकृत्यांसाठी विज्ञानतील प्रगतीची मदत घेता येते तर ते थांबवण्यासाठी त्याच यंत्राची मदत प्रशासनाला का घेता येत नाही कारण त्याबाबत प्रशासनाने विचार झालेला नाही.\nशिकवणी वर्गांचे शिक्षक आता दुसरेही काम करू लागलेत. ते म्हणजे दलालीचे. पेपर सेटरकडून अगर मुख्यालयातील कर्मचा-यांकडून पेपर मिळवून आणणे आणि आपल्या वि'ार्थ्यांना पुरवणे, पेपरांत ठराविक मार्क हवे असल्यास त्या त्या परीक्षकाकडे अगर मॉडरेटरकडे अगर टॅब्युलेटरकडे जाऊन वशिला लावून किंवा पैसे चारून आपल्या वि'ार्थ्यांचे मार्क वाढवून आणणे, ही कामेही त्यांना करावी लागतात. काही पुढारलेली मंडळी यामध्ये विम्याप्रमाणे रिस्क कव्हरेजही देतात. मी सांगितलेली ही प्रश्नपत्रिका विचारली नाही, तर इतके पैसे परत, किंवा मी तुम्हाला इतके मार्क विकत आणून देऊ शकलो नाही, तर इतके पैसे परत.\nएका पालकाने सांगितलेला किस्सा बघा. त्यांची अत्यंत हुषार व बोर्डात पहिल्या पन्नासात येऊ शकेल अशी मुलगी. शेजारी दुसरी मुलगी, पण तेवढी हुषार नसलेली. त्या दुस-या मुलीने क्लास लावला. क्लासमध्ये एकदा बोली लागली, बोर्डात यायचे असेल, तर इतके जादा पैसे 'ा. त्या मुलीने पैसे भरले. ती बोर्डात आली. या पहिल्या हुषार मुलीने क्लासही लावला नव्हता. मग पैसे भरणे दूरच. ती बोर्डात आली नाही. आता बारावीला मात्र रिस्क नको, म्हणून तिनेही क्लास लावला आहे.\nया सगळ्या व्यवहारात ब्रिलियंट क्लासेस्‌ सारखे उच्च शैक्षणिक स्तर गाठणारे क्लासेसही आहेत. पण अशा संस्थासुद्धा सल्ला देतात की, तोंडी परीक्षा वगैरे असेल तर इन्टरव्ह्यू देतांना आमचा क्लास लावला आहे,\nअसा उल्लेख करा. त्याने लगेच इंप्रेशन पडते. यावरून हुषार वि'ार्थ्याला वाटावे की तो लाख हुषार असेल व त्याला क्लास लावायची गरज पडत नसेल, पण हे त्याचे डिस्द्भेडिट मानले जाणार आहे. द्भेडिट मिळणार आहे, ते क्लास लावला असे सांगणा-याला. त्याच्या पुढच्या आयुष्यामधे त्याचीही हीच मनोवृत्ति होऊन बजते.\nया व अशा ब-याच दोषांचे निराकरण व्हायचे असेल, शिवाय परीक्षा पद्धतीतून आधी नमूद केलेली उद्दिष्टे गाठायची असतील तर प्रचलित पद्धतीत काय बदल केले पाहिजेत ते करताना वैज्ञानिक प्रगतीची मदत कुठे घेता येईल ते करताना वैज्ञानिक प्रगतीची मदत कुठे घेता येईल याची चर्चा इथे करायची आहे.\nयासाठी संगणकाचा वापर करून एक मोठा प्रश्न खजिना तयार करता येईल. त्यामध्ये एक मार्काचे उत्तर, ऑब्जेक्टिव्ह उत्तर, वर्णनात्मक उत्तर २,४,५,१०, मार्कांचे उत्तर उसे कित्येक प्रकार असू शकतात. त्यांची मॉडेल उत्तरेही असू शकतात. पण मॉडेल उत्तर याचा अर्थ वेगळ्या विषयांसाठी वेगळा असू शकतो. गणित, विज्ञान, व्याकरण, इतिहास, भूगोल यांतील काही प्रश्न असे असतील, जिथे एकच उत्तर असते. तिथे मॉडेल उत्तर व वि'ार्थ्यांचे उत्तर जुळले पाहिजे. मात्र यातही उत्तर काढण्याच्या पद्धतीत, विशेषतः गणित सोडविण्याच्या पद्धतीत, थोडा फार फरक असू शकतो. अशावेळी त्या मॉडेल उत्तराचे मूल्य ८० टे ते १०० टे या रेंजमध्ये मानले गेले पाहिजे. आताच्या मॉडेल उत्तरामध्ये मात्र उसे गृहीत धरले जाते की, मॉडेल उत्तर म्हणजे १०० टे मार्क मिळण्याची गँरंटी. पद्धत सध्या अस्तित्वात आहे. शिवाय त्यावरहुश्म नसाणा-या उत्तराला हटकून कमी लेखण्याची पद्धत आहे. या दोन्ही बाबीं वि'ार्थीच्या मनोवृतीला घातक आहेत. शिवाय मॉडेल उत्तराबरहुकूम नसणा-या उत्तराला हटकून कमी लेखण्याची पद्धत आहे. तीही वि'ार्थ्यांच्या मनोवृत्तीला घातक आहेत.\nसंगणकाच्या प्रश्न खजिन्याचा वापर कसा करावा संगणकावर रँडम नावाची सोय असते. ती वापरून संगणकाला शंभर मार्कांच्या दोन प्रश्नपत्रिका तयार करावयास सांगितल्या, तर तो दोघांसाठी वेगवेगळे प्रश्न निवडून वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तयार करू शकतो. या सोईचा फायदा घेतला पाहिजे. एखा'ा केंधावर शंभर परीक्षार्थी असले, तर संगणकाकडून एकाच स्टँण्डर्डचे, शंभर वेगवेगळे पेपर तयार करून घेता येऊ शकतात. अशा - मुळे कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका वेगळ्या असतील. पण प्रॅक्टीकलला वेगळे प्रश्न असतातच. ते आपल्याला चालते. ग्रॅज्युएशनला तर विषयही वेगळे असतात. तरीही दोघांना एकच डिग्री मिळते. म्हणूनच वेगळी प्रश्नपत्रिकाही चालू शकते.\nपूर्वी अशा वेगवेगळ्या शंभर किंवा लाखो प्रश्नपत्रिका तयार करणे शक्य नव्हते, कारण ते सेट कोण करणार ते लिहून कोण काढणार ते लिहून कोण काढणार आता संगणकाला ते शक्य आहे. मग त्याचा वापर कां करू नये\nपूर्वी प्रश्नपत्रिका छापाव्या लागत. छापते वेळेपासून तो वि'ार्थ्यांच्या हातात पडेपर्यंत गुप्त ठेवाव्या लागत हे. वेळच्यावेळी होण्यासाठी मोठी यंत्रणा राबवावी लागत असे. हा सर्व त्रास व खर्च वारंवार नको, म्हणून एकदम परीक्षा ध्याव्या लागत. लाखो वि'ार्थी एकाच वेळी परीक्षेला बसणार म्हणून शासन यंत्रणेवर जबरदस्त ताण येत असे. संपाची धमकी देऊन शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना वेठीला धरू शकत. पाऊस, रेल्वे कोलमडणे इत्यादी बाबींमुळे परीक्षार्थीवर ताण येत असेः कारण त्यांचा मुहूर्त टळून चालण्यासारखे नव्हते. पण आता विज्ञानप्रगतीचा फायदा धेऊन हा तणाव टाळणे शक्य असतानाही आपण तीच जुनी पद्धत अजून का वापरतो\nजर संगणकाने वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका काढून 'ायच्या असतील, तर अशी गुप्तता किंवा एक गट्ठा परीक्षापद्धतीची गरज नाही. म्हणून मग दर महिन्याला परीक्षेची सोय होऊ शकते. चॉईस शाळांना किंवा वि'ार्थ्यांना. एकदा सोय आहे म्हटले की, आपोआप एकेका परीक्षेला बसणा-या वि'ार्थ्याची संख्या कमी होईल.\nमग परीक्षेचे संयोजन जास्त चांगले व तणावरहित होईल. यातही लाख दोन लाख सेंटर्सना दरमहा परीक्षेची सोय करण्याची गरज नाही. काही गर्दीच्या सेंटर्सला दरमहा तर इतरांना दोन महिन्यांतून एकदा, तीन महिन्यांतून एकदा अशी व्यवस्था ठरवता येऊ शकते.\nमुख्य म्हणजे मग पेपर फुटणे, झेरॉक्स - फैक्स इत्यादि गोष्टी होणारच नाहीत. शिवाय कॉपी होऊ शकणार नाही एखा'ा केंधात शिक्षकच धडाधड उत्तर डिक्टेट करण्याचे प्रकार घडतात (निदान मंप्र.उप्र. बिहार मधे घडतात याची मला वैयक्तित माहिती आहे) ते थांबतील. संभाव्य प्रश्नांची उत्तर घरूनच लिहून आणून कॉपी - केली जातात तेही थांबेल.\nसध्या मिळालेल्या गुणांबद्दल वि'ार्थी असमाधानी असेल तर फेरतपासणीची थातूर मातूर व्यवस्था ठेवून त्याची निराशाच व्हावी, अशी बोर्डाची व युनिव्हर्सिटीची पद्धत आहे. आम्ही उत्तर पत्रिका पुन्हा तपासणार नाही, तुमच्या हस्ताक्षरा बरोबर तुमचा पेपर तुलना करून बघणार नाही, तुम्हाला दाखवणार नाही, आम्ही पाहिला असा तुम्ही आमच्यावर विश्र्वास ठेवायचा, अशा अनेक नकारांनी आजची पद्धत आपला ह डावलीत असते, अशी वि'ार्थ्यांची भावना आहे. समर्थन काय तर, आम्ही तरी अशा किती अर्जातील किती तद्भारी सोडवायच्या तेही रिझल्ट पासून पुढील प्रवेशाच्या थोडक्याशा काळात तेही रिझल्ट पासून पुढील प्रवेशाच्या थोडक्याशा काळात म्हणजे शिक्षण विभाग, बोर्ड, वि'ापीठ आपल्या वागणुकीतून हेच शिकवत असतात की न्यायबुद्धी, परीक्षार्थींचे समाधान, पारदर्शकता इत्यादि गुण 'आमची सोय आणि आमचा नियम' या निकषांपुढे तुच्छ आहेत. पुढे मोठेपणी आयुष्यांत मात्र या वि'ार्थ्यांनी कसे वागावे अशी समाजाची किंवा शिक्षणवेत्त्यांची अपेक्षा आहे म्हणजे शिक्षण विभाग, बोर्ड, वि'ापीठ आपल्या वागणुकीतून हेच शिकवत असतात की न्यायबुद्धी, परीक्षार्थींचे समाधान, पारदर्शकता इत्यादि गुण 'आमची सोय आणि आमचा नियम' या निकषांपुढे तुच्छ आहेत. पुढे मोठेपणी आयुष्यांत मात्र या वि'ार्थ्यांनी कसे वागावे अशी समाजाची किंवा शिक्षणवेत्त्यांची अपेक्षा आहे असो. पण परीक्षांचे विकेंधीकरण होऊन जास्त वेळा परीक्षा होऊ लागल्या, तर फेरतपासणीसाठी येणा-या अर्जांची विभागणी होऊन प्रत्येकाला आजच्या पेक्षा चांगला न्याय दिला जाऊ शकेल. वि'ार्थी संख्या कमी असल्याने मॉडरेशन, टॅब्युलेशन इत्यादि कामात होणारे घोळ कमी होतील. कारण कित्येतदा हे घोळ अप्रमाणिक पणामुके नाही तर संख्याच भलीमोठी असल्याने होतात. मग प्रश्न उरेल फक्त जाणून बुजून मार्कांची - फेरफार करणा-यांचा. पण मग इतर वैताग कमी झालेला असल्याने त्यांचा जास्त चांगला बंदोबस्त करता येईल.\nअशा त-हेने दरमहा परीक्षेची संधी असण्याचे खूप फायदे आहेत. सरकारचे आणि वि'ार्थ्यांचे पण. शासन यंत्रणेवरचा ताण विकेंन्धीकरणमुळे कमी होतो, म्हणजे पर्यायाने प्रशासन सुधारणार. वि'ार्थ्याला स्वतःची तयारी पडताळून परीक्षा 'ायची संधी मिळणार. आज तो वर्ष बुडेल या धास्तीने जिवाचा आटापिटा करून परीक्षेचा मुहूर्त गाठायाचा प्रयत्न करीत असतो. ते टळू शकणार. आणखी दोन चार फायदे नमूद करण्यासारखे आहेत. आज वि'ार्थ्याला त्याच्या आवडीचे कितीही विषय शिकायला संधी नसते. असलीच तर ती अत्यंत वेळखाऊ, किचकट पद्धतीने त्याला मिळू शकते. समजा मला भौतिक शास्त्र, तत्वज्ञान, कृषि आणि गायन असे विषय शिकायचे आहेत, तर कोणती भारतीय युनिव्हर्सिटी असे कॉम्बिनेशन मान्य करील परदेशात अशा प्रयोगात्मकतेला पूर्ण मान्यता असते. आपल्या कडे मात्र पूर्वी कोणीतरी ठरवून ठेवलं की, भौतिक शास्त्राबरोबर गणित व रसायन शास्त्र शिकाल तरच ते ज्ञान उपयोगी असते, त्यात माझ्या आवडीनिवडीला, माझ्या आकलनशक्तीला कांहीही महत्व नाही. त्यामुळे मला वेगवेगळे कॉम्बिनेशन करायला परवानगी नाही.\nपण आपण जर कोणत्याही महिन्यांत कोणत्याही विषयाची, कोणत्याही लेव्हलची (दहावी, बारावी, पंधरावी, सतरावी - तसच पहिली, दुसरी, चौथी सातवी इ० इ०) परीक्षा 'ा अशी वि'ार्थ्यांना मोकळीक दिली तर त्यांना जे आवडत ते ते शिकतील. पुढे जगाच्या बाजारात अशा वेगळया काम्बिनेशनच्या सर्टिफिकेट्सना जास्त किंमत आहे की साचेवद्ध काम्बिनेशनच्या सर्टिफिकेट्सना, व कुणाची काय किंमत करावी ते ज्याच तो पाहून घेईल.\nमग पुढील वर्गातील प्रवेशाच कांय तर त्याचे वेळापयक आजच्यासारखेच असले - म्हणजे वर्षातून एकदा ठराविक मोसमातच प्रवेश - तरी कांही बिघडत नाही. कालांतराने त्यांत्ही चांगला बदल करता येईल.\nपण परीक्षा या विषयाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोणात अजून एक मूलभूत बदल हवा आहे आणी त्याचा संबंध सुरवातीलाच म्हटलेल्या शिक्षणाच्या उद्दिष्टाशी आहे, ब्रिटीश राजवटीत शाळा निघाल्या तेंव्हा तिथे मर्यादित संख्येनेच वि'ार्थी - येणार आणी त्यांच्यातून आपल्याला प्रशासनासाठी लागणारे छोटे आणी बडे बाबूच तयार करायचे आहेत हे गृहित धरल होत. कालांतराने शाकित शिक्षणे आणी डि यांची भेंडो की जमवणे ही अत्यावश्यक गरजेची बाब होऊन बसली. म्हणजेच औपचारिक चौकटीतूखालून जाऊन औपचारिक सर्टिफिकेट मिळवणे. पण आपण असा प्रश्न कां विचारत नाही कि औपचारिक सर्टीफिकेट मिळवण्यासाठी औपचारिक चौकटीतूनच जाण्याची कांय गरज त्यासाठी औपचारिक कॉलेज प्रवेशाची अट कशाला त्यासाठी औपचारिक कॉलेज प्रवेशाची अट कशाला औपचारिक कॉलेज प्रवेश व औपचारिक गुणवत्ता-प्रमाणपत्र या दोन बाबींची फारकत करायला कांय हरकत औपचारिक कॉलेज प्रवेश व औपचारिक गुणवत्ता-प्रमाणपत्र या दोन बाबींची फारकत करायला कांय हरकत प्रमाणपत्राची - गरज असते ती जगाच्या बाजारात पटकन बोली लागावी म्हणून. एखा'ा मुलाला (उदा. रवींधनाथ टागोर) नसेल औपचारिक शाकेत जायच तर त्याला औपचारिक परीक्षेला बसू देणार नाही हा अट्टाहास कशासाठी प्रमाणपत्राची - गरज असते ती जगाच्या बाजारात पटकन बोली लागावी म्हणून. एखा'ा मुलाला (उदा. रवींधनाथ टागोर) नसेल औपचारिक शाकेत जायच तर त्याला औपचारिक परीक्षेला बसू देणार नाही हा अट्टाहास कशासाठी आपण अस आव्हान पेलायला का भितो कि तू तुझ्या पद्धतीने शीक (मग औपचारिक शाकेत जाऊन असो अगर - फैक्टरीत काम करत करत, अगर जंगल - द-याखो-यात भटकून) आणि आम्ही आमच्या - सगळयांसाठी ठरवून दिलेल्या औपचारित पद्धतीने तुझी परीक्षा घेऊ - आणि आमच्या निकषात बसलास तर सर्टिफिकेट पण देऊ म्हणजे - कमाईच्या वयात जगाच्या बाजारांत तुझी दर्शनी किंमत चटकन ठरवली जाईल आणी त्या मु'ावर तुझी अडवणूक होणार नाही आपण अस आव्हान पेलायला का भितो कि तू तुझ्या पद्धतीने शीक (मग औपचारिक शाकेत जाऊन असो अगर - फैक्टरीत काम करत करत, अगर जंगल - द-याखो-यात भटकून) आणि आम्ही आमच्या - सगळयांसाठी ठरवून दिलेल्या औपचारित पद्धतीने तुझी परीक्षा घेऊ - आणि आमच्या निकषात बसलास तर सर्टिफिकेट पण देऊ म्हणजे - कमाईच्या वयात जगाच्या बाजारांत तुझी दर्शनी किंमत चटकन ठरवली जाईल आणी त्या मु'ावर तुझी अडवणूक होणार नाही पण नांव नको - दहा वर्षे शाकेत आणी पुढे कॉलेजात बोरडमची शिक्षा भोगलीच पाहिजे तरच तुला परीक्षेला बसू देऊ हा आजचा शासनाचा हट्ट कशासाठी पण नांव नको - दहा वर्षे शाकेत आणी पुढे कॉलेजात बोरडमची शिक्षा भोगलीच पाहिजे तरच तुला परीक्षेला बसू देऊ हा आजचा शासनाचा हट्ट कशासाठी शासन तर एवढया मुलांसाठी शाळा-कॉलेज काढू आणी चालवू शकत नाही हे खुद्द शासनानेच मान्य केल आहे शासन तर एवढया मुलांसाठी शाळा-कॉलेज काढू आणी चालवू शकत नाही हे खुद्द शासनानेच मान्य केल आहे कित्येक प्रायव्हेट कालेज मधील वि'ार्थ्यांची रड आणी ओरड आहे की त्यांचा कॉलेज प्रवेश फक्त संस्थेला पैसे भरण्यापुरता असतो - बाकी अभ्यास, मार्गदर्शन, अनुभव, अप्रेंटिसशिप इत्यादि बाबी त्यांना स्वतः च मॅनेज कराव्या लागतात. अस असूनही जर शासन आग्रह धरत असेल की प्रथितयश, सुस्थापित कॉलेज मधे नांव नोंदवाल तरच परीक्षेला बसू देऊ, तर याचा उद्देश एवढाच की त्या शिक्षण सम्राटांच्या पोटावर पाय येऊ नये.\nअर्थात या मु'ाची दुसरी बाजू आहे हे ही मला मान्य आहे - कांही विषय असे असतात कि ते जर ठराविक वातावरण शिकले तर कमी वेळात शिकून होतात - मार्गदर्शनासाठी नेमकं कुणाकडे जायच ते पटकन कळत वगैरे. ज्याला हा फायदा हवा असेल त्याने औपचारिक रीत्या कॉलेज प्रवेश घेऊन या मार्गाने नी शिकून घ्यावे - पण यात मार्गाने शिका नाही तर तुम्ही सर्टिफिकेटास अपात्र ही सरसकट सर्व वि'ार्थ्यांवर लादलेली जबर्दस्ती कशासाठी परीक्षा पद्धतीत सुधारणांचा विचार करतांना याही बाबीचा विचार करायला कांय हरकत आहे\nमी एकदा शिक्षण खात्यातील एका वरिष्ठ अधिका-याला विचारलं - 'आपण दहा वर्ष मुलांकडून शाळा शिकायची अपेक्षा करतो. पण आजचा दहावी पर्यंतचा अभ्यास कितीतरी कमी वर्षांत (माझ्या मते सहा) शिकता व शिकवता येऊ शकतो. कित्येकांना दहा वर्ष शाळेत 'वाया घालवणं' हे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत परवडण्यासारखं नसतं. मग तेच शिक्षण कमी वेळात देण्याच्या दृष्टीने प्रयत्न किंवा विचार का करू नये' त्याला उत्तर मिळालं की, आज ही मुलं दहा वर्ष तरी शाळेत राहतात (की अडकतात' त्याला उत्तर मिळालं की, आज ही मुलं दहा वर्ष तरी शाळेत राहतात (की अडकतात) आपण पाच सहा वर्षांत त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, तर ती कमी काळात रस्त्यावर येऊन सरकारसाठी जास्त कटकटी निर्माण करतील. मी विचारल,- 'म्हणजे आपल्या शाळांचा खरा उद्देश बंदीखाना आहे असं समजायचं का) आपण पाच सहा वर्षांत त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, तर ती कमी काळात रस्त्यावर येऊन सरकारसाठी जास्त कटकटी निर्माण करतील. मी विचारल,- 'म्हणजे आपल्या शाळांचा खरा उद्देश बंदीखाना आहे असं समजायचं का त्याना गुंतवून ठेवा, अडकवून ठेवा, सुटू देऊ नका, नाहीतर ते कमीच वेळात नोक-या किंवा कामधंदा किंवा अर्थार्जनाच्या संधीची मागणी करतील'. माझ्या प्रश्नाला उत्तर न देता त्यांनी चर्चा थांबवत असल्याचं सूचित केल. त्यांनी कधी माझा हा मुद्दा ऐकला की मुलांना शाळेत किंवा कॉलेजला न जाताच परीक्षेला बसू 'ा, तर मुलांना अडकून ठेवण्याची ती सहा वर्षदेखील (मी सुचवलेली) आपल्या हातातून निसटणार काय, या विचाराने कदाचित त्यांना भोवळच येईल. त्यांना माझं एवढंच सांगणं की घाबरू नका, नव्वद टे मुलं त्याही परिस्थितीत एखा'ा कॉलेज किंवा खाजगी वर्गात नाव नोदवून आपला विषय औपचारिक चौकटीतून शिकून घेणेच पसंत करतील. पण जी दहा टे मुलं स्वयंभू आहेत, स्वयंप्रज्ञ आहेत किंवा आर्थिक परिस्थितीमुळे हळुहळू, त्यांच्या गतीने शिकू इच्छितात त्यांना संधी 'ा, तुमच्या चौकटीच्या पाशातून त्यांना मुक्त होऊ दे. पण त्या मुक्तीची शिक्षा म्हणून सर्टिफिकेटच नाही - पर्यायाने बाजारात तुला उठावच नाही अशा पेचात त्याला अडकवू नका - त्या पेचातूनही त्याला मुक्ति मिळू दे.\nदोन उदाहरणांचा उल्लेख करायला हरकत नाही. अमेरिकत बालमुरली सारखा एक (त्या देशाला निदान संस्कृतिने तरी परका) मुलगा वयाच्या सतराव्या वर्षा मेडिकलची सर्वोच्च परीक्षा पास होतो तेंव्हा त्याचे स्वयंभूत्व जपलेच पाहिजे या भावनेने खास कायदा करून त्याला प्रॉक्टिसची परवनगी दिली जाते - आणी हा काय'ातील बदल घडवायला सहा महिने पुरतात. माझ्या ओळखीचा एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंगच्या तिस-या वर्षांचा मुलगा आहे. तो इलेक्ट्रॉनिक्सची उपकरण हातखंडा पद्धतीने बनवतो. त्याला एक ठराविक उपकरण बनवून ते प्रदर्शनासाठी मांडायची संधी कॉलेजने नाकारली; कारण ते उपकरण बनवण्याचा प्रोजेक्ट एम.एससी. किंवा एम.टेक च्या मुलांना देण्याची प्रथा आहे.\nअशी आहे आपली चौकटबद्ध शिक्षणपद्धत आणि त्याला अनुरूप चौकटबद्ध परीक्षापद्धत. पण त्यात पद्धतशीर गोंधळ माजवून त्या पद्धतीचा गैरफायदा उपटणा-या संस्था, पालक, वि'ार्थी या सर्वांमुळे सरकार हतबल, प्रामाणिकाचा तोटा आणि अप्रमाणिकाचा फायदा, कोर्ट, कचे-यांना ऊत हे चित्र आपल्याला गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत दिसले, ते पुनः पुन्हा निर्माण होऊ 'ायचे नसेल, तर चौकट बदलायला हवी. आणि आजचा बदल हा अंतिम बदलही म्हणू नये, दहा वर्षांनी नव्या समस्या उद्भवल्या, तर त्यावर नव्याने उपाय शोधावे. पण तेही त्या काळानुरूप आमूलाग्र आणि समग्र असावेत.\nआपण केवळ समस्या न मांडता त्या वरचे उपायही सुचवले आहेत.\nपण हे चाकोरी बाहेरील, काळाच्या फार पुढे असलेले उपाय सहजासहजी कोणाच्या पचनी पडणे कठीण आहे. परंतु या अश्या प्रकारच्या विचारांनीच योग्य त्या मार्गावर ही गाडी येवु शकते\nएकंदरीय शिक्षणाचा खेळखंडोंबा झाला आहे हे मात्र खरे. गेल्या वर्षी अभ्यासक्रम बदलला, दोन तीन महिने नविन अभ्यासक्रमाप्रमाणे पुस्तकेच आली नव्हती. या वर्षी प्राध्यापकांचा संप व स्वाईन फ्लु मुळॆ महाविद्यालये दोनेएक महिने बंद होती.\nशिक्षण फार कठीण व महागडे होत चालले आहे.\nलेख उत्तम. हरेकृष्णजी यांच्याशी सहमत. प्रशासकीय रामरगाड्यातुन आपण लिहित असलेल्या जालनिशी बद्दल आभार. लेखावरुन आमच्या पोलिस बिनतारी खात्यातील खात्यांतर्गत परिक्षेची आठवण झाली.त्यात निकालनिश्चितीकांड प्रकरणात आम्ही बळी ठरलो.\nपरिक्षा मजकुराची होतो परिक्षार्थीची नाही. शिक्षणतज्ञ प्रा रमेश पानसे यांचा परिक्षांची परिक्षा आणी मुलांचे शिक्षण असा लेख दै सकाळमध्ये वाचल्याचे स्मरते.\n1/ परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल हवा\n3/ तारा : लिंगभेदावर एक तीव्र प्रकाशझोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/lifestyle/queen-elizabeth-descendant-prophet-mohammad-1878", "date_download": "2018-04-22T12:15:40Z", "digest": "sha1:MO34ESNJGQAKF64S2DYZKI4QYOSB7J4O", "length": 5654, "nlines": 43, "source_domain": "bobhata.com", "title": "अबब इंग्लंडची राणी थेट मोहम्मद पैगंबरांची वंशज आहे ?", "raw_content": "\nअबब इंग्लंडची राणी थेट मोहम्मद पैगंबरांची वंशज आहे \nमंडळी, इतिहास जेवढा उकरून बघू तेवढी नवीन माहिती समोर येते. आता हेच बघा ना, इंग्लंडची राणी ही चक्क मोहम्मद पैगंबरांची वंशज आहे असा दावा केला जातोय. हा दावा केलाय मोरोक्कोच्या ‘अल-उस्बुए’ या वर्तमानपत्राने. राणी एलिझाबेथच्या ४३ पिढ्यांचा अभ्यास करून हा अनुमान लावण्यात आला आहे.\nपण मंडळी, इंग्लंडची राणी थेट अरबस्तानातील पैगंबरांची वंशज कशी चला थोडा मागोवा घेऊ....\nवर्तमानपत्रात सांगितल्याप्रमाणे सध्याची इंग्लंडची राणी ‘एलिझाबेथ २’ ही थेट स्पेनचा राजा अबु-अल-कासिम मोहम्मद बिन-अब्बाद याच्याशी नातं सांगणारी आहे. या राजाची नाळ जाऊन पोहोचते थेट मोहम्मद पैगंबरांपर्यंत. या राजाला एक जायदा नावाची मुलगी होती. ११ व्या शतकात सेविले (आंदालुसिया) वर झालेल्या हल्ल्यानंतर जायदा स्पेनला पळाली.\nस्पेनला आल्यानंतर तिने आपलं नाव ‘इझाबेल’ बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पुढे तिने स्पेनच्या राजाशी लग्न केलं. या दोघांचा मुलगा सांचो. सांचो च्या वंशजांचा पुढे संबंध आला केम्ब्रिजच्या घराण्याशी. केम्ब्रिजचे राजे तिसरे अर्ल रिचर्ड हे सांचो चे वारस आणि त्याच बरोबर इंग्लंडच्या राजाचे नातू.\nखरं तर ज्या जायदा पासून ही गोष्ट सुरु होते तिच्या बद्दल अनेक वाद आहेत. काही इतिहासकार असं म्हणतात की जायदाने एका खलिफाच्या घरात लग्न केलं होतं. त्यामुळे तिची नाळ पुढे स्पेन आणि इंग्लंड पर्यंत जाणं शक्य नाही.\nएकंदरीत मोरोक्कोच्या वर्तमानपत्राला असं सांगायचं आहे की युरोपीय देशांमध्ये पैगंबरांच रक्त वाहत आहे.\nइंग्लंडच्या राणीला चक्क 'या' कामासाठी लेखक हवाय...\nअसा आहे इंग्लंडच्या राणीच्या मृत्युनंतरचा प्लॅन : पाहा सिक्रेट कोड काय आहे...\nका केला आजच्या दिवशी इंग्लंडने स्कॉटलंडच्या राणीचा शिरच्छेद \nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-education-news-g-madhavan-nair-isro-57484", "date_download": "2018-04-22T12:33:04Z", "digest": "sha1:UTJPU3CCAPG6QD5YG3Q63IYFSK4WBUD5", "length": 14312, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news education news G Madhavan Nair ISRO शिक्षण संस्था बनल्या आहेत 'व्यापारी संस्था' | eSakal", "raw_content": "\nशिक्षण संस्था बनल्या आहेत 'व्यापारी संस्था'\nबुधवार, 5 जुलै 2017\nहैदराबाद : ज्ञानदान करण्याऐवजी भारतामधील शिक्षण संस्था 'व्यापारी संस्था' बनल्या आहेत, अशी कठोर टीका ज्येष्ठ शास्त्रज्ञ जी. माधवन नायर यांनी आज केली आहे. शैक्षणिक संस्थांचा वापर राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्याच्या राजकीय पक्षांच्या धोरणांवरही नायर यांनी सडकून टीका केली.\nजी. माधवन नायर हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी प्रमुख आहेत.\nहैदराबाद : ज्ञानदान करण्याऐवजी भारतामधील शिक्षण संस्था 'व्यापारी संस्था' बनल्या आहेत, अशी कठोर टीका ज्येष्ठ शास्त्रज्ञ जी. माधवन नायर यांनी आज केली आहे. शैक्षणिक संस्थांचा वापर राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्याच्या राजकीय पक्षांच्या धोरणांवरही नायर यांनी सडकून टीका केली.\nजी. माधवन नायर हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी प्रमुख आहेत.\n'विद्यार्थ्यांना खरे शिक्षण दिले जात नसून त्यांना चमच्याने भरविले जात आहे. बहुतेक मूल्यांकन परीक्षा या ज्ञानाची चाचणी घेण्याऐवजी केवळ स्मरणशक्तीच्या चाचण्या झाल्या आहेत. अनेक शिक्षण संस्था केवळ व्यापारी संस्था बनल्या आहेत. त्यामुळेच शिक्षण यंत्रणा ढासळली आहे. याचाच परिणाम म्हणून पदवी घेऊनही विद्यार्थी बेरोजगार फिरत आहेत. त्यांना विषयाचे मूलभूत ज्ञानच नसते. शिकलेल्या विषयाचा प्रत्यक्षात कसा वापर करायचा हेही त्यांना माहीत नसते. ही अत्यंत चीड आणणारी परिस्थिती आहे,' असे मत नायर यांनी 'पीटीआय'शी बोलताना मांडले. नायर यांच्या मते, भारतातील अनेक खासगी शिक्षण संस्थांमध्ये पहिला बळी 'शिक्षणाच्या दर्जा'चा पडतो. या शिक्षण संस्थांना केवळ विद्यार्थी संख्या वाढविणे आणि पैसा कमाविणे, यातच रस असतो.\nदेशातील आयआयटी आणि बंगळूरमधील भारतीय विज्ञान संस्थेने मात्र आपला दर्जा टिकविला असला तरी जागतिक पातळीवर येण्यासाठी त्यांनी अधिक प्रयत्न करावेत, असे माधवन नायर म्हणाले. 'शिक्षण आणि राजकारण यांची सरमिसळ कधीही करू नये. सध्या अनेक राजकीय पक्ष या शिक्षणसंस्थांचा वापर आपले कार्यकर्ते निर्माण करण्याची प्रयोगशाळा म्हणून करतात. हे थांबविले पाहिजे. राजकीय पक्षांनी आपला हेतू साध्य करण्यासाठी वेगळ्या राजकीय संस्थांची निर्मिती करावी,' असेही नायर म्हणाले. विद्वान लोक शिक्षणक्षेत्रात येत नाहीत आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण दिले जात नाही, याचीही खंत त्यांनी व्यक्त केली.\nविद्यार्थ्यांची निरीक्षण, विश्‍लेषण आणि आकलन शक्ती वाढविणे हा शिक्षणाचा उद्देश असायला हवा. नैतिक मूल्यांचेही शिक्षण महत्त्वाचे आहे. हाच प्राथमिक शिक्षणाचा आधार आहे. हा पाया पक्का झाला की विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान मिळविण्याच्या मार्गावर मार्गदर्शन करावे. दहा हजार प्रश्‍नांची उत्तरे तोंडपाठ करून काय फायदा\n- जी. माधवन नायर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nघाटीच्या सुपरस्पेशालिटी विंगचा मुख्यमंत्री घेणार आढावा\nऔरंगाबाद - घाटीत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या तिसऱ्या फेजमधून उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी विंगचा पुढील महिन्यात मुख्यमंत्री...\nमुख्यमंत्र्यांना सोशल मीडियाची भीती\nऔरंगाबाद - अलीकडच्या काळात मने संकुचित झाली आहेत. स्पष्टपणे बोलण्याची सोय राहिली नाही. अनेकवेळा लोक म्हणतात, भाषणे रंगत नाहीत. रंगतील कसे\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला दिली चालना\nसोलापूर-बार्शी मार्गावर वैरागनजीक सासुरे गावशिवारात सौ. वैशाली फुलचंद आवारे यांची साडेतीन एकरशेती आहे. दैनंदिन शेती नियोजनात पती फुलचंद यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/08/creative-crazy-and-funny-home-repais.html", "date_download": "2018-04-22T12:00:48Z", "digest": "sha1:RDJSPBJQKTV7QCDLVBWUBEMDSR67VUPI", "length": 6255, "nlines": 69, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Creative, Crazy and Funny home repairs :-) - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमी नेटभेट वर बर्‍याच वेळा क्रीएटीव्हीटी बद्दल बोलतो. क्रीएटीव्हीटी म्हणजे फक्त कलाकुसर किंवा महागातील स्पेशल टूल्स वापरुन केलेले आविष्कार असेच नसते तर रोजच्या जीवनातील अडचणी साध्या सोप्या सहज उपलब्ध होणार्‍या स्वस्त वस्तु हुशारीने वापरुन सोडवणे म्हणजे देखील क्रीएटीव्हीटीचाच प्रकार असतो.\nएक इंजीनीअर असल्याने मला अशा प्रकारच्या उपायांचे प्रचंड आकर्षण आहे. मी देखील लहानपणापासुन असाच 'जुगाडु' आहे. ('जुगाड' हा अशा क्लृप्त्यांसाठी वापरला जाणारा हिंदी शब्द आहे. यासाठी उचीत मराठी शब्द मला काही केल्या आठवला नाही, तुम्हाला ठाउक असेल तर प्लीज सांगा)\nअसेच काही जुगाड मला thereifixedit.com या वेबसाईट वर पहायला मिळाले. खुप आवडले आणि म्हणुनच नेटभेटच्या वाचकांशी शेअर करावीशी वाटली.\nबरेच जण आता गणपती निमित्त गावी जाणार असतील तेथे जरा चहुबाजुला नीट पहा. असे अनेक अस्सल गावठी 'जुगाड' दीसतील.\nलहानपणी वाचलेली एक म्हण मला आता खर्‍या अर्थाने उमजली - 'गरज ही शोधाची जननी आहे'. :-)\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-14-killed-as-hotel-catches-major-fire-in-kamla-mills-compound-at-lower-parel-496398", "date_download": "2018-04-22T12:39:56Z", "digest": "sha1:7TJYZAKL7CL6XNEJXHKVOWH5EJAUHVEJ", "length": 13818, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये अग्नितांडव, अनेकांचा होरपळून मृत्यू", "raw_content": "\nमुंबई : कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये अग्नितांडव, अनेकांचा होरपळून मृत्यू\nमुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nमुंबई : कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये अग्नितांडव, अनेकांचा होरपळून मृत्यू\nमुंबई : कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये अग्नितांडव, अनेकांचा होरपळून मृत्यू\nमुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\nWATCH: पाकिस्तानी क्रिकेटर ने BSF के सामने वाघा बॉर्डर पर की बदतमीज़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/07/gautam-adani-business-story-motivational.html", "date_download": "2018-04-22T12:06:11Z", "digest": "sha1:4B3GPOGZNVNBF6JWM2577YQPPMKBJWVP", "length": 9122, "nlines": 81, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "बिझनेस्य कथा रम्य: ! उद्योजक कसा विचार करतात त्याचे अप्रतीम उदाहरण ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\n उद्योजक कसा विचार करतात त्याचे अप्रतीम उदाहरण \n उद्योजक कसा विचार करतात त्याचे अप्रतीम उदाहरण \nमित्रहो, कोणतेही Self Help किंवा Business Book वाचण्यापेक्षा मोठमोठ्या उद्योजकांची आत्मचरीत्रे वाचावीत. त्यांच्या आयुष्यातील घडामोडी, वेळोवेळी त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची विचार करण्याची पद्धत आपल्याला खुप काही शिकवून जाते.\nप्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांचा असाच एक किस्सा मला खुप भावला. आणि नेटभेटच्या वाचकांसोबत तो मला शेअर करावासा वाटला.\nकिस्सा १९९० चा आहे. तेव्हा गौतम अदानी त्यांच्या तिशीत होते. अदानी एक्स्पोर्ट्सच्या एका कर्मचार्‍याने साखरेच्या व्यवहारात ( Commodity Trading) एक चुकीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे कंपनीला सुमारे २० करोडचं नुकसान झालं.\nआता आपल्याला नोकरीमधून काढण्यात येईल या भीतीने त्याने आपणहून माफी मागीतली आणि गौतम अदानींकडे आपला राजीनामा दिला.\nगौतम अदानींनी त्याचा राजीनामा फेकून दिला आणि ते हसून बोलले, \" मला माहित आहे की या प्रकरणातून तू शिकला आहेस आणि अशी मोठी चूक तू पुन्हा करणार नाहीस. आणि आता जर मी तुझा राजीनामा स्वीकारला तर\nतु मिळवलेल्या या शिकवणीचा फायदा तुझ्या नविन कंपनीला होईल पण त्याची किंमत मात्र मी मोजलेली असेल.\"\nमित्रांनो छोटासा असला तरी हा किस्सा बरेच काही शिकवून जातो. कर्मचारी ही कोणत्याही उद्योगाची सगळ्यात सगळ्यात जमेची बाजू असते. त्यांना सांभाळणं, सुधारणं आणि मग त्यांच्याकडून जबाबदारीची कामे करुन घेणे हे एका\nकुशल लीडरचे काम असते.\nआपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही.\nनेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मध्ये तुमचं करिअर पुढे न्यायला मदत करतील असे अनेक कोर्सेस आहेत. कधीही , केव्हाही आणि कुठेही, आपल्या वेगाने आणि आपल्या सवडीने शिकता येतील असे हे कोर्सेस अवश्य करा. यापैकी काही कोर्सेस पूर्णपणे मोफत आहेत.\nअधिक माहितीसाठी भेट द्या - http://www.netbhet.com\nमातृभाषेतून जास्तीत जास्त , सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\n उद्योजक कसा विचार करतात त्याचे अप्रतीम उदाहरण \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/review-live-marathi-movie-kaasav-soumitra-pote-esakal-news-75886", "date_download": "2018-04-22T12:18:48Z", "digest": "sha1:XT5K2C2EIREUDNAN257QXCLX47R5QT5V", "length": 15544, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Review live marathi movie Kaasav by soumitra pote esakal news कासव : एक संवाद स्वत:ला सावरणारा! | eSakal", "raw_content": "\nकासव : एक संवाद स्वत:ला सावरणारा\nशुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017\nछायांकन, संगीत, पार्श्वसंगीत, संकलन, कलादिग्दर्शन या सर्वच पातळ्यांवर चित्रपट यशस्वी झाला आहे. इरावती हर्षे, किशोर कदम, आलोक राजवाडे, मोहन आगाशे यांनी आपल्या कामाचा परीघ ओळखून भूमिका साकारल्या आहेत. इरावती आणि आलोकचं विशेष कौतुक करायला हवं. या चित्रपटाने सुवर्णकमळ मिळवून राजाश्रय मिळवला आहेच. आता त्याला लोकाश्रयही मिळायला हरकत नाही. म्हणूनच ई सकाळने या चित्रपटाला दिले 4 चीअर्स. दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि अभिनेता अालोक राजवाडे यांनी या लाईव्ह रिव्ह्यूमध्ये भाग घेतला.\nपुणे : गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट ठरलेला कासव हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाने सुवर्णकमळ मिळवल्याने हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता एव्हाना शिगेला पोहोचली असेल. त्या उत्सुकतेला हा चित्रपट पुरून उरतो. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट संवाद साधण्यास भाग पाडतो. हा संवाद निसर्गाशी आहे. हा संवाद भवताल्याच माणसांशी आहे आणि तो स्वत:चा स्वत: शीही आहे. कथेची नेटकी गुंफण, उत्तम अभिनय, रेखीव छायांकन आदी गोष्टींमुळे हा चित्रपट प्रेक्षणीय झाला आहे. या चित्रपटाला ई सकाळने दिले आहेत 4 चीअर्स.\nसुमित्रा भावे, सुनील सुकथनकर ही जोडी सातत्याने चित्रपट बनवते आहे. लोकांना समजेल, रुचेल अशा भाषेत जगण्याजवळ जाण्याचा प्रयत्न त्यांच्या चित्रपटातून दिसतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या चित्रपटाचा लाईव्ह रिव्हू ई सकाळच्या एफबी पेजवरून झाला. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि अभिनेता आलोक राजवाडे यांनी या रिव्हयूमध्ये भाग घेतला. त्यांनी या उपक्रमाचं कौतुकही केलं. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना आपआपली मतं मांडता येत असल्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केलं.\nजानकी, नीश, दत्ताभाऊ, बाबल्या, परशा या मोजक्या व्यक्तिरेखांभवती हा चित्रपट फिरतो. जानकी घरी एकटी असते. तिचा नवरा, मुलगा परदेशी आहेत. एकटेपणामुळेच ती अत्यंत निराश झाली आहे. तिच्या मनात आत्महत्या करण्याचे विचारही येत असतात. पण त्यातून शहाणं होत ती डाॅक्टरांची ट्रीटमेंट घेते आहे. तिने आपलं मन इतर कामात गुंतवलं आहे. दत्ताभाऊंसोबत ती काम पाहाते. दत्ताभाऊ समुद्री कासवांच्या प्रजननाची नीट काळजी घेत त्यावर काम करतायत. त्यासाठी कोकणात जात असताना तिला नीश भेटतो. नीशही पुरता वैफल्यग्रस्त झाला आहे. त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण असाच भरकटलेला नीश जानकीला भेटतो आणि ती त्याला आपल्या घरी कोकणात आणते. पुढे यांच्या विचारांच्या संघर्षातून, संवादातून कासव पुढे जात राहतो.\nछायांकन, संगीत, पार्श्वसंगीत, संकलन, कलादिग्दर्शन या सर्वच पातळ्यांवर चित्रपट यशस्वी झाला आहे. इरावती हर्षे, किशोर कदम, आलोक राजवाडे, मोहन आगाशे यांनी आपल्या कामाचा परीघ ओळखून भूमिका साकारल्या आहेत. इरावती आणि आलोकचं विशेष कौतुक करायला हवं. या चित्रपटाने सुवर्णकमळ मिळवून राजाश्रय मिळवला आहेच. आता त्याला लोकाश्रयही मिळायला हरकत नाही. म्हणूनच ई सकाळने या चित्रपटाला दिले 4 चीअर्स.\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव\nनवी सांगवी (पुणे)- \"स्वधर्माचा स्वाभिमान बाळगत असताना इतर धर्माचा अवमान होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. इतर धर्मांचा आदर करणे हे...\nबागलाणच्या पश्चिम पट्यातील डोंगर जळून खाक; आग विझवण्यासाठी वनविभागाचा कोणताच प्रयत्न नाही\nतळवाडे दिगर (जि. नाशिक) - प्राचीन ऐतिहासिक काळापासून असलेल्या बागलाण तालुक्यातील डोंगरांना लागणाऱ्या वणव्यामुळे धगधगणारी आग आणि डोळ्यासमोर शेकडो...\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढ व आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य - आयुष प्रसाद प्रकल्पधिकारी\nजुन्नर - शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्तावाढ, क्रीडा व आरोग्यासाठी प्रकल्प कार्यालयाने विविध...\nछोट्या शहरांत नाट्यगृहे हवीतच\nलातूर - ‘महाराष्ट्र हा संगीतवेडा, तसा नाटकवेडाही आहे; पण आवश्‍यक सुविधा असलेले नाट्यगृह नसल्याने सांस्कृतिक चळवळ तीथपर्यंत पोचत नाही. म्हणून अशी...\nजलसंधारणाच्या कामावर श्रमदान करून वाहिली श्रध्दांजली\nमाढा (जि. सोलापूर) - लोंढेवाडी (ता. माढा) येथील (कै.) पंढरीनाथ भिकाजी गायकवाड यांच्या निधनानंतरच्या तिसऱ्या दिवसाच्या विधीचा कार्यक्रम संपवून (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/trying-create-cluster-mission-state-47481", "date_download": "2018-04-22T12:26:30Z", "digest": "sha1:WLDIHEMCZSGASNKU7EGX5I53TM2RK6FG", "length": 13468, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trying to create cluster mission in the state राज्यात क्‍लस्टर मिशन रुजविण्याचे प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nराज्यात क्‍लस्टर मिशन रुजविण्याचे प्रयत्न\nबुधवार, 24 मे 2017\nऔरंगाबाद - मराठवाड्यात किमान पाच मोठे क्‍लस्टर येणार असून, या सर्व क्‍लस्टरसाठी ९० टक्के अनुदान राज्य शासन देणार आहे. त्यामुळे उद्योजकांना १५ ते २० टक्केच आर्थिक गुंतवणूक करावी लागणार आहे. अधिकाधिक ४०० समव्यावसायिक एकत्र आले, की त्या व्यवसाय किंवा उद्योगास क्‍लस्टरचा दर्जा दिला जात आहे. या क्‍लस्टर मिशनमधून राज्यात क्‍लस्टर चळवळ रुजवली जाणार आहे. मराठवाड्यात त्या-त्या भागात असलेल्या शेती उत्पादनातून हे क्‍लस्टर ॲग्री बेस्ड असणार आहेत.\nऔरंगाबाद - मराठवाड्यात किमान पाच मोठे क्‍लस्टर येणार असून, या सर्व क्‍लस्टरसाठी ९० टक्के अनुदान राज्य शासन देणार आहे. त्यामुळे उद्योजकांना १५ ते २० टक्केच आर्थिक गुंतवणूक करावी लागणार आहे. अधिकाधिक ४०० समव्यावसायिक एकत्र आले, की त्या व्यवसाय किंवा उद्योगास क्‍लस्टरचा दर्जा दिला जात आहे. या क्‍लस्टर मिशनमधून राज्यात क्‍लस्टर चळवळ रुजवली जाणार आहे. मराठवाड्यात त्या-त्या भागात असलेल्या शेती उत्पादनातून हे क्‍लस्टर ॲग्री बेस्ड असणार आहेत.\nऔरंगाबादमध्ये (जिकठाण) रबर; तर वाळूज येथे ऑटो क्‍लस्टर स्थापून आधीच शहराच्या ऑटो आणि रबर इंडस्ट्रीला अधिकाअधिक चालना देण्यात आली आहे. याशिवाय इलेक्‍ट्रिक, इलेस्ट्रॉनिक्‍स आणि इतर मोठे तीन क्‍लस्टर्सचे आधीच नियोजन झालेले आहे. या भागातील विकास आणि छोट्या मध्यम उद्योजकांना चालना देण्यासाठी हे क्‍लस्टर निर्माण करण्यात येणार आहे. कृषी प्रक्रिया, प्रिंटिंग, रबर, खवा, मिरची या पाच क्‍लस्टरची नव्याने निर्मिती केली जाणार आहे. यातून मालाची निर्मिती ते एक्‍सपोर्टपर्यंतच्या सर्व उद्योगास चालना दिली जाणार आहे. राज्यात आतापर्यंतच्या क्‍लस्टरमध्ये सुमारे ६५ कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शासकीय अनुदान यापुढे वाढले जाणार आहे. शिवाय आजपर्यंतचा पुरवण्यात आलेला निधी ६५ वरून १०० कोटींपर्यंत पोचवायचा आहे. जसे प्रस्ताव येतील तसे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.\nएमएसएमईसाठी असलेले जास्तीत-जास्त क्‍लस्टर आपल्या राज्यात देण्याचा विचार आहे. शासनाचे धोरणही योग्य दिशेने सुरू असून, अनेक प्रस्तावांना भविष्यात मंजुरी देऊन राज्यात क्‍लस्टर मिशन रुजवायचे आहे.\n- विजय सिंघल,सचिव, लघू व मध्यम उद्योग तथा विकास आयुक्त, उद्योग\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव\nनवी सांगवी (पुणे)- \"स्वधर्माचा स्वाभिमान बाळगत असताना इतर धर्माचा अवमान होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. इतर धर्मांचा आदर करणे हे...\nघाटीच्या सुपरस्पेशालिटी विंगचा मुख्यमंत्री घेणार आढावा\nऔरंगाबाद - घाटीत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या तिसऱ्या फेजमधून उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी विंगचा पुढील महिन्यात मुख्यमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/what-is-the-advantage-of-bullet-train-to-maharashtra/", "date_download": "2018-04-22T12:22:21Z", "digest": "sha1:OIKCVOQ2R6NW5ATVO4SQGD34IIUN6QQG", "length": 16088, "nlines": 136, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बुलेट ट्रेन : महाराष्ट्राला फायदा काय ? – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeबातम्या / घडामोडीबुलेट ट्रेन : महाराष्ट्राला फायदा काय \nबुलेट ट्रेन : महाराष्ट्राला फायदा काय \nSeptember 30, 2017 गणेश कदम बातम्या / घडामोडी, वैचारिक लेखन\nदि.१४ सप्टेंबर २०१७ रोजी गुजरातमध्ये साबरमतीजवळ मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.\nमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मध्ये महाराष्ट्राचा नक्की काय फायदा होणार आहे… महाराष्ट्रातील उद्योजक आणि शासनाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.\nमुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधून हा ट्रॅक सुरु होईल. महाराष्ट्रात ४ तर गुजरात मध्ये ८ स्टेशन्स घेत बुलेट ट्रेन जाणार आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये प्रस्तावित जागतिक आर्थिक केंद्र सुद्धा तिथून हलेल असे आलेले वृत्त धडकी भरवणारे आहे. मुंबईची आर्थिक ताकद आपण कमी होऊ देऊ शकत नाही.\nएकंदरीत महाराष्ट्रातील उद्योगावर जर याचा विपरीत परिणाम होणार असेल तर महाराष्ट्रासाठी ही चांगली बातमी नाही. एक महाराष्ट्रीयन या नात्याने माझा या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे.\n१) मुंबईतून अहमदाबादला कामाला जाणाऱ्या लोकांची संख्या ५ टक्के, अहमदाबादवरून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची संख्या ९५ टक्के त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपले पैसे खर्च करणे म्हणजे “पालथ्या घड्यावर पाणी घालण्यासारखे आहे”.\n२) आत्ता ज्याप्रकारे रेल्वे खात्याचा कारभार चालू आहे,त्यातचं सुधारणेस भरपूर वाव आहे.लोकांना पायाभूत सोयीसुविधा देण्यात रेल्वे खाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे.रेल्वेचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.\nमुंबईतील उपनगरी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांची अवस्था गुरा-ढोरांपेक्षाही वाईट आहे.या सर्व प्रश्नांकडे लक्ष न देता गुजरातमधील ठराविक व्यापाऱ्यांच्या (ज्यांच्या दावणीला सरकार बांधलयं) भल्यासाठी सरकार बुलेट ट्रेनचा घाट घालतयं हे सर्वसामान्य भारतीय जनतेवर घोर अन्याय करण्यासारखे आहे.\nजी अवस्था काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची होती. त्यापेक्षा वाईट अवस्था आताच्या मुख्यमंत्र्यांची झाली आहे.कारण पक्ष दोनचं व्यक्ती चालवत असून, त्यामध्ये एकाधिरशाही निर्माण झाली आहे.महाराष्ट्रचं स्वतंत्र असं अस्तित्व दिल्लीच्या राजकारणात दिसत नाही.कोणताही लहान सहान निर्णय घ्यायचा झाला तरी हे दिल्लीवाल्यांचा “उंबरठा झिजवतात” ह्यांना काय स्वाभिमान उरला आहे की नाही.. का हे त्यांचे गुलाम आहेत.\nशिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या महाराष्ट्र राज्याला हे अजिबात न शोभणारे आहे. महाराष्ट्राची वेगळी अशी छाप दिल्लीच्या राजकारणात उमटलीचं पाहिजे.”आंधळ दळतयं आणि कुत्र पीठं खातयं”अशी अवस्था आज महाराष्ट्राची झाली आहे.यांनी पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू या राज्यांचा आदर्श घेतला पाहिजे ज्यांनी दिल्लीमध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलयं.\nशेवटी, महाराष्ट्राला बुलेट ट्रेनची आवश्यकता नाही. आत्ता असणाऱ्या रेल्वेचीचं सुधारणा करणे गरजेचे आहे. आम्हाला आवश्यक असलेल्या सुविधा द्या. सर्वसामान्य लोकांचं हित प्रथम मगचं तुमचं कायं ते पहा…\nपण आपण महाराष्ट्रातील उद्योगांनी सुद्धा आता कंबर कसली पाहिजे. कारण जी ट्रेन अहमदाबाद बावरून मुंबईला येते ती मुंबईतूनही अहमदाबादला जातेच कि काय.. अधिकाधिक मराठी उद्योजकांनी आता मुंबई गुजरात मध्ये धंदा वाढवण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. गुजरात वरून कच्चा माल आणि इथे आणून पक्का माल तिथे विकण्याचे धोरण सुरु केले जाऊ शकते. दुसरी एक भीती व्यक्त होते आहे, की मुंबईतील विविध बाजार हे गुजरात मध्ये जाऊ शकतात. ही पोकळी भरून काढण्या साठी मराठी व्यापाऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे.\nमराठी ग्राहकांनी सुद्धा ठरवावे, की शक्य तो माल मी मराठी व्यापाऱ्यांकडून विकत घेईन. तसेच आपण social media चा वापर करून # bullet train nakoch… हा हॅशटॅग वापरून जास्तीत जास्त संदेश ट्विटरवर पाठवा.आत्ता विरोध केला नाही तर आपल्या पैशाची हे अशीच उधळपट्टी करून आपल्याला नको असलेले, सर्वसामान्यांचे हित नसणारे प्रकल्प आपल्यावर लादले जातील.\n“एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ..\n— गणेश उर्फ अभिजित कदम\nAbout गणेश कदम\t47 लेख\nपुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nप्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\nखरच ही लोकशाही काम करतेय का \nप्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\nधोकादायक देशांतील भारतीयांची सुरक्षा : काही उपाययोजना\nप्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे\nगोष्ट एका ‘ Post ‘ ची\nएक सवारी डांग बागलाणची\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHE/MRHE070.HTM", "date_download": "2018-04-22T12:51:51Z", "digest": "sha1:4J43MOHFUUBN7NA7VJMFK6XS36F34LBX", "length": 7373, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - हिब्रू नवशिक्यांसाठी | मोठा – लहान = ‫גדול – קטן‬ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > हिब्रू > अनुक्रमणिका\nआमचे आजोबा खूप म्हातारे आहेत.\n७० वर्षांअगोदर ते तरूण होते.\n१०० किलो वजन असणारी स्त्री लठ्ठ आहे.\n५० किलो वजन असणारा पुरूष कृश आहे.\nजास्तीत जास्त द्वैभाषिक लोकांची वाढ होत आहे. ते एकापेक्षा जास्त भाषा बोलू शकतात. यातील खूपसे लोक कधीकधी भाषा बदलतात. यावरून कोणती भाषा वापरणे योग्य आहे हे ते परिस्थितीवरून ठरवतात. उदाहरणार्थ, ते कामाच्या ठिकाणी घरी वापरतात त्यापेक्षा वेगळी भाषा बोलतात. असे करून ते स्वतःला आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेतात. पण आपोआप सांकेतिक भाषेचा वापर होण्याची शक्यता असते. याला कोड-स्विचिंग [संकेत-बदल] असे म्हणतात. कोड स्विचिंग मध्ये भाषा ही बोलत असताना मधूनच बदलली जाते. बोलणारा भाषा का बदलतो यामागे खूप करणे असू शकतात. कधीकधी त्यांना एकाच भाषेत योग्य शब्द सापडत नाही. ते स्वतःला दुसर्‍या भाषेत चांगल्या प्रकारे मांडू शकतात. असेही असू शकते कि लोकांना एखाद्या भाषेत बोलताना खूप आत्मविश्वास वाटू शकतो. ते या भाषा खाजगी गोष्टींसाठी वापरू शकतात. कधीकधी एखादा शब्द भाषेत उपलब्ध नसतो. अशा वेळी भाषिकाला भाषा बदलावी लागते. किंवा त्यांचे बोलणे समोरचा समजू शकणार नाही म्हणून ते भाषा बदल करतात. अशा बाबतीत कोड स्विचिंग [संकेत-बदल] गुप्त भाषेसारखी काम करते. हल्ली, भाषेचा मिश्रण टीकात्मक झाले आहे. ही अशी गोष्ट आहे कि भाषिक दुसर्‍या भाषेत बरोबर बोलू शकत नाही. आता याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय. कोड स्विचिंग आता विशेष द्वैभाषिक समजली जाते. भाषिकांचा कोड स्विचिंगचा वापर बघणे खूप मजेदार असेल. कधीकधी ते जे भाषा बोलतात ती बदलत नाहीत. संवादाचे दुसरे घटकही बदलतात. खूपजण दुसर्‍या भाषेत खूप मोठ्याने, जलद आणि खूप स्पष्टपणे बोलतात. किंवा एकदम ते हावभाव आणि चेहर्‍यावरील भाव बदलतात. याप्रकारे नेहमीच कोड स्विचिंग हे काही प्रमाणात संस्कृती बदलणारे आहे.\nContact book2 मराठी - हिब्रू नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2", "date_download": "2018-04-22T12:08:21Z", "digest": "sha1:FVSTB6CJO2ZJXPW3VDJGTR6ZJ7IHMB3U", "length": 4267, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अचंता शरत कमल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसुवर्ण २००६ मेलबर्न टेबलटेनिस (एकेरी)\nसुवर्ण २००६ मेलबर्न टेबलटेनिस (पुरुष संघ)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nभारतीय टेबल टेनिस खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१६ रोजी ०७:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B0_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2018-04-22T12:37:10Z", "digest": "sha1:H4KOWZMP7GBDKEBHHYKKB5UYGXXPI4KV", "length": 4748, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्थर डॉल्फिन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआर्थर डॉल्फिन (डिसेंबर २४, इ.स. १८८५ - ऑक्टोबर २३, इ.स. १९४२) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. यष्टीरक्षक असलेला डॉल्फिन यॉर्कशायर संघाकडून प्रथम श्रेणीचे सामने खेळला.[१]\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\n↑ वॉर्नर, डेव्हिड (2011). द यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब:२०११ इयरबूक (इंग्लिश मजकूर) (113th आवृत्ती.). Ilkley, Yorkshire: ग्रेट नॉर्दर्न बूक्स. पान क्रमांक ३६७. आय.एस.बी.एन. 978-1-905080-85-4. |अॅक्सेसदिनांक= जरुरी |दुवा= (सहाय्य)\nसंदर्भांना अॅक्सेसदिनांक आहे पण दुवा नसलेली पाने\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८८५ मधील जन्म\nइ.स. १९४२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.in/2016/03/blog-post_18.html", "date_download": "2018-04-22T12:02:45Z", "digest": "sha1:XQPKWOJHOZSW6PSCJWEW4TN7YYAEYHD4", "length": 12904, "nlines": 194, "source_domain": "asvvad.blogspot.in", "title": "इंद्रधनु: अक्कणमाती चिक्कणमाती -- ७", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ७\nस्वयंपाकात पुरूषांचा सहभाग कितपत असतो\nऔरंगाबादला भाजी आणण्याचं काम बाबांकडे होतं.\nमेथी निवडणं किंवा क्वचित भाज्या चिरून देणं हे काम ते आवडीने करायचे/करतात.\nआई म्हणायची, \" तुम्ही राहू द्या. मी करते.\"\nआम्ही वाड्यात राहायचो तेव्हाचं मला आठवतंय, आई म्हणायची, \" दार तरी लोटून घ्या.\"\nसगळ्यांनी बाबांना भाजी निवडताना पाहावं, हे तिला चालायचं नाही.\nही पुरूषांची कामं नव्हेत.\nताट,पाट, पाणी घेतल्यावर पुरूषांनी आयतं पाटावर येऊन बसायचं.\nजेवण झालं की पाटावरून उठायचं, मागचं सगळं बायका बघतील.\nआता हे असं राहिलेलं नाही.\nतरीही घराघरांतून स्वयंपाक ही मुख्यत: बायकांचीच जबाबदारी आहे.\nपुरूषांचा सहभाग हा लुटूपूटूचाच.\nस्वयंपाकघरात सराईतपणे वावरणारे पुरूष मी पाहिलेले नाहीत.\n( एखादा सन्माननीय अपवाद वगळता)\nस्वयंपाक घरात पुरूष वावरतानाचं शुटींग करून बघायला पाहिजे.\nत्यांची देहबोली, त्यांचे हावभाव.\nबायकांचंही शुटींग केलं आणि दोन्हींची तुलना केली तर आपल्याला कळेल,\nस्वयंपाकघराकडे कोण कसं बघतं\nखरं हा प्रकल्प करायला पाहिजे.\n( दीपा, आपण करू या का\nसमज एकजण नोकरी करतो आहे आणि दुसरा घर सांभाळतो आहे,\nतर घर सांभाळणारी व्यक्ती (बहुतेकदा बाई) स्वैपाकाचं बघणार हे स्वाभाविक आहे.\nरोजचा रोज तोच, तोच स्वैपाक करणं कंटाळवाणं आहे.\nमग जो नोकरी करतो आहे, त्याचंही काम तेच तेच आणि कंटाळवाणं असू शकतं.\nम्हणजे कंटाळवाणी कामं आपल्याला करायलाच लागतात.\nबाहेर नोकरी करणार्‍याला त्याच्या कंटाळवाण्या कामाचा मोबदला मिळतो.\nस्वैपाकघर सांभाळणार्‍या घरच्या बाईला काय मोबदला मिळतो\nतिने त्यात समाधान मानायचं असतं.\nतिची कर्तव्ये उच्च स्वरूपाची आहेत आणि भावनिक स्वरूपात मोबदला मिळतो.\nपैशांसाठी ती मिंधी आहे.\nपण तिला आदर आणि प्रेम तरी मिळतं का\nहो काहीवेळा मिळतो, काहीवेळा नाही.\nआदर , प्रेम मोजणार कसं\nजे मिळतंय त्यात समाधानी राहायचं हे तिला शिकवलेलं असतं.\nज्या घरांमधे नवरा-बायको दोघेही नोकरी करतात त्यांच्याकडे दोघं मिळून स्वैपाकघर सांभाळतात, असं आहे का\nमुळीच नाही. जबाबदारी बाईवरच आहे.\nस्वैपाक ही खूप वेळखाऊ गोष्ट आहे.\nप्रत्यक्ष स्वयंपाक करण्यात/ खाण्यासंबंधीची कामं करण्यात समजा रोजचे तीन-चार तास जातात.\nस्वैपाकासंबंधीचा विचार करण्यात इतका वेळ आणि मेंदूचा इतका भाग वापरावा लागतो.\nतासभर कुठलंही काम केलं आणि संपलं असं ते नसतं.\nबर्‍याच बायका स्वैपाक गळ्यात पडला म्हणून निभावतात.\nपुरूषांना याची कल्पना असली पाहिजे.\nपुरूषांनी कधीतरी स्वैपाक करून बघायला पाहिजे.\nआम्ही आमच्या गटात बाबांना त्यांच्या आवडीचे/ त्यांना झेपतील असे पदार्थ करायला प्रोत्साहित केलं.\nअर्थात त्यांचं कौतुक खूप झालं. पुरूषांनी क्वचित कधी स्वैपाक केला तर त्यांच्या वाट्याला कायम कौतुक येतं.\nतरीही त्यांनी एवढ्या २५ जणांचा स्वैपाक केला हे विशेष आहे.\nत्यामुळे त्यांना बायकांच्या कष्टाची जाणीव झाली की नाही कोण जाणे\nत्यातला तोच तोच पणा त्यांच्यापर्यंत पोचला की नाही माहित नाही.\nपुरूषाला बाहेर जायला मिळतं, त्याने त्याची वाढ होते.\nबाई घरातच राहिली (मनाने घरातच राहिली) की कुंटूंब हेच तिचं विश्व होऊन बसतं,\nती खुरटत जाते. कधी कधी त्रासदायकही होत जाते. स्वैपाकघरावर कब्जा मिळवते, इमोशनली ब्लॅकमेल करू शकते.\nआणखी एक वाक्य़, ’ माझं आयुष्य तुमच्यासाठी खस्ता काढण्यात गेलं ’\nBy विद्या कुळकर्णी - March 18, 2016\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nदिवाळीत दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशाची सहल करुन आलो, तेव्हा मनात रेंगाळत राहिली ती तिथली समृद्ध वनं, लांबचलांब, शांत आणि स्वच्छ समु...\nछोट्या छोट्या गोष्टी - ४\nएका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या ना...\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ७\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ६\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ५\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ४\nअक्कणमाती चिक्कणमाती -- ३\nअक्कणमाती चिक्कणमाती -- २\nअक्कणमाती चिक्कणमाती -- १\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.vadanikavalgheta.com/2011/11/blog-post.html", "date_download": "2018-04-22T12:44:27Z", "digest": "sha1:GE6KZHFU6GRQOMQXKH5AMTQ3LHHCEOL4", "length": 13146, "nlines": 375, "source_domain": "www.vadanikavalgheta.com", "title": "Vadani Kaval Gheta: थाई स्टाईल बटरनट स्क्वाश सूप", "raw_content": "\nथाई स्टाईल बटरनट स्क्वाश सूप\nथंडीच्या दिवसात सूप करून पिणे हा माझा नेहेमीचा कार्यक्रम असतो. गरम गरम सूप आणि एखादा छानसा ब्रेड असेल तर मस्त जेवण होते. वेगवेगळे विंटर स्क्वाशबाजारातसाधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खूप दिसायला लागतात. ते आणून वेगवेगळ्या सूपमध्ये वापरले कि चव एकदम बहारदार येते. यात मला आवडणारा प्रकार म्हणणे साधारण फोडी करून वाफवून घ्यायच्या, जायफळ, काळीमिरी आणि मीठ घालून मिक्सरवर बारीक करायचे की झाले सूप तयार अलीकडे ऑफिसच्या कॅफेमधे हा जरा वेगळा प्रकार खाल्ला आणि खुपच आवडला त्यामुळे घरात होते त्या सामानात करुन पाहिला. आता हा प्रकार माझ्याकडे नेहेमी होतो.\n१ मध्यम बटरनट स्क्वाश - साले आणि बिया काढून चिरलेला\n१ कप नारळाचे दूध\n१ जाडसर दांडा लेमनग्रास\n१ टेबलस्पून आले बारीक चिरून\n१-२ काफिर लाईमची पाने\nचवीप्रमाणे मीठ आणि काळी मिरी\nबटरनट स्क्वाश नीट धुवून सालकाढणीने साले काढून टाकावीत. हा तसा बराच कडक असतो त्यामुळे सांभाळून. मग त्याचे दोन तुकडे करून बिया धागे काढून टाकावेत. बटाटे चिरतो त्याप्रमाणे चिरुन घ्यावे.\nलेमनग्रासचे साधारण २-२ इंचाचे तुकडे करून ते बत्त्याने किंचीत ठेचून घ्यावेत.\nएका जाड बुडाच्या पातेल्यात तेल घालून त्यावर या चिरलेल्या फोडी, लेमनग्रास, आल्याचे तुकडे, काफिर लाईमची पाने सगळे घालून साधारण ३-४ मिनीटे नीट परतावे.\nत्यावर एखादा कप पाणी घालून झाकण लावून फोडी नीट शिजवाव्यात. साधारण ५-६ मिनीटात शिजतील.\nत्यातले लेमन ग्रास आणि लिंबाची पाने काढून टाकावीत.\nहँडब्लेंडरने किंवा साध्या ब्लेंडरने प्युरी करून घ्यावी. खुप घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घालावे.\nआता बारीक गॅसवर पातेल्यात ही प्युरी उकळत असताना त्यात मीठ, काळी मिरपूड घालावी.\nहळूहळू नारळाचे दूध घालत जाऊन नीट मिक्स करावे. अगदी बारीक गॅसवर एक उकळी आणावी.\nगरमागरम सूप कप मधे अगर बाऊलमधे घेऊन प्यायला सुरुवात करावी.\nबटरनट स्क्वाशच्या ऐवजी कोणताही तांबड्या भोपळ्याचा प्रकार वापरू शकतो.\nकाफीर लाईमची पाने नसतील तर साध्या लाईमच्या सालीचे तुकडेपण वापरता येतात. त्याचाही स्वाद चांगला लागतो.\nआवडत असेल तर थोडी थाई करी पेस्ट वापरायला हरकत नाही. पण ही वेगन/वेजीटेरीअन आहे याची खात्री करून वापरावी.\nमी लाईट कोकोनट मिल्क वापरते.\n भोपळ्याचे काळीमिरी घालून करून बघीन\nमहाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...\nIdli Chutney इडली - इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या ...\n( Link to English Recipe ) १ मोठा लाल कांदा तिखट, मीठ - चवीप्रमाणे बेसन अंदाजे लागेल तितके तेल तळण्यासाठी लागेल तितके किMचीत हळ...\n( Link to English Recipe ) कारले ही तशी मला न आवडणारी भाजी. पण घरी आवडते म्हणुन करायला आणि थोडीशी खायला पण शिकले :) Karlyachi bhaji २-३...\nवदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||\nजीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||\nथाई स्टाईल बटरनट स्क्वाश सूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87", "date_download": "2018-04-22T12:33:19Z", "digest": "sha1:FBU66YM22U7F6XPQCO72QWTFZI3Y4OQH", "length": 3659, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सियबाँग नोम्वेथे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदक्षिण आफ्रिकेचे फुटबॉल खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agrowon-news-cotton-soyabin-tur-53735", "date_download": "2018-04-22T12:27:36Z", "digest": "sha1:2VDZ7GC3PZW23OOZOJMBA7UZN2FYCUGL", "length": 20189, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news cotton, soyabin, tur कापसाकडून आशा; सोयाबीन, तूर नरम | eSakal", "raw_content": "\nकापसाकडून आशा; सोयाबीन, तूर नरम\nसोमवार, 19 जून 2017\nमॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पिकांच्या बाजारभावांचा दीर्घकालीन अंदाज लक्षात घेता कोणत्या पिकांची लागवड करणे फायदेशीर ठरेल, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असते. सध्या तरी सोयाबीन आणि तुरीच्या दरात तेजी येण्याची शक्यता धूसर आहे. हरभऱ्यातील तेजीला ब्रेक लागला असला तरी दोन वर्षांपूर्वीच्या भावपातळीशी तुलना करता आजही दर चांगले आहेत. कापसात गेल्या वर्षी चांगला फायदा मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कापसाकडे कल मोठ्या प्रमाणावर वाढण्याची चिन्हे आहेत.\nमॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पिकांच्या बाजारभावांचा दीर्घकालीन अंदाज लक्षात घेता कोणत्या पिकांची लागवड करणे फायदेशीर ठरेल, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असते. सध्या तरी सोयाबीन आणि तुरीच्या दरात तेजी येण्याची शक्यता धूसर आहे. हरभऱ्यातील तेजीला ब्रेक लागला असला तरी दोन वर्षांपूर्वीच्या भावपातळीशी तुलना करता आजही दर चांगले आहेत. कापसात गेल्या वर्षी चांगला फायदा मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कापसाकडे कल मोठ्या प्रमाणावर वाढण्याची चिन्हे आहेत.\nसोयाबीनमध्ये तेजीची शक्यता धूसर\nकेंद्र सरकारने सोयाबीनची किमान आधारभूत किंमत (एमएसपी- हमीभाव) वाढवून येत्या हंगामासाठी (२०१७-१८) प्रतिक्विंटल ३०५० रुपये जाहीर केला आहे. त्यात २०० रुपये बोनसचा समावेश आहे. जागतिक बाजारपेठेतील घसरलेले भाव पाहता या आधारभूत किंमतीला निर्यात होणे कठीण जाणार आहे. चालू हंगामात सोयाबीनच्या देशांतर्गत साठ्याचे प्रमाण मोठे राहणार आहे. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यात पावसाने दमदार सलामी दिली आहे. यंदा गेल्या वर्षीइतकं पीक राहील, असे गृहित धरले तरी शिल्लक साठा आणि यंदाचे उत्पादन लक्षात घेता देशांतर्गत उपलब्धता मोठ्या प्रमाणावर राहील, असा अंदाज आहे. या स्थितीत सोयामील निर्यातीची स्थिती बिकट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात भाव वाढतील, या आशेने सोयाबीन साठवून ठेवण्याच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा. यंदाच्या हंगामात सध्या सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा खाली उतरले आहेत. सोयाबीनचे उत्पादन, मागणी, निर्यात या मूलभूत घटकांचा विचार करता सोयाबीनमध्ये तेजीचे संकेत सध्या तरी मुळीच दिसत नाहीत. सरकारने हमी भावाने सोयाबीनची खरेदी केली तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. परंतु, आजपर्यंतचा अनुभव पाहता सरकारने सोयाबीनची किरकोळ खरेदी केल्याचे दिसते. त्यामुळे सरकार मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदीत उतरले, अशी शक्यता नाही.\nसरत्या हंगामात इतर सर्व पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली असताना कापसाने मात्र चांगली साथ दिली. शेतकऱ्यांना कापसातून चांगला परतावा मिळाला. येत्या हंगामासाठी (२०१७-१८) केंद्र सरकारने हमीभावात प्रति क्विंटल १९० रुपये वाढ केली आहे. गेल्या वर्षी त्या आधीच्या हंगामाच्या तुलनेत कापसाचे लागवड क्षेत्र घटले होते. येत्या हंगामात मात्र कापूस लागवडीत मोठी वाढ होईल. काही अहवालांनुसार देशात कापूस लागवडीच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षी मिळालेला चांगला भाव आणि समाधानकारक मॉन्सूनचा अंदाज ही त्याची प्रमुख कारणे आहेत. परंतु, यंदाच्या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी असल्यामुळे निर्यात अपेक्षेइतकी वाढू शकली नाही. चीनकडून मागणी चांगली आहे, परंतु येत्या काळात अमेरिकेतील कापूस उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.\nसध्या हरभऱ्याच्या भावातील तेजी नरमली आहे. गेल्या वर्षीच्या विक्रमी भावपातळीच्या तुलनेत सध्या दर निम्म्यावर उतरले आहेत. पण तरीही दोन वर्षांपूर्वीच्या भावाशी तुलना करता दर अजूनही वरच्या पातळीवर आहेत. हरभऱ्याची आवक आणि पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शेतकऱ्यांनी दराची किफायती पातळी पाहून आपल्याकडील स्टॉक विक्रीसाठी बाहेर काढणे योग्य ठरेल, अशी सध्या बाजाराची स्थिती\nतुरीचे दर वाढण्याची शक्यता कमी\nगेल्या वर्षी तूर डाळीने २०० रुपये किलोचा टप्पा ओलांडल्यामुळे सरकारच्या आणि ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते, तर यंदा विक्रमी उत्पादन झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. येत्या हंगामासाठी (२०१७-१८) केंद्र सरकारने हमीभावात ४५० रुपये वाढ करून प्रति क्विंटल ५४५० रुपये इतका निश्चित केला आहे. परंतु अजूनही शेतकऱ्यांकडे माल शिल्लक असून तुरीचा पुरवठा प्रचंड आहे. सरकारने संपूर्ण देशात हमीभावाने एकूण ११ लाख टन तूर खरेदी केली आहे. त्यात महाराष्ट्रात ५ ते ६ लाख टन तूर खरेदी करण्यात आली. त्यामुळे येत्या हंगामात तुरीची लागवड केल्यानंतर माल काढणीस येईल तेव्हा या सरकारी खरेदीतील तुरीचा बाजारपेठेवर मोठा दबाव राहणार आहे. त्यातच आयात केलेली तूर स्वस्तात उपलब्ध होत आहे. सरकारने निर्यातीवरची बंदी उठवलेली नाही, तसेच आयातीवरही बंधने घातलेली नाहीत. त्यामुळे तुरीचे दर वाढण्याची शक्यता धुसर आहे. हमीभावात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुढच्या हंगामात खरेदीची तयारी दाखवली तर तुरीची लागवड करण्याचे प्रमाण लक्षणीय राहील. सरकारच्या धोरणांवर तूर उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य पूर्णपणे अवलंबून राहणार आहे.\n(लेखक शेतमाल बाजार विश्लेषक आहेत.)\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nपर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी एका अवलियाचे अनोखे सेवाव्रत\nपाली (जि. रायगड) - प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80424015601/view", "date_download": "2018-04-22T12:37:29Z", "digest": "sha1:6LSPOAC75P7BPALPT6QIH6QBJZXSTV4N", "length": 11680, "nlines": 213, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत - आदर्श पुरुष", "raw_content": "\nहिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nगीत महाभारत - आदर्श पुरुष\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nभीष्म धनंजय आणि युधिष्ठिर\nविदुर कर्ण अथवा मधुसूदन\nअधिक भोगले दुःखाचे क्षण ॥१॥\nभीष्म : भीष्म जन्मले मुनिशापातुन\nभूषविले ना कधि सिंहासन\nघोर प्रतिज्ञा पाळित जगले\nराजगादिचे करीत रक्षण ॥२॥\nभीषण युद्धे सदा जिंकली\nकृतार्थता परि कधि न लाभली\nज्येष्ठ श्रेष्ठ परि हृदयी अगतिक\nरणात अंती आहुती दिली ॥३॥\nयुधिष्ठिर : युधिष्ठीर धर्माची मूर्ती\nविपत्तीत परि काळही गेला\nसम्राटाचा सेवक झाला ॥४॥\nवनी पुन्हा तो पाही स्वप्‍ने\nगावे पाचही परी न मिळती\nयुद्धातिल तो विनाश बघता\nराज्य नकोसे भासे अंती ॥५॥\nअर्जुन : पार्थ जगाचा श्रेष्ठ धनुर्धर\nपरि राही वनि तृणशय्येवर\nजये जिंकले शिवा किराता\nबृहन्नडा झाला तो नरवर ॥६॥\nघोष धनूचा ऐकुन ज्याच्या\nसुत इंद्राचा सखा हरीचा\nयुद्धारंभी होइ धैर्यहिन ॥७॥\nदुर्योधन : मदांध मानी होता कुरुपती\nराज्यलोभ परि त्या आवरेना\nबंधुंसह तो मुकला प्राणा ॥८॥\nधर्म जाणतो मीहि मनातुन\nपरि कधि मज बुद्धि न होई\nधर्मपथावर जावे चालुन ॥९॥\nकर्ण : कर्ण कुणाचा हे नच कळले\n’सूत’ म्हणोनी हीन लेखिले\nइंद्र नेली दिव्य कुंडले ॥१०॥\nप्रताप होता विदित जगाला\nशापाने परि व्यर्थ ठरविला\nकळले अंती पांडु-पुत्र तो\nतरी नृपास्तव प्राण अर्पिला ॥११॥\nविदुर : उपेक्षिताचे जीवन जगला\nदासिपुत्र हा विदुर सद्‌गुणी\nअवमानित त्या करी कुरुपती\nनीतिनिपुण जरि होता ज्ञानी ॥१२॥\nकृष्ण : कृष्णाच्याही आले नशिबी\nयदुवंशाचा विनाश बघणे ॥१३॥\nधर्म रक्षिण्या केले कंदन\nसर्वेश्वर हरिचा परि झाला\nकरुण अंत शर चरणालागुन ॥१४॥\nसोळा मासिक श्राद्धें कोणती \n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.vadanikavalgheta.com/2017/05/blog-post.html", "date_download": "2018-04-22T12:46:03Z", "digest": "sha1:OJ3OIQ6J2AFH2CMKU3XOEBRUKKDRUALC", "length": 14610, "nlines": 366, "source_domain": "www.vadanikavalgheta.com", "title": "Vadani Kaval Gheta: भाजीचे सांडगे", "raw_content": "\nमहाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कुर्डाया, सांडगे येतात. त्यातही भाजीसाठी लागणारे सांडगे एकदम विशेष. पंजाबी बडी / वडी लोकांना माहिती असते पण मराठी सांडगे गावाकडे नक्कीच माहिती असतात. प्रत्येक घराचे करण्याचे डाळींचे प्रमाण वेगळे पण पद्धत एकच.\nपापड, सांडगे, कुरडया म्हणले की मला आठवते ते मम्मीच्या मैत्रिणीचे घर, गच्ची आणि उन्हाळ्याच्या दिवसातल्या सकाळची गडबड. त्यांच्या घराला गच्ची होती पण जिना नव्हता शिडीने ये जा. मी शिडीवर चढायला तिथे प्रथम शिकले. खिच्चे, सांडगे, भातवड्या, कुरवाड्या, उपासाचे पापड, चकल्या एवढे सगळे वाळवणाचे पदार्थ केले जायचे. त्याम्च्या घराचे, आमच्या घराचे असे वेगवेगळे तर कधी एकत्र. त्या सगळ्या मावश्या सुट्टीला माहेरी येत मुंबईवरून मग त्या तिघी, त्या घराच्या बाकीच्या मामी आणि त्यांची शाळेतली मैत्रीण मम्मी अशी भरभक्कम फळी कामाला असे. आणि लुडबुड करायला त्यांच्याकडची ३-४ मुले आणि आम्ही दोघे. त्यांच्याकडे मोठी भांडी पाळ्या उलाथणी होती त्यामुळे बरेचदा सगळे तिथेच शिजवायचे असे. मग सकाळपासून आमचा मुक्काम संध्याकाळपर्यंत तिथेच. मम्मीला शिवणाचे काम खूप असेल तर ती यायची नाही पण मी तिथेच असायचे. प्लास्टिकचे पेपर, लहान पळ्या वगैरे गच्चीवर घेऊन जायचे काम आमचे मुलांचे. मोठी शिजवलेली गरम भांडी न्यायाचे काम घराच्या मामा लोकांचे. मग पटापटा त्या पापड्या घालायच्या सगळ्या बायका. सांडगे मात्र घरातच ताटात घालून ताडे उन्हात नेली जायची. शेवया, गव्हले, नखुले बोलावे वगैरे पण घरातच करून ताटे उन्हात नेली जायची. उन्हाळ्यात मला असले काय काय करायची फार हुक्की येते पण मी अलीकडे फार काही केले नाही. गेल्यावर्षी मम्मीला सांडगे करताना पाहिले आणि परत काहीतरी करू असे वाटले तोवर उन्हाळा संपला होता.\nआज आपण भाजीचे सांडगे कसे करायचे ते पाहू. पुढच्या पोस्टमध्ये त्याची आमटी करण्याची पद्धत पाहू.\n१ कप हरबरा डाळ\n१ कप उडीद डाळ\n१.५ टेबलस्पून लाल तिखट (किंवा आवडीप्रमाणे)\nचवीपुरते मीठ (२-३ टीस्पून)\nडाळी उन्हात कडकडीत वाळवून घ्याव्यात.\nमिक्सरवर रवाळ बारीक कराव्यात. एकत्र बारीक केल्या तरी चालतील.\nसांडगे घालणार त्याच्या आदल्या दिवशी रात्री डाळींचा रवा एका पातेल्यात घ्यावा.\nआले-लसूण छान बारीक वाटून घ्यावे, तो वाटलेला गोळा, लाल तिखट, मोठे डाळीच्या रव्यात घालून पीठ भिजवावे.\nपीठ घट्टच असावे, साधारण कणिक असते तितपतच मऊ असावे. पीठ पातळ झाले तर सांडगे कडक होतात.\nसकाळी एखाद्या ताटाला किंचित तेलाचे बोट पुसावे. पाण्यात हात बुडवून पिठाचा गोळा हातात घेऊन १ सेमी साईझचे सांडगे घालावेत. ताटे उन्हात वाळवावीत. पूर्ण खडखडीत वळण्यासाठी ३-४ दिवस लागू शकतात. गडबड न करता ते नीट वाळू द्यावेत. वाळले की कोरड्या घट्ट झाकणाच्या डब्यात वर्षभर तरी नक्की टिकतात.\nयात तूरडाळ किंवा मूगडाळ घालता येते पण आम्हाला आवडत नाहीत म्हणून घालत नाही.\nकाही लोक कोहाळे खिसुन घालतात तर काही कोथिंबीरपण घालतात.\nमहाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...\nIdli Chutney इडली - इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या ...\n( Link to English Recipe ) १ मोठा लाल कांदा तिखट, मीठ - चवीप्रमाणे बेसन अंदाजे लागेल तितके तेल तळण्यासाठी लागेल तितके किMचीत हळ...\n( Link to English Recipe ) कारले ही तशी मला न आवडणारी भाजी. पण घरी आवडते म्हणुन करायला आणि थोडीशी खायला पण शिकले :) Karlyachi bhaji २-३...\nवदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||\nजीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nandur-buldana-roads-trees-gutters-demolished-for-minister-s-helipad-special-report-489733", "date_download": "2018-04-22T12:45:00Z", "digest": "sha1:WZF3ZXOBHIVKHDOXZL2ARQMDUNOAI5BD", "length": 15108, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "बुलडाणा : मंत्र्यांच्या हेलिपॅडसाठी रस्ते, झाडं, सिमेंटचे नाले उद्ध्वस्त", "raw_content": "\nबुलडाणा : मंत्र्यांच्या हेलिपॅडसाठी रस्ते, झाडं, सिमेंटचे नाले उद्ध्वस्त\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यासाठी विकासकामांवर हातोडा मारल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्र्यातील नांदूरमध्ये घडला आहे. मंत्र्यांच्या हेलीपॅडसाठी जिगावमधील 8 मोठे पूल, एक मोठा रस्ता आणि 12 सिमेंट नाले उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी हा उद्योग करण्यात आला आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nबुलडाणा : मंत्र्यांच्या हेलिपॅडसाठी रस्ते, झाडं, सिमेंटचे नाले उद्ध्वस्त\nबुलडाणा : मंत्र्यांच्या हेलिपॅडसाठी रस्ते, झाडं, सिमेंटचे नाले उद्ध्वस्त\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यासाठी विकासकामांवर हातोडा मारल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्र्यातील नांदूरमध्ये घडला आहे. मंत्र्यांच्या हेलीपॅडसाठी जिगावमधील 8 मोठे पूल, एक मोठा रस्ता आणि 12 सिमेंट नाले उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी हा उद्योग करण्यात आला आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/712-only-three-taluka-announced-as-draught-affected-492880", "date_download": "2018-04-22T12:47:21Z", "digest": "sha1:K6W4QUO6IJIRBTRKD7YJWFWVS4AY4JO4", "length": 16706, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "712 : राज्यातील केवळ तीन तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ", "raw_content": "\n712 : राज्यातील केवळ तीन तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ\nयंदा राज्यात पावसानं चांगली सुरुवात केली, मात्र नंतर बरेच दिवस दांडी मारली. यामुळे बहुतांश गावात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली होती. राज्यात सुमारे १२५ तालुक्यात सलग ४५ दिवस पाऊस नव्हता. असं असतानाही फक्त ३ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला. केंद्राच्या सुधारीत दुष्काळ मॅन्युअलच्या निकशांमध्ये हे तीनच तालुके पात्र ठरलेत. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव आणि गोंदिया यांचा यामध्ये समावेश आहे. तालुक्यातील पावसाचं प्रमाण,जमिनीतील ओलावा, पाण्याची पातळी आणि पीक पेरणी यांच्या आधारे दुष्काळाचं प्रमाण ठरवण्यात आलंय. या आधी केवळ पैसेवारीवर दुष्काळाचं प्रमाण ठरवलं जायचं. अशा वेळी गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असेल तरच एनडीआरएफ कडून मदत देण्यात येणार आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\n712 : राज्यातील केवळ तीन तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ\n712 : राज्यातील केवळ तीन तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ\nयंदा राज्यात पावसानं चांगली सुरुवात केली, मात्र नंतर बरेच दिवस दांडी मारली. यामुळे बहुतांश गावात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली होती. राज्यात सुमारे १२५ तालुक्यात सलग ४५ दिवस पाऊस नव्हता. असं असतानाही फक्त ३ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला. केंद्राच्या सुधारीत दुष्काळ मॅन्युअलच्या निकशांमध्ये हे तीनच तालुके पात्र ठरलेत. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव आणि गोंदिया यांचा यामध्ये समावेश आहे. तालुक्यातील पावसाचं प्रमाण,जमिनीतील ओलावा, पाण्याची पातळी आणि पीक पेरणी यांच्या आधारे दुष्काळाचं प्रमाण ठरवण्यात आलंय. या आधी केवळ पैसेवारीवर दुष्काळाचं प्रमाण ठरवलं जायचं. अशा वेळी गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असेल तरच एनडीआरएफ कडून मदत देण्यात येणार आहे.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/new-releases/item/%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.html", "date_download": "2018-04-22T12:37:52Z", "digest": "sha1:AYWG3D6WH6MF7RWFFGQW36KZPTCD7NYW", "length": 5606, "nlines": 91, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "शौर्यगाथा", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nशौर्यगाथा | Shouryagatha युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम गाजवणार्‍या वीरांच्या शौर्यगाथा\nमेजर जनरल शुभी सूद\nया कथा आहेत वीर जवानांच्या...या कथा आहेत त्यांच्या धाडसाच्या, निश्चयाच्या, जिद्दीच्या आणि वचनपूर्तीच्या सैनिक प्राणपणाने लढत असतो, तो देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी सैनिक प्राणपणाने लढत असतो, तो देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी या पुस्तकातल्या कथा `सैनिक नावाचं रसायन' कोणत्या मुशीतून घडतं, याची झलक तर आपल्याला देतातच पण त्याचबरोबर निश्चय आणि कटिबद्धता यांची प्रेरक कहाणीसुद्धा सांगतात.\nस्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सत्तेच्या बाजूने लढलेली युद्ध असोत किंवा स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तान आणि चीनबरोबर आमने-सामने लढलेली युद्ध असोत... त्याचप्रमाणे प्रचंड उंचीवर लढलेलं कारगील युद्ध असो किंवा शांतता काळातले संघर्ष असोत... प्रत्येक लढाईत, प्रत्येक प्रसंगी वीरजवान जीवावर उदार होऊन लढल्यामुळेच भारताची सुरक्षा अबाधित राहिली. या सर्व युद्धांत दाखवलेल्या असामान्य शौर्यासाठी अनेक लष्करी अधिकारी व जवानांना आजवर विविध सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यापैकी काही वीरांच्या शौर्याची, त्यांच्या नेमक्या कर्तृत्वाची ओळख या पुस्तकात तपशीलांसह व रोचकपणे करून दिली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, या आहेत असीम धैर्य आणि पराकोटीचं शौर्य दाखवणार्‍या वीरांच्या शौर्यगाथा \nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nनवीन पुस्तकं / New Releases\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/qna/166", "date_download": "2018-04-22T12:31:01Z", "digest": "sha1:KXAIKAZENPQQABXPVU2BQUTTO27F7DSW", "length": 8795, "nlines": 125, "source_domain": "www.transliteral.org", "title": "नैमित्तिक पूजा म्हणजे काय? त्या कोणकोणत्या? - TransLiteral - Questions and Answers", "raw_content": "\nनैमित्तिक पूजा म्हणजे काय\nनैमित्तिक पूजा म्हणजे वर्षात सणावाराच्या दिवशी अथवा विशिष्ट दिवशी करावयाच्या पूजा, यासाठी ब्राह्मण पाहिजे याची आवश्यकता नाही. या सर्व पूजा व्रत\nया प्रकारात मोडतात. या पूजनामुळे परिवाराचे कल्याण साधले जाते. या पूजेत प्रत्येक व्रताचे पूजन आणि मंत्र वेगवेगळे आहेत. या सर्व पूजांना पोथ्यांचा,\nपुराणाचा आधार आहे. यात षोडशोपचार आणि पंचोपचार पूजा करतात.\nया पूजेत संकल्प करवा लागतो. कोणतीही पूजा करतांना प्रारंभी गणेशपूजन आवश्यकच आहे.\nया पूजा खालील प्रमाणे होत.\n१) गुढीपाडवा - चैत्र शुक्ल प्रतिपदा\n२) श्रीराम नवमी - चैत्र शु्क्ल नवमी\n३) हनुमान जयंती - चैत्र पौर्णिमा\n४) अक्षय्य तृतीया - वैशाख शुक्ल तृतीया\n५) नृसिंह जयंती - वैशाख शुक्ल चतुर्दशी\n६) वटसावित्री - वैशाख पौर्णिमा\n७) एकादशी - आषाढ आणि कार्तिक शुक्ल एकादशी\n८) व्यासपूजा किंवा गुरूपूजा - आषाढ पौर्णिमा यास व्यास पौर्णिमाही म्हणतात.\n९) नागपंचमी - श्रावण शुक्ल पंचमी\n१०) श्रीकृष्ण जन्माष्टमी - श्रावण कृष्ण अष्टमी\n११) हरितालिका - भाद्रपद शुक्ल तृतीया किंवा गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी\n१२) गणेशचतुर्थी - भाद्रपद शुक्ल चतुर्थी, हे व्रत दहा दिवस असते.\n१३) ऋषीपंचमी - भाद्रपद शुक्ल पंचमी किंवा गणेशचतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी.\n१४) वामन द्वादशी - भाद्रपद शुक्ल द्वादशी.\n१५) अनंतचतुर्दशी - भाद्रपद शुक्ल चतुर्दशी.\n१६) पितृपूजा अथवा पितृपंधरवडा - भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत.\n१७) शारदीय नवरात्र - अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शुक्ल नवमी पर्यंत.\n१८) सरस्वती पूजा - अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी.\n२०) शमी पूजा - अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी.\n२१) कोजागिरी पौर्णिमा - अश्विन पौर्णिमा.\n२२) गुरूद्वादशी - अश्विन कृष्ण द्वादशी.\n२३) श्रीलक्ष्मी ( धन )पूजा - अश्विन कृष्ण त्रयोदशी, धनतेरस\n२४) श्रीलक्ष्मीपूजन - अश्विन अमावस्या.\n२५) तुलसीविवाह - कार्तिक शुक्ल द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत.\n२६) श्रीदत्त जयंती ( दत्त पूजा ) - मार्गशीर्ष पौर्णिमा.\n२७) संक्रांतीपूजा - सूर्य कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस.\n२७) होलिकोत्सव - फाल्गुन पौर्णिमा\nप्रासंगिक पूजा म्हणजे काय\nमंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय\nकपिलाषष्ठीचा योग म्हणजे काय\nगणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय मग कोणती पूजा करावी\nपितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-2/", "date_download": "2018-04-22T12:29:04Z", "digest": "sha1:6NDAV3K6EC24CYAECY54QDKNMVEFAEKW", "length": 7249, "nlines": 137, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बीज – वृक्षाचे चक्र कुणाचे ? – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 21, 2018 ] व्यक्ती पूजकांचा देश\tराजकारण\n[ April 21, 2018 ] प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ\n[ April 21, 2018 ] खरच ही लोकशाही काम करतेय का \n[ April 20, 2018 ] प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे\n[ April 15, 2018 ] नृशंसतेचा कडेलोट \nHomeकविता - गझलबीज – वृक्षाचे चक्र कुणाचे \nबीज – वृक्षाचे चक्र कुणाचे \nOctober 8, 2017 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल, थवा\nसुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार\nकोण देई हा आकार \nतूं तर दिसत नाही कुणाला, घडते मग कसे \nकोण हे घडवित असे \nप्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष\nकोण देई ह्यांत लक्ष \nत्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत\nही किमया असे कुणांत \nतोच वृक्ष वाढूनी फळे देतो, फळांत असते बीज\nफिरवी कोण चक्र सहज \n— डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1114 लेख\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nज्ञान देणारे सर्वच गुरू\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/57140", "date_download": "2018-04-22T12:45:23Z", "digest": "sha1:QI7H3BSXL3W55WNVGHSLWBQ5OS4LUXND", "length": 38898, "nlines": 207, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "अनाथ नळांसाठी... गळतीमुक्त शहर अभियान | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nवारसा पाण्याचा - भाग 22\nजलतरंग - तरंग 23 : जलसहभागिता\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » अनाथ नळांसाठी... गळतीमुक्त शहर अभियान\nअनाथ नळांसाठी... गळतीमुक्त शहर अभियान\n“पाणीटंचाईच्या काळातही गळणारी नळं दिसतात. मात्र, ते बदलण्याची कृती होत नाही... करंगळीच्या आकाराच्या निम्मं पाणी नळातून सतत वाहत असेल, तर दरवर्षाला सुमारे ५ लाख लीटर पाणी वाहून जातं. बाहेरगावी गेल्यावर आपण २० रुपयाची पाण्याची बाटली विकत घेऊन पितो, मग एक कोटी रुपयांचं पाणी वाहून जात आहे, असा विचार करून प्रत्येकानं ते वाचवायला हवं. फक्त ६० ते १०० रुपयांचा नळ लावून आपण ही गळती थांबवू शकतो...”\nपाणी, जल, water नावे वेगवेगळी; पण परिणाम एकच, तहान भागविणं माणसांची, प्राण्यांची, शेतीची, उद्योगधंद्यांची माणसांची, प्राण्यांची, शेतीची, उद्योगधंद्यांची सध्या कुठेही गेलो, तरी चर्चेत येणारी गोष्ट म्हणजे पाणी. तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होणार असं सांगणारे अनकेजण भेटतात, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे, हे मला एका घटनेनं शिकवलं.\n२०१२ मधील घटना आहे. मी एकपात्री कार्यक्रमासाठी बीडला गेलो होतो. येताना वाटेत आष्टी नावाचं गाव लागतं. तिथं गरुांसाठी एक चारा छावणी उभारलेली होती. अंगावर जराही मांस नसलेली ती गुरं पाहून मनाला त्रास झाला. पाण्याची इतकी भीषण टंचाई असताना पुण्यात किती पाणी वाया जातं, याची खंत वाटली. हे वाया जाणारं पाणी वाचविण्यासाठी आपण काही करू शकतो का, हा विचार मनात आला. त्यातून सुरू झालं हे अभियान\nपाण्याच्या कमतरतेबद्दल वर्तमानपत्रात वाचायला मिळत होतं. त्या सगळ्या गोष्टी मनावर परिणाम करीत होत्या. त्यातच मित्राबरोबर मी पिंपरी-चिंचवड भागातील एका सरकारी ऑफिसमध्ये गेलो होतो. काम झालं. जिन्यावरून उतरताना एका गोष्टीनं लक्ष वेधलं. तळमजल्यावर लेडिज टॉयलेट होतं. त्यातून पाण्याचा मोठा आवाज येत होता.\nमी बाहरे बसलेल्या काउंटरवरच्या माणसाला म्हणालो, “पाण्याचा मोठा आवाज येतोय. तासाभरापूर्वीही येत होता. प्लीज काय झालंय, ते चेक करता का\nत्यानं कुणाला तरी पाठवलं. मला येऊन म्हणाला, “काई विशेष नाही. आत नळ तुटलाय, त्याचं पाणी प्लास्टिकच्या भांड्यात पडतंय, म्हणून आवाज येतोय.”\nसगळीकडं पाणी टंचाईचा प्रश्‍न असताना ‘वाया जाणारं पाणी हा काही मोठा प्रश्‍न नाही’ असं म्हणताना बघून मी अस्वस्थ झालो.\nमी म्हटलं, “अहो, सगळीकडं पाण्याची टंचाई आहे, अशा वेळी आपण ते वाचवलं पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही का\nतो म्हणाला, “वाटतंय ना म्हणूनच आठ दिवसांपूर्वी साहेबाकंडं नळाची मागणी केलीय”\nहे उत्तर ऐकून मी अवाक्च झालो. म्हणजे आठ दिवस असंच पाणी वाहून जातंय. कोणीच काही करत नाही. मी आणखीनच अस्वस्थ झालो. म्हणालो, “जवळपास कुठं हाडर्वेअरचं दुकान आहे का\nमी म्हटलं, “मी तिथून नवीन नळ आणतो आणि प्लंबरला घेऊन येतो आणि नळ लावतो.” त्याचा सरकारी खाक्या जागा झाला.\nतो म्हणाला, “तुम्हाला सरकारी ऑफिसमध्ये नियमानसुार असं करता येणार नाही.”\nमी ही म्हणालो, “सरकारी नियम वाचून बघा. नळ काढून नेला तर चोरी होते; पण नवीन लावला तर काय हे नियमात शोधत बसा. मी चाललो.”\nमी हार्डवेअरच्या दकुानात गेलो. तो साहेबाकडे गेला. मी काय करतोय ते त्यानं त्याच्या साहेबाला सांगितलं. साहेबांनी माणूस पाठवला. हार्डवेअरच्या दुकानातून मला बोलावून घेतलं.\n” साहेबांनी मला विचारलं.\nमी कार्ड दिलं. नाव वाचल्यावर ते म्हणाले, “तुम्ही हास्याचे एकपात्री कार्यक्रम करता ना तुमचं नाव ऐकलं आहे. काय झालं तुमचं नाव ऐकलं आहे. काय झालं\nमी घडलेला प्रसंग सांगितला, कार्ड वाचत ते म्हणाले, “तुम्ही तर पुण्यात राहता. पुण्यात तर तुम्हाला खडकवासल्याचं पाणी येतं. हे तर पवनेचं पाणी. तुम्ही कशाला वाचवताय\nहे ऐकून मी सर्दच झालो. मी म्हणालो, “पाणी हे पाणीच असतं. कुठलंही पाणी वाचलं, तरी कोणाची तरी तहान भागणार आहे. मी माझ्या समाधानासाठी हे करतो आहे. यात कुणालाही दोष देत नाहीये आणि खर्चही कुणाकडून परत मागणार नाहीये...तेव्हा मला नळ बदलू द्या.”\nते खजील झाले. त्यांनी त्यांच्या प्लंबरला बोलावलं. गोडाऊनमध्ये नळ होते. त्यातील एक नळ आणून माझ्यासमोर नवीन नळ लावला.\nया घटनेनं मी विचारात पडलो. जगण्यासाठी पाणी आवश्यक असताना त्या बद्दल एवढी अनास्था का , हाच विचार मनात घोळत राहिला. नुसतं बोलण्या ऐवजी या परिस्थिती त सुधारणा करता येईल का , याचा विचार करत राहिलो . मग निरनिराळ्या सरकारी ऑफिसमध्ये, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, शाळा यामध्ये उगाचच चक्कर मारू न पाण्याची गळती कुठे आहे का , ते ब घायला लागलो आणि लक्षात आलं की गळती तर आहेच ; परंतु त्या हू न ही जास्त अनास्था आहे. पाणी वाचवायला हवं , याविषयी संवेदनशीलतेचा अभाव आहे. याच दरम्यान मी ‘ रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईम सिटी ’ चा अध्यक्ष झालो. ‘ रोटरी ’ तर्फे २०० हू न अधिक देशांत ३४ हजारांहून अधिक क्लब्ज मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. मग ठरवलं आपण ‘ पाणी वाचवा अभियान ’ उभारायचं.\nइतर संचालक व सदस्यांशी चर्चा केली आणि अभियानाला सुरुवात केली. हे अभियान कसं राबविता येईल, याचा अभ्यास करायला लागलो. पाण्याचं पुनर्भरणही महत्त्वाचं आहे; परंतु ज्यानं एकही लीटर पाणी वाचवलं नाही, त्याला पुनर्भरण करायला सांगणं म्हणजे पहिलीतल्या मुलाला एम.बी.ए.चा अभ्यास कर असं सांगण्यासारखं आहे, असं मला वाटलं. पुनर्भरण करायचं आहे. मात्र, तत्पूर्वी प्रत्येकाला समजेल, प्रत्येकाला सहभागी होता येईल अशा पद्धतीनं मांडणी करायची, असं ठरवलं. सर्वसाधारणपणे लोकं मार्च महिन्यात ‘पाणी वाचवा’ म्हणतात, आम्ही १ जुलै, २०१२ पासून पावसाळ्यातच ‘पाणी वाचवा अभियाना’ला सुरुवात केली. अभियानाचं बारसं केलं - ‘एक कोटी लीटर पाणी वाचवा अभियान’ या अभियानाचे चार टप्पे ठरविण्यात आले. ते पुढीलप्रमाणे-\nपहिला टप्पा - सामाजिक सवयींमध्ये बदल घडविणं :\nबदलत्या जीवनशैलीमुळं पुण्यात हॉटेलमध्ये खायला जाण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. अनेक हॉटेलमध्ये पाण्याचे ग्लास भरून दिले जातात. अनेकदा अर्धवट पाणी प्यायल्यानं लाखो लीटर पाणी वाया जातं, त्यामुळं आम्ही हॉटेल व्यावसायिकांना आवाहन करण्याचं ठरवलं की, त्यांनी यापुढे टेबलवर ‘जार’मध्ये पाणी भरून ठेवावं आणि नागरिकांनी ते आवश्यकतेनुसार घ्यावं.\nअभियानाची सुरुवात ‘बालगंधर्व’ चौकातील ‘गंधर्व’ हॉटेलपासून केली. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता अशी रॅली काढली. यामध्ये ‘रोटरी’तले सदस्य, ‘नवचैतन्य हास्ययोग परिवारा’तले सदस्य, ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’तले विद्यार्थी सहभागी झाले. हे अभियान दोन पातळीवर राबवण्यास सुरुवात केली. एक म्हणजे माठेी हॉटेल्स व दुसरे म्हणजे ‘अमृततुल्य’(चहाची दुकानं). या अभियानात सहभागी होण्याचा फायदा त्यांना काय होणार हे समजावून सांगायला लागलो.\n१. हॉटेलमधील सुमारे ७० टक्के पाणी वाचतं.\n२. जिथं पाणी थंड करून दिलं जातं, त्या ठिकाणची वीज वाचते.\n३. वेटरवरचा अनावश्यक ताण वाचतो.\n४. टंचाईच्या काळात टँकरवरचा खर्च वाचतो.\n५. मुख्य म्हणजे एका चांगल्या सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्याचा मालक आणि ग्राहक या दोघांनाही आनंद मिळतो .\nएक वर्षांत आम्ही सुमारे ७०० हॉटेल्स मध्ये जाऊन समाज प्रबोधन केलं. यामुळं अनेक हॉटेलमध्ये पाणी देण्याची पद्ध त बदलली आहे. ‘ अमृततुल्य ’ मध्ये सर्वांत छान प्रतिसाद मिळाला. एकानं दुसर्‍ याला, दुस र्‍यानं तिसर्‍ याला सांगितलं आणि अनेक ‘ अ मृततुल्य ’मध्ये आता पाणी ग्लास भरून न ठेवता ते ‘ जार ’ मध्ये ठेवलं जात आहे. एक ‘टिल्लू’ सुरुवात आता मोठा परिणाम करीत आहे.\nदुसरा टप्पा - वाया जाणारं पाणी वाचविणं :\nपाणीटंचाईच्या काळातही गळणारी नळं दिसतात. मात्र, ते बदलण्याची कृती होत नाही. नळ सार्वजनिक असला, तरी पाणी आपलं आहे, एकाच धरणातून येणारं आहे. कुठूनही पाणी वाया गेलं, तरी पाणी धरणातलचं कमी होणार आणि उद्या आपल्यालाही कमी मिळणार. हा विचार सर्वांच्या मनात रुजविण्याची गरज आहे, असं लक्षात आलं. करंगळीच्या आकाराच्या निम्मं पाणी नळातून सतत वाहत असेल, तर दरवर्षाला सुमारे ५ लाख लीटर पाणी वाहून जातं. बाहेरगावी गेल्यावर आपण २० रुपयांची पाण्याची बाटली विकत घऊेन पितो, मग एक कोटी रुपयांचं पाणी वाहून जात आहे, असा विचार करून प्रत्येकानं ते वाचवायला हवं. फक्त ६० ते १०० रुपयांचा नळ लावून आपण ही गळती थांबवू शकतो.\nमजूर अड्ड्यात तुटक्या नळातून दिवसभर पाणी वाहात असतं, हे समजलं. तिथून अभियानाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात केली.\nमागील वर्षी आम्ही जनजागृतीसाठी ‘ जलरक्षक प्रबोधिनी ’ संस्था स्थापन केली. यात एक लाख जलरक्षक तयार करण्याचे उद्दिष्ट आखलं आहे. मध्यतंरी पुण्यातील एका शाळेत मी कार्यक्रमासाठी गेलो होतो. मुलांना हसवून झाल्यावर आम्ही वेगळा उपक्रम केला. मुलांना घेऊन शाळेत पाण्याची किती गळती होत आहे हे पाहण्यासाठी एकत्र चक्कर मारली. शाळेच्या स्वच्छतागृहांमध्ये गेलो. शौचालयामधील नळ अर्धवट बंद होता. त्या नळाला पाण्याची बाटली लावली, तर ती बाटली किती वेळात भरते यावरून वर्षाला किती पाणी वाया जातं, याचा अभ्यास करायचं ठरलं. आता सर्वांसमक्ष ती बाटली धरून स्वच्छतागृहांमध्ये उभे राहायला मुलं लाजायला लागली.\nमी म्हणालो, “मी बाटली धरतो, ती बाटली किती वेळात भरते ते तुम्ही बघा.” १ मिनिट १५ सेकंदात १ लीटरची बाटली भरली. मी मुलांना म्हणालो, “याचाच अर्थ ५ मिनिटाला ४ लीटर, दिवसाला १ हजार १५२ लीटर आणि वर्षाला ४ लाख २० हजार लीटर वाहून जाणार्‍या पाण्याचा खजिना तुम्ही शोधला आहे.”\nमुलांना हा खेळ आवडला दुसर्‍या टॉयलेटमध्ये मीच बाटली धरणार, याबद्दल प्रत्येकजण पुढाकार घ्यायला लागला. संपूर्ण शाळेत एकूण किती गळती होत आहे, याचा नंतर हिशोब मांडला. आकडा आला वर्षाला समुारे २२ लाख लीटर\nहा विषय ‘ वनराई ’शी निगडित संयोजकांना सांगितला. त्यांना ता आवडला. पयार्वरणासाठी कायम उत्साहाने कार्य करणार्‍या या संस्थेनं १०० हून अधिक शाळांतील प्रतिनिधींसाठी माझं व्याख्यान ठेवलं. ‘ वनराई ’नं केलेल्या सहकार्यानं अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला गेला. आतापर्यंत या अभियानात ८३ हून अधिक शाळा ३७ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विविध शाळा, कॉलेज, रोटरी क्लब, वनराई, चेंज मेकर्स, वसुंधरा स्वच्छता अभियान, मिलन मैत्री परिवार, जैन सोशल ग्रुप असे अनेकजण सहभागी झाले आहेत. लोकसहभागातून थेट १० हजारांहून अधिक नळ बदलण्यात आले आहेत. या अभियानाच्या प्रेरणेतून उत्स्फूर्तपणे हजारो नळ बदलण्यात आले आहेत. आम्ही ‘अनाथ नळा ’साठी काम करतो. या उपक्रमामध्ये सहकार्य करू इच्छित असल्यास वाढदिवस, पुण्यतिथी अशा कोणत्याही निमित्ताने आम्ही नळदान स्वीकारतो. जरूर संपर्क साधावा.\nतिसरा टप्पा - व्यक्तिगत सवयीत बदल घडविणं :\nसामाजिक भान राखून प्रत्येकानं पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा वापर काटकसरीनं करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला दररोज किमान एक बादली पाणी वाचवणं शक्य आहे. उदा. फ्लश, शॉवर, बाथटबचा वापर बंद करणं. फ्लश टँकचा वापर अनिवार्य असल्यास त्यामध्ये एक लीटर पाण्याची बाटली भरून टाकून ठेवावी, म्हणजे वापरल्या जाणार्‍या पाण्यापैकी एक लीटर पाण्याची बचत होते. तसेच प्लास्टिकचा देखील पुनर्वापर होतो. पुरुषांनी दाढी करताना लागणार्‍या पाण्यासाठी बेसीनमधल्या नळाऐवजी भांड्याचा वापर करावा, तसेच भांडी घासताना, कपडे धुताना नळ गरजेनुसार चालू ठेवावा, तसचे काम करताना नळ बंद करण्याची सोय स्वतःच्या किंवा मोलकरणींच्या हाताजवळ ठेवावी. पाइप लावून गाडी न धुता कपड्यानं साफ करावी, घराच्या बागेसाठी ठिबक सिंचन वापरावे. असे अनेक उपाय आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. याबाबत एक चित्रफित तयार करून इंटरनेटद्वारा ‘ यु-ट्यूब ’वर अपलोड करण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबाने ठरवल्यास किमान पन्नास ते साठ लीटर पाणी वाचवता येणं सहज शक्य आहे. असा सकंल्प फक्त दोन लाख कुटुंबांनी केला, तर सुमारे ३६५ कोटी लीटर पाणी वाचवता येते. या संकल्पात सहभागी होणार्‍यांचे लेखी फॉर्म भरून घेत आहोत.\nचौथा टप्पा - जलपुनर्भरणासाठी प्रोत्साहन देणं :\nअनेक सोसायटी, शाळांमध्ये ‘पाण्याशी मैत्री, जीवनाची खात्री’ या विषयावर व्याख्यान देऊन जागृती करीत आहे. पाण्याचे जमिनीत ‘ फिक्स्ड डिपॉझिट ’ करण्यासाठी उपक्रम राबवत आहे.\nपाणी वाचविण्याचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध मार्गांचा अवलबं करण्यात येत आहे. यंदाच्या २६ जानवेारी प्रजासत्ताक दिनापासून एक नवा मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे. एकपात्री कायर्क्रम, व्याख्यान यासाठी गेल्यावर आयोजक सत्कार करण्यासाठी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देतात. ते घेणं बंद केलं आहे. आता अगोदर आयोजकांना सांगतो की, ‘एक ‘नळ’ देऊन सत्कार करा’. यामागची भूमिका लाकेांना कळते, तेव्हा अनेकजण आम्हीदेखील गळणारे नळ बदलू, असे आवर्जून सांगतात. याप्रकारे वर्षाला किमान १ लाख लोकांपर्यंत हा विचार पोहोचवता येईल, याचा आनंद आहे.\nमागील वर्षी परमपूज्य श्री. प्रवीणऋषीजी म.सा. याचे उपस्थितीत ’ पाण्याशी मैत्री, जीवनाची खात्री ’ या माझे व्याख्यान झाले. कृतीवर आधारित ही संकल्पना त्यांना खूप भावली. ते नंतर भरभरून बोलले. ...आणि उपस्थितांना म्हणाले हमे इनके साथ जुडना है . त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ’ आनंदतीर्थ महिला मंच ’ च्या उत्साही महिला या अभियानात सामील झाल्या आणि त्यांनी हे अभियान महाराष्ट्रभर कृतीने नेले.\nहे अभियान आता पुण्याबरोबर तळेगाव दाभाडे, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा अशा ३८ गावांत सुरू झालं आहे. ‘सोसायटी ते झोपडपट्टी’ असं सर्वत्र या अभियानाचा विस्तार होत आहे. नागरवस्ती विभागाच्या सहकार्याने कष्टकरी महिलासंमोर या विषयावर आधारित मोहीम राबवण्यात येत आहे. ही चळवळ उभारताना अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. ‘रोटरी’तील सहकारी, विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यानं अनेकजण जोडले जाऊन या कृतीवर आधारित चळवळ आकार घेत आहे. आतापर्यंत सुमारे १०० कोटी लीटरहून अधिक पाणी वाचवलं आहे. आमचं ध्येय आहे ‘जलरक्षका’च्या, लोकांच्या सहभागातून दर दिवशी १ काटेी म्हणजे म्हणजे वर्षाला ३६५ कोटी लीटर पाणी वाचविण्याचं\nजलरक्षक प्रबोधिनी (गळतीमुक्त नळ अभियान), पुणे\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-ugc-approval-course-in-mumbai-university-special-story-495421", "date_download": "2018-04-22T12:51:11Z", "digest": "sha1:UL5HSAW72ZJI5RO56LTFOY5WG2RSWFOG", "length": 15540, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : मुंबई विद्यापीठात चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता नाही", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई विद्यापीठात चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता नाही\nमुंबई विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना, त्या अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता आहे कि नाही, याची खातरजमा आता विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. कारण एबीपी माझाच्या हाती अशा अभ्यासक्रमांची यादी आली. ज्यात यूजीसीकडून चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यताच देण्यात आलेली नसल्याचं नमुद करण्यात आलं आहे.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई विद्यापीठात चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता नाही\nस्पेशल रिपोर्ट : मुंबई विद्यापीठात चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता नाही\nमुंबई विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना, त्या अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता आहे कि नाही, याची खातरजमा आता विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. कारण एबीपी माझाच्या हाती अशा अभ्यासक्रमांची यादी आली. ज्यात यूजीसीकडून चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यताच देण्यात आलेली नसल्याचं नमुद करण्यात आलं आहे.\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/57141", "date_download": "2018-04-22T12:45:19Z", "digest": "sha1:LC372FJJP2TN2FFBLMGS3VE2XQS5OYCV", "length": 52839, "nlines": 201, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "मूलस्थानी जलसंधारणामुळे हिवरेगावाचा प्रवास समृध्दीकडून स्वयंपूर्णतेकडे | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nरुरबन गावठाण निर्मितीचा ध्यास घेतलेला एक अवलिया कृषिशास्त्रज्ञ श्री.अरुण देशपांडे\nखानदेशातील नदीजोड प्रकल्पाची शक्याशक्यता\nनेसू नदी पूजन : भूमी पुत्रांचा मिलन सोहळा\nदेवनदी पुनरुज्जीवन शेतकर्‍यांचे सबलीकरण\nजलश्रीमंती हेच सोमनाथचं शक्तीस्थान\nजो करी बांद बंधनी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nप्लास्टिक से परहेज करें\nपर्यावरण क्या, क्या नहीं\nथार की गहराई से\nयुद्ध और शांति के बीच जल - भाग चार\nओमेगा-3 वसीय अम्ल का महत्त्व\nतीस्ता नदी जल समझौते की चुनौतियाँ और सम्भावनायें\nस्वास्थ्य का संकट मोबाइल फोन\nजिन्दगी में जहर घोल रहा है माइक्रोबीड्स\nवायु, जल और भूमि प्रदूषण\nटांका द्वारा मरुस्थल में वर्षाजल संग्रहण\nजल का प्रणय निवेदन\nपर्यावरण की रक्षा, अपने होने की रक्षा है\nविकलांग हो गया विनोबा भावे का बसाया गांव\nविकास की विकृत अवधारणा\nझींगों के साथ रेतीले झींगों के पालन की संभावना\nफूड प्रोसेसिंग सेक्टर नए दौर ने जोड़े नए अवसर (Opportunities in food processing sector)\nग्रामीण क्षेत्रों में वर्षाजल संचयन व रिचार्ज तकनीक अनुरेखण की विधियां\nखुले में शौच मुक्त निर्मल भारत बनाने के लिये प्रधान मंत्री जी से निवेदन\nHome » मूलस्थानी जलसंधारणामुळे हिवरेगावाचा प्रवास समृध्दीकडून स्वयंपूर्णतेकडे\nमूलस्थानी जलसंधारणामुळे हिवरेगावाचा प्रवास समृध्दीकडून स्वयंपूर्णतेकडे\nसिने अभिनेता आमीर खान याच्या पुढाकाराने वॉटरकप स्पर्धा सुरु झाली. हिवरे गावाने या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जलसंधारणाच्या कामाची धडाकेबाज अमलबजावणी सुरु केली. स्पर्धेच्या वातावरणामुळे श्रमदानाचा टक्का वाढला. कामाचा वेग वाढला. मात्र हिवरे गावाने स्पर्धेपूर्वी काही वर्षे आधीच गावाच्या कानाकोपर्‍यात बहुसंख्य कामे केली असल्यामुळे स्पर्धेच्या नियमानुसार ४५ दिवसांत करण्यासाठी मोठे असे कामच शिल्लक नव्हते.\nसह्याद्री पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेल्या हिवरे गावाचं पाणलोट क्षेत्र जलाजल करण्याचा ध्यास घेतलेल्या सरपंच अजित रघुनाथ खताळ यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाचं वर्णन खडतर या शब्दातच होऊ शकेल. जलसंधारणाचं काम म्हणजे, केवळ साठलेल्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढून तो व्हायरल करणं एवढ्या पुरता सीमीत नाही. अशी धारणा असलेल्यांनी अजित खताळ यांचा संघर्ष मुळापासून जाणून घेणं अगत्याचं ठरेल. गायरान जमीनीवर चराई बंदी, कुर्‍हाड बंदी केली म्हणून मेंढीपालनाचा व्यवसाय असलेल्या ९५ टक्के ग्रामस्थांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. जलसंधारणाच्या कामांमुळे वाढलेली लोकप्रियता आपल्या वर्षानुवर्षाच्या सत्ता वर्चस्वाला सुरुंग लावण्यास कारणीभूत ठरु शकते; या धास्तीतून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. प्रस्थापित सत्ताधार्‍यांनी अजित आणि त्यांच्या सहकार्‍यांना तुरुंगात धाडले. या संघर्षातून अधिक कणखर झालेल्या अजित खताळ आणि चमूने ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. ७ विरुध्द ० असा जनादेश घेत ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली. अजेंडा राबवायचा तो केवळ विकासाचा, गावाच्या समृध्दीचा अशी पक्की धारणा असलेल्यांचे आगमन ग्रामपंचायतीत झाले. अजेंडा ठरला. जलसंधारणाचे विविध प्रयोग अमलात आणण्यासाठी सत्तेची जोड मिळाली आणि हिवरे गावाचा प्रवास केवळ हिरवाई अथवा टँकरमुक्तीच्या दिशेने नव्हे तर समृध्दीकडून स्वयंपूर्णतेकडे सुरु झाला.\nहिवरे हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील १३७८ वस्तीचं गाव. एकूण क्षेत्र ८७५ हेक्टर. पैकी २१८ हे वनक्षेत्र. सातारापासून ३० किमी तर कोरगांवपासूनचं अंतर पश्चिमेस अवघे १८ किमी. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या हिवरे गावाचा पृष्ठभाग काहीसा उथळ तबकडी सारखा दिसतो. हा परिसर भीमा नदी खोर्‍यात उंचावर असल्यामुळे पाटचारीचं पाणी या गावापर्यंत पोहचत नाही. आधीच पर्जन्यछायेचा प्रदेश. त्यात या तालुक्याची गेल्या पाच वर्षातील पावसाची सरासरी केवळ ७०० मिमी. त्यामुळे कोरेगावहून निघाल्यानंतर वाटेत आधी भेटणारी कुमठे, भोसे आणि चंचाळी या पाटाचं पाणी मिळणार्‍या गावांइतपत हिरवाई अजित खताळांच्या हिवरे गावात आढळत नाही. रखरखीत शिवारं आणि उजाड डोंगर हीच हिरवे गाव जवळ आल्याची खूण. गावाच्या तीन बाजूने डोंगर. डोंगरावर पडणारा पाऊस ओढे, नाले आणि वांगना नदीच्या माध्यमातून क्षणार्धात वाहून भीमेस मिळणारा. नोव्हेंबर/डिसेंबरपासूनच पाण्यासाठी वणवण ठरलेली. टँकरव्दारे पाणी पुरवठा ही नियतीचीच इच्छा अशी श्रध्दा (\nनिमित्त सततच्या दुष्काळाचे :\nबी.एस्सी. (Agri) पर्यंत शिक्षण झालेल्या अजित खताळ आणि त्यांच्या तरुण सहकार्‍यांना ही परिस्थिती अस्वस्थ करीत असे. दुष्काळाच्या दुष्टच्रकातून गावाला बाहेर कसं काढावं यावर चर्चा होतं असे. परंतू दिशा सापडत नव्हती. सेवानिवृत्तीनंतर स्वत:ची शेती कसण्यासाठी गावातच स्थायिक झालेले संदेश कुळकर्णी पूर्वी नोकरीनिमित्त महाराष्ट्र भर हिंडलेले. जलसंधारण विषय कामातून राज्यात अन्यत्र झालेले आमुलाग्र बदल त्यांनी पाहिले होते. ते या तरुणांची धडपड पाहत होते. स्वत: संदेश कुळकर्णी यांनी २००३ ते २००५ या तीन वर्षांच्या कालावधीतील दुष्काळाची झळ सोसलेली . पिण्यासाठी लागणारं पाणी टँकरव्दारे येत असे. शेतीसाठी पाणी नसल्यामुळे त्यांनी शेती करणे सोडून दिलं आणि ते सातार्‍यातील घरी येऊन राहिले. तत्पूर्वी त्यांनी १४ पैकी २ बैल ठेवले आणि बाकीचे वाटून दिले. या कालावधीत त्यांच्या बांधावरील १३५ पैकी केवळ ३५ आंब्याची झाडं शिल्लक राहिली. पुन्हा अशी वेळ येऊ नये असे त्यांना वाटत होते. अजित खताळ आणि चमू यांच्या समवेत होणार्‍या चर्चेतून अखेर परिसरातील डोंगरांचा उपयोग करुन पाणलोट क्षेत्र विकासाचं काम करण्याचा संकल्प सोडण्यात आला. या पध्दतीने पोपटराव पवार यांनी नगर जिल्हयातील हिवरे गावात केलेलं परिवर्तन पाहण्यासाठी अजित खताळ आणि ग्रामस्थांची सहल नेण्यात आली. या सहलीत महिलांचा सहभाग मोठ्याप्रमाणावर होता. त्यानंतर मात्र ग्रामस्थांची मानसिकता बदलली. जलसंधारणाच्या विविध प्रयोगांची अमलबजावणी करण्याचा धडाका सुरु झाला.\nध्यास.... पाणलोट क्षेत्र विकासाचा :\nपाणलोट क्षेत्रात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब मुरविण्याचाच असे पक्के ठरले. स्वत: बी.एस्सी.Agri असलेल्या अजित खताळ यांना जलसंधारणासाठी अत्यंत प्रभावी असलेले डीपसीसीटी आणि सीसीटी - समतल चर तंत्र चांगले अवगत होते. त्याअनुषंगाने स्थानिक मजूर तसेच उत्साही ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर माथा ते पायथा या तंत्रानुसार डीप सीसीटी, सीसीटी, मातीचे बंधारे, सिमेंट बंधारे आणि जुन्या पाझर तलावांमधून गाळ काढण्याचा धडाका सुरु झाला. हिवरे गावाच्या शिवारात जोरदार मोहीमच राबविली गेली. ही मोहीम राबविण्यापूर्वी ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली. यात्रेनिमित्ताने एकत्र आलेल्या ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. पाणी साठविण्यासाठी मोठ्याप्रमाणावर भांडी तयार करण्यात आली. राज्य शासनाच्या विविध विभागांच्या अनेकविध योजनांच्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी, लोकसहभाग, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा सहयोग आणि समर्पित भावनेने काम करणारं स्थानिक नेतृत्व यामुळे अल्पापधीतच अवघ्या १३७८ लोकसंख्या असलेल्या हिवरे गावाचं नाव पाणलोट क्षेत्र विकासाच्या बाबतीत सर्वत्र घेण्यात येऊ लागलं. अभिनेता आमीर खान यांच्या विशेष पुढाकाराने सुरु झालेल्या वॉटरकप स्पर्धेतील सहभागींसाठीचे प्रशिक्षण केंद्र म्हणून सन २०१६ मध्ये हिवरे गावाची निवड झाली. ग्रामस्थांच्या श्रमाचं चीज झालं.\nतंत्र छोटे मंत्र मोठा - डीपसीसीटी, सीसीटी आणि बांधबंदिस्ती :\nअर्थात हा बहुमान प्राप्त होण्यासाठी काही वर्षे जावी लागली. अनेक अडथळे पार करीत जलसंधारणासाठीचे काम नेटाने करावे लागले. जिथे जागा दिसेल तिथे डीपसीसीटी, सीसीटी खोदण्यात आल्या. बांधबंदीस्ती करण्यात आली. गावाच्या तीनही बाजूस असलेल्या डोंगरांवर हे काम करण्यात आले. या तंत्राचे एक वैशिष्टय अजित खताळ यांना अतिशय भावते. माथ्या पासून पायथ्याच्या दिशेने साखळी पध्दतीने स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार डीपसीसीटी अथवा सीसीटी खोदण्यात येतात. त्यामुळे डोंगराच्या माथ्यावर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अन् थेंब जागेवरच अडविला जातो. पाऊस असतो तो पर्यंत पाणी साठलेले दिसते. नंतर सर्व पाणी मुरते. ते वाहून जात नाही. एका डीप सीसीटीचा आकार साधारण २० मीटर लांब,१ मीटर खोल आणि १ मीटर रुंद असा असतो. त्यामुळे पावसाचे पाणी तेथेच अडविले जाते. पुढे वाहताना दिसत नाही. अशा पध्दतीने प्रारंभीच्या टप्प्यात १७५०० मीटर डीपसीसीटीची कामे झालीत. तसेच सुमारे १७.५ किमीचे चर खोदण्यात आले. पुढे ओढे व नाल्यांवर मातीचे तसेच सिमेंट बंधारे उभारुन बांधबंदिस्ती करण्यात आली. यापैकी पिचिंग करणे, सांडवे काढणे, माती वाहून नेणे, झाडं लावण्यासाठी खड्डे खोदणे शिवाय जलसंधारणाची लहान मोठी कामे ग्रामस्थांनी श्रमदानातून केली. काही शेततळ्यांची उभारणी देखील लोकसहभागातून करण्यात आली.\nएरव्ही कोट्यावधी रुपये खर्चून झाली नसती अशी कामे श्रमदानातून उभारण्यात आली. अशा पध्दतीने सुमारे ४०० हेक्टरच्या आसपास बांधबंदिस्ती करण्यात आली . त्याआधी गाळ काढण्यात आला. त्यामुळे साठवण क्षमता वाढली. डोंगर उतारावर मुरलेले पाणी पुढे ओहोळ, ओढयांमध्ये प्रकट झाले ते अतिशय स्वच्छ व नितळ स्वरुपात. गावाजवळून वाहणार्‍या नदीत पाणी दिसत नव्हतं. मात्र हिवरे गावाजवळ असलेल्या तलावात पाणी होतं. जलसंधारणाच्या अनोख्या तंत्राची ही कमाल होती. अशा पध्दतीने डीपसीसीटी, सीसीटी आणि बांधबंदीस्तीचे हिवरे गावाच्या शिवारात जाळं तयार करण्यात आले. त्यामुळे अशा स्वरुपाची कामे करण्यासाठी आज एक जागा शिल्लक नाही. पुढच्या पिढीने यातील गाळ काढण्याचे काम जरी केले तरी पाणी टंचाईचे संकट हिवरे गावावर भविष्यात कधी येणार नाही. हिवरे गावास धरणाची गरज नाही, असे अजित खताळ ठामपणे सांगतात.\nकिसानवीर सहकारी साखर कारखान्याची मदत :\nगेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रयोगांचे दृष्य परिणाम आता दृष्टीपथात येऊ लागले आहेत. परिसरातील कवठी, कवडीवाडी तसेच अन्य गावांमध्ये एप्रिलमध्ये पाण्याची बिकट स्थिती असताना हिवरे गावाच्या शिवारात ऊसाचे पीक डोलतांना दिसते. ऐन उन्हाळ्यात विहिरींमध्ये दिसणारे पाणी पाहून वॉटरकप स्पर्धेच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेले मराठवाड्यातील स्पर्धक हारखून गेले होते. हिवरे ग्रामस्थांचा धडाका पाहून किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदनराव भोसले यांनी कारखान्याचे मालकीचे जेसीबी हिवरे गावात पाठवून दिले. डोंगरमाथ्यावर अतिशय उंचावर ते मशीन चढविण्यात आले. त्यामाध्यमातून डोंगर उंचावरील सुमारे ३०० हेक्टर परिसरत डीपसीसीटी व सीसीटीची कामे करण्यात आली. गावाच्या पूर्वेकडील पाणलोट क्षेत्र विकसित करणे या मदतीमुळे शक्य झाले. याशिवाय तेरावा वित्त आयोग, पर्यावरणाचा निधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मिळालेले सहाय्य यामुळे हिरवे गावाच्या शिवारात जलसंधारणाची सर्वाधीक कामे झालीत. आज काम करण्यासाठी जागा शिल्लक नाही अशी अवस्था आहे. ही कामे करीत असताना अधून मधून खटके उडत. कुणाच्या खाजगी जागेत सीसीटी अथवा डीपसीसीटीची कामे घेतली जात. परंतू चर्चेतून मार्ग काढीत पुढे जाण्याचे धोरण टीम अजित खताळने स्वीकारले. पुढे जलसंधारण कामाचे दृष्य परिणाम दिसू लागले, नंतर मात्र ग्रामस्थांची मानसिकता बदलली. ठिंबक आणि तुषार सिंचनासाठी आता ग्रामस्थ पुढाकार घेऊ लागले आहेत.\nहिवरे गावाचे पाणलोट क्षेत्र विकसित करण्यासाठी जागोजागी डीपसीसीटी, सीसीटी, बांधबंदिस्ती अशा स्वरुपाची कामे करण्यात आली. आज अशा स्वरुपाची कामे नव्याने करण्यासाठी जागा शिल्लक नाही. मात्र पाऊस पडण्याचे ठिकाण निश्चित नसते. ज्या परिसरात पाऊस पडला. तेथे पाणी मुरते. काही अंतरावर ते प्रकट होते आणि ओढे नाले वाहताना दिसतात. त्याचवेळी ज्या भागात पाऊस पडत नाही. त्या परिसरातील ओढे-नाले कोरडे दिसतात. या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील ओढे, नाले आणि चार्‍या एकमेंकांना जोडण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे गावाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचे चौफेर संचलन होऊ शकेल, शिवाय ओढे, नाले यामधून ओव्हरफ्लो होऊन पाणी अन्यत्र वाहून जाणार नाही. ते गावाच्या पाणलोट क्षेत्राच स्थिरावेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतात.\nगरज ही शोधाची जननी - संदेश कुळकर्णी :\nडोंगर रांगांच्या पायथ्याशी असल्यामुळे सुरुवातीपासूनच हिरवे गावात पाण्याची चणचण जाणवत असे. सन २००३ ते २००५ या कालावधीतील दुष्काळाची झळ स्वत: अनुभविली. त्या काळात मी सातार्‍यात जाऊन राहिलो. तेव्हा लोकं म्हंटले तुमचं ठीक आहे, तुमचं घर सातार्‍यात आहे. आम्ही कुठं जायचं. तेव्हा पासून काहीतरी कराचचं असं डोक्यात होतं. अजित खताळ आणि त्याची मित्रमंडळी याच विचारांची होती. गावाच्या गरजेतून पाणलोट क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावाच्या पाणलोट कमिटीचे अध्यक्षपद अजित खताळ यांच्याकडे सोपविण्यात आले आणि कामास सुरुवात झाली. पुढे पाणलोट कमिटीचा अध्यक्ष हाच गावाचा सरपंच असला पाहिजे असा निर्णय शासनाने घेतला. तेव्हा गावातील प्रस्थापित राजकारणी मंडळींचा पाणलोट संबंधीच्या कामांमध्ये रस वाढला. त्यांनी अजित आणि मित्र मंडळींची घौडदौड रोखण्यासाठी विविध उपाय करुन त्यांना जेरीस आणले. खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे काही दिवस त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला. नंतर मात्र पाणलोट क्षेत्र जर विकसित करायचे असेल तर त्या क्षेत्राची आवड असलेल्यांनीच ग्रामपंचायतीचे नेतृत्व करायला हवे असे ठरले आणि निवडणूक लढविण्यात आली. सात विरुध्द शून्य याप्रमाणे निकाल घोषित झाला आणि अजित खताळ यांचे पूर्ण पॅनेल निवडून आले. नंतर पाणलोट क्षेत्र विकसित करण्यासाठीचा अजेंडा राबविण्यासाठी ही टीम अहर्निश पाठपुरावा करताना दिसते. गावाच्या गरजेतून ही चळवळ निर्माण झाली. जलसंधारणाची ही कामे झाली नसती तर गावाची परिस्थिती कठीण होती, असे संदेश कुळकर्णी यांचे म्हणणे आहे.\nपाणीदार कलेक्टर अश्विन मुदगल खंबीर पाठीराखे- अजित खटाळ :\nसातारा जिल्ह्याचे पाणीदार कलेक्टर म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो त्या अश्विन मुदगल यांचा वरदहस्त हिवरे गावास लाभला. त्यामुळे विविध शासकीय योजनांच्या अमलबजावणीमधील क्लिष्टता टाळण्यास मदत झाली, पर्यायाने अधीक गतीने योजना राबविणे शक्य झाले. जिल्हाधिकारी मुदगल यांनी सातारा जिल्ह्यात राबविलेल्या जलयुक्त अभियानाची दखल राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी घेतली. महसूल, वन, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सकारात्मक सक्रीय पाठिंब्यामुळेच हिवरे गावाची वाटचाल जल समृध्दीकडून स्वयंपूर्णतेकडे होण्यासाठी हातभार लागला, असे सरपंच अजित खताळ यांचे म्हणणे आहे. याशिवाय ग्रामस्थांना देखील श्रेय द्यावे लागेल. विरोधकांनी विरोध केला नाही त्यामुळे काम सुरळित झाले. गावावर प्रेम करणार्‍या, नोकरी व्यवसायानिमित्ताने गावाबाहेर गेलेल्या असंख्य हिवरेवासीयांनी हे अभियान अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी योगदान दिले आहे.\nहिवरे गावातील...............कल्पक आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम.....ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी सीताफळाची लागवड...\nहिवरे गावाच्या पश्चिमेस ३३ हेक्टर क्षेत्र गायरान क्षेत्र आहे. याठिकाणी ५५०० सीताफळाची झाडं लावण्यात आली. ती जगविण्यासाठी विहिर खोदण्यात आली आणि ठिंबक सिंचनाव्दारे पाणी देऊन ही झाडं जगविण्यात आली. याशिवाय गावाच्या प्रवेशव्दाराच्या अलीकडे असलेल्या १५ हेक्टर गायरान क्षेत्रावर देखील सीताफळाची लागवड करण्यात आली. सीताफळावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारण्याचा अजित खताळ यांचा मानस आहे. त्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल गावातूनच उपलब्ध करण्याची तरतूद यानिमित्ताने करण्यात आली आहे. एका झाडापासून १०० रुपये उत्पन्न गृहीत धरले तरी साडे पाच हजार झाडांपासून साडे पाच लाख रुपये या माध्यमातून ग्रामपंचायतीस मिळू शकतात. त्यामुळे सीताफळाची झाडं जगविण्यासाठी प्रारंभीची काही वर्षे टँकर व्दारे पाणी पुरवठा करण्यात आला. नंतर मात्र जलसंधारणाच्या विविध प्रयोगांमुळे विहिरी तुडुंब भरल्या. ठिंबक सिंचनाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन सीताफळांस पाणी देण्यास सुरुवात झाली. सीताफळांची लागवड करण्यात आलेल्या गायरान क्षेत्रामध्ये जनावरांना चराईसाठी बंदी घालण्यात आली. स्थानिक मेंढपाळांना चराईसाठी अन्य पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले.\nस्वत:चा आरो प्लॅन्ट असलेली ग्रामपंचायत :\nग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात आल्यानंतर अजित खताळ आणि चमूने पिण्याचं आणि शेतीचं पाणी या बाबीला अग्रक्रम देण्याचं ठरविलं. त्यामुळे आज हिवरे गावात रस्ते अथवा गटारींची अवस्था फारशी चांगली दिसत नाही. मात्र ग्रामस्थांसाठी शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने आरओ प्लॅन्ट सुरु केला आहे. दहा रुपयात वीस लिटरचा जार उपलब्ध करुन देण्यात येतो.\n४०० एकरसाठी ठिंबक सिंचनाचा एकत्रित प्रस्ताव पाण्याचा प्रत्येक थेंब त्या त्या पाणलोट क्षेत्रात जिरविण्यासाठी विविध उपाय अमलात आले. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढली. पाणी सहज उपलब्ध झाले. म्हणून पाण्याची उधळपट्टी होऊ नये यासाठी ठिंबक आणि तुषार सिंचनासाठी शेतकरी अनुकुल व्हावेत यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यात आले. परिणाम स्वरुप ४०० एकरसाठी एकत्रित प्रस्ताव तयार झाला. ठिंबक सिंचनासाठीचं साहित्य उपलब्ध करुन देणार्‍या कंपनीने १२ टक्क्यापर्यंत सूट दिली. याशिवाय ठिंबक सिंचनासाठी सोसायटीमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकर्‍यांना पाच हजार रुपयांपर्यंत व्याजात सूट देखील मिळाली. ठिंबक सिंचनामुळे पाण्याची उधळपट्टी तर थांबली शिवाय ऊसाचा दर्जा देखील सुधारला.\nहिवरे राज्यातील पहिले वन ग्राम :\nराज्यपालांच्या अध्यादेशानुसार हिवरे हे राज्यातील पहिले वनग्राम आहे. गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर केलेली सीताफळाची लागवड आणि अन्यत्र पडीक जमीनीवर केलेले वृक्षारोपन पाहून प्रभावित झालेल्या वन आणि महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हिवरे गावास वन ग्राम दर्जा मिळाला आहे. सुमारे २१८ हेक्टर वनक्षेत्राची मालकी गावाकडे सोपविण्यात आली आहे. वृक्ष लागवडीकडे विशेष लक्ष दिल्यामुळे या परिसरात विविध प्राणी व पक्षी यांची रेलचेल वाढली आहे. या ठिकाणी वनशेती करण्याचा मानस आहे. तसेच वनपर्यटन आणि कृषीपर्यटन या दोन्हीं मेळ घालून या संकल्पना राबविण्याचा देखील अजित खताळ यांचा मानस आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग ठरणार आहे. हिवरे गावास वनग्राम दर्जा प्राप्त झाल्यामुळे ५५० हेक्टरचे अतिरिक्त क्षेत्र वृक्षलागवडीसाठी उपलब्ध झाले आहे. याठिकाणी बांबू तसेच फळ झाडांची लागवड करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी येणा-या पर्यटकांना त्या त्या ऋतूमधील फळं उपलब्ध व्हावीत असा मंडळींचा प्रयास आहे. एरव्ही वनविभागाच्या मालकीच्या क्षेत्रात रस्ते,धरणे अथवा बांध बंदिस्तीकरणे अशक्यप्राय ठरते. मात्र हिवरे गावच वनग्राम असल्यामुळे आठ किमीची पायवाट तयार करणे शक्य झाले. त्यामुळे एरव्ही वाठार स्टेशनला जाण्यासाठीचे २४ किमी अंतर पार करावे लागणे थांबले. वन, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे ही अशक्यप्राय बाब शक्य झाली.\nवॉटर कप स्पर्धेसाठीचं ट्रेनिंग सेंटर :\nसिने अभिनेता आमीर खान याच्या पुढाकाराने वॉटरकप स्पर्धा सुरु झाली. हिवरे गावाने या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जलसंधारणाच्या कामाची धडाकेबाज अमलबजावणी सुरु केली. स्पर्धेच्या वातावरणामुळे श्रमदानाचा टक्का वाढला. कामाचा वेग वाढला. मात्र हिवरे गावाने स्पर्धेपूर्वी काही वर्षे आधीच गावाच्या कानाकोपर्‍यात बहुसंख्य कामे केली असल्यामुळे स्पर्धेच्या नियमानुसार ४५ दिवसांत करण्यासाठी मोठे असे कामच शिल्लक नव्हते. पूर्वीच सर्व कामे झाली होती. पूर्वी केलेल्या कामांमुळे पाण्याची पातळी वाढली होती. एप्रिलमध्ये विहिरींना पाणी होते. या कामाची कीर्ती वॉटरकप टीमकडे पोहोचली होती. सत्यजित भटकळ यांनी गावाची पाहणी केली. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध गावांमधील नागरिकांना एक जलसंधारणाचे मॉडेल पाहण्यास मिळावे म्हणून हिवरे गावातच ट्रेनिंग सेंटर सुरु करण्यात आले. डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनानुसार ट्रेनिंग सेंटरसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील स्पर्धेत या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते. मंडळी ऐन एप्रिलमध्ये तुडूंब भरलेल्या विहिरींमध्ये पोहण्यासाठी सूर मारीत.\nश्री. संजय झेंडे, मो : ०९६५७७१७६७९\nWebsite : www.hivaregrmpanchayat.in, सरपंच : अजित रघुनाथ खताळ, मु.पो. हिवरे, ता.कोरेगाव, जि. सातारा , मोबाईल : ७२१९८१२११८\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2018-04-22T12:29:32Z", "digest": "sha1:SHYYZ7WVTWSJXZTTGPRECFZ4N2EPQJZZ", "length": 5766, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९१० चे - ९२० चे - ९३० चे - ९४० चे - ९५० चे\nवर्षे: ९३५ - ९३६ - ९३७ - ९३८ - ९३९ - ९४० - ९४१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nबाख डांगच्या लढाईनंतर व्हियेतनाम चीनपासून स्वतंत्र झाले.\nइ.स.च्या ९३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी २०:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80", "date_download": "2018-04-22T12:29:10Z", "digest": "sha1:JQAFTNAPHN6464BBXCKEMEXSV3XRFMTJ", "length": 6215, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पंचरंगी सूर्यपक्षी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपंचरंगी सूर्यपक्षी हा चिमणीपेक्षा लहान अंदाजे १० सें. मी. आकाराचा असतो. नराचे डोके, छातीचा भाग हिरवा, नारिंगी, जांभळ्या रंगाचे मिश्रण असते तर मागील भाग निळसर जांभळा, पोटाखालचा भाग पिवळा. तर मादीचा वरून तपकिरी रंग, खालून फिकट पिवळा, काळे पंख, साधारण जांभळ्या सूर्यपक्षी मादी सारखीच फक्त गळा राखाडी-पांढरा, पोटाखालाचा भाग जास्त पिवळा.\nसातपुड्याच्या दक्षिण भागात (भारतीय द्वीपकल्प) श्रीलंका, बांगलादेश इ. ठिकाणी याचे वास्तव्य आहे.\nसाधारणपणे मार्च ते मे हा वीण हंगाम असून मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते, मादी एकटीच घरटे बांधण्याचे, अंडी उबविण्याचे काम करते मात्र पिलांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात.याचे घरटे जांभळ्या सूर्यपक्षी सारखेच लटकणारे असते,\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ फेब्रुवारी २०१७ रोजी २१:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T12:33:01Z", "digest": "sha1:XTNND6XMLFL7WGIE2EXNSJNPXPAF5L5H", "length": 3214, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भोपाळ वायुदुर्घटना - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"भोपाळ वायुदुर्घटना\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०१४ रोजी २१:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/11/blog-post_25.html", "date_download": "2018-04-22T12:27:02Z", "digest": "sha1:ISEMJWAGURPA7PBODLDCB7UH2KYF6BWW", "length": 28945, "nlines": 79, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "भारत - एक मार्केटींग कॉलनी - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / अर्थ- व्यवहार (Personal Finance) / उद्योजकता (Entrepreneurship) / व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) / भारत - एक मार्केटींग कॉलनी\nभारत - एक मार्केटींग कॉलनी\nपुणे, बँगलोर, मुंबई, हैद्राबाद, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता किंवा भारतातील इतर कोणतेही प्रगत्-विकसनशील शहर. या शहरातील कोणत्याही भागातील कोणत्याही ईमारतीतील फ्लॅट. आणि या फ्लॅटमध्ये राहणारे कोणतेही मध्यमवर्गीय कुटुंब. आणि या कुटुंबातील तुमच्या आमच्यासारखी कोणतीही एक व्यक्ती. आपल्या सोयीसाठी या व्यक्तीला आपण \"अ\" हे नाव देउया.\nतर ही अ व्यक्ती सकाळी उठते ते तिच्या Nokia किंवा LG किंवा Samsung या व अशा कोणत्याही एका फोनच्या गजराने. मग दात घासायला जाते. Pepsodent किंवा colgate ने दात घासले जातात. Gillette किंवा Nivea किंवा Palmolive ने गुळगुळीत दाढी केली जाते. Dettol चे अँटीसेप्टीक लोशन लावुन अ महाशय अंघोळीची तयारी करतात.Lux किंवा Pears अंगावर घासून अ च्या दिवसाची सुरुवात होते. आरशामधील Saint Gobain च्या काचेमध्ये पाहुन अ ला बरे वाटते. मग कपाटातून Arrow चा शर्ट आणि Blackberry ची पँट बाहेर येते. कपडे घातल्यानंतर ब्रेकफास्ट साठी कॉफी असेल तर Nestle आणि चहा असेल तर Unilever ( red label, brooke bond, Taj mahal हे सर्व हिंदुस्तान युनिलीवरचे ब्रँड्स आहेत ). सोबत Britania ब्रेड आणि Cheese असते. Kellogs किंवा Maggi ही असते कधी कधी.\nअ महाशय ब्रेकफास्ट करुन NIke, Woodland, fila, addidas, Red tape, Puma, Reebok, Bata (Bata ही भारतीय कंपनी आहे असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे) अशा ब्रँडस पैकी एखाद्या ब्रँडचे चकचकीत बूट घालुन मिस्टर अ तयार झाले. सकाळी मार्केटची खबरबात मिळवण्यासाठी Sony/ Samsung/LG चा LCD टीव्ही चालु करुन अ राव बसले आणि त्यांनी Bloomberg UTV, CNBC 18 , BBC किंवा तस्तम बिझनेस चॅनेल चालु केला. अ राव क्रीडाप्रेमी असतील तर ESPN किंवा Star sports आणि अ ही व्यक्ती महिला असेल तर Sony, star plus किंवा Colours असे चॅनेल्स चालु करेल. Tupperware चा डबा घेऊन आणि सोबत Dell/HP/Lenovo चा आपला लॅपटॉप घेउन मिस्टर अ खाली आले. आपली i10, i20, ford figo, Ford ikon, Chevorlet Beat किंवा तत्सम कार घेउन ऑफिसला रवाना झाले.\nएका मल्टीनॅशनल मध्ये काम करणारे अ राव आपल्या चेअरवर आले आणि पुढचे आठ-दहा तास त्यांनी स्वतःला Nokia/LG/Samsung/Sony/ericsson/HTC/Dell/HP/Lenovo/Apple/Microsoft/Google या सर्व कंपन्यांशी बांधून घेतले. संध्याकाळी भुक लागली तेव्हा जवळच्या Pizza hut किंवा Dominoz मधून पिझ्झा मागवला. सोबत Coke किंवा पेप्सी होतीच. रात्री घरी जाताना थकलेल्या कंटाळलेल्या अ रावांनी जाताना रस्त्यावर गाडी कडेला लावली. दुकानातून थंड Fosters च्या दोन बाटल्या घेतल्या आणि सोबत डोकेदुखीची Anacin गोळी घेऊन अ राव घराकडे परतले. घरी आल्यावर पुन्हा अ राव Sony/ Samsung/LG चा LCD टीव्ही चालु करुन बसले आणि त्यांनी स्वतःला Sony/Star plus/ ESPN/ Star sports/BBC/CNBC/HBO/AXN/M TV/V TV/(आणि रात्री अकरा नंतर F Tv ) या चॅनल्सच्या हवाली केले.\nरात्री उशिराphillips चे दिवे मालवुन, LG/Hitachi/Samsung ची एसी लावुन अ राव शांत झोपी गेले. ते पुन्हा सकाळी Nokia/Samsung/LG च्या गजराने उठण्यासाठीच \nमित्रांनो लेखाचे शिर्षक आणि अ रावांच्या एका दिवसाची कथा वाचून एव्हाना हा लेख काय सांगू पाहतोय हे तुम्ही ओळखले असेलच. वरील उतारा वाचून ग्लोबलायझेशन म्हणजे काय () याची कल्पना आपल्याला आली असेलच.\n१९९१ नंतर भारताने खुल्या अर्थव्यवस्थेला (Open economy) आणि उदार आर्थिक धोरणाला (Leberilasation) ला हिरवा कंदील दाखवला. खरेतर गेल्या दोन दशकात भारताने कमालीची प्रगती केली आणि जगाच्या नकाशावर एक महासत्ता म्हणून भारत उदयास येत आहे ते यामु़ळेच. परदेशी कंपन्यांनी तेव्हापासून भारतात पाय रोवायला सुरुवात केली. रोजगार निर्मीती, परदेशी चलन, टेक्नॉलॉजी, टेलीकॉम आणि आयटी क्षेत्रात झालेली आपली प्रगती हे केवळ ग्लोबलायझेशन मुळे शक्य झाले. परंतु मित्रांनो या ग्लोबलायझेशनचे जसे फायदे आहेत तसेच दुरगामी (लगेच न दिसणारे) तोटेही आहेत.\nभारतामध्ये ८-१० वर्षांपुर्वी सर्वाधिक प्रसिद्ध टीव्ही ब्रँड्स होते Videocon आणि Onida. आता Videocon आणि Onida टीव्हीच्या शर्यतीत कुठल्याकुठे फेकले गेले आहेत. LG, Samsung, Sony ने केव्हाच मार्केट काबीज केले. काही वर्षांपुर्वी अँबेसेडर, प्रीमीअर पद्मिनी या आघाडीच्या कार कंपन्या होत्या आता त्यांचे नामोनिशान देखिल उरलेले नाही. Ford, Nissan, Volks Wagon, Skoda, Hyundai, General Motors या परदेशी कंपन्यांनी भारतातील कार मार्केटचा चेहरा मोहरा बदलवुन टाकला.\nग्लोबलायझेशनमुळे भारतीय कंपन्या मागे पडत गेल्या हे सत्य आहे. भारतीय कंपन्यांचीही यात चूक आहे. आज मल्टीनॅशनल कंपन्या ग्राहकांना काय पाहिजे याबाबत सतर्क असतात. प्रीमीअर, अँबेसेडर किंवा मारुती ८०० हे मॉडेल्स कितीतरी वर्षे भारतात विकले जात होते. या मॉडेल्समध्ये काहीही बदल करावासा भारतीय कंपन्यांना वाटला नाही. उलट गाडी बुक केल्यानंतर ७-८ वर्षे ग्राहकांना वाट बघावी लागत असे. राहुल बजाज एकदा म्हणाले होते की माझी स्कूटर विकली जात नाही माझी स्कूटर खरेदी केली जाते. आज बजाजला मोटरसायकलची जाहिरातच नव्हे तर फायनान्स करुन मोटरसायकल विकावी लागते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. MTNL ची फोन सुविधा असो, Videocon चा टीव्ही असो, Mafatalaal चा कपडा असो, कर्सनभाई पटेलांची Nirma असो, दुरदर्शन , आकाशवाणी, Voltas चे फ्रिज, Sumeet चे मिक्सर आज बाजारात कोठेच दिसत नाहीत किंवा आपले अस्तित्व टिकविण्यासाठी झगडताना दिसतात.\nग्लोबलायझेशन कडे एक ग्राहक म्हणून पाहल्यावर ते फायद्याचे आहे याबाबत दुमत नसावे. पण भारताचा एक सुजाण नागरीक म्हणून पाहिल्यावर लक्षात येईल की भारत ही या सर्व ब्रँड्सची एक कॉलनी आहे. एक मार्केटींग कॉलनी. बिटीशांनी जेव्हा भारतामध्ये आपली वसाहत स्थापली तेव्हा ती फक्त ब्रीटीशांची कॉलनी होती. ब्रीटीश आले होते व्यापार करायला. पण येथे आल्यावर त्यांच्या लक्षात आले की भारतामधील विपुल नैसर्गीक संपत्ती त्यांच्यासाठी एक resource (input) ठरु शकते . या resources वर कब्जा मिळवण्यासाठी राजकीय ताकद आपल्या मुठीत येणे आवश्यक आहे हे जाणून त्यांनी व्यापार बाजुला सारला आणि राज्य मिळवण्यावर भर दिला. आज २१ व्या शतकात परदेशी कंपन्या याच मार्गावर आहेत फक्त त्यांनी क्रम बदलला. या युगात आर्थिक ताकद मिळवली की राजकीय ताकद आपोआप मिळवता येईल हे या कंपन्यांनी जाणले आहे. आपली सुबत्ता ब्रिटीशांनी input म्हणून वापरली आणि या परदेशी कंपन्या त्यांचे output विकण्यासाठी आपली सुबत्ता वापरत आहेत एवढाच काय तो फरक.\nगांधीजींनी सुरु केलेली स्वदेशी ची चळवळ ही फक्त तेव्हापुरता मर्यादित नव्हती तर आजच्या युगातही स्वदेशीची चळवळ किती समर्पक आहे हे यासंदर्भात विचार केल्यावर लक्षात येते. तुम्ही कदाचित म्हणाल की स्वदेशीचा पुरस्कार करणे आजच्या युगाततरी व्यवहारीकपणाचे लक्षण नाही. आणि ते बरोबरही आहे. मी देखिल येथे संपुर्ण स्वदेशीचा आग्रह करत नाही आहे. गांधीजींनी स्वदेशीची मोहीम हाती घेतली कारण आपल्याकडचा कापूस मँचेस्टर मधील मिल्समध्ये वापरला जायचा आणि तेथे तयार झालेला कपडा पुन्हा भारतातच विकला जायचा. आज किमान आपण वापरत असलेली बहुतांशी उत्पादने भारतामध्येच बनविली जात आहेत. त्यामुळे भारतीयांना रोजगार मिळत आहे. भारत देशाच्या उत्पन्नाला (GDP) यामुळेच हातभार लागत आहे. पण तरीदेखिल आपला बराचसा पैसा परदेशी कंपन्यांना आणि म्हणून परदेशात जात आहे याकडे डोळेझाक करुन चालणार नाही.\nयालाच जोडून आणखीन एक मुद्दा माझ्या लक्षात येत आहे. तो असा - आज LG कंपनी भारतातील अग्रेसर अप्लायन्सेस कंपनी आहे. LG १९९७ मध्ये भारतात आली तेव्हा LG चे अध्यक्ष म्हंटले होते की \"आम्ही आधी ब्रँड बनवतो आणि नंतर फॅक्टरी\". हे वाक्य खुपच मार्मीक होतं. LG भारतातील कंपन्यांकडूनच आपली उत्पादने बनवून घेत असे (Contract manufacturing) आणि त्यावर LG चे लेबल लावून विकत असे. LG ने स्वतःचे प्रॉडक्शन चालू केले १९९९ साली नोईडामध्ये. मात्र तिथे फारसे प्रॉडक्शन झाल्याचे माझ्यातरी माहितीत नाही. २००५ साली रांजणगावमध्ये त्यांनी प्लांट चालु केला. ती त्यांची खरीखुरी प्रॉडक्शन कपॅसिटी होती. या काळामध्ये त्यांनी संपुर्ण बाजारपेठ काबीज केली. भारतीय कंपन्या मात्र Contract manufacturing मध्येच संतुष्ट राहिल्या. केवळ LG च नाही तर जवळजवळ सर्व मल्टीनॅशनल्सने हाच मार्ग वापरला. Levi's jeans भारतातील अरविंद मिल्स मध्ये बनविल्या जायच्या, Fiat च्या कार्स Premier कंपनी मध्ये बनविल्या जायच्या, Britannia चे चीज आणि Tropicana juice बारामतीमधील Dynamix dairy मध्ये बनवले जाते, pierre cardin चे महागडे पेन Flair writing instrument आणि Parker चे पेन Luxer writing instruments या भारतीय कंपन्यांमध्ये बनविले जातात. एकाच ठीकाणी , एकाच उत्पादकाने बनविलेल्या उत्पादनाला बाजारात वेगवेगळी वागणूक मिळते ते केवळ \"ब्रँड\"मुळे. भारतीय कंपन्या चुकल्या ते इथेच. त्यांनी दीर्घकाळ टिकणारा ब्रँड बनविला नाही.\nकाही परदेशी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांशी हातमिळवणी केली. पण ते फक्त दाखवायचे दात होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे Hero Honda. Honda हे नाव भारतीय बाजारपेठेत चांगलम मुरल्यावर आता Honda कंपनीला Hero ची गरज राहिली नाही. त्यांनी स्वतःचा प्लँट भारतात चालू केला आणि येत्या काही महिन्यांत Hero आणि Honda पुर्णपणे वेगळे होतील. मला सांगा असे झाल्यावर तुम्ही Hero ची बाईक विकत घ्याल की Honda ची आजपर्यंत जे पार्टनर होते ते उद्या स्पर्धक होणार. Hero group ने एवढे दिवस आपले स्वतंत्र स्थान बनवलंच नाही. Mahindra, Renult आणि Nissan हे आणखी एक उदाहरण. या तिघांनी मिळून Logan बाजारात आणली खरी. पण एकदा भारतीय बाजारपेठ माहिती झाल्यावर Mahindra ची काय गरज. Mahindra ला सोडचिठ्ठी देउन Nissan ने चेन्नई मध्ये आपला प्रकल्प चालू केला आणि पहिली कार Micra स्वतंत्रपणे भारतात आणली देखिल.\nइथेपर्यंत परीस्थीती फारशी गंभीर नव्हती. \"संपुर्ण जगाची फॅक्टरी\" म्हणून चीनचा उदय झाला आणि चित्र आणखी भयानक झाले. भारतामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन व्हायचं त्याच वस्तू आता चीनच्या बाजारात तयार होतात. त्यावर विविध देशी-परदेशी ब्रँड्सचं लेबल लागते आणि त्या वस्तू विकण्यासाठी भारतात आणल्या जातात. उत्पादनाचा पैसा चीनला मिळू लागला, मार्केटींगचा पैसा ब्रँड्सना मिळू लागला आणि भारताची यामधिल भूमिका केवळ एक बाजारपेठ म्हणून राहिली.\nआज अनेक insurance कंपन्या भारतीय पार्टनर्ससोबत भारताच्या बाजारपेठेत उतरल्या आहेत. Bajaj Allianz, Birla Sun Life, HDFC Standard, ICICI prudential, ICICI Lombard, ING Vysya ही काही उदाहरणे. टेलिकॉम क्षेत्रात Vodafone Essar, Unitech-Norway telecom (Uninor), Tata Docomo ही काही उदाहरणे. तसेच Retail क्षेत्रात Tata Trent आणि लवकरच येउ घातलेले Bharati- Walmart ही आणखी काही उदाहरणे. भारतीय पार्टनर्स निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे या क्षेत्रांमध्ये भारत सरकारचा तसा नियमच आहे. भारतीय कंपन्यांना तग धरुन राहता यावे आणि त्याचसोबत मल्टीनॅशनल्स कडून शिकताही यावे म्हणून भारत सरकारने वापरलेला हा उपाय. पण नियम पैशाच्या बळावर मोडता, बदलता येतात आणि या कंपन्यांकडे तसे करण्याची ताकद आहे हे आपण सारे जाणतो.\nजगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ ही भारताची ताकद आहे आणि हीच भारताची कमजोरी देखिल आहे. ग्लोबलायझेशन आपण थांबवु शकणार नाही आणि तसा प्रयत्न करणे म्हणजे आपल्याच पायावर कुर्‍हाड मारण्यासारखे आहे हे ही तितकेच खरे. एक ग्राहक म्हणून याचे फायदे उपभोगताना , एक नागरीक म्हणून ग्लोबलायझेशनचे परीणाम आपण जाणून घेतले पाहिजेत आणि यावर आपापले उत्तर आपणच शोधले पाहिजे हा या लेखाचा मूळ उद्देश आहे. भारतीय ग्राहक तसा फार शहाणा आहे. एवढ्या insurance कंपन्यांचे एकापेक्षा एक सरस प्लान्स असताना देखिल आपण LIC वर विश्वास दाखवतो हे आपल्या शहाणपणाचे लक्षण आहे. बाहेर प्रचंड स्पर्धा आणि आतमध्ये प्रचंड ढिसाळ कारभार असून देखिल SBI (State Bank of India) भारतातील सर्वात मोठी बँक आहे हे भारतीय ग्राहकाच्या हुशारीचे उदाहरण आहे.\nम्हणूनच टाटा, बिर्ला, रिलायन्स, भारती,मारुती या भारतीय कंपन्यांचा मला आदर वाटतो की अतीव स्पर्धेच्या काळातही या भारतीय कंपन्या ताठ मानेने उभ्या आहेत. या भारतीय कंपन्यांना एक ग्राहक या नात्याने मदत करणे हे माझे मला सापडलेले उत्तर आहे.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/11185", "date_download": "2018-04-22T12:45:21Z", "digest": "sha1:HPLJKIXH6MPHT5T5F57TSMOSZOBF3AJK", "length": 16845, "nlines": 187, "source_domain": "www.manogat.com", "title": "मराठी शब्द हवे आहेत-९ | मनोगत", "raw_content": "\nमराठी शब्द हवे आहेत-९\nप्रेषक वरदा (बुध., १५/०८/२००७ - १६:२५)\nमराठी शब्द हवे आहेत\nमराठी शब्द हवे आहेत - २\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत - ३\nमराठी शब्दकोष - शास्त्रीय\nमराठी शब्द हवे आहेत - ४\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत - ५\nमराठी शब्द हवे आहेत-६\nया शब्दाचा अर्थ काय \nमराठी शब्द हवे आहेत - ६\nमराठी शब्द हवे आहेत-८\nमराठी शब्द हवे आहेत-९\nमराठी शब्द हवे आहेत-१०\nमराठी शब्द हवे आहेत - ११\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत -१२\nमराठी शब्द हवे आहेत - १३\nमराठी शब्द हवे आहेत-८ वरून पुढे चालू..........\nइंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.\nवॉबल प्रे. वरदा (बुध., १५/०८/२००७ - १६:३७).\nलटपटणे किंवा गबाळणे किंवा ... प्रे. महेश (बुध., १५/०८/२००७ - १७:३३).\nहिंदकळणे किंवा हेलकावणे प्रे. महेश (गुरु., १६/०८/२००७ - ११:३३).\nपरांचन गती प्रे. ऋषिकेश दाभोळकर (गुरु., २३/०८/२००७ - १७:२५).\nपरांचन प्रे. वरदा (शुक्र., २४/०८/२००७ - १८:१९).\nकिंवा प्रे. रोहिणी (बुध., १५/०८/२००७ - १८:३७).\nलटपटणे प्रे. रोहिणी (बुध., १५/०८/२००७ - १८:४०).\nलटपटणे प्रे. वरदा (बुध., १५/०८/२००७ - १९:०२).\nबहुधा, प्रे. संत सौरभ (गुरु., १६/०८/२००७ - १३:५१).\n प्रे. ऋषिकेश दाभोळकर (बुध., १५/०८/२००७ - १९:५६).\nएक प्रयत्न प्रे. लिखाळ (गुरु., १६/०८/२००७ - १०:३१).\nभेलकांडणे, झोकांड्या खाणे प्रे. नक्षत्र क्र. २८ (गुरु., १६/०८/२००७ - १४:४२).\nमाझे मत प्रे. चित्त (शुक्र., १७/०८/२००७ - ०७:४९).\nहिंदोळणे/हेलावणे/लडखडणे प्रे. वरदा (शुक्र., १७/०८/२००७ - १३:३०).\nघिरट्या घालणे प्रे. वरदा (शुक्र., १७/०८/२००७ - १७:३०).\n प्रे. महेश (शुक्र., १७/०८/२००७ - १८:२४).\nघिरट्याच प्रे. वरदा (शुक्र., १७/०८/२००७ - १९:०९).\n गिरक्या प्रे. चक्रपाणि (शनि., १८/०८/२००७ - ०३:१८).\nआणखी एक प्रे. चक्रपाणि (शनि., १८/०८/२००७ - ०३:२३).\nघिरट्या/गुरुत्वमध्य प्रे. वरदा (शनि., १८/०८/२००७ - १४:०३).\nभिरभिरणे प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., १७/०८/२००७ - १८:३०).\nइंटरफेरोमीटर प्रे. वरदा (मंगळ., २१/०८/२००७ - १४:०८).\n प्रे. महेश (मंगळ., २१/०८/२००७ - १८:४७).\nधन्यवाद प्रे. वरदा (बुध., २२/०८/२००७ - ०३:१२).\nजोड स्थानक आणि महास्थानक प्रे. शरद गोखले (रवि., २६/०८/२००७ - १२:०८).\nजंक्शन. टर्मिनस. प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., ३१/०८/२००७ - १४:३२).\n प्रे. संत सौरभ (मंगळ., २८/०८/२००७ - ०२:४२).\nइरिटेटिंग प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., ३१/०८/२००७ - १४:३८).\nवैताग प्रे. वरदा (गुरु., १३/०९/२००७ - १९:४४).\n प्रे. संत सौरभ (शनि., १५/०९/२००७ - ०४:३८).\nवैतागवाडी प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २०/०९/२००७ - १५:५४).\nवैतागवाडी प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २०/०९/२००७ - १५:५९).\nस्पेसटाईम कंटिनम प्रे. वरदा (गुरु., १३/०९/२००७ - १९:४३).\nस्पेस-टाइम कन्टिन्यूअम् प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २०/०९/२००७ - १६:३९).\nसातत्य प्रे. वरदा (शुक्र., २१/०९/२००७ - १७:१७).\nखालील ईंग्रजी शब्दांना काय म्हणता येइल प्रे. अस्सल मराठी आदित्य (रवि., १६/०९/२००७ - १२:३५).\nशर्ट 'इन' प्रे. डीजे (सोम., १७/०९/२००७ - १६:१६).\nखोचणे. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (मंगळ., १८/०९/२००७ - ११:३४).\nमिलियन, बिलियन प्रे. वरदा (बुध., १९/०९/२००७ - ०२:३६).\nशब्द प्रे. चक्रपाणि (बुध., १९/०९/२००७ - ०३:२८).\nधन्यवाद/आणखी प्रे. वरदा (बुध., १९/०९/२००७ - २०:४६).\nपद्म, दशपद्म.. प्रे. ऋषिकेश दाभोळकर (बुध., १९/०९/२००७ - २१:१५).\n प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २०/०९/२००७ - १६:२५).\nधन्यवाद/परार्ध प्रे. वरदा (शुक्र., २१/०९/२००७ - १७:२१).\nपरार्ध प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., २८/०९/२००७ - १८:४२).\nलीलावतीत नसलेले काही ऐकीव शब्द प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/१०/२००७ - १९:१०).\nधन्यवाद प्रे. ऋषिकेश दाभोळकर (शुक्र., २१/०९/२००७ - १९:२५).\nअन्सर्टन, प्रिसिजन प्रे. वरदा (बुध., १९/०९/२००७ - २०:५०).\nअनिश्चित प्रे. महेश (बुध., १९/०९/२००७ - २१:५१).\nनेमकेपणा प्रे. महेश (बुध., १९/०९/२००७ - २१:५४).\n प्रे. वरदा (गुरु., २०/०९/२००७ - ०२:४७).\nशब्दांची किमया. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (गुरु., २०/०९/२००७ - ०५:३१).\n प्रे. मीरा फाटक (गुरु., २०/०९/२००७ - ०५:४६).\nसिंग्युलॅरिटी प्रे. वरदा (शुक्र., २१/०९/२००७ - १७:२४).\n प्रे. ऋषिकेश दाभोळकर (रवि., २३/०९/२००७ - २१:५४).\nसिंग्युलॅरिटी प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., २८/०९/२००७ - १८:१६).\nएकमेवाद्वितीय प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - १८:१०).\n प्रे. महेश (मंगळ., ०२/१०/२००७ - २३:०५).\n प्रे. मीरा फाटक (बुध., ०३/१०/२००७ - ०६:२९).\nएकमात्रता/वेगळेपणा प्रे. वरदा (गुरु., ०४/१०/२००७ - १३:४९).\n प्रे. मीरा फाटक (शुक्र., ०५/१०/२००७ - ०७:५२).\n प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/१०/२००७ - १८:११).\nसुक्रोज, सुगर सबस्टिट्यूट प्रे. सुवर्णमयी (मंगळ., ०२/१०/२००७ - १७:४९).\nअन्न व औषध प्रशासन प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - १८:०३).\nसहमत / जास्त बरे प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१३).\n प्रे. महेश (मंगळ., ०२/१०/२००७ - ०४:००).\nसुक्रोज प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०७/१०/२००७ - १६:४०).\nमॉलेक्युलर बायलॉजी प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:०४).\nरेण्वीय प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०७/१०/२००७ - १७:०३).\nटेस्ट रिसर्च, टेस्ट सायन्स प्रे. सुवर्णमयी (मंगळ., ०२/१०/२००७ - १८:०८).\nटेस्ट = चव प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:०६).\nरस प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१४).\nरसना / रस प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१६).\nस्वाद प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०७/१०/२००७ - १७:१२).\nडायरेक्टर प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१०).\nसंचालक प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१४).\n प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:२९).\nजिओडेसिक प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:२६).\n प्रे. ऋषिकेश दाभोळकर (मंगळ., ०२/१०/२००७ - २१:१५).\n प्रे. महेश (मंगळ., ०२/१०/२००७ - २३:०१).\nहो/पारिभाषिक प्रे. वरदा (गुरु., ०४/१०/२००७ - १३:५१).\nभूपृष्ठमितीय प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/१०/२००७ - १८:१८).\nएलिप्टिकल/ अपास्त प्रे. वरदा (शुक्र., ०५/१०/२००७ - ०२:५६).\n प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/१०/२००७ - १८:४२).\nनवा लेख सुरू करा प्रे. प्रशासक (रवि., ०७/१०/२००७ - १७:१२).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३६ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.shantanuparanjape.com/", "date_download": "2018-04-22T12:27:34Z", "digest": "sha1:ZAY6TE3BN52NCSZI2P6A74VBG66E74SD", "length": 19470, "nlines": 177, "source_domain": "www.shantanuparanjape.com", "title": "Shantanu Paranjape's Blog", "raw_content": "\nया विषयावर लिहिणार नव्हतो परंतु अनेक ठिकाणी वाचले की निर्णय कसा फेल होता वगैरे त्यामुळे म्हणलं आपलं 'अर्थशास्त्राचे ज्ञान' पाजाळू थोडं\n1. नोटबंदीमुळे झालेले नुकसान नेमके कोणते असेल तर ते म्हणजे wasting of man hours.. अर्थात नोटा जमा करायला 2 महिने दिले होते पण भारतीय लोक पॅनिक लवकर होतात त्यामुळे एकाच दिवशी सगळे धावल्यावर गर्दी उडाली आणि सिस्टिम तेवढी सक्षम नव्हती.. (माझ्यासारख्याने निवांत 30 नोव्हेंबरला जाऊन नोटा जमा केल्याने 2 मिनिटात काम झाले ती गोष्ट वेगळी)\n2. ग्रामीण भागातील लोकांचे हाल झाले कारण तिकडे बँकांची सुविधा इतकी पुरेशी नव्हती परंतु नोटा या 500 आणि 1000 च्या बंद केल्या असल्यामुळे काही फार फरक नाही पडणार.. गरीब लोकांकडे याच नोटा सर्वाधिक आहेत असे जर असेल तर मग भारतात गरीबीची व्याख्या काय ते पाहावे लागेल.\n3. जीडीपी वगैरे घसरला..( कॉमर्सचा विद्यार्थी असून सुद्धा भारताचा खरा जीडीपी मला माहिती नाही त्यामुळे हा घसरला म्हणजे नेमका किती आणि त्यामुळे भारतात मंदी वगैरे का नाही आली हा एक पडलेला प्रश्न आहे)\n4. 99% नोटा जमा झाल्या--- (नोटा बंदी ही नोटा जमा होऊ नयेत यासाठी नव…\nन्यायमूर्ती खोसला नथुराम बद्दल काय म्हणतात\nगांधी हत्येच्या खटल्यात एकूण तीन न्यायाधीशांनी काम पाहिले.. त्यातील G D Khosla हे Chief Justice होते.. Mr. G D Khosla हे गांधीजींना खूप मानत असत. जेव्हा नथुरामने स्वतःची केस स्वतः लढवणार अशी विनंती केली तेव्हा न्यायालयाने त्याला तशी परवानगी दिली.. त्यावेळी न्यायालयात सामान्य लोकं तसेच प्रेस वगैरेंना येऊन खटला ऐकण्याची परवानगी होती. न्यायमूर्ती म्हणतात की नथुरामने आपल्या प्रखर विद्वात्तेचे प्रदर्शन करत त्याचे म्हणणे मांडले.. या G D Khosla यांनी The Murder of Mahatma नावाचे एक पुस्तक लिहिले आहे, त्यात या सर्व आठवणी नमूद केल्या आहेत.\n\"नथुरामने आपले म्हणणे मांडताना अनेक ऐतिहासिक संदर्भ दिले. त्याने हिंदूंना आपल्या मातृभूमीसाठी लढण्याचे आवाहन देखील केले. शेवट करता…\n55 कोटी कुणामुळे दिले गेले...\nगांधीहत्येच्या खटल्यात एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पाकिस्तानला खजिन्यातील हिस्सा म्हणून 55 कोटी रुपये देणे. भारताचा १/३ भाग पाकिस्तानला दिल्यावर, खजिन्यातला हिस्सा सुद्धा दिला पाहिजे असं मत पाकिस्तानचे नेते मांडत होते.. यावेळी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक प्रेस नोट दिनांक 12 जानेवारी 1948 रोजी काढली त्यात त्यांनी असे म्हणले आहे की, \" It was found that feverish attempts were being made by the Pakistan Government to secure the payment of Rs. 55 crores which it had been agreed to allocate to Pakistan out of the cash balances. We resisted these attempts.\" म्हणजेच सरकारचा 55 कोटी देण्याला विरोध होता.\nशिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला\nरायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.\nकेवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …\n‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’\nया टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –\n“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …\nभारतातील शक्तीपूजन आणि गजलक्ष्मी\nपूर्वप्रकाशित- सामना- उत्सव पुरवणी दिनांक २४ सप्टेंबर २०१७\nसध्या सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरु आहे. पुढचे काही दिवस अनेक जण आपापल्या आराध्य देवींची पूजा अर्चा करण्यात व्यस्त असतील. काही जणांची देवी दुर्गा असेल तर काही जणांची लक्ष्मीपरंतु यामागे भक्तीभाव हा सारखाच असतो. हे नऊ दिवस स्त्रीशक्तीचा जागर संपूर्ण भारत देश घालणार एवढ मात्र खरे. भारतात शक्तीची उपासना करणे ही काही नवी गोष्ट नाही तर त्यामागे ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. या लेखाद्वारे प्राचीन भारतात होणाऱ्या शक्तीच्या उपासनेचे महत्त्व आपण जाणून घेऊ.\nसंपूर्ण जगात केल्या जाणाऱ्या प्राचीन उपासनेत शक्तीच्या उपासनेला फार महत्त्व आहे. कदाचित आपल्या आयुष्यात असणाऱ्या स्त्रीच्या महत्वामुळे ही उपासना केली जात असावी. भारतात किंवा भारताबाहेर अनेक ठिकाणी त्यात प्रामुख्याने बलुचिस्तान असो किंवा इराण असो, सिरिया, इजिप्त असो या सर्व ठिकाणी आज भारतात ज्या शक्तीप्रतिमा म्हणून ओळखल्या जातात तशाप्रकारच्या अनेक मूर्ती सापडल्या. यावरून हे कळून येते की या उपासनेचे धागेदोरे किती दूरवर पसरलेले होते. भारतात सुद्धा जे उत्खनन झाले त्यात ज्या मूर्ती सापडल्या…\nअनेक वेळा बाजीप्रभू कोण होते आणि त्यांचे कार्य काय असे अनेक प्रश्न 'इतिहासाचे पुनर्लेखन’ करणारी अनेक मंडळी करत असतात. अर्थात हे सर्व प्रश्न निराधार आहेत हे उपलब्ध पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेच परंतु ही समाजकंटक मंडळीं या पुर्याव्याना जुमानत नाहीत असो काही का असेना परंतु बाजीप्रभू हे नाव इतिहासात मात्र प्रचंड गाजले आणि एखाद्या नरव्याघ्र्याप्रमाणे या मावळ्याने पराक्रम करून आपला देह ठेवला असो काही का असेना परंतु बाजीप्रभू हे नाव इतिहासात मात्र प्रचंड गाजले आणि एखाद्या नरव्याघ्र्याप्रमाणे या मावळ्याने पराक्रम करून आपला देह ठेवला याच शूर सेनानीला नमन करण्यासाठी हा लेखप्रपंच\nबाजीप्रभू देशपांडे या व्यक्तिमत्वाबद्दल फारसे पुरावे उपलब्ध नसले तरी ‘प्रभूरत्नमाला’ या ग्रंथात त्यांचा थोडाफार इतिहास दिला आहे तो असा, “बाजीप्रभूंचा जन्म हा भार्गव गोत्रात झाला. ते भोर पासून ३ मैलांवर असलेल्या सिंध गावी जन्मले. त्यांचे आडनाव प्रधान असे होते. तेराव्या शतकात मुसलमान लोकांनी मांडवगडचे हिंदू साम्राज्य खालसा केल्यामुळे जी काही प्रभू घराणी दक्षिणेत उतरली त्यात ‘रघुनाथ देवराव प्रधान’ हे होते. पुढे दक्षिणेतील राजांकडून व बहामनी राजांकडून जी वतने व अधिकार मिळाले त्या हुद्द्यावरून मिळालेली प्रधान, देशपांडे, चिटणवीस, गडकरी, कुलकर्णी अशी उपनावे प…\nन्यायमूर्ती खोसला नथुराम बद्दल काय म्हणतात\n55 कोटी कुणामुळे दिले गेले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://padmashripatil.blogspot.com/2011/09/", "date_download": "2018-04-22T12:39:30Z", "digest": "sha1:RIOVSZEWDTRQUMPRDH3AUUGZSNDATHRK", "length": 4155, "nlines": 64, "source_domain": "padmashripatil.blogspot.com", "title": "मोगरा..: September 2011", "raw_content": "\nपीएच. डी. ची शाळा मला आवडत नाही ...\nliterature surve करत रात्रभर जागते\nरिझल्ट तरी मला मिळतच नाही\nपीएच. डी. ची शाळा मला आवडत नाही ...\nकेलेल्या १० experiment मध्ये १ experiment चुकतो\nत्या चुकीसाठी सारा plan repeat होतो\nसरांना हार्डवर्कच कौतुक नाही\nपीएच. डी. ची शाळा मला आवडत नाही ...\nमिळालेला रिझल्ट बॉसला exciting वाटत नाही\nexciting रिझल्टचा पेपर accept होत नाही\nपीएच. डी. ची शाळा मला आवडत नाही ...\nक्षणोक्षणीच्या परीक्षेनी माझा अर्जुन झाला\nमाझ्या हिश्याचा कृष्ण पाठवायला बाप्पाच विसरला\nकोणी मला समजून घेतंच नाही\nपीएच. डी. ची शाळा मला आवडत नाही ...\nपुन्हा एकदा मला शाळेत जायचंय....\nबाबांच्या हाताला धरून शाळेत जायचंय,\nम्हणाले बाबा जरी पहिल्या ओळीत बस,\nओळीत शेवटी बसून दुपारी पेंगायचंय ...\nपुन्हा एकदा मला शाळेत जायचंय....\nसर्वांच्या बरोबर वनभोजन करायचय,\nचिंचा, आवळे खात कापसाच्या म्हातारीला पकडायचंय,\naquaguard सोडून टाकीच पाणी प्यायचय ...\nपुन्हा एकदा मला शाळेत जायचंय...\nआईने दिलेला डब्बा सोडून मित्राचा डब्बा खायचाय,\nसुदाम्याचे पोहे रुचकर म्हणत स्वतःला कृष्ण मानायचंय,\nचाराण्याचा बर्फ गोळ्यांनी ओठांना रंगवायचं..\nपुन्हा एकदा मला शाळेत जायचंय...\nलहानपणीच्या प्रश्नाला मला आता उत्तर द्यायचाय\nएकदा पुन्हा लहान व्हायचंय...\nपुन्हा एकदा मला शाळेत जायचंय...\n- पद्मश्री पाटील ..\nमी माझ्यासारखी .... आयुष्याबद्दल सिरीयस पण स्वच्छंद जगणारी, इतरांची काळजी घेणारी पण स्वमर्जी जपणारी...\nपीएच. डी. ची शाळा मला आवडत नाही ...\nपुन्हा एकदा मला शाळेत जायचंय....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T12:33:13Z", "digest": "sha1:FT4Q7NWKSNAWPDIXAPTBEEICUGSP4GHC", "length": 5749, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झांसी जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख झांसी जिल्ह्याविषयी आहे. झांसी शहराविषयीचा लेख येथे आहे.\nझांसी जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र झांसी येथे आहे.\nअमरोहा • अमेठी • अलाहाबाद • अलीगढ • आंबेडकर नगर • आग्रा • आझमगढ • इटावा • उन्नाव • एटा • औरैया • कनौज • कानपूर देहात • कानपूर नगर • कासगंज • कुशीनगर • कौशांबी • गाझियाबाद • गाझीपूर • गोंडा • गोरखपूर • गौतम बुद्ध नगर • चंदौली • चित्रकूट • जलौन • जौनपूर • झांसी • देवरिया • पिलीभीत • प्रतापगढ • फतेहपूर • फरुखाबाद • फिरोझाबाद • फैझाबाद • बदायूं • बरेली • बलरामपूर • बलिया • बस्ती • बहराईच • बांदा • बागपत • बाराबंकी • बिजनोर • बुलंदशहर • मऊ • मथुरा • महाराजगंज • महोबा • मिर्झापूर • मुझफ्फरनगर • मेरठ • मैनपुरी • मोरादाबाद • रामपूर • रायबरेली • लखनौ • लखीमपूर खेरी • ललितपूर • वाराणसी • शामली • शाहजहानपूर • श्रावस्ती • संत कबीर नगर • संत रविदास नगर • संभल • सहारनपूर • सिद्धार्थनगर • सीतापूर • सुलतानपूर • सोनभद्र • हमीरपूर • हरदोई • हाथरस • हापुड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१५ रोजी १९:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2012/05/how-to-identify-fake-notes.html", "date_download": "2018-04-22T12:18:05Z", "digest": "sha1:AHYIFLBHZVRNWLYEBEDUHIAWKZZ4HDT7", "length": 10798, "nlines": 78, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "बनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ? ( How to identify fake notes ? ) - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / अर्थ- व्यवहार (Personal Finance) / इंटरनेट (internet) / बनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ( How to identify fake notes \nबनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ( How to identify fake notes \nभारतामध्ये सध्या खुप मोठ्या प्रमाणात खोट्या चलनी नोटा पसरल्या आहेत. तुम्ही बँक मध्ये पैसे डीपॉझीट करण्यासाठी गेलात आणि त्यामधील एखादी नोट बनावट आहे असे लक्षात आले तर बँक ती नोट रीझर्व बँकेकडे पाठवते मात्र त्याबदल्यात तुम्हाला काहीही मिळणार नाही. असे नुकसान होऊ नये म्हणून चलनी नोटा स्वीकारताना त्या नीट तपासून घ्या.\nया नोटा ओळखता याव्यात यासाठी रीझर्व बँकेने एक वेबसाईट तयार केली आहे. http://www.paisaboltahai.rbi.org.in येथे क्लिक करुन रीझर्व बँकेच्या वेबसाईटला भेट देता येईल.\n१० रुपयांपासुन १००० रुपयांची नोट कशी तपासुन पहावी हे या वेबसाईटवर सविस्तर सांगण्यात आले आहे. येथे उदाहरणादाखल आपण ५०० रुपयांची नोट कशी तपासावी हे पाहुया -\nखाली ५०० रुपयांच्या नोटेचे चित्र दिले आहे. या चित्रामध्ये ११ आकडे दर्शविण्यात आले आहेत. हे अकरा आकडे म्हणजे खर्‍या व बनावट नोटांमधील अकरा फरक आहेत.\n१. वरील चित्रात जेथे १ आकडा दर्शविला आहे तेथे एक छोटीशी डीझाईन दिसतेय. ही डीझाईन म्हणजे 500 असे अर्धवट लिहिले आहे. जर नोट प्रकाशासमोर (Against light) धरुन पाहिली तर 500 असे पुर्ण लिहिले आहे असे आढळून येईल.\n२. मोकळी दिसत असली तरी या जागेवर महात्मा गांधीजींचे चित्र आहे. नोट प्रकाशासमोर धरल्यास हे चित्र दिसून येईल.\n३. एका विशिष्ट प्रकारच्या शाईने नोटेच्या मधोमध 500 असे मोठ्या टाईपमध्ये लिहिलेले असते. समोर नोट धरल्यास ही शाई हिरवी दिसते आणि विविध कोनांमध्ये (Different angles) धरल्यास ही शाई निळी दिसते.\n४. हा फरक मानवी डोळ्यांना दिसत नाही. जेथे नोटेचा क्रमांक लिहिला आहे तो भाग अल्ट्रा व्हायोलेट (अतिनील किरणे) लाईट मध्ये धरल्यास चमकतो.\n५. नोटेच्या मधोमध असणारी ही पातळ पट्टी तुटक तुटक दिसत असली तरी ती पुर्ण असते. नोट प्रकाशासमोर धरल्यास ती पुर्ण पाहता येते. यावर 'RBI', 'Bharat' आणि '500' असे लिहिलेले असते. ही पट्टी देखिल हिरवा आणि निळा असा रंग बदलते.\n६. नोटेच्या मधोमध ''पाच सौ रुपये'' असे अक्षरात लिहिलेले असते ते एका वेगळ्या शाईने लिहिलेले असते. असे लिहिलेले आपण स्पर्शाने ओळखु शकतो. अंध व्यक्तींना नोट ओळखता यावी यासाठी ही सोय केलेली आहे. (मला मात्र स्पर्श करून असे जाणवले नाही \n७. सातव्या क्रमांकाने दर्शविलेली, फुलांचे नक्षीकाम असलेली जी हिरवी पट्टी दिसतेय त्यामध्ये 500 रुपये असे लिहिलेले असते. नोटेची पातळ बाजू नजरेस समांतर ठेवून नीरखून पाहिल्यास असे लिहिलेले दिसते.\n८. वर उल्लेख केलेली हिरवी पट्टी आणि गांधीजींचा फोटो यामधल्या भागात सुक्ष्म अक्षरात RBI आणि 500 असे लिहिलेले असते. सुक्ष्मदर्शीच्या (Magnifying glass) सहाय्याने हे पाहता येते.\n९. अशोकस्तंभाच्या थोड्या वरच्या बाजूला एक छोटा ठीपका दिसतो. अंध व्यक्तींना स्पर्शाने ओळखता येईल असा हा ठीपका असतो.\n१०. नोटेच्या मागील बाजुला नोट ज्या वर्षी छापली गेले ते नमूद केलेले असते.\n११. वर पहिल्या क्रमांकावर उल्लेख केल्या प्रमाणे इथेही अर्धवट 500 असे लिहिलेले असते.\nतेव्हा यापुढे नीट तपासून चलनी नोटा स्वीकारा आणि खोट्या नोटांमुळे होणार्‍या नुकसानापासून स्वतःला वाचवा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nबनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ( How to identify fake notes \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2013/10/Create-online-google-presentations.html", "date_download": "2018-04-22T12:10:57Z", "digest": "sha1:NJV6ZCQW46QYK5ZYML2RARVPOYFRTC7O", "length": 22200, "nlines": 138, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "गुगल ड्राइव्ह वर प्रेझेंटेशन कसे करावे? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / google drive / इंटरनेट (internet) / गुगल ड्राइव्ह वर प्रेझेंटेशन कसे करावे\nगुगल ड्राइव्ह वर प्रेझेंटेशन कसे करावे\nगुगल प्रेझेंटेशन ही एक ऑनलाइन प्रेझेंटेशन प्रणाली आहे. ऑनलाइन असल्यामुळे इंटरनेट च्या माध्यमातून केव्हाही आणि कुठुनही बघता येते. इतकेच नव्हे तर Email मार्फत प्रेझेंटेशन हव्या त्या व्यक्तिंना share करून एकाच वेळी एकत्रितपणे त्याच्यावर कुठुनही काम करता येते.\nMicrosoft Powerpoint आणि Google Docs मधील Presentation मध्ये प्रामुख्याने फरक आहे तो म्हणजे, समजा आपण केलेले presentation आपण कुणाला इमेल द्वारे पाठवले तर Microsoft Presentation पहाण्याकरता आपल्याला संगणकावर MS office हे software install करावे लागते आणि त्यातील powerpoint software च्या मदतीनेच आपल्या presentation पहाणे शक्य होते. मात्र Google Docs मधील presentation पहाण्याकरता कोणत्याही software ची गरज लागत नाही. ज्या व्यक्तिला पाठवायचे त्या व्यक्तिचा Email address देऊन share केले की झाले काम. इंटरनेट च्या मदतीने हवे तेव्हा ते presentation पहाता येते.\n1. drive.google.com मध्ये आपल्या जीमेल पत्त्याचा वापर करून Log In करा. डावीकडच्या Create बॉक्स वर क्लिक करून त्यातला Presentation हा पर्याय निवडावा.\n2. एक नवीन स्लाइड उघडेल, त्यात प्रेझेंटशन चे योग्य ते Title आणि Subtitle द्यावे.\n3. आकृती १ पहा. मेन्यू बार वरील >>> Slide >>> या बटणावर क्लिक करून >>> “New Slide” पर्याय निवडावा. एकूण स्लाइडचे खालीलप्रमाणे ६ वेगवेगळे प्रकार निवडता येतील.\na. टायटल आणि सबटायटल असलेली स्लाइड\nb. टायटल आणि मोठ्ठा टेक्स्ट बॉक्स असलेली स्लाइड\nc. टायटल आणि दोन कॉलम असलेली स्लाइड\nd. फक्त टायटल असलेली स्लाइड\ne. नुसते कॅप्शन असलेली स्लाइड\n4. आकृती २ पहा. यातली कोणतीही स्लाइड निवडली आणि नंतर त्याचा प्रकार बदलावासा वाटला तरी मेन्यू बार वर >>> Slide >>> Change Layout वर जाऊन आपल्याला स्लाइड हव्या त्या प्रकारात बदलता येईल.\n5. आकृती ३ पहा. त्याचप्रमाणे Slide बटणावरचे इतर पर्याय वापरून खालील बदल करता येतील.\nA) नवीन (New) Slide तयार करणे, केलेल्या slide पैकीच एखादीची Duplicate करणे, slide delete करणे ही कामे होतात.\nB) Change Background मध्ये स्लाइड ची पार्श्वभूमी बदलता येते. प्रत्येक स्लाइड ला वेगवेगळी पार्श्वभूमी देता येते. नुसती रंगीत अथवा एखादी चित्राची पार्श्वभूमी देता येते. Change Layout वर जाऊन आपल्याला स्लाइड हव्या त्या प्रकारात बदलता येईल. Change Theme मध्ये प्रेझेंटेशन ची रंगसंगती बदलता येते.\nC) Change Transition मध्ये एक स्लाइड संपून दुसरी स्लाइड सुरू होताना कोणते परीणाम दिसावेत हे ठरवता येते. प्रत्येक स्लाइड ला वेगवेगळे ट्रान्झिशन देता येते.\nD) Move slide up / Down हा पर्याय वापरून स्लाइड ची जागा वर / खाली हवी तिथे बदलता येते.\n6.त्याचप्रमाणे Insert या मेन्यू वर एखादे चित्र (picture) , टेक्स्ट बॉक्स, एखादा आकार (shape), Word Art, Table आणि Video इन्सर्ट करायचे देखील पर्याय उपलब्ध आहे.\nSlide आणि Insert मेन्यू वरचे हे मुख्य पर्याय Main Menu बार च्या खाली थेट चित्र / लेबल स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. आकृती ४ पहा.\n7.Format Menu मध्ये जाऊन टाईप केलेल्या मजकूराची (Text) सजावट करता येते.\n8. Arrange Menu मध्ये जाऊन चित्रांची (Picture) सजावट करता येते.\n9. आकृती ५ पहा. Slide menu मधील Change Theme चा वापर करून slides ची रंगसंगती निश्चित करता येते. २० वेगवेगळ्या रंगसंगतीच्या स्लाइड्स इथे तयार आहेत, त्याचा वापर करून आपल्याला एखादी थीम निश्चित करता येईल. जी Theme निवडली जाईल, ती संपूर्ण प्रेझेंटेशनकरता एकच असेल. फार फार तर मागची Background बदलून किंवा काही shapes add करून एका किंवा अनेक स्लाइडस मध्ये बदल करता येतील.\nआकृती ६ मधील A हा भाग एखादी विशिष्ट slide चे Transition कसे असेल हे दर्शवितो.\nकोणतीही स्लाइड Fade , slide from right, slide from left, Flip, Cube आणि Gallry हे सहा पर्याय वापरून सरकवता येते. त्याचप्रमाणे हा बदल slow, medium की fast हवा हे ठरवता येते. प्रेझेंटेशन मधल्या सगळ्या slides ना एकच पर्याय लागू होतो की प्रत्येक slide वेगळ्या प्रकाराने सरकवता येईल हे देखील इथेच निश्चित करता येत.\nआणि C. असे दोन Text box वरच्या चित्रात दिसत आहेत. ही दोन स्वतंत्र objects आहेत हे त्यांच्या भोवती असलेल्या चौकटीवरून लक्षात येईल. ही दोन्ही objects animate करण्याचा पर्याय आपल्याला मिळतो. B किंवा C यापैकी एखादे object निवडून Select an object to animate वर गेल्यावर…..\nआकृती ७ व ८ पहा\nते object सात वेगवेगळ्या प्रकारे animate करता येतं.\nवर लिहिल्याप्रमाणे ही animations कोणत्या क्रियेनंतर व्हावीत हे ठरवता येते. त्याकरता तीन क्रिया दिलेल्या आहेत.\nउदा. 10 व्या अनुक्रमांकात जी दोन B आणि C objects आहेत, त्यापैकी C चे animation होताना….ते माऊस क्लिक नंतर होईल की B च्या animation सोबतच होईल की B च्या animation नंतर होईल ही क्रिया ठरवता येते.\nसमजा object मध्ये काही मजकूर असेल तर ते object animate होताना सगळा मजकूर एकदम प्रकट व्हावा की एक एक परिच्छेद प्रकट व्हावा हे आकृतीतल्या C पर्यायातील योग्य पर्याय निवडून ठरवता येते.\nD. हे animation कोणत्या स्पीड(slow, medium, high) ने व्हावे हे इथे ठरवता येते.\n11. गुगल ड्राइव्ह वर काम करत असताना, प्रत्येक बदल आपोआप सेव्ह होत असतो. त्यामुळे केलेले काम सेव्ह केले गेले नाही असा प्रश्नच उपस्थित होत नाही. अर्थात्‍ अश्या आपोआप डेटा सेव्ह होण्याने कधीकधी डोकेदुखी होऊ शकते. उदा. एखाद्या प्रेझेंटेशन मध्ये समजा आत्ता केलेल्या कामापेक्षा तासाभरापूर्वी केलेले काम जास्त योग्य वाटेल. अश्या वेळी गुगल ड्राइव्ह हे क्लाऊड स्टोअरेज असल्याचा फायदा मिळतो आणि केलेला प्रत्येक बदल आपल्याला File मेन्यू मधील >>> See Revision History वर जाऊन तपासून पहाता येतो. तो बदल पुन्हा प्रत्यक्षात देखील आणता येतो.\n12. आपण तयार केलेल्या Google Docs Presentation मध्ये इतरांकडून आपल्याला काही मदत हवी असेल तर आपण त्यांच्याबरोबर ते share करून, त्यांनाच त्यात बदल करायची मुभा देऊ शकतो. त्यामुळे एकाच वेळी एकाच Presentation वर अनेक जण काम करून त्यात योग्य ते बदल करु शकतात हा Google Docs Presentation चा सगळ्यात मोठ्ठा फायदा आहे.\nआकृती १० मध्ये उजव्या कोप-यात दिसत असलेल्या एक निळ्या रंगाच्या share बटणावर क्लिक केल्यावर किंवा File menu मधील Email Collaborators वर क्लिक केल्यावर ही विन्डो उघडेल.\nया आकड्याखाली एक link दिसते आहे, पण त्या link वर उठसूठ कोणालाही जाऊन Presentation बघता/ बदलता येणार नाही. कारण..\nहे presentation अजून Private आहे आणि Owner व्यतिरिक्त ते कोणालाही share केलेले नाही.\ninvite people च्या खाली एक रिकामा आयत दिसतो आहे तिथे ज्या व्यक्तींना ह्या Presentation मध्ये बदल करायची मुभा द्यायची आहे त्यांचे इमेल आयडी टाकावेत.\nत्या शेजारी असलेला can edit चा पर्याय तसाच राहू द्यावा. एखाद्या व्यक्तिला बदल करायची मुभा द्यायची नसेल त्या वेळी हा पर्याय can view असा बदलावा.\nइतके झाल्यावर share & save करावे.\nसगळ्यात खाली “Editors will be allowed to add people and change the permission” अशी सूचना आणि त्याच्या पुढे change असा पर्याय दिसेल. या वाक्याचा अर्थ असा की ज्या व्यक्तिला आपण हे presentation edit करायची मुभा दिली आहे; ती व्यक्ती आणखी काही व्यक्तींना ही मुभा देऊ शकते किंवा दिलेल्या परवानग्यांमध्ये बदल करू शकते. हा धोका आपल्याला पत्कारायचा नसेल तर change वर क्लिक करून खाली दिल्याप्रमाणे “only owner can change the permission” हा पर्याय निवडावा. पहा आकृती ११.\nअश्या त-हेने एकाच presentation वर अनेक जण आपापल्या सोईने वेगवेगळ्या ठिकाणाहून काम करू शकतात.\n13. आता हे तयार झालेले Presentation जर आपल्याला कुठे Embed करायचे झाल्यास File Menu मध्ये जाऊन Publish to the web हा पर्याय निवडावा. पुढे आकृती १२ प्रमाणे एक dialouge box उघडेल.\n1. Presentation Publish करणे थांबवण्यासाठी\n2. एकदा presentation Publish झाले की ही जी link दिसते आहे, ती ज्यांना माहीत असेल त्या व्यक्ती हे Presentation बघू शकतात.\n3. स्क्रिनवर दिसणारे presentation, त्याच्या player सकट कुठेही embed करण्याकरता हा कोड वापरता येईल.\n4. Google+, Gmail, Facebook किंवा Twitter वर हे Presentation पोस्ट करायचे झाल्यास त्या त्या ऍप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर, त्या त्या ऍप्लिकेशन चा Dialouge Box उघडेल आणि आपल्या त्यावर असलेल्या खात्यामार्फत ते संबंधित ठिकाणी पोस्ट केले जाईल.\n5. Presentation कोणत्या साईज मध्ये दिसावे याचा पर्याय इथे निवडता येईल.\n6. Presentation मधल्या slides किती सेकंदांच्या अंतराने उघडाव्यात हा पर्याय इथे निवडता येईल.\n7. Player load झाल्यावर लगेचच slideshow सुरू होऊ द्यायचा की नाही हा पर्याय इथे निवडता येईल.\n8. शेवटची slide संपल्यावर पुन्हा slideshow सुरू करावा की नाही हा पर्याय इथे निवडता येईल.\nही माहिती होती गुगल ड्राइव्ह वर तयार करायच्या प्रेझेंटेशनची. पण आपल्याकडे आधीपासूनच असलेले एखादे प्रेझेंटेशन गुगल ड्राइव्ह वर अपलोड कसे करावे आणि अपलोड केल्यावर ते इतरांना शेअर कसे करावे याबद्दलची माहिती इथे (http://www.netbhet.com/2013/09/how-to-use-google-drive.html) मिळेल.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nगुगल ड्राइव्ह वर प्रेझेंटेशन कसे करावे\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AE", "date_download": "2018-04-22T12:29:46Z", "digest": "sha1:4SRKJERFQN725CIJNPPI3NHKKGIETXMK", "length": 3464, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहम्मद अस्लम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपाकिस्तान क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nपाकिस्तानच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nपाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१७ रोजी २३:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/23535/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2--%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B5-%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA---", "date_download": "2018-04-22T12:15:52Z", "digest": "sha1:2M6LFJWH7RUQEGT5BBG2TNOHE6FF7WPT", "length": 5706, "nlines": 42, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nजमाल सिद्दिकी यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण व फळे वाटप\nभारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जमालभाई सिद्दिकी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदवन कोंढवा एनआयबीएम पुणे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तसेच ममता फौंडेशन कात्रज येथील मुलांना फळे वाटप करण्यात आले.या प्रसंगी आयोजक इसाकभाई पानसरे सरचिणीस अल्पसंख्यांक मोर्चा पुणे शहर,राजभाई तांबोळी,मुबारक भाई शेख(अध्यक्ष पर्वती मतदारसंघ), भगवान पाटोळे,अश्रफ अली,बंदेनवाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.वाढदिवस हा लोकोपयोगी उपक्रमाने साजरा व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले असे इसाकभाई पानसरे यांनी नमूद केले.\nसुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती\nस्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात\nकठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून\nरोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम\nसंजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती\nसंजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .\nगाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .\nशनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार\nखासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर\nअलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/ulhasnagar-news-doctors-defloration-death-pregnant-woman-and-child-77361", "date_download": "2018-04-22T12:21:33Z", "digest": "sha1:WC57J33QT5FY2CGUWMYEHLWOZJJUUZ6Z", "length": 15628, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "ulhasnagar news Doctor's defloration; death pregnant woman and child डॉक्टरच्या हलगर्जीपणा; गर्भवती महिलेसह अर्भक बाळाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nडॉक्टरच्या हलगर्जीपणा; गर्भवती महिलेसह अर्भक बाळाचा मृत्यू\nशनिवार, 14 ऑक्टोबर 2017\nउल्हासनगरः एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी सकाळपासून ताटकळत ठेवल्याने आणि सायंकाळी ऑपरेशन केल्याने त्यात या गर्भवती महिलेसह तिच्या अर्भक बाळाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना येथील सरकारी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे.\nया अनपेक्षित घटनेने संतप्त झालेल्या नातलगांनी रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केल्याने एका डॉक्टरची हकालपट्टी (कार्यमुक्तता) करण्यात आली असून, महिला डॉक्टरची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.\nउल्हासनगरः एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी सकाळपासून ताटकळत ठेवल्याने आणि सायंकाळी ऑपरेशन केल्याने त्यात या गर्भवती महिलेसह तिच्या अर्भक बाळाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना येथील सरकारी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे.\nया अनपेक्षित घटनेने संतप्त झालेल्या नातलगांनी रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केल्याने एका डॉक्टरची हकालपट्टी (कार्यमुक्तता) करण्यात आली असून, महिला डॉक्टरची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.\nशुक्रवारी (ता. 13) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास आंबिवली येथे राहणारी आरती चव्हाण ही गर्भवती महिला बाळंतपणासाठी उल्हासनगरातील सरकारी मध्यवर्ती रुग्णालयात आली होती. तुम्ही आंबिवली मध्ये राहत असल्याने कडोंमपाच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात का गेल्या नाहीत असा सवाल या महिलेला डॉक्टरांनी केला. या ठिकाणी नाव नोंदवलेले आहे, तपासण्या देखील झालेल्या आहेत, असे सांगीतल्यावरही डॉक्टरांनी तिला प्रसूतीसाठी सायंकाळ पर्यंत ताटकळत ठेवले. तिच्या प्रसूतीकळाच्या वेदना वाढू लागल्यावर तिला तब्बल 10 तासानंतर सायंकाळी 4.30 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यात आले. हे ऑपरेशन डॉक्टर सुहास कदम, डॉ. अर्चना आखाडे करत होते.\nएका तासानंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले आणि आम्ही मुलाला वाचवू शकलो नाही, असे त्यांनी आरतीच्या नातेवाईकांना सांगितले. आरती व्यवस्थित असल्याचेही ते म्हणाले. मात्र, त्यानंतर अर्ध्या तासाने आरतीची प्रकृती खालावल्याने तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात न्यावे लागणार, अशी धक्कादायक माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. शासकीय रुग्णवाहिका बोलावण्यात आली असे सांगून त्यांनी रात्री 9.30 वाजेपर्यंत नातेवाईकांची बोळवण केली. शेवटी खासगी रुग्णवाहिका सांगितली असे डॉक्टर म्हणाल्यावर नातलगांना संशय आला. त्यांनी आरतीला बघण्याचा हट्ट धरल्यावर आरतीचाही मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आल्यावर नातेवाईकांवर दुःखाचा डोंगरच कोसळला.\nरात्रीच आरतीचे सर्व नातलग जमा झाले. त्यांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. आज दुपारी जोपर्यंत डॉक्टरवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आरतीवर अंतिमसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेणाऱ्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात आरतीची मृतदेह ठेऊन आंदोलन केले.\nयासंदर्भात मध्यवर्ती सरकारी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणी डॉ. सुहास कदम यांना कार्यमुक्त (हकालपट्टी) करण्यात आले आहे. डॉ. कदम हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होते. डॉ. अर्चना आखाडे यांची आरोग्य उपसंचालक यांच्या वतीने गठीत करण्यात येणाऱ्या समिती मार्फत चौकशी केली जाणार, अशी प्रतिक्रिया डॉ. नांदापुरकर यांनी व्यक्त केली.\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/municipal-talking-enough-time-cross-road-47114", "date_download": "2018-04-22T12:28:25Z", "digest": "sha1:CQR4IRTLTWDJTD5PQTG436NTJ26GSQ2G", "length": 19989, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal talking enough time to cross the road महापालिका म्हणते, रस्ता ओलांडण्यासाठी पुरेसा वेळ! | eSakal", "raw_content": "\nमहापालिका म्हणते, रस्ता ओलांडण्यासाठी पुरेसा वेळ\nमंगळवार, 23 मे 2017\nपुणे - पादचाऱ्यांना सिग्नलवर आवश्‍यकतेपेक्षा निम्माच वेळ दिला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून स्पष्ट झाले आहे. तरीही महापालिकेचे अधिकारी म्हणतात, रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांना पुरेसा वेळ दिला जात आहे. पदपथांवरील अतिक्रमणांबाबतही महापालिकेचे अधिकारी हतबल असल्याचे दिसून येत आहे. ‘आम्ही कारवाई करतो, पण पुन्हा अतिक्रमणे होतात’, असा दुबळा बचाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.\nपुणे - पादचाऱ्यांना सिग्नलवर आवश्‍यकतेपेक्षा निम्माच वेळ दिला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून स्पष्ट झाले आहे. तरीही महापालिकेचे अधिकारी म्हणतात, रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांना पुरेसा वेळ दिला जात आहे. पदपथांवरील अतिक्रमणांबाबतही महापालिकेचे अधिकारी हतबल असल्याचे दिसून येत आहे. ‘आम्ही कारवाई करतो, पण पुन्हा अतिक्रमणे होतात’, असा दुबळा बचाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.\n‘असुरक्षित पादचारी’ या मालिकेद्वारे ‘सकाळ’ने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबतची परिस्थिती समोर आणली. एखादा रस्ता ओलांडण्यासाठी तरुणांना २० सेकंद आणि ज्येष्ठ नागरिकांना ३० सेकंद लागतात; मात्र महापालिका आणि वाहतूक पोलिस विभागाने निम्माच म्हणजे फक्त दहा सेकंदांचा कालावधी पादचाऱ्यांसाठी ठेवला आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी पादचारी सिग्नलचा ‘ग्रीन टाइम’ वाढवावा, अशी मागणी नागरिकांची आहे.\n‘इंडियन रोड काँग्रेस’ (आयआरसी) नियमावलीनुसार\nपदपथांची रुंदी १.८ मीटर ते २.५ मीटर असावी\nप्रत्यक्षात आपल्याकडे पदपथाची उंची\nवर्दळीच्या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल आणि भुयारी पादचारी मार्ग असावेत\nअन्यत्र, चार पदरी रस्त्यांवर शंभर ते दीडशे मीटर अंतरावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकाच्या ठिकाणी जागा मोकळी करून ठेवायला हवी.\n‘किमान १५ ते ३० सेकंद आवश्‍यक’\nउंचीचा निकष अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणी पाळला जात नाही; परंतु पदपथ सलग ठेवला जात नाही. अनेक ठिकाणी तो शेजारी असलेल्या घरे, सोसायट्या आदी प्रवेशद्वाराजवळ पदपथ खाली घेतला जातो. तो सलग आणि सपाटच असला पाहिजे. पदपथावरील अतिक्रमणे महापालिकेने दूर करायला हवीत. पादचाऱ्यांच्या वाहतूक नियंत्रण दिव्याबाबतही ‘आयआरसी’चे निकष आहेत. साधारणपणे दुपदरी रस्ता ओलांडण्यासाठी पंधरा सेकंदांचा वेळ पादचाऱ्याला दिला पाहिजे. त्यापेक्षाही कमी वेळ पादचाऱ्याला दिला जातो. हा वेळ वाढविणे आवश्‍यक आहे. ज्या ठिकाणी रस्ता चार पदरी आहे, अशा ठिकाणी रस्त्याच्या मध्यापर्यंत पंधरा सेकंद आणि उर्वरित रस्ता ओलांडण्यासाठी तेवढाच वेळ पादचाऱ्याला देणे आवश्‍यक आहे. वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार महापालिका संबंधित ठिकाणी वाहतूक नियंत्रण दिवे बसवते, हे दिवे बसविण्यापूर्वी महापालिकेच्या वाहतूक विभागानेही अभ्यास, पाहणी करून वाहन आणि पादचारी यांना पुढे मार्गस्थ होण्यासाठी वेळ निश्‍चित केला पाहिजे; परंतु तसे होत नाही, वाहतूक पोलिसांच्या सूचनेवरच महापालिका कार्यवाही करते.\n- हर्षद अभ्यंकर, धोरण समन्वयक, इन्स्टिट्यूट फॉर ट्रार्न्स्पोटेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी\n‘स्ट्रीट गाइडलाइन्स’ची अंमलबजावणी करा\nपादचारी हा घटक मोठा असूनही महापालिका त्याच्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास उदासीन आहे. गेल्यावर्षी पादचारी धोरण महापालिकेच्या सर्व साधारणसभेत मान्य झाले. त्याचप्रमाणे ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन गाइडलाइन्स’देखील मान्य केल्या; पण अद्याप त्याची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली नाही. पादचाऱ्याचा प्रवास हा सुरक्षित होण्यासाठी प्रत्यक्षात अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतील लोकांची मानसिकता बदलणे आवश्‍यक वाटते. पदपथच चांगले नसल्याने नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत, तो अन्य पर्यायाकडे वळतो. पादचाऱ्याला पदपथावरून सहज चालता यायला हवे आणि त्याला रस्ता सुरक्षितपणे ओलांडता आला पाहिजे, या पादचाऱ्याच्यादृष्टीने दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. केवळ जंगली महाराज रस्त्यावरील एक भाग पादचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आकर्षक करून उपयोग नाही. पदपथावर सुरक्षितपणे चालता येईल, अशा पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यानंतरच पुढील सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. पादचारी धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत, पण अपेक्षित प्रतिसाद महापालिका प्रशासनाकडून मिळत नाही.\n- प्रशांत इनामदार, संस्थापक, ‘पादचारी प्रथम’\nशहरात पादचारी धोरणानुसार रस्ता आणि पदपथावर पादचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे; परंतु काही भागातील पदपथावर अतिक्रमणे झाल्याच्या तक्रारी येतात. ती काढून पदपथ मोकळा ठेवण्याबाबत चर्चा केली जाते. ‘सिग्नल’चे सुसूत्रीकरण करताना, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे.\n- राजेंद्र राऊत, प्रमुख, पथ विभाग, महापालिका\nवर्दळीच्या रस्त्यांलगतच्या पदपथावर झालेल्या अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करून ते पादचाऱ्यांसाठी मोकळे केले जातात. मात्र, काही वेळेत पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. त्याकरिता, पुढील महिनाभर नियमित कारवाईसाठी मोहीम राबविली जाणार आहे. ज्यामुळे रस्ते आणि पदपथावर अतिक्रमणे होणार नाहीत.\n- संध्या गागरे, प्रमुख, अतिक्रमण विभाग\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/5672", "date_download": "2018-04-22T12:24:41Z", "digest": "sha1:OYOCKUESKUAX2QNYZQXXSQ6LSNOJUDWC", "length": 10879, "nlines": 275, "source_domain": "www.manogat.com", "title": "हे शब्द असे लिहा (वि - वे) | मनोगत", "raw_content": "\nहे शब्द असे लिहा (वि - वे)\nप्रेषक महेश (रवि., १४/०५/२००६ - १०:४५)\nहे शब्द असे लिहा (अं - अ)\nहे शब्द असे लिहा ( अ - अ २ )\nहे शब्द असे लिहा (अ - अ ३ )\nहे शब्द असे लिहा (अ - आ)\nहे शब्द असे लिहा ( आ - इ )\nहे शब्द असे लिहा (इ - उ)\nहे शब्द असे लिहा ( उ - उ )\nहे शब्द असे लिहा ( उ - ए )\nहे शब्द असे लिहा ( ए - क )\nहे शब्द असे लिहा ( क - का )\nहे शब्द असे लिहा ( का - कु )\nहे शब्द असे लिहा ( कुं - कों )\nहे शब्द असे लिहा ( कों - ख्रि )\nहे शब्द असे लिहा ( गा - गो )\nहे शब्द असे लिहा ( गो - च )\nहे शब्द असे लिहा ( च - चु )\nहे शब्द असे लिहा ( चु - ज )\nहे शब्द असे लिहा ( ज - जु )\nहे शब्द असे लिहा (जुं - टि)\nहे शब्द असे लिहा (टिं - त)\nहे शब्द असे लिहा (त - ति)\nहे शब्द असे लिहा (ति - त्रै)\nहे शब्द असे लिहा (त्रै - दि)\nहे शब्द असे लिहा (दि -दु)\nहे शब्द असे लिहा (दु - द्व्य)\nहे शब्द असे लिहा (ध - धृ)\nहे शब्द असे लिहा (धृ - ना)\nहे शब्द असे लिहा (ना - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - पं)\nहे शब्द असे लिहा (प - पा)\nहे शब्द असे लिहा (पा - पी)\nहे शब्द असे लिहा (पी - पै)\nहे शब्द असे लिहा (पो - प्र)\nहे शब्द असे लिहा (प्र - फि)\nहे शब्द असे लिहा (फि - बा)\nहे शब्द असे लिहा (बा - बें)\nहे शब्द असे लिहा (बे - भिं)\nहे शब्द असे लिहा (भि - म)\nहे शब्द असे लिहा (मं - मा)\nहे शब्द असे लिहा (मा - मृ)\nहे शब्द असे लिहा (मृ - यो)\nहे शब्द असे लिहा (यो - रा)\nहे शब्द असे लिहा (रा - ल)\nहे शब्द असे लिहा (ल - व)\nहे शब्द असे लिहा (व - वा)\nहे शब्द असे लिहा (वा -वि)\nहे शब्द असे लिहा (वि - वे)\nहे शब्द असे लिहा (वे - श)\nहे शब्द असे लिहा (श - शि)\nहे शब्द असे लिहा (शि - श्रु)\nहे शब्द असे लिहा (श्रु - स)\nहे शब्द असे लिहा (स -स)\nहे शब्द असे लिहा (स - सा)\nहे शब्द असे लिहा (सा - सुं)\nहे शब्द असे लिहा (सु - सो)\nहे शब्द असे लिहा (सो - स्वी)\nहे शब्द असे लिहा (स्वी - हु)\nहे शब्द असे लिहा (हु - ज्ञे)\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ४४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-kamla-mill-compound-fire-culprits-have-escaped-496984", "date_download": "2018-04-22T12:46:29Z", "digest": "sha1:PIEX54CBQPBODPYRKXDG4S4IA5YQKT2V", "length": 15318, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "कमला मिल्स कंपाऊंड आग : 'वन अबव्ह' मालकाच्या कुटुंबियांविरोधात गुन्हे दाखल होणार", "raw_content": "\nकमला मिल्स कंपाऊंड आग : 'वन अबव्ह' मालकाच्या कुटुंबियांविरोधात गुन्हे दाखल होणार\nतीन दिवसानंतरही कमला मिल अग्नितांडवातील सर्व आरोपी अजूनही मोकाटच आहेत. आरोपी परदेशात पळून जाऊ नयेत, म्हणून लूक आऊट नोटीस बजावण्यात आली. अभिजित मानकर, हृतेश संघवी आणि जिगर सिंघवी हे तिघे वन अबव्ह पबचे मालक आहेत. तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाच शोध पथकांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. हे सर्व सी ग्रेड हॉस्पिटिली एलएलपी कंपनीचे मालक आहेत. तर दुसरा गुन्हा मोजोज बिस्ट्रो पबच्या मालकावर नोंदवण्यात आला.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nकमला मिल्स कंपाऊंड आग : 'वन अबव्ह' मालकाच्या कुटुंबियांविरोधात गुन्हे दाखल होणार\nकमला मिल्स कंपाऊंड आग : 'वन अबव्ह' मालकाच्या कुटुंबियांविरोधात गुन्हे दाखल होणार\nतीन दिवसानंतरही कमला मिल अग्नितांडवातील सर्व आरोपी अजूनही मोकाटच आहेत. आरोपी परदेशात पळून जाऊ नयेत, म्हणून लूक आऊट नोटीस बजावण्यात आली. अभिजित मानकर, हृतेश संघवी आणि जिगर सिंघवी हे तिघे वन अबव्ह पबचे मालक आहेत. तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाच शोध पथकांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. हे सर्व सी ग्रेड हॉस्पिटिली एलएलपी कंपनीचे मालक आहेत. तर दुसरा गुन्हा मोजोज बिस्ट्रो पबच्या मालकावर नोंदवण्यात आला.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/navi-mumbai-belapur-panvel-harbour-mega-block-for-3-days-493639", "date_download": "2018-04-22T12:46:21Z", "digest": "sha1:D7OXDZ7ZX52MDMDPO33LVFN55Q6RUXVM", "length": 13690, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "ठाणे-नवी मुंबईकरांचा खोळंबा, रस्ते आणि रेल्वे मार्गावर ब्लॉक", "raw_content": "\nठाणे-नवी मुंबईकरांचा खोळंबा, रस्ते आणि रेल्वे मार्गावर ब्लॉक\nहार्बर मार्गावर नव्याने नेरुळ उरण मार्ग सुरू होणार आहे. या मार्गाला नेरुळ आणि बेलापूरहून जोडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून 72 तसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nगाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nठाणे-नवी मुंबईकरांचा खोळंबा, रस्ते आणि रेल्वे मार्गावर ब्लॉक\nठाणे-नवी मुंबईकरांचा खोळंबा, रस्ते आणि रेल्वे मार्गावर ब्लॉक\nहार्बर मार्गावर नव्याने नेरुळ उरण मार्ग सुरू होणार आहे. या मार्गाला नेरुळ आणि बेलापूरहून जोडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून 72 तसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/social-media-power-tips-blog-demo/12-about-me", "date_download": "2018-04-22T12:41:22Z", "digest": "sha1:4DBWYKKTFKSZH5632XOIA7O7H2FGXQAZ", "length": 3942, "nlines": 88, "source_domain": "www.netbhet.com", "title": "1.2 About Me - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\nमी सलिल सुधाकर चौधरी. \"सोशल मिडीयाचा प्रभावी वापर Social Media Power Tips\" या कोर्सचा शिक्षक.\nमी इलेक्ट्रिकल इंजीनीअरिंग आणि MBA चं शिक्षण घेतलं आहे. आणि त्यानंतर १४ वर्षे सेल्स, सर्विस , मार्केटींग मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं.\n२००८ साली मी एक छंद' म्हणून' नेटभेट.कॉम (netbhet.com) ही वेबसाईट सुरु केली आणि त्यानंतर गेली ८ वर्षे मी ब्लॉगलेखन, वेब डिझाईन, सोशल मेडीया मार्केटींग आणि ट्रेनर म्हणून काम करत आहे.\nनोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचं ठरेल असं जास्तीत जास्त शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्याचा निर्धार करून मी नेटभेटची सुरुवात केली आणि गेली ८ वर्षे अव्याहत पणे हे काम मी करत आहे.\nमायक्रोसॉफ्ट वर्ड २०१३ च्या या कोर्स प्रमाणेच मी मायक्रोसॉफ्ट एक्सेल २०१३, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट २०१३, वेब डीझायनींग इत्यादी कोर्सेस मराठीतून बनवले आहेत. आणि इतरही अनेक कोर्सेस मी माझ्या टीम सोबत बनवत आहे. आणि माय मराठीच्या सेवेत हे ज्ञान वाटपाच काम पुढे नेत आहे. तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा अशाच पाठीशी राहूद्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i120528050233/view", "date_download": "2018-04-22T12:35:31Z", "digest": "sha1:U54XQ7G5A4VUWBS62DLNRZWVLBYG56VW", "length": 7219, "nlines": 95, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कामसूत्रम् - अधिकरणम् ६", "raw_content": "\nजन्मानंतर पाचवी पूजनाचे महत्व काय\nकामसूत्रम् - अधिकरणम् ६\nमहर्षि वात्स्यायन यांच्या कामसूत्र ग्रंथात दाम्पत्य जीवनातील फक्त श्रृंगारच वर्णिलेला नसून कला, शिल्पकला आणि साहित्यपण संपादित केलेले आहे.\nअधिकरणम् ६ - अध्यायः १\nमहर्षि वात्स्यायन यांच्या कामसूत्र ग्रंथात दाम्पत्य जीवनातील फक्त श्रृंगारच वर्णिलेला नसून कला, शिल्पकला आणि साहित्यपण संपादित केलेले आहे.\nअधिकरणम् ६ - अध्यायः २\nमहर्षि वात्स्यायन यांच्या कामसूत्र ग्रंथात दाम्पत्य जीवनातील फक्त श्रृंगारच वर्णिलेला नसून कला, शिल्पकला आणि साहित्यपण संपादित केलेले आहे.\nअधिकरणम् ६ - अध्यायः ३\nमहर्षि वात्स्यायन यांच्या कामसूत्र ग्रंथात दाम्पत्य जीवनातील फक्त श्रृंगारच वर्णिलेला नसून कला, शिल्पकला आणि साहित्यपण संपादित केलेले आहे.\nअधिकरणम् ६ - अध्यायः ४\nमहर्षि वात्स्यायन यांच्या कामसूत्र ग्रंथात दाम्पत्य जीवनातील फक्त श्रृंगारच वर्णिलेला नसून कला, शिल्पकला आणि साहित्यपण संपादित केलेले आहे.\nअधिकरणम् ६ - अध्यायः ५\nमहर्षि वात्स्यायन यांच्या कामसूत्र ग्रंथात दाम्पत्य जीवनातील फक्त श्रृंगारच वर्णिलेला नसून कला, शिल्पकला आणि साहित्यपण संपादित केलेले आहे.\nअधिकरणम् ६ - अध्यायः ६\nमहर्षि वात्स्यायन यांच्या कामसूत्र ग्रंथात दाम्पत्य जीवनातील फक्त श्रृंगारच वर्णिलेला नसून कला, शिल्पकला आणि साहित्यपण संपादित केलेले आहे.\nवाईट . विशेषत : भला ह्या शब्दाबरोबर योजतात . भल्या बुर्‍या मारी होतां कोणी न विचारी होतां कोणी न विचारी - तुगा ३७४० .\n( चुकीनें उपयोग ) बुळा ; नपुंसक .\nकृतघ्न . नाना वसो घातला चारु माथां तुरंबिला बुरु - ज्ञा १७ २८१ .\nऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/beed-khajina-bavadi-special-story-491258", "date_download": "2018-04-22T12:47:43Z", "digest": "sha1:CBX25WYH4TBDWWUAGZLWJOV6WOGPSWPS", "length": 15347, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : बीड : जलव्यवस्थापनाचा अद्भूत चमत्कार, दुष्काळी भागातील पाणीदार 'बावडी'", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : बीड : जलव्यवस्थापनाचा अद्भूत चमत्कार, दुष्काळी भागातील पाणीदार 'बावडी'\nआजपासून सव्वाचारशे वर्षांपूर्वी मराठवाड्यावर जेव्हा निजामाची सत्ता होती. तेव्हा या अद्भुत विहिरीची रचना झाली. वास्तूशास्त्रज्ञ राजा भास्करने निझाम मुर्तुजाशाहकडून आलेला सगळा खजिना याच विहिरीच्या निर्मितीमध्ये खर्ची केला. आणि तिचं नाव पडलं, खजिना बावडी. याच बावडीचा इतिहास सांगणारा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nस्पेशल रिपोर्ट : बीड : जलव्यवस्थापनाचा अद्भूत चमत्कार, दुष्काळी भागातील पाणीदार 'बावडी'\nस्पेशल रिपोर्ट : बीड : जलव्यवस्थापनाचा अद्भूत चमत्कार, दुष्काळी भागातील पाणीदार 'बावडी'\nआजपासून सव्वाचारशे वर्षांपूर्वी मराठवाड्यावर जेव्हा निजामाची सत्ता होती. तेव्हा या अद्भुत विहिरीची रचना झाली. वास्तूशास्त्रज्ञ राजा भास्करने निझाम मुर्तुजाशाहकडून आलेला सगळा खजिना याच विहिरीच्या निर्मितीमध्ये खर्ची केला. आणि तिचं नाव पडलं, खजिना बावडी. याच बावडीचा इतिहास सांगणारा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/recipe/item/%E0%A4%89%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE.html?category_id=37", "date_download": "2018-04-22T12:37:02Z", "digest": "sha1:EXMR3NYYU5ELENQBICVSUUGDNGNH6FRS", "length": 3725, "nlines": 90, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "उषा पुरोहित खासियत : सोया | Usha Purohit Khasiyat Soya", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nउषा पुरोहित खासियत : सोया | Usha Purohit Khasiyat Soya पौष्टिक सोयाबीनच्या विविध लज्जतदार पाककृती\nचीन व जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये सोयाबीनचा वापर फार पुरातन काळापासून होत आला आहे. त्यातील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे आपल्याकडेही हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. अशा या पौष्टिक व गुणकारी सोयाच्या चविष्ट अशा तिखट व गोड पाककृतींचा खजिना अर्थात...\nसंपूर्ण पाककला (शाकाहारी) Sampoorna Pakakala (Veg)\nसंपूर्ण पाककला (शाकाहारी + नॉनव्हेज) Sampoorna Pakakala(Veg + NVeg)\nमायक्रोवेव्ह खासियत | Microwave Khasiyat\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-need-public-awareness-about-cyber-crimes-54589", "date_download": "2018-04-22T12:27:52Z", "digest": "sha1:UJOQGGAS7GR5BFAJLFJNPSYTQAUASZ6T", "length": 19029, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Need for public awareness about cyber crimes सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृतीची गरज | eSakal", "raw_content": "\nसायबर गुन्ह्यांबाबत जनजागृतीची गरज\nशुक्रवार, 23 जून 2017\nकठोर शिक्षेची तरतूद -\n- सोशल मीडियावर बनावट अकाउंट सुरू करणे, आक्षेपार्ह अथवा अश्‍लील मजकूर पाठविणे, भावना दुखावणे, तसेच भावना चाळविणारे अश्‍लील साहित्य प्रसारित करणे अशा गुन्ह्यांत तीन ते पाच वर्षे कैद आणि तीन लाख रुपये दंडाची तरतूद आहे.\nशाळा-महाविद्यालय आणि नोकरीच्या ठिकाणी आपसांतील मतभेद तसेच मैत्रींमधील दुराव्यातून सोशल मीडियावर बदनामी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातील सायबर गुन्हे शाखेकडे आलेल्या तक्रारींवरून ही धक्‍कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमध्ये तर, आस्थापना प्रमुखांनी पोलिसांच्या मदतीने कर्मचाऱ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागृती करण्याची गरज आहे.\nमहाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये मैत्रीचे नाते तुटल्यास अथवा प्रेमभंगातून प्रतिमा मलिन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काहीजण मुद्दामहून मित्र-मैत्रिणींना त्रास देण्यासाठी सोशल मीडियावर बदनामी करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सायबर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात न घेतल्यामुळे काही विद्यार्थी आणि तरुणांवर करिअर उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. बहुतांश गुन्हे ओळखीच्या व्यक्‍तीकडूनच केले जातात. विद्यार्थी आणि पालकांनी वेळीच खबरदारी घेतल्यास त्याचे दुष्परिणाम टाळता येतील.\nसायबर गुन्ह्यांच्या काही प्रातिनिधिक घटना...\n1) एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुण-तरुणीचे प्रेम जुळले. काही महिने सोबत घालविल्यानंतर त्यांनी स्वत:चे व्हिडिओ काढले. नंतर मुलीने जातीमुळे लग्नास नकार दिला. त्या तरुणीचा दुसऱ्यासोबत विवाह झाला. त्यामुळे त्याने चिडून तो व्हिडिओ अश्‍लील संकेतस्थळावर अपलोड केला. तसेच, तिच्या पतीलाही कळविले. याप्रकरणी त्या दाम्पत्याने सायबर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली आहे.\n2) स्वारगेट परिसरातील एका सोसायटीतील सातवीच्या वर्गातील मुलाने अकरावीत शिकणाऱ्या मुलीचे फेसबुकवर बनावट अकाउंट सुरू केले. त्या मुलीचे व्हॉटसऍपवरील छायाचित्र कॉपी करून फेसबुकवर टाकले. तिच्याशी अश्‍लील चॅटिंग सुरू केले. हा प्रकार त्या मुलानेच केला असावा, असा संशय आल्यावर मुलीच्या आईने स्वारगेट पोलिस ठाणे गाठले. अखेर हे प्रकरण सायबर गुन्हे शाखेत पोचले. पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे पुन्हा असे करणार नसल्याच्या अटीवर त्याला समज देऊन सोडून दिले. मात्र, या घटनेमुळे मुलासह कुटुंबाला तेथून घर बदलण्याची वेळ आली.\n3) हिंजवडी येथील आयटी कंपनीत मुलाखतीसाठी तरुणी गेली होती. तिने तेथे नोकरीचा अर्ज भरून दिला. दुसऱ्या दिवसापासून तिला मोबाईलवर अश्‍लील फोन येण्यास सुरवात झाली. त्या मुलीने तिच्या आजीला हा प्रकार सांगितला. त्यावर आजीने लॅंडलाइन फोनवरून त्या मुलाला खडसावले. पण त्या मुलाने आजीलाही अश्‍लील फोन करून त्रास देण्यास सुरवात केली. मुलीने सायबर गुन्हे शाखेत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी तो तरुण नागपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सायबर पोलिसांनी नागपूर पोलिसांना कळविले आहे.\n4) एका तरुणाने फेसबुकवर तरुणीच्या नावे बनावट अकाउंट सुरू केले. तिच्या प्रोफाईलवर अभिनेत्रीचे छायाचित्र लावले. तसेच, स्टेटसमध्ये ती \"यंगेज' असल्याचे दाखविले. ही बाब मुलीला माहीत नव्हती. तिला लग्नाचे स्थळ आल्यानंतर मुलाच्या भावाने फेसबुकवरून तिची माहिती काढली. तेव्हा मुलीचे स्टेट्‌स \"यंगेज' पाहून त्याने हा प्रकार भावाला सांगितला. त्यामुळे तरुणीचे लग्न मोडले. त्या तरुणीने तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.\nपुणे शहरात फेसबुक, ट्‌विटर, इन्स्ट्राग्राम या सोशल मीडियाचा वापर करून सायबर गुन्हे करण्याचे प्रमाण एकूण सायबर गुन्ह्यांच्या तुलनेत 25 टक्‍के इतके आहे. त्यामध्ये सर्वाधिक 22 टक्‍के फेसबुक, एक टक्‍का ट्‌विटर आणि अन्य सोशल मीडियाचे प्रमाण दोन टक्‍के इतके आहे.\n- फेसबुकवर मैत्रीच्या बहाण्याने 40 हून अधिक गुन्हे. महिलांची फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक.\n- मोबाईलवर व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून 101 गुन्हे\n- एकूण अर्जांच्या तुलनेत प्रमाण 4.96 टक्‍के\n- नागरिकांनी घ्यावयाची दक्षता....\n- फेसबुकवर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींसोबत संभाषण करताना खबरदारी घ्यावी.\n- ओळख असलेल्या व्यक्‍तींचीच फ्रेंड रिक्‍वेस्ट स्वीकारावी.\n- स्वतःची वैयक्‍तिक माहिती तसेच, मित्र-मैत्रिणींची माहिती पाठवू नये.\n- आक्षेपार्ह संदेश पाठवू नयेत. चॅटिंग करताना खबरदारी घ्यावी.\n- फेसबुकवर अनोळखी व्यक्‍तींना स्वतःचे आणि कुटुंबीयांचे छायाचित्र पाठवू नये.\n- पासवर्ड कोणालाही देऊ नये.\n- महापुरूषांबाबत किंवा जातीय तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश डिलीट करावेत. ते फॉरवर्ड करू नयेत.\n- एखादी पोस्ट टाकताना विचार करूनच टाकावी.\n- मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर पालकांद्वारेच संपर्क साधावा.\n- अश्‍लील मजकूर प्राप्त झाल्यास पोलिस ठाण्यात संपर्क साधा.\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://padmashripatil.blogspot.com/2011/09/blog-post.html", "date_download": "2018-04-22T12:36:53Z", "digest": "sha1:HQSF7K5QTWA4ZUESZ6X52LLW4YA266CY", "length": 2736, "nlines": 46, "source_domain": "padmashripatil.blogspot.com", "title": "मोगरा..: पुन्हा एकदा मला शाळेत जायचंय....", "raw_content": "\nपुन्हा एकदा मला शाळेत जायचंय....\nबाबांच्या हाताला धरून शाळेत जायचंय,\nम्हणाले बाबा जरी पहिल्या ओळीत बस,\nओळीत शेवटी बसून दुपारी पेंगायचंय ...\nपुन्हा एकदा मला शाळेत जायचंय....\nसर्वांच्या बरोबर वनभोजन करायचय,\nचिंचा, आवळे खात कापसाच्या म्हातारीला पकडायचंय,\naquaguard सोडून टाकीच पाणी प्यायचय ...\nपुन्हा एकदा मला शाळेत जायचंय...\nआईने दिलेला डब्बा सोडून मित्राचा डब्बा खायचाय,\nसुदाम्याचे पोहे रुचकर म्हणत स्वतःला कृष्ण मानायचंय,\nचाराण्याचा बर्फ गोळ्यांनी ओठांना रंगवायचं..\nपुन्हा एकदा मला शाळेत जायचंय...\nलहानपणीच्या प्रश्नाला मला आता उत्तर द्यायचाय\nएकदा पुन्हा लहान व्हायचंय...\nपुन्हा एकदा मला शाळेत जायचंय...\n- पद्मश्री पाटील ..\nमी माझ्यासारखी .... आयुष्याबद्दल सिरीयस पण स्वच्छंद जगणारी, इतरांची काळजी घेणारी पण स्वमर्जी जपणारी...\nपीएच. डी. ची शाळा मला आवडत नाही ...\nपुन्हा एकदा मला शाळेत जायचंय....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://happyvalentinesdayy.com/mr/category/sms/bangla/", "date_download": "2018-04-22T12:45:24Z", "digest": "sha1:QD4RRWNWSEN2WW2TNZYA4HQRNNCT7ATY", "length": 6057, "nlines": 100, "source_domain": "happyvalentinesdayy.com", "title": "बांगला - खूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे 2018 बाजारभाव चित्र एसएमएस कार्ड वॉलपेपर & वेळापत्रक", "raw_content": "खूप आनंद झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे 2018 बाजारभाव चित्र एसएमएस कार्ड वॉलपेपर & वेळापत्रक\nगुलाब दिवस 7 फेब्रुवारी\nदिवस प्रस्तावित 8 फेब्रुवारी\nचॉकलेट दिवस 9 फेब्रुवारी\nमुलाचे खेळातील दिवस 10 फेब्रुवारी\nवचन दिवस 11 फेब्रुवारी\nमिठी दिवस 12 फेब्रुवारी\nदिवस चुंबन 13 फेब्रुवारी\nदिवस आराम 16 फेब्रुवारी\nसुगंध दिवस 17 फेब्रुवारी\nनखरा दिवस 18 फेब्रुवारी\nकबुलीजबाब दिवस 19 फेब्रुवारी\nगहाळ दिवस 20 फेब्रुवारी\nदिवस जगभरातील सर्व आहे, आपण विषयावर आवडते आपल्याला सहज बांगला एसएमएस सामायिक करा आणि त्यांना आपल्या खोल प्रेम दाखवू शकता खाली आम्ही दिवस बांगला एसएमएस घड आहे.\nसर्व आपण व्हॅलेंटाईन्स डे मध्ये सांगण्याची गरज 10 इन्फोग्राफिक्स\nव्हॅलेंटाईन्स डे च्या शुभेच्छा प्रेम कविता प्रतिमा\nआनंदी दिवस कार्ड शब्दश: आपले थेट व्यक्त\nमी अडचण दृष्टीने आपल्या सावली आहे - एक व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा भेटवस्तू\nबाजारभाव सह दिवस वॉलपेपर 2018\nखूप आनंद झाला दिवस प्रेम सर्वोत्तम कविता 2018\nखूप आनंद झाला दिवस प्रेम सर्वोत्कृष्ट कविता\nदिवस नवीन एसएमएस 2018\nखूप आनंद झाला दिवस एसएमएस\nखूप आनंद झाला दिवस प्रेम तुटलेले ह्रदय प्रतिमा\nगुलाब दिवस 7 फेब्रुवारी\nदिवस प्रस्तावित 8 फेब्रुवारी\nचॉकलेट दिवस 9 फेब्रुवारी\nमुलाचे खेळातील दिवस 10 फेब्रुवारी\nवचन दिवस 11 फेब्रुवारी\nमिठी दिवस 12 फेब्रुवारी\nदिवस चुंबन 13 फेब्रुवारी\nदिवस आराम 16 फेब्रुवारी\nसुगंध दिवस 17 फेब्रुवारी\nनखरा दिवस 18 फेब्रुवारी\nकबुलीजबाब दिवस 19 फेब्रुवारी\nगहाळ दिवस 20 फेब्रुवारी\n'व्हॅलेंटाईन डे' वॉट्स डीपी\n'व्हॅलेंटाईन डे' काय वाट्टेल अनुप्रयोग स्थिती\nखूप आनंद झाला दिवस होते अॅपॉस्ट्रॉफी\n'व्हॅलेंटाईन डे' फेसबुक स्थिती\nव्हॅलेंटाईन डे कल्पना 2018\nव्हॅलेंटाईन्स डे Alyce गीत\nव्हॅलेंटाईन्स डे फेसबुक कव्हर फोटो\nव्हॅलेंटाईन्स डे फेसबुक डीपी\n© कॉपीराईट 2018, सर्व हक्क राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/malegaon-news-melgaon-municipal-78842", "date_download": "2018-04-22T12:11:00Z", "digest": "sha1:NDWSMEMFRZ4BGUFK2H62BPLNOE3ILFJJ", "length": 13424, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "malegaon news melgaon municipal विशेष विकास निधीच्या आठ कोटींच्या कामांना मंजुरी | eSakal", "raw_content": "\nविशेष विकास निधीच्या आठ कोटींच्या कामांना मंजुरी\nबुधवार, 25 ऑक्टोबर 2017\nमालेगाव - महापालिकेला राज्य शासनातर्फे प्राप्त आठ कोटी विशेष विकास निधीतून प्रस्तावित असलेल्या 58 विविध विकासकामांपैकी सुशोभीकरण व वॉलकंपाउंडची सहा कामे वगळता 52 वेगवेगळ्या विकासकामांना आज नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या विशेष विकास निधी आराखडा मंजुरीच्या त्रिसदस्यीय समिती सभेत मंजुरी देण्यात आली. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पाच कोटी विकास निधीतून प्रस्तावित असलेले गिरणा नदीचे सुशोभीकरण, संरक्षक भिंत, उद्यान या कामाचा प्रकल्प आराखडा व प्रस्तावात दुरुस्ती सुचवत फेरप्रस्ताव सादर करण्याचे महापालिका प्रशासनाला आदेश दिले.\nमालेगाव - महापालिकेला राज्य शासनातर्फे प्राप्त आठ कोटी विशेष विकास निधीतून प्रस्तावित असलेल्या 58 विविध विकासकामांपैकी सुशोभीकरण व वॉलकंपाउंडची सहा कामे वगळता 52 वेगवेगळ्या विकासकामांना आज नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या विशेष विकास निधी आराखडा मंजुरीच्या त्रिसदस्यीय समिती सभेत मंजुरी देण्यात आली. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पाच कोटी विकास निधीतून प्रस्तावित असलेले गिरणा नदीचे सुशोभीकरण, संरक्षक भिंत, उद्यान या कामाचा प्रकल्प आराखडा व प्रस्तावात दुरुस्ती सुचवत फेरप्रस्ताव सादर करण्याचे महापालिका प्रशासनाला आदेश दिले.\nराज्य शासनातर्फे दोन वेगवेगळ्या टप्प्यांत मिळालेल्या 13 कोटींचा विशेष विकास निधीतील कामांचा आराखडा मंजुरीसाठी आज नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात त्रिसदस्यीय समितीची सभा झाली. विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रभारी महापालिका आयुक्त अजय मोरे आदी समितीचे तीन सदस्य, महापालिका शहर अभियंता कैलास बच्छाव, उपअभियंता संजय जाधव आदी उपस्थित होते. सभेत आठ कोटी विकास निधीतील रस्ते कॉंक्रिटीकरण, हॉटमिक्‍स रस्ते, नाले बांधकाम, गटार कामे, सामाजिक सभागृह, पेव्हर ब्लॉक, जिमखाने, वाचनालय यासह पूर्व-पश्‍चिम भागातील विविध प्रभागांतील 52 कामांना मंजुरी देण्यात आली. समितीकडून प्रस्तावित कामांची यादी प्राप्त होताच निविदा काढून ही कामे तातडीने सुरू करण्यासाठी सूचना देण्यात येतील, असे महापौर रशीद शेख यांनी सांगितले. प्रलंबित असलेल्या या कामांसाठी श्री. शेख यांनी पाठपुरावा केला होता.\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-04-22T12:34:23Z", "digest": "sha1:QV4R2VPMNWNQEWMGW7S3VLOELF3HWK7P", "length": 4016, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उझबेकिस्तानमधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► उझबेकिस्तानचे टेनिस खेळाडू‎ (१ प)\n\"उझबेकिस्तानमधील खेळ\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.vadanikavalgheta.com/2007/04/blog-post_06.html", "date_download": "2018-04-22T12:46:16Z", "digest": "sha1:U3RQBGUQKWKYEFEBYHSYGTBVLNTJFL4V", "length": 14404, "nlines": 401, "source_domain": "www.vadanikavalgheta.com", "title": "Vadani Kaval Gheta: पावभाजी (Pav Bhaji)", "raw_content": "\n२ बटाटे साल काढलेले\n१ मध्यम ढबु मिरची\nसाधारण पाव किलो cauliflower\nवरील सगळ्या भाज्या मोठे मोठे (२-२ इंचाचे) तुकडे करुन कुकर मधे १ शिट्टी करुन शिजवुन घ्याव्यात. शिजवताना पाणी सुटेल ते बाजुला काढुन ठेवुन भाज्या पोटॅटो मॅशरने ठेचुन साधरण लगदा करुन घ्यावा.\n१ मोठा कांदा (शक्यतो लाल)अगदी बारीक चिरुन\n२ मध्यम टोमॅटो बारीक चिरुन\n१ मोठी वाटी मटार मायक्रोवेव मधे बोटचेपे शिजवुन\n१ इंच आले खिसुन\n२-३ चमचे बादशहाचा पावभाजी मसाला\nमध्यम आकाराच्या कढईत तेल तापवुन त्यात जिरे, मोहरी, हळद घालुन फ़ोडणी घालावी. त्यावर कांदा परतावा. कांदा नीट गुलबट रंगावर परतावा. त्यात टोमॅटो घालुन परातायला घ्यावे. परतताना त्यात मीठ, पावभाजी मसाला, धणे पावडर, खिसलेले आले घालावे. आता हे सर्व मिश्रण तेल सुटेपर्यंत परतावे. त्यावर शिजवलेले मटार दाणे घालुन परतावे. १-२ मि. परतल्यावर पोटॅटो मॅशरने ते ठेचुन घ्यावेत. त्यावर बकिच्या भाज्यांचे मिश्रण घालुन व्यवस्थीत मिसळावे. भाजी खुप घट्ट होत असेल तर भाज्यांचे शिजवलेले पाणी घालावे. चविप्रमाणे तिखट मीठ घालावे.\nपावभाजीचे पाव गरम करताना तेल किंवा तुपावर भाजावेत.\n१. भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमीजास्त करावे.\n२. मायक्रोवेव नसेल तर मटार चळणीवर वाफ़वुन घेता येतात किंवा फोडणीमधे बोटचेपे शिजवले तरी चालतात.\n३. के. प्र. पावभाजी मसाला अतीशय छान आहे मिळत असेल तर तोच वापरावा.\n४. गाड्यावरची पावभाजी भरपुर बटर मधे केलेली असते पण मला बटरची चव खुप अवडत नसल्याने मी बटर कधीही वापरत नाही.\n५. भाजी खुप प्रमाणात केल्यास पाव पण खुप भाजावे लागतात त्यासाठी तेल किंवा बटर लावुन १५० डीग्री फॅरेनहाईट वर ओव्हन गरम करुन त्यात ५ ते ७ मिनीटे ठेवावे.\n६. वरुन घालायचा कांदा कच्चा आवडत नसेल तर किंचीत तेलावर परतुन त्यावर खोडेसे मीठ आणि पाव्भाजी मसाला भुरभुरावा.\nपण हॉटेल च्या पाव भाजी सारखा रंग येत नाही.\nतंदूर कलर कसा वापरतात त्याचे काही साईड इफ़ेक्ट्स आहेत का\nअश्विनी, मला वाटते हॉटेलमधे बटाटा आणि टोमॅटोचे प्रमाण अधिक असते बाकी भाज्या नावापुरत्या असतात. त्यामुळे त्या भाजीचा रंग लालसर येत असावा. मी कधी रंग घालुन भाजी करुन पाहीली नाही पण खात्रीशीर रंग मिळणार असतील तर इम्रुतीचा रंग थोडासा वापसुन पहायला हरकत नाही.\nमी ढबु मिरची वापरताना लाल रंगाची वापरते त्यामुळे मग तो लाल रंग छानच दिसतो.\nमहाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...\nIdli Chutney इडली - इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या ...\n( Link to English Recipe ) १ मोठा लाल कांदा तिखट, मीठ - चवीप्रमाणे बेसन अंदाजे लागेल तितके तेल तळण्यासाठी लागेल तितके किMचीत हळ...\n( Link to English Recipe ) कारले ही तशी मला न आवडणारी भाजी. पण घरी आवडते म्हणुन करायला आणि थोडीशी खायला पण शिकले :) Karlyachi bhaji २-३...\nवदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||\nजीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||\nमोडाण्यांची भेळ (Sprout Bhel)\nपालकाची कोशिंबीर (Spinach Salad)\nमुळ्याची कोशिंबीर - २ (Radish Salad -1)\nमुळ्याची कोशिंबीर - १ (Radish Salad)\nकोबीची कोशिंबीर (Cabbage Salad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/recipe/item/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80.html?category_id=37", "date_download": "2018-04-22T12:36:19Z", "digest": "sha1:SJDYTXHBVQ3ZSEHHKMSXEAW4PD3NTP65", "length": 4245, "nlines": 89, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "संपूर्ण पाककला (शाकाहारी + नॉनव्हेज) Sampoorna Pakakala(Veg + NVeg)", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nसंपूर्ण पाककला (शाकाहारी + नॉनव्हेज) Sampoorna Pakakala(Veg + NVeg) सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच\nमुख वैशिष्ट्ये : v सर्वसमावेशक पाककृती v आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ v निवडीसाठी भरपूर पदार्थ v पदार्थांमधील वैविध्य v सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ v सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन v सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला\nदसरा - दिवाळी ऑफर\nया पुस्तकावर रु.१२५चं 'छोटे प्रभावी आरोग्य सल्ले' विनामूल्य \nसंपूर्ण पाककला (शाकाहारी) Sampoorna Pakakala (Veg)\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/03/earth-hour-2010-switch-off.html", "date_download": "2018-04-22T12:28:23Z", "digest": "sha1:2EQPFBSIP53TCGE5A7W5MSDD6SOE2QV5", "length": 5877, "nlines": 65, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Earth Hour 2010 - \"Switch off\" - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nवर्ल्ड वाइल्डलाइफ फेडरेशनने (WorldWildlife Federation - विश्व वन्यजीव संगठना) \"दिवे विझवा\" (switch offlights) नावाची एक मोहीम हाती घेतली आहे. ग्लोबल वॉर्मींगचे पृथ्वीवर होणारया दुष्परीणामांची सामान्य जनतेस जाण व्हावी म्हणुनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जगभरातील ८५ देशांमधल्या तब्बल ८०० शहरांमधील नागरीक २७ मार्च २०१० ला रात्री ८.३० ते ९.३० च्या दरम्यान विजेवर चालणारे सर्व दिवे आणि उपकरणे बंद ठेवणार आहेत.\nयाबाबत अधिक माहीती जाणून घेण्यासाठीwww.earthhour.in या वेब साइट्ला भेट द्या. खाली दिलेला हा व्हीडीओ पण अतिशय रंजक आहे.\nटिप - हि माहीती देणारी एक ई-मेल सर्वत्र पाठविण्यात येत आहे. कदाचीत तुम्हाला आधीपासूनच याची माहीती असेलही. मात्र तरीही मी हा पोस्ट लिहित आहे कारण हा लेख वाचून जर एका माणसाने देखिल एक तास दिवे बंद ठेवुन पर्यावरणरक्षणाच्या या कार्याला हातभार लावला तरी मी या पोस्टला यश मिळाले असे समजेन.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/belgaum-news-accident-near-shankeshwar-76086", "date_download": "2018-04-22T12:22:33Z", "digest": "sha1:QTWFMA5ZB2ZY5CUQAVVJVBCFBKEYSVYP", "length": 10509, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum news accident near Shankeshwar संकेश्‍वरजवळ अपघातात मोटार सायकलस्वार ठार | eSakal", "raw_content": "\nसंकेश्‍वरजवळ अपघातात मोटार सायकलस्वार ठार\nशनिवार, 7 ऑक्टोबर 2017\nसंकेश्‍वर - येथील महामार्गावर हेब्बाळ (ता. हुक्केरी) नजीक शुक्रवारी (ता. 6) रात्री उशिरा झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.\nसंकेश्‍वर - येथील महामार्गावर हेब्बाळ (ता. हुक्केरी) नजीक शुक्रवारी (ता. 6) रात्री उशिरा झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.\nशिवपुत्र गणपती लब्बी (वय 25 रा. गंगानगर, संकेश्‍वर) असे मृताचे नाव आहे. किरण ऊर्फ राजू बाबूराव सपाटे (वय 45 रा. अंकली रोड, संकेश्‍वर) असे जखमीच नाव आहे. शुक्रवारी (ता. 6) रात्री 1 वाजण्याच्या सुमारास बेळगावहून संकेश्‍वरकडे मोटार सायकल (केए 23 एस 5523) ने अज्ञात वाहनाला धडक दिली. त्यात मोटारसायकलस्वार शिवपुत्र लब्बी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागे बसलेल्या सपाटे यानाही गंभीर जखम झाली. त्यांना बेळगावमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद संकेश्‍वर पोलिस ठाण्यात झाली आहे.\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nमेहुणबारे रस्त्यावर दुचाकी जळून खाक\nमेहुणबारे (चाळीसगाव) - चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दुचाकी जळून खाक झाली. मेहुणबारे येथील गिरणा...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/photos/ravichandran-ashwin-breaks-dennis-lillees-record-to-become-fastest-to-pick-300-test-wickets-483326", "date_download": "2018-04-22T12:49:51Z", "digest": "sha1:S53FQMXWH4EDKRG6KKIU4DXOLJ3ISAG5", "length": 12285, "nlines": 114, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "Ravichandran Ashwin Breaks Dennis Lillee's Record to Become Fastest To Pick 300 Test Wickets| सुपरफास्ट 300 विकेट्स, अश्विनचा नवा विक्रम!", "raw_content": "\nसुपरफास्ट 300 विकेट्स, अश्विनचा नवा विक्रम\nसुपरफास्ट 300 विकेट्स, अश्विनचा नवा विक्रम\nBy: एबीपी माझा वेब टीम अधिक माहिती: Dennis Lillee India INDvsSL r ashwin ravichandran ashwin Sri lanka Test Wickets आर अश्विन कसोटी विकेट डेनिस लिली भारत वि श्रीलंका रवीचंद्रन अश्विन\nनागपूर कसोटीत टीम इंडियाने श्रीलंकेवर एक डाव आणि 239 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या कसोटीत टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विननं 63 धावांत चार विकेट्स काढून श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली.\nक्रिकेट इतिहासात आर अश्विनने असा विक्रम केला आहे, ज्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.\nअश्विनने कसोटी विकेट्सचं त्रिशतक साजरं केलंच, शिवाय सर्वात जलद 300 विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून त्याची नोंद झाली आहे.\nअश्विनने 54 कसोटी सामन्यांमध्येच तीनशे विकेट्स घेऊन डेनिस लिलीचा 56 कसोटी सामन्यांचा विक्रम मोडीत काढला.\nऑस्ट्रेलियाचे महान गोलंदाज लिली यांनी 1981 मध्ये 56 कसोटी सामन्यात 300 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 36 वर्षांनी अश्विनने हा विक्रम मोडला आहे.\nइतकंच नाही तर अश्विनने हा विक्रम करताना 300 विकेट्स घेणाऱ्या भल्याभल्यांना मागे टाकलं आहे. यामध्ये श्रीलंकेचा मुथैय्या मुरलीधरन (58 कसोटी), रिचर्ड हेडली, माल्कम मार्शल आणि डेल स्टेन (61 कसोटी) यांचा समावेश आहे.\nदरम्यान, कसोटीमध्ये 300 विकेट्स घेणारा अश्विन हा पाचवा गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या पुढे अनिल कुंबळे (619), कपिल देव (434), हरभजन सिंह (417) आणि झहीर खान (311) हे गोलंदाज आहेत.\nअधिक माहिती: Dennis Lillee India INDvsSL r ashwin ravichandran ashwin Sri lanka Test Wickets आर अश्विन कसोटी विकेट डेनिस लिली भारत वि श्रीलंका रवीचंद्रन अश्विन\nमिलिंद सोमण आणि अंकिता कोवरच्या लग्नाचे फोटो\nमगरीने ओढलेल्या सागरचा मृतदेह शोधण्यात अखेर यश\nगेलने या आयपीएलमधला सर्वात मोठा विक्रम मोडला\nअरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का\nशाहरुखच्या रिल लाईफमधील मुलीचं बोल्ड फोटोशूट\nन्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं\nटिप्स : भरजरी साड्यांची काळजी कशी घ्यावी\nटीना आणि अतहरच्या लग्नाचं दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन\nसोन्याच्या जेजुरीत 'यळकोट यळकोट, जय मल्हार'चा गजर\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://bobhata.com/lifestyle/online-diwali-ank-2017-passbook-anadanche-1447", "date_download": "2018-04-22T12:21:24Z", "digest": "sha1:TSDONKPDSMGO3REK35ZLCOAIAYT64CIS", "length": 2409, "nlines": 33, "source_domain": "bobhata.com", "title": "वाचा ऑनलाईन दिवाळी अंक: पासबुक आनंदाचे", "raw_content": "\nवाचा ऑनलाईन दिवाळी अंक: पासबुक आनंदाचे\nबँकेच्या ठराविक आकडेमोडीव्यतिरिक्त, आपल्या लेखणीने आपल्या काळजातील स्पंदने टिपणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांकडून जे निर्मिले जाते....त्याचा प्रत्यय म्हणजे \"पासबुक आनंदाचे\".\nबँक कर्मचाऱ्यांच्या साहित्याने नटलेला, खमंग खुमासदार साहित्याने सजलेला, सुख-समृद्धी नावाच्या बँकेत आनंदाची भर घालणारा दिवाळी विशेषांक\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nराणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...\nआयपीएल २०१८ : असा असतो आयपीएल खेळाडू आणि बीसीसीआयमधला करार...\nआता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज कसा वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती\nच्यायला या बँका बुडतात तरी कशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/259?page=3", "date_download": "2018-04-22T12:40:09Z", "digest": "sha1:5MHUJ3GXG33AFXV6TGDYT2R3G2QDMUUN", "length": 15525, "nlines": 125, "source_domain": "www.manogat.com", "title": "नेहमी चुकणारे शब्द | मनोगत", "raw_content": "\nअसुर असुर म्हणजे दैत्य, राक्षस, सुर म्हणजे देव. सुर आणि असुर या दोन्ही शब्दांत सला पहिला उकार आहे. उच्चारताना 'असूर' अशी चूक होऊ शकते व त्यामुळे लिहितानाही ती होते; ती टाळावी. आसुरी म्हणजे राक्षसी. (उदाहरणार्थ आसुरी आनंद, आसुरी उपाय इत्यादी). त्याही शब्दात सला पहिला उकार आहे. सूर (सू दीर्घ) हा शब्द संगीतातील स्वर या अर्थी रूढ आहे.\nअस्थिपंजर अस्थि म्हणजे हाड. पंजर म्हणजे पिंजरा, सापळा. अस्थिपंजर या शब्दांची फोड अस्थि+ पंजर अशी होते. हा मूळ शब्द संस्कृत आहे. म्हणून सामासिक शब्दात तो ऱ्हस्वान्तच लिहावा. अस्थीपंजर असे लिहू नये. अस्थिपंजरचा अर्थ हाडांचा सापळा.\nअहल्या अहल्या हे नाव पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहल्या होते. अ + हल्या अशी याची फोड आहे. हल्य या शब्दाचा अर्थ निंद्य. जी निंद्य नाही, ती अहल्या. या शब्दाऐवजी अहिल्या असा शब्द वापरल्याचेही तुम्हाला आढळेल. तो अपभ्रंश आहे. अहल्या हा शब्द वापरणे योग्य कसे, हे त्याच्या अर्थावरून स्पष्ट होते.\nआकस्मिक अचानक, अकल्पित, एकाएकी, अनपेक्षित हे आकस्मिक या शब्दाचे अर्थ आहेत. अकस्मात हादेखील शब्द त्याच अर्थांनी वापरला जातो. त्यात पहिले अक्षर अ आहे; मात्र आकस्मिकमध्ये पहिले अक्षर 'आ' आहे, हे ध्यानात ठेवावे. आकस्मिकमध्ये स्मवर पहिली वेलांटी आहे. (आकस्मीक असे लिहिणे चूक.) आकस्मिक ऐवजी आकस्मित असे लिहिण्याची चूक होऊ शकते, तीही टाळावी.\nआख्यायिका आख्यायिका म्हणजे दंतकथा; परंपरेने चालत आलेली गोष्ट. साधारणत: ऐतिहासिक आधार नसलेल्या गोष्टीला आख्यायिका म्हटले जाते. या शब्दात पहिले अक्षर अ नसून आ आहे, हे ध्यानात ठेवावे. (अख्यायिका असे लिहिणे चूक.) यातील तिसर्‍या अक्षराच्या बाबतीत चूक होऊन यिऐवजी इ हे अक्षर वापरले जाऊ शकते. (आख्याइका असे लिहिणे चूक आहे, हेही लक्षात ठेवावे.)\nआगंतुक अचानक आलेल्या, विशेषत: भोजनाच्या वेळी न बोलावता आलेल्या पाहुण्याच्या बाबतीत आगंतुक हा शब्द वापरला जातो. बाहेरचा, वाट चुकलेला, आकस्मिक असेही य शब्दाचे अर्थ आहेत. या शब्दातील पहिली तिन्ही अक्षरे नीट लक्षात ठेवावीत; म्हणजे हा शब्द अगांतुक, आगांतूक, आगंतूक असा लिहिण्याची चूक होणार नाही. आगंतुक खर्च म्हणजे अनपेक्षित खर्च. आगंतुक लाभ म्हणजे अचानक झालेला लाभ.\nआगाऊ आगाऊ हे विशेषण व क्रियाविशेषण म्हणून वापरले जाते. विशेषण म्हणून ते वापरले, तर आधीचा असा त्याचा एक अर्थ होतो आणि प्रौढी मिरविणारा वा दुढ्ढाचार्य असाही अर्थ होतो. क्रियाविशेषण म्हणून ते वापरले, तर आधी, प्रथम हे अर्थ होतात. आगाऊ हा शब्द अगाऊ असाही लिहिला जातो. अगावू वा आगावू असा तो लिहिणे मात्र चुकीचे आहे.\nआग्नेय आग्नेय हे एका दिशेचे नाव. पूर्व व दक्षिण या दिशांच्या मधील दिशा आग्नेय. या शब्दाचे पहिले अक्षर चुकून अ असे उच्चारले जाते व लिहितानाही ती चूक (अग्नेय) होऊ शकते. ती टाळण्याची काळजी घ्यावी. आग्नेय या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. अग्निपूजक, अग्निवंशज, ज्वालाग्राही आदींचा त्यात समावेश आहे. आग्नेयी या संस्कृत शब्दाचा अर्थ आग्नेय दिशा व प्रतिपदा असाही होतो.\nआजीव आजीव या शब्दाची फोड 'आ + जीव' अशी आहे. 'आ' या उपसर्गाचा 'पर्यंत' हा एक अर्थ आहे. आजीव म्हणजे जिवंत असेपर्यंत; म्हणजेच आयुष्यभर. आजीव सदस्य म्हणजे तहहयात सदस्य. आजीव या शब्दात पहिले अक्षर 'आ आहे; 'अ' नव्हे. हा शब्द चुकून 'अजीव' असा लिहिला गेला, तर त्याचा अर्थ 'निर्जीव' असा होईल. आजीव या शब्दात 'ज'वर दुसरी वेलांटी आहे, हेही लक्षात ठेवावे.\nआतुर आतुर या शब्दाचे अर्थ अनेक आहेत. उत्सुक, उतावीळ , उद्युक्त, व्यथित आदींचा त्यांत समावेश आहे. या शब्दात तला पहिला उकार आहे. (आतूर असे लिहिणे चूक.) आतुरता म्हणजे उत्सुकता . आतुरतामध्येही तु र्‍हस्व आहे. चिंतातुर (चिंता + आतुर) म्हणजे चिंताग्रस्त; चिंतेने व्यथित झालेला. अर्थातुर (अर्थ + आतुर) म्हणजे पैशासाठी उत्सुक असलेला. याही शब्दांत तच्या उकारात बदल होत नाही.\nपूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nनेहमी चुकणारे शब्द.. प्रे. प्रभाकर पेठकर (शुक्र., २९/१०/२००४ - १३:३०).\nनका प्रे. नकार-अनुशासित (गुरु., २३/०६/२००५ - १७:१२).\nक्लृप्तीपेक्षा कॣप्त प्रे. चित्त (मंगळ., १३/१२/२००५ - ०६:२३).\nफरक कळला नाही... प्रे. टग्या (मंगळ., १३/१२/२००५ - १३:४९).\nकॢप्ती प्रे. प्रशासक (मंगळ., १३/१२/२००५ - १४:३२).\n प्रे. नीलहंस (बुध., १४/१२/२००५ - ०३:५०).\nशब्दाची यादी प्रे. अमिता१२ (शुक्र., ०३/११/२००६ - १२:२२).\n प्रे. छू (शुक्र., ०३/११/२००६ - २०:०२).\nशुचिर्भूत असे हवे प्रे. प्रशासक (शुक्र., ०३/११/२००६ - २०:२५).\nअभ्यासपूर्ण प्रे. केवळ_विशेष (मंगळ., ०७/११/२००६ - ०५:१२).\nआशीर्वाद.. प्रे. अरुण वडुलेकर (शुक्र., १०/११/२००६ - ०६:५२).\nहे दुवे लक्षात ठेवा प्रे. चित्त (शुक्र., १०/११/२००६ - १८:४३).\nउत्तरे प्रे. प्रशासक (शुक्र., १०/११/२००६ - १८:५१).\nरविउदय प्रे. चित्त (शुक्र., १०/११/२००६ - १८:५६).\n प्रे. चित्त (शुक्र., १०/११/२००६ - १९:२४).\nअतिउत्तम वापरतात. प्रे. चित्त (शुक्र., १०/११/२००६ - १९:४५).\nरव्युदय प्रे. प्रशासक (शुक्र., १०/११/२००६ - ०५:००).\nसंधी होण्याची शक्यता आहे तेथे त प्रे. चित्त (सोम., १३/११/२००६ - ०५:३६).\nपुन्हा संधी प्रे. चित्त (गुरु., २३/११/२००६ - ०४:४७).\nहा नियम नाही प्रे. चित्त (गुरु., २३/११/२००६ - ०५:००).\nक्रमवार प्रे. अमिबा (शुक्र., ३०/०३/२००७ - २३:४७).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ४३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://raigad.gov.in/", "date_download": "2018-04-22T11:58:37Z", "digest": "sha1:UCAEMHODR4YAKUKZY2AFJPE6E324VESS", "length": 16193, "nlines": 203, "source_domain": "raigad.gov.in", "title": " रायगड जिल्हा (महाराष्ट्र राज्य)", "raw_content": "रायगड जिल्हा आपले सहर्ष स्वागत करीत आहे. Digital India उपक्रमामध्‍ये उल्‍लेखनीय कामगिरी केल्‍याबद्दल, भारत सरकारकडून, रायगड जिल्‍हयाला विशेष सन्‍मानित करण्‍यात आले.\nदिव्यांग लोकांसाठी सुविधा माझे सरकार संकेतस्थळ दिनांक 21/04/2018 पर्यंत अद्यावत\nजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी\nजिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशासकीय माहिती\nरायगड जिल्हातील शासकीय जमीन (Land Bank) बाबत माहिती\nरायगड जिल्हातील शांतता क्षेत्र\nमा.उच्चम न्या यालयाच्याय आदेशानुसार ध्वनी प्रदुषण नियम 2000 अंतर्गत रायगड जिल्ह्या मध्ये प्राधिकृत केलेल्यार प्राधिका-यांची नावे\nपोलीस अधिक्षक रायगड यांचे कार्यक्षेत्र\nपोलीस आयुक्तक नवी मुंबई यांचे कार्यक्षेत्र\nमुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्‍तालयामार्फत ध्‍वनीप्रदुषण नियंत्रण अधिकारी म्‍हणून नेमणूक करण्‍यात आलेल्‍या अधिका-यांचा तपशील\nआपत्ती व्यवस्थापन कायदा - 2005\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा - 2015\nमहत्वाचे संपर्क क्रमांकाची यादी\nराष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा शासन निर्णय दि. 13/05/2015\nराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था\nराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण\nभारतीय आपत्ती संसाधने नेटवर्क\nभूमि अधिग्रहण संबंधित दस्तावेज\nजिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका - २०१७ प्रारूप मतदार यादी\nजिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका - २०१७ - प्रारूप पुरवणी मतदार यादी\nमातदार नोंदणी अभियान – ०१-०१-२०१८ अर्हता दिनंकावर आधारीत मातदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम\nबूथ स्तरवरील अधिकारी यादी\nजिल्‍ह्याचे लोकसभा निहाय,विधानसभा निहाय व तालूका निहाय नकाशे\nआपले नाव मतदार यादीत शोधा\nअंतिम मतदार यादी - 2016 : प्रसिध्दी दिनांक : 16/01/2016\nलोकसभा सार्वत्रिक निवडणूक निकाल 2014\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक निकाल 2014\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2009\nमुख्‍य निवडणूक अधिकारी महाराष्‍ट्र\nविषेश पोलीस बल पथकाची यादी\nनवी मुंबईतील बाल कल्‍याण अधिकारी यांची यादी\nशासन निर्णय व परिपत्रक नस्ती\nजिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय\nनाविन्यपुर्ण योजना सन 2015-16\nमहात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना\nई-महाभूमि - संगणकीकृत 7/12 पत्रक व मालमत्ता पत्रक पहाणे\nवेब निर्देशिका (भारत सरकार)\nविना रोखड / डिजिटल देयके पद्धती\nविविध पद्धतीने विना रोखड / डिजिटल देयके अदा करण्यासाठी क्रमबद्ध सूचना\nविना रोखड / डिजिटल देयके अदा करण्यासाठी पाकिट मार्गदर्शिका\nशासन मान्‍यतेने जमीन मंजूरीचे निर्गमित केलेले आदेश\nमहाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता 1966\n31-03-2012 ला मंजूर केलेली आणि रिक्त पदांच्या विवरण\nनेमणूक केलेल्‍या विशेष कार्यकारी अधिकारी यांची यादी\nरायगड जिल्हा चे सेवा क्षेत्र योजना\nजिल्‍हाधिकारी यांनी घोषीत केलेल्‍या सार्वजनीक सुटटया - 2017\nकेंद्र शासन पुरस्‍कृत अल्‍पसंख्‍यांक वि‍दयार्थ्‍यांसाठीची मॅट्रिकोत्‍तर शिष्‍यवृत्‍ती योजना\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्‍याचार प्रतिबंध) अधिनियम,1989\nजवाहर नवोदय विद्यालय, निजामपुर - रायगड\nसंकेतस्थळ संग्रहण (Archive) 2017\nसंकेतस्थळ संग्रहण (Archive) 2016\nसंकेतस्थळ संग्रहण (Archive) 2015\nसंकेतस्थळ संग्रहण (Archive) 2014\nयुनीकोड इन्स्टॉलेशन - मराठी टाईपरायटर किबोर्ड सह - For Microsoft Windows XP\nयुनीकोड इन्स्टॉलेशन - मराठी टाईपरायटर किबोर्ड सह - For Microsoft Windows-7, 8.X and 10\nGoogle इनपुट साधने ऑनलाइन वापरून\nराष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (NLRMP) संबंधित\nमाहितीचा अधिकार ऑन लाईन संबंधित\nविविध पद्धतीने विना रोखड / डिजिटल देयके अदा करण्यासाठी क्रमबद्ध सूचना तहसील कार्यालय संकेतस्थळ ई-महाभूमि - संगणकीकृत 7/12 पत्रक व ८अ पत्रक पहा राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (NLRMP) महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका, खंड -4 मधील सुधारित गाव नमुना नं. 1 (क) ई-सुविधा केंद्र सार्वजनिक वितरण व्यवस्था - नियतन व वितरण माहीतीचा अधिकार शासन निर्णय व परिपत्रक नस्ती\nसंपर्क साधा / अभिप्राय द्या :\nसंपर्क पत्ता : दूरध्वनी क्रमांक :\nजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी\nतालुका - अलिबाग, जिल्‍हा रायगड\nपिन कोड नं - 402 201\nफॅक्स द्वारे : 02141-227451\nरायगड जिल्‍हा संकेतस्थळ - वेब माहिती व्यवस्थापक (Web Information Manager)\nश्री. किरण एस. पानबुडे\nवेब माहिती व्यवस्थापक (W.I.M.)\nनिवासी उप-जिल्हाधिकारी व अपर जिल्हा दंडाधिकारी\nजिल्‍हा - रायगड (अलिबाग) [ महाराष्ट्र ]\nसंकेतस्थळाला भेट देणार्यांची संख्या : ०१-०१-२०१५ पासुन\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे | साईटमॅप | वापरसुलभता | संकेतस्थळ संग्रहण (Archive) | F.A.Q.\nउत्तरदायित्वास नकार / अस्वीकरण / सावधानी\nया पोर्टलवर विविध विभागांच्या अखत्यारीतील संकेतस्थळांची माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी, जिल्हाधिकारी कार्यालय , रायगड, स्वीकारीत नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती / संभ्रमासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने, संबंधित विभागाशी/अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. संकेतस्थळावरील सर्व माहीती संबंधि‍त वि‍भागाची असुन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड, वरील माहीतीसाठी जबाबदार नाही .\n© सर्व हक्क सुरक्षित. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रायगड (महाराष्ट्र राज्य).", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/osmanabad-sachin-tendulkar-playing-cricket-at-donja-village-492370", "date_download": "2018-04-22T12:50:21Z", "digest": "sha1:JOEMC36DOTGA3QEFAEZFDX5O3VTGP6GX", "length": 15457, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "उस्मानाबाद : डोंजावासियांच्या बोलिंगवर सचिन तेंडुलकरही गडबडला", "raw_content": "\nउस्मानाबाद : डोंजावासियांच्या बोलिंगवर सचिन तेंडुलकरही गडबडला\nदत्तक घेतलेल्या डोंजे गावात आज भारतरत्न सचिन तेंडुलकरने हजरे लावली. काही वेळापूर्वी हेलिकॉप्टरनं सचिन तेंडुलकर या गावात दाखल झाला. सचिनने गावातील विकासकामांची पाहणी केली. गावकऱ्यांशी गप्पा मारुन, सचिनने थेट गावातील मुलांशी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी डोंजेकरांनी सचिनला गोलंदाजी केली. बॅटिंगला समोर क्रिकेटचा देव पाहून, डोंजेरकरांची बोलिंग करताना चांगलीच तारांबळ उडाली.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nपाच मिनिटांत टॉप 20\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nनवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार\nउस्मानाबाद : डोंजावासियांच्या बोलिंगवर सचिन तेंडुलकरही गडबडला\nउस्मानाबाद : डोंजावासियांच्या बोलिंगवर सचिन तेंडुलकरही गडबडला\nदत्तक घेतलेल्या डोंजे गावात आज भारतरत्न सचिन तेंडुलकरने हजरे लावली. काही वेळापूर्वी हेलिकॉप्टरनं सचिन तेंडुलकर या गावात दाखल झाला. सचिनने गावातील विकासकामांची पाहणी केली. गावकऱ्यांशी गप्पा मारुन, सचिनने थेट गावातील मुलांशी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी डोंजेकरांनी सचिनला गोलंदाजी केली. बॅटिंगला समोर क्रिकेटचा देव पाहून, डोंजेरकरांची बोलिंग करताना चांगलीच तारांबळ उडाली.\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nलातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका\nपुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाडा वाचवण्यासाठी पुणेकरांची हाक\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\nSRHvCSK: हैदराबाद ने टॉस जीतकर चुनी गेंदबाज़ी, शिखर धवन बाहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/259?page=6", "date_download": "2018-04-22T12:48:28Z", "digest": "sha1:RXA6LIEABNVO64ZTD7MUARD43OGP4LQG", "length": 16184, "nlines": 125, "source_domain": "www.manogat.com", "title": "नेहमी चुकणारे शब्द | मनोगत", "raw_content": "\nउपाहार उपाहार (उप + आहार) म्हणजे फराळ. (इंग्रजीत रिफ्रेशमेंट.) उपाहारगृह हा शब्द त्यावरून बनला आहे. त्यात 'उपाहार' ऎवजी उपहार असे चुकीचे लिहिलेले तुम्ही पाहिले असेल. येथे 'पा' चा प झाला की अर्थ बदलतो. उपहार हादेखील संस्कृत शब्द आहे. त्याचे अनेक अर्थ (भेट, देणगी, आहुती, आरास, आनंद इत्यादी) आहेत. भेट वा देणगी या अर्थी तो हिंदीत वापरला जातो.\nउर्वरित उर्वरित म्हणजे बाकी राहिलेले, शिल्लक, अवशिष्ट. या शब्दात र वर पहिली वेलांटी आहे आणि उ र्‍हस्व आहे. (उ उखळातला), या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्यात; म्हणजे ऊर्वरित किंवा उर्वरीत किंवा ऊर्वरीत असे लिहिण्याची चूक होणार नाही. उर्वरितला उरवई हा एक मराठी प्रतिशब्द आहे परंतु तो वापरात असल्याचे आढळत नाही. उरणे म्हणजे बाकी राहणे, शिल्लक राहणे, हे तुम्हाला माहीत आहेच.\nउष्ण उष्ण म्हणजे गरम, हे आपल्याला माहीत आहे. दाहयुक्त, तिखट हेदेखील उष्णचे अर्थ आहेत. हा शब्द अनेक जण चुकून ऊष्ण असा उच्चारतात व लिहितानाही ती चूक होते. ती टाळण्यासाठी उष्णमधील पहिले अक्षर नीट लक्षात ठेवावे. उष्णता याही शब्दात उ र्‍हस्व आहे. ऊन (सूर्यकिरणाचा प्रकाश) या शब्दात मात्र ऊ दीर्घ आहे. ऊन हे विशेषणदेखील आहे व त्याचा अर्थ गरम असाच आहे.\nऊर्ध्व ऊर्ध्व या शब्दाचा अर्थ उंच, वर , वरील. मरणापूर्वी लागलेली घरघर, असाही त्याचा एक अर्थ आहे. ऊर्ध्वपातन हा रसायनशास्त्रातील शब्द तुमच्या परिचयाचा असेल. ऊर्ध्व या शब्दात, तसेच ऊर्ध्वपातन, ऊर्ध्वगती (उंच उडण्याची वा चढून जाण्याची क्रिया), ऊर्ध्व मुख (वर तोंड करून पाहणारा) अशा सामासिक शब्दांत ऊ दीर्घ आहे, हे ध्यानात ठेवावे. चुकून तो र्‍हस्व लिहिला जातो ते टाळावे.\nऊर्मी ऊर्मिया संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत, हा शब्द प्रामुख्याने लाट, उसळी, इच्छा, उत्कंठा या अर्थांनी मराठीत वापरला जातो. मराठीत अंत्याक्षर दीर्घ लिहायचे, म्हणून हा शब्द 'ऊर्मी' असा लिहायचा. मात्र यातील पहिले अक्षरदेखील दीर्घ आहे, ही लक्षात ठेवायची गोष्ट. हा शब्द चुकून 'उर्मी' असा लिहिला जाण्याची दाट शक्यता असते. ऊर्मिला या नावातदेखील पहिले अक्षर दीर्घच आहे.\nऋजू सरळ स्वभाव असलेला, प्रामाणिक, साधा-भोळा हे ऋजू या विशेषणाचे अर्थ आहेत. (संस्कृत शब्द ऋजु. मराठीत अंत्याक्षराचा इकार वा उकार दीर्घ असल्यामुळे हा शब्द ऋजू असा लिहायचा.) ऋचा उच्चार अनेक जण चुकून रु असा करतात. त्यामुळे हा शब्द रुजू असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. ऋजुता म्हणजे प्रामाणिकपना, सरळपणा. ऋजुतामध्ये जु र्‍हस्व आहे, हे ध्यानात ठेवावे.\nएकाहत्तर एकाहत्तर ही संख्या आपल्या परिचयाची आहे; परंतु ती अक्षरी लिहिताना मात्र चूक होण्याची शक्यता असते. या चुकीचे मूळ चुकीच्या उच्चारणात आहे. अनेक जण ही संख्या एक्काहत्तर अशी उच्चारतात. त्यामुळे लिहितानाही ते तीच चूक करतात. या शब्दात क ला क जोडलेला नसून कि एकदाच आहे, हे लक्षात घ्यावे. 'एकाहात्तर' असेही लिहिले जाण्याची शक्यता असते; तीही चूक टाळावी.\nऔदासीन्य उदासीन या विशेषणापासून औदासीन्य हे भाववाचक नाम तयार झाले आहे. या शब्दात 'स'ला दुसरी वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. तटस्थ, अलिप्त, तिऱ्हाईत हे उदासीन या शब्दाचे अर्थ. उदास याही विशेषणाचा अर्थ उदासीन असा होतो. खिन्न असाही त्याचा अर्थ आहे. अलिप्तता, तटस्थता हे जसे औदासीन्य या शब्दाचे अर्थ आहेत, तसेच, बेफिकिरी, निष्काळजीपणा, खिन्नता याही अर्थांनी तो वापरला जातो.\nकंदील कंदील हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. हा मूळचा अरबी शब्द. मूळचा तो स्त्रीलिंगी आहे पण मराठीत पुिंल्लगी आहे. यात दवर दुसरी वेलांटी; पण चुकून ती पहिली दिली जाण्याची शक्यता (कंदिल) असते. त्याचे सामान्यरूप होताना मात्र पहिली वेलांटी द्यायची, हे लक्षात ठेवावे. कंदिलावर, कंदिलाची, कंदिलात ही याची काही उदाहरणे. (कंदीलात, कंदीलाचे असे लिहिणे चूक.)\nकर्कश कर्कश या शब्दांचे अनेक अर्थ आहेत; पण 'कर्णकटू हा त्याचा अर्थ अधिक रूढ आहे. हा शब्द 'कर्कश्श' वा 'कर्कश्य' असा उच्चारण्याची चूक अनेकांकडून होते. यातील शेवटचे अक्षर 'श' आहे; त्याला कोणतेही अक्षर जोडलेले नाही; हे ध्यानात घ्यावे. क्रू र, कठोर, वाईट स्वभावाचा, हे देखील 'कर्कश'चे अर्थ आहेत. 'कर्कशा'चा अर्थ भांडकुदळ स्त्री, त्राटिका असा आहे.\nपूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nनेहमी चुकणारे शब्द.. प्रे. प्रभाकर पेठकर (शुक्र., २९/१०/२००४ - १३:३०).\nनका प्रे. नकार-अनुशासित (गुरु., २३/०६/२००५ - १७:१२).\nक्लृप्तीपेक्षा कॣप्त प्रे. चित्त (मंगळ., १३/१२/२००५ - ०६:२३).\nफरक कळला नाही... प्रे. टग्या (मंगळ., १३/१२/२००५ - १३:४९).\nकॢप्ती प्रे. प्रशासक (मंगळ., १३/१२/२००५ - १४:३२).\n प्रे. नीलहंस (बुध., १४/१२/२००५ - ०३:५०).\nशब्दाची यादी प्रे. अमिता१२ (शुक्र., ०३/११/२००६ - १२:२२).\n प्रे. छू (शुक्र., ०३/११/२००६ - २०:०२).\nशुचिर्भूत असे हवे प्रे. प्रशासक (शुक्र., ०३/११/२००६ - २०:२५).\nअभ्यासपूर्ण प्रे. केवळ_विशेष (मंगळ., ०७/११/२००६ - ०५:१२).\nआशीर्वाद.. प्रे. अरुण वडुलेकर (शुक्र., १०/११/२००६ - ०६:५२).\nहे दुवे लक्षात ठेवा प्रे. चित्त (शुक्र., १०/११/२००६ - १८:४३).\nउत्तरे प्रे. प्रशासक (शुक्र., १०/११/२००६ - १८:५१).\nरविउदय प्रे. चित्त (शुक्र., १०/११/२००६ - १८:५६).\n प्रे. चित्त (शुक्र., १०/११/२००६ - १९:२४).\nअतिउत्तम वापरतात. प्रे. चित्त (शुक्र., १०/११/२००६ - १९:४५).\nरव्युदय प्रे. प्रशासक (शुक्र., १०/११/२००६ - ०५:००).\nसंधी होण्याची शक्यता आहे तेथे त प्रे. चित्त (सोम., १३/११/२००६ - ०५:३६).\nपुन्हा संधी प्रे. चित्त (गुरु., २३/११/२००६ - ०४:४७).\nहा नियम नाही प्रे. चित्त (गुरु., २३/११/२००६ - ०५:००).\nक्रमवार प्रे. अमिबा (शुक्र., ३०/०३/२००७ - २३:४७).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/taxonomy/term/94", "date_download": "2018-04-22T12:22:37Z", "digest": "sha1:6SE7BAKPQUISWJP2WG44EEMRG3452LSI", "length": 6294, "nlines": 102, "source_domain": "www.manogat.com", "title": "तंत्र | मनोगत", "raw_content": "\nचर्चेचा प्रस्ताव संकेतस्थळ तयार करण्याबाबत माहिती हवी आहे\nगद्य लेखन असहिष्णुता चांगली की वाईट\nगद्य लेखन प्रेरणादायी प्रकाश\nगद्य लेखन जीवनाची प्रभावी दशसूत्री\nगद्य लेखन प्लेटोच्या गुहेत\nगद्य लेखन कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी\nगद्य लेखन मानवी स्पंज आणि स्प्रिंग\nगद्य लेखन असा मी अबब मी - २\nगद्य लेखन असा मी अबब मी - १\nगद्य लेखन स्मरण विसंगती\nचर्चेचा प्रस्ताव ई/पुस्तक प्रकाशन माहिती, संदर्भ \nचर्चेचा प्रस्ताव सोप्या पद्धतीने मराठीत लेखन\nगद्य लेखन आदित्य : युद्ध अंधाराविरुद्ध\nचर्चेचा प्रस्ताव स्वयंसुधारणेचे नियम\nचर्चेचा प्रस्ताव गमभनचा कीबोर्ड लेआऊट\nचर्चेचा प्रस्ताव आरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी आम्ही बनवलेलं ...\nगद्य लेखन पौगंडावस्थेतील मुलांशी संवाद कसा साधावा\nगद्य लेखन आस्तिक आणि नास्तिक... एकाच नाण्याच्या दोन बाजू\nगद्य लेखन विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य \nगद्य लेखन कितीतरी अनुत्तरित प्रश्न\nगद्य लेखन चेहरे आणि नावे लक्षात ठेवण्यासाठी अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप\nचर्चेचा प्रस्ताव मराठीतील शुद्धचिकित्सक आणि स्वयंसुधारणा\nगद्य लेखन खून - एक सोपी कला\nगद्य लेखन सर्वोच्च झेप\nगद्य लेखन कताई शास्त्र ४\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ८ सदस्य आणि ४० पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945596.11/wet/CC-MAIN-20180422115536-20180422135536-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://adijoshi.blogspot.com/2008/05/blog-post_21.html", "date_download": "2018-04-22T14:44:58Z", "digest": "sha1:2JUNUQPMWJ5ZUTZWLTG336TAHWGKEWUD", "length": 17618, "nlines": 117, "source_domain": "adijoshi.blogspot.com", "title": "आदित्याय नमः: धोबीपछाड", "raw_content": "\n'डुक्कर आणि बॉस ह्यांच्याशी कुस्ती करण्यातलं साम्य म्हणजे आपण चिखलाने बरबटतो नि तो ते ऍक्चुअली एन्जॉय करत असतो' अशा अर्थाचं एक इंग्रजी वचन आहे. काही लोकं हे जाणून बॉस पासून चार हात लांब राहतात. पण 'चिखल साफ करायचा असेल तर चिखलात उतरावे लागते' ह्या वचनावर माझी श्रद्धा असल्याने मी येता जाता बॉसच्या पायात पाय घालत असतो. तशी मला खाजवून खरूज काढायची सवय नाहीये. पण आमचा बॉस म्हणजे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान... ' ह्या कॅटेगरीतला आहे. आणि मी त्याच्याहून हुशार असूनही मला त्याच्या हाताखाली काम करावे लागते ह्याचे दुःख तर आहेच आहे. इतर सगळ्या ऑफीसमधील बॉसेस प्रमाणे ऑफिस मधला सर्वात ढ मनुष्य आमचा बॉस आहे. त्याच्या निर्बुद्धपणामुळे आणि दूरद्रुष्टीच्या अभावामुळे आमचे टॅलेंट मारले जात आहे ह्यावर आमच्या टीम मधल्या सगळांचं एकमत आहे. ह्या सगळ्यात मी सीनियर. वयाने, अनुभवाने आणि कंपनीतही. त्यामुळे आपसूकच सगळ्यांचं अघोषित नेतृत्व माझ्याकडे आलंय. आमच्या कंपू मध्ये पम्या, शऱ्या, दही (वैदेही) आणि मी असे चार जण आहोत.\nकमीत कमी लोकांकडून जास्तीत जास्त काम कमीत कमी मोबदला देऊन करून घेणे ह्यात आमच्या बॉसचा हातखंडा आहे. अरे थांबलात तासभर जास्त तर तुमचे कुले झिजतील काय हा त्याचा आवडता डायलॉग आहे. मॅनेजमेंट चे शिक्षण घेतलेल्या यच्चयावत बॉसेस प्रमाणे तोसुद्धा आम्हाला रिसोर्सेस म्हणतो. जोशी आज तुझ्या केबीन मधला एक रिसोर्स आला नाहीये, ह्या प्रोजेक्ट साठी तुझ्या सोबत किमान अजून 2 रिसोर्स लागतील, तू तुझ्या बाजूच्या रिसोर्सला रिक्वेस्ट कर, वगैरे वगैरे. म्हणजे माझ्या टाळक्यावर ग्रुप हेडची जबाबदारी, पण पगार मात्र सीनियर रिसोर्सचा अशी गोची आहे.\nइतके दिवस आम्ही बॉसच्या बाळलीलांकडे दुर्लक्ष करत होतो. पण एक दिवस कहरच झाला. आमच्या पम्याची डेट होती लंच टाईम मधे. आणि नेमके त्याच दिवशी पुर्वसुचना न देता बॉसने त्याला काही कामासाठी म्हणून थांबवले. गरीब कोकराचे भाव चेहऱ्यावर आणून पम्या म्हणाला 'सर, मला थोडं बाहेर जायचं होतं, तुम्हाला सांगितलं होतं मी'. ह्यावर निर्विकार पणे 'रिसोर्सेसनी बाहेर जेवायला जाऊन वेळ वाया घालवू नये म्हणून कंपनीने कँटिनमध्ये फुकट जेवणाची सोय केली आहे, त्याचा वापर करा' असं सांगितलं. आज ना उद्या हा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो ह्याची जाणीव आम्हाला होऊन आम्ही ह्या बॉसच्या समस्येवर तोडगा काढायचं ठरवलं.\nरविवारी दहीचे आई-वडील कुठेतरी लग्नाला जाणार असल्याने तिच्या घरी जमायचं ठरवलं. आपसूकच खाण्या-पिण्याची सोय करायचे काम तिच्यावर आले. तिने लगेच स्पष्ट केलं 'मी काहीही बनवणार नाहिये. ज्याला जे खायचंय ते त्याने घेऊन यावे, आणि एक एक प्लेट माझ्यासाठीही आणावे. ' बरीच खलबतं झाल्यावर आम्ही आमची स्ट्रॅटेजी ठरवली 'असहकारीत सहकार'. म्हणजे काम करायचं पण जेव्हढ्यास तेव्हढं. पगार वाढवताना किंवा प्रमोशन देताना बॉस जसा नियमांवर बोट ठेवतो तसंच आता आपण कामाच्या बाबतीत करायचं. आपली कंपनी म्हणजे एक कुटुंबच आहे, यू गाईज आर लाईक फ़्रेंड्स वगैरे डायलॉग्सना न भुलता दुसऱ्या दिवशी पासून त्याची अंमलबजावणी करायची असं ठरलं. त्यातल्या त्यात आमच्या बाजूची बाजू होती ती म्हणजे ह्या बॉसला आम्हाला डायरेक्ट शाल-श्रीफळ द्यायची पॉवर नव्हती. भरती आणि ओहोटी दोन्ही सेंट्रलाईज्ड.\nसोमवार सकाळ असून सगळे १० च्या ठोक्याला हजर झाल्याचे पाहून बॉस थोडा गडबडलाच. पण त्याला काही संशय येण्याचं कारणच नव्हतं. आत आल्या-आल्या माझा हसरा चेहेरा पाहून एका प्युनने विचारलं 'काय भाऊ, खूश दिसताय. काय झालं ' मी दिवार मधल्या विजयचा डायलॉग चिकटवला 'आज एक और कुली हफ्ता देनेसे मना करने वाला है. ' (तसं बघायला गेलं तर एक बिल्ला सोडून विजय नि आमच्यात फार फरक नाहीये. )\n'मंडे मॉर्निंग जॉब स्टेटस मीट' नावाचा वाह्यातपणा झाल्यावर आम्ही कामाला लागलो. १ वाजता लंच टाइम झाला. मी डबा उघडून पहिला घास तोंडात टाकणार इतक्यात नेहमी प्रमाणे इंटरकॉम वर बॉस 'पटकन ये, काम आहे. ' सर मी जेवायला बसलोय. येतोच' असे सांगून मी फोन ठेवला. नंतर बॉसला भेटलो, काम वगैरे केलं आणि साडे-पाचला बॅग भरून निघालो. बॉस उडालाच. 'जोशी... कुठे ' 'घरी. आज लंच अर्धा तासच घेतला ना. आठ तास भरले. अब मिलेंगे ब्रेक के बाद. ' असं म्हणून सुटलोच. बॉस अवाक झाला असणार ह्यात शंकाच नाही.\nदुसऱ्या दिवशी पम्याने इंगा दाखवला. बॉस आमच्या बाजूने जात असताना कुठल्यातरी वेबसाईट वर 'मोबदला न देता जास्तीचे काम करून घेणाऱ्या कंपनीवर सरकारची कार्यवाही' असा लेख मोठ्ठ्याने वाचला. पुढच्या विकांताला दहीला बॉसचा थोडावेळ कामासाठी यावं लागेल असा फोन आला. त्यावर तिने 'सर माझी आठवड्याभराची धुणी भांडी राहिली आहेत. कंपनीने मला त्यासाठी एखादा रिसोर्स दिला तर मी लगेच येते' असं उत्तर दिलं. शऱ्या आमच्याही १ पाऊल पुढे गेला. नारायण मुर्तींनी लिहिलेलं म्हणून १ मेल आंतरजालावर फेरफटका मारत होतं. त्यात लेट थांबण्याचे वाईट परिणाम वगैरे वगैरे होतं. ते मार्क ऑल करून पाठवून दिलं. वर बॉसला 'सर चुकून मार्क झालं तुम्हाला, न वाचता डिलीट करा. ' असं सांगितलं.\nअसा हा आमचा 'असहकारीत सहकार' साधारण महीना भर सुरू होता. आम्ही टेक्नीकली बरोबर असल्याने बॉस आतल्या आत चरफडत होता. आमचा इलाज कसा करावा ह्यासंबंधी त्याने इतर जुन्या मंडळींशी चर्चा केल्याचं आमच्या प्युनने २०० रुपये घेऊन सांगितलं. आम्ही आनंदात होतो. बॉस दुःखात होता. आणि नेमकं त्याच वेळी आमच्या बॉसचं मुंबई हेड म्हणून प्रमोशन झालं. आता झाली ना भानगड. आता सर्वशक्तिमान झालेला बॉस बदला घेणार अशा विचारात असतानाच मला 'सायेबाने बोलावलंय' असा निरोप आला. सगळे जण जाम टेंशन मध्ये आले. मी केबिन मध्ये गेलो. गेल्या गेल्या बॉसचं तोंडदेखलं अभिनंदन केलं. छद्मीपणे हसत बॉस ने मला एक लेटर दिले आणि तूच सांग सगळयांना असं म्हणून माझ्या खांद्यावर हात टाकून मला बाहेर घेऊन गेला. ते लेटर वाचत वाचत मी आमच्या केबिन मध्ये आलो. माझा पडलेला चेहेरा आणि बाजूला बॉस बघून सगळे अजुनच टेंशन मध्ये आले. बॉस माझ्याकडे बघून असा का हसतोय ह्याचा कुणलाच उलगडा होईना. पम्याने धीर करून विचारलं काय झालं रे. ह्यावर माझ्या तोंडून चारच शब्द बाहेर पडले... 'आजपासून मी तुमचा बॉस. '\n क्या ताज है च्या धरतीवर सांगायचे झाल्यास- \"वाह क्या खास है\"\nलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II\nआयुष्याचे नाटक १-२ (3)\nआयुष्याचे नाटक ३-५ (3)\nआयुष्याचे नाटक ६-८ (3)\nइथे जोशी रहातात (3)\nहॉर्न - ओके - प्लीज (2)\nबंगलोर मिसळपाव (सात्विक) ओसरी अहवाल\nहॉर्न - ओके - प्लीज - २\nहॉर्न - ओके - प्लीज\nआयुष्याचे नाटक - पात्र परिचय\nआयुष्याचे नाटक - प्रवेश तिसरा\nअताशा असे हे मला काय होते - विडंबन\nनसतेस घरी तू जेव्हा - विडंबन\nगोष्टी सांगेन युक्तीच्या चार - ब्लॉग लिहीण्या विषय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T14:09:12Z", "digest": "sha1:YQ67CABBPTAE3QWP436XCT5KK33YOQ2P", "length": 7299, "nlines": 227, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप जॉन पॉल दुसरा - विकिपीडिया", "raw_content": "पोप जॉन पॉल दुसरा\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nऑक्टोबर १६ इ.स. १९७८\nएप्रिल २ इ.स. २००५\n२ एप्रिल, २००५ (वय ८४)\nपोपचा राजवाडा, व्हॅटिकन सिटी\nपोप जॉन पॉल दुसरा (मे १८, इ.स. १९२०:वादोवीत्से, पोलंड - एप्रिल २, इ.स. २००५:व्हॅटिकन सिटी) हा अलीकडील पोप होता.\nहा ऑक्टोबर १६, इ.स. १९७८ ते मृत्यू पर्यंत पोपपदावर होता. इतर सगळ्या पोपांपेक्षा हा पोप पायस नवव्यानंतर सगळ्यात जास्त काळ पोपपदावर राहिला. आत्तापर्यंतचा हा एकमेव स्लाव्ह वंशीय पोप आहे तसेच हा इ.स. १५२२नंतरचा पहिला बिगर-इटालियन पोप होता.[१]\nयाचे मूळ नाव कॅरोल वॉयतिला असे होते.\nपोप जॉन पॉल पहिला पोप\nऑक्टोबर १६, इ.स. १९७८ – एप्रिल २, इ.स. २००५ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२० मधील जन्म\nइ.स. २००५ मधील मृत्यू\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2018-04-22T14:06:47Z", "digest": "sha1:PJVRJFJONXSGC5FB37GPZSWGDA7FNDJR", "length": 12215, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दिनकर स्वामी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदिनकर स्वामी' अहमदनगर जवळील तिसगाव मठाचे मठपती होत.\nदिनकर स्वामी अहमदनगर जवळील तिसगाव मठाचे मठपती होत.त्यांनी 'स्वानुभव दिनकर ' नावाचा ग्रंथ लिहिला .\nनगर जिल्ह्यात भिंगर येथे दिवाकर पथक नावाचा तरुण साधक होता.त्याचे लग्न झाले होते.त्याला मुले-बाळे होती.तथापि त्याचे संसारात फार लक्ष नव्हते.तासंतास तो ध्यान-धारणा करीत असे.अनेकदा घरातील वस्तू गोर-गरीबांना देऊन टाकी.त्यामुळे त्याचे आईशी आणि पत्नीशी कधी पटले नाही.एक दिवस संसारातील कटकटीना कंटाळून त्याने घर सोडले आणि तिसगाव जवळच्या वृद्धेश्वराच्या डोंगरात सिद्धेश्वर मंदिरात त्याने अनुष्ठान सुरु केले.एक दिवस त्याला पाहते स्वप्न पडले.स्वप्नात भगवे वस्त्र परिधान केलेला एक तेजस्वी साधू आला आणि त्याने दिवाकरला स्वप्नात अनुग्रह दिला.या घटनेनंतर दिवाकर इतका व्याकूळ झाला की स्वप्नात दिसलेला साधू प्रत्यक्ष भेटल्या खेरीज अन्न ग्रहण करावयाचे नाही, असे त्याने ठरविलेतीन दिवस तो उपाशी होता.सारंगपूरहून समर्थ तीसगावजवळ सिद्धेश्वर मंदिरात आले. समर्थांना पाहताच दिवाकरने ओळखले, की आपल्याला स्वप्नात अनुग्रह देणारा महात्मा हाच. समर्थांनीदेखील दिवाकरला ओळखले. प्रथम भेटीतच त्यांनी त्याल अनुग्रह दिला.दिवाकर सुर्योपासक असल्याने समर्थांनी त्याचे दिनकर ठेवलं. तीसगावला मठ स्थापन करून त्याला तेथील मठपती केले.एवढेच नव्हे तर समर्थांनी त्याला बायका-मुलांचा सांभाळ करायला सांगितलं.त्याने भिंगारपुरहून आपले कुटुंब तीसगावला आणले. 'आधी प्रपंच करावा नेटका | मग घ्यावे परमार्थविवेका |' ही समर्थांची शिकवण दिनकर स्वामींनी आचरणात आणली. याच दिनकर स्वामींनी समर्थांच्या निर्वाणानंतर १२ वर्षांनी म्हणजेच १६९४ साली 'स्वानुभव दिनकर' नावाचा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • गोंदवलेकर महाराज • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१२ रोजी १५:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/google-doodle-tips-can-help-you-to-conserve-the-planet-258835.html", "date_download": "2018-04-22T14:39:51Z", "digest": "sha1:65PXR7IJ53ZB4ORGFH4PHQO2PFKH2GWE", "length": 11828, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुगलने डुडलमधून दिला पृथ्वीला वाचवण्याचा संदेश", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nगुगलने डुडलमधून दिला पृथ्वीला वाचवण्याचा संदेश\nगुगलने डुडलमधून दिला पृथ्वीला वाचवण्याचा संदेश\nयाचंच औचित्य साधत गुगलने एक विशेष डुडल साकारलंय. या डुडलमध्ये एकूण 12 स्लाइड्स आहेत. त्यामधून एका कोल्हाची गोष्ट सांगितली गेली आहे.\nजगभरात आजचा दिवस अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. जगभरात आजचा दिवस अर्थ डे म्हणून साजरा केला जातो.\nवाढते प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर गुगलचे हे डुडल नक्कीच विचार करायला भाग पाडते.\nकोल्ह्याच्या या पर्यावरण संरक्षण मोहिमेला त्याचे इतर मित्रही साथ देतात.\nया डुडलच्या शेवटी एक सर्च ऑप्शन देखील आहे,ज्यामध्ये पृथ्वीला वाचवण्यासाठीचे विविध पर्याय दिलेले आहेत.\nत्यानंतर मात्र तो कोल्हा पृथ्वीची ही परिस्थिती बदलण्यासाठी स्वत:च्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल करतो.\nपृथ्वीची अशी विदारक अवस्था पाहून कोल्हाला जाग येते.\nतो कोल्हा एकदा स्वप्नात प्रदूषण आणि वातावरणातील बदल यांनी ग्रासलेली पृथ्वी पाहतो.\nफोटो गॅलरी 3 days ago\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nस्पोर्टस 6 days ago\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र 6 days ago\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nफोटो गॅलरी 6 days ago\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nभाजप नेते कुठे कुठे करणार उपवास\nमार्क झकरबर्ग रमला त्याच्या कुटुंबात\nकुठे कुठे मिळणार म्हाडाची अल्प उत्पन्न गटातली घरं\nमुंबई इंडियन्स ते चेन्नई सुपरकिंग्जपर्यंत आयपीएलचा रोमांचक इतिहास\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1663880/bigg-boss-marathi-usha-nadkarni-smita-gondkar-and-resham-tipnis-among-others-in-mahesh-manjrekar-show/", "date_download": "2018-04-22T14:27:04Z", "digest": "sha1:O2RWAQOPXQN2LFTX5L2SE6VX5YTZNLUF", "length": 8667, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bigg Boss Marathi Usha Nadkarni Smita Gondkar and Resham Tipnis among others in Mahesh Manjrekar show | Bigg Boss Marathi: पंधरा कलाकार आणि शंभर दिवसांचा खेळ | Loksatta", "raw_content": "\n ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला\nआणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम\n‘ऑनलाइन’ सापळ्यात आमदारांचीही फसवणूक\nएकाच तक्रारीसाठी दोनदा शिक्षा\nBigg Boss Marathi: पंधरा कलाकार आणि शंभर दिवसांचा खेळ\nBigg Boss Marathi: पंधरा कलाकार आणि शंभर दिवसांचा खेळ\nजाणून घ्या, बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी होणारे हे १५ स्पर्धक कोण आहेत\nपंधरा कलाकारांना शंभर दिवसांसाठी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र आणून रंगवला जाणारा खेळ कालपासून (रविवार) सुरु झाला. कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या या शोची घोषणा झाल्यापासूनच त्यात सहभागी होणाऱ्या कलाकारांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर कार्यक्रमाचा ग्रँड प्रिमिअर काल प्रसारित झाला आणि त्या १५ स्पर्धकांची ओळख झाली.\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\n ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला\nआणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम\nआयपीएलमध्ये लेगस्पिन गोलंदाजांची कामगिरी लक्षवेधक\nविजयी लय कायम राखण्याचे मुंबईपुढे आव्हान\nसरकारवर टीका करणाऱ्या प्रसारमाध्यमांचा भारतात छळ\nभारतीय पालकांचा सर्वाधिक वेळ मुलांच्या गृहपाठावर\nबलात्काराच्या घटनांना जास्तच प्रसिद्धी- हेमामालिनी\n१२ वर्षापर्यंतच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीच\n‘एककेंद्री राजकारणामुळे विकासाची संकल्पना विकृत’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=24&t=682&p=965", "date_download": "2018-04-22T14:02:25Z", "digest": "sha1:XPSRPF67JXFD3JSJIYGHWO3DO6IKI5HM", "length": 4542, "nlines": 132, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "Happy Birthday motolove1990! - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान General वाढदिवस सेलिब्रेशन फ़ोरम\nइथे मराठी कॊर्नर च्या सभासदांचे वाढदिवस साजरे केले जातिल.\nReturn to “वाढदिवस सेलिब्रेशन फ़ोरम”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-jayant-patil-ncp-73856", "date_download": "2018-04-22T14:54:30Z", "digest": "sha1:4HMD4YN6XQB2E5BOI7HLBI377P6TQZGV", "length": 11780, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news jayant patil NCP माजी मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी | eSakal", "raw_content": "\nमाजी मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी\nरविवार, 24 सप्टेंबर 2017\nनाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्हा प्रभारीपदी माजी मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यापूर्वी नाशिकचे प्रभारीपद माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे होते. आव्हाड यांना नाशिकच्या संघटनात्मक पातळीवर लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे त्यांच्या विनंतीवरून पाटील यांच्याकडे प्रभारीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून देण्यात आली. जयंत पाटील आज (ता.\nनाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्हा प्रभारीपदी माजी मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यापूर्वी नाशिकचे प्रभारीपद माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे होते. आव्हाड यांना नाशिकच्या संघटनात्मक पातळीवर लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे त्यांच्या विनंतीवरून पाटील यांच्याकडे प्रभारीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून देण्यात आली. जयंत पाटील आज (ता. २४) दुपारी चारला राष्ट्रवादी भवनमध्ये शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकांऱ्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती रंजन ठाकरे यांनी दिली.\nस्वामिनाथन आयोगासाठी 'जेल भरो' आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील\nश्रीरामपूर : \"सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव\nनवी सांगवी (पुणे)- \"स्वधर्माचा स्वाभिमान बाळगत असताना इतर धर्माचा अवमान होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. इतर धर्मांचा आदर करणे हे...\nपाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या\nवालचंदनगर- इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपान पवार (वय ४८, रा.बेलवाडी ) यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी...\nबारामती तालुका आता टँकरमुक्तीच्या दिशेने...\nबारामती - पावसाने केलेली कृपा आणि लोकसहभागातून उभी राहिलेली जलसंधारणाची चळवळ या मुळे यंदा एप्रिल महिना सरत आला तरी टँकरची गरज लागलेली नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/farm-lake-water-meets-thirst-41023", "date_download": "2018-04-22T14:43:25Z", "digest": "sha1:EYHGBFICSDG65GU2OGT3NPKSB6QKEE2I", "length": 13028, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "farm lake water meets thirst ... शेततळ्यातील पाण्याने भागवली तहान... | eSakal", "raw_content": "\nशेततळ्यातील पाण्याने भागवली तहान...\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nअमृत निंबाळकर यांच्यामुळे लेंगरे गावातील पाण्याचा प्रश्‍न निकाली\nलेंगरे - पाणी हे मानवाचे जीवन आहे. पाणी हे अमृतापेक्षाही महत्त्वाचे आहे. हे लेंगरेच्या अमृतराव निंबाळकरांनी दाखवून देत सामाजिक बांधलिकी जपण्याचे काम त्यांनी केले. दुष्काळाने त्रस्त झालेल्या लोकांना आपल्या शेतातील तलावातील एक कोटी लिटरचा पाण्याचे अमृत कुंड खुले करून दिले आहे. ग्रामपंचायतीने शेततलावातील पाणीपुरवठ्याच्या विहिरीत सोडल्याने नियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे लेंगरेकरांची पाण्यासाठी होणारी फरफट काहीशी थांबणार आहे.\nअमृत निंबाळकर यांच्यामुळे लेंगरे गावातील पाण्याचा प्रश्‍न निकाली\nलेंगरे - पाणी हे मानवाचे जीवन आहे. पाणी हे अमृतापेक्षाही महत्त्वाचे आहे. हे लेंगरेच्या अमृतराव निंबाळकरांनी दाखवून देत सामाजिक बांधलिकी जपण्याचे काम त्यांनी केले. दुष्काळाने त्रस्त झालेल्या लोकांना आपल्या शेतातील तलावातील एक कोटी लिटरचा पाण्याचे अमृत कुंड खुले करून दिले आहे. ग्रामपंचायतीने शेततलावातील पाणीपुरवठ्याच्या विहिरीत सोडल्याने नियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे लेंगरेकरांची पाण्यासाठी होणारी फरफट काहीशी थांबणार आहे.\nगावातील सुमारे ५ ते ६ हजार लोकांचे पाण्यासाठी होणारी लाहीलाही थांबणार आहे. त्यांनी गावासाठी केलेल्या कार्याचे कौतुक परिसरात होत आहे. भागात दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला मात्र लेंगरेतील अमृतराव निंबाळकरांनी यावर मात करत पाणी साठ्यासाठी शेतातच शेतीच्या पाण्यासाठी दोन कोटी लिटर क्षमतेचा शेततलाव बांधला. या पाण्याचा त्यांनी पुरेपूर शेतीसाठी वापर करून शेतीचा विकास केला. लेंगरे परिसरात सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे. गावाला ज्या ढोराळे तलावातून केला जात होता. त्यातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे लेंगरेकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. प्रशासनाकडून केवळ तीन पाण्याचे टॅंकर सुरू करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून केला जाणारा पाणीपुरवठा पुरत नव्हता.\nया पाणीप्रश्नामुळे जनावरांच्या चारा टंचाई जाणवू लागली होती. ही सगळी लेंगरेकरांची परवड पाहून निंबाळकरांनी आपल्या शेतातील पाणी गावाला देऊन त्यांची तहान भागवण्याचे काम त्यांनी केले.\nगृहनिर्माण सोसायट्यांना जीएसटी नको : सुळे\nखडकवासला : गृहनिर्माण सोसायट्या पैसे मिळवण्यासाठी काम करीत नाही. त्या त्यांच्या संस्थेची देखभाल, दुरुस्ती व विकासाची कामे करतात....\nकुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा\nअंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी...\nलग्नाच्या मांडवातून थेट श्रमदानास..\nसांगली - जिल्ह्यातील वांगी गावचे सुपुत्र विशाल मधुकर सुतार यांचा लिंब गावातील माया हिच्याशी आज साडेबाराच्या मुहूर्तावर विवाह झाला. विशाल हा...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://calaabhiwyaktee.blogspot.com/", "date_download": "2018-04-22T14:31:44Z", "digest": "sha1:LKVEOS7EYGBZIBHKC2K6SQKGGLRI4TR7", "length": 66968, "nlines": 139, "source_domain": "calaabhiwyaktee.blogspot.com", "title": "‘कला’भिव्यक्ती", "raw_content": "\nबुधवार, १४ डिसेंबर, २०११\nदृष्टी नसलेल्यांनाही अभिजात नाटकांचा वाचनाच्या साह्याने आस्वाद घेता यावा, या हेतूने नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी तेरा नाटकांना ब्रेल लिपीमध्ये रुपांतरित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील पहिल्या पाच नाटकांच्या रुपांतराचे प्रकाशन आज पुण्यात ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे, त्यानिमित्ताने...\nनाटक असो किंवा माहितीपट वेगवेगळ्या माध्यमांतून सतत काही ना काही काम करत असलेले सर्जनशील रंगकर्मी म्हणजे अतुल पेठे. सामाजिक जाणिवेतून आणि कार्यकर्त्याच्या वृत्तीने त्यांनी आतापर्यंत 'कचराकोंडी', 'गावगुंफण', 'स्पेशल इकॉनॉमिक झोन' असे माहितीपट केले, तर काही गावांमध्ये जाऊन तेथील कलाकारांना सोबत घेऊन नाटके केली. त्यांच्या या उपक्रमांचाच पुढचा भाग म्हणजे अंधांनाही अभिजात नाटकांचा आस्वाद घेता यावा, म्हणून ती ब्रेल लिपीत रुपांतरित करणे.\nब्रेल लिपीत नाटकांचे रुपांतर करण्यामागील त्यांचा विचार आणि भूमिका नोंद घेण्यासारखी आहे. 'दलपतसिंग येती गावा' या त्यांच्या नाटकात एक अंध कलाकार होता. उत्तम वाद्ये वाजवणा-या त्या कलाकाराचे अचानक निधन झाले. त्याला नाटक आणि त्याची प्रक्रिया समजावताना, एकूणच अंधांना नाटक या माध्यमाचा किमान वाचून तरी कसा अनुभव घेता येईल, या विचाराने पेठे यांना झपाटून टाकले. त्यातून ब्रेल लिपीचा पर्याय पुढे आला. ब्रेल लिपीतून दृष्टीहीनांना कथा, कादंबऱ्या उपलब्ध होत असल्या, तरी नाटके मिळत नाहीत. त्यामुळे मराठीतील तेरा अभिजात आणि वाचनीय नाटके ब्रेल लिपीत रुपांतरित करण्याचे त्यांनी ठरविले. या नाटकांची निवड करताना मुख्यत्वेकरून त्या नाटकांमधील भाषा, त्यातील विषयांची हाताळणी, नाट्यमयता यांचा विचार केला. वाचून अनुभवता येऊ शकतील अशाच नाटकांची निवड त्यांनी केली.\nपहिल्या टप्प्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचे 'तृतीय रत्न', गोविंद बल्लाळ देवल यांचे 'संगीत शारदा', राम गणेश गडकरी यांचे 'एकच प्याला', दिवाकरांच्या नाट्यछटा आणि दि. बा. मोकाशी यांच्या 'आनंद ओवरी' या नाटकांचा समावेश आहे. ही नाटके ब्रेल लिपीतून सीडीवर उपलब्ध केली असून, ज्यांच्या घरी ब्रेल प्रिंटर आहे, ते घरच्या घरी प्रिंट करून वाचू शकतील. या प्रकल्पासाठी सरोज शेळे, फुलोरा प्रकाशन, कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन, सुरेंद्र रानडे आणि कुमार गोखले यांची मोलाची मदत झाल्याचेही पेठे आवर्जून नमूद करतात.\nपुढील टप्प्यात आचार्य अत्रे यांचे 'साष्टांग नमस्कार', वसंत कानेटकर यांचे 'रायगडला जेव्हा जाग येते', विजय तेंडुलकर यांचे 'अशी पाखरे येती', जयवंत दळवी यांचे 'संध्याछाया', महेश एलकुंचवार यांचे 'वाडा चिरेबंदी', गो. पु. देशपांडे यांचे 'सत्यशोधक' आणि सतीश आळेकर यांच्या दोन एकांकिका ब्रेल लिपीतून दृष्टीहीनांना उपलब्ध होणार आहेत.\nनाटक किंवा इतर माध्यमांचा समाजासाठी वापर करण्याबद्दल पेठे म्हणतात, 'सध्या आजूबाजूला जे काही घडत आहे, त्यात माणूस म्हणून आणि कलाकार म्हणूनही वेगळं किंवा दूर राहाणं अशक्य आहे. त्या घुसळणीतून निर्माण होणा-या प्रश्नांचे अन्वयार्थ कलाकार म्हणून लावावेत असं मला वाटतं. या प्रश्नांपोटी सामाजिक-राजकीय व्यक्तींना भेटून माझी समज वाढवण्याचा मी प्रयत्न केला. शिवाय महत्त्वाची गोष्ट, नाटक नावाचं माध्यम आपल्या नेहमीच्या चौकटीबाहेर नेणं, त्याचा परीघ वाढवणं मला आवश्यक वाटलं. ते वेगवेगळ्या क्षेत्रांना भिडवणं गरजेचं वाटलं आणि त्याच गरजेपोटी वेगवेगळे प्रयोग करून पाहावेसे वाटले. आरोग्य या संकल्पनेत नाटक या माध्यमाचं काय योगदान असेल याचा विचार केला आणि 'आरोग्य संवाद' नावाची संकल्पना अनेक डॉक्टर्सच्या सहकार्याने जन्माला आली.\n'वेगवेगळ्या गावांमध्ये नाट्यकार्यशाळा घेतल्या. त्या त्या ठिकाणचे प्रश्न समजावून घेणं, नव्या कलावंतांसाठी नवनिमिर्ती करणं, स्थानिक कलाकारांना पोषक वातावरण निर्माण करणं याबरोबरच त्यांची मनोभूमिका आणि व्यक्तिमत्व विकास करण्याचाही प्रयत्न केला. यात कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानबरोबर दिवाकरांच्या नाट्यछटांवर बेतलेलं 'मी माझ्याशी' व राजकुमार तांगडे यांच्याबरोबर जांबसमर्थ इथे 'दलपतसिंग येती गावा' ही नाटकं केली. माहिती अधिकार कायदा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हे नाटक भाष्य करतं. केवळ नाटक नाही, इतर कलांचाही आस्वाद घेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने मी करतो. नुसतं नाटक करून भागत नाही, ते लोकाभिमुख व्हावं हा माझा हेतू असतो. म्हणून जास्तीत जास्त प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यापैकी 'मी माझ्याशी' हे नाटक दिल्लीच्या 'भारत रंग महोत्सवा'तही सादर झालं होतं.'\nया सगळ्या प्रयोगांतून नवा प्रेक्षक निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम पेठे करतात. नाटकाशी निगडित प्रयोग किंवा इतर प्रयोगांतूनही स्वत:च्या सर्जनशीलतेला वाव मिळतो, आपल्यातील कलाकार अधिक खुलतो, असे त्यांना वाटते. आजूबाजूच्या वातावरणात समरसून जाण्यासाठी ही माध्यमे त्यांना अधिक आपलीशी वाटतात आणि म्हणूनच ते त्यांचा वापर करतात. दृष्टीहीनांना किंवा समाजातील इतर गटांनाही नाटकासारख्या माध्यमांची नक्कीच आवश्यकता असते, असे त्यांना वाटते. 'दृष्टीहीन, विशेष लोक, कामगार वर्ग हे गट आपल्याच समाजाचा एक भाग आहेत हे विसरलं जातं आहे, ही दुदैर्वाची बाब आहे. त्यामुळे या वंचित, पीडित समाजाकडे माणूस म्हणून लक्ष देणं मला आवश्यक वाटतं. या लोकांमध्येही कला असते आणि तिला व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. दृष्टीहीनांना ब्रेल लिपीत नाटकं उपलब्ध करून देणं हा त्याचाच एक भाग आहे. कारण त्यांनाही वाचनात रस असतो. ग्रामीण भागाबरोबरच हा गटही नाटकात सामावून घेतला पाहिजे,' असे पेठे म्हणतात.\nब्रेल प्रिंटर उपलब्ध असेल आणि ही ब्रेल लिपीत प्रसिद्ध केलेली नाटके तुम्हाला हवी असल्यास, या post वर ’प्रतिक्रिया’तून तुमचा email पत्ता कळवा. तुमची माहिती इथे प्रसिद्ध केली जाणार नाही. कलातर्फे ही नाटके तुम्हाला email द्वारे उपलब्ध होतील.\nद्वारा Sumedha येथे १०:२७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nगुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११\n'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र १०\nलेखक : मकरंद साठे\n१. सशस्त्र क्रांतीवादी आणि वेगळ्या वाटेवरची सामाजिक\nमांडणी करणारी नाटके : वि. दा. सावरकर -\nसं. उःशाप, सं. संन्यस्त खङ्ग, सं. उत्तरक्रिया ३९३\n२. धर्मपरिवर्तन, हिंदुमुसलमान प्रश्न यांची सामाजिक मांडणी करणारी\n... नाटके : श्रीशंकराचार्य कूर्तकोटी - गंगासंमती अथवा हिंदूकरण\n द. ग. सारोळकर - सं. जनताजनार्दन ४१२\nराष्ट्रीय राजकारणात आणि मराठी नाटकात १९२० च्या दशकात टिळक ते गांधी असा प्रवास होऊन १९२३ च्या आसपास ते पूर्णतः गांधीमय आणि सत्य, अहिंसा या गांधीवादी तत्त्वांचा पाठपुरावा करणारं कसं झालं होतं ते आपण पाहिलंच.\nपण बंगाल आणि महाराष्ट्र हे दोन प्रांत पूर्णतः गांधीमय कधीच झाले नाहीत. दोन्हीकडे सशस्त्र क्रांतिवादी मंडळी होती. आज या सशस्त्र क्रांतिवादाच्या वारशाचा फारसा उल्लेखही महाराष्ट्रात होत नाही. संपूर्ण भारताप्रमाणेच महाराष्ट्रही स्वातंत्र्यानंतर का होईना पण कॉंग्रेसमय झाला, किंबहुना कॉंग्रेसचा बालेकिल्लाच झाला, हे एक कारण. दुसरं म्हणजे, सशस्त्र क्रांतिवाद दोन्हीकडे असला तरी एक महत्त्वाचा फरक होता. तो म्हणजे १९२० नंतर बंगाल डाव्या अंगानं गेला तर महाराष्ट्र बहुतांशी हिंदुत्वाकडे झुकणार्‍या उजव्या विचारसरणीकडे. कदाचित या फरकामुळेही आजही बंगालमधील पुरोगामी या सशस्त्र लढ्याच्या स्मृती आदराने वागवतात-मग तो कम्युनिस्टांचा असो वा सुभाषबाबूंचा असो वा इतर क्रांतिकारकांचा. महाराष्ट्रात मात्र पुरोगाम्यांची गोची होताना दिसते. तर आता या प्रवाहातल्या नाटकांकडे वळू. महत्त्वाचं म्हणजे याही प्रवाहात बरीच नाटकं आली. सावरकर हे त्या प्रवाहाच्या प्रमुख अध्वर्यूंपैकी एक. आणि ते काही फक्त नाटकांत नव्हे तर वास्तवातही एक जहाल क्रांतिकारक नेते होते. सावरकर हे एक व्यामिश्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची विज्ञानदृष्टी, जहाल राष्ट्रभक्ती, हिंदुसमाजांतर्गत परिवर्तन करण्याची इच्छा एकीकडे आणि विद्वेषाचे व तिरस्काराचे - विशेषतः मुसलमानविरोधी असे - हिंदुत्वाचे राजकारण आणि फॅसिस्ट विचार दुसरीकडे, यात म्हटलं तर संगती आहे म्हटलं तर विरोधाभास.\nआपल्या पुढच्या नाटकात सावरकर जातीयतेचा प्रश्नही सोडून देऊन आपल्या राजकीय विचारप्रणालीची जास्त थेट मांडणी करतात. नाटकाचं नावही लक्षणीय आहे. ते आहे - ‘संन्यस्त खड्ग’.\nहे नाटक १९३१ चं. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडानंतर (१९१४) १४ वर्षांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतर (१९२५) ६ वर्षांनी, आणि वरेरकरांच्या गांधीवादी ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकानंतर ९ वर्षांनी आलेलं. १९३० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत गांधीवाद भारतभर प्रमुख ‘वाद’ झाला होता. कॉंग्रेस एकंदरीने गांधींनी आखलेल्या मार्गावरून जाऊ लागली होती.\n‘संन्यस्त खड्ग’ या नाटकाचा संपूर्ण रोख गांधीवादी अहिंसेच्या मर्यादा - सावरकरांच्या मते- व आपल्या शस्त्रवादाची अटळता मांडणे हाच आहे. यात ‘उःशाप’ प्रमाणे उपहास नाही. यात सरळ सरळ-पानेच्या पाने- चर्चा आहे. तीही गौतमबुद्धाबरोबर एका सरसेनापतीनं केलेली. या आपल्या हेतूच्या पूर्तीसाठी सावरकरांनी केलेली या जोडीची योजनाच मुळात फार इंटरेस्टिंग आहे.\nनाटकाची सुरुवातच सावरकर कशाच्याही ‘अतिरेकाने’ काय होते हे एका पदातून सांगून करतात. ते पद असं-\nकिती तरि सुललित सहज-गीति|\nतार न बहु ताणी॥\nताणीशि तनु बीन तुटे\nशिथिल तरी गीति नुठे\nअति ते ते करिती हानी॥\nआणि अर्थातच हा अतिरेक म्हणजे अहिंसेचा अतिरेक. अहिंसा हे तत्त्व म्हणून ठीक आहे. ज्यावेळी सर्व जगच सत्शील होईल व बुद्धाचा अहिंसक मार्ग अनुसरेल तो दिवस उत्तमच. पण तोवर, जोपर्यंत दुष्ट मनुष्ये भूतलावर आहेत तोपर्यंत, शस्त्रमार्गाला पर्याय नाही. थोडक्यात सांगायचं तर हा सावरकरी निष्कर्ष आहे. नाटकाच्या कथेतून अर्थातच हे तात्पर्य निघतं. नाटकातील चर्चा ‘उःशाप’ पेक्षा निश्चितपणे अधिक खोलात जाते. ‘लोकमान्यांच्या गीतारहस्यातील विचारमंथनाचा आधारही काही प्रमाणात त्याला आहे.’७ हा सर्व वाद तसा सार्वकालिक आहे. निरनिराळ्या लढ्यांमध्ये त्याच्या दोन्ही बाजू मांडल्या जातातच.\nया नाटकाच्या सुरुवातीलाच शाक्यांचा सेनापती व बुद्ध यांच्यात प्रदीर्घ चर्चा होते. चर्चेचा शेवट म्हणून शाक्यांचा सेनापती-विक्रमसिंह आपली शंका मांडून - संन्यासधर्म स्वीकारतो.\nद्वारा Sumedha येथे ४:४७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\n'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ९\nलेखक : मकरंद साठे\n१. अनेक वेगळे सामाजिक-राजकीय प्रवाह निर्माण करणारे\nनाटककार : भा. वि. ऊर्फ मामा वरेरकर - कुंजविहारी ३६३\n२. भा. वि. उर्फ मामा वरेरकर : हाच मुलाचा बाप,\n... संन्याशाचा संसार, सत्तेचे गुलाम, तुरुंगाच्या दारात ३७०\nही आजची नववी रात्र पूर्ण वरेरकरांनाच वाहिलेली.\n१९३० नंतर जेव्हा मराठी रंगभूमी हळूहळू मृतप्राय झाली, व जी होती ती केवळ रंजनपर होऊ घातली, त्या काळातही ज्यांनी गंभीर विषयांची, सामाजिक-राजकीय जाणिवेतून मांडणी चालू ठेवली अशा अपवादात्मक लेखकांपैकी कदाचित सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भा. वि. वरेरकर.\nआपल्यासाठी ते अजून एका कारणानी महत्त्वाचे. ते म्हणजे, गडकर्‍यांनी जीवनदृष्टी अधिक खोलवर नेली असं म्हटलं, तर वरेरकरांनी ती अधिक व्यापक केली असं म्हणता येईल. त्यामुळे नाटकाची व्याप्तीच वाढली. गो. पु. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे -‘वरेरकरांची राजकीय, सामाजिक दृष्टी फार स्वच्छ व साफ होती अशातला भाग नाही. काही प्रमाणात मार्क्स आणि काही प्रमाणात गांधी व थोडेसे डांगे अशी त्यांची वैचारिक घडण होती.... (पण) परिणामी आजवर मराठी नाटकाला अपरिचित असलेले अनेक आवाज ऐकू येऊ लागले आणि अनेकविध तणाव दृष्टीस पडू लागले.’\nवरेरकरांचं नाटक तोपर्यंत अस्पर्श राहिलेल्या अनेक सामाजिक घटकांना आणि घटितांना भिडलं. नाटकांतून जातीयता, कामगार चळवळ, गांधीवाद, वर्गलढा अशा विषयांचीही मांडणी वरेरकरांनी केली. महाराष्ट्रात जी इतिहासदृष्टी तयार होऊ लागली होती असं आपण म्हटलं त्याचे वरेरकर हे पाईक होते. त्यांनी राजकीय, सामाजिक जाणिवा व्यापक केल्या. केवळ स्वातंत्र्यप्राप्तीचं राजकारण, तत्कालीन राजकीय घटना व डावपेच, वसाहतवादविरोधी, टिळकवादी राष्ट्रीय राजकारण वा सुटेसुटे सामाजिक प्रश्न (उदाहरणार्थ जरठबाला विवाह) या पलीकडे जाऊन, निदान काही प्रमाणात का होईना, काही तत्त्वप्रणालींना भिडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एकंदरीनेच, स्वातंत्र्य, समता (जशी स्त्रिया आणि दलित यांच्या संबधात) यांचा पुरस्कार केला. आधीच्या अनेक प्रवाहांना त्यांनी वेगळं वळण दिलं, आणि नवे प्रवाहही चालू केले. कामगार, दलित असे तोवर मराठी नाटकाला पूर्णपणे अपरिचित असलेले आवाज त्यामुळे प्रथमच ऐकू येऊ लागले.\n‘कुंजविहारी’ हे वरेरकरांचं पहिले नाटक-१९०६ सालचं. ते राधाकृष्णामधल्या प्रेमाबद्दलच्या पुराणकथेवर आधारित आहे. त्यात तसं कुठलं रूपकही अभिप्रेत नाही. मग आपण त्याची नोंद का घ्यावी एखाद्या पुराणकथेकडे कशापद्धतीनं पाहिलं जातं - अगदी पुराणकथा म्हणूनच मांडत असता, म्हणजे ती समकालीन राजकीय रूपक वगैरे म्हणून मांडत नसता - याच्याशीसुद्धा राजकीयता कशी संबद्ध असते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे, म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं.\nराधाकृष्णाच्या पुराणकथेची अनेकांनी मांडणी केली आहे. मराठीत मध्ययुगातल्या ज्ञानेश्वरांपासून ते नामदेव, एकनाथांच्या ‘राधाविलास’ सारख्या मधुराभक्तीच्या प्रेरणेनं भरलेल्या काव्यापर्यंत उदाहरणं आहेत. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून त्यात फरक पडला आणि दोन पद्धती स्पष्टपणे उद्भवल्या. पहिलीत राधाकृष्ण कथेतील शृंगार-चेष्टांवरच पूर्ण भर होता. पंडित कवींचं काव्य, उदाहरणार्थ वामनपंडितांचे ‘राजभुजंग’ आणि अनेक लावणीकार शाहीर या पठडीतले होते. अशाच धर्तीवर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक पौराणिक नाटकं लिहिली गेली. हळूहळू हा शृंगार अधिकाधिक उत्तान व केवळ मनोरंजनपर उरला. अर्थात जनमानसातल्या कृष्णाच्या ईश्वरपणाला, त्यातून कुठलाच धक्का बसला नव्हता वा जनमानसात ते कलंकितही झालं नव्हतं.\nद्वारा Sumedha येथे ४:४४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\n'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ८\nलेखक : मकरंद साठे\n१. प्रायोगिकतेची सुरुवात : राम गणेश गडकरी -\nसं. प्रेमसंन्यास, सं. एकच प्याला, सं. मूकनायक ३१७\n२. दिवाकर - कारकून, मग तो दिवा कोणता\n... ३. १९३० पर्यंतचे नाटक व स्त्रिया - आणि स्त्रीपार्टी नट ३५१\nमी लेखकाला म्हटलं, तर आज तुमचे बाप असं ज्यांना काही जण म्हणतात, आणि तुम्ही ज्यांना मेलोड्रॅमॅटिक म्हणून बाद करता त्या गडकर्‍यांपासून सुरुवात करू.\nहा जो अभिजनवर्गाचा स्वरूपशोधाचा प्रवास चालू होता त्याचे त्या काळात तीन टप्पे दिसतात. त्यांच्यामुळे अर्थातच तीन प्रमुख प्रवाह तयार झाले. पहिले दोन म्हणजे, देवल आणि खाडिलकर. तिसरा टप्पा होता गडकर्‍यांचा.\nइथेही शेक्सपीयरशी नातं आहेच. पाश्चात्त्य आधुनिकतेशी भिडणं आहे, सामाजिक राजकीय जाणही आहे. परंतु तरीही हा प्रवाह संपूर्णपणे वेगळा आहे.\nत्याचं एक कारण म्हणजे जरी ही नाटकं सुद्धा विधवाविवाह, दारूचे दुष्परिणाम अशा सामाजिक प्रश्नांवर असली तरी त्या प्रश्नांच्या तात्कालिक कारणमीमांसेशी वा तात्कालिक विशिष्ट स्वरूपानंच मर्यादित अशी नव्हती. किंबहुना या नाटकांत सामाजिकता तशी बेताबेताचीच, चवीपुरती होती\nगडकर्‍यांबाबत महत्त्वाची होती ती त्यांची जीवनदृष्टी, विचारव्यूह. तिचा आवाकाच मोठा होता. आणि तो तसा असला की आडवळणानं का होईना पण सामाजिकदृष्ट्या काहीतरी महत्त्वाचं असं हाती लागतंच.\nआधी त्यांच्या दुर्गणांची, अनेक लोकांनी परत परत केलेली यादी बघून टाकू. ती यादी साधारणपणे अशी : कृत्रिम, अस्वाभाविक, अतर्क्य घटनांनी भरलेलं कथासूत्र, अतिरेकी कल्पना चमत्कृती, विरोधाभास, कोटीबाजपणाची हौस, प्रचंड अलंकारिक भाषाशैली, कृत्रिम, पान दोन पानांची भावुकतेनं ओथंबलेली स्वगतं, एकंदरीनं सर्वच गोष्टींचा अतिरेक. एका प्रकारे पाश्चात्त्य वास्तववादी नाट्यशैलीला पूर्णपणे अमान्य असणार्‍या अशा अनेक गोष्टी. आणि हे सर्व खरंच आहे.\nपण गडकर्‍यांचं महत्त्व त्या पलीकडे उरतं. याचं एक कारण म्हणजे आपण मघाशी म्हटल्याप्रमाणे त्यांची व्यापक जीवनदृष्टी. आणि दुसरं म्हणजे आपला विषय. आपल्याला शैलीशी एका विशिष्ट प्रकारेच देणंघेणं आहे. त्याचं निव्वळ सौंदर्यवादी विवेचन आपल्या विषयात बसत नाही. त्यामुळेही गडकरी आपल्यासाठी महत्त्वाचे होतात.\nगडकर्‍यांचा जन्म... नाही, सांगलीचा नाही - गुजराथमधल्या एका छोट्या गावातला. उणंपुरं ३४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. गरिबीमुळे त्यांना मॅट्रिकला शिक्षण थांबवावं लागलं. गडकरी दुपारच्या वेळी किर्लोस्कर कंपनीत लहान मुलांच्या तालमी घेत, आणि रात्री नाट्यगृहाचे डोअरकीपर म्हणून काम करत. हे सांगण्याचा हेतू म्हणजे ते खाडिलकरांसारखे उच्चविद्याविभूषित चतुरस्र पत्रकार वगैरे नव्हते हे ध्यानात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या भोवती तसं वातावरणही नव्हतं. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा - world view - जीवनदृष्टी स्तिमित करणारी आहे.\nगडकर्‍यांवर अनेक समकालीन लेखकांप्रमाणे शेक्सपीयरचा मोठाच प्रभाव होता हे सर्वश्रुत आहे. पण त्यांनी इब्सेनही वाचला होता. त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं असलं तरी त्यांचं वाचन चौफेर होतं. आणि चिंतनही. त्यांची सनातनी बाजूला झुकणारी वृत्तीही जाणवते. ‘पुण्यप्रभावा’मध्ये तर ते पूर्णपणेच सनातनी विचारांकडे झुकतात.’ पण या सनातनीपणात-आधी म्हटल्याप्रमाणे -वेगळ्या जीवनदृष्टीची भर आहे. तो उथळ नाही. त्यामागे एक संवेदनक्षम मन आहे. ते फक्त रूढिकल्पनांत अडकलेले नाही. ते त्यामागील तत्त्वविचार व विरोधी तत्त्वांतील संघर्ष जाणून घेऊन सामाजिक अंतःप्रवाहांकडे बघणारे आहे. हे जास्त जाणवतं ते ‘एकच प्याला’ या नाटकात. या नाटकात दारूच्या अतिरेकाचे दुष्परिणाम तर आहेतच पण काही लोक नंतर म्हणू लागले त्याप्रमाणे ‘पातिव्रत्याच्या अतिरेकाचे’ दुष्परिणामही आहेत आणि ते त्यांच्या शैलीतील आधी मांडलेल्या अतिरेक, अतिरंजितता, अतिअलंकारिकता, अशा सर्व दोषांसहितच आहेत. या नाटकाच्या या घटकांविषयी भरपूर लिहिलं बोललं गेलं आहे, आणि मुख्य म्हणजे त्याचा आपल्या विषयाशी तसा संबंध नाही.\nतसंच दुसर्‍या बाजूला, गाडगीळ आपल्या लेखात म्हणतात त्याप्रमाणे अनेक दोष लक्षात घेऊनही ती मराठीतील सर्वोत्तम ट्रॅजिडी असं म्हणावं लागतं. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, ‘हे नाटक असल्यामुळे शोकात्म अनुभवाची तीव्रता आणि भीषणता व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्यात विशेष प्रमाणात आहे. मराठी भाषेतील उत्कृष्ट शोकात्मक नाटक कुठले असे विचारले तर एकदम नव्हे, पण विचारांती ‘एकच प्याला’ हे उत्तर द्यावे लागेल.'\nद्वारा Sumedha येथे ४:४० म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\n'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ७\nलेखक : मकरंद साठे\n१. खाडिलकरांची दुसर्‍या टप्प्यावरची नाटके :\nसं. मानापमान, सं. द्रौपदी, सं. मेनका २७१\n२. नाटकांवरील बंदी २८४\n... ३. मेळे व सत्यशोधकी जलसे २९२\n४. काही इतर सामाजिक राजकीय नाटके व ऐतिहासिक नाटकांसंबंधी\nचर्चा : न. चिं. केळकर - तोतयाचे बंड, गोविंदराव टेंबे -\nसं. पटवर्धन, कृष्णाजी हरी दीक्षित - राजा सत्त्वधीर ३००\n१९०८ नंतरचा कालखंड टिळक तुरुंगात असण्याचा. राष्ट्रीय पक्षाची कामगिरी या कालखंडात एकंदरीने थंडावली. त्यातून खाडिलकरांवर केसरीतून बाहेर पडण्याचा प्रसंग आला. त्याविषयी आपण पाहिलंच.\nयाची एकत्रित निष्पत्ती म्हणजे खाडिलकरांच्या नाटकातील स्पष्टपणे जाणवतो असा दुसरा टप्पा. संगीत नाटकांचा. या टप्प्यातही खाडिलकरांनी राजकारणाला नाटकातून पूर्ण फाटाच दिला असं झालं नाही. ‘द्रौपदी’, ‘मेनका’ इत्यादी नाटकांत खाडिलकर परत राजकारणाकडे वळलेच. पण ते पूर्वीसारखे राहिले नाहीत. त्यांची विचारधाराही बदलली, मनोवस्थाही बदलली, आणि स्वाभाविकपणे मांडणीही बदलली. त्याचं प्रत्यंतर आलं ते या टप्प्यावरच्या पहिल्या नाटकातून, ‘संगीत मानापमान’ मधून. ‘मानापमान’ आलं १९११ साली. अनेकदा नुकताच बाटलेला माणूस अधिकच कट्टर धर्माभिमानी असतो त्याप्रमाणे या नाटकात खाडिलकर पूर्णपणे दुसर्‍या टोकाला गेले. ‘मानापमान’मधे राजकीय, सामाजिक जाणिवेचा पूर्णपणे अभाव आहे. नाटकात आहे तो मेलोड्रामा, कृत्रिम घटनाक्रम, कुठल्याही सूत्राचा, वा वैचारिकतेचाच अभाव. त्यात आहेत मध्यमवर्गाला गुंतवणार्‍या तीन गोष्टी - राजकीय संदर्भहीन बाष्कळ विनोद, विरेचन व्हावे इतपत सामाजिकता आणि संगीत. ते गाणारे संगीताचे बादशहा बालगंधर्व खाडिलकरांच्या या आणि यापुढच्या नाटकांना लाभले. हा म्हणजे मनोरंजनाचा कडेलोटच या नाटकानं बालगंधर्वांचं नातं खाडिलकरांशी जुळलं ते कायमसाठी.\n‘मानापमान’ हे नाटक आलं ते त्यांच्या केसरीतल्या झालेल्या अपमानानंतर लगेचच. अपमानानं होरपळेल्या खाडिलकरांचे त्यानंतरचे उद्गार आपण आधीच पाहिले. त्यामुळे त्यांची त्यावेळची मानसिक अवस्था कळू शकते. पोटापोण्याच्या व्यवस्थेपासूनचे त्यांच्यासमोर उभे असलेले प्रश्नही ध्यानात येतात. खाडिलकर त्या कारणानेही - म्हणजे पोटापाण्याचा एक व्यवसाय म्हणून - नाटक या माध्यमाकडे बघू लागले. एकापरीनं ही खाडिलकरांनी घेतलेली यशस्वी माघार. मराठी नाटकाने यापुढे वेगळी दिशा घेतली आणि तिचा मुख्य उद्देश मनोरंजन हा झाला. शनवार्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे, संगीत नाटकाच्या या तबकात एकीचे बळ दाखवणारी किंवा बेकीचा बळी दाखवणारी सुरी नाही. इथे आहेत निरांजने.\n‘मानापमान’अर्थातच प्रचंड लोकप्रिय झालं. ‘सौभद्र’, ‘शारदा’ आणि ‘संशयकल्लोळ’ याप्रमाणे अगदी आजही लोकप्रिय असणार्‍या त्या काळच्या काही मोजक्या नाटकांपैकी एक झालं. पण या उरलेल्या तिन्ही नाटकांहूनही ते अधिक भडक - मेलोड्रॅमॅटिक, कृतकतेनं भरलेलं असं आहे. संगीताप्रमाणेच या नाटकापासून ‘विनोद’ यावरही मराठी नाटकातला भर वाढला.\nनाटकाचं कथानक अगदी साधं आहे. श्रीमंत बापाची श्रीमंत मुलगी भामिनी, तिच्याशी लग्नोत्सुक श्रीमंत पण मूर्ख, भित्रट, बावळट, आढ्यताखोर मुलगा लक्ष्मीधर. मुलीलाही श्रीमंतीचा चांगलाच तोरा आहे. पण तिचा श्रीमंत बाप फार ‘चांगला’. तो तिचे लग्न लावून देऊ इच्छितो धैर्यधर या सैन्यातल्या सेनापतीशी, जो गरीब आहे. (कुठले सैन्य, कुठला सेनापती, हा काळ कुठला, सेनापती गरीब का आहे, श्रीमंत बाप अचानक मनानं चांगला का आहे, तो कुठल्या मार्गानं श्रीमंत झाला, तो मार्ग पिळवणूकविरहित आहे काय, असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण मग नाटक संपेपर्यंत असे असंख्य प्रश्न पडतील. ही तर सुरुवात आहे.) मुलगी नकार देते. बाप म्हणतो तू त्याच्याकडे एक महिना नोकर म्हणून राहून परीक्षा घे मुलगी मान्य करते दरम्यान लक्ष्मीधर चोरांना घेऊन जंगलात येण्याचे नाटक वगैरे करतो व बावळटपणे स्वतःच पकडला जातो. भामिनीचे क्षणात मतपरिवर्तन होते. मग गैरसमजाचे अजून दोनचार वेढे घेऊन गरीब मुलगा व श्रीमंत मुलीचे लग्न पात्रे खूश. धडधाकट गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती यांचा आल्हाददायक, स्वतःला जबाबदारीतून मुक्त करणारा अनुभव आल्याने, मध्यमवर्गीय प्रेक्षक खूश\nद्वारा Sumedha येथे ४:३५ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\n'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ६\nलेखक : मकरंद साठे\n१. पुढच्या टप्प्यावरील राजकीय नाटके :\nकृष्णाजी प्रभाकर खाडिलकर - प्रास्ताविक २३१\n२. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर :\n... सवाई माधवराव यांचा मृत्यू, कीचकवध, भाऊबंदकी २३६\n३. दुसर्‍या टप्प्यावरची सांस्कृतिक राष्ट्रवादी नाटके :\nदामोदर विश्वनाथ नेवाळकर - तारक मारक, दंडधारी, धर्मरहस्य २५५\nतर शेवटी आपण या राजकीय नाटकांचा सुवर्णकाळ असं ज्याचं वर्णन करतात त्या कालखंडातल्या सर्वोच्च बिंदूपर्यंत, म्हणजे खाडिलकरांपर्यंत एकदाचं येऊन पोचलो. आता खरी मजा. खाडिलकरांची नाटकं म्हणजे राजकीय वैचारिक प्रगल्भता, तसंच तोपर्यंत वाढत गेलेल्या कलात्मक उंचीचा वारसा - यांचा संगम.\n हा मोठाच योगायोग आहे. याची सामाजिक, राजकीय कारणमीमांसा वगैरे करण्याचा मी मरेस्तोवर प्रयत्न केला. पण काहीही हाताशी आलं नाही तेव्हा हा मोठाच योगायोग असं म्हणून मोकळं व्हावं हे बरं.\nया काळातले सर्वच नाटककार टिळकभक्त होते हे आपण पाहिलंच. पण खाडिलकर राजकीय कार्यकर्ता म्हणूनही आणि पत्रकार, सहकारी म्हणूनही टिळकांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातले होते. कर्झनशाहीच्या जुलमाच्या पराकोटीच्या काळात टिळकांनी त्यांना शस्त्रनिर्मितीचा अभ्यास करण्यासाठी नेपाळला पाठवलं होतं, असं म्हणतात. हे ब्रिटिशांना उशिरानी कळलं. पण त्यानंतर ब्रिटिश पोलिसांची खाडिलकरांवर विशेष नजर असे, अशा नोंदी ब्रिटिश पोलिसांच्या फायलीत आढळतात. त्यांच्या नाटकावरही ब्रिटिश विशेष लक्ष ठेऊन असत आणि त्यावर त्यांनी बंदीही आणलीच. ते आपण पुढे बघूच.\nकेसरीचे उपसंपादक म्हणूनही खाडिलकर अत्यंत जहाल वसाहतवादविरोधी ‘संपादकीय’ लेख लिहीत. किंबहुना टिळकांना १९०६ साली राजद्रोहासाठी ६ वर्षे काळ्यापाण्याची भीषण शिक्षा ज्या आठ लेखांमुळे झाली, त्या लेखांपैकी पाच लेख प्रत्यक्षात खाडिलकरांनी लिहिले होते. टिळकांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून ही शिक्षा पत्करली आज पटकन् माफी मागणारे लेखक व संपादक पाहता - पण ते जाऊ द्या.\nखाडिलकरांची नाटकं किती प्रभावी होती ते कळण्यासाठी एका घटनेचा उल्लेख करणं आवश्यक आहे. इंडियन प्रेस ऍक्ट हा सेन्सॉरविषयक कायदा केला जावा असं अनेक ब्रिटिश अधिकार्‍याचं मत होतं. पण जॉन मोर्लेनी त्यांच्या उदारमतवादी विचारसरणीला जागून तो बराच काळ होऊ दिला नव्हता. हा इंडियन प्रेस ऍक्ट शेवटी १९१० मध्ये पास झाला. आणि त्यामागे ‘कीचकवध’ या खाडिलकरांच्या नाटकाशी संबंधित अशा घटना होत्या. ते आपण अधिक डिटेलवारीनं नंतर पाहणारच आहोत. यानंतर ब्रिटिश सरकार हात धुऊन वर्तमानपत्रांच्या मागे लागलं आणि आपण हजर नसताना केसरी चालू तरी राहावा म्हणून टिळकांनी तुरुंगातून त्याची सूत्रं जहाल खाडिलकरांऐवजी मवाळ केळकरांकडे सोपवली, ही आयरनी\nखाडिलकरांनी नाट्यव्यवहार हा राष्ट्रवादी चळवळीचा अविभाज्य भागच बनवला. ...केतकरी कादंबरीत जी वैचारिक उंची, रूपबंधात्मक प्रयोगशीलता दृष्टीस पडते, ती प्रथम खाडिलकरी नाटकात दृष्टीस पडते. खाडिलकर पत्रकार होते, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसेनानी होते. उपनिषदांचे अभ्यासू समीक्षक होते. त्यामुळे खाडिलकरी नाटकात एका जीवनदृष्टीची साक्ष पटते... भाऊबंदकी आणि कीचकवधासारख्या गोष्टी एरवी नुसत्या आख्यान होऊन उरल्या असत्या. खाडिलकरी नाटकांत या गोष्टींना समकालीन राजकीय अर्थ प्राप्त होतात, आख्यान परंपरेचा इतका समर्थ आणि समकालीन माहात्म्य असलेला उपयोग फार थोडे लेखक करू शकतात... नाटकाद्वारे लेखकाला एक विचार प्रसारित करता येतो व ते त्याने केले पाहिजे, अशी भूमिका असणारे खाडिलकर पहिले भारतीय नाटककार असावेत. पहिले ‘डायडॅक्टिक’ नाटककार असेही म्हणता येईल.\nद्वारा Sumedha येथे ४:३२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\n'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ५\nलेखक : मकरंद साठे\n1.राजकीय नाटकांची सुरुवात : शंकर मोरो रानडे ‘अधिकारदान विवेचना अथवा स्थानिक स्वराज्याविषयी वाटाघाट’ २०९\n२. वा. र. शिरवळकर - राणा भीवदेव अथवा खरा रजपूत,\nभा. ह. पटवर्धन - रणसिंह आणि बकुळा अथवा प्राचीन राजक्रांतीचे चित्र २१६\n... ३. टिळक व मराठी नाटक २२३\n‘अधिकारदान विवेचना अथवा स्थानिक स्वराज्याविषयी वाटाघाट’ या नाटकाच्या अगदी पहिल्याच पानावर एक पद आहे. तसं ते नाट्यबाह्यच आहे खरंतर. अशी पद्धतच होती. लेखक आपल्याला काय म्हणायचं आहे ते कधीकधी अशा पद्धतीनं स्पष्टच करून टाकत असे. ‘तरुणी शिक्षण नाटिका’ मधे नाही का आपण महाभारत आणि मनुस्मृतीतले उतारे दिलेले पाहिले, तसंच हे, पद पाहण्यासारखं आहे. -\n‘‘कशास व्हावे जीवन मनुजा स्वातंत्र्यभावी\nआयुष्याची व्यर्थ क्रमणा श्रमद आदरावी\nविश्व असे हा तुरुंग मोठा, प्राणीमात्र कैदी\nपदार्थधर्माचीया शृंखला- त्या व कुणी भेदी\nतरी अन्यमानवेच्छेपुढे करणे नमनादि-\nयाहुन दुसरी जिवन्तकारस्थिती नचि वर्णावी\nदुसरं महत्त्वाचं म्हणजे, या काळातील जवळ जवळ प्रत्येक नाटकाला प्रस्तावना असे. एका प्रकारे तो लेखकाचा मॅनिफेस्टोच, जाहीरनामाच असे. काही सामाजिक, राजकीय भूमिका असणार्‍यांना तो अनेकदा आवश्यक वाटतो. याबाबत स्वातंत्र्यानंतरच्या मध्यमवर्गीय नाटकासंबंधात काय स्थिती आढळते ते बघण्यासारखं आहे. या काळातल्या गो. पुं. देशपांडे यांच्या जवळजवळ सगळ्याच आणि तेंडुलकरांच्या सुरुवातीच्या काही नाटकांचा अपवाद वगळता प्रस्तावना अभावानंच आढळतात. यामागची कारणं उघड आहेत. या काळातल्या इतर लेखकांना सामाजिक, राजकीयदृष्ट्या आपला मॅनिफेस्टो काढावासा वाटत नाही. हे चांगलं का वाईट का व्यामिश्र ते आपण तिथंपर्यंत आल्यावर बघूच. सध्या याची नोंद मात्र घेऊन ठेवू.\nतर परत ‘अधिकारदान विवेचना’. या नाटकाच्या प्रस्तावनेत लेखक म्हणतो- ‘स्थानिक स्वराज्यासंबंधाने वर्तमानपत्रातून लेख सांप्रत जारीने प्रसिद्ध होत आहेत... हे नाटक लिहिण्याचा आमचा हेतू एवढाच की महत्त्वाच्या विषयाचे स्वरूप, आमच्या बंधूजनांस करमणुकीच्या वाटेने राहून कळावे, व त्यायोगे आजचा प्रसंग केवढा आणीबाणीचा आहे हे त्यांस पुरतेपणी कळून त्यांनी स्थानिक स्वराज्यसंबंधाची योग्यता आपल्या अंगी आणण्यास यथाशक्ति झटण्यास आळस करू नये....\n‘...उत्तम नाटके योग्य पात्रांकरवी रंगभूमीवर करण्यात आली असता ती ज्याप्रमाणे देशस्थिती सुधारण्यास हेतुभूत होऊ शकतात, त्याचप्रमाणे रसाळ हरिदासांकडून सुबोधपर कीर्तने करण्यात आली असता तीही देशस्थिती सुधारण्यास कारणीभूत होतात. यासाठी प्रस्तुत नाटकात शेवटल्या प्रवेशात प्रत्यक्ष रंगभूमीवर देशस्थिती संबंधाचे कीर्तन घालण्यात आले आहे....’\nप्रस्तावना वाचली की आपण आधी पाहिल्याप्रमाणे या काळी हाय कल्चर, लो कल्चर किंवा उच्चभ्रू संस्कृती आणि लोकसंस्कृती यांत भेद किती कमी होता ते परत जाणवतं. तसंच मराठी नाटक केवळ परकीय, ब्रिटिश शैलीवर अवलंबून नव्हतं तर लोककलांचा जागरूक वापरही त्यात किती होत असे तेही जाणवतं. टिळकांनी पुढे ‘राष्ट्रीय कीर्तनाचा’ जो पुरस्कार केला त्याची बीजं यात आहेत.\nद्वारा Sumedha येथे ४:३० म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/railway-passenger-pay-money-their-service-22246", "date_download": "2018-04-22T14:48:58Z", "digest": "sha1:5PWI4JCKLKMYL7IDUHB7UMUWFJSS56M5", "length": 16310, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Railway passenger to pay money for their service रेल्वे प्रवाशांनी प्रत्येक सेवेसाठी पैसे मोजावेत | eSakal", "raw_content": "\nरेल्वे प्रवाशांनी प्रत्येक सेवेसाठी पैसे मोजावेत\nबुधवार, 21 डिसेंबर 2016\nसिटिझन जर्नालिस्ट बनू या\n'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे.\nआपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः\n'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ.\nई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist\nप्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर\nनवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांनी त्यांना देण्यात येणाऱ्या सेवांसाठी पैसे मोजण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मंगळवारी व्यक्त केले. याचबरोबर मूळ सेवावगळता आदरातिथ्य सेवेसाठी आऊटसोर्सिंग करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.\nदेशाचा अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प पहिल्यांदा एकत्रित मांडण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर \"सीआयआय'ने आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना जेटली म्हणाले, \"\"आतायर्पंत रेल्वे अर्थसंकल्पाचे यश हे प्रवाशांना किती अंशदान दिले आणि रेल्वे गाड्यांबद्दलच्या लोकानुनयी घोषणा यावर मोजले जात होते. लोकनुनयी धोरणामुळे रेल्वेच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. कोणत्याही व्यावसायिक संस्थेचे मूलभूत तत्त्व ग्राहकांनी सेवेसेठी पैसे मोजावेत हे असते. रेल्वेमध्ये हे तत्त्व पाळले जाताना दिसत नाही. रेल्वेची कामगिरी आणि अंतर्गत व्यवस्थापन यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे. हे घडेपर्यंत महामार्ग आणि हवाई मार्गांवरील स्पर्धक प्रवासी आणि मालवाहतूक क्षेत्रात आघाडीवर राहतील.''\n\"\"रेल्वेचे मुख्य काम रेल्वे चालविणे आणि सेवा देणे हे आहे. आदरातिथ्य सेवा मूलभूत कामांमध्ये येत नाहीत. त्यामुळे त्यांचे आऊटसोर्सिंग करण्यात येणार आहे. जगभरात या पद्धतीने काम सुरू आहे. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवांसाठी शुल्क आकारण्यास सुरवात झाल्यानंतर वीज आणि महामार्ग क्षेत्रात सुधारणा झाली आहे. ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांसाठी पैसे मोजावे लागतात अशीच आर्थिक रचना यशस्वी होते,'' असे जेटली यांनी सांगितले.\nछोट्या व्यावसायिकांना मिळेल 30 टक्‍क्‍यांपर्यंत कर सवलत\nडिजिटल व्यवहार करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी उत्पन्नावरील गृहीत नफ्याचे प्रमाण कमी केल्याने त्यांना 30 टक्‍क्‍यांपर्यंत कर सवलत मिळेल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी दिली.\nजेटली म्हणाले, \"मागील केंद्रीय अर्थसंकल्पात दोन कोटींपर्यंत उलाढाल असणारे मात्र योग्य नोंदी न ठेवणारे छोटे व्यावसायिक व उद्योजकांनी उत्पन्नापेक्षा 8 टक्के अधिक नफा कमाविल्याचे गृहीत धरून त्यांना प्राप्तिकर आकारण्यात येत होता. आता डिजिटल मार्गाने व्यवहार करणाऱ्या अशा व्यावसायिक व उद्योजकांसाठी हा नफा कमी करून सहा टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे. यामुळे त्यांना करसवलत मिळेल. डिजिटल मार्गाने व्यवहार केल्यास तुम्हाला कमी कर द्यावा लागेल. ही कर सवलत असून, डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी ती आहे. डिजिटल मार्गाने व्यवहार केल्यास काही व्यावसायिकांना 30 टक्‍क्‍यांपर्यंत कर सवलत मिळेल.''\nसध्या प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 44 अ ड नुसार दोन कोटी अथवा त्यापेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना 8 कोटी नफा गृहीत धरून एकूण प्राप्तिकर आकारण्यात येतो. काल केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने (सीबीडीटी) डिजिटल मार्गाने व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा गृहीत नफा 8 टक्‍क्‍यांवरून 6 टक्‍क्‍यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीनंतर सरकार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती जाहीर करीत आहे.\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nघाटीच्या सुपरस्पेशालिटी विंगचा मुख्यमंत्री घेणार आढावा\nऔरंगाबाद - घाटीत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या तिसऱ्या फेजमधून उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी विंगचा पुढील महिन्यात मुख्यमंत्री...\nआदिवासी भागातील सर्व खेडी मुख्य प्रवाहात आणणार; आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा\nमोखाडा - आदिवासी भागातील अतिदुर्गम खेडी मुख्य रस्त्याला जोडण्याचा ऊपक्रम युती शासनाने हाती घेतला आहे. त्यामुळे ही सर्व खेडी आता मुख्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaitrapaalavi.blogspot.com/2008/12/pepper-chicken.html", "date_download": "2018-04-22T13:56:31Z", "digest": "sha1:UDUMIA5F2NNIKJMAPKFLK3E2277QQDJ6", "length": 4476, "nlines": 47, "source_domain": "chaitrapaalavi.blogspot.com", "title": "चैत्रपालवी: Pepper Chicken", "raw_content": "\n माझ्या ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत आहे. मनातले भाव शब्दरूपाने या ब्लॉगच्या कॅन्वसवर चितारण्याचा हा माझा एक प्रयत्न चित्र किती रेखीव होतय यापेक्षा किती मनापासून काढलंय याला महत्व आहे. तेव्हा बघूया ही रंगसंगती मनाला किती भावते ते\nमंगळवार, २ डिसेंबर, २००८\nचिकन फिलेट्स (बोन्लेस आणि स्किनलेस) : अर्धा किलो\nदीड टेबल स्पून फ्रेश तयार केलेली मीरपूड\n३ टेबल स्पून ओल्या नारळाची पेस्ट (वाटण करतो तशी मिक्सर मध्ये करून)\nलाल तिखट (~~ १ टी स्पून)\nधणे-जीरे पूड (प्रत्येकी १ टी स्पून)\nहळद (१/२ टी स्पून)\n२ लहान कांदे (पेस्ट करून)\nटोमॅटो: १ अगदी छोटा टोमॅटो उकळत्या पण्यात घालून साल काढून मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यावी. मध्यम आकारचा टोमॅटो असेल तर अर्धीच पेस्ट वापरावी.\nतेल ३ टेबल स्पून\nचिकन स्वच्छ करून १/२ इंच लांबीचे तुकडे करून अर्ध्या लिंबाचा रस, मीठ आणि १ टी स्पून मीरपूड चोळून अर्धा तास झाकून ठेवावे. अर्ध्यातासाने ते १ टेबल्स्पून तेलावर पॅन मध्ये फ्राय करावे.\nकढई मध्ये उरलेले २ टेबल स्पून तेल घालून त्यात वेलची, लवंग आणि दालचिनी फोडणीस घालावी. वरुन कान्द्याची पेस्ट घालून परतावे. आल-लसूण पेस्ट घालावी. उरलेले मसाले (हळद, तिखट आणि धणे जीरे पूड) घालावे. हे सारे परतून मग टोमॅटो पेस्ट वा नारळाची पेस्ट / वाटण आणि उरलेली अर्धा टी स्पून मीरपूड घालून परतावे. पाणी घालून उकळी आणावी. गॅस मंद करून चिकन चे तळलेले तुकडे घालावे वा एक १०मिनिटे होऊ द्यावे. छान उकळी आली की गॅस बंद करावा.\nPosted by चैत्रपालवी at १०:५५ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/parents-neglect-children-later-hotey-38851", "date_download": "2018-04-22T14:32:49Z", "digest": "sha1:QYYS66TNKYMS6GOTE5X257YGCBWBRIQI", "length": 13500, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Parents neglect of children in later hotey उतारवयात मुलांकडून होतेय्‌ पालकांची हेळसांड | eSakal", "raw_content": "\nउतारवयात मुलांकडून होतेय्‌ पालकांची हेळसांड\nशुक्रवार, 7 एप्रिल 2017\nनागपूर - ज्या पालकांनी लहानाचे मोठे केले, त्याच पालकांना त्यांच्या उतारवयात मुलांकडून मारहाण वाट्याला येत असल्याची तक्रार करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. मुख्य म्हणजे आईवडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला. याप्रकरणी गुरुवारी (ता. 6) उच्च न्यायालयाने सरकारला नोटीस बजावत तीन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.\nसंवेदना संस्थेतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली. या संघटनेच्या प्रमुख भावना ठक्कर या नागपूर कुटुंब न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांनी केलेल्या याचिकेनुसार, आईवडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायदा-2007 ची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. कायद्यात आईवडिलांना मुलांकडून मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली असता, पोलिसांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच कायद्यात शिक्षेचीदेखील तरतूद आहे. मात्र, कायद्याचे पालन होत नसल्याने घरातील ज्येष्ठांवर संकट ओढवल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी याचिकाकर्त्याने कृष्णराव काळे यांचे उदाहरण याचिकेत नमूद केले आहे.\nयाचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने सामाजिक न्याय विभागाचे सचिव, देखभाल न्यायाधीकरण, पोलिस आयुक्त, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना नोटीस बजावली. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली.\nकृष्णराव काळे (वय 68) यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. काळेचा मुलगा त्यांना वारंवार मारहाण करतो. याबाबत काळेंनी मुलाविरुद्ध तक्रार केली असता पोलिसांनी अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. याबाबत काळेंनी देखभाल न्यायाधीकरणात तक्रार केली होती. न्यायाधीकरणाने या प्रकरणी काळेंना महिन्याकाठी 4 हजार रुपये देण्याचे आदेश मुलाला दिले होते. यानुसार मुलाने 3 महिने पैसे दिले. मात्र, त्यानंतर पैसे देण्यास नकार दिला. कृष्णराव काळेंप्रमाणेच घरोघरी अनेक ज्येष्ठांची अशीच स्थिती असल्याचे याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे.\nलोकन्यायालयात 4 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांची वसूली\nनिफाड : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र...\nमालवणात समुद्री उधाणाचा किनारपट्टीस फटका\nमालवण - सागरी उधाणाचा जोरदार फटका आज जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास बसला. समुद्राच्या अजस्र लाटांच्या मार्‍यामुळे उधाणाचे पाणी किनार्‍यालगत घुसल्याने...\nकुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा\nअंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी...\nलग्नाच्या मांडवातून थेट श्रमदानास..\nसांगली - जिल्ह्यातील वांगी गावचे सुपुत्र विशाल मधुकर सुतार यांचा लिंब गावातील माया हिच्याशी आज साडेबाराच्या मुहूर्तावर विवाह झाला. विशाल हा...\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=36&t=318&p=524", "date_download": "2018-04-22T14:14:09Z", "digest": "sha1:2JRJVQWYNEAIZSEJEGBIVGXL636IAKUE", "length": 11895, "nlines": 160, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान स्पर्धा विभाग विविध स्पर्धा लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nहि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nनुकताच पत्रकार दिन साजरा करण्यात आला. ‘दर्पण’ हे मराठीतील सर्वार्थाने पहिले नियतकालिक सुरु करणारे बाळशास्त्री जांभेकरांचा ६ जानेवारी हा जन्मदिन. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिन पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे शिलेदार जे आपापल्या लेखणीने समाज प्रबोधनाचे काम करतात त्यांचा गौरव केला जातो. ज्या पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या जोरावर पत्रकारितेला वळण दिले त्यांचे स्मरण केले जाते.\nमुंबई पत्रकार संघानेदेखील अशाच काही पत्रकारांचा त्यांच्य़ा लक्षणीय कामगिरीला सलाम करून गौरव केला. या गौरव मूर्तींमध्ये एक महिला पत्रकार होती दीप्ती राऊत. ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या प्रखरपणे मांडल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी पुरुष पत्रकार व महिला पत्रकार अशी आजच्या काळातदेखील होणारी तुलना योग्य नसल्याचे म्हटले. परंतु दिप्ती राऊत यांना मिळालेला पुरस्कार महिला पत्रकारांना स्फूर्तीदायी ठरेल.\nयाच दिवशी दै. प्रहार मध्ये एक छोटे खानी बातमी वाचली. बातमी वर्ध्याची होती. एका प्रियांका नावाच्या मुलीला रस्त्यावरून चालताना काही मुले नेहमी छेडत असत. एके दिवशी तिने आपल्या वडलांच्या कानी ही बाब घातली. तिचे वडील जाब विचारण्यासाठी त्या मुलांकडे गेले असता त्या मुलांनीच त्यांना मारण्यास सुरु केले. आपल्या बाबांना सोडविण्यासाठी पुढे सरसावलेल्या प्रियांकाला त्यातल्या काही मुलांनी पकडले व तिच्या अंगावर घासलेट टाकून पेटवून दिले. भर रस्त्यात हा प्रकार घडत असताना त्या बाप-लेकीच्या मदतीला कॊणी पुढे आले नाही. भरपूर भाजल्याने प्रियांकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.\n‘वर्धा’ म्हटले की आठवते ते महात्मा गांधीजींचे परमशिष्य आचार्य विनोबा भावेंचे वास्तव्य असलेले पवनार आश्रम. आचार्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वर्ध्यामध्ये असा प्रसंग घडणे यापेक्षा आणखी दुर्दैव ते कोणते\nवरील दोन्ही बातम्यांम्ध्ये स्त्री केंद्रस्थानी आहे, परंतु वेगवेगळ्या दृष्टीकोनातून. एक जी स्वत: बातमीदार आहे, जी बातम्या मिळविते तर दुसरी स्वत:च एक बातमी झाली. आपण महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये हा प्रश्नदेखील आजकाल मनामध्ये येत नाही. कारण मागासलेला बिहार जाती पातीचं राजकारण विसरून विकासाच्या मुद्द्यावर सत्तांतर घडवून एका नव्या दिशेची चाहूल देतो तर आपण मात्र पुतळा आणि नामांतरामध्ये अडकलोय. या सगळ्या धबडग्यात स्त्रीची मात्र दररोज शिकार होतेय. मग ती दहा वर्षाची असो की पन्नास.\nआपण फक्त दरदिवशी वर्तमानपत्र उघडायचे, वाचून हळहळायचे बस्स. शेवटी सामान्य मराठी मान्सं आपण, नाही का\nRe: लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nकृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे\nमराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर\nReturn to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://dimag-kharab.blogspot.com/2010_06_01_archive.html", "date_download": "2018-04-22T13:57:51Z", "digest": "sha1:OM2O73MMOL4B3US46H7G6MQ2JVLLQD3Q", "length": 4045, "nlines": 65, "source_domain": "dimag-kharab.blogspot.com", "title": "माझ्या गजाल्या: June 2010", "raw_content": "\nतिकडे कोकणात मस्त पाऊस सुरू झालाय. मुलांच्या शाळा पण आजच सुरू झाल्या. शेतकरी नांगरणीच्या कामाला लागले आणि मी पण मानेवर जोत घेऊन कामाला जुंपून घ्यायला परत आलो. गेला महिनाभर ईमेल, प्रोजेक्ट, ब्लॉग, बझ्झ सोडाच पण कंप्यूटरचा पण थोबाड बघितलं नाही. नुसतं उठा, फर्माईशी करा, आंबे चोखा, कोंबडी, बोकड, कुर्ल्या, कालव्, एक शिंपी, मासे .... हाणा आणि पुन्हा ताणून द्या. पोट भरलं की झोपा आणि भूक लागली की उठा असा साधा सोपा मार्ग होता. आणखी खूप काही लिहायचे आहे पण आत्ता पुर्वी सारखी सवय नाही राहिली. चार ओळी लिहून दमलो... गेल्या महिन्याभरात जे काय चार फोटो मारले ते पहा आणि गोड मानून घ्या...\nLabels: कोकण, खादडी, सुट्टी, हापूस आंबे\nहापूस, रायवळ आंबे, काजू, फणस, करवंद या सगळ्या कोकण मेव्याबरोबरच कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या खार्‍या हवेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. कोकणात वाढल्यामुळे सहाजिकच जिभेचे वळण तिरके. तिरकस विचार आणि बोलणे जरा जास्तच रोखठोक. मालवणीसारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. तर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मानून घ्या नाहीतर जावा ****... काय समजलावं\nगजालवाडीतल्या कट्ट्यावर किती लोकं चकाट्या पिटतं आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kitchen-tips/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8-116062100013_1.html", "date_download": "2018-04-22T14:05:21Z", "digest": "sha1:DTLU5PAFKCSJHLJN5BAB63LDVTF5DBJC", "length": 8197, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काही उपयोगी किचन टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाही उपयोगी किचन टिप्स\nछोटे छोटे मोहरे बरेचदा मोठा काम करतात. स्वयंपाकघरात बहुपयोगी ठरणार्‍या स्मार्ट टिप्सचे ही असेच आहे. स्वयंपाक झटपट आणि स्वादिष्ट व्हावा, जिन्नस टिकून राहावेत, त्यांचा पुरेपुर वापर व्हावा यासाठी या टिप्स नक्कीच मार्गदर्शक ठरतील.\nआले : आले स्वच्छ करून फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता वा किसता येते.\nअंडे : अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहान से छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल.\nऑम्लेट : आम्लेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे आम्लेट सॉफ्ट आणि स्व‍ादिष्ट बनते.\nआमरस : आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नयका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते.\nआले, लसूण, मिरची पेस्ट : आले, लसून मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्रीत करा. पेस्ट स्वादिष्ट होते.\nबदाम : बदामाची साले सहज निघा‍वीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा.\nबटाटा : बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात.\nपंजाबी मेथी पकोडा कढी\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2532", "date_download": "2018-04-22T14:21:55Z", "digest": "sha1:4UIFDSQVENLIC3I7RFD56Z43ZYHQHEO5", "length": 23736, "nlines": 61, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ५/७ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ५/७\nभाग ५ : तुलनात्मक आणि कामचलाऊ अलग व्यवस्था, पूर्णनिर्धारितता आणि हेतुसाधकता\nअवघ्या विज्ञानात आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांमध्ये भेद केला पाहिजे. पहिला प्रकार : जे कायदे आदमासे बरोबर (approximate) असतात, आणि प्रयोगांनी पडताळता येतात. दुसरा प्रकार : जे कायदे तंतोतंत बरोबर (exact) असू शकतील पण प्रयोगांनी पडताळता येत नाहीत. उदाहरणार्थ : गुरुत्वाकर्षणाचा कायदा सूर्यमालेच्या संदर्भात लागू केल्यास, दूरवरच्या तार्‍यांकडे दुर्लक्ष केल्यासच प्रयोगांनी पडताळता येतो. पण असे केल्यास तो कायदा फक्त आदमासे सत्य आहे असे आपण मानतो. वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा कायदा तंतोतंत बरोबर आहे, असा आपला विश्वास आहे, पण त्याची प्रायोगिक पडताळणी आपल्याला करता येत नाही. \"तुलनात्मक अलग व्यवस्था\" (relatively isolated system) म्हणून ज्या असतात, त्यांच्याबाबतीत हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. या व्यवस्थांची व्याख्या अशी केली जाऊ शकते :-\nएका विशिष्ट कालमर्यादेत, काही ठराविक प्रमादाच्या (assigned margin of errorच्या) आत, जर एखाद्या व्यवस्थेने त्याच-त्या तर्‍हेने वर्तन केले, उर्वरित विश्व कुठल्याही का स्थितीत असेना, तर त्या काळात ती व्यवस्था तुलनात्मक अलग म्हणावी.\nजर उर्वरित विश्वाच्या काही विवक्षित स्थितींमध्ये प्रस्तुत व्यवस्थेमध्ये ठरवलेल्या प्रमाद-प्रमाणापेक्षा अधिक फरक होणे शक्य असेल, पण उर्वरित विश्वाची तशी परिस्थिती वास्तवात नाही असे म्हणण्यास पुष्कळ तार्किक आधार आहे, तशा व्यवस्थेला \"कामचलाऊ अलग\" (practically isolated) म्हणता येते.\nकाटेकोरपणे बोलायचे झाल्यास व्यवस्था कुठल्या पैलूने तुलनात्मक अलग आहे त्याची विवक्षा केली (specify) पाहिजे. उदाहरणार्थ : खाली पडणार्‍या पिंडांच्या संदर्भात पृथ्वी ही तुलनात्मक रीत्या अलग आहे, पण भरती-ओहटीच्या संदर्भात नव्हे. अर्थकारणाच्या संदर्भात ती कामचलाऊ रीतीने अलग आहे, पण जेव्हन्स म्हणतो तसा आर्थिक संकटांचा सूर्यावरील डागांच्या चक्राशी संबंध असता, तर ती व्यवस्था या बाबतीत कामचलाऊ रीतीनेही अलग नव्हे.\nअसे जाणवेल की व्यवस्था अलग आहे की नाही याची पूर्वसिद्धता करणे अशक्य आहे. व्यवस्थेचे निरीक्षण करता ढोबळ नियमितता दिसल्यानंतर \"व्यवस्था अलग आहे\" असा कयास केला जाईल. जर पूर्ण विश्वासाठी सर्व कायदे ठाऊक असते, तर त्यांच्यापासून अमुक व्यवस्थेच्या अलगपणाचा निष्कर्ष काढता आला असता. उदाहरणार्थ वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांत लागू केल्यास, सूर्यमालेच्या जवळ मोठ्या वस्तुमानाची पिंडे नाहीत हे बघता, सूर्यमाला कामचलाऊ अलग आहे, असे अनुमान करता येते. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे, की वैज्ञानिक कायद्यांचा शोध लावायची शक्यता हवी म्हणूनच केवळ अलग व्यवस्था महत्त्वाच्या असतात. विज्ञानाच्या तयार इमारतीत त्यांचे कुठलेही सैद्धांतिक महत्त्व नाही.\nतत्त्वज्ञ मूलभूत म्हणतात तो ’अ’ घटना ’ब’ घटनेचे कारण असण्याचा मामला वास्तवात कामचलाऊ अलग व्यवस्थेचे सर्वात सुलभीकृत उदाहरण आहे. सर्वसमावेशक वैज्ञानिक कायद्यांच्या अन्वये अशी परिस्थिती कधी होऊ शकते : एखाद्या कालखंडात जेव्हाजेव्हा ’अ’ घटना घडते, त्याच्यानंतर ’ब’ घटना घडते; असे असल्यास त्या कालखंडात ’अ’ आणि ’ब’ यांची मिळून कामचलाऊ रीतीने अलग अशी व्यवस्था बनते. पण असे झालेले आढळले, तर योगायोगाने खजिना सापडल्यासारखे आहे (piece of good fortune); काही विशेष परिस्थितीमुळे असे होते - विश्वाचे कायदे आहे तेच असते, पण उर्वरित विश्वाची स्थिती वेगळी असती, तर तसे आढळले नसते.\nकारणत्वाचा सारभूत उपयोग असा सांगितला जातो - यामुळे भूतकाळामधून भविष्यकाळाबद्दल भाकिते करण्याची शक्यता हातात येते. सामान्यीकरण असे की कुठल्याही विवक्षित काळातल्या घटनांमधून अन्य अविवक्षित काळातली भाकिते करण्याची शक्यता हातात येते. असा निष्कर्ष शक्य असलेल्या व्यवस्थेला \"पूर्णनिर्धारणयुक्त\" (deterministic) म्हणता येते. पूर्णनिर्धारणयुक्त व्यवस्थेची व्याख्या आपण येणेप्रकारे करू शकू :-\nजर व्यवस्थेसंबंधित विवक्षित (क१, क२,..., कन) काळांसाठी (घ१, घ२, ..., घन) असे विवक्षित आत्त (data) असेल, आणि ’क’ काळाच्या सक स्थितीबद्दल असा कुठलाही फलन-संबंध असेल -\nसक = f(घ१, क१, घ२, क२, ...घन, कन, क)\nतर तशा व्यवस्थेला \"पूर्णनिर्धारणयुक्त\" (deterministic) म्हणता येते.\nजर ’क’ची किंमत फक्त विवक्षित कालखंडातली घेतल्यासच हे फलन लागू असेल आणि त्या कालखंडाबाहेर ते समीकरण सत्य नसेल, तर ती व्यवस्था \"त्या विवक्षित कालखंडात पूर्णनिर्धारित\" म्हणता येईल. जर अवघे विश्व म्हणजे अशी व्यवस्था असेल, तर विश्वाबाबत पूर्णनिर्धारण सत्य आहे, अन्यथा नाही. जर अशा पूर्णनिर्धारणयुक्त व्यवस्थेचा कुठला भाग घेतला, तर त्या भागाला मी येथे \"पूर्वनिर्धारित\" (determined) म्हणेन. आणि कुठल्याही पूर्वनिर्धारणयुक्त व्यवस्थेचा भाग नसला, तर त्याला मी \"लहरी\" (capricious) म्हणेन.\nघ१, घ२,..., घन घटनांना या व्यवस्थेतले \"निर्धारक\" (determinants) म्हणेन. असे जाणवेल, की जर व्यवस्थेत एक निर्धारकांचा संच असेल तर सामान्यतया (in general) त्यात अनेक निर्धारक असतील. ग्रहांच्या गतीचे उदाहरण घेतल्यास दोन वेगवेगळ्या विवक्षित काळांमधील सूर्यमालेच्या संरचना या निर्धारक होत.\nस्पष्टीकरणासाठी दुसरे उदाहरण म्हणून आपण मानस-भौतिक सामांतर्याचा (psycho-physical parallelismचा) उपन्यास (hypothesis) घेऊया. उदाहरणचित्रापुरते आपण असे मानूया की मेंदूची विवक्षित स्थिती मनाच्या विवक्षित स्थितीशी, आणि मनाची स्थिती मेंदूच्या स्थितीशीही नेहमीच जुळते (correspond). अर्थात तो एकास-एक संबंध (one-one relation) असतो. असे असल्यास त्या स्थिती परस्परांची फलने होत. आणि आपण असेही मानू - हे तर जवळजवळ निश्चितच आहे - की मेंदूच्या विवक्षित स्थितीशी अवघ्या जडविश्वाची एक विवक्षित स्थिती जुळते. असे का, तर मेंदूची तंतोतंत जशीच्या तशी स्थिती पुन्हापुन्हा असणे अतिशय असंभाव्य आहे. म्हणून विवक्षित व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा अवघ्या जडविश्वाच्या स्थितीशी एकास-एक संबंध आहे. तस्मात, जर जडविश्वाच्या ’न’ स्थिती मिळून जडविश्वाच्या निर्धारक असतील, तर विवक्षित व्यक्तीच्या मनाच्या ’न’ स्थिती मिळून अवघ्या जडविश्वाच्या निर्धारक असतील. अर्थात हा निष्कर्ष मानस-भौतिक सामांतर्य मानल्यास आहे, हे सांगणे नलगे.\nमन आणि जडपदार्थ यांच्याविषयी तत्त्वचर्चा करणार्‍यांचा जो एक तार्किक गोंधळ होतो, त्या संदर्भात वरील उदाहरणचित्र महत्त्वाचे आहे. असे कित्येकदा समजले जाते की मेंदूची स्थिती माहिती असल्यास त्यातून जर मनाची स्थिती निर्धारित होत असती, आणि जडपदार्थांचे विश्व जर एक पूर्णनिर्धारणयुक्त व्यवस्था असले, तर मन जडपदार्थांच्या कुठल्या \"अमला\"खाली (is subject) असते, आणि जडपदार्थ मात्र मनाच्या तशा \"अमला\"खाली नसते. मात्र जर मनाची स्थिती माहीत असली, तर त्यातून मेंदूची स्थितीसुद्धा निर्धारितच होत असते. आणि मनाचा जडपदार्थांशी जो काय अंमलसंबंध आहे, तोच उलट्या दिशेने जडपदार्थांचा मनाशी अंमलसंबंध असणार, हे सत्य आहे. सैद्धांतिक पातळीवर जडपदार्थांचा उल्लेख न करता मनाचा पूर्ण इतिहास आपण नोंदवू शकतो, आणि त्यानंतर असा निष्कर्ष काढू शकतो की जडविश्व त्याच्याशी जुळलेला इतिहास प्राप्त झाले. आता हे खरे आहे, की मेंदू-मनाच्या स्थितींचा संबंध अनेकास-एक असला, तर मन हे मेंदूवर एका दिशेने आधारित असेल. आणि उलट बर्गसन मानतो तसा हा मेंदू-मनाच्या स्थितींचा संबंध एकास-अनेक असा असला, तर मेंदू हा मनावर एका दिशेने आधारित असेल. काही का असेना, हे आधारित असणे तर्कशास्त्रीय अर्थाने आहे. लोकांना आपोआप वाटते की असा आधार असल्यास त्यामुळे जे आपण करू इच्छितो, ते न करण्याची आपल्यावर बळजबरी होईल, तो या तर्कशास्त्रीय आधाराचा अर्थ नव्हे.\nआणखी एक स्पष्टीकरणात्मक उदाहरण म्हणून यांत्रिकता (mechanism) आणि हेतुसाधकता (teleology) या दोहोंची बाब घेऊया. ज्या व्यवस्थेत निर्धारकांचा संच पूर्णपणे जडपदार्थांचा असतो, ती \"यांत्रिक\" व्यवस्था होय. उदाहरणार्थ : निर्धारक संचात जडपदार्थांच्या पिंडांच्या वेगवेगळ्या काळांतल्या स्थिती असल्या तर. आपल्याला माहीत असलेले मन-जडपदार्थांचे जे जग आहे, ती अशी यांत्रिक व्यवस्था आहे की नाही हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. वादाचा एक पक्ष म्हणून आपण मानूया की जग एक यांत्रिक व्यवस्था आहे. माझे असे प्रतिपादन आहे, की या मानण्यातून \"विश्व हेतुसाधक आहे की नाही\" या प्रश्नावर काहीएक प्रकाश पडत नाही. \"हेतुसाधक\" म्हणजे नेमके काय याची व्याख्या करणे कठिण आहे, पण कुठलीही व्याख्या निवडली तरी आपल्या वादासाठी फारसा फरक पडत नाही. ढोबळमानाने ज्या व्यवस्थेमधील हेतू सत्यात उतरतात - म्हणजेच गहन किंवा उदात्त किंवा मूलभूत किंवा सर्वसमावेशक किंवा अशाच कुठल्या गुणांनी युक्त असलेल्या इच्छा सत्यात उतरतात - ती व्यवस्था हेतुसाधक असते. आता जर विश्व यांत्रिक असण्याची बाब वास्तविक असली तर या अर्थाने हेतुसाधकतेच्या प्रश्नावर कुठल्याही बाजूने दबाव पडत नाही. सर्व इच्छा फलित होतात अशा प्रकारच्या यांत्रिक व्यवस्थाही असू शकतात, आणि सर्व इच्छांची आडवणूक होते, अशा प्रकारची यांत्रिक व्यवस्थाही असू शकते. जर \"जग हेतुसाधक आहे की नाही हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. वादाचा एक पक्ष म्हणून आपण मानूया की जग एक यांत्रिक व्यवस्था आहे. माझे असे प्रतिपादन आहे, की या मानण्यातून \"विश्व हेतुसाधक आहे की नाही\" या प्रश्नावर काहीएक प्रकाश पडत नाही. \"हेतुसाधक\" म्हणजे नेमके काय याची व्याख्या करणे कठिण आहे, पण कुठलीही व्याख्या निवडली तरी आपल्या वादासाठी फारसा फरक पडत नाही. ढोबळमानाने ज्या व्यवस्थेमधील हेतू सत्यात उतरतात - म्हणजेच गहन किंवा उदात्त किंवा मूलभूत किंवा सर्वसमावेशक किंवा अशाच कुठल्या गुणांनी युक्त असलेल्या इच्छा सत्यात उतरतात - ती व्यवस्था हेतुसाधक असते. आता जर विश्व यांत्रिक असण्याची बाब वास्तविक असली तर या अर्थाने हेतुसाधकतेच्या प्रश्नावर कुठल्याही बाजूने दबाव पडत नाही. सर्व इच्छा फलित होतात अशा प्रकारच्या यांत्रिक व्यवस्थाही असू शकतात, आणि सर्व इच्छांची आडवणूक होते, अशा प्रकारची यांत्रिक व्यवस्थाही असू शकते. जर \"जग हेतुसाधक आहे की नाही\" या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल, तर जग यांत्रिक आहे असे सिद्ध करून किंवा असिद्ध करून त्याचे उत्तर मिळत नाही. आणि जग हेतुसाधक असावे अशी मनोकामना असली, तर तेवढ्यासाठी जगाच्या यांत्रिक असण्याचा विरोध करण्यास आधार नाही.\nमूळ लेखाबाबत सर्व हक्क \"बर्ट्रंड रसेल पीस फाउंडेशन\"कडे आहेत. हे मराठी भाषांतर आणि आंतरजालावर होणारे प्रकाशन अनुमतिप्राप्त आहे.\nयेथे सर्व भागांचे दुवे दिले जातील. शिवाय जर काही चुका असतील तर त्यांचे शुद्धिपत्र दिले जाईल. शक्यतोवर या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये, ही वाचकांना विनंती आहे.\nभाग १: प्रास्ताविक, कार्यकारणभाव आणि आवश्यकता, आवश्यकतेच्या व्याख्या\nभाग २: आवश्यकतेच्या व्याख्या पुढे चालू, कार्यकारणभावाची सुधारित व्याख्या, घटना आणि त्यांच्यामधील कालांतर\nभाग ३ : काही प्रचलित पण प्रामादिक उक्तींबाबत चर्चा\nभाग ४ : कार्यकारणभावाऐवजी विज्ञानात कुठले कायदे असतात ते मूलभूत असतात का\nभाग ५ : तुलनात्मक आणि कामचलाऊ अलग व्यवस्था, पूर्णनिर्धारितता आणि हेतुसाधकता\nभाग ६ : पूर्णनिर्धारितता, भूत-भविष्यकाळामधील इच्छानिर्धारणातला फरक\nभाग ७ : स्वतंत्र निर्धारणशक्तीचा कूटप्रश्न, इतिसारांश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3423", "date_download": "2018-04-22T14:21:37Z", "digest": "sha1:3WIP6HNPITP6PLVNQK3ZE5CBISRQ6MFV", "length": 98761, "nlines": 328, "source_domain": "mr.upakram.org", "title": "उपोषण, कायदेभंग, सरकार इत्यादी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nउपोषण, कायदेभंग, सरकार इत्यादी\n\"अरे संध्याकाळी काय करतोयस\n\"मग, चल येतोयस का\n\"अरे इतके लोक निदर्शनं करताहेत तुलाही वाटतं की नाहि हे सरकार चुकीचं वागतंय. तिथे जाऊ निषेध व्यक्त करू. हे बघ मी घोषणा लिहिलेले शर्टपण आणले आहेत\"\n बहुसंख्यांनी सरकारला ५ वर्षे निवडले आहे. जर त्यांचा कारभार नाहि आवडला तर त्यांना मी मत देणार नाही\"\n\"अरे ५ वर्षे थांबलास तर उपयोग नाहि. सरकारने आता हा निर्णय घेतला तर तो पुन्हा फिरवणे फार कठीण आहे. जनमत आत्ताच तयार करून ही कृती न होणंच श्रेयस्कर आहे. शिवाय आपल्या नेत्याने निवडलेला मार्ग अहिंसक आहे. सामान्य जनतेला वेठीस न धरता हे आंदोलन चालु आहे. महिला, लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, तरुणाई सारे एकत्र आले आहेत. आपला नेता उपोषणाला बसला आहे. सरकारने मागण्या मान्य करेपर्यंत तो उपोषण करणार आहे. शिवाय सविनय कायदेभंग करून जेल भरणेही चालु आहे. कुठेही हिंसा मात्र नाहि. अगदी पोलिसांनाही सहकार्य केले जात आहे\"\n\" अरे पण हे तर सरकारला वेठीला धरणे झाले. हे बघ उपोषण, सविनय कायदेभंग वगैरे गोष्टी स्वातंत्र्यलढ्याची हत्यारे आहेत. आपणच निवडून दिलेल्या सरकारविरूद्ध त्याचा वापर का व्हावा खरं तर हा धोका डॉ. आंबेडकरांनी फार आधीच ओळखला होता. २५ नोव्हेंबर १९४९ च्या घटनासमितीच्या भाषणात ते काय म्हणतात ते बघः\nपण त्यावेळी हे मत दुर्लक्षिले गेले. लोकांना वाटले की आंबेडकर गांधीजीं विरुद्धचा राग काढत आहेत. ते काही प्रमाणात असेलही मात्र त्यांचे मत दुर्लक्षिता येणार नाही\"\n\" अरे पण जेव्हा डॉ. आंबेडकर हे म्हणत होते तेव्हा त्यांची अपेक्षा होती की सरकार जनमताची कदर ठेवेल. शिवाय सरकार चुकते आहे असे जनतेला वाटते आहे हे सरकारला कसे कळावे आंबेडकरांची अपेक्षा होती की जनतेची मते त्यांचे प्रतिनिधी, विरोधी पक्ष सरकारपर्यंत पोहोचवतील, संसदेत मांडतील. मात्र जर निवडून आलेले प्रतिनिधी जनतेच्या मतांऐवजी केवळ पक्षाला सोयीची मते संसदेत मांडू लागले तर जनतेला थेट आवाज उठवणे अपेक्षित नाही का आंबेडकरांची अपेक्षा होती की जनतेची मते त्यांचे प्रतिनिधी, विरोधी पक्ष सरकारपर्यंत पोहोचवतील, संसदेत मांडतील. मात्र जर निवडून आलेले प्रतिनिधी जनतेच्या मतांऐवजी केवळ पक्षाला सोयीची मते संसदेत मांडू लागले तर जनतेला थेट आवाज उठवणे अपेक्षित नाही का महात्मा गांधी स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतःला जनतेच्या बाजुने समजायचे. त्यांच्यामते 'माझे काम सरकारचे मला व जनतेला चुकिच्या वाटणार्‍या निर्णयांविरुद्ध आवज उठवणे आहे. सत्याचा आग्रह धरणे आहे. त्यांचा निर्णय जनतेच्या मता विरुद्ध असुनही जनहिताचा आहे अशी सरकारची खात्री असेल तर त्यांनी माझ्या दबावाला बळी पडता कामा नये'. इथे सरकार बळी पडतेय म्हणजे सरकारच आपल्या निर्णयामुळे जनहित साधले जाईल याच्याशी ठाम नाही\"\n\" निवडणूकांवर आधारीत लोकशाही मधे जनमताला डावलता येत नाही. त्यामुळे अश्या मार्गांचा अवलंब करून केवळ लोकांमधे चेतना जागवता येते. मात्र त्याविरुद्धचा आवाज दडपला जातो. आता तुमच्या मागण्या 'जसाच्यातशा' मान्य नसणार्‍यांना या जनक्षोभामुळे आपले मत मांडताना संकोच वाटु लागला आहे. माझ्यामते विरोध जरूर नोंदवावा मात्र 'माझे तेच बरोबर आणि ते झालेच पाहिजे' या ब्लॅकमेलला जनाधार देऊन त्याचे 'व्हाईटमेल' करणे बंद केले पाहिजे. हे बघ उपोषण ही माणसाची सगळ्यात नैसर्गिक कृती आहे. अगदी लहानमुला विरुद्ध आईवडीलांनी काहि निर्णय घेतला तर मी आज जेवणार नाही असे सांगते. मात्र प्रत्येक वेळी आईवडील त्याची मागणी मान्य करतातच असे नाही. त्यालाहि ते कालांतराने उमजते व आईवडीलही पुढे तत्सम निर्णय घेताना त्याचा संभाव्य निषेध लक्षात घेऊनच निर्णय घेतात\"\n\"माझ्या मते मात्र सरकारवर दबाव घालणे नव्हे तर तथाकथित ब्लॅकमेल करणे गरजेचे आहे. जेव्हा विरोधी पक्ष त्यांचे काम व्यवस्थित करत नाहीये तेव्हा जनतेला त्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी कमी मार्ग उरतात. त्यातील बरेचसे हिंसक अथवा सामान्यांना वेठीस धरणारे आहे. मग केवळ उपोषण, सचिनय कायदेभंग असे काहि मार्ग जनतेकडे उरतात ज्या द्वारे जनता सरकारशी थेट संवाद साधु शकते.\"\n\"असो. तु जा. माझे मत तुझ्यासारखे नसले तरी तुला अडवण्यातही फारसा अर्थ नाही. let's agree to disagree\"\n\"ओके. जशी तुझी इच्छा. बाय\"\nवरील संभाषण तुम्ही वाचलेत. याबद्दल तुम्हाला काय वाटते चर्चा पुढील प्रश्नांवर करता येईल अर्थात समांतर-अवांतर, पुरवण्या-मतभेद, अधिकची माहिती यांचे स्वागत आहेच\n१. उपोषण, सविनय कायदेभंग वगैरे मार्ग संसदीय लोकशाहीमधे अवलंबणे कितपत (किती प्रमाणात) योग्य वाटतात\nअश्या पद्धती तुम्हाला ब्लॅकमेलिंग आहेत असे वाटते का\n२. अश्यावेळी सरकारला आंदोलकांची भुमिका मान्य नसल्यास सरकारने काय करावे असे वाटते\n३. संसदीय लोकशाहीत संसदेत जनतेचा आवाज उठत नसेल तर जनतेने कोणत्या मार्गाने आपला निषेध नोंदवावा असे वाटते\nलेखातील पात्रे उपक्रमावरची नसावीत, फार वाद न घालता प्रकरण मिटले.\n१. उपोषण, सविनय कायदेभंग वगैरे मार्ग संसदीय लोकशाहीमधे अवलंबणे कितपत (किती प्रमाणात) योग्य वाटतात\nलोकशाहीत सगळेच अहिंसात्मक मार्ग खुले हवेत, प्रयोजन लोकहितार्थ नसल्यास लोकांचा पाठींबा मिळणार नाही, त्यामुळे तसे आंदोलन यशस्वी होणार नाही. पण मुळात असे मार्ग एवढे लोकप्रिय होतात अशी वेळ येते हीच 'संसदीय' लोकशाहीसाठी खेदाची बाब आहे.\n२.अश्यावेळी सरकारला आंदोलकांची भुमिका मान्य नसल्यास सरकारने काय करावे असे वाटते\nचर्चेने बरेचसे मुद्दे सुटू शकतात, जगाच्या इतिहासात उपोषण करून त्रासदायक आणि जुलमी भूमिका सफलरित्या मांडण्याचा एकही प्रकार सापडत नाही, असल्यास कृपया अधिक प्रकाश टाकावा.\n३.संसदीय लोकशाहीत संसदेत जनतेचा आवाज उठत नसेल तर जनतेने कोणत्या मार्गाने आपला निषेध नोंदवावा असे वाटते\nलेख वाचून एकदम यनांच्या लेखन शैलीची आठवण होते.\nम्हटले तर सोपे आहे\n१. अहिंसक आंदोलनातून जनजागृती करणे, गाऱ्हाणे सरकारपर्यंत पोचवणे, मागण्या पूर्ण करण्यासाठी वाजवी दबाव आणणे इथवर हे सगळे ठीकच आहे. किंबहुना अशी अहिंसक आंदोलने होत राहणे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. पण कायदेनिर्मितीचे काम संसदेचे आहे. ते काम अशा आंदोलनांनी करायला सुरुवात केल्यास नक्कीच ब्लॅकमेलिंग आहे.\n२. ज्या गोष्टी मान्य नाहीत त्या गोष्टी मांडणे अपेक्षित आहे.\n३. अहिंसक आंदोलनातून काही शक्य होत नसेल तर मतदानाचा अधिकार बजावावा.\nनितिन थत्ते [19 Aug 2011 रोजी 06:12 वा.]\n>>३. अहिंसक आंदोलनातून काही शक्य होत नसेल तर मतदानाचा अधिकार बजावावा.\nइथे आंदोलकांची भूमिका काहीशी अशी आहे.\n\"आम्ही ज्ञानी असल्यामुळे लोकहिताचे काय आहे ते आम्हाला बरोबर कळते. परंतु बहुसंख्य लोक जे मतदान करतात / करत नाहीत त्यांना हित कशात आहे ते कळत नाही. म्हणून ते वैट्ट लोकांना निवडून देतात. आणि हे वैट्ट लोक संसदेत जाऊन वैट्ट कायदे करतात किंवा चांगले कायदे करत नाहीत. म्हणून संसद वगैरे गोष्टींना महत्त्व देणे आम्हाला मंजूर नाही\".\nदुसर्‍या बाजूची भूमिकाही अनेकदा अशीच असते. लोकांना काही कळत नाही यावर दोन्ही बाजूंचे एकमत आहे. :-)\nलोकांना काही कळत नाही यावर दोन्ही बाजूंचे एकमत आहे\nआणि 'सरकारपक्षाला काहि कळत नाहि' हे मात्र काहि न कळणार्‍या लोकांकडून 'आम्हाला बरोबर कळते' म्हणणार्‍यांनी मंजूर करून घेतले आहे. :)\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nहे संभाषण सर्वत्र आहे. आजचाच एक किस्सा सांगतो.\nमाझ्या टिममधली एक मुलगी आमच्या मॅनेजरला म्हणाला. मॅडम तुम्ही आज काळं काही का नाही घातलं मी म्हणालो का तर म्हणाली अण्णाला (मग नंतर चुक सुधारुन) अण्णांना, सपोर्ट करायला. मी परत विचारलं कशासाठी मग उत्तर - ते लोकपाल बिल आहे ना त्यासाठी. मी परत - काय हे ते लोकपाल बिल मग उत्तर - ते लोकपाल बिल आहे ना त्यासाठी. मी परत - काय हे ते लोकपाल बिल मग दुसरा - अहो ते पॅरलल गव्हर्नमेंट सारखं. मी म्हटलं मग गव्हर्नमेंट कशासाठी मग दुसरा - अहो ते पॅरलल गव्हर्नमेंट सारखं. मी म्हटलं मग गव्हर्नमेंट कशासाठी मग कोणीच बोलेना. मी मग माझ्या मॅनेजर सोबतच उभा होतो. मी म्हटलं चला उद्या पासून प्रोजेक्टचं काम मी म्हणेन तसच झालं पाहिजे. मी सुद्धा या प्रोजेक्टचा मॅनेजर आहे असे समजा. मग कोणीच काहीच बोलेना. :) प्रसंग मजेशीर वाटून गेला सर्वांना पण आपण हे अण्णांना कशासाठी पाठिंबा देतो आहोत हे फारच कमी जणांना माहिते आहे. मान्य नसले तरी सध्या तरुणांची शक्ति दाखवायला म्हणून एक ग्लॅमरस गोष्ट झाली आहे.\nसध्या या प्रकाराला जो पाठिंबा मिळतो आहे त्यामागे एक भावना अशी सुद्धा जाणवते की मागच्या वेळी युपीएला मी मत दिले. पुणेकरांनी कलमाडीला दिले. त्या बद्दल वाटणारा खेद/शरम व्यक्त करता येत नव्हती. आपले मत चुकले हे मान्य करायचे नाही म्हणून म्हणायचे दाखवा दुसरा चांगला पर्याय दुसरा तरी काय स्वच्छ आहे का आणि मग स्वतःचे म्हणणे रेटायला मी म्हणेन तेच योग्य आहे. इतके दिवस जबाबदारी घेणारा चेहराच नव्हता. अण्णांच्या रुपाने तो मिळाला. सो सध्या सगळे त्या मागे. थोडक्या भारतातली व्यक्तिपुजा काही कमी होत नाही.\nमला वाटत की भारतातली आघाडीची सरकारे सध्याच्या राजकिय परिस्थितीला जबाबदार आहे. कोणताही पक्ष स्वबळावर सत्तेत नाही. मग निर्णय घेणे अवघड आणि एखादा अवघड निर्णय घ्यायचा तर जबाबदारी दुसर्‍यावर टाकून रिकामे. त्यापेक्षा लोकांनी सारासार विचार करुन एकाच पक्षाला बहुमताने निवडुन द्यावे. मग कसे नाही बनत कायदे न बनल्यास दुसर्‍याला बसवा खुर्चीत झक मारत आलटून पालटून कामं होतील. पण विषमतेने ठासून भरलेल्या भारतात प्रत्येकाला अण्णा आणि ही अशी आंदोलनं हवी आहेत आणि त्यासोबत होणारा विरंगुळा सुद्धा.\nमाझ्या टिममधली एक मुलगी आमच्या मॅनेजरला म्हणाला. मॅडम तुम्ही आज काळं काही का नाही घातलं मी म्हणालो का तर म्हणाली अण्णाला (मग नंतर चुक सुधारुन) अण्णांना, सपोर्ट करायला. मी परत विचारलं कशासाठी मग उत्तर - ते लोकपाल बिल आहे ना त्यासाठी. मी परत - काय हे ते लोकपाल बिल मग उत्तर - ते लोकपाल बिल आहे ना त्यासाठी. मी परत - काय हे ते लोकपाल बिल मग दुसरा - अहो ते पॅरलल गव्हर्नमेंट सारखं. मी म्हटलं मग गव्हर्नमेंट कशासाठी मग दुसरा - अहो ते पॅरलल गव्हर्नमेंट सारखं. मी म्हटलं मग गव्हर्नमेंट कशासाठी मग कोणीच बोलेना. मी मग माझ्या मॅनेजर सोबतच उभा होतो. मी म्हटलं चला उद्या पासून प्रोजेक्टचं काम मी म्हणेन तसच झालं पाहिजे. मी सुद्धा या प्रोजेक्टचा मॅनेजर आहे असे\nमला सांगा जर तुमच्या मॅनेजरमुळे तुम्हाला त्रास होत आहे, तक्ररी करून काही फायदा होत नाही, तुमच्या प्रोजेक्टच्या डेलीवरीस कधीच व्यवस्थीत होत नाहीत आणी त्या न झाल्यामुळे मॅनेजरच्या आइवजी तुम्हालाच दोषी ठरवल जात आहे, तुम्हालाच ओवर टाइम करून काम कराव लागत आहे आणि तुम्हाला कंपनी सोडता येत नाही तर तुम्ही काय कराल \nमला सांगा जर तुमच्या मॅनेजरमुळे तुम्हाला त्रास होत आहे, तक्ररी करून काही फायदा होत नाही, तुमच्या प्रोजेक्टच्या डेलीवरीस कधीच व्यवस्थीत होत नाहीत आणी त्या न झाल्यामुळे मॅनेजरच्या आइवजी तुम्हालाच दोषी ठरवल जात आहे, तुम्हालाच ओवर टाइम करून काम कराव लागत आहे आणि तुम्हाला कंपनी सोडता येत नाही तर तुम्ही काय कराल \nमला सांगा, मॅनेजरमुळे सर्व काही होतं आहे हे कोणी ठरवल\nमी पाहत आहे ते...\nमी आणि माझी टीम पाहत आहे ते \nमान्य नसले तरी सध्या तरुणांची शक्ति दाखवायला म्हणून एक ग्लॅमरस गोष्ट झाली आहे.\nअसे म्हणणे चुक आहे. ह्यात् ग्लॅमर असे काही नाही. तरूणाना ही माहीत आहे आपल्या देशाची परिस्थिति आणि त्या मागील कारणे .\nमी म्हटलं चला उद्या पासून प्रोजेक्टचं काम मी म्हणेन तसच झालं पाहिजे.\nही चुकीची तुलना आहे. हे एव्हढे साधे सोपे नाही.\nअसे म्हणणे चुक आहे. ह्यात् ग्लॅमर असे काही नाही. तरूणाना ही माहीत आहे आपल्या देशाची परिस्थिति आणि त्या मागील कारणे .\n मग या परिस्थितीमधुन मार्ग काढायला अण्णा हा काय एकच देव आहे का तरुणांकडे दुसर काहीच नाही\nही चुकीची तुलना आहे. हे एव्हढे साधे सोपे नाही.\nमान्य आहे तुलना चुकीची आहे. जर अवघड आहे तर सोपे करुन सांगा. कदाचित काही तरुणांना तयार करा जनलोकपाल म्हणजे काय ते सांगा. अण्णांना पाठिंबा देणार्‍या त्या तरुणीला जनलोकपाल काय आहे हे सांगता आले नाही. निदान आपण काय करतो आहे आणि कशासाठी हे तरी ठाऊक असायला हवे.\nनिदान आपण काय करतो आहे आणि कशासाठी हे तरी ठाऊक असायला हवे.\nसहमत. काही लोकांनी तर मला सरळ सांगितले, \"अण्णांचे लोकपाल बिल नक्की काय् आहे आम्हाला माहित् नाही. लोकपालला आमचा पाठिंबा आहे कारण् याने काहीतरी होईल. त्याने भ्रष्टाचाराला कसा आळा बसेल/ देशाचे अधिक नुकसान् होईल का वगैरे कल्पना आम्हाला नाही. ती रीस्क आम्ही घेण्यासाठी तयार् आहोत.\"\nहे विचार मला हास्यास्पद वाटलेच, पण् हे विचार हास्यास्पद आहेत असे दाखवून दिल्यावरही त्यांच्या मतामध्ये न झालेला बदल मला भितीदायक वाटला. (सर्व लोक उच्चशिक्षित आहेत, ही फक्त नोंद.)\nहे विचार मला हास्यास्पद वाटलेच, पण् हे विचार हास्यास्पद आहेत असे दाखवून दिल्यावरही त्यांच्या मतामध्ये न झालेला बदल मला भितीदायक वाटला. (सर्व लोक उच्चशिक्षित आहेत, ही फक्त नोंद.)\nहेच सर्वात महत्वाचे. सरकार लबाड आहे हे मान्य. ते गल्लीमधले शेंबडे पोरगे सुद्धा सांगते. पण भ्रष्टनेत्यांना कोणी काही बोलायला तयार नाही. आपीएल पाहणार. पैसे देऊन आपली कामे करुन घेणार. पोलिसमामाने पकडल्यावर चिरीमिरी देणार. अरे पण आपला नगरसेवक कोण हे विचारले तर ते माहित नसेल, स्वतःच्या गल्लीचा रस्ता खराब झाला तर कट्टयावर बसुन गप्पा मारणार पण त्या संबंधीत काम कसे होईल हे नाही पाहणार का हे विचारले तर ते माहित नसेल, स्वतःच्या गल्लीचा रस्ता खराब झाला तर कट्टयावर बसुन गप्पा मारणार पण त्या संबंधीत काम कसे होईल हे नाही पाहणार का तर तिथे अण्णा उपोषण करत नाहीत. गरज पडल्यास स्वतःचे नाव देऊन तक्रार नोंदवावी लागते. पाठपुरावा करावा लागतो. असो. अनेक उदाहरणे देता येतील. पण हेच सर्व लोक उच्चशिक्षित आहेत ते युक्तिवादाला पुढे येतील.\nगंमत अशी की या आंदोलन कर्त्यांपैकी किती जणांनी आहे त्या तक्रार करणार्‍या कायद्यांचा/मार्गांचा अवलंब केला आहे याचेही सर्वेक्षण व्हावे.\nम्हणजे असे की काहि कायदे हे प्रिवेंटिव्ह असतात तर काहि रिऍक्टीव्ह. प्रिवेंटिव्ह सजगता सोडा, भ्रष्टाचार बघितल्यानंतरही किती जणांनी त्याविर्रुद्ध आवाज उठवला आहे तक्रार नोंदवली आहे माहिती अधिकाराचा कायदा हा काहि मुठभर समाजसेवकांसाठीच नाहि. या आंदोलनातील किती नागरीकांनी या कायद्या अंतर्गत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे\nअसे प्रमाण अत्यल्प आहे. आणि त्यामुळेच अगदी हा जनलोकपाल कायदा आला तरी किती जण पुढे येऊन तक्रारी करतात त्यावर या कायद्याची परीणामकारकता ठरणार आहे.\nस्वतःच्या गल्लीचा रस्ता खराब झाला तर कट्टयावर बसुन गप्पा मारणार पण त्या संबंधीत काम कसे होईल हे नाही पाहणार का\n+११ :) महानगरपालिका किंवा अन्य कुठलयही यंत्रणेकडे साधी चार ओळींची तक्रारही न करता त्यांना दिव्य दृष्टीने तुमच्या गल्लीतील समस्या समजावई व त्यांनी ती सोडवावीडासे ते समजतात.\nया मध्यमवर्गातील अनेकजण आयटी किंवा मोठ्या प्रायवेट कंपन्यांमधले आहेत. त्यांनी स्वतःलाच विचारावे की त्यांपैकी किती जण तिकिटे,विपत्रे, तक्रार आल्याशिवाय क्लायंटचा प्रश्न/शंका/चुक निस्तरतात\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nअनेक कायदे हे लोकप्रतिनिधींची सोय पाहून केले जातात. आता शेती विषयक कायदा पहा. ज्याच्याकडे शेती आहे त्यालाच शेती घेता येते. म्हणजे ज्याच्याकडे पिढीजात शेती नाही, शेतजमीन नाही तो/ती इच्छा असुन सुद्धा शेती करु शकत नाही. शेती प्रधान देशात हा असला कायदा काय कामचा एखादा संशोधक असेल आणि त्याला शेतीत रस असेल तर हा कायदा म्हणतो त्याने शेती करु नये. मग येथे भ्रष्टाचार आलाच. थोडे पैसे भरवा आणि कागद तयार करा. झाला तुम्ही शेतकरी. सर्वसामान्य माणूस कायद्याचा आधार घेताना कधीच दिसणार नाही.\nगंमत हि वाटते की काँग्रेसचा आम आदमी आहे कुठे काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ. :)\nहे काहि कायद्यात सत्य आहेच. माझा मुद्दा इतकाच् होता की असलेल्या कायद्यांचा वापर न करणारी जनता हा एक लोकपाल कायदा /व्यवस्था आल्यावर अचानक सजग होऊन तक्रारींचा सपाटा लाऊन शक्य तितका भ्रष्टाचार निवारण करेल अशी अपेक्षा ठेवणे म्हणे स्वप्नरंजन ठरेल\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nया प्रकारात प्रत्येकाचं आपलं मत आहे असं वाटतं, वरील संभाषणातील मतांमध्ये कोणीही सर्वस्वी चूक-बरोबर नाही. तेव्हा \"वी अग्री टू डिस-अग्री\" हे धोरण योग्य आहे.\n१. उपोषण, सविनय कायदेभंग वगैरे मार्ग संसदीय लोकशाहीमधे अवलंबणे कितपत (किती प्रमाणात) योग्य वाटतात\nअश्या पद्धती तुम्हाला ब्लॅकमेलिंग आहेत असे वाटते का\nउपोषण आणि सविनय कायदेभंग हे मार्ग सांसदिय लोकशाहीत योग्य आहेत. ते शांततात्मकरित्या केले जातात. आपल्या देशाचे, साधनसामग्रीचे, सुरक्षाव्यवस्थेचे नुकसान न करता कराव्यात परंतु आमरण उपोषण ही घोषणा मला पटत नाही. सध्या ती अण्णांनी मागे घेतली हे उत्तम झाले.\n२. अश्यावेळी सरकारला आंदोलकांची भुमिका मान्य नसल्यास सरकारने काय करावे असे वाटते\nजे काँग्रेसने केले ते नक्कीच करू नये म्हणजे उपोषणकर्त्यावर खोटे किंवा सिद्ध न करता येण्याजोगे बिनबुडाचे आरोप, पोलिसी व्यवस्थेला वेठीस धरणे, अनावश्यक अटी लादणे इ. याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागले ते बरे झाले. सरकारने भूमिका मान्य नसल्यास चर्चेद्वारे, संवादाद्वारे त्या सोडवाव्या.\n३. संसदीय लोकशाहीत संसदेत जनतेचा आवाज उठत नसेल तर जनतेने कोणत्या मार्गाने आपला निषेध नोंदवावा असे वाटते\nमोर्चा, उपोषण इ. मार्ग मला योग्य वाटतात. मतदानाचा अधिकार बजावावा हे देखील आहेच.\nअशोक पाटील् [19 Aug 2011 रोजी 14:01 वा.]\n१. उपोषण, सविनय कायदेभंग अश्या पद्धती तुम्हाला ब्लॅकमेलिंग आहेत असे वाटते का\n~ कदापिही असे वाटणार नाही आणि तसा विचारही कुणी मनी आणू नये. [प्रश्नावलीत 'सविनय' चे प्रयोजन केले ते छान झाले] बर्‍याच वेळा कित्येकांच्या विचारात असे दिसून येते की, भारतीय जनतेचे केवळ आर्थिक प्रश्न सुटल्याने माणूस सुखी होईल. मान्य आहे की अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत भौतिक गरजा आहेत, पण म्हणून व्यक्तीस्वातंत्र्याकडे सरळसरळ दुर्लक्ष करावे असा त्याचा अर्थ होत नाही. भाषण स्वातंत्र्य, सभा संमेलनाचे स्वातंत्र्य, धर्मपालनाचे स्वातंत्र्य, शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य आदी बाबीशिवाय 'लोकशाही राष्ट्रा'ची व्याख्या पूर्णत्वास जाऊ शकत नाही. मग अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड जर सरकार येत असेल तर पुन्हा लोकशाही तत्वावर विश्वास ठेवणारे त्यासाठी उपोषण, सविनय कायदेभंग करण्यास पुढे आले तर ते ब्लॅकमेलिंग होणार नाही. आण्णासारखे आंदोलनकर्ते कितीवेळा तो मार्ग अवलंबितात त्यापेक्षा त्याना तो मार्ग परतपरत का घ्यावा लागतो यावर सरकारनेदेखील विचार करण्याची वेळ आली आहे.\n२. अश्यावेळी सरकारला आंदोलकांची भुमिका मान्य नसल्यास सरकारने काय करावे असे वाटते\n~ सरकार त्या प्रश्नावर [विरोधकांनी कितीही टाहो फोडला तरी] सत्तेवरून पायउतार तर होणार नाही. मग मध्यममार्ग शोधण्याची जशी सरकारची जबाबदारी आहे तद्वतच सरकारला कुठपर्यंत वेठीस धरावे हाही आण्णा आणि त्यांच्यासमवेत असलेल्या कित्येक सुजाण सहकार्‍यांनी - ज्याच्या विद्वतेबद्दल कुणीही शंका घेऊ शकत नाही - विचार करणे ही काळाची गरज आहे.\n३. संसदीय लोकशाहीत संसदेत जनतेचा आवाज उठत नसेल तर जनतेने कोणत्या मार्गाने आपला निषेध नोंदवावा असे वाटते\n~ आता ज्या रितीने या आंदोलनामुळे कधी नव्हे इतकी जनता एकत्र आली आहे आणि ती जे शांततापूर्ण आणि विधीवत निषेधाचे मार्ग अवलंबित आहे, ते मला वाटते पुरेसे आहेत.\n[सेवा प्रकारात जगभर नाव झालेल्या \"मुंबैच्या डबेवाल्यांनी\" आज त्यांच्या १२० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत प्रथमच १ दिवसाचा बंद पाळला. आण्णांना पाठिंबा देण्यासाठी. ही नोंददेखील दिल्ली दरबारी होईलच ना \nआता ज्या रितीने या आंदोलनामुळे कधी नव्हे इतकी जनता एकत्र आली आहे आणि ती जे शांततापूर्ण आणि विधीवत निषेधाचे मार्ग अवलंबित आहे, ते मला वाटते पुरेसे आहेत.\n[सेवा प्रकारात जगभर नाव झालेल्या \"मुंबैच्या डबेवाल्यांनी\" आज त्यांच्या १२० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत प्रथमच १ दिवसाचा बंद पाळला. आण्णांना पाठिंबा देण्यासाठी. ही नोंददेखील दिल्ली दरबारी होईलच ना \n१. उपोषण, सविनय कायदेभंग वगैरे मार्ग संसदीय लोकशाहीमधे अवलंबणे कितपत (किती प्रमाणात) योग्य वाटतात अश्या पद्धती तुम्हाला ब्लॅकमेलिंग आहेत असे वाटते का\n बहुसंख्यांनी सरकारला ५ वर्षे निवडले आहे. जर त्यांचा कारभार नाहि आवडला तर त्यांना मी मत देणार नाही\" \", हे जर मत असेल तर सरकारदरबारी कुठलीही मागणी करणे अयोग्यच आहे. जनतेची जबाबदारी फक्त मतदान करणे इतकीच रहाते. अर्थात हे विधान मला पटलेले नाही. विचार करा, खाजगी उद्योगात कंत्राटावर कुणाला घेतले असेल आणि त्याने जर कामात हलगर्जीपणा केला, सांगितले त्यापेक्षा भलतेच काम केले तर कंपन्या काय कंत्राट संपेपर्यंत गप्प बसतील का\nतरी देखील प्रश्न क्रमांक १ चे माझ्या लेखी उत्तरः उपोषण, निषेध-मोर्चा वगैरे मान्य आहे. पण सविनय कायदेभंग मान्य नाही. कुठल्याही कारणास्तव कायदेभंग हा गुन्हाच असावा असे वाटते. जर उपोषणपण चालणार नसेल तर फेसबुक, ट्वीटर, संस्थळांवरील चर्चांवर पण बंदी आणावी... मात्र उपोषण हे ब्लॅकमेलींग नसून दबाव तंत्र आहे. आता म्हणाल की ब्लॅकमेलींग आणि दबावतंत्रात काय फरक आहे. माझ्या लेखी, ब्लॅकमेलींग करणारी व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्या व्यक्तीचे नुकसान करत असते. तर अशा प्रकारच्या दबावतंत्रात उपोषण करणारी व्यक्ती ही समाजासाठी सरकारने योग्य बदल करावे म्हणून मागणी करत असते. हं, आता तुम्हाला त्यामुळे राजकारण्यांच्या खिशाला त्रास होणार म्हणून व्यक्तीगत नुकसान झाले, म्हणून ब्लॅकमेलींग म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी. :-)\n२. अश्यावेळी सरकारला आंदोलकांची भुमिका मान्य नसल्यास सरकारने काय करावे असे वाटते\nआंदोलनाच्या ताकदीवर आणि गांभिर्यावर सरकारची भुमिका अवलंबून असावी. त्यात वाटाघाटी, समित्या नेमणे, वगैरे सर्व येईल. पण आंदोलन चिरडून टाकणे मात्र अयोग्य आहे. त्याचे कदाचीत तात्काळ फायदे वाटतीलही पण दूरगामी तोटेच अधिक होऊ शकतात. या आणि रामदेवबाबांच्या आंदोलनाच्या बाबतीत सरकारने ती चूक केली. (रामदेवबाबांनी आधी पोलीसांच्या फॉर्मवर सही करून त्यांच्या अटी मान्य केल्याचे म्हणले होते. अण्णांनी त्यावरून शिकून सही करायचे नाकारले. परीणामी सरकारची अधिक पंचाईत झाली, त्यात ते वयोवृद्ध, पद्मश्री-पद्मभूषण पुरस्कृत, गांधीवादी वगैरे त्यामुळे सरकार अधिकच अडकत गेले.)\n३. संसदीय लोकशाहीत संसदेत जनतेचा आवाज उठत नसेल तर जनतेने कोणत्या मार्गाने आपला निषेध नोंदवावा असे वाटते\nवर म्हणल्याप्रमाणे उपोषण-मोर्चे वगैरे आहेतच... पण माझ्या लेखी त्या सगळ्याला शिवाजी लागतो. त्याही आधी, ज्या व्यक्तीस पंचायती पासून ते संसदेत निवडून दिले आहे, त्या व्यक्तीबरोबर स्थानिक पाठपुरावा करणे देखील महत्वाचे आहे. आज सर्वत्र मोर्चे निघत आहेत ते अण्णांना पाठींबा देण्यासाठी. त्यात मला काही गैर वाटत नाही. पण त्याच स्थानिक मोर्चेकर्‍यांनी त्यांच्या आमदार-खासदारांना पण तेथे बोलावले अथवा त्यांच्यावर इमेल्स, फोन्स, फॅक्स, टपाल या सर्वांचा भडीमार केला तर काय होईल बघा. (अर्थात पुणेकरांना त्यासाठी परत तिहार तुरूंगात कलमाडींना पत्रे लिहीत बसावे लागेल, तो भाग वेगळा. ;) )\nबाकी चर्चाप्रस्तावात जो काही संवाद लिहीला आहे त्यासंदर्भातः\nआंबेडकरांनी अजून बरेच काही म्हणले आहे, पण चर्चा भरकटायला नको म्हणून लिहीत नाही. तेच गांधीजींच्या बाबतीत, त्यांनी देखील कॉंग्रेस विसर्जीत करा म्हणले, पण आपण केली का किंबहूना याच काँग्रेसला आपण सव्वाशे वर्षे जुनी काँग्रेस म्हणतो.\nइतरत्र आलेल्या मुद्यांप्रमाणे, जे काही शहाबानि केसच्या संदर्भात झाले ते योग्य ठरते का\nराज्य-केंद्र सरकारे ही जनतेने निवडून दिलेली आहेत, त्यांना आता जनतेचा विकास करण्याचे हक्क आहेत, म्हणून सरदार सरोवराविरुद्धचे मेधा पाटकर यांचे आंदोलन चुकीचे आहे असे आपले म्हणणे आहे का आपल्या मुद्याप्रमाणे, त्यांनी करायलाच नाही पाहीजे. अण्णांनी जेंव्हा महाराष्ट्रात असाच सरकारविरोधात लढा दिला तो पण मग आपल्या दृष्टीने चुकीचा होता का आपल्या मुद्याप्रमाणे, त्यांनी करायलाच नाही पाहीजे. अण्णांनी जेंव्हा महाराष्ट्रात असाच सरकारविरोधात लढा दिला तो पण मग आपल्या दृष्टीने चुकीचा होता का त्याला आलेले माहीती अधिकाराचे फळ देखील मग विषारीच आहे असे म्हणायचे आहे का\nअमुक एकाचा मुद्दा पटतो म्हणून मी त्या आंदोलनाला सक्रीय पाठींबा देईन, अथवा अमुक एकाचा मुद्दा मला मान्य नाही म्हणून त्या आंदोलनाला पाठींबा देणार नाही, इतपत म्हणणे मान्य आहे. तो प्रत्येकाचा हक्क आहे. अगदी कोणी \"हू केअर्स\" म्हणत काहीच करायचे नाही म्हणले तरी ते योग्य नसले तरी हक्क आहे असेच मी म्हणेन. पण संसदीय लोकशाही आहे, निवडून दिले आहे तेंव्हा त्याच्या विरोधात काही करणे कसे चुकीचे आहे वगैरे विधाने मला पटत नाहीत आणि (तुम्ही करता असे अजिबात म्हणायचे नाही/स्वप्नात देखील वाटत नाही, पण) दिशाभूल करणारी वाटतात.\nअसे अजून बरेच काही. पण तुर्तास इतक्या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर अजून चर्चा करता येईल...\n बहुसंख्यांनी सरकारला ५ वर्षे निवडले आहे. जर त्यांचा कारभार नाहि आवडला तर त्यांना मी मत देणार नाही\"\n, हे जर मत असेल तर सरकारदरबारी कुठलीही मागणी करणे अयोग्यच आहे. जनतेची जबाबदारी फक्त मतदान करणे इतकीच रहाते. अर्थात हे विधान मला पटलेले नाही.\nसहमत आहे. मलाही पटलेले नसले तरी असा मतप्रवाह आहे आणि तो अनेकदा ऐकायला मिळतो. चर्चा प्रस्ताव मांडताना लिहिलेली अवतरणे अनेकदा विविध लोकांच्या तोंडून ऐकलेली आहेत. वरील पद्धतीने प्रस्ताव मांडताना त्यातील प्रत्येक विधानाशी मी सहमत असुच शकत नाही कारण विविध मते चर्चेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. माझे मत अजून थोडी चर्चा झाल्यावर देईनच :)\nविचार करा, खाजगी उद्योगात कंत्राटावर कुणाला घेतले असेल आणि त्याने जर कामात हलगर्जीपणा केला, सांगितले त्यापेक्षा भलतेच काम केले तर कंपन्या काय कंत्राट संपेपर्यंत गप्प बसतील का\nउदा. मात्र चपखल (वाटले) नाही. खाजगी उद्योग आणि सरकार चालणणे यात फारच तफावत आहे.\nपण सविनय कायदेभंग मान्य नाही. कुठल्याही कारणास्तव कायदेभंग हा गुन्हाच असावा असे वाटते\nकेवळ उपोषण हा कायदेभंग नसला तरी आमरण उपोषण हा कायदेभंग ठरतो. तेव्हा तो गुन्हा आहे असे वाटते का\nमाझ्या लेखी, ब्लॅकमेलींग करणारी व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्या व्यक्तीचे नुकसान करत असते. तर अशा प्रकारच्या दबावतंत्रात उपोषण करणारी व्यक्ती ही समाजासाठी सरकारने योग्य बदल करावे म्हणून मागणी करत असते.\nपण ती मागणी योग्य आहे की नाही हे कोण ठरवणार. का केवळ जनाधार आहे, प्रसिद्ध नावे जोडली गेली आहेत म्हणून ती मागणी योग्य होते या दबावतंत्रामुळे मागणी योग्य आहे की नाहि यावर निकोप चर्चा होऊ शकत नाहि असे वाटते का या दबावतंत्रामुळे मागणी योग्य आहे की नाहि यावर निकोप चर्चा होऊ शकत नाहि असे वाटते का केवळ जनाधार आहे म्हणून कित्येकदा या दबावामुळे अयोग्य प्रसंगी घातक मागण्या मान्य केल्या जाण्याचा संभव असतो.\n२. अश्यावेळी सरकारला आंदोलकांची भुमिका मान्य नसल्यास सरकारने काय करावे असे वाटते\nआंदोलनाच्या ताकदीवर आणि गांभिर्यावर सरकारची भुमिका अवलंबून असावी. त्यात वाटाघाटी, समित्या नेमणे, वगैरे सर्व येईल. पण आंदोलन चिरडून टाकणे मात्र अयोग्य आहे.\nआंदोलनाच्या ताकदीवर सरकारची भुमिका असावी म्हणजे नीटसे समजले नाहि. म्हणजे जसे मणिपूरची उपोषणकर्ती, गंगा वाचवा म्हणणार्‍या स्वामींकडे गांभिर्य असले तरी केवळ जनाधार नसल्याने (=आंदोलनाच्या ताकदीच्या अभावाने) त्याकडे दुर्लक्ष केले गेले. हे योग्य वाटते का थोडक्यात सरकारने मागण्या मान्य करताना जनाधाराला कितपत महत्त्व द्यावे\nबाकी चर्चाप्रस्तावात जो काही संवाद लिहीला आहे त्यासंदर्भातः\nराज्य-केंद्र सरकारे ही जनतेने निवडून दिलेली आहेत, त्यांना आता जनतेचा विकास करण्याचे हक्क आहेत, म्हणून सरदार सरोवराविरुद्धचे मेधा पाटकर यांचे आंदोलन चुकीचे आहे असे आपले म्हणणे आहे का आपल्या मुद्याप्रमाणे, त्यांनी करायलाच नाही पाहीजे. अण्णांनी जेंव्हा महाराष्ट्रात असाच सरकारविरोधात लढा दिला तो पण मग आपल्या दृष्टीने चुकीचा होता का आपल्या मुद्याप्रमाणे, त्यांनी करायलाच नाही पाहीजे. अण्णांनी जेंव्हा महाराष्ट्रात असाच सरकारविरोधात लढा दिला तो पण मग आपल्या दृष्टीने चुकीचा होता का त्याला आलेले माहीती अधिकाराचे फळ देखील मग विषारीच आहे असे म्हणायचे आहे का\nवर म्हटल्याप्रमाणे चर्चा सुरु करताना मी विविध मते दिलेली आहेत. तुमचा ते मत माझे आहे असा समज झाल्याने तुम्ही \"आपल्या मुद्याप्रमाणे\" लिहिले आहे त्याकडे दुर्लक्ष करतो.\nमेधा पाटकर यांचे आंदोलन चुकीचे आहे असे आपले म्हणणे आहे का\nमाझे मतः नाही. मात्र सरकारला त्यांचे मत अयोग्य वाटल्याने त्यांनी शेवटी प्रकल्प कोर्टात जाऊन पुढे रेटला यातही काहि गैर नाही\nत्याला आलेले माहीती अधिकाराचे फळ देखील मग विषारीच आहे असे म्हणायचे आहे का\nमला असे वाटत नाही\nसंसदीय लोकशाही आहे, निवडून दिले आहे तेंव्हा त्याच्या विरोधात काही करणे कसे चुकीचे आहे वगैरे विधाने मला पटत नाहीत आणि (तुम्ही करता असे अजिबात म्हणायचे नाही/स्वप्नात देखील वाटत नाही, पण) दिशाभूल करणारी वाटतात.\nअधोरेखीत सत्य आहे. :)\nयामार्गांशिवाय प्रत्येक नागरीकाला 'कायद्याचा मार्ग' असतोच फक्त प्रत्येक जण तो अवलंबतोच असे नाही\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nप्रमोद सहस्रबुद्धे [19 Aug 2011 रोजी 16:26 वा.]\nचर्चा प्रस्ताव चांगल्या रितीने मांडला आहे. प्रतिसादही वाचायला आवडताहेत.\n१. उपोषण, सविनय कायदेभंग वगैरे मार्ग संसदीय लोकशाहीमधे अवलंबणे कितपत (किती प्रमाणात) योग्य वाटतात\nअश्या पद्धती तुम्हाला ब्लॅकमेलिंग आहेत असे वाटते का\nआंदोलनाचे कोणते मार्ग आहेत\nमोर्चा, निदर्शने (एके ठिकाणी जमून), निषेध(काळे बिल्ले लावून)\nदहशतवादी कृत्ये, दंगल, जाळपोळ,\nया मार्गांची एक चढण दिसते. पहिली पायरी जमली नाहीतर दुसरी वगैरे. पहिल्या पायरीनंतरही तुमच्याकडे लक्ष देत नसतील तर काय करायचे अगदी संसदीय लोकशाही असली तरी. मला स्वतःला सविनय कायदेभंग आणि उपोषण पायरीपर्यंत जावे असे वाटते. त्यापुढील पायर्‍या निश्चित अयोग्य वाटतात.\nकाही पक्ष एकदम बंद/राडा करण्यास उतरतात. ती गोष्ट वेगळी.\n२. अश्यावेळी सरकारला आंदोलकांची भुमिका मान्य नसल्यास सरकारने काय करावे असे वाटते\n१. आंदोलन होऊ द्यावे (सर्वसामान्य सुव्यवस्थेवर फार ताण पडत नसेल तोपर्यंत).\n२. आंदोलन कर्त्यांना आपली भूमिका पटवून द्यावी.\n३. आंदोलन कर्त्यांची भूमिका परत समजून घ्यावी.\n३. संसदीय लोकशाहीत संसदेत जनतेचा आवाज उठत नसेल तर जनतेने कोणत्या मार्गाने आपला निषेध नोंदवावा असे वाटते\nप्र.१ मधेच उत्तर दिले आहे.\nनिवडून येण्याचा प्रयत्न करणे\nमोर्चा, निदर्शने (एके ठिकाणी जमून), निषेध(काळे बिल्ले लावून)\nदहशतवादी कृत्ये, दंगल, जाळपोळ,\nयात 'स्वतः त्या मताविरूद्ध उभे राहुन निवडून येण्याचा प्रयत्न करणे' हा पर्याय नाही / (मलातरी पटकन) सुचत नाही / (माझ्याकडूनही बरेचदा) सुचवला जात नाही हे भारतात संसदीय लोकशाही तितकीशी मुरल्याचे लक्षण नसावे असे वाटते का\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nप्रमोद सहस्रबुद्धे [20 Aug 2011 रोजी 04:04 वा.]\nआपली मागणी मांडायचे पर्याय विचार करताना, निवडणूकीत उभे राहणे हा पर्याय पटकन सुचत नाही. कदाचित या लेखाच्या पार्श्वभूमीत 'आंदोलन' असल्याने तसे घडत असावे.\nनिवडणूकीत उभे राहणे हा पर्याय सर्व आंदोलनांना चालतोच असे नाही. निवडणूकीत एक व्यापक भूमिका घ्यावी लागते. आंदोलन हे साधारणतः एका विषयाशी निगडीत असते. अण्णांचे आंदोलन हे भ्रष्टाचाराशी केंद्रित आहे. पण महागाई व त्यावरील उपाय, विकेंद्रिकरण, जमीन अधिग्रहण, सबसिडी, कृषीउत्पन्नाचे भाव इत्यादी अनेक बाबतीत आंदोलनकर्त्यात एकमत नसते. राजकीय पक्षांचा/निवडणूकीतील उमेदवारांचा सत्ता काबीज करणे हा एक मुख्य हेतू असतो. हा हेतू आंदोलनकर्त्यांचा असेलच असे नाही.\nज्याप्रमाणे आंदोलनने हा एक प्रमुख मार्ग असतो त्याच प्रमाणे अल्पसंख्य गटाला (केवळ धार्मिक/जातीय अल्पसंख्य नव्हे) इतर दबाव तंत्राचा अवलंब करावा लागतो. या प्रयत्नांना लॉबियिंग असे म्हणतात. आंदोलनाप्रमाणेच हा देखिल लोकशाहीतील एक रास्त मार्ग आहे. या मार्गात असणारे निवडणूकीला सामोरे जाऊ शकत नाहीत. (कारण ते अल्पसंख्य असतात, आणि त्यांचे विषयही व्यापक नसतात.)\nलोकशाही मुरण्याचा निवडणूकीचा उपाय न सुचणे याचा काहीही संबंध नाही असे मला वाटते.\nचर्चाप्रस्ताव चांगल्या रीतीने मांडलेला आहे.\n१. उपोषण, सविनय कायदेभंग वगैरे मार्ग संसदीय लोकशाहीमधे अवलंबणे कितपत (किती प्रमाणात) योग्य वाटतात अश्या पद्धती तुम्हाला ब्लॅकमेलिंग आहेत असे वाटते का\nनिवडणुका वगैरे पद्धतींनी धोरणे साधत नसली तर या पद्धती ठीकच आहेत. फक्त फायद्या-तोट्यांचा नीट विचार केलेला हवा. म्हणजे ज्या विस्तृत प्रकारे जनमत निवडणुकीत घेतले जाते, तितपत विस्तृत जनमत कायदेभंग चळवळींत घेतले जात नाही. त्यामुळे \"चळवळ दिसते आहे\" इतक्यावरूनच निवडणूक-पद्धत फसल्याचे सांगता येत नाही. बर्‍याच लोकांसाठी कायदेभंग चळवळीचे उद्दिष्ट्य प्राथमिकतेचे नसेल. किंबहुना खूप दुय्यम असू शकेल. (आधी दुय्यम वाटले तरी कदाचित मग त्यानंतर उलट चळवळ उठू शकेल. वगैरे. इंग्रज राजांच्या विरुद्ध ऑलिव्हर क्रॉमवेलच्या चळवळीला चांगला पाठिंबा मिळाला, तो जिंकलाही. मग ऑलिव्हर क्रॉमवेलशाहीविरुद्ध राजेशाहीवाद्यांना चांगला पाठिंबा मिळाला, आणि ते जिंकले. भारतातला लोकपाल जर हुकुमशहा निघेल तर वीसपंचवीस वर्षांच्या नंतर कदाचित उलट चळवळ निघेल. दोन चळवळी मिळून परिस्थिती जैसे-थे झाली तरी मधल्या काळात एकुणात तोटा होऊ शकतो. किंवा फायदा होऊ शकतो. सांगता येत नाही.)\n२. अश्यावेळी सरकारला आंदोलकांची भुमिका मान्य नसल्यास सरकारने काय करावे असे वाटते\nराजकारणातला महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि त्याला सोपे उत्तर नाही. या ठिकाणी मी असे मानतो आहे, की \"सरकार\" म्हणजे सरकारातली अशी माणसे ज्यांना प्रामाणिकपणे वाटते \"आपण निवडून देणार्‍या समस्त जनतेचे प्रतिनिधित्व करत आहोत, त्यानुसार चळवळकर्‍यांची मागणी बहुसंख्यांच्या विरोधात आहे\". कायदा-सुव्यवस्थेत अडथळा येत नसेल (चर्चाप्रस्तावात \"उपोषण, सविनय कायदेभंग\" अशी मर्यादा सांगितली आहे) तर चळवळीविरुद्ध जाहिरातबाजी, लोकशिक्षण वगैरे करता येते. आता उपोषणाबाबत गोची ही आहे, ही भारतात आत्महत्या हा गुन्हा मानला जातो. (माझे वैयक्तिक मत असे, की गुन्हा मानण्याची काही गरज नाही.) त्यामुळे उपोषण फार वेळ चालले, तर कायद्याच्या दृष्टीने थांबवावे लागेल. पण हे तपशील म्हणजे फार महत्त्वाचे नव्हेत.\n३. संसदीय लोकशाहीत संसदेत जनतेचा आवाज उठत नसेल तर जनतेने कोणत्या मार्गाने आपला निषेध नोंदवावा असे वाटते\n\"जनते\"चा आवाज म्हणजे काय देशातील समूह हे कुठल्या-ना-कुठल्या मर्यादित कारणाने एकत्र आलेले असतात. म्हणजे \"भ्रष्टाचारविरोधी लोकपाल नेमा\" कारणाने एकत्र आलेला समूह बघितला, तर त्यातील व्यक्ती कुठल्या वेगळ्या बाबतीत भिन्न समूहात असतील. पाच वर्षांपेक्षा अधिक काळाची मागणी असेल, तर त्या मुद्द्यावरून मतदान बदलावे आणि संसदेतले निवडलेले लोक अनुकूल व्हावेत, अशा प्रकारे चळवळ/जनजागृती करावी. मात्र हे लक्षात असू द्यावे, की हा एका मुद्द्याच्या बाबतीत नवी संसद \"मी\"-व्यक्तीच्या मतानुसार असली तरी अन्य कुठल्या मुद्द्याच्या बाबतीत वेगळी असेल.\nपाच वर्षांच्या आतही निषेध नोंदवण्याची वेळ येऊ शकते. व्यक्ती आणि समूहांसाठी कोर्ट, सभा, उपोषण, सविनय कायदेभंग... वगैरे चढत्या प्रखरतेचे उपाय उपलब्ध आहेत. \"पुढच्या निवडणुकीचा धाक\" हा प्रकार पाच वर्षांच्या पुष्कळ आधीपासून सुरू होतो, हेसुद्धा नमूद केले पाहिजे.\n\"पुढच्या निवडणुकीचा धाक\" हा प्रकार पाच वर्षांच्या पुष्कळ आधीपासून सुरू होतो, हेसुद्धा नमूद केले पाहिजे\nसहमत आहे. याशिवाय विविध राज्यातील, स्थानिक स्वराज्य संस्थांतील वगैरे निवडणूका अनेकदा चालु असल्याने विविध पक्ष बराच काळ 'निवडणूक मोड' मधेच असतात.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nनितिन थत्ते [20 Aug 2011 रोजी 04:48 वा.]\nजनाधार आणि लोकानुनय या दोन संकल्पनांमध्ये नक्की फरक कसा करायचा अनेकदा आपण (हस्तीदंती मनोर्‍यातले सुखवस्तू लोक) सरकारच्या काही कृत्यांवर लोकानुनयी (मतांवर डोळा ठेवून केलेले) म्हणून टीका करतो. म्हणजे लोकांना काय वाटते ते लक्षात घेण्याची/त्यानुसार वागण्याची मुळीच गरज नाही असे आपण सुचवत असतो.\n६ डिसेंबर १९९२ च्या घटनेला देखील खूपच मोठा जनाधार होता असे वाटते. म्हणजे आज अण्णांच्या आंदोलनाला आहे तितका तर नक्कीच. त्यावेळी तसे करू नये असे सरकार तसेच अनेक विचारी लोकांनी खूप काळ वेगवेगळ्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या समजावण्याचा काही उपयोग झाला नव्हता. तसेच ते कृत्य ज्यांनी केले त्या शिवसैनिकांच्या नेत्याने \"हो आम्ही ते कृत्य केले आणि मला त्याचा अभिमान आहे\" असे सविनय सांगितले होते.\nचर्चेचा प्रस्ताव छानपणे मांडला आहे. सुंदर सादरीकरणाबद्दल श्री. हृशीकेश यांचे अभिनंदन\nहे जग नियमानुसार चालते. त्या-त्या विशयाचे नियम निसर्ग व्यवस्थित पाळतो. असे मी मानतो. ह्या पलीकडील गोश्टी आपल्या आकलनाबाहेर असतात, निदान माझ्यातरी.\nप्रत्येक कृत्या मधून नवीन कृत्या घडत असतात. समजा आपणा आपले तळहात एकमेकांवर आदळले तर, त्यातून ध्वनी उत्पन्न होतो, टाळी वाजते.\nप्रश्न १. उपोषण, सविनय कायदेभंग वगैरे मार्ग संसदीय लोकशाहीमधे अवलंबणे कितपत (किती प्रमाणात) योग्य वाटतात\nउत्तरः सविनय कायदेभंग अगोदर 'सरकारच्या बाजूने झाला तरच' त्याची प्रतिक्रिया 'जनतेकडून' कायदेभंग होवू शकतो. म्हणजे वरील प्रश्नात असे गृहित धरले गेले आहे की 'सरकारकडून कोणत्याही चूका झालेल्या नाहीत.' सरकारकडून चूका नव्हे अपराध होतो तेंव्हाच सर्वसामान्य माणूस आपले काम-धाम सोडून रस्त्यात उतरतो.\nसध्याच्या सरकारमध्ये असलेल्या कॉंग्रेसने निवडणूकीच्या यंत्रणेमध्ये काहीतरी झोलझाल केला होता, म्हणून कॉंग्रेस इतरांच्या साथीने सत्तेवर आले आहे. ह्या कारणामुळेच 'विरोधी पक्श' जो निवडणूकीत जिंकू शकत असताना हरला व विरोधी पक्श बनला. मतदान करण्याच्या यंत्रातील कोणते बटण दाबले की कोणाला मत जाईल किती सरासरीने मत जाईल किती सरासरीने मत जाईल हे कॉंग्रेसने आपल्या कपटी कारस्थानाने आधीच ठरवले होते, असे वाटते. त्यांनी (काँग्रेसने) आधी (छुप्प्या पद्धतीने) कायदेभंग केला होता त्याचा परीणाम संसदिय चौकटीबाहेरील 'अण्णांच्या टिमकडून' (खुल्ल्या पद्धतीने आव्हान देवून) 'कायदेघटन ठरवण्याबाबत आग्रही' होण्याची घटना घडत आहे. मग सांगा पाहू हे कॉंग्रेसने आपल्या कपटी कारस्थानाने आधीच ठरवले होते, असे वाटते. त्यांनी (काँग्रेसने) आधी (छुप्प्या पद्धतीने) कायदेभंग केला होता त्याचा परीणाम संसदिय चौकटीबाहेरील 'अण्णांच्या टिमकडून' (खुल्ल्या पद्धतीने आव्हान देवून) 'कायदेघटन ठरवण्याबाबत आग्रही' होण्याची घटना घडत आहे. मग सांगा पाहू आजाराचे नेमके कारण कोठे आहे\nइलेक्ट्रॉनिक मशिनवर आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे बटण दाबल्यानंतर जशी क्रेडीट कार्ड स्वॅप केल्यावर एक कागदाचा तुकडा बाहेर येतो अगदी तसा कागदाचा छापील तुकडा जो कोणाला मत दिले ते व इतर माहिती सोबत बाहेर यावा. मतदाराने ते पडताळून खात्री करून झाल्यानंतर तो छोटा - टिचभर तुकडा एका पेटीत टाकायला हवा. ज्या मतदार विभागात कमीत कमी फरकाने एखादा उमेदवार जिंकला आहे, तिथे वा अन्य कारणांपोटी त्या पेटीत टाकलेल्या टिचभर चिटोर्‍यांची मोजणी केली जावी.\nउपप्रश्नः अश्या पद्धती तुम्हाला ब्लॅकमेलिंग आहेत असे वाटते का\nउत्तरः नाही. क्रियेतून प्रतिक्रिया जन्मतात. क्रिया करण्यावर ध्यान द्यावे रीऍक्शनवर रीएक्शन करणे म्हणजे केवळ भरकटणे.\nप्रश्न २. अश्यावेळी सरकारला आंदोलकांची भुमिका मान्य नसल्यास सरकारने काय करावे असे वाटते\nउत्तरः सरकार हि एक 'वैचारीक यंत्रणा' आहे. सरकारने काय करावे हे जनतेने कां विचारांत घ्यावे ती जे करेल तेच तिच्या वैचारीकतेचे प्रतिबिंब असेल.\nप्रश्न ३. संसदीय लोकशाहीत संसदेत जनतेचा आवाज उठत नसेल तर जनतेने कोणत्या मार्गाने आपला निषेध नोंदवावा असे वाटते\nउत्तरः 'आवाज उठत नसेल तर..' मग निशेध कसां करायचा बरे' मग निशेध कसां करायचा बरे 'संसदीय लोकशाहीत चर्चेतून कायदा निर्माण व्हावा' ही अट आहे. मग सामान्य जनतेने आप-आपल्या गटात चर्चा जरूर कराव्यात ह्या चर्चेचे फलीत लिखीत स्वरूपात वेगवेगळ्या राजकिय पक्शांकडे सोपवावे. जे राजकीय पक्श जनतेच्या आप-आपसांतील चर्चेतून जे 'वैचारीक अमृत' बाहेर आले आहे त्याचा वापर संसदेत कायदे करण्यासाठीच्या चर्चेत उपयोगात आणत नसतील तर त्यांना पुढल्या निवडणूकीत मते न देण्याचे ठरवावे, अगदी जाहिरपणे\nसगळे वाईट झाल्यावर, बादमे निशेद कायकू करनेका\nनितिन थत्ते [21 Aug 2011 रोजी 15:03 वा.]\nआज अण्णा कॅम्पमधून एक नवी सूचना आली आहे. लोकांनी आपापल्या खासदाराच्या घरांसमोर जनलोकपाल विधेयकासाठी निदर्शने/धरणे धरावे.\nही एक सेन्सिबल सूचना आहे असे वाटते. याने लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्याचा प्रयत्न दिसतो जो लेजिटिमेट आहे. खरोखर किती लोकांचा पाठिंबा आहे हेही त्यातून कळून येऊ शकते.\nअण्णांचे आयुष्य पणाला लावून विधेयक पारित करून घेण्यापेक्षा हा मार्ग अधिक योग्य आहे.\nमाझ्या मते ही सुचना तितकीशी सेन्सिबल नाही. त्यापेक्षा खासदारांवर पत्रांचा भडीमार करणे, खासदारांच्या कार्यालयापुढे एक फुल ठेऊन पुन्हा निघुन येणे वगैरे मार्ग अधिक प्रभावी झाले असते व खरोखर शांततामय ठरले असते.\nअण्णाचे आंदोलन अहिंसक आहे तितपत ठिक आहे, मात्र खासदारांच्या घरासमोरची निदर्शने सुरू होऊन हे लोण जिल्ह्या लिल्ह्यात पसरल्यावर त्यावर पोलिसांचे सोडा अण्णांच्या क्यांपचेही नियंत्रण रहाणे कठीण व्हावे. कालच विविध खासदारांच्या घरासमोरचे चित्र दाखवले जात होते. तो जमाव शांततामय निदर्शने तर नक्की करत नव्हता. शिवाय केवळ काही मोजक्याच खासदारांवर हा प्रयोग होताना दिसला (जसे सिब्बल वगैरे). [जर अशी निदर्शने करायचीच आहेत तर] विरोधी पक्षांच्या खासदारांच्या घरांपुढे देखील ही व्हावयास हवीत. ती होत नाहीयेत तेव्हा या आंदोलनाला कितीही राजकीय पक्षांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चाल्लाय तरी ते तसे नाहि हे दिसु लागल्यासारखे वाटते आहे.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nसरकारच्या लोकपाल विधेयक, २०११ च्या स्थायी समितीने जनतेकडून आपली मते, सुचवण्या, आक्षेप वगैरे नोंदवण्यासाठि १५ दिवसांची मुदत दिली आहे. या समितिला तुमची मते यापत्त्यावर पाठवायची आहेतः\nसुचना टंकीत स्वरूपात असाव्यात\nसुचना 'डबल स्पेसिंग' वापरून टंकलेल्या असाव्यात (वर्डमधे पेज लेऑअट --> स्पेसिंग मधे डबल स्पेसिंग द्यावे)\nसुचनांच्या दोन प्रती वरील पत्त्यावर १५ दिवसांच्या आत (४ सप्टेंबर २०११) पोहोचल्या पाहिजेत\nसंसदीय स्थायी समितीपुढे जर तोंडी पद्धतीनेही सुचना समजवायच्या असतील तर तसे स्पष्टपणे नमुद करावे म्हणजे स्थायी समिती गरज वाचाल्यास तुमचे म्हणणे ऐकण्यास तुम्हाला नवी दिल्लीला बोलवेल.\nमाझ्यामते संसदीय स्थायी समितीला आपली मते कळविणे गरजेचे आहे. स्थायी समिती ही विविध पक्षांच्या खासदारांनी बनलेली असते. या समितीपुढे आपली मते ठेवल्यानंतर समिती मसुद्यात योग्य वाटतील ते बदल घडवून आणु सहते. जर सर्व सुचना, आक्षेप वगैरे वाचुन समितीला मुळ मसुद्याच्या ढाच्यामधेच तृटी आढळल्यास ती मसुदा रद्द (रिजेक्ट) करू शकते. मात्र या सार्‍यासाठी तुमच्या सुचना समितीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.\nमी माझ्या सुचना कालच पोस्टाने पाठवल्या आहेत. असे विनंतीवजा आवाहन करतो की ज्यांना लोकपाल विधेयक २०११ मधे तृटी वाटत असतील किंवा जे काहि मत असेल त्यांनी त्यांच्या सुचना/ आक्षेप/सुचवण्या वगैरे समितीला जरूर पाठवून (निदान) आपले कर्तव्य पार पाडावे.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/bmc-elections-congress-gurudas-kamat-sanjay-nirupam-33025", "date_download": "2018-04-22T14:45:23Z", "digest": "sha1:GQ7LVFHS7IQDUOL4TN3JJNWLDBUPHROG", "length": 14709, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "BMC elections Congress Gurudas Kamat sanjay nirupam ''काँग्रेसच्या पराभवाची चर्चा खुल्या मैदानात करा'' | eSakal", "raw_content": "\n''काँग्रेसच्या पराभवाची चर्चा खुल्या मैदानात करा''\nबुधवार, 1 मार्च 2017\nमुंबईतील निकालानंतर प्रसारमाध्यमांच्या मदतीने पराभवाचे खापर माझ्यावर फोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच मौन सोडण्याची वेळ आली आहे. या पराभवाला नेमके कोण जबाबदार आहे, हे ठरविण्यासाठी खुली चर्चा गरजेची आहे.\n- गुरुदास कामत, माजी केंद्रीय मंत्री\nमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 'पानिपत' झाल्यावरही पक्षांतर्गत राजकारण काही केल्या थांबताना दिसत नाही. निवडणुकीतील कामगिरीचा अहवाल घेऊन मुंबई प्रदेश अध्यक्ष दिल्लीत उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी या 'चार भितींआड'च्या पराभवाच्या चर्चेला हरकत घेतली आहे. निरुपम यांनी निवडणुकीच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी खुल्या मैदानात सामान्य कार्यकर्त्यांसमोर खुली चर्चा करण्याचे आवाहनच कामत यांनी केले आहे. या चर्चेअंती पराभवाची जबाबदारीही निश्‍चित करता येईल, असे कामत यांचे मत आहे.\nकाँग्रेस हायकमांडकडे वारंवार नाराजी प्रकट करुनही पक्षाकडून दुर्लक्षित केले गेलेले गुरुदास कामत आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यातील वाद काही नवा नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर हा वाद संपुष्टात येण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. मात्र, आता हा वाद आणखीनच उफाळून आला आहे. मुंबईच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी निरुपम यांनी दिल्लीत 'तळ' ठोकला असताना गुरुदास कामत यांनी निरुपम यांना थेट 'आव्हान' दिले आहे.\n'पराभवाची चर्चा बंद दरवाज्याआड करण्याऐवजी ती खुल्या मैदानात सर्व नेते आणि सामान्य कार्यकर्त्यांसमोर केली तर त्यातून प्रत्येकला आपल्या चुका कळतील. त्यासाठी ही चर्चा एखाद्या मोठ्या सभागृहात किंवा खुल्या मैदानात करावी, अशी विनंती करणारे पत्र कामत यांनी निरुपम यांना पाठविले आहे. हेच पत्र त्यांनी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडेही पाठविले असून या खुल्या चर्चेसाठी कामत आता आक्रमक झाले आहेत.\nप्रसारमाध्यमे आणि हायकमांडसमोर पराभावाची खोटी चर्चा केली जात आहे, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेतील निर्णय नेमके कोणी व कसे घेतले यामागे काय कारणे होती यामागे काय कारणे होती याची सविस्तर चर्चा पक्षाच्या कार्यकारी समितीत व्हायला हवी, असेही या पत्रातून कामतांनी सूचित केले आहे. या चर्चेला सामान्य कार्ययकर्तेही उपस्थित राहिले तर त्यांना नेमके काय चुकले याचे उत्तर मिळू शकेल. शिवाय त्याच्या मनातील संभ्रम नाहीसा होईल, असे कामतांचे म्हणणे आहे.\nया चर्चेला राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनाही पाचरण करण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे. आता या पत्राला निरुपम उत्तर देणार की नेहमीप्रमाणे दुर्लक्षित करणार हे लवकरच स्पष्ट होईल. याविषयी निरुपम यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी वारंवार फोनवरुन संपर्क करुनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.\nलग्नाच्या मांडवातून थेट श्रमदानास..\nसांगली - जिल्ह्यातील वांगी गावचे सुपुत्र विशाल मधुकर सुतार यांचा लिंब गावातील माया हिच्याशी आज साडेबाराच्या मुहूर्तावर विवाह झाला. विशाल हा...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nबोर्डी- मोफत वैद्यकीय शिबीरात 200 रुग्णांची तपासणी\nबोर्डी- बोर्डी महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि नवी मुंबई येथील डॉ. जी.डी. पोळ फाउंडेशन संचलीत वाय.एम.टी.आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि...\nघाटीच्या सुपरस्पेशालिटी विंगचा मुख्यमंत्री घेणार आढावा\nऔरंगाबाद - घाटीत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या तिसऱ्या फेजमधून उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी विंगचा पुढील महिन्यात मुख्यमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/thursaday-totke-117070600010_1.html", "date_download": "2018-04-22T14:12:31Z", "digest": "sha1:WTP74F3ENKEI4BUOXBGNU4P6FFZO7XSD", "length": 10710, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गुरूवारी करू नये हे काम... (See Video) | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगुरूवारी करू नये हे काम... (See Video)\nतुमच्या घरात पैसा टिकत नाही किंवा येत नाही. त्याचे कारण असे ही असू शकते की तुमच्या हाती काही चुका होत असतील ज्याने तुमचे प्रगतीचे रस्ते पूर्णपणे बंद होत असतील म्हणून आज आम्ही तुम्हाला असे काही काम सांगत आहो जे गुरुवारी करणे टाळावे नाहीतर तुमच्या घरात लक्ष्मीच्या जागेवर दरिद्रता येईल.\nअसे म्हणतात की महिलांनी गुरुवारी डोक्यावरून पाणी घेऊ नये, याचे मुख्य कारण आहे बृहस्पती, जो स्त्रीचा पती आणि संतानाचा कारक असतो. या दिवशी महिलांनी डोक्यावरून पाणी घेतले तर गुरू कमजोर स्थितीत येतो आणि तिच्या पती आणि संतानाच्या प्रगतीत अडचण आणतो.\nमग महिला असो वा पुरुष, या दोघांनाही गुरुवारी केस कापणे टाळावे आणि पुरुषांनी तर दाढी देखील करू नये, असे केल्याने प्रगती थांबते. > गुरुवारच्या दिवशी घराच्या सफाईशी निगडित कुठलेही काम नाही करायला पाहिजे, जसे जाळे काढणे, घरातील रद्दी विकणे. वास्तू शास्त्रात देखील ईशान्य कोणाचा स्वामी गुरु असतो आणि ईशान्य कोणाचा संबंध मुलांशी असतो आणि या दिवशी घराची सफाई केल्याने मुलांच्या प्रगतीत चुकीचा प्रभाव पडतो.\nप्रयत्न करा की या दिवशी कपडे देखील धुऊ नये आणि जर धुवत असाल तर त्यांना साबण लावू नये, असे केल्याने गुरु कमजोर पडतो.\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nफार उपयोगी आहे पिवळा रंग\nवास्तूप्रमाणे असे असावे घराचे दार\nमिठाने दूर करा नकारात्मकता\nयावर अधिक वाचा :\nगुरूवारी करू नये हे काम\nगुरूवारी केस धुऊ नये\nगुरूवारी कपडे धुऊ नये\nगुरूवारी सफाई करू नये\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://swapna-sapre.blogspot.com/2010/01/blog-post_18.html", "date_download": "2018-04-22T14:30:28Z", "digest": "sha1:JZRI55K63GI3VWKPHQPAVKDYC7NWNXQS", "length": 6218, "nlines": 58, "source_domain": "swapna-sapre.blogspot.com", "title": "थोडस हटके !!!!!: माझे \"आंतरराष्ट्रीय व्यापार \" विश्व", "raw_content": "\nमाझ्याबद्दल वाचू नये असे\nकायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून \"जरा हटके\" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते \nमाझे \"आंतरराष्ट्रीय व्यापार \" विश्व\nखरतर आंतर राष्ट्रीय व्यापार हे क्षेत्र तस खुपच मोठ .पण काहीतरी नविन आणि हटके शिकयाच्या उद्देशाने मी या क्षेत्रात आले .खुप काही नविन माहिती मिळाली.अर्थ व्यवस्था मधला हा एक हिस्सा.आयत-निर्यात क्षेत्र .त्याबद्दल माझ्याकडे जी माहिती आहे ती यथाशक्ति तुम्हाला सांगणार आहे.ही माहिती तशी खुप रस घेण्यासारखी आहे रोज काहीतरी नविन माहिती देण्याचा विचार आहे.रोज काहीतरी नविन माहिती देण्याचा विचार आहे.पण बघुयात कसा जमतय ते\nकोणताही देश स्वयंपूर्ण नाही .एखादी गोष्ट त्या देशाकडे उपलब्ध नसेल तर ती दुसर्या देशाकडून आयात करण्या वाचून पर्याय नसतो.आणि जय देशाकडे एखादी गोष्ट मुबलक असते ती त्याना सहजपणे गरजू देशाना निर्यात करता येते.या आयात-निर्यात मधुनच आंतर राष्ट्रीय व्यापाराची संकल्पना पुढे आली.पूर्वीच्या पद्धतीत आणि आताच्या पद्धतीत खुप फरक आहे.सध्या चालू असलेला व्यापार हा जलमार्गाने आणि वायुमार्गाने चालतो.पण वायुमार्गावर बंधने आहेत.त्यापेक्षा जलमार्ग सुलभ आणि सोपा पडतो.\nभारताला ७६०० किलोमीटर चे बन्दर लाभले आहे.त्याला जगातील सगळ्यात मोठे peninsulas आहे.याचा अर्थ पाण्याने तीन बाजूने वेढ़लेली जमीन पण ती मुख्या जमिनीशी जोडलेली आहे.भारताचा नकाशा बघितला की सहजपणे हे लक्षात येते.\nभारतात प्रामुख्याने १२ मोठी बंदरे(seaport )आहेत.आणि इतर १८५ छोट्या बन्दारामार्फत अंतर्गत व्यापार चालतो .प्रमुख बंदरामधे न्हावा शेवा,चेन्नई ,मुंद्रा वगैरे बंदराचा समावेश होतो.पुढच्या नकाशात ती प्रमुख बार बंदरे सहजपणे लक्षात येतात.\nया सर्व बंदराची माहिती पुढच्या लेखात...............\nम बोले तो \"मराठी\"\nअभिमान आहे मला मराठी असल्याचा\nमुंबई /न्हावा शेवा पोर्ट\nमाझे \"आंतरराष्ट्रीय व्यापार \" विश्व\nतरुण तुर्क म्हातारे अर्क आणि लहान मुले \nझोपेची आराधना कुठेही आणि कधीही (\nविद्येच्या देवतेला वंदन करून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/amravati-acid-thrown-on-9th-standard-girl-update-486283", "date_download": "2018-04-22T14:19:45Z", "digest": "sha1:UI6QCUB2Q7SPOLWOSDUPB6FDQJXDHFUE", "length": 15720, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अमरावती : गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्ला", "raw_content": "\nअमरावती : गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्ला\nअमरावतीत एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्लाय झाल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळी 6 च्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी 2 संशयित तरुणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nअमरावती : गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्ला\nअमरावती : गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्ला\nअमरावतीत एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्लाय झाल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळी 6 च्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी 2 संशयित तरुणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2733", "date_download": "2018-04-22T14:19:06Z", "digest": "sha1:4LHOX6N46HUTVNHTPQ2MGWXASHJKGJL7", "length": 14781, "nlines": 54, "source_domain": "mr.upakram.org", "title": "शिट्टीवादन आणि शिट्टीवादक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n\"शिट्टीवादक\" (Whistleblower) हा शब्द आणि ही जमात (दोन्ही) नव्याने लोकप्रिय होऊ लागली आहेत. साधारणपणे आपले सरकार किंवा आपली कंपनी जर कांहीं गैर व्यवहार करत असेल तर आपल्याला त्रास होण्याच्या शक्यतेकडे न पहाता सदसद्विवेकबुद्धीने त्याची वाच्यता करणार्‍याला 'शिट्टीवादक' म्हटले जाते. हेतू नेहमी असा उदात्त असतोच असे नाहीं. कधी सूडबुद्धीने, तर कधी पैशासाठीही असे करणारे शिट्टीवादक असतात.\nसगळ्यात सुप्रसिद्ध सदसद्विवेकी शिट्टीवादक होते 'डीप थ्रोट' या नावाने प्रसिद्ध असलेले आणि त्यावेळी FBI चे सहनिर्देशक असलेले विल्यम मार्क फेल्ट (Sr) हे गृहस्थ. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी वॉटरगेट प्रकरणी घरफोड करून आत घुसलेले घूसखोर व त्यांना आज्ञा देणार्‍या त्यांच्या अधिकार्‍यांपर्यंत जुडलेल्या संबंधांबद्दल लपवालपवी करून त्यांना (आणि स्वत:ला) वाचविण्याचा केलेला प्रयत्न 'वॉशिंग्टन पोस्ट'चे बॉब वुडवर्ड आणि कार्ल बर्नस्टाईन या वार्ताहारांनी उघडकीस आणला. फेल्ट यांनीच त्यांना 'व्हाईट हाऊस'मधील अंतस्थ बातम्या पुरविल्या. माझ्या माहितीनुसार चांगल्या उद्दिष्टांसाठी असे करणारे ते सर्वात जास्त प्रसिद्ध शिट्टीवादक होते. (ते २००८साली निवर्तले)\nअलीकडे खूप प्रसिद्धी मिळालेले शिट्टीवादनाचे उदाहरण आहे इराकच्या 'अल गरीब' तुरुंगात अमेरिकन सैनिकांनी इराकी कैद्यांचा छळ केल्याच्या बातम्या आणि छायचित्रें तिथे तैनात असलेल्या सैनिकांनीच, मुख्यतः सार्जंट जोसेफ डार्बी यांनी, ही माहिती वार्ताहारांना पुरविली होती कारण या सैनिकांना कैद्यांना असे छळणे आवडले नव्हते. असे करणे देशद्रोहही म्हणता येईल कारण ज्या सैनिकांनी या बातम्या पुरविल्या त्यांना ज्या वृत्तपत्रांनी/वाहिन्यांनी आपल्या वृत्तपत्राचा खप किंवा वाहिनीचे 'रेटिंग' सुधारण्यासाठी या बातम्या वापरल्या त्यांनी पैसेही दिले असतील. (माझ्या दृष्टिकोनातून त्याहूनही महत्वाचा मुद्दा हा कीं ज्या कैद्यांचा छळ केला गेला ते कांहीं 'संत' किंवा 'महात्मा' नव्हते, तर सद्दाम यांचे क्रूरकर्मा सहाय्यकच होते तिथे तैनात असलेल्या सैनिकांनीच, मुख्यतः सार्जंट जोसेफ डार्बी यांनी, ही माहिती वार्ताहारांना पुरविली होती कारण या सैनिकांना कैद्यांना असे छळणे आवडले नव्हते. असे करणे देशद्रोहही म्हणता येईल कारण ज्या सैनिकांनी या बातम्या पुरविल्या त्यांना ज्या वृत्तपत्रांनी/वाहिन्यांनी आपल्या वृत्तपत्राचा खप किंवा वाहिनीचे 'रेटिंग' सुधारण्यासाठी या बातम्या वापरल्या त्यांनी पैसेही दिले असतील. (माझ्या दृष्टिकोनातून त्याहूनही महत्वाचा मुद्दा हा कीं ज्या कैद्यांचा छळ केला गेला ते कांहीं 'संत' किंवा 'महात्मा' नव्हते, तर सद्दाम यांचे क्रूरकर्मा सहाय्यकच होते (याबाबत दुमत होऊ शकेल)\nअलीकडेच 'विकीलीक्स' या संस्थळावर असाच सनसनाटी गौप्यस्फोट झाला त्यात अमेरिकन सैन्यातर्फे घडलेल्या निष्पाप अफगाणी मुलकी नागरिकांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या आणि त्यातच पाकिस्तानी लष्कर आणि ISIच्या दुटप्पी वागणुकीच्याही बातम्या होता. या बातम्यानुसार अमेरिकेकडून मदत घेत असतांना या अधिकार्‍यांनी अतिरेक्यांनाही मदत केली आणि दहशतवादाच्या निर्यातीत त्यांचा हातभाग होता असे आरोप होते. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी बेंगळूरूमध्ये जे वक्तव्य केले (व ज्यामुळे पाकिस्तानी सरकार, लष्कर, ISI आणि मीडिया यांनी जो गदारोळ माजवला) ते याच माहितीच्या आधारावर होते.\n'डॉन' नावाचे कराचीहून प्रकाशित होणारे वृत्तपत्र मी सातत्याने नेटवर वाचतो. परवा त्यातला अग्रलेख वाचला व मला तो आवडला. त्याची लिंक आहे http://tinyurl.com/23k6h5l\nअग्रलेखात ‘विकीलीक्स’खेरीज 'पेंटॅगॉन पेपर्स'चाही उल्लेख केला आहे. 'पेंटॅगॉन पेपर्स'मध्ये एकामागून एक राज्यावर आलेल्या अमेरिकन राष्ट्राध्य़क्षांची घटनाबाह्य वागणूक उघडकीला आणली होती आणि अधिकार ग्रहण करतांना स्वतः घेतलेल्या शपथेचा त्यांनी स्वतःच कसा भंग केला आणि आपल्या सहाय्यकांनाही तसे करण्यास कसे उद्युक्त केले हे दाखविलेले होते. मी रूपांतर करीत असलेल्या \"न्यूक्लियर डिसेप्शन\"मध्येही हाच प्रकार अनेक अमेरिकन राष्ट्रध्य्क्षांनी केला आहे.\nअग्रलेखाच्या शेवटी \"असे शिट्टीवादक पाकिस्तानात दिसत नाहींत\" याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्याने प्रभावित होऊन मी ‘डॉन’ला पत्र लिहिले होते ते त्यांनी थोडीशी कात्री लावून प्रसिद्ध केले (http://tinyurl.com/34ctdhs)\nमी लिहिले होते कीं ज्या देशातील लोक त्यांच्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान (नीशाँ-इ-इम्तियाझ) दोन वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांकडून दोन वेगवेगळ्या वेळी मिळविणार्‍या त्यांच्या सर्वात दैदिप्यमान आणि नामवंत सुपुत्राला, डॉ. अब्दुल कादिर खान यांना, जेंव्हां हुकुमशहा मुशर्रफ यांनी स्वतःची चामडी बचावण्यासाठी अमेरिकेच्या संगनमताने ‘बळीचा बकरा’ बनवून त्या सुपुत्राचा सर्वनाश केला तरीही 'हूँ का चूँ' न करता सहन करतात त्या देशात शिट्टीवादक कसे निर्माण होतील आणि डॉ. खान यांची चूक काय होती आणि डॉ. खान यांची चूक काय होती तर त्यांनी इराण, उ.कोरिया, लिबियासारख्या देशांना अण्वस्त्र तंत्रज्ञान देण्याचा मुशर्रफसह बर्‍याच पाकिस्तानी राज्यकर्त्यांनीच दिलेला हुकूम (कदाचित् स्वखुषीने) पाळला हीच ना तर त्यांनी इराण, उ.कोरिया, लिबियासारख्या देशांना अण्वस्त्र तंत्रज्ञान देण्याचा मुशर्रफसह बर्‍याच पाकिस्तानी राज्यकर्त्यांनीच दिलेला हुकूम (कदाचित् स्वखुषीने) पाळला हीच ना मग त्याची शिक्षा एकट्या डॉ. खाननाच का मग त्याची शिक्षा एकट्या डॉ. खाननाच का एकीकडे सर्व समस्यांच्या मुळाशी असलेले मुशर्रफ मजा मारताहेत आणि डॉ. खान मात्र स्थानबद्ध एकीकडे सर्व समस्यांच्या मुळाशी असलेले मुशर्रफ मजा मारताहेत आणि डॉ. खान मात्र स्थानबद्ध ही माहितीही न्यूक्लियर डिसेप्शन या पुस्तकात आहे.\nआणि हे सारे मुकाट्याने सहन करणारा पाकिस्तान लष्कराविरुद्ध, आणि त्यातही ISI सारख्या संघटनेविरुद्ध, कशी शिट्टी वाजवू शकतो पाकिस्तानमध्ये जर आता नुकतीच पुनःप्रस्थापित झालेली लोकशाही अशीच निरंतर नांदत राहिली तर कदाचित २०२५पर्यंत तिथले लोक शिट्टी वाजवायची हिंमत करतील.\nसध्या न्यूक्लियर डिसेप्शनचे मी केलेले रूपांतर ई-सकाळ पैलतीर या सदरात मालिकेच्या रूपात प्रसिद्ध होत असून हे पुस्तक प्रत्येक अमेरिकन, पाकिस्तानी आणि भारतीय नागरिकाने वाचलेच पाहिजे असेही मी डॉन ला लिहिलेल्या पत्रात मुद्दाम नमूद केले आहे.\nलेखमाला अतिशय वाचनीय होणार आहे. आज पहिले प्रकरण वाचून संपवले. आंतरजालावर याहून जास्त एका दिवशी वाचणे कठीण आहे.----वाचक्नवी\nमिडियाच्या द्वारे आपल्याला जे कळते त्याबद्दल बरेचदा शंका वाटते. परवाच कुठेतरी वाचले की निक्सन यांच्या आधीही बर्‍याचा राष्ट्राध्याक्षांनी यंत्रणेचा गैरवापर केला होता. केनेडी हत्याहे दुसरे उदाहरण. आपल्यासमोर जे येते ते हिमनगाचे टोक आहे असे वाटायला लागले आहे.\nएखादा शिट्टीवादक देशद्राही आहे का हे कशावरून ठरवावे\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://adijoshi.blogspot.com/2008/03/blog-post_14.html", "date_download": "2018-04-22T14:44:52Z", "digest": "sha1:TGWQKT3MG3D4FOIEALIXWERXGYMRIWKP", "length": 3964, "nlines": 107, "source_domain": "adijoshi.blogspot.com", "title": "आदित्याय नमः: काही (च्या काही) दारोळ्या", "raw_content": "\nकाही (च्या काही) दारोळ्या\nमग हळू हळू ,\nThere are 0 comments for काही (च्या काही) दारोळ्या\nलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II\nआयुष्याचे नाटक १-२ (3)\nआयुष्याचे नाटक ३-५ (3)\nआयुष्याचे नाटक ६-८ (3)\nइथे जोशी रहातात (3)\nहॉर्न - ओके - प्लीज (2)\nपहीला उतारा - काही नीबंध\nत्याच्या नी तिच्या चारोळ्या\nकाही (च्या काही) दारोळ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/discussion-forum/topic/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-5339.htm", "date_download": "2018-04-22T14:07:51Z", "digest": "sha1:CYWCQ523CGEOLPXC6S7HTXBQLVJETGFY", "length": 4184, "nlines": 86, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Discussion Forum - नक्षत्र आणि तुमची राशी? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनक्षत्र आणि तुमची राशी\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/editorial-opinion/mahesh-mhatre-blog-on-virtual-reality-262412.html", "date_download": "2018-04-22T14:40:13Z", "digest": "sha1:7MQYQVVUMCT2RTQQOABHT2ZTFPLFWCXT", "length": 30936, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिवस आभासी वास्तवाचे...", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nटीव्ही, इंटरनेट आणि मोबाईल यांच्या माध्यमांतून भाजपचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार सर्वसामान्य लोकांसमोर ‘उज्ज्वल भविष्याचे’ जे चित्र रंगवत आहेत, ते आभासी आणि अतिरंजित आहे. याची लोकांना जाणीव व्हायला लागली म्हणून खेड्यापाड्यातील लोक रस्त्यावर येत आहेत का , हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे. ज्या अभिजन, मध्यमवर्गीय आणि शहरी मतदारांच्या पाठबळावर भाजप सारखा पक्ष भारतात रुजला आणि वाढला तो पांढरपेशा वर्ग आपल्या पुढे जात आहे ही भावना ग्रामीण भागातील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे का, आजवर जो इंडिया विरुद्ध भारत, शहरी मानसिकता विरुद्ध ग्रामीण जनजीवन हा वादाचा मुद्दा शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून तमाम शेतीतज्ज्ञांनी मांडला होता, तो संघर्ष खरंच रस्त्यावर आलाय का , हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे. ज्या अभिजन, मध्यमवर्गीय आणि शहरी मतदारांच्या पाठबळावर भाजप सारखा पक्ष भारतात रुजला आणि वाढला तो पांढरपेशा वर्ग आपल्या पुढे जात आहे ही भावना ग्रामीण भागातील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे का, आजवर जो इंडिया विरुद्ध भारत, शहरी मानसिकता विरुद्ध ग्रामीण जनजीवन हा वादाचा मुद्दा शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून तमाम शेतीतज्ज्ञांनी मांडला होता, तो संघर्ष खरंच रस्त्यावर आलाय का आधी मराठा मोर्च्याच्या मालिकेने या शेतीसमस्येला वाचा फुटली आणि आता शेतकरी संपाने हा प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणीवर आलाय... पण त्याच्या आभासी आणि वास्तवातील फरकाचे काय \nमहेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, IBN लोकमत\nराज्यात सध्या शेतकरी संप गाजतोय. अगदी पावसाच्या तोंडावर सुरू झालेल्या या संपाने राज्याच्या ग्रामीण भागातील राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण ढवळुन काढलंय. शेतकरी आंदोलन, फक्त महाराष्ट्रातच नाही तर शेजारच्या मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणावर पसरतेय. गुजरातेतही पटेल आंदोलनाच्या निमित्ताने सुरू झालेली धुसफूस निवळलेली नाही. आपल्या शेतीप्रधान देशातील या बड्या राज्यातील शेतकरी, पर्यायाने ग्रामीण भाग कधी नव्हे तेव्हढा अस्वस्थ झालेला दिसतोय. गेल्या दोन-अडीच दशकात देशातील, महाराष्ट्रातील शेतीने अनेक स्थित्यंतरे पाहिली.\nजागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या झंझावातात शेती तुटत गेली आणि शेतकरी तोट्यात जाण्याचे प्रमाण वाढत गेले. परिणामी शेतात, बांधावर, घरे, इमारती, कारखाने, शोरूम्स, इत्यादी उगवत गेले आणि शेतकऱ्याचे दिवस, त्याच्या डोळ्यादेखत 'मावळत' गेले. तर त्याउलट सोने, फ्लॅट आणि शेयर्स प्रमाणे शहरातील मध्यमवर्गीयांचे 'भाव'ही वाढत गेले. कधी नव्हे ते मध्यमवर्गीयांना राजकीय 'आत्मभान' आले. त्यामुळे भाजप-शिवसेनेसारखे पांढरपेशी राजकीय पक्ष सत्तेच्या सोपानावर चढून बसले. एकीकडे केंद्र आणि राज्यातील काँग्रेस सरकारे, पक्ष आणि परंपरेच्या राजकारणाचा उदोउदो करीत असताना जागतिकीकरणाचा, खाजगीकरणाचा डांगोरा पिटत होते.\nआर्थिक उदारीकरणाच्या प्रभावाने रोखीच्या पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढत असलेला ओढा जसा आपण पहिला तद्वत निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि वाढत्या तोट्याने शेती ओस पाडण्याचे वाढते प्रमाणही चिंताजनक होते, ते आज किती गंभीर झालंय हे आपण दररोज अनुभवत आहोत.\nगेल्या शंभर वर्षात शेती कधीच शेतकऱ्यांसाठी फायद्याची नव्हती, आजही नाही. हे सत्य ठाऊक असताना ते मान्य न करता, शेतीवरील प्रेमापोटी, सामाजिक दबावामुळे आणि पिढ्यान् पिढ्यांच्या संस्कारांमुळे शेतकरी हा तोट्याचा व्यवहार मोठ्या निष्ठेने करीत होता, आहे. पण आता संपावर जाण्याचा निर्णय घेण्याने शेतकऱ्याचा धीर खचत चालला आहे का, असे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nशेतकरी आणि शेती यांच्यासाठी अशी आणीबाणीची परिस्थिती आजवरच्या इतिहासात कधीच निर्माण झाली नव्हती. शेतकरी संप हा फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. शेतकरी प्रश्नाच्या राजकारणाने सत्तेत एकत्र असलेल्या भाजप-सेनेला आमने-सामने उभे केले आहे. शहरी विरुद्ध ग्रामीण असा नवा वाद राज्याच्या राजकारणात निर्माण झालाय. त्याच जोडीला एकाहून एक शेती किंवा शहरी अर्थकारण जाणणारे तज्ज्ञ सोशल मीडियाच्या व्यासपीठावर, खरेतर चावडीवर मोठ्या हिरीरीने आपली मते मांडताना दिसताहेत.\nअभिनेते नाना पाटेकर - मकरंद अनासपुरे यांना तर अभिनय वगळता सर्वच विषयावर बोलण्याची संधी निर्माण झाली आहे. फक्त ज्या शेतकऱ्यांच्या जगण्याशी आणि मरणाशी शेतीचा प्रश्न निगडीत आहे, त्या शेतकऱ्याला समग्र शेती समस्येचे सर्वांगाने आकलन करून घेण्यासाठी उसंत मात्र नाही. हे वास्तव कुणी समजून घ्यायला तयार नाही आणि समजावून सांगायलाही कुणी तयार नाही, याचे दुःख होते.\nसध्याचे दिवस व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटीचे म्हणजे आभासी वास्तवाचे आहेत, पण आभास आणि वास्तव हे वेगवेगळे असते. टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईल यांच्या माध्यमांतून भाजपचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार सर्वसामान्य लोकांसमोर ‘उज्ज्वल भविष्याचे’ जे चित्र रंगवत आहेत, ते आभासी आणि अतिरंजित आहे. याची लोकांना जाणीव व्हायला लागली म्हणून खेड्यापाड्यातील लोक रस्त्यावर येत आहेत का , हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे. ज्या अभिजन, मध्यमवर्गीय आणि शहरी मतदारांच्या पाठबळावर भाजप सारखा पक्ष भारतात रुजला आणि वाढला तो पांढरपेशा वर्ग आपल्या पुढे जात आहे ही भावना ग्रामीण भागातील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे का, आजवर जो इंडिया विरुद्ध भारत, शहरी मानसिकता विरुद्ध ग्रामीण जनजीवन हा वादाचा मुद्दा शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून तमाम शेतीतज्ज्ञांनी मांडला होता, तो संघर्ष खरंच रस्त्यावर आलाय का , हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे. ज्या अभिजन, मध्यमवर्गीय आणि शहरी मतदारांच्या पाठबळावर भाजप सारखा पक्ष भारतात रुजला आणि वाढला तो पांढरपेशा वर्ग आपल्या पुढे जात आहे ही भावना ग्रामीण भागातील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे का, आजवर जो इंडिया विरुद्ध भारत, शहरी मानसिकता विरुद्ध ग्रामीण जनजीवन हा वादाचा मुद्दा शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून तमाम शेतीतज्ज्ञांनी मांडला होता, तो संघर्ष खरंच रस्त्यावर आलाय का आधी मराठा मोर्च्याच्या मालिकेने या शेतीसमस्येला वाचा फुटली आणि आता शेतकरी संपाने हा प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणीवर आलाय... पण त्याच्या आभासी आणि वास्तवातील फरकाचे काय \nजगात जसजसे नवे शोध लागत जातात, तसतसे नवे शब्द, परिभाषा आणि संकल्पना जन्माला येतात, रूढ होतात. ‘व्हॅच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ हा तसाच संगणक क्रांतीतून प्रचलित झालेला शब्द. मराठीत ज्याला आपण ‘आभासी वास्तव’ म्हणजे ‘खऱ्याचा आभास निर्माण करणारा, पण प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेला दृक्-श्राव्य अनुभव म्हणू शकतो. सत्तरच्या दशकामध्ये जेव्हा संगणकाचा प्रथम वापर सुरू झाला, त्या वेळी ‘व्हच्र्युअल मेमरी’ हा शब्द वापरात आला. त्यानंतर संगणक, इंटरनेट आणि आता सोशल नेटवर्किंग साइट्सच्या युगात ‘आभासी वास्तव’ अनुभवण्याची प्रक्रिया विकसित झाली.\nजे नाही, त्याचा आपल्या पंचेंद्रियांपैकी डोळे आणि कान या दोन इंद्रियांच्या माध्यमातून संगणकाच्या साहाय्याने अनुभव घेणे, त्यात रमणे आणि खऱ्या जगाचा विसर पडणे कसे शक्य आहे, हे व्हिडिओ गेम्स खेळणाऱ्या मुलांकडे पाहिल्यावर पटते. तुम्ही समजा, त्या मुलांचा संगणक वा अन्य तत्सम उपकरण बंद केले, तर आभासी विश्वाला ‘आपलं’ मानणारी ही मुले हिंसक बनतात. काही वेळा त्यांना वैफल्य येतं. अगदी तसंच काहीसं मागील लोकसभा- विधानसभा निवडणूक प्रचारात झाले. आजही तीन वर्षानंतर त्या प्रचाराचा भर ओसरलेला दिसत नाही.\nपरिणामी आभासी विश्वातून इंटरनेट, मोबाईलच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकतर्फी माहितीवर मग भलेही ती अतिरंजित किंवा चुकीची असेल, आपल्या तरुण पिढीचे ‘मत’ बनत आहे. माहितीच्या क्रांतीने सगळ्या बाजूने तरतर्हेची माहिती आपल्या समोर येत असते. त्या माहितीचा माणसांच्या मनोव्यापारांवर, स्वप्नांवर आणि एकूण जगण्यावर वेगळा परिणाम होत असतो. याची आपल्याकडे कुणीच दखल घ्यायला तयार नाही. नव्याने हाती आलेल्या अभ्यासानुसार सध्या देशातील साडे चव्वेचाळीस कोटी शहरी लोकांपैकी जवळपास ३० कोटी लोक मोबाईल आणि इंटरनेट ने जोडलेले आहेत. खेड्यातील ७५ कोटी लोकांकडे हे तंत्रज्ञान क्रांतीचे वारे वेगाने वाहत आहे.\nभारताच्या २०११ च्या जनगणने मध्ये ९० कोटी लोकांपैकी फक्त १७ टक्के लोक इंटरनेटने जोडलेले होते. यंदा ते प्रमाण ३१ टक्क्यांवर गेलंय आणि पुढील पाच वर्षात ते दुपटीहून अधिक होईल अशी आशा आहे. मुळात इंटरनेट किंवा ऑनलाईन माध्यमाने भारतीय लोकांना खूपच भुरळ घातलीय , एका ताज्या अहवालानुसार भारतीय लोक दर आठवड्याला वाचनासाठी २ तास, टिव्ही पाहण्यासाठी ४ तास तर मोबाईल-इंटरनेट साठी २८ तास खर्च करतात. हा सामाजिक बदलाचा ट्रेंड खूप महत्वाचा आहे. खरे सांगायचे तर कोणत्याच सामाजिक बदलाचा समाजशास्त्रीय अंगाने अभ्यास करण्याची पद्धत आपल्या देशात रूढ नाही, त्यामुळे या मोबाईल आणि इंटरनेट च्या माध्यमातून सुरु झालेल्या प्रचारतंत्राने केलेल्या मानसिक, भावनिक परिणामांचा अभ्यास होणे सध्या तरी शक्य नाही.\nसध्या मराठी समाज कधी नव्हता एवढय़ा मोठय़ा संक्रमणावस्थेतून चाललेला दिसतोय. शेतीचा वर्षभर, खरे सांगायचे तर आयुष्यभर गुंतवून ठेवणारा जोखडबाज आणि जोखमीचा धंदा सोडून शेतकऱ्यांची नवी पिढी गावखेडय़ातून कधीच बाहेर पडली आहे. जे खेडय़ात उरलेत, त्या तरुणांना राजकारणाच्या व्यसनांनी आणि व्यसनांच्या विविध कारणांनी पार पोखरून टाकलेले दिसते.\nआर्थिक उदारीकरणामुळे, जागतिकीकरणाच्या ‘खुल्या’ (खरं तर खुळय़ा) निमंत्रणामुळे आपल्या नव्या पिढीच्या डोक्यात घुसलेल्या प्रगतीच्या तथाकथित कल्पनांनी कुटुंबसंस्थानामक प्रकाराचा पार चुथडा करून टाकलाय.. कृषी संस्कृतीच्या प्रभावामुळे पूर्वी ‘समाजाभिमुख’ असलेला आपला समाज आता नव्या स्वकेंद्रित जाणिवांना कुरवाळत बसलेला दिसतोय. त्याला सुखलोलुप आकांक्षांचा तेवढा ध्यास आहे, बाकीच्या इतर कशात त्याला रस नाही.\nत्यामुळे त्याच्याकडे एखाद्या विषयावर समतोल विचार करण्याची शक्तीच उरलेली नाही. खेदाची गोष्ट म्हणजे, विवेकशून्य अविचाराची ही लागण फक्त तरुणांमध्येच नाही, तर स्वाध्याय विसरलेल्या सगळ्याच लब्धप्रतिष्ठित वर्गात पाहायला मिळते. त्यामुळे हल्लीचे विचारवंत ‘टाळीबाज’ झालेले आहेत. साहित्यिक, कवी, लेखक हा वर्ग तर फार आधीपासूनच ‘टोळीबाज’ झालेलाच आहे. त्यामुळे मोबाईल आणि इंटरनेटने केलेल्या सामाजिक आणि भावनिक क्रांतीकडे लक्ष देण्यासाठी ना त्यांच्याकडे वेळ आहे, ना पुरेशी अक्कल. ते त्यांच्या जुन्या तत्त्वज्ञानात किंवा कल्पनांमध्ये मश्गुल असलेले दिसतात आणि म्हणूनच असेल कदाचित आमच्या जातीपातीच्या भेदापासून, शहरी-ग्रामीण संघर्षापर्यंतच्या सगळ्याच वादाना वेगळीच वळणे लागताना दिसताहेत. सगळ्याच प्रगतिशील, पुढारलेल्या, पुढे जाण्यास अधीर असलेल्या देशांमध्ये तरुणाई प्रगतीच्या नवनव्या वाटा धुंडाळताना दिसते, आपल्याकडे मात्र त्यांना तशा दिशा दाखवणारे कमी आहेत. संधीचे सोने करण्याची धमक असलेल्या आमच्या तरुणाईला चमक दाखवण्याची संधी मिळावी एवढीच अपेक्षा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: blogआभासी वास्तवमहेश म्हात्रे\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nतिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार\nरणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का \nअभी तक \u0003खेलने के लिए\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/search?cx=015955889424990834868:frwpj39dz6i&cof=FORID:9&ie=UTF-8&sa=search&siteurl=http://marathi.webdunia.com&q=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-22T14:10:47Z", "digest": "sha1:YDCLDOINCVH3H22TXSPHXPL6NYIPAJJJ", "length": 4010, "nlines": 85, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Search", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sci-tech/sensitive-skin-will-save-spacecraft-37418", "date_download": "2018-04-22T14:41:37Z", "digest": "sha1:LI5FS5OZG3TCOS6I2XXND4FZDRHTY63E", "length": 12305, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "sensitive skin will save spacecraft 'संवेदनशील त्वचे'मुळे अवकाशयान राहणार सुरक्षित | eSakal", "raw_content": "\n'संवेदनशील त्वचे'मुळे अवकाशयान राहणार सुरक्षित\nबुधवार, 29 मार्च 2017\n'नासा'च्या शास्त्रज्ञांनी संभाव्य धोका ओळखणारी आणि यानाला धडक बसली तर त्यावर उपाय सुचविणारी यंत्रणा विकसित केली.\nवॉशिंग्टन : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'च्या शास्त्रज्ञांनी अवकाशयानांच्या सुरक्षिततेसाठी 'संवेदनशील त्वचे'ची निर्मिती केली आहे. यामुळे अवकाशयानामध्ये होणारा अथवा होण्याची शक्‍यता असलेला बिघाड पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाला तत्काळ लक्षात येऊन उपाय करता येणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे भविष्यामध्ये उपग्रहांबरोबरच विमाने आणि पर्यावरणाचेही रक्षण करणे शक्‍य आहे.\nअत्यंत पातळ थरामध्ये विविध तंत्रज्ञानाचे एक सर्किट बसवून ही 'संवेदनशील त्वचा' तयार करण्यात आली आहे. हे सर्किट अवकाशयानाच्या रचनेत अंतर्भूत करता येऊ शकते, असे 'नासा'ने सांगितले आहे. अवकाशात फिरणाऱ्या छोट्या आकाराच्या अशनी आणि अवकाशातील कचऱ्यामुळे अत्यंत वेगाने भ्रमण करणाऱ्या अवकाशयानाला धोका निर्माण होऊ शकतो. या वेगामुळे अत्यंत छोट्या वस्तूंपासूनही मोठे नुकसान होऊ शकते. या समस्येवर उपाय म्हणून 'नासा'च्या शास्त्रज्ञांनी संभाव्य धोका ओळखणारी आणि यानाला धडक बसली तर त्यावर उपाय सुचविणारी यंत्रणा विकसित केली.\nधडक बसली असल्यास अवकाशयानाचे किती प्रमाणात नुकसान झाले, हे समजू शकते. सध्याच्या परिस्थितीत अवकाशयानाच्या बाहेरील आवरणाच्या दोन ते तीन थरांपर्यंत नुकसान झाले असले तरी ते समजून येत नाही. त्यामुळे पुढील काही काळात त्यापासून धोका निर्माण होऊ शकतो.\nतसेच अवकाशयान गतिमान असताना नक्की कोठे नुकसान झाले आहे, ते समजणे अत्यंत अवघड असते. त्यामुळेच अत्यंत कमी क्षमतेचे इलेक्‍ट्रिक सर्किट थर्मल इन्सुलेशन पट्टीवर बसवून आणि त्यामधील सॉफ्टवेअरच्या साह्याने ही त्रुटी दूर करता येणे शक्‍य आहे.\nविश्वास गोफण यांनी केले 45 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप\nपाली : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करायचा असेल तर...\nपर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी एका अवलियाचे अनोखे सेवाव्रत\nपाली (जि. रायगड) - प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद...\nबागलाणच्या पश्चिम पट्यातील डोंगर जळून खाक; आग विझवण्यासाठी वनविभागाचा कोणताच प्रयत्न नाही\nतळवाडे दिगर (जि. नाशिक) - प्राचीन ऐतिहासिक काळापासून असलेल्या बागलाण तालुक्यातील डोंगरांना लागणाऱ्या वणव्यामुळे धगधगणारी आग आणि डोळ्यासमोर शेकडो...\nवृक्षतोडीने तापमान वाढीचा फटका\nजळगाव ः जिल्ह्यातच नव्हे, तर सर्वत्र होणारी बेसुमार वृक्षतोड आणि वृक्षांच्या जागेवर उभी राहणारी सिमेंटची जंगले, नवीन वसाहती, कॉलन्यांमुळे वर्षागणिक...\nराजिप शाळा पायरीचीवाडी मधील लहानग्यांनी भागविली पक्ष्यांची तहान\nपाली (जि. रायगड) - उन्हाच्या तडाखा वाढला अाहे.त्यामुळे अनेक छोटे मोठे पाणवठे देखील अाटले अाहेत. अशा वेळी मुक्या पक्षांची पाण्यावाचून तडफड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-farmers-reacting-after-meeting-nitin-gadkari-478545", "date_download": "2018-04-22T14:32:44Z", "digest": "sha1:DANFEIVQ6NMZTHA6K2OGTQXLITBVJBEK", "length": 17928, "nlines": 145, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात तफावत, शेतकऱ्यांना गडकरींचा दिलासा", "raw_content": "\nअकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात तफावत, शेतकऱ्यांना गडकरींचा दिलासा\nअकोल्यातल्या महामार्गाच्या भूसंपादनात प्रचंड अनियमितता असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली... आणि त्याचा इफेक्ट आता दिसू लागला आहे... कारण या बातमीची दखल घेत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन न्याय देण्याचं आश्वासन दिलं आहे.\nशनिवारी दुपारी गडकरींनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना थेट चर्चेसाठी नागपूरला बोलावलं... या बैठकीत शेतकऱ्यांनी कैफियत मांडली... राजकीय लागेबांधे असल्या लोकांच्या जमिनीसाठी लाखो रुपयांचा मोबदला... तर सर्वसामान्यांच्या जमिनीला मात्र कवडीमोल भाव दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.\nत्य़ामुळे आता तरी या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हेच पहायचंय....\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nअकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात तफावत, शेतकऱ्यांना गडकरींचा दिलासा\nअकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात तफावत, शेतकऱ्यांना गडकरींचा दिलासा\nअकोल्यातल्या महामार्गाच्या भूसंपादनात प्रचंड अनियमितता असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली... आणि त्याचा इफेक्ट आता दिसू लागला आहे... कारण या बातमीची दखल घेत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन न्याय देण्याचं आश्वासन दिलं आहे.\nशनिवारी दुपारी गडकरींनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना थेट चर्चेसाठी नागपूरला बोलावलं... या बैठकीत शेतकऱ्यांनी कैफियत मांडली... राजकीय लागेबांधे असल्या लोकांच्या जमिनीसाठी लाखो रुपयांचा मोबदला... तर सर्वसामान्यांच्या जमिनीला मात्र कवडीमोल भाव दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.\nत्य़ामुळे आता तरी या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हेच पहायचंय....\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nKKR vs KXIP: मैच हारने के बाद कप्तान कार्तिक को आया गुस्सा,बीसीसीआई से कर दी खास मांग\nRR vs MI: राजस्थान रॉयल्स के खिलाफ मुंबई इंडियंस ने टॉस जीतकर लिया पहले बल्लेबाजी का फैसला\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1501", "date_download": "2018-04-22T14:12:27Z", "digest": "sha1:SW7TDWLUSYZXZAMBJXZH5K4L4XD6GKCY", "length": 3953, "nlines": 62, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपेयजल आणि स्वच्छता मंत्रालय\n“स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी” स्पर्धा\n“संकल्प से सिध्दी” अंतर्गंत वर्ष 2022 पर्यंत नवभारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत छोडोच्या धर्तीवर अस्वच्छता आणि गलिच्छता यांचा नायनाट करण्याचा नारा दिला आहे. त्यानुसार पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने 17 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत देशभरात फिल्म, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे. “स्वच्छता” ही लोकचळवळ व्हाची यासाठी उचलेले हे एक पाऊल असून स्वच्छ भारत अभियान आणि संबंधित मुद्दयांवर जनजागृती करणे हा यामगचा हेतू आहे. “स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी” अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धांसाठी विषय पुढीलप्रमाणे आहेत.\nनिबंध स्पर्धा :- स्वच्छतेसाठी मी काय करेन \nफिल्म स्पर्धा : - भारत स्वच्छ करण्यासाठी माझे योगदान\nचित्रकला स्पर्धा : - माझ्या स्वप्नातील स्वच्छ भारत ही स्पर्धा केवळ प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.\nस्पर्धांमधल्या विजेत्यांना 2 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रीय स्वच्छ पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/political-riot-uttar-pradesh-23058", "date_download": "2018-04-22T14:33:11Z", "digest": "sha1:4XUJZMAUQ2XRQ5ERYNSFPFPJAOG2EYUP", "length": 20625, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "political riot uttar pradesh उत्तर प्रदेशातील राजकीय ‘दंगल’! | eSakal", "raw_content": "\nउत्तर प्रदेशातील राजकीय ‘दंगल’\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nउत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर चिरंजीव अखिलेश व बंधू शिवपाल यांच्यातील वर्चस्वाच्या कुस्तीचा निकाल मुलायमसिंह यांना लावावा लागेल; अन्यथा पक्षातच ‘दंगल’ सुरू झाल्याचे त्यांना बघावे लागेल\nउत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर चिरंजीव अखिलेश व बंधू शिवपाल यांच्यातील वर्चस्वाच्या कुस्तीचा निकाल मुलायमसिंह यांना लावावा लागेल; अन्यथा पक्षातच ‘दंगल’ सुरू झाल्याचे त्यांना बघावे लागेल\nआमीर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट तिकीटबारीवर मोठे यश मिळवत असतानाच, देशातील सर्वांत मोठ्या राज्यात नववर्षात होणाऱ्या पहिल्यावहिल्या ‘दंगली’चे डिंडिम जोमाने वाजू लागले आहेत एकीकडे नोटाबंदीचा संबंध देशभक्‍तीशी जोडण्यात भाजपने मिळवलेले यश, त्या पार्श्‍वभूमीवर अपरंपार हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत असूनही पाळावी लागत असलेली चुप्पी आणि समाजवादी पक्षाने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली लावलेला विकासकामांचा धडाका, असे काही मुद्दे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या अजेंड्यावर आहेत. त्यामुळेच या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी उतावीळ झालेल्या भाजपसह सर्वच प्रमुख पक्ष या राजकीय ‘दंगली’त सामील झाले असले, तरी त्यातील खरी कुस्ती ही सत्ताधारी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि त्यांचे मुख्यमंत्री चिरंजीव अखिलेश यादव यांच्यातच सुरू असल्याचे गेले काही महिने स्पष्ट दिसत आहे एकीकडे नोटाबंदीचा संबंध देशभक्‍तीशी जोडण्यात भाजपने मिळवलेले यश, त्या पार्श्‍वभूमीवर अपरंपार हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत असूनही पाळावी लागत असलेली चुप्पी आणि समाजवादी पक्षाने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली लावलेला विकासकामांचा धडाका, असे काही मुद्दे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या अजेंड्यावर आहेत. त्यामुळेच या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी उतावीळ झालेल्या भाजपसह सर्वच प्रमुख पक्ष या राजकीय ‘दंगली’त सामील झाले असले, तरी त्यातील खरी कुस्ती ही सत्ताधारी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि त्यांचे मुख्यमंत्री चिरंजीव अखिलेश यादव यांच्यातच सुरू असल्याचे गेले काही महिने स्पष्ट दिसत आहे अर्थात, मुलायमसिंह हे मुरब्बी राजकारणी असल्यामुळे, त्यांनी ही कुस्ती ‘प्रॉक्‍झी’ पद्धतीने स्वत: मैदानात न उतरता खेळायचे ठरवलेले दिसते. मुलायमसिंह यांनी आपल्याऐवजी मैदानात आपले बंधू आणि उत्तर प्रदेश ‘सप’चे अध्यक्ष शिवपाल यादव यांना अखिलेश यांच्या विरोधात आखाड्यात उभे केले असून, बराच काळ सुरू असलेली खडाखडी निवडणुका कधीही जाहीर होतील, हे लक्षात आल्यामुळे दोघेही भिडू प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी ना ना प्रकारचे डावपेच अंगीकारताना दिसत आहेत अर्थात, मुलायमसिंह हे मुरब्बी राजकारणी असल्यामुळे, त्यांनी ही कुस्ती ‘प्रॉक्‍झी’ पद्धतीने स्वत: मैदानात न उतरता खेळायचे ठरवलेले दिसते. मुलायमसिंह यांनी आपल्याऐवजी मैदानात आपले बंधू आणि उत्तर प्रदेश ‘सप’चे अध्यक्ष शिवपाल यादव यांना अखिलेश यांच्या विरोधात आखाड्यात उभे केले असून, बराच काळ सुरू असलेली खडाखडी निवडणुका कधीही जाहीर होतील, हे लक्षात आल्यामुळे दोघेही भिडू प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी ना ना प्रकारचे डावपेच अंगीकारताना दिसत आहेत मात्र, समाजवादी पक्षाच्या कट्टर विरोधक मायावती यांनी शहाला प्रतिशह या स्वरूपाची आणखी एक खेळी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केल्यामुळे आता ही ‘दंगल’ आमीर खानच्या दंगलीपेक्षाही अधिक औत्सुक्‍याची ठरणार, असे दिसू लागले आहे.\nशिवपाल यांनी यापूर्वीच ‘सप’च्या ४०३ पैकी १७५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, या दोहोंमध्ये सुरू असलेल्या सुंदोपसुंदीचे खरे कारण हे उमेदवारांची निवड कोण करणार, हेच असल्याने अखिलेश यांनीही आपल्या सर्व म्हणजे ४०३ उमेदवारांची यादी मुलायमसिंहांकडे सुपूर्द केली आहे\nअखिलेश यांनी आपल्या यादीतून शिवपाल यांच्या यादीतील अनेक ‘बाहुबलीं’ना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळेच उमेदवारांची यादी हाच या कुस्तीतील निकाली डाव ठरणार असून, त्यामुळे एकीकडे अखिलेश यांच्या प्रतिस्पर्ध्याची, तर वेळ आल्यावर ‘रेफ्री’ची भूमिका बजावणाऱ्या मुलायमसिंह यांची पंचाईत होऊ शकते मुलायमसिंहांना अधिकच पेचात पकडण्यासाठी अखिलेश यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा डाव टाकला आहे. त्याच वेळी केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून भाजप आपल्या हाती असलेल्या गुप्तचर यंत्रणा, तसेच प्राप्तिकर विभाग यांच्यामार्फत ‘सप’वर दबाव टाकून, समाजवादी पक्षाला काँग्रेसशी आघाडी करण्यास भाग पाडत आहे, असा गौप्यस्फोट मायावती यांनी केला आहे मुलायमसिंहांना अधिकच पेचात पकडण्यासाठी अखिलेश यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा डाव टाकला आहे. त्याच वेळी केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून भाजप आपल्या हाती असलेल्या गुप्तचर यंत्रणा, तसेच प्राप्तिकर विभाग यांच्यामार्फत ‘सप’वर दबाव टाकून, समाजवादी पक्षाला काँग्रेसशी आघाडी करण्यास भाग पाडत आहे, असा गौप्यस्फोट मायावती यांनी केला आहे त्यांचा हा दावा प्रथमदर्शनी हास्यास्पद वाटूही शकेल; पण समाजवादी पक्षात फूट पडलीच, तर मग मुस्लिम आपल्याकडे येतील, या गृहीतकास अखिलेश-काँग्रेस आघाडी शह देण्याची शक्‍यता दिसू लागल्यानेच मायावती यांनी हा बादरायण संबंध जोडलेला दिसतो. मात्र, मायावती यांचा हा सारा युक्‍तिवाद हा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी होणार, या गृहीतकावर आधारित आहे. शिवाय, काँग्रेस-सप आघाडीबाबत अद्याप सारेच अधांतरी आहे. अखिलेश यांनी अशा आघाडीचे सूतोवाच करण्यामागील एकमात्र कारण हे पिताश्री मुलायमसिंह आणि काकाश्री शिवपाल यांच्यावर दबाव टाकणे, हेच आहे आणि अशी आघाडी खरोखरच झाली, तर ती भाजप, तसेच मायावती या दोहोंनाही अडचणीत आणू शकते. त्यामुळे भाजप असे काही डावपेच आखत असेल, हे गृहीत धरणे कठीण आहे. मात्र, मायावती यांनी या युक्‍तिवादास स्वत:च एक ‘रायडर’ घालून ठेवले आहे. ही आघाडी आपल्या फायद्याची ठरेल, असे अंतिमत: स्पष्ट झाल्यावरच भाजप त्यासाठी शेवटच्या क्षणी आपला दबाव वाढवेल, असे मायावती म्हणतात त्यांचा हा दावा प्रथमदर्शनी हास्यास्पद वाटूही शकेल; पण समाजवादी पक्षात फूट पडलीच, तर मग मुस्लिम आपल्याकडे येतील, या गृहीतकास अखिलेश-काँग्रेस आघाडी शह देण्याची शक्‍यता दिसू लागल्यानेच मायावती यांनी हा बादरायण संबंध जोडलेला दिसतो. मात्र, मायावती यांचा हा सारा युक्‍तिवाद हा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी होणार, या गृहीतकावर आधारित आहे. शिवाय, काँग्रेस-सप आघाडीबाबत अद्याप सारेच अधांतरी आहे. अखिलेश यांनी अशा आघाडीचे सूतोवाच करण्यामागील एकमात्र कारण हे पिताश्री मुलायमसिंह आणि काकाश्री शिवपाल यांच्यावर दबाव टाकणे, हेच आहे आणि अशी आघाडी खरोखरच झाली, तर ती भाजप, तसेच मायावती या दोहोंनाही अडचणीत आणू शकते. त्यामुळे भाजप असे काही डावपेच आखत असेल, हे गृहीत धरणे कठीण आहे. मात्र, मायावती यांनी या युक्‍तिवादास स्वत:च एक ‘रायडर’ घालून ठेवले आहे. ही आघाडी आपल्या फायद्याची ठरेल, असे अंतिमत: स्पष्ट झाल्यावरच भाजप त्यासाठी शेवटच्या क्षणी आपला दबाव वाढवेल, असे मायावती म्हणतात याचाच अर्थ मायावती यांच्याकडेही यासंबंधात काही ठोस माहिती नाही. त्यामुळे समाजवादी पक्षातील घरभेदी राजकारणाला वैतागलेल्या उत्तर प्रदेशाच्या जनतेला अधिकच संभ्रमित करण्यापलीकडे ‘बहेनजीं’चा वेगळा उद्देश दिसत नाही.\nनिवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यावर आपल्याच घरातील कुस्त्यांचा निकाल ‘रेफ्री’ मुलायमसिंह यांना लावावाच लागेल; अन्यथा पक्षातच खऱ्या अर्थाने दंगल सुरू झाल्याचे त्यांना बघावे लागेल सुदैवाने नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर जाती-पातींमधील, तसेच धार्मिक तणाव हे मुद्दे मागे पडल्याचे दिसते. मात्र, अशा वेळी योगी आदित्यनाथ यांना प्रचारात पुढे आणून छुप्या रीतीने हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याचा भाजपचा डावही लपून राहिलेला नाही. त्यामुळेच भाजपने काढलेल्या परिवर्तन यात्रांना मिळणारा प्रतिसाद, तसेच राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेले आरोप यातून आपले भवितव्य उत्तर प्रदेशाच्या जनतेला निवडायचे आहे, एवढे मात्र खरे. घोडा मैदान आता अगदीच जवळ येऊन ठेपले आहे. त्यामुळेच या निवडणुकांबाबतची उत्सुकताही वाढत चालली आहे.\nनवा चित्रपट : बियाँड द क्‍लाउड्‌स\nगुन्हेगारी विश्‍व आणि माणुसकीचा गहिवर... मुंबईतील एका फ्लाय ओव्हरवर दोन माणसं भेटतात. पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुबत्ता, भव्य होर्डिंग्ज व...\nलोकन्यायालयात 4 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांची वसूली\nनिफाड : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र...\nधर्मदाय रूग्णालयांनी गरिबांवर उपचार करावेत : धर्मादाय आयुक्त\nवडगाव निंबाळकर : धर्मादायकडून सवलती मिळवणाऱ्या दवाखान्यांमध्ये गरिबांना मोफत, मध्यमवर्गीयांना अल्पदरात उपचार मिळावेत. मोठ्या रूग्णालयात...\nगृहनिर्माण सोसायट्यांना जीएसटी नको : सुळे\nखडकवासला : गृहनिर्माण सोसायट्या पैसे मिळवण्यासाठी काम करीत नाही. त्या त्यांच्या संस्थेची देखभाल, दुरुस्ती व विकासाची कामे करतात....\nमालवणात समुद्री उधाणाचा किनारपट्टीस फटका\nमालवण - सागरी उधाणाचा जोरदार फटका आज जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास बसला. समुद्राच्या अजस्र लाटांच्या मार्‍यामुळे उधाणाचे पाणी किनार्‍यालगत घुसल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1700", "date_download": "2018-04-22T14:25:11Z", "digest": "sha1:NAOPW2XSWKNZ7XCRYO2FH4ZGRKZZONEJ", "length": 3133, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nहॉटेल जयपूर अशोक राजस्थान सरकारकडे तर म्हैसूर येथील ललिता महाल पॅलेस हॉटेल कर्नाटक सरकारकडे हस्तांतरीत करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nजयपूर येथील ‘हॉटेल जयपूर अशोक’ राजस्थान सरकारकडे तर म्हैसूर येथील ‘ललिता महाल पॅलेस हॉटेल’ कर्नाटक सरकारकडे हस्तांतरीत करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. तसेच डोनी पोलो अशोक हॉटेल कॉर्पोरेशन लि. मधील आयटीडीसीच्या 51 टक्के समभागांच्या निर्गुंतवणुकीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. इटानगर येथील हॉटेल डोनी पोलो अशोक अरुणाचल प्रदेश सरकारकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.\nसरकारच्या निर्गुंतवणूक धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-04-22T14:26:22Z", "digest": "sha1:LK426BHMQ45RYW5HWFXZMQN65V3EH3LM", "length": 9650, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मांजरा धरण - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nगाव: धाणेगाव, तालुका: केज , जिल्हा: बीड\nआ. केशवराव सोनवणे (१९६६)\nमांजरा धरण मांजरा नदीवरील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धरण आहे.\nबांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम\nउंची : ३२.६० मी (सर्वोच्च)\nलांबी : ४२०३ मी\nप्रकार : S - आकार\nलांबी : २६० मी.\nसर्वोच्च विसर्ग : ६००० घनमीटर / सेकंद\nसंख्या व आकार : १८, (१२ X ५ मी)\nक्षेत्रफळ : ४३.९२३ वर्ग कि.मी.\nक्षमता : २५०.७० दशलक्ष घनमीटर\nवापरण्यायोग्य क्षमता : १७३.३२ दशलक्ष घनमीटर\nओलिताखालील क्षेत्र : ४३४९.३० हेक्टर\nलांबी : ९० कि.मी.\nक्षमता : ८ घनमीटर / सेकंद\nओलिताखालील क्षेत्र : २३६९० हेक्टर\nओलिताखालील शेतजमीन : २१३२१ हेक्टर\nलांबी : ७८ कि.मी.\nक्षमता : ८ घनमीटर / सेकंद\nलातूर शहर, अंबाजोगाई, धारूर, केजसह, ७२ गावांना पाणीपुरवठा मांजरा धरणातून होतो. या धरणाची ओळख त्याच्या स्थानिक गावावरून \"धनेगाव धरण\" अशीही होते. हे धरण मुख्यतः दुष्काळी ओळखल्या जाणार्या भागात असल्यामुळे ते जास्त रिकामेच असते. १४ सप्टेंबर २०१६ रोजी धनेगाव धरणात थेंबरही पाणी नव्हते. केवळ १० दिवसांत हे धरण ७७ टक्के भरले. २००७ सालानंतर पहिल्यांच या धरणात एवढा मोठा पाणीसाठा झाला[१]\nइटियाडोह धरण • उजनी धरण • उरमोडी धरण • ओझरखेड धरण • कण्हेर धरण • कालिसरार धरण • कोयना धरण • खडकवासला धरण • चासकमान धरण • जायकवाडी धरण• डिंभे धरण • दूधगंगा धरण • नीरा देवघर धरण • पवना धरण • पानशेत धरण • बलकवडी धरण • भंडारदरा धरण • भाटघर धरण • माजलगाव धरण • मुळशी धरण • मुळा धरण • राधानगरी धरण • लॉईड्‌स डॅम • वर्धा धरण • वारणा धरण • वीर धरण • सिद्धेश्वर धरण • सूर्या धरण\nअंजानसारा धरण • अस्खेडा धरण • काटेपूर्णा धरण • खडकपूर्णा धरण • गंगापूर धरण• जयगांव धरण • जामदा धरण • टेमघर धरण • दुधना धरण • देवगड धरण • धोम धरण • नलगंगा धरण • पुजारीटोळा धरण • पूस धरण • पेच धरण • पैनगंगा धरण • बोरी धरण • भातसा धरण • भाम धरण • भीमकुंड धरण • मांजरा धरण • माणिकडोह धरण • सती धरण • सापली धरण • हातपूर धरण • हूमण धरण\nकठाणी धरण • कडवा धरण • करंजवन धरण • गिरणा धरण • गोसीखुर्द धरण • घोड धरण • चणकापूर धरण • चांदोली धरण • तानसा धरण • तारळी धरण• तिल्लारी धरण •तुलतूल धरण • तेरणा धरण• दरणा धरण • दहीगाव धरण • नाथसंग्रह धरण • निळवंडे धरण • पिंजल धरण • पुनंद धरण • बाभळी, बंधारा • बारवी धरण • बेंबला धरण • मांडओहळ धरण • येडगांव धरण • येलदरी धरण • वाघड धरण • वाघूर धरण • वाण धरण • वैतरणा धरण • आढळा प्रकल्प\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०१७ रोजी १७:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/marathi-news-marathi-websites-dhing-tang-75560", "date_download": "2018-04-22T14:49:37Z", "digest": "sha1:ZSJLQ6XDQJHDCQLOPBMWDV6ZGWNAIYAQ", "length": 16066, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Dhing Tang पुढचं पाऊल! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\n(अर्थात पुन्हा सदू आणि दादू...)\nएक खोली. खोलीच्या दोन टोकांना दोन सिंगल खाटा...एकावर हात उशाला बांधून दादू शेषशायी पडला आहे, तर दुज्या खाटेवर सदूने विश्‍वचिंता आरंभली आहे. काळ गोठलेला. आता पुढे...\nदादू : (डोळे मिटून) सद्याऽऽऽ...\nसदू : (डोळे मिटूनच...) अंऽऽऽ...\nदादू : (प्रेमाने) काय करतोयस\nसदू : (गोंधळून) काय म्हंजे\nदादू : (खंतावून) कुठे बोलतोयस बोलतोस तेव्हा रागावून तर बोलतोस\nसदू : (दीर्घश्‍वसनाचा बेत रचत) हंऽऽ...\n(अर्थात पुन्हा सदू आणि दादू...)\nएक खोली. खोलीच्या दोन टोकांना दोन सिंगल खाटा...एकावर हात उशाला बांधून दादू शेषशायी पडला आहे, तर दुज्या खाटेवर सदूने विश्‍वचिंता आरंभली आहे. काळ गोठलेला. आता पुढे...\nदादू : (डोळे मिटून) सद्याऽऽऽ...\nसदू : (डोळे मिटूनच...) अंऽऽऽ...\nदादू : (प्रेमाने) काय करतोयस\nसदू : (गोंधळून) काय म्हंजे\nदादू : (खंतावून) कुठे बोलतोयस बोलतोस तेव्हा रागावून तर बोलतोस\nसदू : (दीर्घश्‍वसनाचा बेत रचत) हंऽऽ...\nदादू : (डोळे मिटलेलेच...) हं काय हं बाय द वे, तुझी रास काय आहे रे\nसदू : (पुन्हा डोळे मिटत) काय माहीत माझा काही भविष्यावर विश्‍वास नाही\nदादू : (मिटल्या डोळ्यांनीच...) आज माझ्या भविष्यात 'कराल ते होईल' असं लिहून आलंय...तुझ्या\nसदू : (सुस्कारा टाकत) माझ्या भविष्यात 'होईल ते कराल' असंच आलं असणार\nदादू : (दीर्घ श्‍वास घेत) कशावरून\nसदू : (श्‍वास सोडत) गेली कित्येक वर्षं तेच चालू नाही का\nदादू : (सहज विचारल्यागत) तू पाच तारखेला खरंच चर्चगेटला जाणारेस\nसदू : (घुश्‍शात) अर्थात\nदादू : (शहाजोगपणाने सल्ला देत) तिकीट काढून जा\nसदू : (भडकून) आयुर्विम्याच्या हपिसात नाही चाललो मी\nदादू : (निर्ममपणे) जपून जा रस्त्यात 'खळ्ळखटॅक' करायला स्कोप असतो रस्त्यात 'खळ्ळखटॅक' करायला स्कोप असतो रेल्वेत तसं काहीही नाही रेल्वेत तसं काहीही नाही गाडीला टायरं नसतात..आणि चर्चगेट हा काही टोल नाका नव्हे\nसदू : (वैतागून) ते मी बघून घेईन रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे आम्हाला\nदादू : (खिजवत) म्हंजे त्याला चर्चागेट म्हणा\nसदू : (आंबट चेहऱ्याने) शी:\nदादू : (अचानकपणे) सद्या, समजा उद्या बुलेट ट्रेन आली आणि गेली तुझ्या परसातून...तर\nसदू : (झिडकारून) तरीही माझ्या भुंड्या हाताला खुंट फुटणार नाही, असं पुलं देशपांडेंसारखं म्हणायचं असणार तुला अंतू बरवा सोडून तू काही वाचलेलं दिसत नाहीस त्यांचं अंतू बरवा सोडून तू काही वाचलेलं दिसत नाहीस त्यांचं आणि कृपा करून सारखे बुलेट ट्रेन, बुलेट ट्रेन करू नका आणि कृपा करून सारखे बुलेट ट्रेन, बुलेट ट्रेन करू नका वीट आलाय मला त्याचा\nदादू : (गालातल्या गालात हसत) म्हणूनच बुलेट ट्रेनची वीट रचू देणार नाही, असा इशारा दिलास ना\nसदू : (विषण्ण होत) दादूराया, असले पांचट विनोद करणं कधी थांबवणार आहेस\nदादू : (मिटल्या डोळ्यांनीच हात उडवत) तुला जे पांचट विनोद वाटतात, ते माझ्या मराठी माणसासाठी विचारांचं सोनं असतं, सद्या अद्रक क्‍या जाने बंदर का स्वाद\nसदू : (मिटल्या डोळ्यांवरती आठ्या...) पुन्हा चुकलास दसऱ्याच्या भाषणातसुद्धा 'कमळ नाही, मळच आहे' किंवा 'असून सत्ता, कारभार बेपत्ता...किंवा 'गाईला जपायचं, ताईला झोडायचं...' ही असली काहीतरी यमकं जुळवत राहिलास दसऱ्याच्या भाषणातसुद्धा 'कमळ नाही, मळच आहे' किंवा 'असून सत्ता, कारभार बेपत्ता...किंवा 'गाईला जपायचं, ताईला झोडायचं...' ही असली काहीतरी यमकं जुळवत राहिलास\nदादू : (छद्मीपणाने) तुला नाही कळायची त्यातली गंमत ओघवतं वक्‍तृत्व म्हंटात त्याला\nसदू : (डुलकी लागल्यागत) घुर्रर्र...\nदादू : (मिटलेल्या डोळ्यांनीच) झोपलास की काय रे\nसदू : (उत्तर देत) अगदी गाढ...घुर्रर्र\nदादू : (जरासं खाकरुन) बरं...पुढे काय करायचं ठरवलं आहेस\nसदू : (गाढ झोपी जात) घुर्रर्र\nदादू : (बिनधास्तपणे) मी ठरवून काहीच करत नाही आपल्या हातात काय आहे\nसदू : (पिन मारत) तुझा तो सिंधुदुर्गातला शत्रू येतोय म्हणे मंत्रिमंडळात\nदादू : (हात झटकत) येऊ दे नाही तर जाऊ दे आपल्याला काय करायचंय\nसदू : (झोपेतच) काय\nदादू : (डोक्‍यावरून पांघरुण घेत) घुर्रर्र\nसचिन, स्वप्नीलची \"मेट्रो'त विद्यार्थ्यांसोबत धमाल\nनागपूर - मराठीतील स्टार सचिन आणि स्वप्नील जोशी यांना एरवी दिवाणखान्यात टीव्हीवर बघून आनंद व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज चक्क त्यांच्यासोबत...\nरण कर्नाटकी... (श्रीराम पवार)\nसाधारणतः या वर्षाच्या अखेरीपासून लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजू लागेल. सत्तारूढ असलेला भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणून प्रभावहीन ठरलेला...\nपर्जन्यवेध (डॉ. रंजन केळकर)\nयंदा देशभरात मॉन्सून सरासरीच्या 97 टक्के बरसेल, अशी \"आनंदवार्ता' हवामानशास्त्र विभागानं नुकताच जाहीर केली. या अंदाजाकडं नेमकं कसं बघायचं, हे अंदाज...\nमैदानाबाहेरचे रागरंग (सुनंदन लेले)\nक्रिकेटमध्ये सध्या मैदानाबरोबरच बाहेरही बऱ्याच घडामोडी घडत आहेत. एकीकडं आयपीएलचं सुरू झाली असताना बॉल टॅंपरिंगच्या घटनेपासून चेन्नईतले सामने पुण्याला...\nकाळ काळजीचा (डॉ. श्रुती पानसे)\nबाळाचा जन्म होतो त्याच क्षणी आईच्या काळजीचाही \"जन्म' होतो. बाळ होईपर्यंतच्या काळात बऱ्यापैकी स्वच्छंदी आणि काहीशी बेफिकीर असलेली आई अचानकच विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jmcci.com/Home.aspx", "date_download": "2018-04-22T14:09:11Z", "digest": "sha1:6CYAUCVLZRWHHSEHJYH65JJ3QBYXXMOY", "length": 12734, "nlines": 61, "source_domain": "jmcci.com", "title": "Jagatik Marathi Chamber of Commerce and Industries", "raw_content": "\nजागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ऑण्ड इंडस्ट्रीज ही खासदार डॉ. मनोहर जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणा-या. जगभरमध्ये विखुरलेल्या तसेच उद्योन्मुख उधोजकांची एक सामाजिक संघटना आहे. या संघटनेचा मुख्य उद्देश जगभरातील मराठी उद्योजकांना एकत्र आणून अथवा अशा समविचारी संघटनतंच्या एकमेकांच्या सहकार्याने त्यांच्यातील व्यापार उद्यमशीलतेला चालना देणे तसेच युवा-तरुणांमध्ये व्यापार उद्धोगाविषयी आस्था निर्माण कपण्यासाठी त्यांना प्रेरणेची उर्जा देणे हा आहे. आज आमच्या चेंबरचे अध्यक्ष खासदार डॉ. मनोहर जोशी तर कार्याध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव हे आहेत.\nजागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ऑण्ड इंडस्ट्रीजची स्थापना दिनांक ०६ फेर्बुवारी १९९४ साली त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांनी दिल्ली येथे तिस-या जागतिक मराठी परिषदेत डॉ. मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. जागतिकरणाच्या स्पर्धेत मराठी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांच्या विकासाच्या उन्नतीसाठी त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी चेंबरची स्थापना करण्यात आली आहे. उद्योजकांना उद्योग, व्यापार, निर्यात क्षेत्रातील संधी उपलब्ध करुन देणे, नवे-नवे तंत्रज्ञान व संयुक्त उद्योग-व्यवसायांबाबत माहिती उपलब्ध करुन देणे. विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळविण्यासाठी विविध गरजू उद्यजकांना चेंबरच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येते.विविध व्यापा-याच्या माध्यमातून विविध अडचणी व प्रश्नांवर त्यांच्या अथवा त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून राज्य शासन आणि महानगरपालिकांकडून सोडवणूक करण्यासाठी जरुर ते प्रयत्न केले जातात.\nचेंबरच्या शाखा जगभरामध्ये विखुरलेल्या आहेत. यांना उत्तेजन व प्रेरणा देऊन ते वृध्दींगत होण्यासाठी चेंबर सातत्याने प्रयत्न करत असते. म्हणूनच चेंबर सातत्याने आपल्या उद्योगाची भरारी उद्योग क्षेत्रात अबाधित ठेवणा-या मराठी उद्योजकांचा चेंबरच्या वर्धापनदिनी उद्योगरत्न पुरस्काराने गौरव करण्यात येत असतो. आजपर्यंत उद्योग क्षेत्रातील अनेक यशस्वी उद्योजकांना हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.\nमराठी पालकांची काही दशकापूर्वी आपल्या मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेऊन कुठे तरी चांगल्या पगाराची नोकरी करावी ही मानसिकता होती. आता मात्र ही मानसिकता मराठी तरूण समाजामध्ये परिवर्तन होताना दिसत आहे. अमूक समाजाच्याच व्यक्ती धंदा करु शकतात ही पूर्वापार असलेल्या मानसिकतेमुळे मराठी तरुण मंडळी उद्योगक्षेत्रात अथवा व्यवसायात येण्यात घाबरत होता. आता हा सारा न्यूनगंड बाजूला सारुन मराठी उद्योजकही भरपूर आर्थिक माया जमवू लागले आहेत. उद्योग क्षेत्रात जात, धर्म आणि भाषा याचं कधी मुल्यमापन हे केलं जात नाही.\nधंदा हा काहीना काही खटपटीचे लढे देण्यासाठी असतो. हात-पाय न हलवता मठ्ठ बसून धंदा करता येत नाही. अनेकदा काही प्रसंगी लढाने लागते तर कधी अत्यंत विनम्र होऊन समोरच्यांशी सुसंवाद करावा लागतो. हे मराठी माणसाने करावे म्हणजे प्रत्येक घरातून एक उद्योजक तयार होऊ शकेल.\nमराठी मणसांनीच नोक-या निर्माण केल्या तर नोक-यांच्या मागे लागण्यांचा प्रश्नच येत नाही. उद्योग व्यवसायिकतेला मनसिकतेची योग्य ती जोड देऊन आपण प्रयत्न केले तर नवा यशस्वी मार्ग आपल्याला नक्कीच सापडू शकेल. यामुळे आपली पुढची पिढी अधिक आत्मविश्वासाने आपण दाखविलेल्या दिशेने नक्कीच मार्गक्रमण करून कार्यरत होईल. या अशा जिद्दीने, चिकाटीने आणि कष्टाने मराठी माणूस भारतातच नव्हे तर जागतिकीकरणामुळे स-या जगभर आपला उद्योग-व्यापार आदीचा ठसा निश्चित उमटवू शकेल.\nमहाराष्टातील छोट-मोठे उद्योजक, शेतकरी आणि व्यवसायिक मंडळी यांची भविष्यात आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी राज्याच्या विकासाचा रथ प्रगतीच्या दिशेने घौडदौड करण्यासाठी राज्याच्या मुख्यामंत्र्यांनी, उपमुख्यामंत्र्यांनी आणि उद्योग मंत्र्यानी उद्योग-व्यवसायात चालना देण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विविध चेंबर, तज्ज्ञ मंडळी, संघटना आदीसह महिन्यातून काही दिवस तरी चर्च-विनिमय होणे गरजेचे आहे. हे पारदर्शक कार्यपद्धतिला निश्चितच चांगलं लक्षण ठरू शकेल. यामुळे उद्योगांचे व राज्याच्या विकासाची धोरणे निश्चित करून राज्याच्या विकासाचा रथ पुढे नेण्यास उपयोगी ठरेल. यामुऴे मराठी उद्योजकांना, शेतक-यांना आणि छोट्या मोठ्या व्यवसायिकांना दूरदृष्टी आणि वेगळे काही तरी करून दाखविण्याची निश्चितच प्ररणा मिळू शकेल.\nउद्योजकात ऊर्जा आणि नवनिर्मितीची ऊर्मी असली म्हणजे तो त्यांच्या उद्योगक्षेत्रात प्रज्ञा आणि प्रतिभेचा कस आपणच निर्माण करून शकतो. मराठी माणसाच्या मनातील उद्योगाविषयीचा न्यूनगंड दूर होण्यासाठी निश्चितच चेंबरच्यावतीने प्रयत्न केला जात आहे. याच भूमिकेतून चेंबरने मराठी विद्यार्थी- विद्यार्थीनींनी नोकरीच्या शोधात न फिरता व्यापार उद्योगाची कास धरावी यासाठी त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने चेंबरच्या उद्योगप्रेरणा सारखे कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1900", "date_download": "2018-04-22T14:20:38Z", "digest": "sha1:CMN6SHSLTAGIDTOOKQVCZZVDCYSITV7E", "length": 2913, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nशास्त्रीय गायिका गिरीजा देवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक\nशास्त्रीय गायिका गिरीजा देवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.\n‘गिरीजा देवी यांच्या निधनामुळे मला अतिव दु:ख झाले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताने त्यांच्या रुपात सर्वात सुमधुर आवाज गमावला. त्यांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.\nगिरीजा देवींनी आपल्या गायनाने अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले. भारतीय शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न सदैव स्मरणात राहतील’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/dadar-thief-pushed-older-platform-39704", "date_download": "2018-04-22T14:39:50Z", "digest": "sha1:YQ5OOCM36STEU2IPS4XNE26VJRMB6EBG", "length": 13474, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dadar: thief pushed the older platform दादरमध्ये मोबाईलचोराने वृद्धाला फलाटावर ढकलले | eSakal", "raw_content": "\nदादरमध्ये मोबाईलचोराने वृद्धाला फलाटावर ढकलले\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nमुंबईः दादर रेल्वेस्थानकातून कल्याणच्या दिशेने जात असलेल्या लोकलमध्ये एका चोराने मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने एका ज्येष्ठ नागरिकाला ढकलल्याने तो फलाटावर पडून जखमी झाला. इंद्रकुमार फडणीस (वय ६७) असे त्यांचे नाव असून लोकल वेगात नसल्याने ते किरकोळ जखमी झाले. दादर स्थानकातील तात्काळ सेवा निरुपयोगी ठरल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार होऊ शकले नाहीत.\nमुंबईः दादर रेल्वेस्थानकातून कल्याणच्या दिशेने जात असलेल्या लोकलमध्ये एका चोराने मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने एका ज्येष्ठ नागरिकाला ढकलल्याने तो फलाटावर पडून जखमी झाला. इंद्रकुमार फडणीस (वय ६७) असे त्यांचे नाव असून लोकल वेगात नसल्याने ते किरकोळ जखमी झाले. दादर स्थानकातील तात्काळ सेवा निरुपयोगी ठरल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार होऊ शकले नाहीत.\nदादर स्थानक प्रचंड गर्दीचे मानले जाते. मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या सर्वच प्रवाशांची तिथे नेहमीच गर्दी असते; मात्र स्थानकातील आपत्कालीन सेवा निरुपयोगी ठरत असल्याचा अनुभव मंगळवारी (ता. ११) फलाट क्रमांक एकवर आला. दुपारी दोनच्या दरम्यान कल्याणच्या दिशेने निघालेल्या लोकलमध्ये इंद्रकुमार फडणीस चढले. मात्र मोबाईल चोराने त्यांना हिसका दिल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्‍याला मार लागला. गाडीने वेग घेतल्याने चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. फलाटावरील प्रवासी आकीब शेख आणि जयेश विश्‍वकर्मा यांनी फडणीस यांना पाणी आणि प्रथमोपचार दिले. रेल्वेस्थानकात कोणतीही तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती. दादर स्थानकाच्या उपव्यवस्थापकांनी ‘१०८’ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर कॉल करायचा प्रयत्न केला असता आम्ही लवकरच सुविधा पुरवू, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. बराच वेळ वैद्यकीय सेवा न मिळाल्याने उपव्यवस्थापकांनी आणि प्रवाशांनी टॅक्‍सीने फडणीस यांना शीव रुग्णालयात दाखल केले.\nवैद्यकीय सुविधा न मिळणे दुर्दैवी\n‘१०८’ क्रमांकाची आपत्कालीन सेवा रेल्वेसाठी असूनही दादरसारख्या महत्त्वाच्या स्थानकात रुग्णवाहिका, डॉक्‍टर वा चालक उपस्थित नसणे गंभीर आहे. रेल्वेमधील चोऱ्यांवर आळा बसणे आवश्‍यक आहे, असे मत प्रवासी आकीब शेख यांनी व्यक्त केले. महत्त्वाच्या स्थानकांवर २४ तास आपत्कालीन वैद्यकीय सुविधा असणे आवश्‍यक आहे; परंतु ती नसणे हे प्रवाशांचे दुर्दैव आहे, असे प्रवासी जयेश विश्‍वकर्मा म्हणाले.\nकुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा\nअंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी...\nलग्नाच्या मांडवातून थेट श्रमदानास..\nसांगली - जिल्ह्यातील वांगी गावचे सुपुत्र विशाल मधुकर सुतार यांचा लिंब गावातील माया हिच्याशी आज साडेबाराच्या मुहूर्तावर विवाह झाला. विशाल हा...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nनांद्रासह कुरंगीतील सातही बोरवेल पाण्याअभावी कोरडे\nनांद्रा (ता. पाचोरा) ः परीसरातील नांद्रा येथे दोन तर कुरंगी येथे पाच हॅन्डपंप इंधन विहिरी या मंजूर झालेल्या होत्या. शासनस्तरावरील टंचाई काळातील...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/307", "date_download": "2018-04-22T13:58:00Z", "digest": "sha1:RNACTGIS32VQH3YKELJLLXCGS4Z7UXIW", "length": 33935, "nlines": 96, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तपश्चर्येतून फुलविले आदिवासींचे जीवन ! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतपश्चर्येतून फुलविले आदिवासींचे जीवन \nगेली तेहतीस वर्षे महाराष्ट्राच्या सीमेवरील भामरागडच्या परिसरातील दुर्गम जंगलात वसलेल्या आदिवासी लोकांची आरोग्य, शिक्षण, शेती अशा विविध माध्यमातून डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ.मंदा आमटे समर्पितपणे सेवा करत आहेत. आपल्या प्रयत्नांनी तेथील जीवनमान बदलत आहेत. पैकी त्यांच्या प्रयत्नांतून शेतीसंदर्भात जे काही बदल झाले आहेत त्याबद्दलची माहिती डॉ. प्रकाश आमटेंशी संवाद साधून येथे दिली आहे.\n\"केवळ लज्जारक्षणापुरतेच कापड इथले लोक अंगावर घालतात कारण त्यांनी कापूस बघितलाच नाही आणि इथे कापूसही पिकत नाही.\" असं भामरागड आणि हेमलकशाच्या दुर्गम परिसरातील माडिया आदिवासींच्या जीवनाबद्दल डॉ. प्रकाश आमटे सांगतात, तेव्हा ऐकणारा क्षणभर सुन्न होऊन जातो. तसं पाहू गेलं तर हा भाग नागरी जीवनापासून तुटलेलाच वाटतो. त्यात शासकीय यंत्रणेची उदासिनता आणि गैरप्रवृत्तींच्या लोकांनी आदिवासींच्या अज्ञानाचा घेतलेला गैरफायदा येथील लोकांचे जीवन अधिकच समस्याग्रस्त बनवतात. मुख्य प्रश्न आहे तो त्यांच्या जगण्याचा. अर्थात असे असले तरीही येथील आदिवासी शेतकरी विदर्भातील शेतकर्‍यांप्रमाणे आत्महत्या करत नाही. हे ऐकून, \"मग विदर्भातील शेतकरी आत्महत्या का करत असावा\" असा प्रश्न आपण नकळत डॉ. आमटेंना करतो.\nत्यावर ते \"आत्महत्या करण्याचं कारणच नाही\", अशी सुरुवात करुन शेतीसाठी काढलेले कर्ज इतर कामांसाठी शेतकरी वापरतात, त्यामुळे शेती पिकत नाही आणि कर्ज तर डोक्यावर असतेच. बर्‍याचदा मग खोट्या प्रतिष्ठेसाठीही अनावश्यक खर्च केला जातो. कर्ज वाढले की मग नैराश्य येते आणि आत्महत्येकडे शेतकरी वळतो अशी कारणमीमांसा ते करतात. आमच्या भागाच्या तुलनेत विदर्भामध्ये बर्‍याच सोई उपलब्ध आहेत या गोष्टीकडेही ते डॉ. आमटे लक्ष वेधतात.\nत्यांचे हे उत्तर अर्थातच विचार करायला भाग पाडते. मग सहजच भामरागड आणि हेमलकसा परिसरातील शेतीची काय स्थिती आहे अशी उत्सुकता मनात डोकावते. शिवाय डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदा आमटे यांनी केलेल्या विविध सुधारणांपैकी शेतीच्या सुधारणा जाणून घ्याव्या असे वाटते. ही इच्छा बोलून दाखवल्यावर मग डॉ. आमटे आदिवासींचा जीवनपटच उलगडून दाखवतात.\nते म्हणतात, \"आम्ही येथे आलो तेव्हा कंदमुळं खाणं आणि शिकार करणं ही उपजीविकेची मुख्य साधनं होती आणि 'शिफ्टींग कल्टीवेशन' पद्धतीने ते शेती करत असत. या पद्‌धतीत जंगलातील जागा साफ करुन शेतीसाठी तयार केली जाई. मग त्यावर पावसाळ्याच्या सुरुवातीला गवतासारखाच एक प्रकार असणार्‍या 'कोदू कुटकुटे' नावाचे बियाणे टाकले जाई की झाली पेरणी. यातून जे काही उगवेल त्याला ते 'पीक' समजत. त्यांची ही शेती एका ठिकाणी नसे. एक- दोन वर्षे याच पद्धतीने एका जागेवर पेरणी करायची, पुढे मग त्या जमिनीचा कस कमी व्हायला लागला की पुन्हा नवी जमीन तयार करुन शेती करायची अशा पद्धतीची ही 'शिफ्ट कल्टीवेशन'ची शेती चालत असे. अर्थात हे अन्नही त्यांना पुरेसे नसायचे. त्यातून पोटही भरत नसे. मग पुरक अन्न म्हणून कंदमुळं आणि शिकार.\n\"बरं शिकार म्हणावं तर तोही एक जुगारच. बऱ्याचदा शिकार मिळण्याचीही शाश्वती नसते. कारण वर्षानुवर्षे शिकार करुन आता प्राण्याचे प्रमाणही कमी झालंय. त्यामुळे दिवसभरात काही मिळालं तर ठिक नाही तर उपाशी राहिले आणि मिळालं तरी सगळ्यांनी वाटून घेतल्यावर प्रत्येकाच्या वाट्याला थोडसंच येणार. मग पोट भरण्यासाठी आंबील नावाचा प्रकार ते खायचे. आंबील म्हणजे भाताचा कोंडा रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी तो खायचा व त्यातून पोट भरायचं. यातूनच मग कुपोषणासारख्या समस्या निर्माण व्हायच्या.\" डॉ. आमटे भरभरुन सांगत राहतात.\nआपल्य प्रयोगाविषयी ते सांगतात, \"हे सगळं आम्हाला या भागात राहायला आल्यावर समजलं की अशी बिकट परिस्थिती आहे. ज्याठिकाणी दोन वेळचं खायला मिळायला पाहिजे त्याठिकाणी एकवेळचं सुद्‌धा पुरेसं खायला नाही. आम्ही या गोष्टींची कारणं शोधायला सुरुवात केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्यांना एक तर मजुरी मिळत नाही, दुसरं म्हणजे ज्ञान नाही कारण शिक्षण अजिबातच नव्हते. मग आम्ही 1976 मध्ये जेव्हा शाळा सुरु केली, तेव्हा इतर अभ्यासाबरोबर शेतीचेही शिक्षण द्यायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी संस्थेच्याच शेतात हे प्रयोग सुरु केले. त्यामध्ये भात कसा पिकवायचा भाताची रोपे तयार झाल्यावर लावणी कशी करावी भाताची रोपे तयार झाल्यावर लावणी कशी करावी त्यातून उत्पादन कसे वाढते त्यातून उत्पादन कसे वाढते अशा पद्धतीने शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्याबरोबरच भाजीपाला कसा पिकवायचा हे सुद्धा शिकवलं.\n\"दुसर्‍या वर्षी शाळेतील मुलांच्या पालकाचेच शेत आम्ही शेतीच्या प्रात्यक्षिकासाठी घेतलं. अर्धा एक एकरचा जमिनीचा तुकडा प्रत्येक गावात निवडला आणि त्याठिकाणी शाळेचे शिक्षक आणि मुले शेतीच्या प्रात्यक्षिकांसाठी जायची. सुरुवातीला या आदिवासींच्या त्याला विरोध असे पण त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांकडून आग्रह केल्यावर शेतीच्या या प्रात्यक्षिकासाठी ते तयार होत. शेतीच्या या प्रयोगाचा फायदा असा झाला की त्यांच्या उत्पन्नात वाढ झालीच शिवाय त्यांना शेती कशी करावी भाजीपाला कसा लावावा रोपे कशी लावावी याचे ज्ञानही मिळाले. त्यातून शेतीविषयी त्यांच्यात काही प्रमाणात जागृति निर्माण झाली. अर्थात सिंचनाच्या सोयी नसणे आणि केवळ पावसाच्याच पाण्यावर शेती अवलंबून असणे अशा समस्या असल्याने शेतीतून मिळणारे उत्पन्न वर्षभर पोट भरण्यासाठी पुरेसे पडत नव्हते. त्यातूनही उपाशी राहण्याची वेळ यायची.\" हे सर्व ऐकल्यावर त्यांच्या बिकट कार्याची जाणीव होते.\nइथल्या समस्यांचे डॉ. आमटे विश्लेषण करतात, त्याची कारणंही सांगतात. त्यांच्या मते आदिवासी उपाशी राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे शोषण. \"येथील आदिवासींना काम करुनही मजूरी मिळत नाही. कंत्राटदार, शासकीय अधिकारी, सावकार आणि एकूणच यंत्रणेकडून त्यांचे शोषण होते. उपाशीपोटी त्यांच्याकडून काम करुन घेतले जाते मात्र मजूरी दिली जाईलच याची खात्री नाही. त्यातूनच मग या लोकांचे शोषण होते. या लोकांना एवढंही कळत नाही की ज्या आदिवासीला खायला मिळत नाही, ज्याला उपाशी राहावे लागते; त्याच्या हक्काची मजूरी आपण कशी हडप करतो ज्याच्याकडे काहीच नाही त्यालाही लुटायचे अशी ही 'नागरी' लोकांची मनोवृत्ती. हे लोक असं का करतात ज्याच्याकडे काहीच नाही त्यालाही लुटायचे अशी ही 'नागरी' लोकांची मनोवृत्ती. हे लोक असं का करतात असा नेहमी प्रश्न पडतो. यातूनच मग आदिवासींच्या कुपोषणाचे प्रमाण वाढते व हळूहळू त्यांची तब्येत ढासळत जाते व शेवटीत त्यांचा मृत्यू ओढवतो. अशा प्रकारचे कुपोषणाचे बळी म्हणजे नागरी व्यवस्थेतील भ्रष्ट माणसांनी एक प्रकारे केलेले खूनच वाटतात.\" हे सांगताना अर्थातच डॉक्टर आमटे व्यथीत झालेले दिसतात.\nपुढे ते आणखी माहिती देतात, \"आदिवासींच्या शोषणाचा एक आणखी एक प्रकार तर फारच धक्कादायकच आहे. तो म्हणजे भाताच्या बदल्यात मीठ विकणं. पूर्वी आदिवासी लोक मीठ खात नसत. बाहेरील व्यापार्‍यांनी त्यांना मिठाची सवय लावली. त्यातही त्यांचे शोषणच झाले. म्हणजे व्हायचे असे की एक किलो मिठाच्या बदल्यात हे व्यापारी आदिवासींकडून चक्क दोन किलो भात घ्यायचे. विशेष म्हणजे त्यावेळी मीठाची किंमत होती अवघी 15 ते 20 पैसे किलो. केवळ आदिवासीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांचे अशा प्रकारचे शोषण व्हायचे.\n\"अर्थात या गोष्टीची कुठेही नोंद घेतली जात नाही. कुठेही वाच्यता होत नाही. कारण हे बळी म्हणजे एकदम न जाता हळूहळू घेतले जातात. हा एक 'स्लो पॉयझनिंगचाच' प्रकार आहे. मग या प्रकारच्या अन्यायाविरुद्धही आम्ही आवाज उठवायला सुरुवात केली. शोषित आदिवासींच्या तक्रारी लिहून घ्यायला सुरुवात केली. भ्रष्ट यंत्रणेतील गैरकारभार उजेडात येऊ लागले. त्यातूनच मग काही अधिकार्‍यांना निलंबनासारख्या शिक्षाही झाल्या. त्याचा चांगला परिणाम झाला. शासन यंत्रणेतील गैरकारभारावर वचक बसला. इतका की या भागात नवीन बदलून येणारा अधिकारीही घाबरला. त्यामुळे आदिवासींना त्यांची हक्काची मजुरी मिळण्यास सुरुवात झाली.\nमग मजुरी आणि शेतीच्या उत्पन्नावर येतील लोकांचे जेमतेम वर्षभर भागायला लागले. याचा परिणाम \"लोकबिरादरी प्रकल्पा'विषयी आदिवासी लोकांचा विश्वास वाढायला मदत झाली. सुरुवातीला दवाखान्याच्या माध्यमातून, विविध रोगांवर उपचार करुन या लोकांमध्ये आरोग्याची जाणीव-जागृती निर्माण केली. मग शाळेच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावले व शिक्षणाची जाणीव आल्यानंतर शेतीसुधारणेवर भर दिला. अशी ही कामे एकात एक गुंतलेली आहेत. एकमेकांशी निगडीत आहेत. अर्थात हे सर्व काही ठरवून केले नाही. आधी फक्त ठरवले होते, डॉकटरकीच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करावेत आणि त्यांना आरोग्याचं ज्ञान द्यावं, त्यातूनच बाकीच्याही गोष्टी घडत गेल्या.\"\nमग या सर्वांचे फलित सांगतातना डॉ. आमटे म्हणतात, \"अर्थात हे सर्व काम गेल्या तेहेतीस वर्षांतले. आता अशी परिस्थिती आहे की येथील लोक शेती करु लागले आहेत. अर्थात त्यातही त्यांच्यापुढे समस्या आहेत. मुळात येथील शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. जलसंधारण आणि मृदसंधारणाच्या कामाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आवश्‍यकता आहे. याठिकाणी पाऊसमान चांगले आहेत. पावसाळ्यात नदी- नाले दुथडी भरुन वाहत असतात. ते अडविण्याची गरज आहे. तसेच शेततळी, बांध-बंधारे, यांचीही इथे उणीव जाणवते. खरे तर शेततळ्यांच्या माध्यमातून मत्स्यशेतीलाही येथे वाव आहे. त्यातून निदान या लोकांना पोटभर तरी खायला मिळेल. त्यामुळे त्यांच्यातील प्रथिनांची कमतरता दूर व्हायला आणि कुपोषणाचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल. मात्र आजही शासनाचे या भागाकडे दुर्लक्षच आहे. शेतीच्या किंवा रोजगार हमीच्या कोणत्याही योजना इथे राबविल्या जात नाहीत. शासकीय यंत्रणा त्याबाबतीत उदासिन असल्याचे दिसून येते. खरे तर केंद्र शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिलेली असूनही त्या योजना इथे राबविल्या जात नाहीत, ही खेदाची गोष्ट आहे. शासकीय यंत्रणा जर याठिकाणी पुरेशी सतर्क आणि कार्यक्षम झाली तर शेतीसह सर्वच बाबतीत या भागातील लोकांचा विकास होऊ शकतो. त्यातून त्यांचे आजचे जीवनमान उंचावण्यास नक्कीच मदत होईल. अर्थात त्यासाठी शासनाची आणि शासकीय यंत्रणेची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.\"\nहे सर्व मांडून झाल्यावर मग आपण हळूच त्यांना तेथील दुग्धोत्पादनाविषयी विचारतो, त्याविषयी ऐकल्यावर मात्र तेथील आदिवासींविषयी आपला आदर नक्कीच वाढतो. ते सांगतात, \"देशाच्या इतर भागात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन केले जाते. मात्र येथील आदिवासींना गाईचे दूध काढण्याची माहितीच नाही. मुळात गाईचे दूध हे केवळ तिच्या वासरांसाठीच असते असा या लोकांना समज आहे. त्यामुळे शेतीसाठी गाई-बैलांचा वापर केला तरीही गाईचे दूध काढले जात नाही इतका उदात्त विचार या लोकांमध्ये असतो. त्यामुळे जर बाळंतपणात एखादी स्त्री दगावली तर तिच्या मुलाला जगविण्यासाठी पुरक अन्न उपलब्ध नसते आणि आईशिवायचे ते मूलही मग दगावते असा अनुभव आहे.\n\"अर्थात हळूहळू या परिस्थितीतही बदल होत आहे. दुग्धोत्पादनासंबंधी त्यांच्यात नगण्य का होईना जाणीव येत आहे. तथापि इथेही त्यांना मदतीची आवश्यकता आहे. गोधन जर एखाद्या आदिवासीने बाळगायचं ठरवलं तर त्याला खायला चारा कोठून आणायचा हा प्रश्नही त्या ठिकाणी आहे. म्हणूनच यासाठी चांगल्या शासकीय अधिकार्‍यांची आवश्यकता आहे.\"\nउत्तम लेख. आपण डॉ. आमटे यांच्या संपर्कात कसे आलात ते ही जाणून घ्यायला आवडेल. लेख वाचून बर्‍याच भावना एकत्रितपणे जाणवतात. असे वाटते की जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक म्हणजे अडचणींकडे दुर्लक्ष करणारी माणसे. दुसर्‍या प्रकारात जास्त न बोलता त्या अडचणी सोडवण्यासाठी धडपडणारी माणसे. अर्थातच आमटे दंपती दुसर्‍या प्रकारात मोडतात. आदिवासींच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हायलाही किती कष्ट पडतात याचे वर्णन सुन्न करणारे आहे. या प्रकल्पासाठी आपण सर्व कोणत्या रीतीने सहाय्य करू शकतो यावर माहिती मिळू शकेल का\nजगात दोन प्रकारची माणसे असतात. एक म्हणजे अडचणींकडे दुर्लक्ष करणारी माणसे. दुसर्‍या प्रकारात जास्त न बोलता त्या अडचणी सोडवण्यासाठी धडपडणारी माणसे.\nहा लेख पूर्वी मनोगतावर वाचला होता तेव्हाही आवडला होता.\nआर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे कारण देऊन अमेरिकन दूतावासाने डॉ. आमट्यांना अमेरिकावारीसाठी नाकारलेली परवानगी मागे घेऊन त्यांना अमेरिकावारीची परवानगी दिल्याची बातमी आजच लोकसत्तेत वाचली.\nउमेदीच्या काळातील तेहतीस वर्षे म्हणजे आपले संपूर्ण जीवनच आमटे दांपत्याने या सत्कार्याला वाहिले आहे. त्यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा लेख लिहून तुम्ही जो हातभार लावलेला आहे तोही अनुकरणीय आहे.\nछान लेख आहे. अमृतांशू यांच्याशी सहमत. आमटे परिवाराचे कार्य फारच मोठे आहे.\nनेगल नावाच्या पुस्तकात प्रकाश/विकास आमटे यांनी जंगली प्राण्यांना माणसाळवण्यासाठी केलेले प्रयोग वाचल्याचे आठवते. मगर, वाघ, सिंह, जंगली कुत्री (रानकुत्री) अशा अनेक प्राण्यांच्या सहवासात त्यांनी केलेल्या वास्तव्याचे प्रयोग वाचनीय आहेत. पुस्तकात आमटे यांची नेगल वाघ व इतर प्राण्यांसोबतची सुंदर चित्रे आहेत.\nपुस्तकाचे लेखक मात्र विकास आमटे आहेत की प्रकाश आमटे आहेत ते नक्की आठवत नाही.\nपंकजरावांचा लेख सुंदरच आहे.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nबर्‍याच वर्षांपूर्वी वाचलेल्या या पुस्तकाची आठवण या लेखाने ताजी झाली.\nप्रकाश यांच्या या प्रयोगात पुण्याचे श्री. विलास मनोहर यांचेही सहकार्य लाभले होते. विलास व विकास या नामसाधर्म्यामुळे घोटाळा झाला.\nआपला आनंदवनाशी अद्यापही संबंध आहे का प्राण्यांविषयीचे प्रयोग अजून तेथे चालू आहेत का\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nविलासरावांची कन्या आरती व नेगल यांचा सोबत वाढदिवस साजरा होणे. या प्रयोगातील माकडांनी ऐन संकटाच्या वेळेला कुत्र्यांना एकटे सोडून मनुष्याचे गुण दर्शवणे... कुत्र्यांची अशा बिकट प्रसंगातील स्वामीनिष्ठा (कृपया येथे बाबा कदम यांच्या भालूचा संबंध जोडू नये\nवा पंकजराव व सर्किटदादा पुस्तक पुन्हा एकदा वाचण्याची इच्छा झाली.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nलेख माहितीपूर्ण.आधीही वाचला होता म वर.\nतपश्चर्येतून फुलविले आदिवासींचे जीवन \nलेख अतिशय उत्तम लिहला आहे. जर आपणास \"भावधारा\" या मासिकाचा अंक मिळाल्यास जरुर वाचा, या परिवारा बद्दल माहिती मिळेल\nकिंवा लेखक श्री लिलाधर पिरसाली यांच्याशी संपर्क साधावा त्याचा नं ०२५०-२५२१५८५ आहे.\nसंपर्क साधल्यास आपणा लेखलिहण्यास उपयोगी माहीती मिळल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1904", "date_download": "2018-04-22T14:25:29Z", "digest": "sha1:TXEKXMNKNNTFJTDYG224KRXJ7VQQQ7TJ", "length": 42714, "nlines": 102, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nघोघा ते दहेज रो रो फेरी सेवेचे उद्‌घाटन केल्यानंतर दहेज येथे सार्वजनिक सभेत पंतप्रधानांनी केलेले भाषण\nमाझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,\nमित्रांनो, शेतामध्ये डुलणा-या पिकांना पाहून शेतक-यांच्या मनात ज्या भावना येतात, सुंदर सा माठ, मातीची भांडी, मातीच्या पणत्या बनवणा-या कुंभाराला ती बनवून तयार झाल्यानंतर जो सुखद अनुभव येतो, जो आनंद एखाद्या वीणकराला सुंदरसा गालिचा बनवल्यानंतर होतो, अगदी तसाच अनुभव या वेळी मला येत आहे. असे वाटत आहे की जणू काही अगदी काही वेळापूर्वी मी सव्वाशे कोटो देशवासीयांच्या इच्छांचा, त्यांच्या भावनांचा स्वतः अनुभव घेऊन या ठिकाणी आलो आहे.\nघोघा पासून दहेजपर्यंतच्या मार्गावर सागरावर व्यतित केलेल्या प्रत्येक क्षणो क्षणी मी हाच विचार करत होतो की सरत चाललेला हा काळ एक नवा इतिहास लिहित असून, एका नव्या भविष्याचे दरवाजे खुले करत आहे. या दरवाजातून पुढे जात आम्ही न्यू इंडियाचा मजबूत पाया रचणार आहोत, न्यू इंडियाचे स्वप्न साकार करणार आहोत. देशाच्या जनशक्तीनेच आणि या सामर्थ्याचा योग्य वापर करण्याचे स्वप्न सरदार पटेलांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबडेकरांपर्यंत सर्वांनी पाहिले होते. आज आम्ही त्यांच्या या स्वप्नाशी संबंधित एक टप्पा पूर्ण केला आहे.\nघोघा-दहेज च्या दरम्यान ही फेरी बोट सेवा सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या कोटी-कोटी लोकांचे जीवनच सोपे बनवणार नसून उलट त्यांना आणखी जवळ घेऊन येईल.\nया फेरी सेवेमुळे संपूर्ण क्षेत्रात सामाजिक-आर्थिक विकासाचे एक नवे युग सुरू होईल. जे युवक या व्यवस्थेचा फायदा करून घेतील, त्यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. किनारपट्टीलगतचे नौकानयन आणि किनारपट्टीलगतच्या पर्यटनाचा एक नवा अध्याय देखील याच्याशी जोडला जाणार आहे.\nघोघा-दहेज के बीच ये ferry सौराष्‍ट्र और दक्षिण गुजरात के करोड़ों-करोड़ों लोगों की जिंदगी को न सिर्फ आसान बनाएगा, बल्कि उन्‍हें और निकट ले आएगा\nभविष्यात आपण सर्वच या फेरी सेवेने आणि या ठिकाणी आलेल्या लोकांनो जरा लक्ष देऊन ऐका, भविष्यात आपण या फेरी सेवेने हजीरा, पीपावाओ, जाफराबाद, दमणदीव या सर्व महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडले जाणार आहोत.\nमला असे सांगण्यात आले आहे की येणा-या काही वर्षात या फेरी सेवेचा विस्तार सूरतच्या पुढे हजीरा आणि नंतर मुंबईपर्यंत घेऊन जाण्याची सरकारची योजना आहे. कच्छच्या आखातात देखील अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी खूपच काम पुढे नेले आहे आणि मी राज्य सरकारच्या या प्रयत्नांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भारत सरकारच्या वतीने संपूर्ण सहकार्य दिले जाईल याची हमी मी देतो.\nसरकारचा हा प्रयत्न दहेज समवेत संपूर्ण दक्षिण गुजरातच्या विकासाविषयी सरकारच्या कटीबद्धतेचे एक जीते-जागते उदाहरण आहे. भडूच समवेत दक्षिण गुजरातमध्ये औद्योगिक विकासाची गती वाढवण्यासाठी दहेज आणि हजीरा सारख्या केंद्रांवर आम्ही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पेट्रोलियम, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स गुंतवणूक प्रदेशाच्या स्थापनेबरोबरच रेल्वेचे जाळे, रस्त्यांची जोडणी यावर जे काम झाले आहे, त्याचा आतापर्यंत कोणी विचार देखील केला नसेल.\nहजीरामध्येही पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. येणा-या काही वर्षात दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेचा फायदा देखील या क्षेत्रांना मिळणार आहे. गुजरातचा सागरी क्षेत्रातील विकास संपूर्ण देशासाठी एक आदर्श आहे. रो रो फेरी सेवेचा प्रकल्प देखील दुस-या राज्यांसाठी एक आदर्श प्रकल्पाप्रमाणे काम करेल, अशी मला आशा आहे. हमने जिस तरह वर्षों की मेहनत के बाद इस तरह के project में आने वाली दिक्‍कतों को समझा, उसे दूर किया, उन दिक्‍कतों कम सो कम आएं, भविष्‍य में अगर नया project बनाना है; उस दिशा में गुजरात ने बहुत बड़ा काम किया है\nमित्रांनो, केवळ आजच नाही तर शेकडो वर्षांपासून जलवाहतुकीच्या संदर्भात भारत दुस-या देशांच्या खूपच पुढे राहिलेला आहे. दुस-या देशांपेक्षा आपले तंत्रज्ञान खूपच जास्त चांगल्या प्रकारचे असायचे. पण हे देखील खरे आहे की गुलामगिरीच्या खूपच मोठ्या कालखंडात आपल्या श्रेष्ठत्वाचा आपल्याला विसर पडत गेला, आपल्या इतिहासातून शिकवण घेणे हळू हळू कमी कमी होत गेले. नवनिर्मिती कमी होण्याबरोबरच ज्या क्षमता होत्या त्या देखील हळू हळू इतिहासजमा होत गेल्या. नाहीतर ज्या देशाच्या नाविक क्षमतेचे सामर्थ्य अनेक शतकांपासून संपूर्ण जगाला मान्य होते, त्याच देशात स्वातंत्र्यानंतर जलवाहतुकीला पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले, विस्मरण करण्यात आले.\nमित्रांनो, आज देखील भारतात रस्ते वाहतुकीचा वाटा 55 टक्के आहे, रेल्वे 35 टक्के मालवाहतूक करते आणि जलमार्ग सर्वात स्वस्त आहेत तरी देखील त्यांचा वाटा पाच किंवा सहा टक्के आहे. खरेतर तिस-या देशांमध्ये जलवाहतूक आणि किनारपट्टीलगतच्या वाहतुकीचा वाटा जवळ जवळ 30 टक्क्यांपेक्षाही जास्त असल्याचे दिसते. हेच आपले वास्तव आहे, हेच आपल्यासाठी आव्हान आहे आणि हीच परिस्थिती बदलण्याचा निर्धार करून पुढे वाटचाल करायची आहे.\nआज हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की देशाच्या अर्थव्यवस्थेवर लॉजिस्टिक्स म्हणजे मालवाहतुकीच्या नियोजनाचा बोजा 18 टक्के आहे. म्हणजेच मालाला देशाच्या एका भागातून दुस-या भागात घेऊन जाण्यासाठी होणारा खर्च इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात जास्त होत आहे. त्यामुळेच गरीब व्यक्तींना ज्या वस्तूंची गरज असते त्या वस्तू वाहतूक खर्चामुळे महाग होत जातात. जर आपण जलवाहतुकीला प्रोत्साहन दिले तर आपल्या लॉजिस्टिकच्या मूल्याला आपण निम्म्यावर आणू शकतो आणि असे करण्यासाठी आपल्याकडे साधने, संसाधने आणि सामर्थ्य असे सर्व काही उपलब्ध आहे.\nमित्रांनो, आपल्या देशात 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे आणि 14,500 किलोमीटर लांबीचे अंतर्गत जलमार्ग म्हणजे नद्यांच्या द्वारे मार्ग उपलब्ध आहेत. एका प्रकारे भारत मातेने आपल्या पहिल्यापासूनच 21,000 किलोमीटरच्या जलमार्गांचे वरदान देऊन ठेवले आहे. अनेक वर्षांपासून आपण या खजिन्यावर कोणताही वापर न करता बसून राहिलो आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या कधी लक्षातच आले नाही.\nतुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्याकडे सर्वात पहिले बंदर धोरण 1995 मध्ये तयार करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 मध्ये आणि बंदरांविषयीचे धोरण तयार झाले 1995 मध्ये, किती विलंब केला गेला. त्यापूर्वी बंदरांच्या विकासासाठी एका दूरदृष्टीने काम केले जात नव्हते. केवळ कामे सुरू होती आणि हे खरे आहे की देशाला अब्जावधी रुपयांची आर्थिक हानी सहन करावी लागत होती.\nतुम्हाला याचे एक उदाहरण देतो, जर जलमार्गाच्या माध्यमातून आपण कोळशाची वाहतूक करायची म्हटली तर त्याचा खर्च येतो प्रतिटन प्रतिकिलोमीटर 20 पैसे. हाच कोळसा जर रेल्वेच्या माध्यमातून वाहून न्यायचा म्हटला तर त्याची किंमत होते सव्वा रुपया, म्हणजेच 20 पैशांच्या तुलनेत सव्वा रुपया होतो आणि तुम्ही विचार करा की याची वाहतूक रस्ते मार्गाने केली तर किती पट खर्च वाढेल आता तुम्ही सांगा की स्वस्त माध्यमाद्वारे कोळशाची वाहतूक करायला हवी की नको आता तुम्ही सांगा की स्वस्त माध्यमाद्वारे कोळशाची वाहतूक करायला हवी की नको तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आजही कोळशाच्या वाहतुकीपैकी 90 टक्के वाहतूक रेल्वेद्वारेच केली जात आहे. दशकांपासून निर्माण झालेल्या या व्यवस्थेला बदलण्याचा निर्धार आम्ही केला आहे आणि त्याचसाठी सरकार सातत्याने नवे नवे उपक्रम सुरू करत आहे.\nमित्रांनो, जेव्हा आपण नवे घर खरेदी करतो तेव्हा पाहतो की त्या घराची इतर भागांशी कनेक्टिविटी म्हणजे संपर्कव्यवस्था कशी आहे, रस्ते आहेत की नाहीत, रेल्वे आहे की नाही, कुठे जायचे असेल तर बस मिळतात की नाही. जेव्हा आपण नवा व्यवसाय सुरू करतो तेव्हा देखील पाहतो की या भागातील कनेक्टिविटी कशी आहे. त्या भागात सामानसुमानाची ने-आण करण्यामध्ये काही अडचणी तर येणार नाहीत ना\nजेव्हा आपला सर्वसामान्य दृष्टिकोन असा असतो तर मग एक प्रश्न असा उपस्थित होतो की शेवटी आपले उद्योग आपण सागरकिना-यांपासून दूर असलेल्या जागी का घेऊन जायचे जर उद्योगांचा कच्चा माल आणि तयार झालेला माल बंदरांच्या कनेक्टिविटीवर अवलंबून असेल तर मग सागरकिना-यांच्या जवळच औद्योगिक किनारपट्टी देखील विकसित करणे योग्य होणार नाही का जर उद्योगांचा कच्चा माल आणि तयार झालेला माल बंदरांच्या कनेक्टिविटीवर अवलंबून असेल तर मग सागरकिना-यांच्या जवळच औद्योगिक किनारपट्टी देखील विकसित करणे योग्य होणार नाही का यामुळे केवळ लॉजिस्टिकच्या खर्चातच कपात होणार नाही तर व्यवसाय करण्यासाठी सुलभतेला देखील मदत होणार आहे.\nदेशांतर्गत उद्योगांच्या गरजेनुसार, असे उद्योग देशात कोणत्याही ठिकाणी स्थापन होऊ शकतात आणि स्थापन झालेही पाहिजेत. मात्र, जी उत्पादने देशाच्या बाहेर पाठवायची आहेत, त्यांची निर्यात करायची आहे, त्यांची निर्मिती जर किनारपट्टीलगतच्या भागात झाली तर ते जास्त सोयीचे होते, जास्त फायदा कमावता येतो.\nमित्रांनो, वाहतुकीच्या जगात असे सांगितले जाते की जर तुम्ही येणा-या उद्याच्या अडचणी आज सोडवत राहत असाल तर तुम्ही खूपच उशीर केला आहे. तुम्ही विचार करा तुमच्या आजूबाजूला कोणत्या ना कोणत्या रस्त्यावर दर दिवशी वाहतूक कोंडी होत असेल आणि त्या ठिकाणी एखादा उड्डाणपूल बांधण्याची योजना कोणी तरी तयार करेल. हा उड्डाणपूल ज्या वेळी बांधून तयार होतो त्यावेळी त्या भागातील गाड्यांची संख्या इतकी वाढलेली असते की त्या उड्डाणपुलावर देखील वाहतूक कोंडी होऊ लागते. आपल्या देशात हेच होत आहे आणि म्हणूनच वाहतूक क्षेत्रात सरकार आताच्या गरजांसोबतच भविष्यातील गरजांचा देखील विचार करून काम करत आहे. आमचा मंत्र आहे पी फॉर पी म्हणजे पोर्ट्स फॉर प्रॉस्पेरिटी, आमची बंदरे समृद्धीची प्रवेशद्वारे. सागरमाला सारखा प्रकल्प याच दृष्टिकोनाचे उदाहरण आहे. या प्रकल्पावर 2035 पर्यंतच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत. या अंतर्गत, सरकार आतापासून 2035 पर्यंतचा कालावधी लक्षात घेऊन 400 पेक्षा जास्त प्रकल्पांवर आज खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.\nया वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची सरकारची तयारी आहे. सागरमाला प्रकल्प निश्चितच न्यू इंडियाचा सर्वात मोठा आधार बनेल.\nमित्रांनो, समुद्राच्या माध्यमातून इतर देशांशी भक्कम संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला आणखी अत्याधुनिक बंदरांची गरज आहे. आपल्या अर्थव्यवस्थेसाठी बंदरे शरीरातील फुफ्फुसांप्रमाणे आहेत. जर ही बंदरे आजारी पडली, त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार काम केले नाही तर आपण फारसा व्यापार देखील करू शकणार नाही. ज्या प्रकारे शरीरात फुफ्फुसांनी खेचलेला ऑक्सिजन हृदयाद्वारे पंप करून वाहिन्यांच्या माध्यमातून शरीराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचवला जातो तशाच प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये ही भूमिका रेल्वे, महामार्ग आणि जलमार्गांद्वारे पार पाडली जात असते. जर शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी झाला तर शरीर कमकुवत होत जाते. अशाच प्रकारे जर कनेक्टिविटी योग्य प्रकारची नसेल तर देशाचा आर्थिक विकास कमकुवत होत जातो आणि म्हणूनच पायाभूत सुविधा आणि कनेक्टिविटी ही दोन अशी क्षेत्रे आहेत ज्यावर हे सरकार जास्तीत जास्त ताकद लावत आहे.\nमित्रांनो, सरकारच्या या प्रयत्नांचाच हा परिणाम आहे की गेल्या तीन वर्षात बंदर क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून आले आहे. आता पर्यंतची सर्वात जास्त क्षमता वृद्धी गेल्या दोन तीन वर्षातच झाली आहे. जी बंदरे आणि सरकारी कंपन्या तोट्यात चालत होत्या, त्यांची परिस्थिती देखील बदलली आहे. सरकारचे लक्ष किनारपट्टी सेवांशी संबंधित कौशल्य विकासावर देखील आहे.\nएका अंदाजानुसार एकट्या सागरमाला प्रकल्पातून येणा-या काळात देशाच्या विविध भागात एक कोटी नव्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. वाहतुकीचा संपूर्ण आराखडा आधुनिक आणि एकात्मिक असावा हा दृष्टिकोन सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत.\nसध्या तुम्ही अनेक जागी वाहतूक कोंडी पाहत असता. याच प्रकारे आपल्या बंदरात देखील कोंडी होत असते. बंदरात होणा-या कोंडीमुळे लॉजिस्टिक खर्च वाढत जातो, प्रतीक्षा करण्याचा कालावधी वाढतो. ज्या प्रकारे आपण वाहतूककोंडीत अडकल्यावर केवळ वाट पाहत राहतो, काहीच विधायक काम करू शकत नाही, त्याच प्रकारे समुद्रात उभे असलेले जहाज देखील त्याच्यावर असलेला माल उतरवण्याची आणि दुसरा माल चढवला जाण्याची वाट पाहात राहते आणि ते केवळ एक जहाज उभे नसते तर संपूर्ण अर्थव्यवस्था थांबून राहते. बंदरांचे आधुनिकीकरण होणे, त्यातील अडथळे दूर होणे अतिशय आवश्यक आहे.\nसागरमाला प्रकल्पाचा आणखी एक पैलू आहे आणि तो आहे ब्लू इकॉनॉमी म्हणजे नील अर्थव्यवस्था. पूर्वी लोक केवळ महासागरी अर्थव्यवस्थेबाबत बोलत असत पण आपण नील अर्थव्यवस्थेबाबत बोलत आहोत. नील अर्थव्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांचे एकत्रीकरण. नील अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक व्यवहारांबरोबरच सागराशी संबंधित पर्यावरण प्रणालीला देखील चालना देण्यात येते.\nजर 18व्या आणि 19व्या शतकात औद्योगिक क्रांती जमिनीवर झाली तर 21व्या शतकात औद्योगिक क्रांती समुद्राच्या माध्यमातून होईल, नील क्रांतीच्या माध्यमातून होईल.\nमित्रांनो, आपल्या सध्याच्या काळातील गरजा आणि आव्हानांना लक्षात घेता हे अतिशय गरजेचे आहे की आपण आपल्या देशाच्या सागरी शक्तीचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे. नील अर्थव्यवस्थेच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर न्यू इंडियाचा आधार बनेल.\nखाद्य सुरक्षेसाठी नील अर्थव्यवस्थेचा वापर करता येऊ शकतो. म्हणजे जर आपल्या मच्छिमार बांधवांनी सागरी शैवालाची शेती केली, त्यामध्ये मूल्यवर्धन केले तर त्यांच्या उत्पन्नात देखील आणखी भर पडू शकते.\nअशाच प्रकारे नील अर्थव्यवस्था, उर्जेच्या क्षेत्रात, खाणकामाच्या क्षेत्रात, पर्यटनाच्या क्षेत्रात न्यू इंडियाचा एक खूप मोठा आधार बनू शकतो.\nमित्रांनो, हे सरकार देशात एक नवी कार्य संस्कृती विकसित करत आहे. एक अशी कार्यसंस्कृती जी उत्तरदायी असेल, जी पारदर्शी असेल. आज याच कार्य-संस्कृतीमुळे योजनांवर वेगाने काम होत आहे. आज देशात दुप्पट वेगाने रस्ते बनत आहेत, दुप्पट गतीने रेल्वे मार्गांची निर्मिती केली जात आहे.\nविविध योजनांना वेळेवर पूर्ण करण्यासाठी ड्रोनपासून उपग्रहांपर्यंत देखरेख करण्याची व्यवस्था केली जात आहे. काही तरी कारण असेल ज्यामुळे तुम्हाला आता गॅस सिलेंडर वेळेवर मिळते, काही तरी कारण असेल ज्यामुळे तुम्हाला प्राप्तिकराच्या परताव्यासाठी महिनोन् महिने वाट पाहावी लागत नाही. तुमच्या आयुष्यात हे परिवर्तन येऊ लागले आहे आणि यामागे मोठे कारण आहे, सरकारच्या कार्य-संस्कृतीमध्ये आम्ही जो बदल केला आहे. एक अशी कार्य-संस्कृती आहे जी गरीबांना, मध्यम वर्गाला, तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे अधिकार मिळवून देत आहे.\nगुजरातमध्ये तुम्ही जी शिकवण दिली आहे, त्या अनुभवाचा मला दिल्लीत खूप उपयोग होत आहे. शोधून शोधून फाईली बाहेर काढायला लावत आहे आणि जे प्रकल्प अनेक दशकांपासून रेंगाळत पडले होते ते पूर्ण करायला लावत आहे. आम्ही एक व्यवस्था विकसित केली आहे, ‘प्रगती’ नावाची. या व्यवस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 9 लाख कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे. प्रगतीमध्ये आढावा घेतल्यानंतर चार-चार दशकांपासून रेंगाळलेले प्रकल्प आता जलदगतीने पूर्ण होण्याच्या दिशेने पुढे सरकू लागले आहेत.\nहे सरकार देशात प्रामाणिक अर्थव्यवस्था आणि प्रामाणिक सामाजिक अर्थव्यवस्था स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नोटाबंदी ने काळ्या पैशाला केवळ तिजो-यांमधून बाहेर काढून बँकांमध्येच पोहोचवले नाही तर देशाला असे काही विविध प्रकारचे पुरावे दिले आहेत ज्यामुळे एक अभूतपूर्व स्वच्छता मोहीम सुरू होणे शक्य झाले आहे.\nअशाच प्रकारे जीएसटीने देखील देशाला एक नवी व्यवसाय संस्कृती मिळवून दिली आणि एका नव्या पर्वाला सुरूवात झाली. जे लोक पूर्वी ट्रक घेऊन जायचे, तपासणी नाक्यावर त्यांना तासनतास उभे राहायचे. जीएसटी आल्यानंतर सर्व तपासणी नाके बाद झाले. जो ट्रक पाच दिवसांनी पोचायचा तो आज तीन दिवसात पोहोचतो. मालाची ने-आण करण्याचा खर्च कमी झाला आणि तपासणी नाक्यांवर जे हजारो कोटी रुपयांचे व्यवहार व्हायचे त्यातही भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झालेला असायचा. या सर्व गोष्टी जीएसटी आल्यामुळे बंद झाल्या. आता मला सांगा, आतापर्यंत ज्यांनी या या कंत्राटांमध्ये लूटमार केली होती ते मोदींवर नाराज होतील की नाही त्यांना मोदींची चीड येईल की नाही त्यांना मोदींची चीड येईल की नाही पण देशाच्या नागरिकांचे भले झाले पाहिजे की नाही पण देशाच्या नागरिकांचे भले झाले पाहिजे की नाही देशाच्या नागरिकांचा फायदा झाला पाहिजे की नाही.\nएक अशी व्यापार संस्कृती ज्यामध्ये प्रामाणिकपणाने सर्व व्यवहार होतात आणि प्रामाणिकपणाच्या जोरावरच कमाई होते आणि माझा असा अनुभव आहे की कोणत्याही व्यापा-याला मनापासून गैरप्रकार करावेत असे वाटत नसते. पण काही नियम, कायदे, राजकारणी, अधिकारी त्याला त्यातून बाहेर ढकलतात आणि बिचा-याला प्रवृत्त करतात. आम्ही त्याला प्रामाणिकपणाचे वातावरण मिळवून देण्यासाठी काम करत आहोत.\nतुम्ही बघा जीएसटीशी संलग्न होणा-या व्यापा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर अप्रत्यक्ष कराच्या कक्षेमध्ये 27 लाख नागरिक समाविष्ट झाले आहेत.\nमित्रांनो, मला याची जाणीव आहे की मुख्य प्रवाहात परतणा-या व्यापा-यांना भीती वाटत आहे की त्यांचे जुने दस्तावेज खुले तर होणार नाहीत ना जो कोणी प्रामाणिकपणाने देशाच्या विकासामध्ये सहभागी होत आहे, मुख्य प्रवाहात येत आहे, त्याला मी पूर्णपणे ही हमी देतो की कोणत्याही जुन्या गोष्टी उकरून त्याबाबत त्रास देण्याचा अधिकार देण्यात येणार नाही.\nबंधू – भगिनींनो सर्व सुधारणा आणि कठोर निर्णयानंतरही देशाची अर्थव्यवस्था रुळावर असून योग्य दिशेने वाटचाल करत आहे. सध्याची आकडेवारी पाहिली तर कोळसा, वीज, पोलाद, नैसर्गिक वायू या सर्वांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतात विक्रमी गुंतवणूक करू लागले आहेत. भारताचा परकीय चलनाचा साठा सुमारे 30 हजार कोटी डॉलरवरून वाढून 40 हजार कोटी डॉलरच्या पलीकडे गेला आहे.\nअऩेक तज्ज्ञांनी याबाबतीत सहमती व्यक्त केली आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेचे मुलभूत घटक अतिशय मजबूत आहेत, भक्कम आहेत. आम्ही सुधारणा क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आणि ही प्रक्रिया निरंतर पुढे सुरू राहिल. देशाची अंतिम शाश्वतता देखील कायम राखली जाईल. गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आम्ही आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल उचलत राहू.\nमित्रांनो, हा बदलत्या अर्थव्यवस्थांचा काळ आहे. “संकल्पातून सिद्धी”चा काळ आहे. आपल्या सर्वांना न्यू इंडियाच्या निर्मितीसाठी संकल्प करावा लागेल, तो पूर्ण करावा लागेल. आज या ठिकाणी घोघा-दहेज फेरी सेवेच्या माध्यमातून न्यू इंडियाच्या एका नव्या साधनाची सुरुवात झाली आहे.\nतुम्हा सर्वांना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छांसोबत या सेवेचा भरपूर लाभ घेण्यासाठी निमंत्रित करत आहे.\nभारत माता की जय\nभारत माता की जय भारत माता की जय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-pujan-marathi/hartalika-vrat-108090100012_1.html", "date_download": "2018-04-22T14:04:24Z", "digest": "sha1:DQVLRWBXSTQU2IJAYQ66RZCHBUKHHY5O", "length": 12020, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "hartalika vrat | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n कन्या होसी तू गोमटी\n हें व्रत करिसी लोकांसाठी\nकाय वर्ण तव गुण\nयावर अधिक वाचा :\nश्रीहरितालिकेची आरती गणेश महिमा\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nइच्छित कार्य थोड्या उशीराने होतील. कामात पूर्ण समर्पण ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता.\nमहत्वपूर्ण व्यक्तींचा संपर्क सुखद राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील. अडकलेले कार्ये आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील.\nमहत्त्वाच्या कार्यांमध्ये आपणास समर्थन मिळेल आणि आपण ठरावीक वेळेत कार्य पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन देखील आपल्यासाठी आनंद आणेल पण आपल्या खाण्या-पीण्याच्या सवयीची काळजी घ्या.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील.\nघरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू पराभूत होतील.\nआपल्या दृष्टीकोणात विधायक परिवर्तन केल्याने आपणास निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.\nआरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.\nसामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखीमीचे कार्ये टाळा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील.\nसंपत्ती संबंधी विषयांमध्ये अनुकूल स्थिती उत्पन्न होण्याची संभावना. कौटुंबिक वातावरण देखील आपल्या जीवनात आनंद आणेल. आपल्या जोडीदाराशी संवाद मधुर ठेवा.\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1707", "date_download": "2018-04-22T14:14:49Z", "digest": "sha1:NJB6ZS2CVO4YO4YUETL2CEOMR4TJFIWV", "length": 3381, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसुशासन, विकास आणि मानव अधिकारांवरील राष्ट्रीय चर्चासत्राचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन\nभारतीय संस्कृतीत अधिकारांवर नव्हे तर कर्तव्यांवर नेहमीच भर राहिला आहे. जर प्रत्येकाने आपापली कर्तव्ये बजावली तर आपोआप अधिकारांचे रक्षण होईल असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने आयोजित केलेल्या सुशासन, विकास आणि मानव अधिकारांवरील राष्ट्रीय चर्चासत्राला ते संबोधित करत होते. मानवी हक्कांच्या संकल्पनेचे मूळ शांततेत असल्याचे ते म्हणाले.\nप्रशासनाबाबत बोलतांना राजनाथ सिंह म्हणाले की, अवैधरित्या स्थलांतर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा हक्क सार्वभौम देशांना आहे. रोहिंग्यांच्या हस्तांतरणाचा मुद्दा भारतासाठी प्रतिष्ठेचा नसून तत्वाचा आहे, असे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=12&t=3604&p=4364&sid=d0141384acbc6a7e28f73784f4e96e85", "date_download": "2018-04-22T14:27:42Z", "digest": "sha1:6MJ4LZDZGWSS6MJP5WPXAE2TFXKXSDMR", "length": 19682, "nlines": 171, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "शेवटचा श्वास (लघुकथा) - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान लेखकांचा अड्डा कथा, गोष्टी\nकथा, गोष्टी केवळ इथेच\n*येथे पोस्ट केल्या जाणा~या कथा,गोष्टी जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी \"संकलित\" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या\n* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.\nचार दिवसांपासून केवळ एकच घोषा लावलेला, ‘बापू आला का’ म्हणून,,,नजर सतत दरवाजाकडे लागलेली...कान बापूच्या पाऊलांच्या आवाजाकडे...सारेच बापूच्या येण्याची वाट बघत...म्हातारीची लवकर सुटका व्हावी म्हणून सारेच थांबलेले...आवाजाचा कानोसा आणि दूरपर्यंत डोळे लावून बसलेले सारेचजण...ती अडलेली तसे सारेच अडलेले...शेवटच्या श्वासाची वाट बघत...श्वास निघत नव्हता...पायही निघत नव्हता...तिच्या जगण्याची आशा सगळ्यांनीच सोडून दिलेली...तिने लवकर इथलं बस्तान गुंडाळावं म्हणून किंवा देवानं लवकरात लवकर सारंकाही संपवावं एवढीच इच्छा बाळगणारे सारेच...तरीही तिचं तिथलं बस्तान अजूनही टिकून होतं...तिच्या छातीकडे एकटक बघत असलेली तिची सून सुभद्रा...चमच्या चमच्यानं अधुनमधून तिच्या जिभेवर पाणी टाकताना तिचीही नजर तिच्या धन्याच्या येण्याकडे लागलेली...गणू आणि शेवंता, तिची मुलं, जमीनीवर झोपलेल्या आजीकडे, डोळ्यातून आसवं काढणा-या मायकडे आणि घरी येऊन ‘आहे अजून की गेली’ ह्या प्रश्नचेह-याकडे बघत शांतपणे सुभद्रेच्या जवळ बसलेली...पोटात भूक दाटलेली परंतु तरीही न बोलता, ‘मोठीमाय कवा ब्येस व्हईल’ ह्याचा विचार करणारी.\nबापू, सुभद्रा, त्यांची दोन मुलं गणू-शेवंता आणि बापूची विधवा आई एवढसं हे कुटुंब, पाच एकराच्या तुकड्यावर जगणारं म्हणण्यापेक्षा दिवस काढणारं, तरीही आहे त्या स्थितीत सुख मानणारं. उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावरच्या कामासाठी सारं कुटुंब गांव सोडायचं आणि पावसाळ्याच्या अगोदर पुन्हा गांवात परतायचं.\nपांडुरंगावर कुटुंबाची श्रद्धा. आपल्यावर त्या पांडुरंगाचीच कृपा असल्याची खात्री. बापूचं मायवर, सुभद्राचं सासुवर आणि मुलांचा मोठ्या मायवर खूप जीव. तिचा शब्द खाली जाणार नाही ह्याची काळजी घेणारं सारं कुटुंब. सुखाची अपेक्षा आणि दु:खाची चर्चा न करणारं कुटुंब, कुणाशी भांडण, तंटा, अबोला, वाद-विवाद, शत्रुत्व नसलेलं कुटुंब, बालपणापासून पांडुरंगावर पूर्ण भार टाकून गेलेल्या दिवसाला आनंदाने निरोप आणि नव्या दिवसाचं सहर्ष स्वागत करणारं कुटुंब, पांडुरंगाच्या भक्तीत स्वत:ला गुंतवून टाकणारं कुटुंब.\nबापूचा बाप दर आषाढीला सहकुटुंब पंढरपूरच्या वारीला जायचा. एका वारीला तुळशीमाळ घालून पांडुरंगाच्या वारीहून परतताना रात्री ताप भरल्याचं निमित्त्य झालं आणि बापूचा बाप देह सोडून गेला. पांडुरंगाच्या दर्शनाने पावन झालेल्या देहाचे क्रियाकर्म रस्त्यातच आटोपून दु:खी अंत:करणानं कुटुंब गावी परतलं आणि बापाच्या अचानक झालेल्या मृत्युनं दु:खी झालेल्या बापूनं एक कठोर निर्णय घेतला की आता ह्यानंतर पुन्हा वारीला जायचं नाही. बापूची पांडुरंगावरची श्रद्धा मात्र ह्या प्रसंगामुळे कमी झालेली नव्हती. परंतु बापाच्या वारीतील मृत्युची एक खोल जखम त्याला वारीला जायला अडवित होती एवढेच.\nगेल्या दोन वर्षापासूनच्या काळात बापूने आयुष्यात थोडी सुगी अनुभवली. मुलं शाळेत जायला लागलेली, मोठ्या मायला पुस्तक वाचून दाखवायची आणि ते बघून बापू आणि सुभद्रा सुखावून जायचे. घरात खूप भरभरून जरी नव्हतं तरीही समाधान मात्र काठोकाठ भरलेलं. ह्या समाधानातही मनात छोटी छोटी वादळं कधी कधी उसळायचीच परंतु भरपूर मिळण्याची अपेक्षाच नसल्यानं ती तिथल्या तिथं विरूनही जायची.\nकसं असतं ना, गरीबीला आपल्या इच्छा, आशा कायम मनातच दाबून टाकाव्या लागत असतात. त्या पूर्ण होण्याची स्वप्नेच बघण्याची त्यांना इतकी सवय झाली असते नां की त्यांनी इच्छीलेली एखादी सामान्य गोष्टही प्रत्यक्षात आली ना की त्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. खूप आशा करण्याचं स्वातंत्र्य त्यांच्या नशीबात नसतं; परंतु स्वप्नातून पूर्ण झालेली इच्छाही त्यांना घाबरवून टाकते आणि आपल्या आयुष्यात अचानक काहीतरी भयानक घडल्याचं त्यांना कायम जाणवत राहातं. एकप्रकारचं दडपण त्यांच्यावर आलेलं असतं आणि ह्या दडपणाखाली जगताना आपलं जसं काही होतं ना तेच योग्य होतं आणि तेच आपलं सुख होतं अशी त्यांची खात्री होत जाते.\nमोठी माय मात्र आपल्या मनातली इच्छा मनातच दाबत राहीली. प्रत्येक आषाढी वारीला बापूच्या बापाच्या आठवणी तिच्या डोळ्यात भरून यायच्या. बापूच्या बापाला अग्नी दिला त्या जागेवर आयुष्यात एकदातरी भेट देण्याची तिला लागलेली आस. परंतु ती बापूला आपल्या मनातलं मोकळेपणे सांगत नव्हती मात्र मनातल्या मनात झुरत होती. तिचं असं मन मारून राहाणं, असं झुरणं तिच्या प्रकृतीवर परिणाम करीत होतं, दिवसेंदिवस तिची तब्येत खालावतच होती. मायच्या तब्येतीची काळजी बापूला सतावत राहीली आणि जसजशी आषाढी वारीचे दिवस जवळ जवळ यायला लागले तसतशी माय अस्वस्थ होत गेली.\nखाटल्यावर पडून असलेल्या मोठ्या मायच्या मनातलं सुभद्रानं ओळखलं होतं आणि बापूला ते मायसमोर सांगणं आवश्यक होतं. रात्री जेवताना तिनं विषय काढला आणि बापूला मायच्या अस्वस्थपणाची जाणीव झाली. वारीला मायला घेऊन जाणं तर शक्य नव्हतं. कसंही करून ह्या वारीला निघायचं आणि परतताना बापाला जाळलं तिथली माती सोबत घेऊन यायची असा निर्णय त्याने घेतला.\nआषाढी एकादशी होऊन चार दिवस झाले होते परंतु बापू अजून परतला नव्हता. बापूचा पाय घरातून निघाल्यापासून म्हातारीची तब्येत अधीकच खालावली आणि गेल्या चार दिवसांपासून जमीनीवर निपचित पडलेला तिचा देह फक्त बापूच्या येण्याची वाट बघत राहीलेला.\nम्हातारीच्या जाण्याची वाट बघत असणारे हळुहळु कमी व्हायला लागलेले. रात्रीचा अंधार पसरलेला. गावातली कुत्री अचानक अशुभ ओरडायला लागली. घरात सुभद्रा आणि तिची दोन मुलं मोठ्या मायपाशी बसलेले...कुत्र्यांच्या अशुभ भुंकण्याने घाबरलेले कुटुंब... म्हातारीचा श्वास अचानक वाढलेला...छातीचा भाता वरखाली होणारा...अचानक सोसाट्याचा वारा सूरू झालेला...झाडांची सळसळ वाढलेली...थोड्या वेळात सारं वातावरण शांत झालेलं...मोठ्या मायचा श्वासही सामान्य झालेला...कुटुंबाला डोळा लागलेला. पहाटे पक्षांच्या किलबिलाटाने सुभद्राला जाग आली...बघीतलं मोठ्या मायच्या शेजारी एक पिशवी व त्यात काळीशार माती...तिने उघड्या दाराकडे बघीतलं, दुरून बापू येताना दिसला...चेहरा भकास...कपडे फाटलेले...हात मोकळे आणि पाय लंगडणारे...ती धावत त्याच्याकडे गेली...त्याला आधार देत तिने त्याला दारापाशी आणलं...बापूचं लक्ष मायकडे आणि त्या पिशवीकडे गेलं...माय शांत झाली होती, शेवटचा श्वास घेऊन.\nRe: शेवटचा श्वास (लघुकथा)\nअप्रतिम कथा. खूप सुंदर लिखाण.\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1908", "date_download": "2018-04-22T14:12:12Z", "digest": "sha1:AFZTQBMRJLVYRSP3H56XHTNYWYC3Y5WX", "length": 4357, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nरेल्वे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे कालबद्ध निवारण करण्यासाठी कर्मचारी सनदीची अधिसूचना\nरेल्वेच्या संदर्भात गेल्या काही काळात घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयांबाबत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे कालबद्ध निवारण करण्यासाठी कर्मचारी सनदीची अधिसूचना आज जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात रेल्वे वापरकर्त्यांसाठीच्या सनदीला अंतिम स्वरुप दिले जाईल आणि पुढच्या महिनाभरात ती अधिसूचित केली जाईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.\nरेल्वे परिसरात विशेषत: रुळांवर काम करणाऱ्या कर्मचारी आणि कामगारांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी 5 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे मार्गांवरील स्थानकांचे परीक्षण करणारा अहवाल प्राप्त झाला असून, त्यातील महत्वपूर्ण शिफारशींनुसार कृती आराखडा तयार केला जात असल्याचे गोयल यांनी सांगितले.\nरेल्वेची परिचालक क्षमता सुधारण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या पद संख्येत वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-police-worker-s-birthday-celebration-in-gittikhadan-police-station-482781", "date_download": "2018-04-22T14:15:23Z", "digest": "sha1:HAZW3MSGGEZVQNZL4RR4YHA3ICSXKPF3", "length": 17177, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नागपूर : कायद्याचे तीनतेरा, मध्यरात्री नियम तोडत पोलिसांचं बर्थडे सेलिब्रेशन मुख्यमंत्र्याच्या नागपूरमध्ये कायद्याचे तीनतेरा वाजले असतानाच\" />\tमुख्यमंत्र्याच्या नागपूरमध्ये कायद्याचे तीनतेरा वाजले असतानाच\" /> मुख्यमंत्र्याच्या नागपूरमध्ये कायद्याचे तीनतेरा वाजले असतानाच\" /> मुख्यमंत्र्याच्या नागपूरमध्ये कायद्याचे तीनतेरा वाजले असतानाच\" />", "raw_content": "\nनागपूर : कायद्याचे तीनतेरा, मध्यरात्री नियम तोडत पोलिसांचं बर्थडे सेलिब्रेशन\nमुख्यमंत्र्याच्या नागपूरमध्ये कायद्याचे तीनतेरा वाजले असतानाच पोलिसांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवत पोलिसांनी 21 नोव्हेंबरला मध्यरात्री एका पोलिस अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा केला. महत्त्वाची बाब म्हणजे लॉटरी व्यावसायिकाच्या अपहरण आणि हत्या झाल्यादिवशीच मध्यरात्री ढोल ताशांच्या गजरात हा वाढदिवस साजरा करण्यात आला.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : कायद्याचे तीनतेरा, मध्यरात्री नियम तोडत पोलिसांचं बर्थडे सेलिब्रेशन\nनागपूर : कायद्याचे तीनतेरा, मध्यरात्री नियम तोडत पोलिसांचं बर्थडे सेलिब्रेशन\nमुख्यमंत्र्याच्या नागपूरमध्ये कायद्याचे तीनतेरा वाजले असतानाच पोलिसांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवत पोलिसांनी 21 नोव्हेंबरला मध्यरात्री एका पोलिस अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा केला. महत्त्वाची बाब म्हणजे लॉटरी व्यावसायिकाच्या अपहरण आणि हत्या झाल्यादिवशीच मध्यरात्री ढोल ताशांच्या गजरात हा वाढदिवस साजरा करण्यात आला.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://gurudevranadelifephilosophy.blogspot.nl/2016/04/blog-post_222.html", "date_download": "2018-04-22T14:08:16Z", "digest": "sha1:MA324CRUCUTRIX7SF4ZZSL6JU4XJ2QGG", "length": 22554, "nlines": 161, "source_domain": "gurudevranadelifephilosophy.blogspot.nl", "title": "Gurudev Ranade; Life Φlosophy", "raw_content": "\nसर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी \nसदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती \nसमर्थाचे सेवे कोठें नाहीं घात पाहों नये अंत पांड...\nआतां नको चुकों आपुल्या उचिता उदारा या कांता रखुम...\nरूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो ह...\nनाहीं काम माझें काज तुम्हांसवें \nआजि संसार सुफ़ळ झाला गे माये \nरूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो ह...\nरूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो हा ...\nआतां नको चुकों आपुल्या उचिता उदारा या कांता रखुम...\n रावणाची दाढी जाळी॥१॥ तया माझा नमस्...\nतुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे \nविठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य \nपंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा \nदेव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा विठु र...\nश्री ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीची षोडशोपचार पूजा क...\n जग अवघें कृपा करी ॥१॥ ऐसा असोनि अन...\nतुझिया नामाचा विसर न पडावा \nसगुण स्वरुप तुमचे हरी|शोभते हे विटेवरी|| तेणे लागल...\nअहं नैव मन्ता न गन्ता न वक्ता न कर्ता न भोक्ता न म...\nअबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पां...\n तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥1॥ जा रे...\n येणें अवघीं पांडुरंगें ॥1॥ तें ...\nकामदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.\nदेहभाव आह्मी राहिलों ठेवूनि \nदेहभाव आह्मी राहिलों ठेवूनि \nऐसी जोडी करा राम कंठीं धरा जेणें चुके फेरा गर्भव...\n कोणी साधो गोरांजनें ॥१॥ आम्ह...\n ऋतु वसंताचा दिवस ॥१॥ शुक्ल-पक...\n ध्याती योगी त्यासी न...\n ॥ जीवनप्रवास ॥ बालपण : श्र...\nसद्गुारायें कृपा मज केली परी नाहीं घडली सेवा का...\nआनंदले लोक नरनारी परिवार | शंख भेरीतुरें वाद्यां...\nराम नाम ज्याचें मुखी तो नर धन्य तिनी लोकीं ॥१॥ ...\nमाझिये मनींचा जाणोनियां भाव तो करी उपाव गुरुराज...\nरामनामाचे पवाडे | अखंड ज्याची वाचा पढे ||१|| ...\n🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें\n🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें\nया रे नाचों अवघेजण भावें प्रेमें परिपूर्ण ॥१॥ ग...\n भरोवरी चुकविली ॥1॥ निवारलें जाण...\n आम्ही नाचों पंढरपुरीं॥ जेथ...\n🌿श्रीराम जन्माचे अभंग 🌿 क्रमांकः३ येतसे दशरथ स...\n🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें\nइतुलेँ करि भलत्या परी परद्रव्य परनारी \nउठा उठा हो वेगेंसी चला जाऊं पंढरीसी \nदुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार, तरुवर ज्यों...\nउत्तम हा चैत्रमास | ऋतु वसंताचा दिवस ||१|| शुक्ल...\nसमाधी साधन संजीवन नाम | शांती दया सम सर्वांभूती |...\nरामवरदायिनी |भवानी स्तुती| त्रैलोक्यपालनी | विश्व...\nश्रीदेवी आदिकर्ती तुळजा भवानी सदा आनंदभरित | रंगस...\nआदिशक्ती कुमारी शारदा देवी | सुंदरा गायनी कळा | ...\n परि प्रत्यक्ष असती नांदत\nकसा मी कळेना' कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची कधी व...\nतो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे निद्रीस्त शांतका...\n विश्वंभर खल्विद तो गे बाई ...\n पुढें आणिला म्हातारा ॥1॥ म्हणे...\nसुखें होतो कोठे घेतली सुती बांधविला गळा आपुले ...\nतन मन धन दिलें पंढरिराया आतां सांगावया उरलें नाह...\nशांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां ||धृ.|| ...\nभक्तॠणी देव बोलती पुराणें निर्धार वचनें साच कर...\n त्यागें अंगा येती भोग ॥1॥ ऐ...\nजोडोनिया धन उत्तम वेव्हारें उदास विचारें वेंच क...\nबाळ बापा म्हणे काका तरी तो कां निपराध ॥1॥ ज...\nवैकुंठा जावया तपाचे सायास करणें जीवा नास न लगे ...\nतुजलागीं माझा जीव जाला पिसा \n करुणाकरा दयाळा ॥१॥ तुमचा अनु...\nविठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव \nद्वैतमताचे स्थापक श्री मध्वाचार्य यांच्याविषयी आपण...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ४) या दास्ययोगातील हा...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग २) श्रीनिवास नायकाच्...\nहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग १) श्रीमद्भागवतामध्ये ...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ३) आता आपण पुरंदरदा...\nकैसी करूं आतां सांग तुझी सेवा \nअरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझे तुज ध्यान, कळो आले...\n अगा विठ्ठल सखया ॥१॥ अगा न...\nघेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचें ॥१॥ तुम्ही...\nदेवाचिये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी ...\nगोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकाळ ॥...\nआम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु हृदपरी वि...\nजेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरुनि...\nएकतत्त्व नाम दृढ धरीं मना हरीसी करुणा येईल तुझी ...\nमहायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीद्रैः समागत्य तिष्टंतमानंदकदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ १ ॥\nभीमानदीच्या तीरावर महायोगाचे अधिष्ठान असलेल्या पंढरपूर क्षेत्रांत पुंडरीकाला वर देण्या करीता श्रेष्ठ मुनींनसह येऊन तिष्टत असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...\nतडिद्वाससं नीलमेघावभासं रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ २ ॥\nज्याची वस्त्रे विद्दुलतेप्रमाणे पिवळ्या रंगाची आहेत, ज्याची अंगकांती नील मेघाप्रमाणे शोभत आहे, जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे, जो चित्प्रकाश आहे, जो सर्वश्रेष्ठ व भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर उभा आहे अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...\nप्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् \nविधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ३ ॥\nमला अनन्यभावाने शरण येणार्‍या भक्तांना भवसागर हा फक्त कमरेइतकाच खोल आहे, तो सहज पार करता येतो, हे सांगण्याकरता त्याने कमरेवर हात ठेवले आहेत. ब्रह्मदेवाचा सत्यलोक हा कमरेपासून नाभिस्थान जितके उंच आहे त्यापेक्षा अधिक दूर नाही हे दाखवण्यासाठी त्याने आपली बोटे नाभिस्थानाकडे वळवली आहेत अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...\nस्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ४ ॥\nआपल्या गळ्यांत कौस्तुभमणी घातल्याने जो अतिशय शोभून दिसत आहे, ज्याच्या बाहूंवर केयूर म्हणजे बाजूबंद शोभत आहेत, ज्याच्या जवळ श्री म्हणजे लक्ष्मीचा निवास आहे, जो लोकांचा पालनकर्ता आहे, अशा त्या परमशांत मंगलमय सर्वश्रेष्ठ व स्तुति करण्यास योग्य असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.\n जपारागबिंबाधरं कंजनेत्रम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ५ ॥\nशरदऋतूंतील चंद्रबिम्बाप्रमाणे अत्यंत रमणीय मुख असलेल्या, मुखावर सुंदर हास्य विलसत असलेल्या, कानांत कुंडले घातल्याने त्यांची शोभा गालावर झळकत असलेल्या, ओठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त वर्ण असलेल्या व कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...\nकिरीटोज्ज्वलत्सर्वदिक् प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरमर्घ्यैः \nत्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ६ ॥\nज्याच्या मस्तकावर असलेल्या मुकुटाच्या प्रभेने मुखाभोवतालच्या सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत, दिव्य आणि अमूल्य रत्ने अर्पण करुन देव ज्याची पूजा करतात, बाळकृष्णरुपाने जो तीन ठिकाणी वाकून उभा आहे, ज्याच्या गळ्यात वनमाला व मस्तकावर मोरपिसांचा तुरा शोभत आहे त्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...\nविभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेषं दधानम् गवां वृंदकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ७ ॥\nसर्व विश्र्व व्यापून राहणार्‍या, वेणु वाजवीत वृन्दावनात फिरणार्‍या, ज्याचा कोणाला अतं लागत नाही, लीलेने गोपवेष धारण केलेल्या, गायींच्या कळपाला आनंद देणार्‍या मधुर हास्य करणार्‍या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो....\nअजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ८ ॥\nज्याला जन्म नाही, जप रुक्मीणीचा प्राणाधार आहे, भक्तांसाठी परम विश्राम-धाम व शुद्ध कैवल्य असलेल्या, जागृति, स्वप्न व सुषुप्ति किंवा बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या तीनही अवस्थांच्या पलीकडे असलेल्या, नेहमी प्रसन्न, शरणागतांचे दुःख हरण करणारा व देवांचाही देव असलेल्या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...\nस्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् \nभवांबोनिधिं तेऽपि तीर्त्वाऽन्तकाले हरेरालयं शाश्र्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥\nअत्यंत पुण्यदायक असलेले, पांडुरंगाचे हे स्तोत्र जे कोणी एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक नित्य पठण करतील ते सर्वजण अन्तकाळी भवसागर सहजपणे तरुन जातील आणि त्यांना परब्रह्म-स्वरुप श्रीहरीच्या-पांडुरंगाच्या शाश्र्वत स्वरुपाची प्राप्ती होईल...\n॥ इति श्री परम पूज्य शंकराचार्यविरचितं श्रीपांडुरंगाष्टकं संपूर्णम ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mr.tccasdic.com/", "date_download": "2018-04-22T14:10:27Z", "digest": "sha1:GT3NIX2PNK42VCMJJQFM5EONU7DQM74T", "length": 3810, "nlines": 164, "source_domain": "mr.tccasdic.com", "title": "Chloroisocyanuric ऍसिड, Tcca पावडर, क जीवनसत्व, Tcca रवाळ - एलिट", "raw_content": "\nअन्वेषण करण्यासाठी क्लिक करा\nJuancheng एलिट उद्योग आणि व्यापार कंपनी, लिमिटेड मध्ये आपले स्वागत आहे\nELT रसायने उपाय आपण सेवा व्यावसायिक आहे.\nJuancheng एलिट आशियातील सर्वात मोठी रासायनिक उत्पादने उत्पादन बेस मध्ये स्थित आहे - JUANCHENG औद्योगिक पार्क, उत्पादन 16 वर्षे पाणी treament रसायने आणि खते शॅन्डाँग, China.Focus:\nग्राहक समाधान आमच्या अंतिम प्रयत्न आहे\nDodecyl Dimethyl बेन्झील अमोनियम क्लोराईड (BKC)\nTrichloroisocyanuric ऍसिड विविध टॅब्लेट\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: पूर्व Renming रोड, Juancheng, हॅझे, शानदोंग, चीन 274600 च्या NO.66\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AC_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2018-04-22T13:59:45Z", "digest": "sha1:VUGAM6QTYGYSD7FRKBN2RYQHFB4Z5UBA", "length": 4496, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू.चे ६ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.पू.चे ६ वे शतक\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक\nदशके: पू. ५९० चे - पू. ५८० चे - पू. ५७० चे - पू. ५६० चे - पू. ५५० चे\nपू. ५४० चे - पू. ५३० चे - पू. ५२० चे - पू. ५१० चे - पू. ५०० चे\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.पू.चे ६ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://ukraine.admission.center/mr/business-management-courses/", "date_download": "2018-04-22T14:32:53Z", "digest": "sha1:C6LASFOQ7LTV3QR25ZESPKNBUSQRA5RC", "length": 27089, "nlines": 379, "source_domain": "ukraine.admission.center", "title": "Business & व्यवस्थापन - Study economics in ukrainian universities", "raw_content": "\nभेट द्या हे पान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी.\nकृपया लक्षात ठेवा: मूळ भाषा \"युक्रेनियन प्रवेश केंद्र\" सामग्री इंग्रजी आहे. इतर सर्व भाषा आपण सोई केले आहेत, पण त्यांच्या अनुवाद अयोग्य असू शकतो\nसामाजिक netrworks मध्ये अनुसरण करा विसरू नका मुक्त बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nआपले स्वागत आहे युक्रेन\nयुक्रेन मध्ये जीवनावश्यक खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nयुक्रेन मध्ये प्रवेश विशेष ऑफर\nशिक्षणाचं माध्यम : इंग्रजी\nशिकवणी शुल्क खाली खंडित 1 यष्टीचीत वर्ष.\n* आमंत्रण पत्र खर्च 250$अमेरिकन\n* कुरिअर सेवा शुल्क 50$अमेरिकन\nव्हिसा समर्थन / पुष्टीकरण\n(परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून विद्यार्थी ठिकाणी युक्रेन दूतावास पाठविले. आम्ही तसेच विद्यार्थी ते एक प्रत द्या.) 50$अमेरिकन\nआरोग्य विमा खर्च 50$अमेरिकन\nइमिग्रेशन विमा खर्च 50$अमेरिकन\nवसतिगृह शुल्क (तो विविध विद्यापीठांमध्ये भिन्न असू शकते, reconfirm करणे आवश्यक आहे) 600$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी 50$अमेरिकन\nआमच्या कणखर च्या कन्सल्टन्सी शुल्क 500$अमेरिकन\n2 ते निवास अंतिम वर्ष शिकवणी शुल्क 2500$अमेरिकन दर वर्षी\nशिकवणी शुल्क खाली खंडित 1 यष्टीचीत वर्ष.\n* आमंत्रण पत्र खर्च 250$अमेरिकन\n* कुरिअर सेवा शुल्क 50$अमेरिकन\nव्हिसा समर्थन / पुष्टीकरण\n(परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून विद्यार्थी ठिकाणी युक्रेन दूतावास पाठविले. आम्ही तसेच विद्यार्थी ते प्रत देण्यासाठी. ) 50$अमेरिकन\nआरोग्य विमा खर्च 50$अमेरिकन\nइमिग्रेशन विमा खर्च 50$अमेरिकन\nवसतिगृह शुल्क (तो विविध विद्यापीठांमध्ये भिन्न असू शकते, reconfirm करणे आवश्यक आहे) 600$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी 50$अमेरिकन\nआमच्या कणखर च्या कन्सल्टन्सी शुल्क 500$अमेरिकन\nशिक्षणाचं माध्यम : इंग्रजी\nशिकवणी शुल्क खाली खंडित 1 यष्टीचीत वर्ष.\n* आमंत्रण पत्र खर्च 300$अमेरिकन\n* कुरिअर सेवा शुल्क 100$अमेरिकन\n(परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून विद्यार्थी ठिकाणी युक्रेन दूतावास पाठविले. आम्ही तसेच विद्यार्थी ते प्रत देण्यासाठी) 100$अमेरिकन\nआरोग्य विमा खर्च 100$अमेरिकन\nइमिग्रेशन विमा खर्च 100$अमेरिकन\nवसतिगृह शुल्क (तो विविध विद्यापीठांमध्ये भिन्न असू शकते, reconfirm करणे आवश्यक आहे) 300$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी 100$अमेरिकन\nआमच्या कणखर च्या कन्सल्टन्सी शुल्क 800$अमेरिकन\n2 ते निवास अंतिम वर्ष शिकवणी शुल्क 2300$अमेरिकन दर वर्षी\nशिक्षणाचं माध्यम : इंग्रजी\nशिकवणी शुल्क खाली खंडित 1 यष्टीचीत वर्ष.\n* आमंत्रण पत्र खर्च 250$अमेरिकन\n* कुरिअर सेवा शुल्क 50$अमेरिकन\nव्हिसा समर्थन / पुष्टीकरण\n(परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून विद्यार्थी ठिकाणी युक्रेन दूतावास पाठविले. आम्ही तसेच विद्यार्थी ते एक प्रत द्या.) 50$अमेरिकन\nआरोग्य विमा खर्च 50$अमेरिकन\nइमिग्रेशन विमा खर्च 50$अमेरिकन\nवसतिगृह शुल्क (तो विविध विद्यापीठांमध्ये भिन्न असू शकते, reconfirm करणे आवश्यक आहे) 600$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी 50$अमेरिकन\nआमच्या कणखर च्या कन्सल्टन्सी शुल्क 500$अमेरिकन\n2 ते निवास अंतिम वर्ष शिकवणी शुल्क 2900$अमेरिकन दर वर्षी\nविद्यापीठे मध्यस्थ कंपन्या कोणतीही सूचना न शिकवणी शुल्क बदलण्याचा अधिकार राखून ठेवतो, की नेहमी चालू शिकवणी शुल्क आमच्या ऑफिसमध्ये संपर्क आहे.\nपदवी कालावधी: 4 वर्षे\nमास्टर्स पदवी कालावधी: 2 वर्षे (शिकवणी शुल्क 3000डॉलर / वर्ष, फक्त निवास 1 वर्ष आणि मिश्र खर्च: 700अमेरिकन डॉलर)\nशिकवणी शुल्क खाली खंडित 1 यष्टीचीत वर्ष.\n* आमंत्रण पत्र खर्च 250$अमेरिकन\n* कुरिअर सेवा शुल्क 50$अमेरिकन\n(परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून विद्यार्थी ठिकाणी युक्रेन दूतावास पाठविले. आम्ही तसेच विद्यार्थी ते एक प्रत द्या.) 100$अमेरिकन\nआरोग्य विमा खर्च 100$अमेरिकन\nइमिग्रेशन विमा खर्च 100$अमेरिकन\nवसतिगृह शुल्क (तो विविध विद्यापीठांमध्ये भिन्न असू शकते, reconfirm करणे आवश्यक आहे) 700$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी 100$अमेरिकन\nआमच्या कणखर च्या कन्सल्टन्सी शुल्क 700$अमेरिकन\n2 ते निवास अंतिम वर्ष शिकवणी शुल्क 2500$अमेरिकन दर वर्षी\nपदवी कालावधी: 4 वर्षे\nमास्टर्स पदवी कालावधी: 2 वर्षे(शिकवणी शुल्क 2000डॉलर / वर्ष, फक्त निवास 1 वर्ष आणि मिश्र खर्च: 750अमेरिकन डॉलर)\nशिक्षणाचं माध्यम : इंग्रजी\nशिकवणी शुल्क खाली खंडित 1 यष्टीचीत वर्ष.\n* आमंत्रण पत्र खर्च 250$अमेरिकन\n* कुरिअर सेवा शुल्क 50$अमेरिकन\nव्हिसा समर्थन / पुष्टीकरण\n(परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून विद्यार्थी ठिकाणी युक्रेन दूतावास पाठविले. आम्ही तसेच विद्यार्थी ते एक प्रत द्या.) 500$अमेरिकन\nआरोग्य विमा खर्च 50$अमेरिकन\nइमिग्रेशन विमा खर्च 50$अमेरिकन\nवसतिगृह शुल्क (तो विविध विद्यापीठांमध्ये भिन्न असू शकते, reconfirm करणे आवश्यक आहे) 600$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी 50$अमेरिकन\nआमच्या कणखर च्या कन्सल्टन्सी शुल्क 500$अमेरिकन\n2 ते निवास अंतिम वर्ष शिकवणी शुल्क 2500$अमेरिकन दर वर्षी\nविद्यापीठे मध्यस्थ कंपन्या कोणतीही सूचना न शिकवणी शुल्क बदलण्याचा अधिकार राखून ठेवतो, की नेहमी चालू शिकवणी शुल्क आमच्या ऑफिसमध्ये संपर्क आहे.\nपदवी कालावधी: 4 वर्षे\nमास्टर्स पदवी कालावधी: 2 वर्षे(शिकवणी शुल्क 2600USD / वर्ष, फक्त निवास 1 वर्ष आणि मिश्र खर्च: 750अमेरिकन डॉलर)\nशिक्षणाचं माध्यम : इंग्रजी\nशिकवणी शुल्क 1 वर्ष खाली खंडित.\n* आमंत्रण पत्र खर्च 250$अमेरिकन\n* कुरिअर सेवा शुल्क 50$अमेरिकन\nव्हिसा समर्थन / पुष्टीकरण खर्च\n(इलेक्ट्रॉनिक विद्यार्थी येथे युक्रेन दूतावास पाठविले’ परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थान. आम्ही तसेच व्हिसा समर्थन / विद्यार्थ्यांना पुष्टीकरण एक प्रत द्या.) 50$अमेरिकन\nआरोग्य विमा खर्च 50$अमेरिकन\nवसतिगृह शुल्क(नव्याने नूतनीकरण करून आणि तसेच सुसज्ज खोल्या, एक खोली मध्ये दोन जण) 600$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी 50$अमेरिकन\nआमच्या कणखर च्या कन्सल्टन्सी शुल्क 500$अमेरिकन\nगेल्या वर्षी 2 वर्षापासून शिकवणी शुल्क 2500$अमेरिकन दर वर्षी समावेश निवास व्यवस्था.\nविद्यापीठे मध्यस्थ कंपन्या कोणतीही सूचना न शिकवणी शुल्क बदलण्याचा अधिकार राखून ठेवतो, की नेहमी चालू शिकवणी शुल्क आमच्या ऑफिसमध्ये संपर्क आहे.\nप्रवेश 2018-2019 आता सर्वांसाठी खुले आहे\nयुक्रेन मध्ये livint खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nआमच्या विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक मोफत बोनस\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nप्रवेश 2018-2019 युक्रेन मध्ये खुले आहे\nसर्व परदेशी विद्यार्थ्यांना युक्रेन मध्ये अभ्यास करण्यासाठी आपले स्वागत आहे. आपण युक्रेनियन प्रवेश केंद्र अर्ज करू शकतात.\nयुक्रेन मध्ये प्रवेश कार्यालय\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र युक्रेनियन विद्यापीठे प्रवेश आणि शैक्षणिक प्रक्रिया परदेशी विद्यार्थ्यांना मदत स्थापना केली होती की अधिकृत संस्था आहे.\nNauki अव्हेन्यू 40, 64, खार्कीव्ह, युक्रेन\nअंतिम अद्यतन:22 एप्रिल 18\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nकॉपीराइट सर्व अधिकार आरक्षित 2018 युक्रेनियन प्रवेश केंद्र\nऑनलाईन अर्ज करा\tजागतिक प्रवेश केंद्र\tसंपर्क & समर्थन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/new-delhi-manmohan-singh-on-rahul-gandhi-s-nomination-as-congress-president-485800", "date_download": "2018-04-22T14:28:41Z", "digest": "sha1:NSDJQ3EBX6KNZVE43O3N66KNNXQB4YLO", "length": 15424, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी दिल्ली : राहुल गांधी पक्षात लाडके, मनमोहन सिंह यांची प्रतिक्रिया", "raw_content": "\nनवी दिल्ली : राहुल गांधी पक्षात लाडके, मनमोहन सिंह यांची प्रतिक्रिया\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांनी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल हे पक्षात सर्वांचे लाडके नेते असल्याचं मनमोहन म्हणाले.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनवी दिल्ली : राहुल गांधी पक्षात लाडके, मनमोहन सिंह यांची प्रतिक्रिया\nनवी दिल्ली : राहुल गांधी पक्षात लाडके, मनमोहन सिंह यांची प्रतिक्रिया\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांनी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल हे पक्षात सर्वांचे लाडके नेते असल्याचं मनमोहन म्हणाले.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%AC", "date_download": "2018-04-22T13:55:36Z", "digest": "sha1:SWC5WDSZKSC3OZWC2T4UDTMCHOCGA4VW", "length": 5381, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३७६ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३५० चे - १३६० चे - १३७० चे - १३८० चे - १३९० चे\nवर्षे: १३७३ - १३७४ - १३७५ - १३७६ - १३७७ - १३७८ - १३७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १३७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/dhule-based-flying-club-had-to-make-an-emergency-landing-275772.html", "date_download": "2018-04-22T14:39:23Z", "digest": "sha1:BNWSJ3PQJEFPXI5YEAYRTEN4QAUPSKFG", "length": 11110, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धुळ्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nधुळ्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं\n. या अपघातात पायलटसह दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.\n01 डिसेंबर : धुळे जिल्ह्यातील साक्री इथं एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं. या अपघातात पायलटसह दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.\nधुळे जिल्ह्यातील दार्तती गावाजवळ मुंबई फ्लाईंग क्लबचे विमान कोसळले. विजेच्या तारांना विमान धडकल्याने हा अपघात झाल्याचं कळतंय. ही घटना रात्री उशीरा साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आल्यानंतर पायलट जेपी शर्माने इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला.\nमात्र, जवळ कोणताही धावपट्टी नसल्यामुळे साक्री इथं दार्तती गावाजवळ शेवाळी फाट्याजवळ हे विमान कोसळलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत वैमानिकासह दोन जणांना किरकोळ दुखापत झालीये. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-04-22T14:07:30Z", "digest": "sha1:2ZLBV5M7J2UAW4SYBUY6ODXD5SWGZGIJ", "length": 4797, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ३१० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ३१० चे दशक\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: २८० चे २९० चे ३०० चे ३१० चे ३२० चे ३३० चे ३४० चे\nवर्षे: ३१० ३११ ३१२ ३१३ ३१४\n३१५ ३१६ ३१७ ३१८ ३१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. ३१२‎ (१ क, १ प)\n► इ.स. ३१७‎ (१ प)\n► इ.स.च्या ३१० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n\"इ.स.चे ३१० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ३१० चे दशक\nइ.स.चे ४ थे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pali-st-stand-is-in-bad-condition-273391.html", "date_download": "2018-04-22T14:37:25Z", "digest": "sha1:ZVNXCAP5O4BDRLKDJLMAYD44JJXL3DC2", "length": 13701, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाली देवस्थानाच्या एसटी स्थानकाची दुरावस्था", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nपाली देवस्थानाच्या एसटी स्थानकाची दुरावस्था\nमहामंडळाकडून पालीचा बस थांबा धोकादायक असल्याचा फलकही लावण्यात आलाय. इथल्या थांब्याची इमारत धोकादायक असल्याने या इमारतीजवळ कुणी कँटीनही लावण्यास तयार नाहीये\nपाली,02 नोव्हेंबर: अष्टविनायकांमधील एक जागृत देवस्थान म्हणून कोकणातील पाली प्रसिद्ध आहे. पण .या पाली देवस्थानाच्या एसटी स्टॅन्डची मात्र प्रचंड दुरावस्था झाली आहे.\nपाली म्हटलं की सुंदर अशी बल्लाळेश्वर गणपतीची मूर्ती डोळ्या समोर उभी राहते. अष्टविनायकांमधील हे एक जागृत देवस्थान म्हणून याची ख्याती सर्वप्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात काही भाविक खाजगी वाहनाने येतात तर काही एसटी बसचा पर्याय निवडतात. एसटी बसचा प्रवास म्हणजे सर्वात सुखरूप प्रवास म्हणून ओळखला जातो पण प्रवास जरी सुखरूप असला तरी पाली शहरातील एसटी थांबा मात्र मोडकळीस आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पालीला मोठ्या प्रमाणात वर्दळ चालू असते. इथं मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनानेही भाविक येतात. पण महामंडळाकडून पालीचा बस थांबा धोकादायक असल्याचा फलकही लावण्यात आलाय. इथल्या थांब्याची इमारत धोकादायक असल्याने या इमारतीजवळ कुणी कँटीनही लावण्यास तयार नाहीये. या बस थांब्यावर प्रवासी जीव मुठीत धरून उभे असतात. या स्थानकाची महामंडळाकडून लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येते आहे.\nकाही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीसाठी संप झाला.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐरणीवर आल्या होत्या. त्या संपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पाली स्थानकामुळे एसटीच्या स्थानकांचीही किती दुरावस्था झाली आहे हे कळ. तेव्हा एसटीला पूर्वपदावर आणण्यासाठी आणि पाली स्थानकाच्या समस्या सोडवण्यासाठी आता तरी प्रशासन काही करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nपुढचे 3 दिवस विदर्भात उष्णतेची लाट, कोकणात समुद्र खवळणार, गावांना सतर्कतेचा इशारा\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/rohit-sharma-back-in-action-joins-mumbai-indians-257325.html", "date_download": "2018-04-22T14:37:33Z", "digest": "sha1:ZEUTH5PKHYWF2FIAXAY7WEDURFBFSUBY", "length": 12812, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हिटमॅन' रोहित शर्माचं मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n'हिटमॅन' रोहित शर्माचं मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक\nलवकरच रोहित शर्मा त्याच्या प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहे\n01 एप्रिल : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएलमध्ये दोन वेळा विजेतेपद पटकवणाऱ्या या टीमचा कर्णधार रोहित शर्माची तब्येत आता कमालीची सुधारली आहे. आणि लवकरच रोहित शर्मा त्याच्या प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहे. या टीममधील अजून एक दमदार खेळाडू हार्दिक पांड्या सुद्धा त्याच्या प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहे. या बद्दलची माहिती मुंबई इंडियन्सने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.\nटीम चा कर्णधार रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आणि या दुखापतीला घेऊन त्यांना एक ऑपरेशन सुद्धा कराव लागल होतं. याचप्रमाणे, हार्दिक पांड्या सुद्धा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या प्रॅक्टिस मॅचच्या दरम्यान खांद्याला दुखापत झाली होती, आणि याच कारणावरुन हार्दिक पांड्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सहभाग घेऊ शकला नाही. परंतू आता हार्दिक पांड्या पुन्हा एकदा आयपीएल प्रैक्टिस साठी सज्ज झाला आहे.\nरोहित शर्मा समोरील आव्हानं...\nरोहित शर्मा आयपीएल 2017 साठी जेव्हा मैदानात उतरेल त्यावेळी, त्याच्या खांद्यावर महत्वपूर्ण जवाबदारी असणार आहेत. ती म्हणजे मागील सिरीजमधील मुंबई इंडियन्सच्या खराब खेळीला सुधारवण्याचं आव्हान त्याच्या टीमसमोर आणि रोहित शर्मावर आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि डेक्कन चार्जर्स या टीममध्ये खेळला आहे. आणि यावेळी मुंबई इंडियन्ससहीत टीमची जबाबदारी रोहित शर्मावर असणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Mumbai Indiansrohit sharmaमुंबई इंडियन्सरोहित शर्मा\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/how-to-apply-kajal-117012700027_3.html", "date_download": "2018-04-22T14:26:00Z", "digest": "sha1:QH64M4ODJIXAUXYF7DXWPEONTJTT5ZKT", "length": 7065, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काजळ पसरू नये म्हणून हे करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाजळ पसरू नये म्हणून हे करा\nनेहमी उच्च ब्रँडेड काजळ वापरा. बाजारात अनेक आणि स्वस्त पर्याय उपलब्ध असले तरी आपल्याला सर्वोत्तम काजळ निवडायचे आहे हे लक्षात असू द्या. इतर काजळ लवकर पसरतात आणि डोळ्यांच्या जवळपास डाग सोडतात.\nकाही केल्या काजळ टिकत नसेल तर जेल लाइनर वापरा. हे घट्ट असतं आणि पसरत नाही. पेंसिल काजळच्या तुलनेत हे महाग असले तरी दिवसभर टिकून राहतात.\nओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी सोपे उपाय\nभाताने दूर करा चेहर्‍याची टॅनिंग\nदाट केसांसाठी बेसन हेअर मास्क\nडार्क सर्कल्स लपवण्यासाठी घरी बनवा कंसीलर\nयावर अधिक वाचा :\nकाजळ पसरू नये म्हणून हे करा\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=38&t=406&p=645", "date_download": "2018-04-22T13:57:42Z", "digest": "sha1:GPVCMD5RSBW7Z7HZD6JKCY2UFXY73C7L", "length": 4628, "nlines": 129, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "रामनवमीच्या हार्दीक शुभेच्छा - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान General शुभेच्छा विभाग\nयेथे सर्वप्रकारच्या शुभेच्छा दिल्या जातिल\nसियावर रामचंद्र की जयरामनवमीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छारामनवमीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा\nReturn to “शुभेच्छा विभाग”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://medium.com/thegunvant/mersalvsmodi-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-a6861678d0f5", "date_download": "2018-04-22T14:46:09Z", "digest": "sha1:6UNXHT73CMO476GDAUNAFDBMBAB5IZPX", "length": 4414, "nlines": 34, "source_domain": "medium.com", "title": "#MersalVsModi नेमकं काय आहे?? – The Gunvant – Medium", "raw_content": "\n#MersalVsModi नेमकं काय आहे\n#MersalVsModi हा ट्रेंड कालपासून सोशल मिडीयावर धूमाकुळ घालतोय. नेमकं काय आहे या ट्रेंड मागे\nतर मेरसल हा एक नुकताच रिलीज झालेला तमिळ चित्रपट आणी चित्रपटाचा नायक आहे साक्षात ‘सुपरस्टार विजय’. या चित्रपटात एक डायलॉग आहे कि “सिंगापूर आणी इतर देशात GST 7% असून सर्व मेडिकल सेवा मोफत आहेत, तर भारतात GST 28% असूनहि मेडिकल सेवा फ्री का नाही ” ह्या पंच डायलॉग ने मोदीसरकार चांगलच हादरलयं.\nतामिळनाडू भाजप ने या चित्रपटातून हा डायलॉग डिलीट करण्याची मागणी केली आहे. या गळचेपी ला कमल हसन पासून ते सर्वसामन्य तमिळ तरुणांनी कडकडून विरोध केलाय. त्यातच टाइम्स नाऊ ने (कृपया बीजेपी नाऊ वाचा) उताविळपणे #MersalVsModi हा हॅशटॅग सुरु केला, त्यावर तमिळ जनता तुटून पडली.\nह्या सगळ्यात एक मुद्द्या प्रामुख्यान समोर आलो तो म्हणजे एका चित्रपटातील पात्र सरकारच्या धोरणावर भाष्या करू शकत नसेल तर तिथे सर्वसामान्य नागरिकांची काय बात या ट्रेंड मध्ये जवळपास सगळ्यांनाच प्रखरतेन जाणवलेला हा मुद्दा.\nमला तर हा डायलॉग चिक्कार आवडून गेला. जलिलकट्टु च्या वेळेस खुलेआम पाठींबा असो का #SaveFarmers अभियान असो अशा व्यापक सामाजिक भूमिकांमुळे विजय तमिळ तरुणाईच्या गळयातलं ताईत बनला आहे. आणी ह्या मूर्खपणा मुळे आता भाजप ने आपला तामिळनाडूत पाय टाकण्याचा दरवाजा कायमचा बंद केला असे मी स्पष्ट सांगू शकतो, कारण आंध्रप्रदेश व तामिळनाडू चे राजकारण पूर्णपणे सिनेमा केंद्रित आहे. त्यात विजयशी पंगा घेणे मोदीना कधीच परवडणार नाहीये. कारण हाच तो विजय आहे, ज्याला भेटल्याशिवाय मोदींनी 2014 लोकसभा निवडणुकांचा प्रचार तामिळनाडूत सुरु केला नव्हता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://learn-modi-script.blogspot.com/2017/04/lesson-1-4.html", "date_download": "2018-04-22T13:55:23Z", "digest": "sha1:GK5VGS3CLLV2HEHOR2HC7NSJNHK6EJK7", "length": 2938, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "पाठ १.४ | Lesson 1.4", "raw_content": "\nमंगळवार, २५ एप्रिल, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे १२:५१ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पाठ १.४, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/navi-mumbai-reliance-hospital-fire-473750", "date_download": "2018-04-22T14:12:47Z", "digest": "sha1:QX3XJI5S57SSQIZKGXS3633O7YNIKAH3", "length": 14418, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी मुंबई : कोपरखैरणेतील रिलायन्स रुग्णालयाला लागलेली आग आटोक्यात", "raw_content": "\nनवी मुंबई : कोपरखैरणेतील रिलायन्स रुग्णालयाला लागलेली आग आटोक्यात\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनवी मुंबई : कोपरखैरणेतील रिलायन्स रुग्णालयाला लागलेली आग आटोक्यात\nनवी मुंबई : कोपरखैरणेतील रिलायन्स रुग्णालयाला लागलेली आग आटोक्यात\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-municipal-election-exit-poll-31575", "date_download": "2018-04-22T14:36:54Z", "digest": "sha1:M6BSLCBK3PZBVSDLW4QMIFFHT3M5YPKU", "length": 13543, "nlines": 224, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai municipal election exit poll पुन्हा एकदा 'कमल का फूल' | eSakal", "raw_content": "\nपुन्हा एकदा 'कमल का फूल'\nबुधवार, 22 फेब्रुवारी 2017\nमतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपला अनुकूल\nमतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपला अनुकूल\nमुंबई - महानगरपालिकांच्या सत्तासंग्रामात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये \"कॉंटे की टक्कर' होईल. येथे शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळणार असल्या तरीसुद्धा भाजप मात्र दुसऱ्या स्थानी राहील. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात कमळ फुलणार असून, ठाण्यामध्ये शिवसेनेची, तर नागपूरमध्ये भाजपची सत्ता येईल, असे \"ऍक्‍सिस-इंडिया टुडे', \"झी-24' तास या वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाची दिशा बदलण्यात आली असली तरीसुद्धा पक्षाची दशा बदलण्यात मात्र \"राज'नितीला यश आलेले नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला नेहमीप्रमाणे यंदाही शहरांवर आपला ठसा उमटविता आलेला नाही.\nशिवसेना... 86 ते 92\nकॉंग्रेस... 30 ते 34\nराष्ट्रवादी कॉंग्रेस... 3 ते 6\nकॉंग्रेस... 35 ते 41\nशिवसेना... 2 ते 4\nराष्ट्रवादी कॉंग्रेस...60 ते 66\nशिवसेना... 4 ते 6\nकॉंग्रेस... 34 ते 36\nराष्ट्रवादी कॉंग्रेस... 4 ते 6\nशिवसेना... 12 ते 17\nराष्ट्रवादी कॉंग्रेस...55 ते 60\nशिवसेना... 60 ते 65\nकॉंग्रेस... 3 ते 5\nराष्ट्रवादी कॉंग्रेस... 28 ते 30\nशिवसेना... 90 ते 96\nराष्ट्रवादी कॉंग्रेस... 3 ते 5\nसट्टा बाजार शिवसेनेच्या बाजूने\nमहापालिका निवडणुकीच्या निकालांबाबत राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विविध अंदाज व्यक्त होत असताना सट्टा बाजारही चांगलाच तापला आहे. मायानगरीत तब्बल 2 हजार कोटींचा सट्टा लागला असून, शिवसेना हीच बुकींची पहिली पसंती आहे. येथे शंभर जागांसाठी 0.34 पैसे हा दर जाहीर करण्यात आला आहे. भाजपने विजयाचा दावा केला असला तरीसुद्धा बुकींची पसंती मात्र शिवसेनाच असल्याचे दिसते. मुंबईत भाजपला केवळ 50 जागा मिळतील, असा त्यांचा अंदाज असून, भाजपसाठी 4.10 रुपये एवढा दर देऊ करण्यात आला आहे.\nविश्वास गोफण यांनी केले 45 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप\nपाली : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करायचा असेल तर...\nलोकन्यायालयात 4 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांची वसूली\nनिफाड : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र...\nलग्नाच्या मांडवातून थेट श्रमदानास..\nसांगली - जिल्ह्यातील वांगी गावचे सुपुत्र विशाल मधुकर सुतार यांचा लिंब गावातील माया हिच्याशी आज साडेबाराच्या मुहूर्तावर विवाह झाला. विशाल हा...\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3237", "date_download": "2018-04-22T14:22:50Z", "digest": "sha1:P2BAFQ7EQM6SJXCHNDP6FY2PBDICDNBN", "length": 107767, "nlines": 426, "source_domain": "mr.upakram.org", "title": "लोकपाल विधेयक आणि अण्णांच्या मागण्या | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलोकपाल विधेयक आणि अण्णांच्या मागण्या\nपंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आवाहनाला न जुमानता कालपासून लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे आमरण उपोषणावर बसले आहेत. किरण बेदी, स्वामी अग्निवेश, योगगुरू रामदेव पासून आर्ट ऑफ लिविंगवाले रविशंकर पर्यंत समाजातल्या थोरामोठ्यांनी आणि विविध समाजसेवी संस्थांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आणि सर्वसामान्यांनाही भारत भ्रष्टाचारमुक्त व्हावा असे वाटते. त्यामुळे त्यांचाही अर्थातच पाठिंबा आहे.\n१९६९सालापासून आतापर्यंत मंजूर न होऊ शकलेले लोकपाल विधेयक पारित व्हायला हवे आणि राजकीय व्यक्ती, नोकरशहांवर भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यसाठी एक स्वतंत्र यंत्रणा (निवडणूक आयोगाप्रमाणे) उभारण्यात यायला हवी ह्याबाबत दुमत नसावेच.\nमसुदा बनविण्याच्या संयुक्त समितीत ५० टक्के सरकारी प्रतिनिधी तर ५० टक्के नागरिक आणि बुध्दिमंतांचे प्रतिनिधित्व असावे.\nभ्रष्टाचाराच्या खटल्यांचा तात्काळ निवाडा व्हावा.\nभ्रष्ट अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार मिळावे.\nभारताच्या सरन्यायाधीशांसकट कोणत्याही न्यायाधीशाच्या विरोधात थेट चौकशी आणि कारवाई करण्याचा अधिकार मिळावा.\nलोकपाल समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये.\nदोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्ष ते जास्तीत जास्त आजन्म कारावासाची शिक्षा असावी. सध्याच्या तरतुदींनुसार ही शिक्षा सहा महिने ते सात वर्ष इतकी आहे.\nह्या मागण्यावाचून पडणारे प्रश्न:\nह्या मागण्या तुम्हाला वाजवी वाटतात का असल्यास किंवा नसल्यास का\nकिंवा ह्यापैकी कुठल्या मागण्या तुम्हाला वाजवी किंवा अवाजवी वाटतात\nकाँग्रेस अण्णाकृत मसुद्याला का बरे विरोध करते आहे\nनवीन कायदा आणून भ्रष्टाचार दूर करता येईल काय\nअण्णांची तुलना गांधींशी करणे योग्य आहे काय\nहे भारताचे दुसरे स्वांतत्र्ययुद्ध आहे काय\nया मागण्या फारच सौम्य आहेत. भ्रष्टाचारी अधिकारी व मंत्री यांना गुन्हा सिद्ध झाल्यास गोळ्या घालून यमसदनी पाठवण्याची शिक्षा खरे तर आवश्यक आहे. अण्णा अतिशय चांगले स्ट्रॅटेजिस्ट आहेत. कोठपर्यंत ताणायचे व कोठे सोडायचे हे त्यांना उत्तम समजते. या बाबतीत त्यांना गांधींजीचे उत्तम अनुयायी म्हणता ये ईल. मला असे वाटते की ते अशी समिती सरकारने घोषित केली की उपोषण सोडतील.\n* ह्या मागण्या तुम्हाला वाजवी वाटतात का असल्यास किंवा नसल्यास का असल्यास किंवा नसल्यास का\nमागण्या खरच सौम्य आहेत. भ्रष्टाचार हा एक सर्वात मोठा विश्वासघात असून तो एक देशद्रोह आहे. आणि देशद्रोह्याला ५ साल तुरूंगवास फार कमी आहे.\n* किंवा ह्यापैकी कुठल्या मागण्या तुम्हाला वाजवी किंवा अवाजवी वाटतात\nएकही नाही. सर्वच सौम्य आहेत.\n* काँग्रेस अण्णाकृत मसुद्याला का बरे विरोध करते आहे\nचोर लोक कसं काय मान्य करतील बुआ ते. आपली xx वाचवत आहेत.\n* नवीन कायदा आणून भ्रष्टाचार दूर करता येईल काय\nशक्यता कमी आहे. फक्त कायदा आणून उपयोग नाही.\n१. कायद्याचे संरक्शणकर्ते (पोलिस) ह्यांच्यावर आधी कठोर कायदे तयार करा.\n२. न्यायव्यवस्थेत बदलाव आणावा लागेल.\n* अण्णांची तुलना गांधींशी करणे योग्य आहे काय\nयोग्य नाही. पण केलीच तर अण्णा इज दि ग्रेट.\n* हे भारताचे दुसरे स्वांतत्र्ययुद्ध आहे काय\nम्हणायला काही हरकत नाही.\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nसर्व प्रश्नांना उत्तर 'होय'\nवरील सर्व प्रश्नांना 'होय' हे उत्तर देईन.\nसरकारी नोकरांच्या भ्रष्टाचाराबद्दल चाणक्य अर्थशास्त्रात म्हणतो, की 'मासा पाण्यात पोहत असताना कधी पाणी पितो ते समजत नाही, तसा सरकारी अधिकारी कधी लाच खातो तेही समजणे कठीण'\nआज मात्र हा भ्रष्टाचार कुणालाही बघता येतो, किंबहुना सरकारी कार्यालयात जाणे म्हणजे पैसे चारण्याची तयारी ठेऊन जाणे, हे प्रत्येकजण गृहित धरतो. राजकीय नेत्यांचा नंगानाच जनता उघड्या डोळ्याने बघत राहते. अशा वेळी अण्णा हजारेंसारख्यांना किमान नैतिक पाठिंबा देणे, हे या देशाची काळजी असणार्‍या प्रत्येकाचे कर्तव्य ठरते.\nपॉवर करप्ट्स्, ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्यूटली, हे वाक्य भारतीय राजकीय व्यवस्थेबाबत अगदी चपखल लागू पडते. यावर साधा उपाय हा चेक्स ऍन्ड बॅलन्स थिअरी हाच आहे.\nराजेशघासकडवी [06 Apr 2011 रोजी 13:36 वा.]\nलोकपाल विधेयक नक्की काय आहे याची थोडी माहिती द्यावी.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nलोकपाल विधेयकातील तरतुदींनुसार सर्वसामान्य नागरिकाला देशाचे पंतप्रधानपासून सर्वाच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाविरुद्ध त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी करता येतील.\n१९६८ साली ४ थ्या लोकसभेपुढे पहिल्यांदा लोकपाल विधेयक मांडण्यात आले होते. तेव्हा ते लोकसभेत पारित झाले पण राजसभेने मात्र स्वीकृती दिली नाही. तेच लोकपाल विधेयक त्यानंतर १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ मध्ये सतत आणि सलग मांडण्यात आले. पण अद्यापही ह्या विधेयकाला मंजुरी मिळालेली नाही.\nगेल्या वर्षी जनलोकपाल विधेयक ह्या नव्या नावासह आणि काही नव्या मागण्यांसह हे विधेयका पुन्हा एकदा मांडण्यासाठी जोराचे प्रयत्न सुरू झाले. डिसेंबर २०१० मध्ये नव्या विधेयकाचा मसुदा सरकारला सादर करण्यात आला. त्यातील काही मागण्या चर्चाप्रस्तावात दिलेल्या आहेतच. सध्या मीडियात दिसणारा वाढता जनरेटा हा ह्या विधेयकासाठीच आहे.\nका बरे मंजुरी मिळाली नाही\n१९६८ साली ४ थ्या लोकसभेपुढे पहिल्यांदा लोकपाल विधेयक मांडण्यात आले होते. तेव्हा ते लोकसभेत पारित झाले पण राजसभेने मात्र स्वीकृती दिली नाही. तेच लोकपाल विधेयक त्यानंतर १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ मध्ये सतत आणि सलग मांडण्यात आले. पण अद्यापही ह्या विधेयकाला मंजुरी मिळालेली नाही.\nप्रत्येक वेळेस राज्यसभेनेच मंजुरी दिली नाही का आणि दिली नसल्यास काय कारण असावे आणि दिली नसल्यास काय कारण असावे राज्यसभेत साहित्यिक, कलावंत वगैरे अशा बुद्धिवंतांचा भरणा असतो तर मग संयुक्त समितीत बुध्दिमंतांचे प्रतिनिधित्व मिळाल्याने फायदा होईल का\nचर्चा प्रस्ताव मांडल्याबद्दल आभारी आहे.\nश्री. अण्णा हजारे हे एक सच्चे व्यक्तीमत्व आहे. त्यांचे देशावर खरेखुरे प्रेम म्हणजे 'नि:स्वार्थी प्रेम' आहे. त्यांच्या या आंदोलनाला माझा भावनेच्या स्तरावर पाठिंबा आहे. बौद्धीक स्तरावर मात्र अनेक प्रश्न असल्यामुळे मी कृतीशील पाठींबा देवू शकत नाही.\nआत्ता टप्प्या-टप्प्याने उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.\n1. मसुदा बनविण्याच्या संयुक्त समितीत ५० टक्के सरकारी प्रतिनिधी तर ५० टक्के नागरिक आणि बुध्दिमंतांचे प्रतिनिधित्व असावे.\n 'सरकारी प्रतिनिधी' बुद्धीमंत नसतात कां प्रतिनिधित्व कोणी द्यावे\n2. भ्रष्टाचाराच्या खटल्यांचा तात्काळ निवाडा व्हावा.\n3. भ्रष्ट अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार मिळावे.\n4. भारताच्या सरन्यायाधीशांसकट कोणत्याही न्यायाधीशाच्या विरोधात थेट चौकशी आणि कारवाई करण्याचा अधिकार मिळावा.\nचपराश्यापासून ते थेट न्यायाधिशापर्यंत सगळेच भ्रश्टाचर करतात हे सगळे माहित असताना खटला चालवायचा कसां\n5. लोकपाल समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये.\nही एक भावना आहे. हा वैचारीक मुद्दा होत नाही.\n6. दोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्ष ते जास्तीत जास्त आजन्म कारावासाची शिक्षा असावी. सध्याच्या तरतुदींनुसार ही शिक्षा सहा महिने ते सात वर्ष इतकी आहे.\nभ्रश्टाचार नेमका कोणत्या कारणांमुळे घडतो ह्याची उत्तरे मिळाली आहेत कां ह्याची उत्तरे मिळाली आहेत कां ती उत्तरे मिळाली असतील तर ती पद्धतशीरपणे मांडा. मग त्यावर आधारीत कायदा बनवता येवू शकतो.\nइतर प्रश्न व त्यांची उत्तरे:\n* ह्या मागण्या तुम्हाला वाजवी वाटतात का असल्यास किंवा नसल्यास का\n* किंवा ह्यापैकी कुठल्या मागण्या तुम्हाला वाजवी किंवा अवाजवी वाटतात\nचूकीच्या गोश्टी राजरोसपणे घडताहेत तेंव्हा कोणीतरी काहीतरी करायला हवे हे मान्य\nफक्त विचार करीत बसलो तर कृती घडत नाही. ह्या न्यायाने अण्णांच्या मागण्या व त्या संबंधित कृतीला भावनेच्या स्तरावर पाठींबा आहे.\n* काँग्रेस अण्णाकृत मसुद्याला का बरे विरोध करते आहे\nकाँग्रेस हा एक बुद्धीमान पक्श आहे. त्यांचा विरोध अण्णांच्या मसुद्याला नसून, राश्ट्रीय स्तरावर उभरत असलेल्या एका नव्या नियंत्रण रचनेला आहे.\n* नवीन कायदा आणून भ्रष्टाचार दूर करता येईल काय\nह्या संबंधातील 'सक्शम कायदा' तेंव्हाच अस्तित्वात येवू शकतो, जेंव्हा मानवी स्तरावर 'आर्थिक भ्रश्टाचार कां होतो' किंवा 'कां करावासा वाटतो' किंवा 'कां करावासा वाटतो' ह्याची उत्तरे मिळतील.\n* अण्णांची तुलना गांधींशी करणे योग्य आहे काय\nगांधींच्या काळी जी स्थिती होती, तिच स्थिती आत्ता परतून आलेली आहे, असे वाटते. 'जनतेला ओरबाडून, लूटून खाणार्‍या एका प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड' अशी अवस्था आत्ताची आहे असे मला वाटते.\n* हे भारताचे दुसरे स्वांतत्र्ययुद्ध आहे काय\n किचिंत फरक आहे. हे 'प्रस्थापित व्यवस्थेवर वैचारीक नियंत्रण मिळवण्यासाठीचे युद्ध' आहे. ज्याची परीणीती 'परस्परावलंबन' ह्या स्थितीकडे होईल.\n>> 1. मसुदा बनविण्याच्या संयुक्त समितीत ५० टक्के सरकारी प्रतिनिधी तर ५० टक्के नागरिक आणि बुध्दिमंतांचे प्रतिनिधित्व असावे.\n 'सरकारी प्रतिनिधी' बुद्धीमंत नसतात कां\nप्रत्येक क्षेत्रात राखीव जागा काढून सरकारनेच असे म्हणले आहे की मागस वर्गास (मग ते बुध्दीमान असो वा नसो) प्राधान्य द्यावे.\nम्हणजेच सरकारी प्रतीनीधी बुद्धीमान असतीलच असं नाही (आणी मोस्टली (माझा अनूभव) नसतात).\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nबरं मग सांगा तरी बुद्धीमंत कोणास म्हणू नये ते\n' हा प्रश्न लिहीताना माझ्या डोळ्यासमोर -\nमहेश भट्ट, शबाना आझमी, अरुंधती रॉय, पूजा बेदी, अमिर खान, जावेद अख्तर, अलेक पदमसी (इत्यादी वाकडे-तिकडे चेहरे) अशा लोकांचे चेहरे नजरेसमोर आले होते. जो मिडीया समोर छानपणे मुद्दे मांडू शकतो, हक्काने मांडू शकतो, त्यांना बुद्धीमंत म्हणावे कां असा माझा अर्थ होता.\nचांगली वकृत्त्व शैली हा एवढा एकच गुण बुद्धीमंत म्हणवून घेण्यासाठी असता कामा नये.\nसरकारी प्रतिनीधी प्रत्यक्श कायद्याच्या अनुशंगाने काम करत असतात. त्यांना कायद्याच्या अंमलबजावणीच्या खाचा-खोचा जास्त कळतात. हे मी अनुभवाने सांगतो. कारण मी निम-सरकारी कर्मचारी आहे. म्हणजे 'मी बुद्धीमंत आहे' असे मात्र मी म्हणत नाही हं खरंचं शपथ्थ घेवून सांगतो\nउच्चारांप्रमाणे भाषा किंवा भाशा लिहिली जावी या उरफाट्या तर्कापुढे लोटांगण घालत असतानाही वकृत्त्व हा शब्द खड्यासारखा टोचत आहे. वक्रोक्तिसारखे वाटते. रावले यांनी भावना समजून घ्याव्यात. वक्तृत्व.\nआह को चाहिये, इक उम्र असर होने तक\nकौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक\n--उच्चारांप्रमाणे भाषा किंवा भाशा लिहिली जावी ---\nहा रावले साहेबांचा तर्क इंग्रजीला लावला तर जगभर क्रांति होइल. बट- ह्या शब्दाच्या अर्थछटा कशा स्पेलल्या जातील हे मला तरी नाही कळले. रावले साहेबांनी समजावुन सांगितले तर उपकृत होइल.\nमुक्तसुनीत [06 Apr 2011 रोजी 15:14 वा.]\n१. इथेही चांगली चर्चा झालेली आहे : http://www.misalpav.com/node/17536#new . अनेक प्रतिसाद आणि लिंक्स् मधून चांगली माहिती मिळत आहे.\n२. आता थोड्या प्रश्नांचा परामर्ष -\nह्या मागण्या तुम्हाला वाजवी वाटतात का असल्यास किंवा नसल्यास का\nमागण्या सौम्य आहेत. आय डोंट् थिंक् दे हॅव इनफ टीथ्.\nकिंवा ह्यापैकी कुठल्या मागण्या तुम्हाला वाजवी किंवा अवाजवी वाटतात\n\"मसुदा बनविण्याच्या संयुक्त समितीत ५० टक्के सरकारी प्रतिनिधी तर ५० टक्के नागरिक आणि बुध्दिमंतांचे प्रतिनिधित्व असावे. \" ही मागणी मला नीटशी कळलेलीच नाही.\n३. या सर्व बाबतीत \"काशीस जावे नित्य वदावे\" हे बरोबर वाटतं. खरा बदल जेव्हा होईल तेव्हा होईल. पण त्याचा धोशा लावून धरणे बरोबर. अण्णा हजारेंचे प्रस्तुत आंदोलन \"अ मीअर ब्लीप्\" ठरू नये इतकी इच्छा.\nअण्णा हे नव्या काळातील गांधी आहेत्........\nअण्णांची तुलना गांधींशी करणे योग्य आहे काय\nमुळात इथे तुम्ही गृहीत धरत आहात, की गांधी हे एक भ्रष्टाचारविरोधी व्यक्तिमत्व होते. टिळक फंडातील भ्रष्टाचार कुणाच्या नाकाखाली झाला बरे \nअसो..अण्णा सध्या कोफी टेबल भ्रष्टाचारविरोधी चर्चेचे खास आवडते आहेत. टाईम्स् नाऊ चॅनेल आज त्यांचे भाषण दिवसभर दाखवत होते..सध्याच्या सोफ्टवेअर व मॅनेजमेंटच्या पब्लिकला अण्णा खास आवडत आहेत् असे दिसते..........\nउपक्रमवर लेखन करणार्‍या सर्व तरूण मंडळींना माझी कळकळीची विनंती आहे की गांधी या व्यक्तीमत्वावर लिहिताना पूर्ण अभ्यास करून लिहावे. निदन कमीतकमी ऍटनबरो यांचा चित्रपट तरी बघावा. स्वत:चे अज्ञान लोकांपुढे पाजळून स्वत:चे हसू करून घेऊ नये.\nइतरांना सल्ले देण्या अगोदर\nइतरांना सल्ले देण्या अगोदर शक्य असल्यास सावरकरांचे गांधी गोंधळ हे आधी वाचावे व मग कुठलाही चित्रपट पाहावा अशी विनंती .\nमुक्तसुनीत [06 Apr 2011 रोजी 15:39 वा.]\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nअण्णांचे उपोषण आणि राजकारण\nप्रमोद सहस्रबुद्धे [06 Apr 2011 रोजी 15:49 वा.]\nमहत्वाच्या आणि ताज्या प्रश्नाला हात घातल्या बद्दल धन्यवाद.\nशासकीय लोकपाल विधेयक आणी जनलोकपाल विधेयक अशा या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत.\nजनलोकपाल बिलाचा मसूदा अजून मिळाला नाही. या मसूद्यात लोकपालांच्या अधिकाराच्या आणि नेमणूकीबाबत वेगळे मत व्यक्त केल्याचे दिसते.\nलेखात लिहिलेल्या मागण्यांपेक्षा या मागण्या थोड्या वेगळ्या वाटतात. अधिक माहिती मिळवून प्रतिसाद लिहिण्याचा प्रयत्न करीन.\n* ह्या मागण्या तुम्हाला वाजवी वाटतात का असल्यास किंवा नसल्यास का\n* किंवा ह्यापैकी कुठल्या मागण्या तुम्हाला वाजवी किंवा अवाजवी वाटतात\n1. मसुदा बनविण्याच्या संयुक्त समितीत ५० टक्के सरकारी प्रतिनिधी तर ५० टक्के नागरिक आणि बुध्दिमंतांचे प्रतिनिधित्व असावे.\n2. भ्रष्टाचाराच्या खटल्यांचा तात्काळ निवाडा व्हावा.\n3. भ्रष्ट अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार मिळावे.\n4. भारताच्या सरन्यायाधीशांसकट कोणत्याही न्यायाधीशाच्या विरोधात थेट चौकशी आणि कारवाई करण्याचा अधिकार मिळावा.\nसध्यातरी नाही. सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही पदे वगळावीत. नाहीतर \"सेपरेशन ऑफ पावर्स\"/\"चेक्स अँड बॅलन्सेस\"मध्ये गडबड होईल असे वाटते.\n5. लोकपाल समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये.\nवाक्यार्थ समजला नाही. \"राजकीय हस्तक्षेप\" म्हणजे काय असतो निवडणुकीत जिंकलेल्या सर्व लोकांना \"राजकीय\" म्हणण्याची प्रथा आहे, आणि ती मला मान्यही आहे. त्यांनी केलेली अधिकृत कार्ये म्हणजे \"कारवाई\" म्हणा किंवा \"हस्तक्षेप\" म्हणा. जर कुठल्याच निवडून आलेल्या अधिकार्‍यांना कारवाई करता येत नसेल, तर लोकपालावरती लोकांचा तरी अंकुश कसा राहू शकेल\n6. दोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्ष ते जास्तीत जास्त आजन्म कारावासाची शिक्षा असावी. सध्याच्या तरतुदींनुसार ही शिक्षा सहा महिने ते सात वर्ष इतकी आहे.\nअसो बुवा या प्रमाणात, मला माहीत नाही. हे तपशील होत. नेमक्या किती प्रमाणात शिक्षेने सुपरिणाम होतील त्यासाठी मार्केट-विश्लेषण हवे. चीनसारखी देहांतदंडाची शिक्षा नको, हे तर आहेच.\n* काँग्रेस अण्णाकृत मसुद्याला का बरे विरोध करते आहे\nकुठलाही सत्ताधारी पक्ष विरोध करेल. सत्ता मिळण्याची शक्यता असलेला विरोधी पक्ष कुठवर समर्थन करेल - विधेयक पारित होण्याची शक्यता कमी असेस्तोवर. चरत्या कुरणाला कुंपण लावायचे म्हटले, तर कोणीही गुराखी विरोधच करेल. मात्र चरायला मिळत नसेल, तर कुंपण घालण्याबाबत समर्थन करणारे भेटतील.\n* नवीन कायदा आणून भ्रष्टाचार दूर करता येईल काय\nकाही काळासाठी फरक पडू शकेल. चोर-पोलिसांचा खेळ आहे. कायदे करण्याच्या पायरीनंतर पळवाट काढायची पायरी असते. मग पुन्हा पळवाट बंद करण्यासाठी कायदा करायचा... मात्र नुसत्या गिरक्या घेण्यापेक्षा प्रत्येक चक्रानंतर थोडी प्रगती होत असेल तर बरे आहे.\n* अण्णांची तुलना गांधींशी करणे योग्य आहे काय\nमाहीत नाही. डावपेचांबाबत कोणाचीही तुलना कोणाबरोबरही करता येते. त्यातून समज गहिरी होत असेल, तर काही फायदा आहे.\n* हे भारताचे दुसरे स्वांतत्र्ययुद्ध आहे काय\nकदाचित. लोकशाही कार्यक्षम असेल तर ती \"कधीच न संपणारी, सदैव चालू क्रांती\" अशी असते.\nहू विल जज दी जजेस\nसर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही पदे वगळावीत. नाहीतर \"सेपरेशन ऑफ पावर्स\"/\"चेक्स अँड बॅलन्सेस\"मध्ये गडबड होईल असे वाटते.\nसभरवाल, बालकृष्णन (माजी) आणि कापडिया (आजी) ह्या सरन्यायाधीशांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्या आरोपांची चौकशी कुणी करायची हा मुद्दा आहे. बालकृष्णन ह्यांनी सरन्यायाधीशाचे कार्यालयाला माहिती अधिकाराच्या कायद्याच्या कक्षेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता.\nलोकपाळावर पाळत कोण ठेवेल\nबरोबर. न्यायाधीशांवर पाळत ठेवणारे कोणी हवे. प्रश्न आहे की लोकपालावर पाळत कोण ठेवेल.\nसत्ता-विभक्त प्रकारच्या लोकशाहीचा या विषयी असा तोडगा आहे : दोनपेक्षा अधिक सत्ताकेंद्रे अशी ठेवावीत, की ज्यांच्यापैकी कुठलेही एक वरचढ नाही. मात्र एकापेक्षा अधिक सत्ताकेंद्रे एकत्र येऊन उर्वरित सत्ताकेंद्रापेक्षा वरचढ असतात.\nया वरिष्ठ केंद्रांची क्षेत्रे अशी ठरवावीत, की त्यांचे कायमस्वरूपी तट पडणार नाहीत.\nउदाहरणार्थ : कित्येक देशांत कायदेमंडळ (लेजिस्लेचर), शासन (ऍड्मिनिस्ट्रेशन), आणि न्यायालये (ज्युडिशियरी) अशी तीन सत्ताकेंद्रे असतात. कधी कायदेमंडळ आणि शासन एकत्र येतात आणि न्यायालयाला खाली खेचतात (शाह बानो); कधी शासन आणि न्यायालय एकत्र येऊन विधिमंडळाला खाली खेचतात (पक्षांतरविरोधी कायद्याची अंमलबजावणी); कधी विधिमंडळ आणि न्यायालय एकत्र येतात आणि शासनाला खाली खेचतात (अविश्वास ठरावांच्या बाबतीत न्यायालयीन कारवाई).\nआता लोकपाल नावाचे चवथे उच्च सत्ताकेंद्र असले तर असायला हरकत नाही. पण असे व्हायला नको की लोकपालावर कुणाचीच पाळत नाही. शिवाय केंद्राचे क्षेत्र ठरवताना असेही चातुर्य हवे, की लोकपाल कुठल्याशा एकाच अन्य सत्ताकेंद्राशी कायमस्वरूपी तह करणार नाही.\nपरंतु उच्च सत्ताकेंद्रांच्या संख्येबाबत बहुधा काही कमाल मर्यादा असावी. याबद्दल अगदी काटेकोर विचार सांगता येणार नाही, पण दहा-वीस उच्च सत्ताकेंद्रांपेक्षा कमी असावीत, असे मला वाटते. (खरे तर तीन हा आकडाच सध्यातरी मला आवडतो.)\nनितिन थत्ते [06 Apr 2011 रोजी 17:35 वा.]\nधनंजय यांच्याशी साधारण सहमत आहे.\nइतरत्र लिहिलेला प्रतिसाद चोत्य् पस्ते करत आहे. विकास यांच्याकडून एक दुवा दिला गेला होता. त्या दुव्यातली सध्याची सिस्टिम आणि सिव्हिल सोसायटीने (म्हणजे नक्की कोणी) प्रस्तावित केलेली सिस्टिम यातील तुलना दिलेली आहे ती बरोबर आहे की नाही हे माहिती नाही. फक्त प्रस्तावित सिस्टिमवरची टिपण्णी आहे.\nभ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. पण सदरच्या मागण्या फारश्या विचारपूर्वक केल्या गेलेल्या नाहीत. (किंवा फार विचारपूर्वक त्या समाजातल्या आदरणीय व्यक्तींद्वारा वदवल्या गेल्या आहेत).\nएसीबी आणि सीबीआयला लोकपालाच्या हाताखाली आणणे ठीक आहे (जरी त्यातली कारणमीमांसा कळत नसली तरी). कोणत्याही अधिकार्‍याच्या किंवा राजकारण्याच्या* विरोधात कोणाच्याही परवानगीशिवाय खटला दाखल करण्याची तरतूद घटना दुरुस्ती केल्याशिवाय कशी करणार ती घटना दुरुस्ती व्हावी म्हणून ३५ वर्षांत काही आंदोलन का झाले नाही ती घटना दुरुस्ती व्हावी म्हणून ३५ वर्षांत काही आंदोलन का झाले नाही किंवा सध्याच्या आंदोलनात ती मागणी का नाही. असा खास तरतूद असलेला कायदा कशासाठी हवा\nदाखल केलेला खटला चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था अस्तित्वात आणायची आहे का वेगळी न्यायव्यवस्था नसेल तर सध्याच्या न्यायव्यवस्थेत एका वर्षात खटला निकाली काढण्यासाठी काही वेगळे पापदंड लागू करायचे आहेत का वेगळी न्यायव्यवस्था नसेल तर सध्याच्या न्यायव्यवस्थेत एका वर्षात खटला निकाली काढण्यासाठी काही वेगळे पापदंड लागू करायचे आहेत का उदा. Presumed guilty unless proved otherwise असे काहीतरी म्हणजे ज्याच्यावर खटला दाखल केला त्याला १ वर्षात आपले निर्दोषत्व सिद्ध करता आले नाही तर १ वर्षाने तो आपोआप दोषी म्हणून जाहीर आणि शिक्षा ठोठावली जाणार.....\nकी लोकपालाने खटला दाखल केला असेल तर नेहमीची पद्धत बाजूला ठेवली जाणार आहे खटल्याची सुनावणी तारखा न देता केली जाणार आहे खटल्याची सुनावणी तारखा न देता केली जाणार आहे त्यासाठी वेगळा कायदा का त्यासाठी वेगळा कायदा का सध्याच्याच कायद्यांत तशी सुधारणा का नाही करायची\nनव्या कायद्यानुसार भ्रष्ट अधिकार्‍याला बडतर्फ करण्याचे अधिकार लोकपालाला असावेत असे म्हटले आहे. सध्या तसे अधिकार कोणालाच नाहीत काय भ्रष्ट अधिकारी याची व्याख्या भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झालेला अधिकारी (भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नव्हे) अशी असेल तर अशी तरतूद सध्याच्या कायद्यात का करू नये\nही तरतूद ठीक आहे. (तरी अशी तरतूद एकूण सध्याच्या चौकशांबाबत का करू नये हा प्रश्न उरतोच).\nसदरच्या मागण्या फार विचारपूर्वक आदरणीय व्यक्तींच्या मार्फत वदवल्या जात आहेत या माझ्या विधानाचा संदर्भ या मागणीत (पहिल्या वाक्यात) आहे. राजकारणी या शब्दाची अधिकृत व्याख्या नसावी परंतु राजकारणी या शब्दात नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे लोक अभिप्रेत असावेत. कितीही नाकारले तरी हे लोक जनतेचे प्रतिनिधी असतात. लोकशाही देशात लोकहिताच्या पदावरील नेमणुकीच्या प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना बिलकुल स्थान नसावे ही मागणी करणार्‍यांच्या मनोवृत्तीबाबत काय बोलणार. म्हणूनच ही मागणी करणार्‍यांनी विचारपूर्वक वदवून घेतली आहे असे माझे मत आहे.\nया मागणीतून काहीच अर्थबोध झाला नाही.\nठीक आहे. सध्या शिक्षेचा कालावधी कमी असणे हा भ्रष्टाचाराला आळा घालण्यातला अडसर आहे असे वाटत नाही. भ्रष्टाचार्‍यांवर खटले भरले जाणे आणि दोषी सिद्ध होणे हे महत्त्वाचे आहे. शिक्षेच्या कालावधीचा प्रश्न त्यानंतर उपस्थित होतो.\n(सदर प्रतिसादात चीट वापरला आहे).\nमुक्तसुनीत [06 Apr 2011 रोजी 16:26 वा.]\nपवारांनी या विधेयकासंबंधातल्या मंत्रिगटातून राजीनामा दिलेला आहे :\nमाहीतीचा अधीकार मीळवून देऊन हजारेंनी तमाम भारतीय जनतेवर ऊपकार केले आहेत, ऊगीच आदर्श बाहेर आलं का आता म्हणे या अधीकाराचा गैरवापर होतोय म्हणून बंदी घालायचा वीचार आहे आता म्हणे या अधीकाराचा गैरवापर होतोय म्हणून बंदी घालायचा वीचार आहे आणी अण्णांनी आता पून्हा एकदा भ्रश्टाचारावर शस्त्र ऊपसलं आहे, त्यांना यश मीळो हीच इच्छा. होय या गून्ह्यांसाठी कठोर शीक्षाच हवी. भ्रश्टाचार व् देशद्रोह एकच.\nअग्निवेश यांच्याविषयी माहिती नाही परंतु बाकीचे लोक पॉप्युलिस्ट आहेत. इजिप्त, ट्यूनिशिया, लीबिया यांच्यासारखी परिस्थिती भारतावर ओढावू नये अशी आशा करतो.\n--इजिप्त, ट्यूनिशिया, लीबिया यांच्यासारखी परिस्थिती भारतावर ओढावू नये अशी आशा करतो.\nअसे तुम्हाला का वाटते\nमी सध्या ऐकलेल्यापैकी सर्वात मस्त विनोद\nकाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आरोप केला की अण्णांच्या मागे रा.स्व.स. आहे...... त्यांना इथे लोकपालाच्या मार्फत हुकुमशाही आणायची आहे....... :) मी सध्या ऐकलेल्यापैकी सर्वात मस्त विनोद................\nतुमच्या इंटरेस्टचे एक कारण: मुस्लिम ब्रदरहूडला बीफ घातलेली चॉकोलेटे आवडण्याची शक्यता आहे, सर्वांनी ती चॉकोलेटे खावीत असा नियम त्यांनी केला तर\nसरकारी लोकपाल बिल व अण्णांच्या मागण्यांची एक चांगली तुलना आजच्या डीएनएमधे दिली आहे. ह्या चर्चेला दिशादायक ठरावी.\nसरकारी लोकपाल बिल म्हणजे अगदीच पुचाट वाटते.\n(हा दुवा न उघडल्यास डीएन्ए पुणे एडिशन पान ७ बघावे)\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nमाहितीच्या अधिकाराचा गैरवापर करणारे जसे आहेत तसे ह्या विधेयकाचे गैरवापर सुरु झाले तर कोणते दुष्परीणाम दिसतील\nकायद्याचे एक प्रमुख तत्व असते की शंभर अपराधी सुटले तरी चालतील एकाही निरपराधी माणसाला शिक्षा होता कामा नये. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्यात हे तत्व एखादा निरपराध अडकला तरी चालेल पण प्रत्येक अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे असे हवे. या नाण्याला दुसरी बाजूच नाही\nया निरपराध्याच्या जागी स्वतःला कल्पून पाहिले आणि थरकाप उडाला. दुसऱ्याने केलेल्या अपराधाची शिक्षा मला होण्याचे काहीच सयुक्तिक कारण दिसले नाही.\nस्वच्छ व्याख्या व बुजगावणे\nखरे आहे, सर्वप्रथम \"भ्रष्टाचार\" म्हणजे काय ह्याची अत्यंत स्वच्छ व्याख्या तयार झाली पायजे. नाहीतर विरोधक कुणालाही बळी देतील. लोकशाही चालवणे अवघड होऊन बसेल.\nकोणालाही नेते होऊन पैसे मिळवण्यात स्वारस्य राहणार नाहीत व हे लोक त्यात पळवाटा काढून बुजगावण्याला सत्तेवर बसवुन त्याच्या मागुन कारभार करतील.\nचांगली मुल्ये असलेले राजकारणी व कार्यकर्ते लोकपाल कायदा असो वा नसो, वाममार्गाने / देशहिताला फाट्यावर मारुन माया जमवणार नाहीत. पण हा विचार आदर्शवत झाला- हे जगाच्या कोणत्याही देशात नाही- पण मग ज्या देशांनी \"प्रगती\" केली आहे, ती का केली आहे हे समजुन घेऊन त्याप्रमाणे कायदा- कार्यप्रणाली असणे जास्त जरुरीचे आहे.\nअहो... बुध्दिवादी त्यावर् चर्चा करत् नसतात.\nअहो... बुध्दिवादी त्यावर् चर्चा करत् नसतात. काल कोळसे पाटलांनी टीव्ही वर् विधान केले\" कि हा सगळा भ्रष्टाचार भांडवलशाहीमुळे आहे \" ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोम्बा....... मुक्त अर्थव्यवस्थेमुळे भ्रष्टाचार कमी होतो हो दैदिप्यमान सत्य आहे . भारतातील साम्यवाद्यांना हे ठाऊक असल्याने , ते २जी स्कॅम चे अतिरेकी भांडवल करुन देशाची गाडी १९९१ च्या मागे नेण्याचा उद्योग करीत आहेत.. कोंग्रेस ला ही हेच हवे आहे, १९९१ पूर्वीचा भारत त्यांच्या मध्ये मनमोहन् सिंगच एकटे अडथळा बनून राहिले आहेत...\nफक्त, धोतर-सदर्‍यातील उपोषणाची बोगसगिरी पुन्हा लोकप्रिय होतेय ह्याचच दु:ख होत आहे. बहुदा इतिहास अण्णांच्यारुपाने विडंबन करीत असावा..........\nता.क.- अण्णांसारख्या कोणतीही वैचारिक भूमिका नसलेल्या माणसाला नेतृत्व द्यायला त्यांचे काय जाते..........\nमुक्त अर्थव्यवस्थेमुळे भ्रष्टाचार कमी होतो हो दैदिप्यमान सत्य आहे .\n-या विधानाशी असहमत. भ्रष्टाचार कमी होण्याची कारणे यापरती आहेत. फारतर असे म्हणता येईल -\"मुक्त अर्थव्यवस्थेमुळे भ्रष्टाचार हाच शिष्टाचार ठरू शकतो.\"\n२. 'धोतर-सदर्‍यातील उपोषणाची बोगसगिरी ' याचा अर्थ समजला नाही : धोतर-सदरा बोगस आहे की त्यातला माणूस बोगस आहे की त्यातला माणूस बोगस आहे की त्याचे उपोषण बोगस आहे की त्याचे उपोषण बोगस आहे हे स्पष्ट केलेत तर तीनमधले काय बदलले तर बोगसगिरी बंद होईल ते स्पष्ट होईल.\n३. अण्णांसारख्या कोणतीही वैचारिक भूमिका नसलेल्या(== हिंदुत्त्ववादी नसलेल्या) माणसाला याचा अर्थ काय) माणसाला याचा अर्थ काय भ्रष्टाचाराविरुद्ध असणे हीच भूमिका वैचारीक ठरत नाही काय\nभ्रष्टाचार हा वितरणपध्दतीतील दोष व लायसन्स राज मुळे होत असतो\nभ्रष्टाचार हा वितरणपध्दतीतील दोष व लायसन्स राज मुळे होत असतो , मुक्त अर्थव्यवस्था असलेल्या देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण अल्प आहे...\nउपोषणामुळे राजकीय व सामाजिक बदल होतात ह्यांवर फक्त भारतातील भोळी जनताच दुर्दैवाने विश्वास ठेवते . अण्णांना जबरदस्तीने ज्युस पाजून दिल्ली बाहेर हाकलून देणे, हा केन्द्र शासनाचा हातचा मळ आहे. पण ते का करत् नाहीत ह्याची कारणे कोन्ग्रेस अंतर्गत राजकारण आहे...\nअण्णा, मेधा पाटकर ह्यांना विरोध करण्याव्यतिरिक्त कोणती वैचारिक भूमिका आहे आर्थिक प्रश्नांवर् त्यांचे विचार काय आहेत \nबाळ ठाकरे एकदा त्यांना वाकड्या तोंडाचे गांधी असे सामनाच्या अग्रलेखात म्हणाले होते .\nमुक्त अर्थव्यवस्था असलेल्या देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण अल्प आहे\n-हे निरीक्षण म्हणून योग्य आहे. परंतु मुक्त अर्थव्यवस्था हा भ्रष्टाचारावरचा उपाय आहे असा निष्कर्ष काढल्यास तो चुकीचा ठरेल.\nबाळ ठाकरे एकदा त्यांना वाकड्या तोंडाचे गांधी असे सामनाच्या अग्रलेखात म्हणाले होते .\n-यापुढे कुठेही तसे म्हणणार नाहीत याची खात्री आहे.\nसांप्रत जो प्रश्न ऐरणीवर आहे त्यासाठी प्रयत्न करणार्‍या प्रत्येकाची वैचारीक भूमिका आणि पार्श्वभूमी तपासायची झाल्यास हाती काहीच लागणार नाही.\n(तुम्हाला भ्रष्टाचाराच्या प्रश्नापेक्षा त्याविरोधी आंदोलनाचे नेतृत्त्व कोण करतो हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो काय हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो काय\n\" त्यांना तरी फाशी द्या नाही तर मी मरतो\"\nगुन्ह्यांसाठी कठोर शिक्षाच हवी. भ्रष्टाचार व देशद्रोह एकच. ....\nजर देशद्रोही आणि भ्रष्टाचारी एकाच तराजूत मापले तर\n..... जी कठोर मृत्युदंडाची शिक्षा देशद्रोहाला तीच सांपत्तिक भ्रष्टाचार करणाऱ्याला असे मानतले तर ...\n.... सध्याचे चित्र पाहता...\nचालू भारतीय दंड संहिता, अन्य कायदे कानून व न्यायव्यस्थेतून पार पडून कसाब आणि गुरू अफजलला सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. तथापि, आज पर्यंत तरी ते आरोपी मजेत जगत-राहात आहेत. हे धडघडीत सत्य आहे.\n(होऊ घातलेल्या महात्मा) अण्णा हजाऱ्यांना अपेक्षित संहिता अतिकडकपणे लागू झाली आणि आरोपींवरील गुन्हे शाबीत होऊन त्यांना अतिकठोर- मृत्युदंडाची शिक्षेची (अतिविरळातील विरळा)तशी तरतूद करून दिली गेली तरी आरोपी क्षमायाचनेचे गळ टाकून मजेत जगत आहेत असे चित्र रंगवायला एम एफ हुसेन यांची चित्र-प्रतिभा असण्याची गरज नाही. न्याय-व्यवस्थेची पुन्हा बेआबरू होणारच...\nबरं कायदा पारित करणारे कोण तर जे सध्या निवडणुकीत भ्रष्टाचार करून निवडून आलेले किंवा नियुक्त लोकप्रतिनिधी....\nनिवडणुकीची चालू व्यवस्था कशी आहे, त्यातून 'भ्रष्ट-आचार' - फक्त संपत्तीचा नव्हे- न करता निवडणूक लढवणे अशक्य आहे हे आपण जाणतोच.\nआता म. अण्णा हजाऱ्यांचे पुढील आमरण उपोषणाचे आंदोलन, (जर मोसंब्याचा रस पिऊन ते जर वाचले तर)...\n... त्यांनी कसाब आणि गुरू अफजलला मृत्युदंडाची शिक्षा लागू होण्यासाठी छेडावे ... \"\"एक त्यांना तरी फाशी द्या नाही तर मी मरतो\".त्यांना फाशी देणे सरकारच्या हाती आहे. तसे होण्यासाठी जन आंदोलन हाती घ्यावे लागणार नाही अशी आपण अपेक्षा करु या.\nप्रमोद सहस्रबुद्धे [07 Apr 2011 रोजी 13:33 वा.]\nकाल दिलेला दुवा चुकीचा होता. सरकारी लोकपाल विधेयक इथे मिळेल\nदोन्ही विधेयकांचा मसूदा वाचण्यास थोडा वेळ जात आहे. सरकारी विधेयकात बरीच महत्वाची कलमे दिसतात. जनलोकपाल (अण्णांचे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे बिल) इथे मिळते.\nसरकारी मसूदा हा अगदी नेहमीसारखा (तांत्रिक आणि अगम्य) आहे. तर जनलोकपाल मसूदा आक्रमक आहे. जनलोकपाल हे पोलिस अधिकार्‍यासारखे काम करतील आणि शिक्षाही (नेहमी नसली तरी) करू शकतील. हे काहीसे ऍलिसच्या मांजरासारखे होते. ज्यामाणसास शिक्षा होत आहे त्याला बचावाची संधी नीट मिळते की नाही हे वाचून कळले नाही. ही जनलोकपाल आणि राज्यातले लोकायुक्त मंडळी एखाद्या न्यायालयासारखे काम करतील असे काही वर्णनावरून वाटले. पण झडती घेणे वगैरे अधिकारही त्यांना दिले आहेत म्हणजे दोन्हीचा ताळमेळ वाटला नाही.\nभ्रष्टाचाराची व्याख्या सरकारी कायद्याप्रमाणे आहे. (प्रिवेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट). काही दंडसंहितेतली कलमे बाद करावीत असे आहे. (हा संदर्भ नीट वाचला नाही.) सर्व मंत्री आणि सचीव (छोटे मोठे) यांना शिक्षा झाली तर ती किमान १० वर्षांची असेल.\nजनलोकपाल विधेयकातल्या बर्‍याचशा तरतुदी स्वागतार्ह आहेत. त्या दृष्टीने अण्णांच्या काही मागण्याला पाठिंबा देण्यास माझी हरकतनाही. विशेषतः किमान दहा वर्षे सक्त मजूरीची शिक्षा ही मला योग्य वाटते.\nआता काही विरोधातल्या गोष्टी. तरतुदींमधील लोकपालाचे पोलिस आणि जज दोन्ही म्हणून वागणे गाळण्यासारखे आहे. माझ्या मते लोकपाल पोलिस असणे जास्त योग्य दिसते. तक्रार आल्याबरोबर एका महिन्याच्या आत प्राथमिक चौकशी करणे हे तक्रारींचा सुकाळ झाल्यास कठीण होईल. अशावेळी लोकपालांच्या संख्येत वाढ करण्याची तरतूद असावी. तक्रारदात्यांनी चुकीची आणि हेतुतः तक्रार केली म्हणून त्यांना काही दंड/शिक्षा ठोठावण्याची तरतूद असावी. लोकपाल आणि सीवीसी यांचे एकत्रीकरण झाल्यासारखे वाटले. (पण सीवीसीचे अधिकार नीट वाचले नाहीत.)\nआता राजकारणाची चर्चा करणे गरजेचे आहे. सरकार लोकपाल विधेयक मांडत असताना हे आंदोलन होणे योग्य आहे. सरकारी मसूद्यात सुधारणा घडवायची का जनलोकपाल मसुद्यात सुधारणा घडवायची हा एक प्रश्न राहील. केवळ मसुदा समिती अण्णांच्या बरोबरीच्या लोकांना सहभागी करणे फार महत्वाचे नाही. जेव्हा हे बिल वेगवेगळ्या विधिमंडळात जाईल तेव्हा त्यावरील अडचणींचा पाढा वाचला जाईल. हे साहजिकपणे घडेल. देशातील मतापेक्षा सदस्यांच्या मतमतांतरे आणि राजकीय भूमिका यामुळे या विधेयकाचा विचका होऊ शकतो. अण्णांच्या उपोषणाच्या निर्णयाला बंध म्हणून सरकार काही अटी मान्य करेल. पण पुढचे लांब चालणारे युद्ध परत उपोषणाच्या मार्गाने चालेल का आणि चालले तर सतत कोणी वेळ खर्च करून त्यास लांबपर्यंत पाठिंबा देईल का आणि चालले तर सतत कोणी वेळ खर्च करून त्यास लांबपर्यंत पाठिंबा देईल का हा राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न.\nया आंदोलना मागे परकीय शक्ति आहेत का का भाजप/रास्वस आहे अण्णांना यात मुखवटा केला आहे का ते सहज नादी लागणारे आहेत का ते सहज नादी लागणारे आहेत का का स्वतंत्र विचाराचे आहेत का स्वतंत्र विचाराचे आहेत त्याचबरोबर त्यांची पूर्वीची कर्तबगारी फुगवून सांगितली जाते का त्याचबरोबर त्यांची पूर्वीची कर्तबगारी फुगवून सांगितली जाते का हे प्रश्न या दरम्यान साहजिकपणे चर्चिले जातील. वरील प्रतिसादात त्यांच्या गांधीतत्वाबद्दल बोलले जाते. ते पण किती योग्य आहे हे प्रश्न या दरम्यान साहजिकपणे चर्चिले जातील. वरील प्रतिसादात त्यांच्या गांधीतत्वाबद्दल बोलले जाते. ते पण किती योग्य आहे (उपोषण करतात म्हणून गांधीवादी, सदरा धोतर म्हणून गांधीवादी, ग्रामविकास करतात म्हणून गांधीवादी) माझ्या मते हे सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. अण्णांच्या बरोबरच्या लोकात विसंवाद आहे हे सध्या बाहेर येत आहे. त्याच बरोबर त्यात हे सगळे लोक प्रामाणिक आहेत का (उपोषण करतात म्हणून गांधीवादी, सदरा धोतर म्हणून गांधीवादी, ग्रामविकास करतात म्हणून गांधीवादी) माझ्या मते हे सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. अण्णांच्या बरोबरच्या लोकात विसंवाद आहे हे सध्या बाहेर येत आहे. त्याच बरोबर त्यात हे सगळे लोक प्रामाणिक आहेत का (अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी समितीत गावोगाव ब्लॅकमेलर्स भरले होते असे ऐकतो.) माझ्या मते अण्णांचे पाणी जिरवा धोरण फारसे तांत्रिक कसोटीवर टिकणारे नाही. त्यांच्या दुष्काळी गावातील हिरवळीला धरणाच्या पाण्याचा पुरवठा होतो असे मी वाचले होते. पण प्रत्यक्ष शहानिशा केली नव्हती. माझ्या मते अण्णांच्या कर्तुत्वाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे.\nआता वेगळा मुद्दा म्हणजे हे लोकपाल (जन) विधेयक पास झाले तरी व्यक्ति तर त्याच. त्यामुळे अशा जनलोकपालांना सरकारी व्यवस्थेत भागीदार केल्यावर हे सगळे मुसळ केरात जाते. हे होऊ शकते. पण समजा झाले तर आपण हार मानता कामा नये. लोकपालांवर सवाई लोकपाल बसवण्याचा कायदा करायचा\nजनलोकपाल विधेयकातल्या बर्‍याचशा तरतुदी स्वागतार्ह आहेत. त्या दृष्टीने अण्णांच्या काही मागण्याला पाठिंबा देण्यास माझी हरकतनाही. विशेषतः किमान दहा वर्षे सक्त मजूरीची शिक्षा ही मला योग्य वाटते.\nअसेच. पण अण्णांची गांधींशी तुलना करणे मला पटलेले नाही. राजकारणी आणि नोकरशहा सरसकट भ्रष्टाचारी असतात असे हे मंडळी बोंबलून बोंबलून सांगत असतात. ही मंडळी निवडणुका का नाही लढत. ह्यांचा सामान्य जनतेवर विश्वास नाही का\nया आंदोलना मागे परकीय शक्ति आहेत का का भाजप/रास्वस आहे अण्णांना यात मुखवटा केला आहे का ते सहज नादी लागणारे आहेत का ते सहज नादी लागणारे आहेत का का स्वतंत्र विचाराचे आहेत का स्वतंत्र विचाराचे आहेत त्याचबरोबर त्यांची पूर्वीची कर्तबगारी फुगवून सांगितली जाते का त्याचबरोबर त्यांची पूर्वीची कर्तबगारी फुगवून सांगितली जाते का हे प्रश्न या दरम्यान साहजिकपणे चर्चिले जातील. वरील प्रतिसादात त्यांच्या गांधीतत्वाबद्दल बोलले जाते. ते पण किती योग्य आहे हे प्रश्न या दरम्यान साहजिकपणे चर्चिले जातील. वरील प्रतिसादात त्यांच्या गांधीतत्वाबद्दल बोलले जाते. ते पण किती योग्य आहे (उपोषण करतात म्हणून गांधीवादी, सदरा धोतर म्हणून गांधीवादी, ग्रामविकास करतात म्हणून गांधीवादी) माझ्या मते हे सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. अण्णांच्या बरोबरच्या लोकात विसंवाद आहे हे सध्या बाहेर येत आहे. त्याच बरोबर त्यात हे सगळे लोक प्रामाणिक आहेत का (उपोषण करतात म्हणून गांधीवादी, सदरा धोतर म्हणून गांधीवादी, ग्रामविकास करतात म्हणून गांधीवादी) माझ्या मते हे सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. अण्णांच्या बरोबरच्या लोकात विसंवाद आहे हे सध्या बाहेर येत आहे. त्याच बरोबर त्यात हे सगळे लोक प्रामाणिक आहेत का (अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी समितीत गावोगाव ब्लॅकमेलर्स भरले होते असे ऐकतो.) माझ्या मते अण्णांचे पाणी जिरवा धोरण फारसे तांत्रिक कसोटीवर टिकणारे नाही. त्यांच्या दुष्काळी गावातील हिरवळीला धरणाच्या पाण्याचा पुरवठा होतो असे मी वाचले होते. पण प्रत्यक्ष शहानिशा केली नव्हती. माझ्या मते अण्णांच्या कर्तुत्वाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे.\nअतिशय महत्त्वाचे प्रश्न. पण सध्या मीडिया आणि मध्यमवर्गीय कौतुक करण्यात व्यग्रावले आहेत. हे प्रश्न विचारले जावेत.\n(अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी समितीत गावोगाव ब्लॅकमेलर्स भरले होते असे ऐकतो..)\nअसे आम्हीही ऐकले होते, ऐकत आलो आहोत.\nसावरकरांनी गांधी गोंधळ हे पुस्तक लिहिले होते. आता तर प्रत्यक्ष लाईव्ह सिनेमा बघायला मिळत आहे. आणि अण्णा त्यात स्वखुषीने मोफत रोल करत् आहेत्. गांधीवर उजवे पक्ष विनाकारण आरोप करतात अशी नेहमी टीका करणारे बुध्दिवादी आता जे काय होत आहे व होणार आहे त्यातुन शिकतील काय \nआता तर प्रत्यक्ष लाईव्ह सिनेमा बघायला मिळत आहे. आणि अण्णा त्यात स्वखुषीने मोफत रोल करत् आहेत्.\nतुम्हाला अण्णांचा स्टँड पटत नाही का नसल्यास काय कारण अण्णांनी चापेकर बंधूंसारख्या गोळ्याबिळ्या झाडायला हव्या होत्या असे तुम्हाला वाटते का २जी ही तर सुरूवात आहे आता तर ४जी आले आहे तेव्हा भ्रष्टाचार चालू राहावा असे तुम्हाला वाटते\nसंसदेच्या अधिकारावर आक्रमण करणारा कायदा करा म्हणणे हाच एक विनोद\nआर्थिक सुधारणा , न्याय व्यवस्थेत सुधारणा व निवडणूक सुधारणा कायदा ही प्राथमिक उद्दिष्टे आहेत असे , अनेक राजकीय विश्लेषकांनी व स्वतः अनेक राजकीय नेत्यांनी ही मान्य केले आहे.....\nउगीच मध्यम वर्गाला (त्यांच्या रागाला वाट मिळते) सोयीस्कर पण प्रत्यक्षात निरुपयोगी आंदोलने करणे हा टाईम पास नाही तर काय \nबोलिवुड कलाकार इंग्रजी घोषणा लिहिलेल्या गांधी टोप्या घालून फिरत आहेत :) जणू काही अण्णा महान नेते आहेत असा समज इंग्लिश चॅनेल्स करुन देत आहेत. ह्याला काय म्हणावे \nसंसदेच्या अधिकारावर आक्रमण करणारा कायदा करा म्हणणे हाच एक विनोद आहे.\n२ जी स्कॅम मुळे, पुन्हा मुक्त अर्थव्यवस्थेविरोधात ओरड करायला अनेकांना संधी मिळत आहे ह्याचे मात्र दु:ख आहे.\nआर्थिक सुधारणा , न्याय व्यवस्थेत सुधारणा व निवडणूक सुधारणा कायदा ही प्राथमिक उद्दिष्टे आहेत असे , अनेक राजकीय विश्लेषकांनी व स्वतः अनेक राजकीय नेत्यांनी ही मान्य केले आहे.....\nमान्य करणे म्हणजे अंमलात आणणे का आणि तेही राजकीय नेत्यांनी मान्य केलेले आणि तेही राजकीय नेत्यांनी मान्य केलेले\nउगीच मध्यम वर्गाला (त्यांच्या रागाला वाट मिळते) सोयीस्कर पण प्रत्यक्षात निरुपयोगी आंदोलने करणे हा टाईम पास नाही तर काय \nइतरांच्या टायमाचे सोडा हो. लोकांकडे टाइमपास करायला वेळ असेल तर आपण डोक्याला त्रास का करायचा\nबोलिवुड कलाकार इंग्रजी घोषणा लिहिलेल्या गांधी टोप्या घालून फिरत आहेत :) जणू काही अण्णा महान नेते आहेत असा समज इंग्लिश चॅनेल्स करुन देत आहेत. ह्याला काय म्हणावे \n पण इतरांच्या चुलीवर आपली पोळी भाजून घेणारे कुठे नसतात याचा दोष अण्णांना जात नाही.\n२ जी स्कॅम मुळे, पुन्हा मुक्त अर्थव्यवस्थेविरोधात ओरड करायला अनेकांना संधी मिळत आहे ह्याचे मात्र दु:ख आहे.\nहे मूळ प्रश्नाचे उत्तर नव्हे. मी जे प्रश्न विचारले त्यांना तुम्ही बगल दिलीत. तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचे (किमानपक्षी, सुरेशदादांचे) प्रवक्ते तर नाही\nबुद्धीवादी लोकांचा एक प्रोब्लेम असतो, ते कुणी काही करायले गेले की, त्याचा काथ्याकुट करुन त्यास मागे खेचतात- पाठींबा देत नाहीत. कोणी काहीच केले नाही तर राजकारण्यांच्या नावाने खडे फोडत बसतात व स्वतःची तात्विक जबाबदारीतून सुटका करुन घेतात.\nउतावळ्या वृत्तीने समस्या सोडवता येत नाहीत.\nवरकरणी काहीसं अवांतर वाटणारे उदाहरण घेत अण्णांच्या समस्या सोडवण्याच्या पद्धतीचे विश्लेशण करण्याचा माझा एक प्रयत्न मांडत आहे.\nमहाराश्ट्रात मराठी भाशेवरील प्रेमाची लाट आल्यानंतर अनेकांनी 'मराठी, मराठी' असे जप करायला सुरवात केली. मराठी अभ्यास केंद्र ही एक संघटना त्यापैकीच एक. ह्या संघटनेचा स्थापनेच्या वेळी मी देखील उपस्थित राहून ह्या संघटनेचे सदस्यत्व स्विकारले. नंतर कळून चूकले की ही संघटना मराठीचा 'अभ्यास करण्यासाठी' नसून मराठीच्या नावाने 'चळवळ करण्यासाठी' आहे. ह्या संघटनेला आत्तापर्यंत एक यश निश्चित गाठता आले ते म्हणजे त्यांच्या स्थापनेच्या दिवशी अनेक मुद्द्यांपैकी जो एक मुद्दा 'मराठी भाशेसाठी महाराश्ट्र सरकार मध्ये स्वतंत्र खाते असावे' होता तो वास्तवात आणता आला. हा कागदावरचा मुद्दा प्रत्यक्शात आणण्यासाठी मात्र ह्या संघटने ला मान्यवर, ज्यांचे समाजात नांव आहे, ज्यांच्याकडे प्रसिद्धीवलय आहे त्यांचा जास्त उपयोग करून घेता आला. परंतु एवढ्या काळात जनतेमध्ये जावून संघटनेच्या प्रसार व प्रचार करून कार्यकर्ते जोडण्याकडे दुर्लक्श झाले. महाविद्यालयांमध्ये वांग्मय मंडळ स्थापून तसा प्रयत्न झाला तरीही कार्य विस्तारता आले नव्हते. आज मराठी भाशेसाठी स्वतंत्र खाते स्थापन होवून पुढील काम जैसेथे आहे. आत्ता ह्या अभ्यास केंद्र नावाच्या छोट्या व कमीत कमी नव्हे, नगण्य जनाधार असलेल्या संघटनेला ह्या खात्याचा कारभार कसा असावा, त्याचा आराखड कसा असावा, त्याचा आराखड कसा असावा हे ठरवण्याची इच्छा आहे. ह्या कामात त्यांना सरकारी खात्यातील कर्मचारी, सचिव, मंत्री यांच्याकडून साथ मिळत नाही, म्हणून त्याचा राग ते शिवसेना, मनसे ह्या राजकीय पक्शांवर वर्तमान पत्रात लेख लिहून व्यक्त करत असतात.\nहा विशय मुळ चर्चेच्या विशया पेक्शा वरकरणी वेगळा असला तरीही, 'खोल जमिनीत जावून वृक्शाचे भक्कम व पसरणारे मुळ होण्यापेक्शा जमिनीवरील वृक्शाचा शेंडा बनून मिरवण्याची जी वृत्ती आहे त्या संबंधित आहे.\nअण्णांचे चूकते आहे. अण्णांची (कामासंबंधित) जातकुळी एका कार्यकर्त्याची आहे, नेत्याची, 'प्रगल्भ नेत्याची' नाही. अण्णांना सज़्ज़न व्यक्ती असले तरी त्यांना मोठे काम सिद्धीस नेण्याबाबत मर्यादा आहेत. मो.क. गांधींना (योगायोगाने म्हणा हवं तर गुरूच्या रूपात) 'गोपाळ कृश्ण गोखले' यांनी जसा 'संपूर्ण भारत देशात, गांव- खेड्यांत जावून प्रत्यक्श सामान्य जनते पर्यँत पोहचून त्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचा' सल्ला दिला होता. तसा सल्ला अण्णांना मिळणे गरजेचे होते. (याउलट दुर्दैवाने म्हणा हवं तर, अण्णांना काहींकडून 'राळेगणसिद्धीत राहून छोटी मझली बनून रहाण्यापेक्शा दिल्लीत राहून बडी मछली बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.)\n'दुसर्‍याला दंड दिला जावा' असा विचार करून कायदा करणे चूकीचे आहे.\nत्याऐवजी कार्यपद्धतीत 'कुठे-कुठे कशा-कशा अडचणी आहेत\nत्या नुसार सुधारणा 'कुठे व कशी करता येतील'\nहे लिखीत स्वरूपात साठवण करून त्यावर छोट्या-छोट्या स्तरावर चिंतन करणार्‍या चर्चा, संवाद ठिकठिकाणी घेवून त्यातून जे मुद्दे पुढे येतील ते 'जनतेने निवडून दिलेल्या पक्शांना' 'लिखीत स्वरूपात' देणे हाच मार्ग बुद्धीवादी वाटतो.\n'प्रस्थापित यंत्रणेचे बाप' बनण्याचा प्रयत्न करणे चूकीचे आहे. विनम्रपणे लिखीत सुचना राजकीय पक्शांना देणेच उचित वाटते. कारण तीच मंडळी विधीमंडळात चर्चा करून कायदा बनवू शकतात.\nउत्तम प्रतिसाद. आण्णांच्या भावनांशी सहमत असलो तरी त्यांच्या मागण्या व आंदोलनाचे व्यवस्थापन खटकणारे आहे. जनलोकपाल कायदा हा लोकांच्या सहभागाने म्हणजे नक्की कसा होणार हे समजले नाही. आता विधिमंडळात, संसदेत असलेले सदस्य हे लोकांचे प्रतिनिधीच आहेत. लोकपालवर नियंत्रण कोण ठेवणार हे समजले नाही. मॅगसेसे विजेते व नोबेल विजेते यांचा या कायद्याशी काय संबंध\nआण्णांनी या आधीची आंदोलने धरसोड वृत्तीने हाताळली असल्याने थोडी सावधगिरी जरूरी आहे.\nनगण्य जनाधार असलेल्या संघटनेला ह्या खात्याचा कारभार कसा असावा, त्याचा आराखड कसा असावा, त्याचा आराखड कसा असावा हे ठरवण्याची इच्छा आहे.\nहा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. सदस्यांनी म्हटल्याप्रमाणे अण्णांच्या भावना योग्यच आहेत. आणि असल्याशिवाय आंदोलन करू नये असे कुणी म्हणणार नाही. म्हणायला नको. पण आपल्या भलाबुऱ्या मागण्या लादण्याचा हा प्रकार संसदीय लोकशाहीसाठी चांगला आहे का\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nह्या मागण्या तुम्हाला वाजवी वाटतात का असल्यास किंवा नसल्यास का\nकिंवा ह्यापैकी कुठल्या मागण्या तुम्हाला वाजवी किंवा अवाजवी वाटतात\nकाँग्रेस अण्णाकृत मसुद्याला का बरे विरोध करते आहे\nनवीन कायदा आणून भ्रष्टाचार दूर करता येईल काय\nअण्णांची तुलना गांधींशी करणे योग्य आहे काय\nहो.सर्व मागण्या वाजवी आहेत.\nउत्तर वर दिले आहे.\nकारण कायदा झाला तर त्या पक्षाचे अनेक आमदार ,खासदार,मंत्री तुरुंगात जातील.\nमाझ्या मते अशी तुलना करू नये.\nहे आंदोलन तेव्हाच यशस्वी झाले असे म्हणता येईल जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध हो ऊन काही वरिष्ठ पोलीस अधिकारी,प्रशासकीय अधिकारी, मंत्री*,आमदार, खासदार यांची भ्रष्टाचारातून मिळालेली संपत्ती शासकीय कोशागारात जमा होईल, ते कारागृहात जातील आणि तिथे खडी फोडतील.\n*मंत्री: उदाहरणार्थः लालू प्रसाद,मुलायमसिंग, फारूक अब्दुल्ला, नारायणदत्त तिवारी, मायावती, शरद पवार, कलमाडी,विलासराव, अशोक चव्हाण,मनोहर जोशी, इत्यादि.तसेच दक्षिणेकडचे अनेक.\nमोदीसारख्या नेत्याला अण्णांनी 'गुड गवर्नन्स सर्टिफिकेट' वाटल्याने निराशा झाली. ह्याच न्यायाने त्यांनी हिटलरलाही सर्टिफिकेट दिले असते. अण्णांसोबतची सर्कस त्यांनी नीट सांभाळायला हवी. मला स्वामी अग्निवेश हा माणूस तळमळीचा वाटतो. पण रामदेव नावाचे योगशिक्षक आपल्या मर्यादेत का राहात नाही. आस्था वाहिनीवर त्यांची भाषणे बघून मनोरंजन होते. ह्या स्वदेशी सर्वज्ञांकडे सगळ्या रोगांवरील अक्सीर इलाज आहे. ह्यात सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शरीराचे रोगही आले. असो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T14:03:07Z", "digest": "sha1:26LMVQ6F4UJ4TNONRANBGIYJQOLSXUOT", "length": 21681, "nlines": 176, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nमोडी लिपी शिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nमोडी लिपी शिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nमंगळवार, १८ जुलै, २०१७\nमोडीचा आजच्या जगात अनेक प्रकारे वापर करता येतो. जसे मोडी फॉंट आपण संगणकावर वापरू शकतो, मोडी सुलेखन करून आपले हस्ताक्षर सुधारू शकतो ( जुन्या काळात ज्याला पुस्ती म्हणत.), चित्रकला, रांगोळी, वेगवेगळे नमुने, परिकल्प यांमध्ये मोडी वापरू शकतो, इत्यादी. त्यापैकी काही उदाहरणे आपण खाली पाहू.\nमोडी लिपीसाठी MihailJP यांनी येथे मोफत मोडी फॉंट उपलब्ध करून दिला आहे. जर तुम्ही कोडर असाल आणि मोडीसाठी काही करायची इच्छा असेल तर या गीटहबवर तुम्ही आपले योगदान देऊ शकता. तसेच कौस्तुभ कस्तुरे यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक फॉंट सामायिक केला आहे.\nया फॉंट्सचा लाभ घेऊन तुम्ही संगणकावरही मोडी लिपीत लिहू शकता.\nप्रसिध्द चित्रकार मायकल हफ्त्का यांनी मोडी लिपी वापरून अमृतानुभव नावाची चित्रमालिका तयार केली आहे. तिचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता.\nत्याच प्रमाणे पिंटरेस्ट या साईटवर अनेक लोकांनी आपली कला सदर केलेली आहे, त्यातून प्रेरणा घेऊ शकता.\nप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी मोडी लिपीत अत्यंत सुरेख सुलेखन केले आहे. ते तुम्ही इथे बघू शकता.\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे १०:४४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nअधिक सामग्री | Resources\nजर तुम्हाला मोडीबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, किंवा अजून मोडी शिकायची असेल तसेच जुनी कागदपत्रे वाचायची असतील तर पुढील वेब साधने तुम्हाला फार उपयोगी पडतील.\nफेसबुक वर MoDi script - मोडी लिपी हा मोडी शिकणार्यांचा ग्रुप आहे. यावर अनेक मोडी कागदपत्रे आणि संसाधने उपलब्ध असतात.\nMODI LIPI ONLINE हे युट्युब चॅनेल मोडी शिकण्याचा दृक श्राव्य पर्याय उपलब्ध करून देते.\nC-DAC ने मोडी शिकण्यासाठी अॅप बनवले आहे. ते त्यांच्या वेबसाईटवर तसेच गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे.\nमोडी वाचक श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी मोडी शिकण्याची आणि सरावाची अनेक पुस्तके त्यांच्या ब्लॉग वर उपलब्ध करून दिली आहेत. ती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता.\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे १०:०१ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अधिक सामग्री, मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nरविवार, ११ जून, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ३:५९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, समाप्त, Learn Modi Script\nगुरुवार, १ जून, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे १०:१२ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: उपसंहार, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे १०:०० म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, वैरी, Learn Modi Script\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ९:४८ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, योगायोग \nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ९:४७ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: नाव, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ९:४५ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अपहरण, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ९:४३ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: भेट, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nमंगळवार, २३ मे, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ५:२९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: चौथे पत्र, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ५:२७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: डबा उघडला, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ५:२३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: आयडिया, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ५:२१ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रयत्न, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ५:२१ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: निराश, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ५:१५ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: झोप, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ५:१३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पझल बॉक्स, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ४:४५ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पाठ १.६, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nरविवार, १४ मे, २०१७\nखाली दिलेला देवनागरी लिपीतील लेख मोडी लिपीमध्ये लिहून पहा.\nसूर्याच्या अंतर्गत घडामोडींवर आपल्या सौरमालेच्या प्रत्येक ग्रहाचे वातावरण ठरते. सूर्याच्या हजारो कि.मी.पर्यंत पसरलेल्या बाह्य थराला कोरोना असे म्हणतात. सूर्याच्या थाळीपेक्षा जो आतला थर कोरोना असतो त्याचे तापमान दशलक्ष केव्हिनने जास्त असते. सूर्यापासून निघणार्‍या ज्वालांना उत्तर ध्रुवावर ‘अरोरा बोरीयालिस,’ तर दक्षिण ध्रवावर त्यांना ‘अरोरा ऍस्ट्रोलीस’ असे म्हणतात. कोरोनाचे तापमान हे फॉस्फरसपेक्षा इतके जास्त कसे हा सौर भौतिकीला पडलेला महत्त्वाचा प्रश्‍न आहे. सूर्याचा बाह्य थर पृष्ठभागाशी तुलना करता शेकडो पटीने जास्त तापलेला असतो. याचं तापमान पाच लाख डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त असू शकतं.\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे १०:१७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, सराव ४, Learn Modi Script\nखाली एक ऐतिहासिक पत्र दिलेले आहे. हे वाचून बघा.\nटीप : प्रस्तुत मोडी उतारा हा 'मोडी लिपी वाचन सराव पुस्तक दुसरे ' या पुस्तकातून साभार घेतलेला आहे. हे पुस्तक पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहे. उताऱ्याविषयी काही आक्षेप असल्यास कृपया संपर्क साधावा.\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे १०:१६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, सराव ३, Learn Modi Script\nखाली एक छोटीशी गोष्ट साध्या नि सोप्या मोडी लिपीत लिहिलेली आहे. बघूया तुम्हाला वाचता येते का ते \nटीप : प्रस्तुत मोडी उतारा हा 'मोडी लिपी वाचन सराव पुस्तक दुसरे ' या पुस्तकातून साभार घेतलेला आहे. हे पुस्तक पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहे. उताऱ्याविषयी काही आक्षेप असल्यास कृपया संपर्क साधावा.\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे १०:१६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, सराव २, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-22T13:59:12Z", "digest": "sha1:EOJ76C6SYDWRJISUEQWOZHO6CTKAKSLC", "length": 3190, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nदुसरे पत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nदुसरे पत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nमंगळवार, २५ एप्रिल, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे १२:५८ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: दुसरे पत्र, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-high-alert-over-okhi-cyclone-abp-report-485905", "date_download": "2018-04-22T14:11:55Z", "digest": "sha1:O66BMDTMXUAFEBEHG3WK7AXVKJGWMIM5", "length": 14679, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : ओखी चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी मुंबई, ठाणे आणि कोकणातल्या शाळांना सुट्टी", "raw_content": "\nमुंबई : ओखी चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी मुंबई, ठाणे आणि कोकणातल्या शाळांना सुट्टी\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nमुंबई : ओखी चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी मुंबई, ठाणे आणि कोकणातल्या शाळांना सुट्टी\nमुंबई : ओखी चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी मुंबई, ठाणे आणि कोकणातल्या शाळांना सुट्टी\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3437", "date_download": "2018-04-22T14:24:33Z", "digest": "sha1:U6AAQFA4L2NJI3CGUUWWCNA2S2TOGYCV", "length": 81458, "nlines": 250, "source_domain": "mr.upakram.org", "title": "निवडणूक सुधारणा - उमेदवारास परत बोलावण्याचा अधिकार | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनिवडणूक सुधारणा - उमेदवारास परत बोलावण्याचा अधिकार\nजनलोकपाल विधेयकाच्या गदारोळानंतर अण्णा हजारे यांनी पुढील पावले म्हणून निवडणूक सुधारणांचा मुद्दा बोलून दाखवला आहे.\nसध्याची निवडणूक पद्धत निर्दोष नाही यात काही संशय नाही. निवडणुक सुधारणांबाबत काही मुद्दे गेली अनेक वर्षे (म्हणजे कमीत कमी ३०-३५ वर्षे) चर्चेत आहेत. स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन, लोकप्रतिनिधीला परत बोलवण्याचा हक्क हे दोन मुद्दे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या काळापासून मी ऐकत आहे. [त्यापूर्वीच्या काळात मी काही समजण्याच्या वयात नव्हतो].\nगेल्या काही काळापासून उमेदवार नाकारण्याचा हक्क हाही चर्चेत आहे. त्या अनुषंगाने कलम ४९-ओ संदर्भात काही चर्चा घडत असतात.\nउमेदवार नाकारण्याचा हक्क मला फारसा पटत नाही. त्याची कारणे पूर्वीच्या काही धाग्यांमधून चर्चिली गेली आहेत.\nप्रतिनिधीला परत बोलावण्याचा हक्क असावा असे मला वाटते. तो कसा बजावावा याविषयी काही विचार मांडत आहे. काही मुद्दे इम्प्रॅक्टिकल वाटू शकतील. त्यावर सदस्यांनी पर्याय सुचवावे.\n१. कोणत्या कारणासाठी लोकप्रतिनिधीला परत बोलावू शकतो यावर काहीही निर्बंध नसावेत.\n२. प्रतिनिधीला परत बोलावण्याची मागणी मतदारसंघातील किमान १० % मतदारांनी करावी. ती एका अर्जाने करावी की प्रत्येकाने स्वतंत्र अर्जाने करावी हा डिटेलचा प्रश्न आहे तो सध्या बाजूस ठेवू. तत्वत: १०% मतदारांनी मागणी करावी.\n३. अर्ज करणार्‍यांनी मागच्या निवडणुकीत मतदान केलेले असावे. हे अर्जदारांनी सिद्ध करायचे नसावे तर निवडणूक अधिकार्‍यांनी तपासून घ्यावे.\n४. अर्ज करणार्‍यांनी मागच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला मतदान केलेले असावे. ही अट जरा जास्त होत आहे हे मला माहिती आहे. यात गुप्त मतदानाच्या तत्त्वाचा भंग होण्याची शक्यता आहे. परंतु एक-एक अर्ज आणि मत अशी तपासणी मॅन्युअली न करता इलेक्ट्रॉनिकली बल्क स्वरूपात करणे शक्य आहे. जेणेकरून अमुक मतदाराने कोणाला मत दिले होते हे कुठे दिसून येणार नाही. ही अट ठेवण्याचे कारण एका पक्षाचे निष्ठावान मतदार दुसर्‍या पक्षाचा उमेदवार विजयी झाल्यास त्याला परत बोलावण्यास नेहमीच उत्सुक असू शकतील. या अटीचा माझा आग्रह नाही पण ही फेअर अट आहे असे मला वाटते. जर मी त्याला निवडून दिलेले नाही तर त्याला परत बोलावण्याचा अधिकार मला नसावा.\n५. १०% व्हॅलिड अर्ज आले की प्रतिनिधीला परत बोलवावे की नाही याविषयी मतदारसंघात मतदान घ्यावे. [याला अल्टरनेट ३०% अर्ज व्हॅलिड आले तर बिना मतदान प्रतिनिधित्व रद्द करावे].\n६. सहा महिन्यात पुन्हा निवडणूक घ्यावी. या निवडणुकीत परत बोलावलेल्या उमेदवाराला भाग घेता येऊ नये. पुढच्या रेग्युलर निवडणुकीत त्याला भाग घेता यावा.\n७. परत बोलावण्यासाठी निवडणूक घ्यायची असेल तर ती एका टर्ममध्ये एकदाच घेता यावी. जर त्यावेळी परत बोलावण्यात अपयश आले तर उरलेल्या टर्ममध्ये पुन्हा ही प्रक्रिया करता येणार नाही.\nसदस्यांनी वर लिहिलेल्या प्रक्रियेतील तत्त्वांबाबत तसेच डिटेल्सबाबत आपली मते सांगावी. प्रस्ताव खुल्या चर्चेसारखा चालवावा अशी अपेक्षा.\nमुद्दे क्रमांक ३ आणि ४ याबाबत असहमत. उमेदवार एकदा निवडून गेला की तो संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो (निदान तशी अपेक्षा आहे). केवळ त्याला निवडून दिलेल्या मतदारांचे नव्हे. तेव्हा त्याला परत बोक्लावण्याचा अधिकार (मिळालाच तर) तो संपूर्ण मतदारसंघालाच मिळायला हवा.\nनिवडून येणार्‍या उमेदवाराला किमान ५०% (एकूण मतदानाच्या) मते पडली असलीच पाहिजेत अशी अट व्यवहार्य ठरेल काय तसे झाले तर परत बोलावण्याचा अधिकार (तूर्तास) नसला तरी चालेल.\nकाही मुद्दे पटले नाहीत\nवरीलपैकी मुद्दा तीन आणि चार पटत नाही. किंबहुना तीन अजिबात पटला नाही आणि चार आवडला तरी तो प्रॅक्टीकल वाटत नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते.\nमुद्दा दोन मध्ये १०%ची लक्ष्मणरेषा थोडी हलकी वाटली. २० ते २५ % इतकी ती असावी का असे वाटले. बाकी मुद्द्याशी (१०% असणार्‍या मुद्द्यांत किंचित बदलासकट) सहमती आहे.\nप्रतिनिधीला परत बोलावण्याचा हक्क असावा असे मला वाटते.\nइथे पुन्हा निवडणूक करण्यापेक्षा त्याच पार्टीतील दुसर्‍या प्रतिनिधीचे नाव पुढे करावे. फेरनिवडणुकांचा अतिरिक्त खर्च टाळायला हवा असे वाटते.\nअसेच. मुद्दे क्रमांक ३ व ४ सोडून.\n'वैचारीक पर्यांयामधील निवडणूकीत' देखील सुधारणा हव्यात.\nचर्चेत मांडलेल्या विशयानुसार, मला श्री. अण्णा हजारे यांचा 'राईट टू रिजेक्ट' व 'राईट टू रीकॉल' ह्या कल्पना मुर्खपणाच्याच वाटतात.\nया देशात अनेकांकडे वेगवेगळ्या कल्पना असतील, आहेत. त्यातील ज्या कल्पना 'संतुलित विचारांवर आधारीत असतील' व 'वापरात आणण्याजोग्या असतील' तरच त्या चर्चेअंती स्विकारल्या जाव्यात. तसे झाले तरच ह्या देशात लोकशाही आहे हे मानता येईल. 'एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त दिवस 'उपोशण' करता येते', हा 'मापदंड' त्या व्यक्तीने पुढे केलेला एखादा विचार स्विकारण्याबाबत असता कामा नये.\nआत्ता अण्णांच्या नावाला वजन व वलय प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रसवल्या जाणार्‍या 'अतिरेकी कल्पनांचे' व त्यांचे 'वास्तवात रुपांतर करण्याच्या प्रयत्नांना' विरोध कसा करायचा हा ही पुढील काळातील प्रश्न आहे. अण्णांनी निवडणूक सुधारण्याबाबतीत लक्श घालण्याआधीच त्यांना शह देण्याहेतू (नेंभळट व हतबल) भारत सरकारने किंवा पत गमावलेल्या राजकिय पक्शांनीच जनतेकडूनच 'संतुलित विचार स्विकारण्याबाबतच्या' हालचाली सुरू केल्या पाहिजेत. अण्णांचा मुर्खपणा रोकायचा असेल तर आपल्या 'अकलेचा घोडा' राजकारण्यांनी शहाणपणाने पळवायला हवा. नाहीतर राजकारण्यांना प्रत्येकवेळी 'अडला हरी' बनून अण्णांचे पाय धरावे लागतील.\nप्रमोद सहस्रबुद्धे [29 Aug 2011 रोजी 16:29 वा.]\nलोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा हक्क लोकांना असायला हवा हे मान्य. तो कसा बजावायचा याबद्दल तुम्ही मुद्दे मांडून चांगली सुरुवात केली आहे.\nमला शंका एवढीच आहे की यातील बहुसंख्य मुद्दे (१० + टक्के लोकांचा अर्जापासून) व्यापक यंत्रणेशिवाय अशक्य आहेत. सध्यातरी ते इम्प्रॅक्टिकल वाटतात.\nअर्जदारांची छाननी करणे हे काम दुरापास्त आहे. निवडणूक आयोग नावाची स्वतंत्र यंत्रणा देशात नाही. निवडणूक आयोग वेळ पडेल तेव्हा सरकारी कर्मचार्‍यांना आदेश देऊन निवडणूकीच्या कामाला लावतो. हे कर्मचारी निवडणूक संपल्यावर आपल्या नियमित पदावर रुजु होतात. लोकसभेत हल्ली मतदार काही(१५-२० लाख) लाखांच्या घरात असतात. त्यांचे १० टक्के मतदार तपासायचे म्हणजे फार कठीण. नेमके काय तपासायचे) लाखांच्या घरात असतात. त्यांचे १० टक्के मतदार तपासायचे म्हणजे फार कठीण. नेमके काय तपासायचे सही अर्थात विधानसभा वा नगरसेवक यांच्या बाबतीत हे जास्त सोपे आहे.\nपरत बोलावण्याचा अर्ज उघड असल्याने मतदारांवर असे नाही तर तसे दडपण येऊ शकते. अशा वेळी ते निपक्षपातीपणे निर्णय घेत नाहीत हे उघड असणार. निदान ज्याच्यावर बालंट येणार तो उमेदवार या प्रक्रियेला या कारणाने विरोध करणार. प्रत्येक अर्जदाराची प्रत्यक्ष शहानिशा करणे हे त्यावरचा फारसा चांगला उपाय होणार नाही. (किती दिवसात शहानिशा होऊ शकेल.)\nबाकी ३ आणि ४ चा उद्देश हे अर्ज कमी व्हावेत यासाठी केलेला दिसतो. पण अशा पद्धतीचा डेटा असणे (कोणी कुणाला मत दिले आणि दिले की नाही.) हेच मुळात चुकीचे वाटते. अर्थात हे करणे देखिल जिकीरीचे काम राहील.\nनिवडणूक आयोगाला स्वतंत्र यंत्रणा असावी का असल्यास केवढी मोठी. त्यानंतर अर्ज देण्याचा पर्याय सोपा करू शकता येईल का असल्यास केवढी मोठी. त्यानंतर अर्ज देण्याचा पर्याय सोपा करू शकता येईल का सहीनिशी अर्ज देणे आणि त्याची छाननी होणे या कटकटीतून मार्ग काढण्यासाठी काही सोपी पद्धती हवी. काही जण नागरिकसभेचा (जनसंसद) पर्याय मानतात. पण त्यातही छाननी कठीण. पण अर्जकरण्यापेक्षा जास्त सोपे असणार.\nसमजा दहा टक्के लोकांनी परत बोलावले. आणि त्याच वेळी १५ टक्के लोकांनी हाच उमेदवार पाहिजे असा अर्ज केला तर काय करायचे\nकदाचित अडीच वर्षांनी (वा निवडकाळातील अर्ध्या कालखंडाने) सरसकट सगळ्यांसाठी परत बोलावण्याची निवडणूक घेणे यापेक्षा जास्त सोपे राहिल. त्यात नेहमीच्या अनेक बटनांऐवजी फक्त दोन बटने असतील. मला तरी हे सर्वात जास्त सोपे वाटते.\nनितिन थत्ते [29 Aug 2011 रोजी 16:30 वा.]\nअनेकांनी मुद्दा क्र. ३ आणि ४ न पटल्याचे म्हटले आहे त्याबाबत स्पष्टीकरण.\nमुद्दा क्र ४ लिहिण्यामागे कारण असे की मला कळू लागल्यापासून एव्हरी नाऊ ऍण्ड देन, \"सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे म्हणून त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे\" अशी विरोधकांची मागणी मी ऐकत आलो आहे. कोणाचेही सरकार असो आणि कोणीही विरोधक असोत. म्हणजे आपल्या पसंतीचे सरकार नसेल तर त्याने राजीनामा द्यावा असे म्हणायला फारसा विचार करायला लागत नाही. तेच स्थानिक पातळीवर मतदार आणि प्रतिनिधी यांच्याबाबत होईल. जे मतदार त्या प्रतिनिधीच्या विरोधात आहेत ते त्या प्रतिनिधीला परत बोलावण्यास पहिल्या दिवसापासूनच उत्सुक असतील.\nज्यांनी त्या प्रतिनिधीला मते दिली आहेत त्यांनाच \"भ्रमनिरास\" झाल्याचा दावा करून प्रतिनिधीला परत बोलावण्याची मागणी करता यावी. हा प्राथमिक टप्पा पार केल्यावर अंतिम निर्णयासाठी जे मतदान, रेफरंडम होईल त्यात सर्वांनाच भाग घेता यावा.\nम्हणजे क्वालिफाईंग मागणी (१०%) करण्याचा अधिकार मर्यादित पण फायनल निर्णयाचा अधिकार सर्वांना अशी माझी कल्पना आहे. हे बहुधा मूळ लेखात स्पष्ट होत नसावे.\nराजेशघासकडवी [29 Aug 2011 रोजी 16:30 वा.]\nमला स्वतःला परत बोलावून घेण्याच्या तरतुदीपेक्षा मतदान करताना सर्वच उमेदवार नाकारण्याची पद्धत अधिक आकर्षक वाटते. कदाचित दोन्हींची गरज आहे.\nटक्केवारीच्या बाबतीत थोडी मागेपुढे करायला जागा असावी. ४ मधील 'मी त्याला मत दिलेलं असेल तरच मला त्याला मागे बोलवण्याचा अधिकार आहे' हे बरोबर वाटत असलं तरी तो संपूर्ण मतदारसंघाचा (कोणालाच मत न देणाऱ्यांचाही) प्रतिनिधी असतो, त्यामुळे सर्वांचाच त्याच्यावर अधिकार असायला हवा. तेव्हा १० टक्के ऐवजी २० टक्के सह्यांची आवश्यकता असावी.\nमला यापलिकडे जाऊन असं वाटतं की काहीतरी व्यक्तिनिरपेक्ष गुणांकन पद्धत असावी. म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी एक वॉचडॉग ग्रुप तयार करून प्रतिनिधीने काय आश्वासनं दिली ती पूर्ण करण्याचा किमान प्रयत्न केला का कुठच्या बाजूने कुठच्या विधेयकांवर कसं मत दिलं कुठच्या बाजूने कुठच्या विधेयकांवर कसं मत दिलं भ्रष्टाचाराचे आळ आले का भ्रष्टाचाराचे आळ आले का वगैरे महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून गुणांकन व्हावं. ही यंत्रणा उभी करणं जिकिरीचं आहे. ती सरकारी नसावी. या गुणांकनावरून (सगळ्यात खालचे पाच टक्के) कोणाला मागे घेण्याचा विचार करावा हे ठरवावं.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nम्हणजे shadow cabinet जसं सतत सरकारी खाते/मंत्री ह्यांच्यावर दबाव टाकते तसेच स्थानिक पातळीवर shadow MLA/MP ठेवावेत असं म्हणताय तुम्ही म्हणता तेच काम (मूल्य-मापन वगैरे) काही अंशी फरकाने सध्या वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमं करताहेत.किंवा चौथ्या स्तंभानं ते करावं अशी अपेक्षा आहे.\nम्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी एक वॉचडॉग ग्रुप तयार करून प्रतिनिधीने काय आश्वासनं दिली ती पूर्ण करण्याचा किमान प्रयत्न केला का\nअश्या प्रकारची साइट आपल्या प्रतिनिधींसाठीही असावी. पण ती लोकजागृती करता असावी, त्यावरुन गुण देऊन प्रतिनिधी माघारी बोलवण्यासाठी नसावी असे वाटते.\nमला स्वतःला परत बोलावून घेण्याच्या तरतुदीपेक्षा मतदान करताना सर्वच उमेदवार नाकारण्याची पद्धत अधिक आकर्षक वाटते. कदाचित दोन्हींची गरज आहे.\nभारतात विधिमंडळ (लेजिस्लेचर = संसद किंवा विधानसभा/परिषद) आणि शासन (एक्झेक्युटिव्ह = पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आणि त्यांची मंत्रीमंडळे) ही एकमेकांशी जोडलेली आहेत. (शासन हे विधिमंडळाचे सबसेट आहे.)\nभारतात शासन चालवण्यासाठी विधिमंडळ असे हवेच. विधिमंडळ बरखास्त असेल, तरी विधिमंडळातील शासन-असलेला-भाग हा पुढचे शासन येईपर्यंत शाबूत राहातो. यामुळे शासनाची अखंडता राहाते. नवीन लोकनियुक्त अधिकार्‍यांचे अधिकारग्रहण (शपथविधी) पूर्ण होईपर्यंत आदले लोकनियुक्त शासकीय अधिकारी शासन चालवतात. इतकेच काय लोकसभा बरखास्त असताना विधिमंडळ असे काहीतरी राहावे, म्हणून पूर्ण राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही. पण राज्यसभा अर्थसंकल्प पसार करू शकत नाही, म्हणजे हे विधिमंडळ थिटेच.\n\"वरीलपैकी कोणालाच मत नाही\" याचे ठोस परिणाम कायकाय तर या पर्यायाला बहुमत मिळाले, तर त्या मतदारसंघातून कुठलाच उमेदवार स्थानापन्न होणार नाही. पण असे जर झाले, तर पुढची निवडणूक होईस्तोवर शासनाची धुरा कोण सांभाळणार तर या पर्यायाला बहुमत मिळाले, तर त्या मतदारसंघातून कुठलाच उमेदवार स्थानापन्न होणार नाही. पण असे जर झाले, तर पुढची निवडणूक होईस्तोवर शासनाची धुरा कोण सांभाळणार पूर्वीचे लोकनियुक्त अधिकारी चालवणार काय पूर्वीचे लोकनियुक्त अधिकारी चालवणार काय म्हणजे \"कोणीच नको\"चा अर्थ \"पूर्वीच्या उमेदवाराला तात्पुरते मत\" असा होतो. (पण हे लोकनियुक्त अधिकारी तर कित्येकदा उमेदवारांपैकी असतात. \"कोणीच नको\" म्हणजे खरे तर यांच्याविरुद्ध मत आहे. परिणाम आणि इच्छा यांत विरोध आहे.)\nआणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे अर्थसंकल्प पसार करणे. आता समजा, काही थोड्या मतदारसंघांतून निवडणुकीत सर्व उमेदवारांना नकार मिळाला, तर काय कोणी म्हणेल की काहीकाही मतदारसंघांतून उमेदवार निवडून येतील, त्यांची संख्या विधिमंडळाच्या \"क्वोरम\"पेक्षा अधिक असेल, तर पुरे. त्या उमेदवारांच्या बहुमताने सरकार बनेल. ते सरकार पोटनिवडणुकी होईस्तोवर शासन चालवेलच. आजही एखादा विधिमंडळ सदस्य मृत्यू पावला, तर विधिमंडळ आणि शासन चालतेच, नाही का\nपरंतु मृत्यू आणि नकार-मर यांच्यात फरक आहे. \"नकार\" दिला तर कोणी नको आहे असा स्पष्ट अनुरोध आहे. परिणाम मात्र आहे, की आपला मतदारसंघ सोडून उर्वरित मतदारसंघातील बहुसंख्य पक्षाने सरकार बनवावे. जोवर \"अन्य मतदारसंघातील शासन/अर्थसंकल्प हवा\" हाच मतदाराचा अनुरोध असेल, तर काही हरकत नाही. परंतु या बाबतीत बहुतेक चर्चा वाचलेल्या आहेत, त्यात मतदाराला पर्याय नकोत, अशीच चर्चा असते.\nअर्थसंकल्प पसार करणारे विधिमंडळ बरखास्त किंवा थिजवल्या स्थितीत ठेवून आणीबाणीची व्यवस्था आपल्या घटनेत आहे. परंतु आणीबाणीत शासन करणारे कोण असते पूर्वीच्या संसदेतून आलेल्या पंतप्रधानांचे मंत्रीमंडळ. म्हणजे \"कोणालाही मत नको\" = पूर्वीच्या मंत्रीमंडळाला पुनर्निवडणुकीपर्यंत मत. हाच मतदाराचा अनुरोध असेल, तर काही हरकत नाही. परंतु या बाबतीत बहुतेक चर्चा वाचलेल्या आहेत, त्यात मतदाराला पर्याय नकोत, अशीच चर्चा असते.\nखंड न पडता शासन चालवणारे कोणीतरी असावे, ही व्यवस्थापकीय गरज कुठल्यातरी पूर्ण केली, तरच वरील तरतूद व्यवहार्य होऊ शकते.\nही यंत्रणा उभी करणं जिकिरीचं आहे. ती सरकारी नसावी.\nत्या व्यवस्थेचा खर्च कोणी करावा याचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या अर्थसंकल्पाचा पोटभाग असावा की वेगळा कसा\nकोणी म्हणेल की न्यायव्यवस्थेचा खर्चही सरकारातून येतो. पण त्याबद्दल राज्यशास्त्रीय तरतूद घटनेत आणि कायद्यांत आहे. इतकेच काय न्यायाधीश शेवटी सरकारच नेमते - पण त्यांना पदच्युत करायची प्रक्रिया मोठी किचकट आहे. न्यायव्यवस्थेतल्या नेमणुकी -आडमार्गाने का होईना - मतदात्यांपर्यंत पोचवण्याचा धागा घटनेत सापडतो. कोणी म्हणेल की असेच वॉचडॉगही नेमा. पण वरील प्रतिसादात नेमणूक सरकारकडून नको, असे म्हटले आहे. आता आपण म्हणू शकतो, की या यंत्रणेतील अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र निवडणूक घ्यावी. परंतु मग सध्याच्या निवडणुकीचे सर्व तोटे, भ्रष्टाचार वगैरे, त्या निवडणुकीलाही लागू असतील.\nआलेक्सांद्र द्यूमाची \"विकोम्त द ब्रागेलोन - वीस वर्षांनंतर\" कादंबरी आहे. त्यात मंत्र्यावर भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करू शकणारा \"प्रोक्यूरर जनरल\" हा वॉचडॉग अधिकारी असतो. मंत्र्याने या अधिकार्‍याचे पद आपल्या अंकित ठेवणे सोयीचे असते... वगैरे पाताळयंत्री राजकारणाचे उपकथानक आहे.\nराजेशघासकडवी [30 Aug 2011 रोजी 01:30 वा.]\nअपेक्षा अशी आहे की 'कोणीच नको'ला बहुमत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. प्रत्येक निवडणुकीत चार उमेदवार असतील तर कोणीच नको हा पाचवा उमेदवार झाला. अगदी यदृच्छेने मतदान झालं तरी ती शक्यता २०% आहे. प्रत्यक्षात परिस्थिती यापेक्षा खूपच चांगली असेल. त्यामुळे विधीमंडळच नाही, क्वोरमच नाही ही शक्यता फारच दूरची वाटते. त्यामुळे सगळंच मोडून पडेल हे बाजारात तुरी म्हणण्यासारखं आहे.\n'फाशीची शिक्षा असल्यास खूपच लोक फासावर जाऊन लोकसंख्या कमी होईल' यासारखा हा युक्तिवाद वाटतो. हे टोकाचं उदाहरण झालं. थोडीजास्त चांगली उपमा म्हणजे 'गुन्हेगारांना तुरुंगात टाकल्यास इतके लोक तुरुंगात जातील की शेती करायला पुरेशी माणसं उपलब्ध रहाणार नाहीत'. शिक्षेच्या शक्यतेमुळे गुन्हे कमी होतात व पर्यायी कमी लोक तुरुंगात जातात. तशीच स्टेडी स्टेट अपेक्षित आहे.\nत्या व्यवस्थेचा खर्च कोणी करावा याचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या अर्थसंकल्पाचा पोटभाग असावा की वेगळा कसा\nआदर्श व्यवस्थेत ही जनतेच्या भल्यासाठी चालवलेल्या हॉस्पिटलप्रमाणे चालवली जावी. त्यासाठी देणगी मिळवता यावी. बिल गेट्सने फाउंडेशन बनवलं त्यावेळी हा पैसा सर्वोत्तम पद्धतीने कसा खर्च करता येईल असा अनेकांनी विचार केला. त्यातला एक लेख मला आठवतो. 'अरे, तुझ्या पन्नास शंभर बिलियनने नक्की काय होणार आहे तो पैसा जनहितार्थ कामासाठी प्रत्यक्ष खर्च करण्यापेक्षा तू असं का नाही करत तो पैसा जनहितार्थ कामासाठी प्रत्यक्ष खर्च करण्यापेक्षा तू असं का नाही करत अमेरिकन सरकार शेकडो बिलियन डॉलर जनतेच्या भल्यासाठी खर्च करते. त्यात अनन्वित इनएफिशिएन्सी असते. ती कमी करण्यासाठी वॉचडॉग ऑर्गनायझेशन्स हव्या, वेळोवेळी केसेसचा पाठपुरावा करण्यासाठी वकीलांची फौज हवी. यात जर तू तुझे पन्नास बिलियन घातलेस तर तुला वर्षाला पंचवीस तीस बिलियन सत्कारणी लावता येतील'\nअशी गुणांकन करणारी संस्था चालवण्यासाठी त्यामानाने फार खर्च नाही. खरा खर्च तिचं मार्केटिंग करण्यात आहे.\nगुणांकनावरूनच हकालपट्टी व्हावी असं म्हणणं नाही. हकालपट्टीची तरतूद करायची असेलच तर त्यासाठी कोणीतरी केव्हातरी कुठेतरी सह्या गोळा करण्याची कल्पना असण्यापेक्षा सतत कार्यवाहीत असणारी व्यक्तिनिरपेक्ष गुणव्यवस्था अधिक उपयोगी ठरेल. ती भ्रष्टाचाररहित कशी ठेवायची हा स्वतंत्र प्रश्न आहे. पण आज अण्णांनी जनतेपुढे असा कार्यक्रम मांडला तर जनता स्वीकारेल असं वाटतं.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nनाही, तसा युक्तिवाद नाही\nनाही, तसा युक्तिवाद नाही.\nउलट तुमचा युक्तिवाद असा आहे की फासावर कुणी जाण्याची शक्यताच नगण्य असल्यामुळे फाशीची शिक्षा उपलब्ध असण्याचे सुपरिणाम खूप होतील. नगण्य शक्यता असलेल्या तरतूदीचे कुठलेही गण्य परिणाम होतील असे सकृद्दर्शनी का समजावे नगण्य शक्यता असलेल्या गोष्टींचे गण्य परिणाम असूही शकतील किंवा नसूही शकतील* - पण त्यासाठी युक्तिवाद अधिक सुदृढ हवा.\n(*विमान पडण्याची शक्यता नगण्य असली तरी लोक विमान पडण्याची भिती बाळगतात, त्यानुसार त्यांचे वर्तन बदलते. इमारत कोसळण्याची शक्यता नगण्य असते, आणि लोक त्या शक्यतेबाबत भीती बाळगत नाहीत, वर्तनात फारसा फरकही करत नाहीत. नगण्य शक्यतांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण नीट केल्याशिवाय \"लोकांवर बहुतेक गण्य परिणाम होईल\" असा युक्तिवाद थेट ग्राह्य नाही.)\nमात्र \"कोणीच नाही\" जिंकण्याची शक्यता गण्य असल्याचे मानल्यास त्याचा गण्य परिणाम असण्याचा युक्तिवाद प्रथमदर्शनी तरी ग्राह्य होतो. तुमच्या युक्तिवादाला थोडेतरी बळ देण्यासाठी मी शक्यता गण्य मानली. \"कोणीच नाही\" जिंकण्याची शक्यता नगण्य मानल्यास - आणखी युक्तिवाद दिल्याशिवाय - तुमच्या सुचवणीस मी कुठल्याच गांभीर्याने घेत नाही. गांभीर्याने न घेण्याकरिता माझ्यापाशी अनुभवाचे आत्तही आहे : \"कोणीच नाही\" या अर्थी पेपर-बॅलट-स्पॉइलेज हा प्रकार इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनपूर्वी उपलब्ध होता. यातही खराब केलेल्या मतपत्रिकांची टक्केवारी थोडीच असे, आणि कोणीतरी उमेदवार नेहमीच त्यापेक्षा अधिक मतांनी जिंकून येई. मतपत्रिका खराब करण्याचा पर्याय असल्यामुळे त्या काळात निवडणुका अधिक कार्यक्षम असल्याचे मला ठाऊक नाही.\nआदर्श व्यवस्थेत ही जनतेच्या भल्यासाठी चालवलेल्या हॉस्पिटलप्रमाणे चालवली जावी. त्यासाठी देणगी मिळवता यावी.\nअसे होण्यासाठी कुठल्याही नव्या कायद्याची गरज नाही. अशी संस्था लगेच स्थापन करण्यात आपण सर्व मदत करूया. एक नव्हे, अशा अनेक संस्था सुद्धा स्थापता येतील. (\"एकच संस्था हवी\", असे म्हटल्यास एकाधिकार देणारा कायदा करावा लागेल. म्हणजे पुन्हा सरकारची अनुमतीच.)\n- - - (पुढील भाग काही प्रमाणात औपरोधिक आहे) - - -\nअशी गुणांकन करणारी संस्था चालवण्यासाठी त्यामानाने फार खर्च नाही. खरा खर्च तिचं मार्केटिंग करण्यात आहे.\nखर्च कदाचित फारसा नसेल. याबाबत अंदाज करण्यासाठी माझे ज्ञान तोकडे आहे. म्हणून सहमत. पण अशा संस्थेचे मार्केटिंग करणे आणि देणग्या मिळवणे खूपच सोपे आहे : किंवा असे म्हणा, की हे मार्केटिंग \"सॉल्व्ह्ड बिझिनेस प्लॅन\" आहे.\nजनतेला मतदानाकरिता उपयोगी अशी माहिती देणार्‍या, आणि देणग्यांवर चालणार्‍या कित्येक संस्था यू.एस. मध्ये कार्यरत आहेत. (उदाहरणार्थ अमेरिकेतील खासदारांच्या कर-धोरणाबद्दल विशेषत्वाने माहिती देणारी \"अमेरिकन्स फॉर टॅक्स रिफॉर्म\", खासदारांच्या चारित्र्यविषयक धोरणाबद्दल विशेष माहिती देणारी फॅमिली रिसर्च कौन्सिल, वगैरे.) व्यापारी तत्त्वावर चालणार्‍या निष्पक्षपाती आणि समतोल वार्तासंस्थाही आहेत, पण त्यांचे सोडा.\nअशी/अशा संस्था पक्षपाती असण्याची शक्यताच अधिक आहे, असे खुसपट कोणी काढेल. सर्व लोकांच्या हिताला समसमान जपण्याऐवजी देणगीदारांच्या हिताला या संस्था अधिक जपतील, अशी हूल कोणी उठवेल. पण ही सैद्धांतिक शक्यता सुरुवातीला दुर्लक्षिण्यायोग्य आहे. अशी/अशा संस्था स्थापल्यानंतर पुढे कधी काही बारीकसारीक त्रुटी दिसून आल्या, तर त्या तेव्हा सुधारता येतील. कारण बहुतेक देणगीदार हे आदर्श व्यवस्थेतील जनतेच्या भल्याकरिता देणग्या देतात, हे हॉस्पिटलचे उदाहरण पोलिटिकल ऍक्शन कमिटीच्या उदाहरणापेक्षा या ठिकाणी अधिक लागू आहे.\nराजेशघासकडवी [02 Sep 2011 रोजी 02:55 वा.]\nगण्य व नगण्य या संकल्पना सापेक्ष असतात. कुठचा परिणाम साधायचा आहे त्यावर त्या अवलंबून असतात. भरलेल्या ग्लासामधले चमचाभर पाणी काढून टाकलं तर ते नगण्य असतं. पण तेच चमचाभर पाणी बाजूची मुंगी बुडवून मारायची असेल तर गण्य होतं (किमान मुंगीसाठी तरी).\nमी शक्यता नगण्य म्हटलं ते क्वोरम साधण्याच्या दृष्टीने नगण्य. समजा पाचशे सभासदांच्या विधिमंडळात पाच जागा रिकाम्या राहिल्या तर मंडळाच्या कायदे बनवण्याच्या क्षमतेबाबत तो नगण्य परिणाम असतो. याउलट ज्या पाच ठिकाणी मतदारांनी म्हटलेलं असतं 'तुम्ही उभे केलेले कुठचेही उमेदवार विधिमंडळात जायच्या लायकीचे नव्हते' त्या ठिकाणी ती सर्व उमेदवारांना व पक्षांना चपराक असते. त्या सर्व पक्षांना नवीन उमेदवार उभे करावे लागले तर इतर ठिकाणी उमेदवार उभा करताना खोलवर विचार करावा लागतो. त्यासाठी हे गण्य आहेच.\nएक संस्था हवी, एकच संस्था हवी वगैरेवर निश्चित वाद घालता येईल. मूळ मुद्दा असा होता की शासनबाह्य, विश्वासार्ह यंत्रणेकडून, कायम रहाणारे व्यक्तिनिरपेक्ष निकष लावून सतत गुणांकन व्हायला हवं. आणि हे गुणांकन जनतेने विचारात घ्यायला हवं. सर्वात कमी गुण मिळालेल्या प्रतिनिधीला त्याच्या मतदारांनी त्याबद्दल जाब विचारण्याची सवय ठेवली तरी ते परिणामकारक पाऊल ठरेल. मग कदाचित प्रतिनिधींना परत आणण्याची गरज पडणार नाही.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nअशी संस्था असणे शक्यच* नाही\nमूळ मुद्दा असा होता की शासनबाह्य, विश्वासार्ह यंत्रणेकडून, कायम रहाणारे व्यक्तिनिरपेक्ष निकष लावून सतत गुणांकन व्हायला हवं.\nअशी संस्था असणेच शक्य नाही* इतपत अनुभव आपल्याकडे आहे. मी दिलेल्या संस्थांची संकेतस्थळे तपासून बघितलीत काय\n*\"शक्य नाही\" मध्ये सापेक्ष/गण्य/नगण्य वगैरे तुमचे वरचे वचन लागू आहे\nयाउलट ज्या पाच ठिकाणी मतदारांनी म्हटलेलं असतं 'तुम्ही उभे केलेले कुठचेही उमेदवार विधिमंडळात जायच्या लायकीचे नव्हते' त्या ठिकाणी ती सर्व उमेदवारांना व पक्षांना चपराक असते.\n\"तुम्ही उभे केलेले कुठचेही उमेदवार\"च्या ठिकाणी \"उभे असलेले तुम्ही सर्व उमेदवार\" असे वाचले. कारण \"उभे करणारे तुम्ही\" कोण ते मूळ वाक्यात मला कळलेले नव्हते.\nपण चपराकीचे वाक्य पूर्ण नाहीच.\n\"अन्य मतदारसंघांतून कोणी का निवडून येऊदेत, उभे राहिलेले तुम्ही सर्व उमेदवार हे त्यांच्यापेक्षा कमी लायकीचे आहात, म्हणून अन्य मतदारसंघांच्या कोणी-का-असेना उमेदवारांनी माझे प्रतिनिधित्व करावे\" असे ते मत आहे. कारण क्वोरम् पूर्ण होण्याची शक्यता गृहीत धरण्यालायक असल्याने अन्य मतदारसंघातील उमेदवार सरकार बनवणारच आहेत - हे तुम्हीच सांगितले आहे.\nअन्य-मतदारसंघातले-कोणी-का-असेना हे आपल्या मतदारसंघातील उमेदवारांपेक्षा चांगले आहेत, याबाबत मतदाराने परीक्षा कशी करावी\n(ही चपराक म्हणजे \"आय विल कट माय नोझ टु स्पाइट माय फेस\" प्रकारची बालीश वाटते. \"माझा भाऊ मला इतका नावडतो, की शेजारच्या मुलाला मी भाऊ मानणार, मग तो शेजारचा मुलगा कसाही का असेना\nराजेशघासकडवी [03 Sep 2011 रोजी 05:43 वा.]\n'तुम्ही उभे केलेले उमेदवार' हे पक्षांना उद्देशून आहे हेदेखील उचकटून सांगावं लागलं तर मला प्रचंड मोठे प्रतिसाद लिहावे लागतील. ते त्रासदायक ठरेल. (शेवटच्या वाक्यातला त्रासदायक ठरेल हे 'माझ्यासाठी त्रासदायक ठरेल' किंवा 'मला त्रासदायक ठरेल' अशा अर्थाने लिहिलेलं आहे.) [गोल कंसातल्या वाक्यात नुसतंच 'लिहिलेलं आहे' असं लिहिलेलं असलं तरी ते 'मी लिहिलेलं आहे' असं म्हणायचं आहे.] {...'मला म्हणायचं आहे'}...\nही चपराक म्हणजे \"आय विल कट माय नोझ टु स्पाइट माय फेस\" प्रकारची बालीश वाटते.\nनाही, ती चपराक आहे, तलवारीचा घाव नाही. नाकावर बसलेल्या, रक्त पिणाऱ्या डासाला मारण्यासाठी नाक किंचित काळ दुखावलं तरी हरकत नाही, अशी विचारपूर्वक आहे. [चपराक विचारपूर्वक असण्याविषयी बोलतोय मी]एरवी तुमचा विचार नेहमीच संतुलित असतो, पण याबाबतीत टोकाची विचारसरणी का जाणवते आहे {...'मला का जाणवते आहे {...'मला का जाणवते आहे'...}काही जागा रिकाम्या राहिल्या तर क्वोरम पूर्ण होणार नाही; लांबवरच्या फायद्यासाठी थोडी दुखापत सहन करण्याची तयारी म्हणजे नाक कापून घेणे; वगैरे विचार का आले आहेत'...}काही जागा रिकाम्या राहिल्या तर क्वोरम पूर्ण होणार नाही; लांबवरच्या फायद्यासाठी थोडी दुखापत सहन करण्याची तयारी म्हणजे नाक कापून घेणे; वगैरे विचार का आले आहेत {...'तुमच्या प्रतिसादात का असे विचार आले आहेत {...'तुमच्या प्रतिसादात का असे विचार आले आहेत अशा म्हणजे आधीच्या वाक्यात लिहिल्याप्रमाणे टोकाची विचारसरणी दाखवणारे. दाखवणारे विचार म्हणायचंय मला.'...}\nअन्य-मतदारसंघातले-कोणी-का-असेना हे आपल्या मतदारसंघातील उमेदवारांपेक्षा चांगले आहेत, याबाबत मतदाराने परीक्षा कशी करावी\nतिथले मतदार तिथली काळजी करतील. मी माझा प्रतिनिधी गलिच्छ नाही याची काळजी करेन.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nनितिन थत्ते [03 Sep 2011 रोजी 06:34 वा.]\n>>तुम्ही उभे केलेले उमेदवार' हे पक्षांना उद्देशून आहे हेदेखील उचकटून सांगावं लागलं तर मला प्रचंड मोठे प्रतिसाद लिहावे लागतील\nपक्षांनी उभे केलेल्या उमेदवारांखेरीज पक्षांनी उभे न केलेले उमेदवार पण असतात. त्यामुळे वरील तिरकस प्रतिसाद देण्यामागचे कारण बरेच अनाठायी आहे.\nराजेशघासकडवी [03 Sep 2011 रोजी 14:08 वा.]\nनिवडून येणाऱ्यांत अपक्षांची संख्या अत्यल्प असते. त्यामुळे पक्षांना हा संदेश पाठवणं महत्त्वाचं आहे.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nपक्षांना तर चपराक मुळीच नाही\n\"तुम्ही उभे केलेले उमेदवार\" हे पक्षांकरिता असेल, तर ही मुळीच चपराक नाही.\n\"माझे नकार-मत अन्य मतदारसंघातील जिंकलेल्या उमेदवारांच्या बहुसंख्य पक्षाला आहे\" यात पक्षांचा काहीही तोटा होत नाही. सगळ्यांचाच अपमान तो कोण्याही एका पक्षाला बदल करण्यास भाग पाडत नाही.\nडासाला मारलेच नाही, त्यामुळे नाक दुखावण्याचा तोटा आहे.\nटोकाची विचारसरणी जाणवत असेल तर का ते माहीत नाही. लोकशाहीच्या काही प्रक्रियांना मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय आणि व्यवस्थापशास्त्रीय आधार आहेत : यांचा अभ्यासही झालेला आहे, आणि यांच्याबाबत अनुभवाची साधनसामग्रीसुद्धा आहे. प्रत्येक बाबतीत समसमान संतुलित असणे म्हणजे अनुभवाकडे जाणूनबुजून डोळेझाक करणे होय. पृथ्वीच्या आकाराबाबतही अनेक मतमतांतरे असू शकतात. तरी झालेल्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा उपयोग करून त्यातील काहीच आकारांबाबत \"संतुलित\" विचार करता येतो, काही आकारांबाबत करता येत नाही.\nराजेशघासकडवी [03 Sep 2011 रोजी 14:18 वा.]\nतर ही मुळीच चपराक नाही.\nएखाद्या हक्काच्या मतदारसंघातून विशिष्ट पक्षाचा - नक्की निवडून येणार अशी खात्री असलेला - उमेदवार पडला तर विधिमंडळातली एक जागा कमी झाली यापलिकडेही त्या पक्षाची नाचक्की होते. तुमचा युक्तिवाद अंकगणितीय आहे, माझा जनमानसातील प्रतिमा या स्वरूपाचा आहे.\nइथे संतुलित असण्याबाबतीत पृथ्वीच्या आकाराचं उदाहरण वापरणं अयोग्य आहे. इथे स्पष्ट पुरावे नाहीत. तुमचं विधान सोळाव्या शतकातल्या पोपच्या तोंडी असतं तर\nअसो. एकंदरीत तुम्हाला खात्री आहे, मी शक्यता मांडतोय. तेव्हा तुमचंच बरोबर असावं कदाचित.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nकाही ठिकाणची साधनसामग्री उपयुक्त राहील\nयू.एस मधील नेव्हाडा राज्यात, स्पेन, रशिया, युक्रेन, आणि कोलोंबिया देशांत \"कोणीच नको\"ची ओळ मतपत्रिकेवर असते. नाचक्की होऊन जनमानसातली प्रतिमा बदलून फरक होतो की नाही, याबाबत अभ्यास करणे उपयुक्त राहील. (दुवा)\nया कारणामुळे नेव्हाडा राज्यातील निवडणुका/राजकीय पक्ष अन्य यू. एस राज्यांपेक्षा खूप सुधारलेले नाहीत : वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून तरी स्पष्ट फरक जाणवत नाहीत. यादीतील बाकी देशांबाबतही : या उपलब्धतेमुळे या देशांतील राजकीय पक्ष आजूबाजूच्या देशांतील राजकीय पक्षांपेक्षा लोकाभिमुख असल्याचे फारसे ऐकलेले नाही.\n\"कोणीच-नकोच्या नाचक्कीने पक्ष सुधारतील\" या समाजमनोवैज्ञानिक उपन्यासामध्ये सकृद्दर्शनी मला बळ वाटत नाही, त्यामुळे या राज्या-देशांचा तुलनात्मक अभ्यास तपशीलवार करण्यापासून मी सूट घेतो आहे.\nरणजित चितळे [30 Aug 2011 रोजी 02:28 वा.]\nआपले मुद्दे पटण्या सारखे आहेत\n१०% व्हॅलिड अर्ज आले की प्रतिनिधीला परत बोलवावे की नाही याविषयी मतदारसंघात मतदान घ्यावे. [याला अल्टरनेट ३०% अर्ज व्हॅलिड आले तर बिना मतदान प्रतिनिधित्व रद्द करावे].\nपण हे टक्के जरा विचार करावयास भाग पाडतात. जर का मतदारसंघातील फक्त ३० टक्के लोकांनी मतदान केले होते व एक लोकप्रतिनिधी त्यातल्या १५ टक्के मताने निवडून आला होता असे धरले तर पुर्ण मतदारसंघातील १० टक्के अर्ज कधीच येऊ शकणार नाहीत असे वाटते. कारण मतदेणारेच इतके कमी होते तर त्याहून कमी लोक अशी मते देणारी असतील.\nलोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा हक्क लोकांना असायला हवा हेच मुळात मान्य नसल्याने ही चर्चा माझ्यासाठी गैरलागू ठरते. क्षमस्व.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nपन्नास टक्के लोक आजही मतदान करत नाहीत. जे करतात, त्यापैकी निम्मे तरी रोख पैसे घेऊन करतात. कितीतरी ठिकाणी बोगस मतदान सर्रास केले जाते.\n'निवडणूक सुधारणा' करण्याची खरी गरज इथे आहे. ते सोडून असे नवे कायदे निर्माण करणे म्हणजे वेळेचा आणि पैशाचा प्रचंड अपव्यय ठरेल. 'निवडणुका घेत राहणे' हे एक पूर्णवेळ, ३६५ दिवस चालणारे काम होऊन बसेल \nनितिन थत्ते [30 Aug 2011 रोजी 09:01 वा.]\n>>पन्नास टक्के लोक आजही मतदान करत नाहीत. जे करतात, त्यापैकी निम्मे तरी रोख पैसे घेऊन करतात.\nअसे दर्शवणारा काही विदा उपलब्ध आहे का की हे ही मध्यमवर्गीयांचे कनिष्ठवर्गाबाबत कन्जेक्चर (गृहीत) आहे.\n'पैसे खाऊन मतदान' बद्दल मी जे लिहिले आहे, त्यात काही दोष काढायचाच असेल तर 'निम्मे' या प्रमाणाबद्दल अव्याप्तीचाच दोष काढता येईल, इतके प्रकार मी स्वतः पाहिले आहेत. मी स्वतःदेखील लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचाराचे काम केलेले असल्यानेच हे ठामपणे म्हणू शकतो. मतदानाची वेळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल तर दुपारी तीन वाजेपर्यंत दहा टक्के मतदानही न होणे, मग दबा धरून बसलेल्या वस्त्या आणि मोहल्ल्यांमधे नोटा भरलेल्या इन्नोव्हा आणि स्कॉर्पिओ घुसणे आणि मग शेवटच्या एका तासात रेकॉर्ड मतदान वगैरे वगैरे प्रकार याची देही याची डोळा अनुभवले आहेत मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांचे माहित नाही, पण मध्यम आकाराच्या शहरात आणि ग्रामीण भागात तरी दुर्दैवाने हेच वास्तव आहे. अगदी लाल अक्षरात न लिहिताही दिसून येईल, इतके ठळक वास्तव \n'आपली लोकशाही' या प्रकाराचे एखाद्या समाजशास्त्रज्ञाने गांभीर्याने विच्छेदन केल्यास त्याला आयुष्यभर अँटी-डिप्रेसन्ट घ्यावी लागतील, याबद्दल मला तिळमात्रही शंका नाही. त्यापेक्षा अशा साखरपाकातल्या सुधारणा सुचवणे नक्कीच सोपे आहे.\nविदा- अर्थातच उपलब्ध नाही. भविष्यातही अशा प्रकारचा विदा उपलब्ध करून देणे मलाच काय- कोणालाही शक्य नाही. पण केवळ विदा नाही म्हणून वस्तुस्थितीकडे सपशेल दुर्लक्ष करायचे ही पळवाट आहे- 'मध्यमवर्गीय' पळवाट किंवा अन्य कुठली ते माहित नाही.\n'विदा' नसल्याने कागदोपत्री अर्थातच ते विधान निराधार आहे. त्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावत असल्यास ते विधान बिनशर्त मागे घेण्याची माझी तयारी आहे.\n१९७७ साली जेव्हा इंदिरा गांधींसकट काँग्रेसच्या अनेक दिग्ग्जांना पराभव पत्करावा लागला त्या काय नोटा कमी पडल्या म्हणून हेच २००४ साली जेव्हा एन डी ए सरकार पडले तेव्हा म्हणता येईल.\nपैसे घेऊन मतदान होत असेलही पण ते इतके घाऊक नसावे.\nऋषिकेशजी, मी तुमच्याशी सहमत आहे हे आधी नमूद करतो.\nपण नुसते मुळात मान्य नाही इतके म्हणून सोडून का दिले आहे ते समजले नाही. उमेदवारास परत बोलावण्याचा अधिकार का नसावा या विषयी कुणी मते मांडलीत तर मला आवडेल.\nखरे तर ह्या चर्चेची अजिबात गरज नाही. अण्णा आहेत ना. टीम अण्णा आहे ना. ते ठरवतील आमच्यासाठी योग्य काय नि अयोग्य काय ते.\nअशोक पाटील् [30 Aug 2011 रोजी 08:25 वा.]\n१. कोणत्या कारणासाठी लोकप्रतिनिधीला परत बोलावू शकतो यावर काहीही निर्बंध नसावेत.\n~ असे असू नये. कारण मग काळ सोकावेल आणि मग 'प्रतिनिधी दिल्लीत गेल्यावर आम्हाला भेटत नाही' अशा बालिश कारणासाठीही 'बोलवा परत त्याला' असा प्रकार होण्याची शक्यता आहे. किमान ५ सबळ कारणे लोकपालाकडे आल्यानंतरच त्यावर पुढील कारवाई होईल अशी तरतूद असावी.\n२. प्रतिनिधीला परत बोलावण्याची मागणी मतदारसंघातील किमान १० % मतदारांनी करावी. ती एका अर्जाने करावी की प्रत्येकाने स्वतंत्र अर्जाने करावी हा डिटेलचा प्रश्न आहे तो सध्या बाजूस ठेवू. तत्वत: १०% मतदारांनी मागणी करावी.\n~ इथेही ग्यानबाची मेख अशी उपटते की हे कोण १०% वाले आज या घडीला ज्याना नव्याने मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे अशानी मागणी केली तर \n३. अर्ज करणार्‍यांनी मागच्या निवडणुकीत मतदान केलेले असावे. हे अर्जदारांनी सिद्ध करायचे नसावे तर निवडणूक अधिकार्‍यांनी तपासून घ्यावे.\n~ निवडणुक यंत्रणेच्या दिमतीला अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सुविधा उपलब्ध असेल तरच ती मतदान 'सिद्ध' करण्याची अट प्रत्यक्षात उतरेल. अन्यथा त्यासाठी प्रचंड मनुष्यबळ लागेल, शिवाय ६ वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे अगोदरच आर्थिक दरवाजाचे कंबरडे मोडले असल्याने सरकार नव्याने त्यासाठी नोकरभरती करू शकेल याची सुतराम शक्यता नाही.\n४. ....जर मी त्याला निवडून दिलेले नाही तर त्याला परत बोलावण्याचा अधिकार मला नसावा.\n५. १०% व्हॅलिड अर्ज आले की प्रतिनिधीला परत बोलवावे की नाही याविषयी मतदारसंघात मतदान घ्यावे. [याला अल्टरनेट ३०% अर्ज व्हॅलिड आले तर बिना मतदान प्रतिनिधित्व रद्द करावे].\n~ ही प्रक्रियाही फुलप्रूफ वाटत नाही. कारण एकदा अर्जच १०% आल्यानंतर मग त्याच मुद्द्यावर पुनश्च मतदान घेणे वेळखाऊ तर होईल.\n६. सहा महिन्यात पुन्हा निवडणूक घ्यावी. या निवडणुकीत परत बोलावलेल्या उमेदवाराला भाग घेता येऊ नये. पुढच्या रेग्युलर निवडणुकीत त्याला भाग घेता यावा.\n(अर्थात ही चर्चा 'जर-तर' अशा स्वरूपाचीच असल्याने यातून साध्य होईल ते इतकेच की असे झाले तर लोकशाही टिकविण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे किती गरजेचे आहे याची तरी किमान जाणीव त्या सुट्टीदिवशी महाबळेश्वरला पळणार्‍यांना होईल.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.kolhapurhikers.com/category/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-22T14:17:00Z", "digest": "sha1:ASENF63ZVXX3HUNJBTZKP7H4U4NPUMBD", "length": 2356, "nlines": 42, "source_domain": "www.kolhapurhikers.com", "title": "शिवकालीन युध्दकला स्वसंरक्षण (मर्दानी खेळ) शिबीर Archives - Kolhapur Hikers", "raw_content": "\nशिवकालीन युध्दकला स्वसंरक्षण (मर्दानी खेळ) शिबीर\nशंभुराजे मर्दानी खेळ विकासमंच आयोजित शिवकालीन युध्दकला स्वसंरक्षण (मर्दानी खेळ) शिबीर\nby kolhapurhikersadmin | posted in: शिवकालीन युध्दकला स्वसंरक्षण (मर्दानी खेळ) शिबीर | 0\nछत्रपती शिवारायांची य़ुध्दकला व मर्दमराठी शुरवीर मावळ्यांची य़ुध्दकला आजच्या युवा पिढीस अवगत व्हावी.त्याच बरोबर आजच्या काळात मुला-मुलींना स्वत:चे रक्षण करता यावे यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाने शिवकालीन युध्दकला आत्मसात केली पाहिजे.शीलवान धॆयवान साहसी त्यागी संयमी प्रखर बळकट स्वधर्मभिमानी देशभिमानी उमवती तरूण … Continued\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/rs-40-crores-demonetised-notes-recovered-former-corporator%E2%80%99s-office-bengaluru-40230", "date_download": "2018-04-22T14:43:37Z", "digest": "sha1:R4QBG4GFQYVCV3P4VJUBBAQBCDPE7XVT", "length": 11402, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rs 40 crores demonetised notes recovered from former corporator’s office in Bengaluru माजी नगरसेवकाकडे सापडल्या 40 कोटींच्या जुन्या नोटा | eSakal", "raw_content": "\nमाजी नगरसेवकाकडे सापडल्या 40 कोटींच्या जुन्या नोटा\nशनिवार, 15 एप्रिल 2017\nएका माजी नगरसेवकाकडून चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या तब्बल चाळीस कोटी रुपये किंमतीचा नोटा सापडल्या आहेत.\nबंगळूर - एका माजी नगरसेवकाच्या निवासस्थानावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या तब्बल चाळीस कोटी रुपये किंमतीचा नोटा सापडल्या आहेत.\nपोलिसांनी शुक्रवारी सेंट्रल बंगळूरमधील श्रीरामपूर येथील नागराज यांच्या निवासस्थानी छापा टाकला. याबाबत माहिती देताना हेन्नूर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक एन श्रीनिवास यांनी सांगितले की, \"माजी नगरसेवक नागराज यांच्या निवासस्थानी आम्हाला बेकायदा रोख रक्कम आढळली. न्यायालयाच्या वॉरंटनुसार टाकलेल्या छाप्यात आम्ही त्यांच्या निवासस्थानावरून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.'\nपाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर काळा पैसा पांढरा करून देण्याच्या प्रकरणात नागराज सहभागी असल्याचा आरोप आहे. एका व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी मागण्याचा त्याच्यावसर आरोप आहे. याशिवाय बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. प्रकाशनगर मतदारसंघातून 2002 साली नागराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला होता. त्याने 2013 सालीही निवडणूक लढविली होती. मात्र त्यात पराभव पत्कारावा लागला होता.\nनवा चित्रपट : बियाँड द क्‍लाउड्‌स\nगुन्हेगारी विश्‍व आणि माणुसकीचा गहिवर... मुंबईतील एका फ्लाय ओव्हरवर दोन माणसं भेटतात. पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुबत्ता, भव्य होर्डिंग्ज व...\nकुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा\nअंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी...\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/selfies-can-now-diagnose-cancer-jaundice-117090700019_1.html", "date_download": "2018-04-22T14:17:15Z", "digest": "sha1:3NROFDMXHRQPKONVHNNKP23ZZHL76GNZ", "length": 8850, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कावीळ, कर्करोगाचे निदान चक्क सेल्फीने | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकावीळ, कर्करोगाचे निदान चक्क सेल्फीने\nसध्या सल्फीचे खूळ जगाच्या डोक्यावर बसले असले तरी त्याचा काही चांगल्या कामासाठीही वापर करता येऊ शकतो. सेल्फीच्या मदतीने चक्क स्वादुपिंडाचा कर्करोग, कावीळ किंवा इतर रोगांचे निदान करता येते, असा दावा करण्यात संशोधकांनी केला असून, त्यासाठी एक अॅपही विकसित करण्यात आले आहे.\nस्वादुपिंडाचा कर्करोग व कावीळ यात त्वेचचा रंग पिवळा होणे, डोळे पिवळे पडणे ही प्रमुख लक्षणे असतात. ती रक्तातील बिलीरूबीनमुळे दिसतात. नुसत्या डोळ्यांना त्वचेचा रंग पिवळा झालेला आधक्षच्या टप्प्यात कळत नाही, पण या अॅपमुळे स्वछायाचित्रावरून अर्थातच सेल्फीने कावील ओळखता येते. बिलीरूबीनची पातळी थोडी वाढलेली असतानाच हे शक्य होते. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी बिलीस्क्रीन अ‍ॅप तयार केले असून त्यात स्मार्टफोन कॅमेरा, संगणक दृष्टी अलगॉरिथम, मशीन लर्निग साधने यांचा समावेश आहे.\nडोळ्याचा पांढरा भाग काविळीत पिवळा पडतो आणि सेल्फीत पटकन कळून येतं. तसेच स्वादुपिंडाचा कर्करोगही भयानक असतो. या कर्करोगातही रक्ताच्या चाचणीच्या तुलनेत 89.7 टक्के रूग्णात सेल्फी अचून निदान करता आल्याचा दावा केला गेला आहे.\nदहशतवादी संघटना कार्यरत असल्याची पाकची कबुली\nगँगस्टर अबू सालेमवर फैसला\n1 ऑक्टोबरपासून रेशनदुकानवर आधारसक्ती\nलवकरच व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार\nआश्चर्याचा धक्का देणारी तरुणीच्या सोंदर्याची कहाणी\nयावर अधिक वाचा :\nकर्करोगाचे निदान चक्क सेल्फीने\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/india-open-2017-pv-sindhu-beat-sung-ji-hyun-enters-final-257327.html", "date_download": "2018-04-22T14:40:55Z", "digest": "sha1:RPQMUJ7X4FRRGOZCOJUG33PC4XPHJKLT", "length": 11999, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सिंधूची फायनलमध्ये धडक,आता कॅरोलिना मरिन लढत", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nसिंधूची फायनलमध्ये धडक,आता कॅरोलिना मरिन लढत\nफायनलमध्ये पी.वी सिंधूचा सामना हा रियो आॅलिंपिकची सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरिन हिच्यासोबत होईल.\n01 एप्रिल : आॅलिंपिक रौप्यपदक विजेती बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने इंडिया ओपनच्या सेमिफाइनलमध्ये कोरियाची खेळाडू सून जी ह्यूनला मात देत फायनलमध्ये धडक मारलीये.\nसिंधू आणि सून जी ह्यून या दोघांमधील सामना चांगलाच रंगला, परंतु सिंधूने पहिला गेम हा 21-18 ने आपल्या खिशात घातला. त्यानंतर सून जी ह्यून ने जबरदस्त वापसी करत सिंधूला दुसऱ्या गेममध्ये 14-21 नी मात देत, स्कोर 1-1 ने बरोबर केला.\nशेवटच्या गेममध्ये सिंधूने आपल्या प्रतिस्पर्ध्याला परत येण्यापासुन चांगलेच रोखुन धरले. आणि सेमिफायनलच्या निर्णायक गेममध्ये 21-14 ने जिंकून फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने सुरुवाती पासूनच चांगली खेळी ठेवली. सिंधूने आपल्या याच खेळाला ब्रेकपर्यंत 11-4 असाच चालु ठेवला. परंतु सून जी ह्यूनने प्रयत्न करत 4 पाँईंट मिळवले, परंतु सिंधूने लगेच सावरुन आपला स्कोर 15-11 वर ठेवला. आणि आपली जागा अंतिम फेरीत निश्चित केली.\nफायनलमध्ये पी.वी सिंधूचा सामना हा रियो आॅलिंपिकची सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरिन हिच्यासोबत होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://adijoshi.blogspot.com/2010/10/blog-post_28.html", "date_download": "2018-04-22T14:44:32Z", "digest": "sha1:PFWNMUSQPYVXY4XEW6TBXSIU46EO7MGR", "length": 26174, "nlines": 201, "source_domain": "adijoshi.blogspot.com", "title": "आदित्याय नमः: निर्लज्ज व्हा - अंतिम भाग", "raw_content": "\nनिर्लज्ज व्हा - अंतिम भाग\nमुली जेव्हा नुकतंच लग्न होऊन सासरी जातात तेव्हा पहिले काही दिवस त्यांची पार गंमत उडालेली असते. काही म्हणजे काही कळत नाही. नवं घर, नवी माणसं आणि लग्नापूर्वी आपला वाटणारा आणि लग्नानंतर अचानक सासरच्या गोटात सामील झालेला नवरा अशा वेगवेगळ्या लेव्हल्सवर तिचा सामना सुरू असतो. गाडं पहिल्यांदा अडतं ते स्वयंपाक करण्यावरून. लग्नाआधी आईने ३ महिन्यांचा क्रॅशकोर्स करून घेतलेला असतो. पण लग्नापूर्वीच्या महिन्याभरात लग्नाच्या तयारीमुळे सगळ्यावर छान बोळा फिरवला जातो. त्यात आजकालच्या मुलींना मी नोकरी करत असूनही घर उत्तम सांभाळते हे दाखवून द्यायची भारीच हौस असते. आणि इथेच लोचा होतो. भरीसभर म्हणून काही नवरे पावलो पावली बायकोची तुलना त्यांच्या आईशी करतात. सगळ्याच बाबतीत. तर अशी एक घटना आपण बघू.\nघटना १ - सामान्य दॄष्टीकोन\nवेळ - मंमं करायची\nपार्श्वभूमी - तुम्ही मर मर मरून कमी करपलेल्या पोळ्या आणि करायला सोप्पी म्हणून बटाट्याची भाजी केली आहे. नवरा पहिला घास तोंडात टाकतो.\nनवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा\nबायको - का रे काय झालं\nनवरा - ते कळलं गं, पण ही अशी अशी बटाट्याची भाजी मी मागच्या ३० वर्षात खाल्ली नव्हती.\nबायको - मीठ जास्त पडलं का\nनवरा - नाही... मीठ बरोबर आहे, भाजीत बटाटे कमी पडलेत.\nबायको - अरे काय झालं नीट सांगशील का\nनवरा - खाऊन बघितलीस तू मला वाढण्याआधी\nनवरा - मग कळलं नाही तुला साधी बटाट्याची भाजी करता येऊ नये म्हणजे कमाल आहे.\nबायको - अरे पण...\nनवरा - आणि मला खाकरे आवडतात हे बरोबर आहे, पण ते चहाशी. जेवायला नव्हे.\nबायको - असं रे काय करतोस मी पण नुकतीच सुरुवात केली आहे ना\nनवरा - पण साध्या पोळ्या येऊ नयेत म्हणजे कमाल झाली. एकदा माझ्या आईच्या हातचं खाऊन बघ म्हणजे कळेल फरक खाकरे आणि पोळ्यांमधला.\nनवरा - आता रडू नकोस. एव्हढं काही झालं नाहिये...\nबायको - मग तू किती ओरडतोस माझ्यावर...\nनवरा - ओरडू नाही तर काय करू...\n(नवर्‍याचं आई पुराण पुन्हा सुरू होतं.)\nआता ह्या समर प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी उत्तम स्वयंपाक शिकणे अथवा स्वयंपाकाला बाई ठेवणे हे दोनच उपाय आहेत. पण तोपर्यंत किल्ला लढवण्यासाठी निर्लज्जपणाच तुमच्या मदतीला धाऊन येईल.\nघटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन\nवेळ - मंमं करायची\nपार्श्वभूमी - तुम्ही मर मर मरून कमी करपलेल्या पोळ्या आणि करायला सोप्पी म्हणून बटाट्याची भाजी केली आहे. नवरा पहिला घास तोंडात टाकतो.\nनवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा\nबायको - का उगाच आरडा-ओरडा करतोयस\nनवरा - अगं भाजीत मीठ किती जास्त आहे वाढण्याआधी चव घेऊन नाही बघितलीस का\nबायको - बघितली, मीठ जास्त वाटलं म्हणून पुन्हा थोडे बटाटे घातले तर भाजी अळणी झाली. म्हणून चवीपुरतं मीठ टाकलं तर तू म्हणतोस भाजी खारट झालेय.\nनवरा - खरंच झालेय अगं. साधी भाजी करता येऊ नये तुला म्हणजे कमाल आहे.\nबायको - कमाल काय त्यात मी काय खाणावळ चालवते\nनवरा - तसं नव्हे. पण... जाऊ दे... तू एकदा आईच्या हातचं जेऊनच बघ म्हणजे तुला कळेल.\nबायको - आई सारखी भाजी हवी होती तर लग्न कशाला केलंस, दत्तक जायचंस कुणाला तरी. आणि २०-२५ वर्षांनी मी सुद्धा टकाटक स्वयंपाक करेन.\nनवरा - म्हणजे तोवर मी असंच जेवायचं\nबायको - नाही रे...\nबायको - एक आईडिया आहे... आपण सासूबाईंना बोलावून घेऊ... त्यांच्या हाताला खरंच चव आहे...\nनवरा - ते आहेच गं. पण...\nबायको - आणि तशीही त्यांना आवड आहेच तुला रोज वेगवेगळं काही तरी करून खायला घालायची.\nनवरा - हे कुणी सांगितलं तुला\nबायको - अरे परवा तुला तिसर्‍यांदा डब्यात बटाट्याची भाजी दिली तेव्हा तूच नाही का म्हणालास\nनवरा - अगं ते वेगळंबायको - काही वेगळं नाही... ठरलं तर, आपण आता जरा मोठं घर घेऊ आणि सगळे एकत्रच रहायला लागू, प्रश्नच मिटला...\nनवरा - (प्रकट) नको... इतकं काही वाईट झालं नाहिये. (स्वगत - अजून मोठं घर म्हणजे अजून मोठा हफ्ता, म्हणजे खर्चावर अजून लगाम. काय च्यायला वैताग आहे.)\nबायको - नाही तर अजून एक आईडिया... आपण बाई ठेऊ स्वयंपाकाला... माझ्या ओळखीत आहेत एक मावशी... दोन्ही वेळच्या जेवणाचे फक्त ५,००० घेतात\nनवरा - (प्रकट) इतकी काही गरज नाहिये गं, जमेल तुलाही हळू हळू... (बापरे, फक्त स्वयंपाक करायचे ५,००० त्यापेक्षा मी शिकतो, मला दे ते ५,०००)\nबायको - पण त्याला वेळ लागेल रे...\nनवरा - वेळ सगळ्यालाच लागतो अगं. जाऊ दे, ये जेवायला...\nअशा साध्या साध्या घटनांतून आपल्याला निर्लज्जपणाचं महत्त्व संसारात पावलोपावली पटू लागेल.\nनिर्लज्जपणा जर सगळ्यात जास्त कुठे उपयोगी पडत असले तर तो संसारात. A perfect marriage is based on perfect mutual misunderstanding असं कुणी एक थोर तत्त्ववेत्ता सांगून गेला ते खरंच आहे. पण ह्या पलिकडे जाऊन आपल्या नवर्‍याच्या मर्कटलिलांकडे दुर्लक्ष करण्यासाठी निर्लज्जपणाच उपयोगी पडतो. \"किती वेळा सांगितलं तरी हा काही सुधारत नाही\" ही जगातल्या समस्त बायकांची तक्रार आहे. आणि त्यावर कुणालाही अजूनही सोल्यूशन शोधणं शक्य झालेलं नाही. त्यामुळे त्या फंदात पडूच नये.\nनवर्‍यांचं सुधारणं हे सिनेमात नितंब उडवत नाचणार्‍या (शब्दप्रयोग कणेकरांकडून साभार) बार बाला कम आयटम गर्लला एके दिवशी होणार्‍या \"अरे, आपण अभिनयाशी संबंधीत क्षेत्रात काम करतो\" ह्या साक्षात्कारासारखं असतं. ते फारसं मनावर घेऊ नये. एखाद्या सिनेमात ५-६ मिनिटं मेक-अप शिवाय दर्शन देऊन आणि अंगभर खादीची साडी गुंडाळून गंभीर आवाजात संवाद म्हटल्यावर त्या जशा पुन्हा नितंब उडवायला मोकळ्या होतात तसंच नवर्‍यांचंही आहे. अचानक एके दिवशी ह्यांना 'अरे, संसाराचा गाडा दोन चाकांवर चालतो आणि आपल्या चाकाची गती दुसर्‍या चाकाच्या मानाने जरा कमी आहे\" हा साक्षात्कार होतो. आणि त्यावर उपायही सुरू होतो. पण तो रुमाल जागेवर ठेवणे, सोसायटीच्या वॉचमनला दळण आणायला पाठवणे इत्यादि पुरता मर्यादित असतो. ह्या दोघांमधलं अजून एक साम्य म्हणजे ह्या बार बाला / आयटम गर्ल जशा त्या ५ मिनिटांच्या भुमीकेची आठवण पुढल्या प्रत्येक मुलाखतीत काढतात तसेच नवरेही एखाद्यावेळी जागेवर ठेवलेला रुमाल, ऑफिस बॉयला पाठवून भरलेलं बिल, इत्यादी कामांची आठवण प्रत्येक भांडणात काढतात. त्यामुळे नवर्‍यांच्या सुधारित आवॄतीला फारसं मनावर घेऊ नये. नवरा आणि तेरड्यातलं साम्य ओळखावं.\nमुळात लग्न झालं तरी नवर्‍यांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. घर तेच, मित्र तेच, कट्टा तोच. \"त्यामुळे लग्नानंतर तू बदललास\" म्हणजे नक्की काय झालं हेच नवर्‍यांना कळत नाही. उलट \"मी होतो तसाच आहे, मग आता कसला त्रास होतोय\" हे त्यांना कळत नाही. ह्यावर उपाय म्हणून नवरे-स्पेसिफिक निर्लज्जपण अंगी बाणवायला हवा. हा नवरे-स्पेसिफिक निर्लज्जपण अंगी बाणवून संसार सुखाचा कसा करावा हे कळण्यासाठी नवर्‍यांचे काही गुण आणि खास सल्ले इथे देत आहे.\nसंसार सुखाचा करण्यासाठी बायकांना काही सल्ले:\n१. \"कल्पवॄक्ष कन्येसाठी\" ह्या पि. सावळाराम ह्यांच्या गाण्यातला कल्पवॄक्ष म्हणजे नवरा नव्हे हे कॄपया ध्यान्यात घ्यावे.\n२. नवर्‍यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही.\n३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्‍यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये.\n४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन \"नाही आवडलं काही\" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्‍यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्‍यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये.\n५. नवर्‍यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे.\n६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्‍यांना अजिबात त्रास होत नाही.\n७. नवर्‍यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं.\n८. आई पेक्षा चांगला स्वयंपाक जगात कुणालाही येत नाही. आईचा ३०-३५ वर्षांचा अनुभव आणि बायकोचे नवर्‍यावर चालणारे प्रयोग ह्यांची तुलना होऊ शकतच नाही.\n९. आईशी तुलना करायची असेल तर आधी किमान आईने जसं लाडाऊन ठेवलंय ते कंटिन्यू करण्यापासून सुरुवात करावी.\n१०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे.\nह्या काही गोष्टी बायकांनी लक्षात ठेवल्या तर जगातले यच्चयावत नवरे आणि पर्यायाने जगातले यच्चयावत संसार सुखाचे होतील.\nआणि संसार सुखाचा करण्यासाठी आता नवर्‍यांना एकमेव सल्ला:\n\"आपल्या देवाने दोन कान दिलेत हे कधिही विसरू नका.\"\nतुमच्या या लेखामुळे तुम्ही बऱ्याच लोकांच्या संसार सुखी होण्यासाठी आणि समस्त नवर्याना खुश होण्यासाठी हातभार लावला आहात.\nकाय भाऊ, तुमचं विजेट कोड नाही का बनवा की एखादं. टाकतो माझ्या ब्लॉगवर. :-)\nब्लॉग वाचून तो आवडल्याचं आवर्जून सांगितल्याबद्दल मनापासून आभार.\nब्लॉगचा विजेटकोड ही काय भानगड आहे हे मला माहिती नाही. कॄपया मार्गदर्शन करावे.\nतसंच, मी सॉफ्टवेअर फिल्ड मधे नाही मित्रा, मी जाहिरात क्षेत्रात आहे. प्रितिक्रीयांबद्दल पुन्हा एकदा आभार\nविजेट कोड म्हणजे एखादी इमेज जी क्लिक लेक्यावर तुझ्या ब्लॉगवर येता ये‍ईल. काही काही ब्लॉग्जवर ‘मला आवडलेले ब्लॉग्ज’ या नावाखाली बर्‍याचश्या छोट्या इमेजेस असतात ना, त्याला विजेट म्हणतात. (अर्थात ब्लॉगच्या संदर्भात. बाकी विजेट म्हणजे एखादं छोटं अ‍ॅप्लिकेशन..)\nआदित्य धन्यवाद किती वेळा मोजता येत नाही आहा पहिला माणूस (man + true human being)पाहिला ज्याने मुलींच्या बाजूने लिहिले आणि असे सुलभ मार्गदर्शन केले, एकूणच आपली निर्लज्ज होण्याची शिकवणी आमच्यासारख्या बाळबोध लोकांना फारच उपयोगी पडतेय. असेच मार्ग-दर्शन करत राहा.मि खुपच लाभान्वित झाले. :)...:D...=))\nभट्टी मस्त जमली आहे.\nत्याने ब्लॉग फेसबूक ट्विटर किंवा गूगल बझ्झवर एका कळीत प्रसिद्ध करता येते.\nलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II\nआयुष्याचे नाटक १-२ (3)\nआयुष्याचे नाटक ३-५ (3)\nआयुष्याचे नाटक ६-८ (3)\nइथे जोशी रहातात (3)\nहॉर्न - ओके - प्लीज (2)\nनिर्लज्ज व्हा - अंतिम भाग\n(बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - भाग ४\nनिर्लज्ज व्हा - भाग ३\nनिर्लज्ज व्हा - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1511", "date_download": "2018-04-22T14:10:31Z", "digest": "sha1:5QNY5MJLSZCCNZQUI3YGRY7B2ANMUGIL", "length": 7552, "nlines": 63, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nनादारी आणि दिवाळखोरी संबंधी राष्ट्रीय परिषद : एक बदलते परिदृश्य\nधनको आणि कर्जदारांमधील समतोल संबंधासाठी राष्ट्रीय नादारी आणि दिवाळखोरी संहिता उपयुक्त - जेटली\nकाही महिन्यांपूर्वीच नादारी आणि बँक दिवाळखोरी कोड याची अंमलबजावणी करण्यात येऊ लागल्याने, कर्जदार आणि धनको यांच्यातील संबंध आता बदलत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री अरुण जेटली यांनी आज मुंबईत केले. ते ‘राष्ट्रीय नादारी आणि बँक दिवाळखोरी : बदलते परिदृश्य’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. ही परिषद भारत सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालय, भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ तसेच नॅशनल फाऊंडेशन फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली.\nते पुढे म्हणाले की, “कायदा हा एक सांगाडा असून, न्यायिक व्यवस्थेद्वारे मिळालेल्या तरतुदी पश्चात त्याला पूर्णत्व येते. नवीन कायद्याने संस्थेचे कामकाज ठप्प होऊ नये, यासाठी प्रभावीरित्या कार्य करणे अपेक्षित आहे. तसेच कर्जदारांनी, कुठल्याही प्रकारे त्यांना कर्जाची परतफेड करावीच लागणार, हे लक्षात घेतले पाहिजे. मागील काही वर्षांपासून आपण अशा व्यवस्थेचे पोषक होतो, जे कर्जदारांना त्यांची मालमत्ता पडीत रहावी यासाठी पाठिंबा देत होते.” मंत्री पुढे म्हणाले की बँक, वित्त आणि कॉर्पोरेट क्षेत्राने कायदेशीर शाखेला भरभक्कम पाठिंबा पुरवला आहे.\nयावेळी वित्त मंत्री अरुण जेटली यांनी नॅशनल फाऊंडेशन फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स (एनएफसीजी) यांच्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन केले. या संहितेअंतर्गत एनएफसीजीवर दिवाळखोरी व्यवस्थेला आकार देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आत्तापर्यंत या संदर्भात अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये कायदेशीर मदत देण्यात आली असून, या क्षेत्रातील नवीन व्यवसायिकांना आणि भागीदारांना या कायद्यांतर्गत दिवाळखोरीसंदर्भात नवीन अनुभव मिळत आहे.\nसेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी या संहितेचे महत्व विषद करतांना सांगितले की, कायदेशीर व्यवसायिक आणि कायदेशीर मंडळे यांना आता दिवाळखोरी संहितेमुळे निर्णयात स्पष्ट भूमिका अवलंबिता येते. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अन्य नियामकांबरोबर काम करण्यासाठी सेबी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी उद्‌घाटनादरम्यान सांगितले की, वर्ष 2016 मध्ये नादारी आणि दिवाळखोरी संहितेची अंमलबजावणी ही देशातील पत संस्कृती सुधारण्यासाठी उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या कायद्यामुळे उद्यमशिलतेला प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्तेसंबंधी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत हा कायदा कालबद्ध एकल खिडकीचे काम करेल. त्यामुळे सर्व संबंधित भागधारकांचे हित जपले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/73765", "date_download": "2018-04-22T14:54:43Z", "digest": "sha1:2NQOQAYXI62QZ43ITK4JGUXQNCIW2EYS", "length": 8823, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nanded news Mahurgad उदे ग अंबे उदे...! | eSakal", "raw_content": "\nउदे ग अंबे उदे...\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nनांदेड जिल्ह्यातील माहुर येथील माहुर गडावर नवरात्र उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा होत आहे. राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या माहुर गडावरील रेणुका मातेच्या दर्शनास विदर्भ व मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील भक्तांची मांदियाळी लागत आहे. रेणुका मातेच्या दर्शनानंतर भाविक दत्तशिखरावर जावुन दत्तात्रयाचे व नंतर शेकडो पायऱ्या असलेल्या अनुसया मातेचा पर्वत चढुन अनुसया मातेचे दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघतात.\nनांदेड जिल्ह्यातील माहुर येथील माहुर गडावर नवरात्र उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा होत आहे. राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या माहुर गडावरील रेणुका मातेच्या दर्शनास विदर्भ व मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील भक्तांची मांदियाळी लागत आहे. रेणुका मातेच्या दर्शनानंतर भाविक दत्तशिखरावर जावुन दत्तात्रयाचे व नंतर शेकडो पायऱ्या असलेल्या अनुसया मातेचा पर्वत चढुन अनुसया मातेचे दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघतात. निर्सर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या माहुर गडावरील रेणुकामाता व दत्तशिखरावरून रेणुका मातेसह रेणुकामाता टेकडी, गोंड कीला, मातृतीर्थ, दत्त शिखर, अनुसया माता पर्वत माहुर गडावरील हे अलौकीक सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे आमचे दिग्रस (जि. यवतमाळ) छायाचित्रकार रामदास पद्मावार यांनी.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%20%E0%A5%A8.%E0%A5%A8", "date_download": "2018-04-22T13:54:40Z", "digest": "sha1:2DE33ZM56U7X4YKMC6L2VGDLQIX7SU44", "length": 3140, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nपाठ २.२ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nपाठ २.२ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nरविवार, ३० एप्रिल, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ९:०४ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पाठ २.२, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-22T14:17:51Z", "digest": "sha1:KQKNAJ2RRPHGUE5MHYRRN235KZ43DSJF", "length": 6699, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाल समुद्र - विकिपीडिया", "raw_content": "\n(तांबडा समुद्र या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nलाल समुद्राचे उपग्रहाने घेतलेले चित्र\nलाल समुद्र हा आफ्रिका व आशिया खंडांच्या मधील एक चिंचोळा समुद्र आहे. लाल समुद्राच्या उत्तरेस सिनाई द्वीपकल्प, अकबाचे आखात व सुएझचे आखात (जेथून सुएझ कालवा सुरू होतो) आहेत तर दक्षिणेस एडनचे आखात आहे. लाल समुद्राच्या पूर्वेस पश्चिम आशियामधील सौदी अरेबिया व येमेन तर पश्चिमेस आफ्रिकेमधील इजिप्त, सुदान, इरिट्रिया व जिबूती हे देश आहेत. दक्षिणेस आफ्रिकेच्या शिंगाला आशियापासून वेगळे करणारी बाब-अल-मांदेब ही सामुद्रधुनी लाल समुद्राची सीमा मानली जाते.\nजेद्दाह हे सौदी अरेबियामधील शहर लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सर्वात मोठे शहर आहे. सुएझ कालव्यामुळे भूमध्य समुद्रामधून लाल समुद्रापर्यंत थेट जलवाहतूक शक्य आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ नोव्हेंबर २०१७ रोजी १९:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/girl-rape-case-parents-booked-1664445/", "date_download": "2018-04-22T14:33:24Z", "digest": "sha1:2LSCLEJGKXM5UWRRQICIZBIS2T5DPPLE", "length": 15564, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Girl rape case parents booked | दुर्देव! बलात्कार प्रकरणात आरोपीबरोबर आई-वडिलांनीच केली तडजोड, २० लाख रुपयात डील | Loksatta", "raw_content": "\n ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला\nआणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम\n‘ऑनलाइन’ सापळ्यात आमदारांचीही फसवणूक\nएकाच तक्रारीसाठी दोनदा शिक्षा\n बलात्कार प्रकरणात आरोपीबरोबर आई-वडिलांनीच केली तडजोड, २० लाख रुपयात डील\n बलात्कार प्रकरणात आरोपीबरोबर आई-वडिलांनीच केली तडजोड, २० लाख रुपयात डील\nपोटच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर गुन्हेगाराला अद्दल घडवण्याऐवजी आरोपीकडून पैसे घेऊन तडजोड करणाऱ्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.\nपोटच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर गुन्हेगाराला अद्दल घडवण्याऐवजी आरोपीकडून पैसे घेऊन तडजोड करणाऱ्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीने स्वत:हा पुढे येऊन हिम्मत दाखवल्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघड झाला. मागच्यावर्षी ऑगस्ट २०१७ मध्ये दिल्लीच्या अमन विहारमध्ये या मुलीवर बलात्कार झाला होता. पीडित मुलीचे दोन अज्ञात व्यक्तिंनी अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणातील एक आरोपी जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर त्याने पीडित मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधला.\nकोर्टात साक्ष फिरवण्यासाठी त्याने पीडित मुलीच्या आई-वडिलांना २० लाखाची ऑफर दिली. तुम्ही मुलीची समजूत घालून कोर्टामध्ये साक्ष फिरवण्यासाठी तिला राजी केले तर २० लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. या प्रकरणातील जामिनावर बाहेर आलेला आरोपी सुनील शाहीने ८ एप्रिलला मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधला. आपल्या आई-वडिलांनी एकदाही ऑफर धुडकावून लावली नाही. उलट त्यांनी अॅडव्हान्स रक्कम मागितली.\nशाही जेव्हा या मुलीच्या आई-वडिलांना भेटला तेव्हा ती तिच्या रुममध्ये होती. तिने हे सर्व बोलणे ऐकले. शाही तिथून निघून गेल्यानंतर ती बाहेर आली व तिने आई-वडिलांना जाब विचारला. त्यावर ते साक्ष फिरवण्यासाठी मुलीची मनधरणी करु लागले. मी तक्रार मागे घेण्यास नकार दिला पण माझे आई-वडिल माझी समजूत काढत होते. मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याने त्यांनी मला मारहाण सुद्धा केली. त्यानंतर गरीबीचे कारण देऊन मला भावनिक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.\nVIDEO – दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाषण सुरु असताना फेकला बूट\nबलात्कार प्रकरणातील आरोपींची पोलीस ठाण्यातून बाहेर काढून हत्या\n‘आयएएस’ऐवजी गुन्हेगार झाला; मुलाचा मृतदेह ३५ दिवस ठेवला सुटकेसमध्ये\nदिल्लीत भरगर्दीत धावत्या बसमध्ये तरुणीसमोरच केले हस्तमैथून\nAuto Expo 2018 – सगळ्यात मोठ्या प्रदर्शनात 20 देशातल्या 1200 कंपन्यांचा सहभाग\nदिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, बलुचिस्तानमध्ये मुलीचा मृत्यू\nदरम्यान एका व्यक्तिने आमच्या घरी पाच लाख रुपये आणून दिले. माझ्या आई-वडिलांनी ते पैस घरात ठेवले व ते कोर्टात जाण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर या मुलीने पैशांची ती बॅग उचलली व थेट अमन विहार पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली असून वडिल फरार झाले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n रणजी करंडक अंतिम फेरीत बलाढ्य दिल्लीवर मात\nदिल्लीतल्या वाढत्या प्रदुषणाविरुद्ध विराट कोहली मैदानात, सोशल मीडियावरुन लोकांना केलं आवाहन\nVIDEO – दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाषण सुरु असताना फेकला बूट\nबलात्कार प्रकरणातील आरोपींची पोलीस ठाण्यातून बाहेर काढून हत्या\n‘आयएएस’ऐवजी गुन्हेगार झाला; मुलाचा मृतदेह ३५ दिवस ठेवला सुटकेसमध्ये\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nअन् मुंबईच्या पहिल्या पोलीस कमिश्नरांचा शोध संपला \nभामरागडमध्ये पोलिसांबरोबरील चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा\nVideo : वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी बॉलरचं चिथावणीखोर कृत्य, बीएसएफचा संताप\nमुलाच्या लग्नासाठी बी.टेकच्या विद्यार्थिनीचं अपहरण, महिला काँग्रेस नेत्याला अटक\nअखेर 'आर्यनमॅन' अडकला लग्नाच्या बेडीत\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\n ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला\nआणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम\nआयपीएलमध्ये लेगस्पिन गोलंदाजांची कामगिरी लक्षवेधक\nविजयी लय कायम राखण्याचे मुंबईपुढे आव्हान\nसरकारवर टीका करणाऱ्या प्रसारमाध्यमांचा भारतात छळ\nभारतीय पालकांचा सर्वाधिक वेळ मुलांच्या गृहपाठावर\nबलात्काराच्या घटनांना जास्तच प्रसिद्धी- हेमामालिनी\n१२ वर्षापर्यंतच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीच\n‘एककेंद्री राजकारणामुळे विकासाची संकल्पना विकृत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.crazyfoodiesontoes.com/2014/04/summer-vacation.html", "date_download": "2018-04-22T14:42:44Z", "digest": "sha1:TWVJ4LBUGG5MOGQP7UBEJ7WG65LM7NXD", "length": 14208, "nlines": 75, "source_domain": "www.crazyfoodiesontoes.com", "title": "उन्हाळ्याची सुट्टी - Summer Vacation - Crazy Foodies on Toes", "raw_content": "\nउन्हाळ्याची सुट्टी - Summer Vacation\nदोन आठवडे देशाच्या बाहेर राहून घरी परतलो आणी नेहमी प्रमाणे विमान उशीराने असल्यामुळे घरी येताना मध्यरात्र झालीच. नेहमी शांत असलेली माझी कॉलनी आज अगदी नवचैतन्य आल्यासारखी भासली, बायकोला विचारले १२ वाजून गेले तरी एवढी पोर खाली कशी आणि लगेच उत्तर मिळाले \"अरे उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे\", नकळत कानावर आलेली \"उन्हाळ्याची सुट्टी\" मला पूर्ण गतकाळात (Flash back ) घेवून गेली..........\nचातक (एक पक्षी जो फक्त पावसाचेच पाणी पितो) देखील पावसाची जेवढी वाट बघत नसेल तेवढी वाट आम्ही (मी आणि माझा मित्र-परिवार) या सुट्टीची पहायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीची तयारी अगदी वार्षिक परीक्षेची तयारी चालू झाली की सुरु होई, त्यामधे अगदी पहिल्या दिवसा पासून शेवटच्या दिवसा पर्यंतची पूर्ण आखणी (Planning) केलेली असे. कधी एकदा शेवटचा पेपर देतो आणि सुट्टी सुरु होते असे झालेले असायचे. शेवटचा पेपर झाला म्हणजे पहिला उद्योग म्हणजे आमंच्या इथल्या AC टूरिंग टॉकीजला चित्रपट पाहणे. या चित्रपट गृहात नैसर्गिक AC असल्यामुळे दिवसाचे फ़क्त दोनच खेळ होत असत. सर्वांच्या माहिती साठी हे टूरिंग टॉकीज़ म्हणजे पत्र्याची बाजूला शेड असलेले ओपन टू स्काय थिएटर. सायंकाळी सूर्य मावळला की पहिला शो सुरु होइ आणि जर लाइट गेली तर तेवढा चित्रपट कापला जात असे, जेणेकरून पुढला शो वेळेवर सुरु होऊल :-) परिक्षेनंतरचे दोन खेळ म्हणजे वर्षातून एकदाच हाउस फुलचा बोर्ड लावायची संधी हे समीकरण. गमंत म्हणजे टॉकीज़ला अगदी जत्रेचे स्वरुप आलेले असायचे आणि देशाचे भविष्य टॉकीज़ मधे जाण्यासाठी उतावीळ असायचे :P , त्यात या टॉकीज़ मधली सिटींग अरेंजमेंट अगदी भन्नाट होती ती पुढील प्रमाणे रू. ३ - जमीन , रू. ५ - बाकड़े आणि रू. १० -खुर्ची. मला अजुनही स्पष्ट आठवते की इयत्ता ७ वीचा शेवटचा पेपर दिला आणि मी \"हमाल दे धमाल\" पहायला गेलो होतो आणि आईने छान ब्रेडजाम भरून दिला असताना मी तिथला वडापाव चोरून खाल्ला होता :-) अश्या बऱ्याच आठवणी या टॉकीज़ सोबत जोडलेल्या आहेत......... असो\nपुढे दूसरा दिवस म्हणजे उशीराने उठणे, घरच्या कोंबडीने दिलेल्या अंड्याचे ऑमलेट आणि बेकरीच्या ताज्या पावची न्याहारी (ब्रेकफास्ट) करणे आणि सकाळी १० ला टीवी समोर \"बालचित्रवाणी\" साठी बसणे. उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली की \"बालचित्रवाणी\" हा न चुकता पाहिला गेलेला कार्यक्रम त्यातल्या ओरीगामीच्या बऱ्याच गोष्टी माला अजुनही येतात (उडणारा पक्षी, कमळ, बेडक, ई. ) :-P\nन्याहारी झाली की पुढे दुपारच्या जेवणापर्यंत प्रातःविधी (अंघोळ, पुजा ई. ई. ) आटोपून पुढल्या इवेंट साठी माझी तयारी झालेली असायची तो इवेंट म्हणजे पत्त्यांचा डाव :-). मी आणि माझे सर्व मित्र माझ्या घरसमोर असलेल्या मोठया जांभळाच्या झाड़ा खाली जमायचो, सर्वजण घरून एक चटई आणि उशी घेवून येत असत आणि झाडाखाली आमचे डाव रंगत… ५-३-२, गुलाम चोर, मेंढीकोट, जोडपत्ता ऎसे बरेचसे खेळ खुप गोंगटात अगदी सायंकाळ पर्यंत चालु असत. कंटाळा आलाच तर उशीवर डोके ठेवून आराम करायचा किंवा छान जांभळे वेचुन जीभ जांभळी करायची :P\nसंध्याकाळ झाली की घरी आईने चहाबरोबर केलेला फराळ हाणायचा आणि मग \"आट्या -पाट्या\" चालू होत असत. \"आट्या -पाट्या\" हा एक मैदानी खेळ आहे जो दोन गटात (टीम) खेळला जातो. जमिनीवर आखलेल्या १४ घरांवर एका टीमने अडवायचे आणि दुसऱ्या टीम ने ७ घरे ओलांडून पुन्हा सुरुवतीच्या जागी येणे असा हा खेळ.\nआट्या -पाट्या चालू झाल्या की सर्व परिसर अगदी गोंगाटाने भरून जायचा त्यामधला महत्वाचा आवाज म्हणजे \"पाणी -पाणी -पाणी\" कारण सात घरे ओलांडून पुन्हा येताना खेळाडूने हे बोलत येणे अपेक्षित असते, कबड्डी कबड्डी कसे बोलतात तसे काहीसे :P :P नंतर कंटाळा आलाच तर आबादुबी (कपड्याच्या चेंडूने एकमेकांना मारणे), बॅडमिंटन आणि सोबत न संपणार्या गप्पा :-) वरील दिनक्रम हा रोज वेगवेगळा असे कधी क्रिकेट कधी सुर-पारंब्या तर कधी गावताच्या गसड्यांवर उड्या मारत सोन-साखळी असे बरेचसे खेळ सुट्टीत आम्ही खेळायचो, मुख्य गोष्ट विसरलोच ते म्हणजे भाड्याने सायकल चालवणे, १ रुपया अर्धातास या दराने :-P\nखेळासोबत खाणेदेखील चालू असायचे ते रानमेव्याचे, माझे गाव सफाळे पुर्ण डोंगराने वेढलेले आहे म्हणुन सुट्टीचा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे रानात जावून करवंद , विलायती चिंचा, धामणं, रान-आवळे, बोर, रांजणं, चीकू ई. गोष्टींवर मनसोक्त ताव मारणे. थोड्याच दिवसात कैऱ्या छान मोठ्या झाल्या की कैरीचे पन्हे बनवण्याचा उद्योग चालु होइ, सर्व मित्र वर्गणी काढत आणि साखर बर्फ आणि भेळेचे सामान आणून आम्ही रानात भेळ व पन्हयाची पार्टी पूर्ण दिवस दंगल करत साजरी करायचो काही लोक माडाची ताजी माड़ी घेवून येत आणि पार्टी अजूनच रंगून जात असे :P.\nआमचा जंगलातला अड्डा म्हणजे \"पाण्याचे कूप\" (जंगलात असलेली पाण्याची जागा) तसेच कधी जास्तच मस्ती आली तर तांदुळवाडीचा किल्ला आम्ही चढून जायचो आणि परतीच्या वाटेवर टाइम बॉम्ब लावत यायचो (अगरबत्तीला सुतळी बॉम्ब बांधून पेटवायची की टाइम बॉम्ब झाला :-P)\nआठवड्यातून एकदा आमची फेरी केळवेबीच वर होत असे, आम्ही सर्व मित्र सायकल घेवून केळवेबीचवर जायचो (११ किलोमीटर) आणि पूर्ण दिवस समुद्राच्या पाण्यात खेळायचो :). अशी आमची सुट्टी अगदी मजेत आणि धुमाकुळ घालत चालु असायची ती अगदी पाउस पडेपर्यंत ………… :)\nहे सर्व आठवले की एकच ओळ म्हणविशी वाटते \"लहानपण देगा देवा…………\nतसे पाहिले तर आतची पीढ़ी ही उन्हाळ्याची सुट्टी विडियो गेम्स, इन डोअर गेम्स, वेगवेगळे क्लासेस यामधे काढते आणि निसर्गापासून दूर राहते, खरोखरच त्यांना हे सुख मिळायला नको का यावर नक्की विचार करा यावर नक्की विचार करा आणि जर तुम्हाला तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण झाली असेल तर या पोस्ट वर तुम्ही केलेल्या गोष्टी (उठाठेवी) कमेंट रुपात पोस्ट करा :)\nमराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://earnindiapassive.com/good-night-marathi-shayari/", "date_download": "2018-04-22T14:29:17Z", "digest": "sha1:BAC7ZIH7IA2GEXNQXZWYOC34YOV66WLV", "length": 7881, "nlines": 127, "source_domain": "earnindiapassive.com", "title": "{ शुभ रात्री } Good Night Marathi Shayari, SMS, Msg | Good Night Thoughts In Marathi For Whatsapp", "raw_content": "\nपण कधी कुणावर हसू नका. सर्वांचं दुःख वाटून घ्या,\nपण कधी कुणाला दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा,\nपण कुणाचं ह्रदय जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे,\nजसे पेराल, तसेच उगवेल…\n*नातं हा असा दागिना आहे* *जो सगळयांकडे दिसतो पण जाणवत नाही,* *म्हणुन* *अशी नाती करा जी*\n*दिसली नाही तरी चालेल*\n*जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.* *”शुभ रात्री”*\n*श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे..*\n*जर तुम्ही धर्म कराल,तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल…* *शुभ रात्री *\n*प्रेम* *करणारी* *माणसं *या *जगात खूप भेटतात ..*\n*पण समजून घेणार आणि समजून*\n*सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…..*\n‘दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,\nआणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,\nकिती दिवसाचे आयुष्य असते\nआजचे अस्तित्व उद्या नसते,\nमग जगावे ते हसुन-खेळून,\nकारण या जगात उद्या काय होईल,\nते कुणालाच माहित नसते,\n*ज्याच्याशी बोलल्याने तुम्हाला आनंद होतो*,\n*त्याच्याशी तर बोलाच* , *पण*, *ज्याला तुमच्याशी बोलल्याने *\n*आनंद मिळतो*, *त्याच्याशी अधिक बोला*.\nतुम्हाला सारे जग विसरेल\nपण मी नाही…शुभ रात्री .\n” एखाद्याला *सोडून* जाताना\n*जीवघेण्या* माणसांच्या गर्दीत ” *एकट* ”\n. . . . *राहण्यापेक्षा* ….\n*प्रयत्न करा की कोणीही ,*\n*आपल्यावर रुसू नये ..\n*जिवलगाची सोबत कधीही ,*\n* *नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे ,*\n*असे निभवा की ..\n*त्या नात्याचे बंध ,*\n*आयुष्यभर तुटू नये …\n*मैत्री* च नाव काय ठेवू \n*’स्वप्न’* ठेवलं तर अपूर्ण राहील…\n*’मन’* ठेवलं तर कधीतरी तुटेल,\nमग विचार केला की *’श्वास’* ठेवू म्हणजे मरेपर्यंत *’सोबत’* राहील..\n*”ध्येय दुर आहे म्हणून रस्ता*\n*स्वप्नं मनात धरलेलं कधीच*\n*पावलो पावली येतील कठिण*\n*फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत*\n*चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय*\n*सुखाचा गारवा कळत नाही.*\n*चांगल्या लोकांचा आपल्या* *जीवनातला प्रवेश म्हणजे ,*\n*”नशीबाचा” एक भाग असतो…🌼* *पण चांगल्या लोकांना* *आपल्या जीवनात टिकवुन ठेवणे,*\n*हे आपले “कौशल्य” असते..\n*🙏🏻 शुभ रात्री 🙏🏻*\n*प्रत्येक गोष्टीत रागवणारी*_ *माणसं तीच असतात….जी वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त*_ ,,, *दुसर्यांची काळजी घेतात*.. 🙏🏻 *शुभ रात्री* 🙏🏻\n*जिवनात जगताना असे जगा कि*\n*आपण कोणाची आठवण काढण्या पेक्षा*\n*आपली कोणी तरी आठवण काढली पाहीजे*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE-114091900016_1.html", "date_download": "2018-04-22T13:59:21Z", "digest": "sha1:RCOLQARE57NR4VNEQPSCQIFFTUXNZ4ND", "length": 8408, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आज तुम्ही पिऊन आलात ना ? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज तुम्ही पिऊन आलात ना \nबायको : आज तुम्ही पिऊन आलात ना \nनवरा : हो त्याच काय झालं फॉरेन क्लाएंटला कंपनी द्यावी लागते.\nबायको : आज परत पिऊन आलात \nनवरा : अरे आज एका मित्राची एंगेजमेंट पार्टी महणून.....\nबायको : आज पण तुम्ही पिऊन आला \nनवरा : अगं, आज एका मित्राचं ब्रेकअप झालं बिचार्‍याच मन नाही दुखवू वाटलं \nबायको : आज ही , आता आज आणखी कोणाचा ब्रेकअप झाला \nनवरा : ब्रेकअप नाही, ऑफिसात कामाचा लोड फार होता. डोकं फार भणभण करायला म्हणून. ....\nबायको : आज काय झालं \nनवरा : अगं मंगळवारी ज्या मित्राची एंगेजमेंट झाली ना त्याच॔ आज लग्न होतं म्हणून आनंद साजरा केला. कळलं ना .\nनवरा : आज जुने मित्र भेटले त्यांनी मला डिस्को मध्ये घेऊन गेले अन् फार जबरदस्ती केली. मी ही फार ना केली पण शेवटी घ्यावी लागली.\nबायको ( रागात ) : आज काय झालं \nनवरा ( तेवढ्याच रागात ) : च्यायला, माणूस कधी स्वतःच्या मनाने नाही का पिऊ शकत \nएकदा शाळेत बाई (teacher) नवीन आलेली असते\nतिजोरी तोडायला एक भुरट्या चोर आला\nएक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये\nसंता एका उंच झाडावर\nयावर अधिक वाचा :\nबालपण कुठे मिळाले तर पाठवा पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत झोप कुठे मिळाली तर ...\nऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी\n'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी ...\nसाधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला\nलेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी ...\n‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत\nअक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या ...\nम्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना\nअनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1912", "date_download": "2018-04-22T14:18:31Z", "digest": "sha1:EBJ6AXYJI36CDRB3SLYNFHQQH2GHLLPH", "length": 5326, "nlines": 63, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nरेक्स टिलर्सन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nअमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रेक्स टिलर्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.\nटिलर्सन यांच्या कार्यकाळातील त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असून, त्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले. यावर्षी जून महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह द्विपक्षीय धोरणात्मक भागिदारी संदर्भात झालेल्या सकारात्मक आणि दुरगामी चर्चेचा कौतुकाने उल्लेख केला.\nद्विपक्षीय सहकार्याची साधने, गती आणि शक्यतांचे सक्षमीकरण करण्याच्या आणि या उद्दिष्टांना वेग देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यासंदर्भात टिलर्सन यांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. भारत आणि अमेरिकेतील सक्षम भागिदारी दोन्ही देशांसाठी फायदेशीर असून, त्यामुळे क्षेत्रीय आणि जागतिक स्थैर्य तसेच समृद्धीच्या शक्यताही वृद्धिंगत होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nअफगाणिस्तानमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करतांना दहशतवाद, दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा आणि त्यांना मिळणारे समर्थन समाप्त करण्यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नव्या दक्षिण आशियाई धोरणातील तरतुदींबाबतही पंतप्रधानांनी अनुकूलता दर्शवली.\nया संदर्भात टिलर्सन यांनी आपल्या अलिकडच्या अफगाणिस्तान दौऱ्याबद्दल चर्चा केली. प्रादेशिक स्थैर्य आणि संरक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच दहशतवादाचा खातमा करण्यासाठी प्रभाविपणे सहकार्य वाढवण्याबाबतही त्यांनी चर्चा केली.\nतत्पूर्वी टिलर्सन यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1914", "date_download": "2018-04-22T14:21:58Z", "digest": "sha1:Z6YXKYIU7HVGEBU6YXKI7ZMKZKA4LH5L", "length": 4677, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nतिसऱ्या जागतिक गुंतवणूकदार मंचाला ऊर्जा मंत्र्यांचे संबोधन\nनवी दिल्लीत आयोजित तिसऱ्या जागतिक गुंतवणूकदार मंचाला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर.के.सिंग यांनी आज संबोधित केले. भविष्यातील भारताची विजेची आवश्यकता लक्षात घेता, येत्या 5 ते 7 वर्षात सध्याच्या ऊर्जा निर्मितीमधे तिपटीने वाढ होण्याची आवश्यकता असल्याचे सिंग यांनी सांगितले. ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल आणि अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही ऊर्जा मंत्र्यांनी उद्योग विश्वातील प्रतिनिधींना दिली. देशाच्या आर्थिक विकासात ऊर्जेची भूमिका महत्वाची असून, उद्योग विश्वाच्या सहभागाशिवाय हा विकास शक्य होणार नाही, त्यामुळे उद्योग विश्वातील सर्वांनी पुढाकार घेऊन देशाच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन ऊर्जा मंत्र्यांनी केले.\nनवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातही आगामी काळात वेगवान बदल होणार असल्याचे सिंग यांनी सूचित केले. हरित ऊर्जा कॉरिडोअर, बॅटरी स्टोरेज तंत्रज्ञान, ग्रीड सुधारणा तसेच इलेक्ट्रीक वाहन कार्यक्रम अशा उपक्रमांमधे सरकारच्या बरोबरीने उद्योगांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा सिंग यांनी व्यक्त केली.\nया उपक्रमात ऊर्जा क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांमधील मंत्री महोदय, वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग विश्वातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://amberkarenglishspeaking.com/", "date_download": "2018-04-22T13:55:49Z", "digest": "sha1:FDSCTMXZ56JTC27DXGBRX6Y6N5XXXNAH", "length": 2361, "nlines": 29, "source_domain": "amberkarenglishspeaking.com", "title": "Amberkar English Speaking - Magic 35", "raw_content": "\nपंधरा दिवसात इंग्लिश बोलता न आल्यास मनीबॅक गॅरेन्टी. पहिल्या दिवसापासून इंग्लिश बोलता यायला सुरुवात होते.\nफक्त एकच फ्री लेक्चर, तुमची इंग्लिश बोलता न येण्याची समस्या सोडवणार आहे.\nघरबसल्या 1500 रुपयात 15 लेक्चरमधे एका महिन्यात इंग्लिश स्पिकिंग\nसंपुर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तिला अ‍ॅडमिशन घेता येते. वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही.\nएका महिन्यात इंग्लिश बोलके करणारे, आंबेरकर इंग्लिश स्पीकींग कोर्स पुस्तक पेज: 266. मह‌ाराष्ट्रात सर्वत्र विक्रीस उपलब्ध. किमंत 300 रुपये. कुरीअरने घरपोच 350 रुपये. Call : 24316384 / 8080803436\nमनीबॅक गॅरन्टीसाठी शिक्षण 12 वी किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=29&t=3423&p=4101", "date_download": "2018-04-22T14:22:38Z", "digest": "sha1:VAFTCJDK4K4JLDVWGJOQPEVARUC3ZI43", "length": 12654, "nlines": 212, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "प्रेम म्हणजे काय ? - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान लेखकांचा अड्डा ललित विभाग\nया विभागात केवळ ललित लेखनच असावे..एखादा विषयाला केंद्रबिंदू ठेवुन त्यावरील आपले विचार व्य्क्त करावेत...यावर कुणावरही टीका असू नये....\n*येथे पोस्ट केले जाणारे ललित जर तुमचे नसेल तर त्या त्या पोस्टच्या शेवटी \"संकलित\" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या\n* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.\n हा प्रश्न माझ्यासारखा बऱ्याच जणांना पडला आहे\nपण तज्ञ लोंकाच म्हणन अस आहे कि,\nपण बरयाच जणांना ह्या प्रश्नाच साध आणि सरळ उत्तर भेटलं नसाव......मला ही अजून भेटलं नाही.....\nसाहजिक आहे...बायकांच्या मनातल कस ओळखाव या top list प्रश्नानंतर याच प्रश्नाचा number येतो\nजस प्रेम फक्त व्यक्त करता येत पण ते मोजता येत नाही तसच प्रेम म्हणजे नेमक काय ह्याच उत्तर देन थोड कठीण च आहे\nकारण प्रेमाची परिभाषा प्रत्येक व्यक्ती नुसार बदलत जाते.....\nकधी आई ने काळजी पोटी डोक्यावर फिरवलेला हाथ.....हे आईच्या प्रेमाच लक्षण.....\nकधी प्रेयसी ने काळजी पोटी केलेला एक sms......हे प्रेयसीच्या प्रेमाच लक्षण.....\nजरी लक्षण वेगळी असली तरी त्यांनी व्यक्त केलेली भावना हे प्रेमच....\nम्हणजे या वरून आपल्याला कळल कि प्रेमाची परिभाषा प्रत्येक व्यक्ती नुसार बदलत जाते......\nपण \"प्रेम व्यक्त कस कराव\" हा अजून एक प्रश्न मला सारखा सतावतो.......कारण ,\n\"व्यक्ती तश्या वल्ली\" या प्रमाणे \"मुली तश्या त्यांच्या आवडी\"......\nकोणाला गिफ्ट देऊन आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो अस दाखवून द्याव लागत ,\nतर कोणाला रोज sms करून i love you म्हणून प्रेम व्यक्त कराव लागत ,\nपण माझी समस्या काही वेगळीच होती...\nकधी गुलाब घेऊन गेलो तर म्हणायची....काय हे old fashioned प्रेम आहे तुझ......\nआणी expensive गिफ्ट देऊया म्हंटल कि आमचा खिसा नेहमीच रिकामा.......त्यामुळे आमच प्रेम हे नेहमी old fashion च राहील....\nपण कधी कधी वाटत किती या मुलींच्या तरा........एखादा प्रेमाचा crash course लावायला हवा.......\"How to Express Love \nमग आपण मुलांनी करायचं तरी काय........आता तुम्हीच सांगा.......\nमाझ्या मते प्रेम हे आपो आप व्यक्त होत असत....जर मुळातच ती व्यक्ती तुम्हाला खूप आवडत असेल....आणि तुम्ही तिच्यावर मना पासून प्रेम करत असाल तर आपल्या आवडत्या व्यक्ती ने कशाही प्रकारे प्रेम व्यक्त केल तरी ते तुम्हाला आवडेलच.....मग तो एक साधा sms असू दे किंवा त्या व्यक्तीची एक प्रेमळ smile असू दे.....ती तुम्हाला आवडेलच\nमाझ्या मते जर मनापासून प्रेम व्यक्त केल तर ते तुमच्या आवडत्या व्यक्तीला जरूर आवडेल.....मग तो तिला दिलेला एक साधा गुलाब पण तिला अमुल्य वाटेल.......\nप्रेमाची व्याख्या तशी सोप्पी नाही.....पण मला समजलेली व्याख्या,\n\"प्रेम म्हणजे एक गोड अनुभती....जी सगळ्यांना कशी व्यक्त करावी हे समजत नाही.....पण आपण ज्या व्यक्ती वर मना पासून प्रेम करतो त्या व्यक्ती वर आपण खूप प्रेम कराव म्हणजे आपल्या प्रेमाची अनुभूती त्या व्यक्तीला पण येईल\nRe: प्रेम म्हणजे काय \nमाझं तर असं मत आहे की आपण प्रेमाला शब्दांच्या चोकटीत बांधूच शकत नाही\nमराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर\nRe: प्रेम म्हणजे काय \nहो एकदम बरोबर.......प्रेम व्यक्त करायला तर कधी कधी शब्द सुद्धा अपुरे पडतील.....पण मला समजलेली व्याख्या मी इथे थोड्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय\nReturn to “ललित विभाग”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%20%E0%A5%A8.%E0%A5%AA", "date_download": "2018-04-22T14:03:26Z", "digest": "sha1:4BCRJFZ5AXBG7YHYVDBYH7YN76DMXFPF", "length": 3140, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nपाठ २.४ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nपाठ २.४ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nरविवार, ३० एप्रिल, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ९:१८ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पाठ २.४, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.networkedblogs.com/blog/abhilekh-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2018-04-22T14:53:04Z", "digest": "sha1:2QUKJX5U5QL5HJZBVB3POFSCIMJ4I5EH", "length": 4492, "nlines": 36, "source_domain": "www.networkedblogs.com", "title": "ABHILEKH \"अभिलेख\" | NetworkedBlogs by Ninua", "raw_content": "\nरणातला जनमेजय आणि इतर... २\nभाग १ इथे वाचाजनमेजयानं मनातलं प्रस्थान प्रत्यक्षात आणलं खरं पण सहनिवासाच्या मुख्य द्वारी येऊन तो थबकला...मोर्चे, मिरवणूक, जथ्था, जत्रा, यात्रा, वारी… काय म्हणायचं या सगळ्यालाजनमेजयानं मनातलं प्रस्थान प्रत्यक्षात आणलं खरं पण सहनिवासाच्या मुख्य द्वारी येऊन तो थबकला...मोर्चे, मिरवणूक, जथ्था, जत्रा, यात्रा, वारी… काय म्हणायचं या सगळ्याला\nरणातला जनमेजय आणि इतर... १\nजनमेजयजनमेजयानं प्रस्थान ठेवलं. मनात ते सकाळपासूनच ठेवावं लागे. रात्रभर ते ठेवण्याच्या विचाराने अनेकदा जाग यायची, दचकून. तशी ती अनेक कारणांनी यायची अनेकदा. आकृतीताईचा पुरू, आठ वर्षाचा, गगनग्...\nयुनिक फीचर्सच्या अनुभव जानेवारी २०१६ अंकात ’गुरुजनां प्रथमं वंदे’ कादंबरीबद्दल...\nयुनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या संपादकांचे मन:पूर्वक आभार.लेखकानं स्वत:चं पुस्तक प्रकाशित करणं हे एकांड्या शिलेदारीचं काम असतं. युनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या संपादकांनी अनुभवच्या जानेव...\nनजरेतून व्यक्त होणं हा कॅमे-यासमोरच्या अभिनयाचा महत्वाचा भाग आहे.नजरेतून व्यक्त होणं, चेहे-यातून व्यक्त होणं, आवाजातून व्यक्त होणं, हातवारे, हालचालीतून व्यक्त होणं हे सोईसाठी सुटंसुटं समजलं ...\nकथा: 'तोरण' 'कान्हेरी' दिवाळी अंक २०१५\nतेव्हाच मी टोकलं होतं अभ्याला... तोरणाचं म्हणाला तेव्हाच. म्हटलं आज तोरण म्हणेल. उद्या म्हणेल मापच ओलांड. परवा आणखी काही म्हणेल. उदाहरणार्थ, आला श्रावण आता वगैरे, वगैरे.. आधी रहाणारच किती वे...\n'गुरुजनां प्रथमं वंदे' पुस्तक उपलब्ध...\nअभिलेख प्रकाशनातर्फे ''गुरुजनां प्रथमं वंदे'' या कादंबरीची पुस्तकं पुस्तकवाले डाॅट काॅम, आयडिअल-दादर, मॅजेस्टिक-शिवाजी मंदिर, पीपल्स बुक हाऊस-फोर्ट, शब्द द बुक गॅलरी- बोरिवली, बुकगंगा-पुणे, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mobank.in/", "date_download": "2018-04-22T13:53:19Z", "digest": "sha1:LS7PCSCMYKBT7XVQV7CPN377LEAAZCGH", "length": 3869, "nlines": 120, "source_domain": "mobank.in", "title": "मोबँक | मुखपृष्ठ", "raw_content": "\nशहर / गाव निवडा\nआपले शहर / गाव निवडा\nतालुका निवडा दिंडोरी नांदगाव नाशिक निफाड मालेगाव चांदवड येवला पेठ सुरगाणा देवळा त्रंबकेश्वर बागलाण सिन्नर कळवण इगतपुरी\nलवकरच आपल्या सेवेत. | आता पाहिजे ते शोधा एका क्लिक वर मोबँकवर. | नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शहर व खेडया पाड्यांची संपूर्ण माहिती आपण येथे मिळवु शकता. | मोबँकमध्ये आपले स्वागत आहे. |\nकंपनी नाव : सिटी डॉट कॉम.\nहे कसे कार्य करते\nसिटी डॉट कॉम, स्वामी विवेकानंद नगर, येवला रोड, नांदगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक ४२३१०६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/campaign-girl-perecentage-35324", "date_download": "2018-04-22T14:39:36Z", "digest": "sha1:J2ILBQXVISNYCAI6WVMGN6OOD3FYJSXB", "length": 16498, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "campaign for girl perecentage मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी धडक मोहीम | eSakal", "raw_content": "\nमुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी धडक मोहीम\nगुरुवार, 16 मार्च 2017\nगर्भलिंग निदान; गर्भपात करणाऱ्यांबाबत तक्रारीचे आवाहन, २५ हजारांचे बक्षीस\nधुळे - मुलींचे घटते लिंग गुणोत्तर प्रमाण रोखण्यासाठी नियोजित उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली जाईल. यात नियमांचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान, गर्भपात करणाऱ्यांविषयी गोपनीय माहिती दिल्यास खबऱ्यास २५ हजारांचे बक्षीस दिले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.\nगर्भलिंग निदान; गर्भपात करणाऱ्यांबाबत तक्रारीचे आवाहन, २५ हजारांचे बक्षीस\nधुळे - मुलींचे घटते लिंग गुणोत्तर प्रमाण रोखण्यासाठी नियोजित उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली जाईल. यात नियमांचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान, गर्भपात करणाऱ्यांविषयी गोपनीय माहिती दिल्यास खबऱ्यास २५ हजारांचे बक्षीस दिले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अरविंद मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे उपस्थित होते.\nडॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले, की जिल्ह्यात जानेवारी २०१७ मध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण हे एक हजारी सरासरी ९२३ एवढे होते. ते फेब्रुवारी २०१७ मध्ये सरासरी ९११ होते. वास्तविक, हे प्रमाण सरासरी ९५० हवे. त्यामुळे महापालिका, जिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणारी सर्व रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रांची येत्या १५ एप्रिलपर्यंत धडक तपासणी मोहीम राबविण्यात येईल. त्याचा अहवाल शासनास सादर केला जाईल. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रात नियमांचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान, गर्भपात केला जात असेल, अशी माहिती कुणी दिली तर त्याला नाव गोपनीय ठेवून २५ हजारांचे बक्षीस दिले जाईल.\nबेकायदा, अनोंदणीकृत असलेल्या केंद्रांबाबत तक्रार www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर नोंदविता येईल. तसेच टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००२३३४४७५ यावर तक्रार नोंदविता येईल.जिल्हा शल्यचिकित्सकाच्या कार्यक्षेत्रात २६ सोनोग्राफी सेंटर कार्यान्वित असून, नऊ सेंटर बंद आहेत. या सेंटरची आर्थिक वर्षात चार वेळेस तपासणी करण्यात येते. कार्यक्षेत्रात २९ एमटीपी सेंटर आहेत. त्यांचीही तपासणी करण्यात येते. महापालिका कार्यक्षेत्रात ९१ सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ६४ कार्यरत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात ११ केंद्रे बंद आहेत. १६ केंद्रे कायमस्वरूपी बंद आहेत. यापैकी कार्यरत व तात्पुरते बंद केंद्रांना एमआरसी क्रमांक देण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nपीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करताना विविध उपक्रमांची माहिती जनतेला देताना, जागृती करताना साक्षीदारांना सहाय्य, खबऱ्या योजना, सावित्रीबाई फुले योजनेची माहितीही दिली जावी. ‘डिकॉय’ केस मिळण्यासाठी जनतेला आवाहन करावे, अशी सूचना सरकारने दिली आहे.\nम्हैसाळ (मिरज) येथे डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे यांच्या अनोंदणीकृत भारती हॉस्पिटलमध्ये गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाला, ओझर (ता. निफाड, जि. नाशिक) येथे गर्भलिंग निदानातून डॉ. बी. एम. शिंदे यांनी गर्भपात केल्याचे उजेडात आल्यानंतर सरकारने विविध स्वरूपाची कारवाई करण्याची सूचना प्रत्येक जिल्हास्तरावर दिली आहे.\nस्वामिनाथन आयोगासाठी 'जेल भरो' आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील\nश्रीरामपूर : \"सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा...\nलोकन्यायालयात 4 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांची वसूली\nनिफाड : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र...\nधर्मदाय रूग्णालयांनी गरिबांवर उपचार करावेत : धर्मादाय आयुक्त\nवडगाव निंबाळकर : धर्मादायकडून सवलती मिळवणाऱ्या दवाखान्यांमध्ये गरिबांना मोफत, मध्यमवर्गीयांना अल्पदरात उपचार मिळावेत. मोठ्या रूग्णालयात...\nबागलाणच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात ‘डोंगराची काळी मैना’ला बहर\nतळवाडे दिगर (जि.नाशिक) : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भागातील डोंगरदऱ्यांत बहरली असून, अजून पंधरा ते वीस...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/2009/01/blog-post_7788.html", "date_download": "2018-04-22T14:30:19Z", "digest": "sha1:3GYHKFD7CPCBMQMEBLKHTWWHNBZU3QZB", "length": 30611, "nlines": 134, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: जीवन - घडणीचा मंत्र", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nजीवन - घडणीचा मंत्र\nअलीकडे आमच्या वृंदाच्या स्वभावात खूपच फरक पडला आहे माझ्या एका निकटच्या मित्राची ती मुलगी. तशी मुळात सात्विक. वाईट काही करायची नाही, पण बुजरी. सारखे आपण अमुक केले तर कोण काय म्हणेल, असे तिला वाटायचे. दडपणाखाली राहायची. तिनेच सांगितलेला एक प्रसंग. तिच्या घरी कोणी पाहुणे यायचे होते, उच्चभ्रू आणि आधुनिक. तशी वृंदाची सांपत्तिक स्थिती चांगली. राहणीचा दर्जाही आधुनिक संपन्न कुटुंबासारखा. घरी सर्व सुखसोयी, पण तरीही तिच्या मनावर या पाहुण्यांचे एक दडपण आले.\n तिने सांगितले, \"\"आमच्याकडे देवघर आहे. साधु-संतांचे फोटो आहेत. ज्यांनी आम्हा उभयतांवर अनुग्रह केला, त्या आमच्या सद्‌गुरूंचा मोठा फोटो फ्रेम करून भिंतीवर लावलेला आहे. त्याला आम्ही रोज ताज्या फुलांचा हार घालतो, उदबत्ती लावतो. आमच्याकडे ज्ञानेश्र्वरी, भागवत, दासबोद, गीता आदी गं्रथ बैठकीच्या खोलीतच ठेवलेले असतात. आमच्या उपासनेच्या ठरलेल्या वेळा असतात. या पाहुण्यांना यापैकी काहीही पटण्यासारखे नव्हते. ताबडतोब त्यांची टीका सुरू झाली असती. तरुण वयात हे काय चालविले आहेस, असा उपहास झाला असता. काय करावे मला कळेना. अखेर पाहुणे येणार त्यादिवशी मी सगळे फोटो, सगळी पुस्तके गुंडाळून एका पेटीत ठेवून दिली. दोन निसर्गचित्रे बैठकीच्या खोलीत लावली. वाटले, आता कोणी काही म्हणायचे नाही. पाहुणे गेले की सगळे पूर्ववत्‌ करू.''\nइतका संकोची स्वभाव वृंदाचा. पाहुण्यांनी काही बोलू नये म्हणून स्वतःचे मन मारून तिने या गोष्टी केल्या. मग ती संकोची स्वभावाची, इतरांच्या टीकेला भिणारी व दडपणाखाली स्वतःचे मन मारणारी वृंदा बदलली कशी आज तिच्यात एक आत्मविश्र्वास दिसतोय, आपण जर चुकीचे काही करीत नसू तर इतरांच्या बऱ्यावाईट टीकेची चिंता करण्याचे कारण नाही, असे ती स्पष्टपणे म्हणते. आधुनिकातील आधुनिक पाहुणा आला तरी सद्‌गुरूंचा फोटो किंवा घरातील सद्‌गं्रथ हलविणार नाही, आपल्या उपासनेत व्यत्यय येऊ देणार नाही, असे तेजस्वीपणाने सांगते. ती धीट झाली आहे. आपल्या श्रध्दांचे निर्भय समर्थन ती करते व जीवनात श्रध्दा पाहिजेच आज तिच्यात एक आत्मविश्र्वास दिसतोय, आपण जर चुकीचे काही करीत नसू तर इतरांच्या बऱ्यावाईट टीकेची चिंता करण्याचे कारण नाही, असे ती स्पष्टपणे म्हणते. आधुनिकातील आधुनिक पाहुणा आला तरी सद्‌गुरूंचा फोटो किंवा घरातील सद्‌गं्रथ हलविणार नाही, आपल्या उपासनेत व्यत्यय येऊ देणार नाही, असे तेजस्वीपणाने सांगते. ती धीट झाली आहे. आपल्या श्रध्दांचे निर्भय समर्थन ती करते व जीवनात श्रध्दा पाहिजेच असे आग्रहपूर्वक प्रतिपादन करते. मला हा बदल चांगला वाटला आणि मी तिचे अभिनंदन केले.\nपण बदल घडला कसा, यासंबंधीची जिज्ञासाही शमली नव्हती. वृंदाने प्रथम माझा प्रश्न टाळला, हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न केला, परंतु माझा आग्रह पाहून ती म्हणाली.\n\"\"त्याचं असं झालं काका, की ते पाहुणे आले होते ना, त्याचं वागणं, बोलणं मला काही आवडलं नाही. तोंडात सिगारेट, बोलण्यात आत्मप्रौढी आणि परनिंदा. सारखी चर्चा, कोणी किती पैसा कशा मार्गाने मिळविला याचीच. \"सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते' ही संस्कृत भाषेतील एकच ओळ बहुधा त्यांना ठाऊक असावी एकदा ते बाहेर एका हॉटेलमध्ये (परमिट रूम असलेल्या) जेवायलाही जाऊन आले. आम्हालाही चला म्हणाले होते, पण आम्ही काहीतरी निमित्त सांगून जायचे टाळले. माझे मन या चार-दोन दिवसांत अत्यंत अस्वस्थ होते. नित्याच्या कार्यक्रमात खंड पडला होता. सद्‌गुरूंची प्रतिमा पेटीत बंदिस्त होऊन पडली होती. पाहुणे आपल्या तंत्राने \"आधुनिक'तेचे प्रदर्शन करीत होते. त्यांना ना पिण्याचा संकोच, ना द्रव्याभिलाषेचा संकोच, ना आत्मप्रौढीचा व परनिंदेचा संकोच एकदा ते बाहेर एका हॉटेलमध्ये (परमिट रूम असलेल्या) जेवायलाही जाऊन आले. आम्हालाही चला म्हणाले होते, पण आम्ही काहीतरी निमित्त सांगून जायचे टाळले. माझे मन या चार-दोन दिवसांत अत्यंत अस्वस्थ होते. नित्याच्या कार्यक्रमात खंड पडला होता. सद्‌गुरूंची प्रतिमा पेटीत बंदिस्त होऊन पडली होती. पाहुणे आपल्या तंत्राने \"आधुनिक'तेचे प्रदर्शन करीत होते. त्यांना ना पिण्याचा संकोच, ना द्रव्याभिलाषेचा संकोच, ना आत्मप्रौढीचा व परनिंदेचा संकोच जे करू नये या संस्काराचा सखोल ठसा माझ्या मनावर उमटलेला होता व जिथे चहापासून देखील मी मुक्त झाले होते, तिथे अशा माणसासाठी मी मन मारून का राहावे जे करू नये या संस्काराचा सखोल ठसा माझ्या मनावर उमटलेला होता व जिथे चहापासून देखील मी मुक्त झाले होते, तिथे अशा माणसासाठी मी मन मारून का राहावे जे चांगले आहे आणि जीवन आनंदमय करणारे आहे ते का लपवावे जे चांगले आहे आणि जीवन आनंदमय करणारे आहे ते का लपवावे खरंच काका, मला स्वतःच्या भित्रेपणाचा, बुजरेपणाचा विलक्षण राग आला. हा आपल्या स्वभावातला दोष आहे, असं वाटायला लागलं. वाईट गोष्टी लोक निर्जज्जपणे उघड उघड करतात. कोणी दारू पितात, अभक्ष्य भक्षण करतात, काणी उत्तान चित्रपट पाहण्यासाठी ब्लॅकने तिकिटे खरीदतात - काय काय चालेले आहे घरोघर खरंच काका, मला स्वतःच्या भित्रेपणाचा, बुजरेपणाचा विलक्षण राग आला. हा आपल्या स्वभावातला दोष आहे, असं वाटायला लागलं. वाईट गोष्टी लोक निर्जज्जपणे उघड उघड करतात. कोणी दारू पितात, अभक्ष्य भक्षण करतात, काणी उत्तान चित्रपट पाहण्यासाठी ब्लॅकने तिकिटे खरीदतात - काय काय चालेले आहे घरोघर त्यापैकी कुणालाही तो जे अनिष्ट करतो, त्याची लाज वाटत नाही आणि मला मात्र सद्‌गं्रथ, सद्‌गुरू, संत यांना आपल्या जीवनात स्थान आहे, याचा संकोच निर्माण झाला. हा न्यूनगंड माझ्यात का असावा त्यापैकी कुणालाही तो जे अनिष्ट करतो, त्याची लाज वाटत नाही आणि मला मात्र सद्‌गं्रथ, सद्‌गुरू, संत यांना आपल्या जीवनात स्थान आहे, याचा संकोच निर्माण झाला. हा न्यूनगंड माझ्यात का असावा कोणाही साधकात का असावा कोणाही साधकात का असावा मी फार चिडले स्वतःवर. फार मोठी प्रतारणा हातून घडल्याच्या भावनेने बेचैन होऊन गेले मी. संतांची एक उक्ती मी वाचली होती.\nनारायणी जेणे घडे अंतराय \nहो का बापमाय त्यजावी ते\nआणि आपण काय केले हे संतविचार केवळ वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठीच आहेत का हे संतविचार केवळ वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठीच आहेत का छोट्याशा कसोटीत आपण नापास झालो छोट्याशा कसोटीत आपण नापास झालो ही खंत दाटून आली आणि निश्र्चय केला की, मूलभूत श्रध्दांच्या बाबतीत इतःपर तडजोड करायची नाही, संकोच बाळगायचा नाही, निर्भयपणे त्यांचा पुरस्कार करायचा. हा निश्र्चय केला व तसे वागू लागले. तुम्हाला काही फरक दिसत असेल तर तो येवढाच ही खंत दाटून आली आणि निश्र्चय केला की, मूलभूत श्रध्दांच्या बाबतीत इतःपर तडजोड करायची नाही, संकोच बाळगायचा नाही, निर्भयपणे त्यांचा पुरस्कार करायचा. हा निश्र्चय केला व तसे वागू लागले. तुम्हाला काही फरक दिसत असेल तर तो येवढाच \nवृंदा खूप आवेगाने बोलत होती, मी ऐकत होतो. तिचा प्रत्येक शब्द खूप समाधान देत होता. कारण आधुनिकतेच्या नावावर माणसं स्वैर वागताना मी पाहत होतो. निष्ठापूर्वक नामाच्या आणि ध्यानाच्या अथवा अन्य कोणत्या मार्गाने जे उन्नत जीवनाची साधना करतात, त्यांची होणारी टवाळी मी वारंवार ऐकत होतो. फार काय, अर्धी विजार (हाफपॅंट) घालून व हाती दंड घेऊन संघ शाखेवर जाणारांचा उपहास मी अनुभवलेला होता. या संदर्भात सहज स्मरण झाले म्हणून एक उल्लेख करतो. मी 1940-41 मध्ये कराचीला असतानाची गोष्ट. काही सिंधी भाषक महाविद्यालयीन विद्यार्थी शाखेवर येऊ लागले. ते फुलपॅंट घालूनच शाखेवर येत. मी हाफपॅंट घालून जात असे. एकदा मी त्या मुलांना म्हटले, \"\"तुम्ही आता हाफपॅंट घालून येत जा ना, कार्यक्रमाला ते सोयीचे पडते. जरा मोकळेपणाने खेळता येईल आपल्याला.''\nत्यावर एक मुलगा बोलला, \"\"भिशीकरजी, यदि निक्कर पहेनके हम सडकपर से घूमेंगे तो लोग क्या कहेंगे\nपण मग ते एका पिशवीत अर्धी विजार बरोबर आणायचे. शाखेच्या वेळापुरती ती घालायचे आणि कार्यक्रम संपला की बाहेर पडताना पुन्हा फुलपॅंट चढवायचे. अखेर एक दिवस मी त्यांना म्हटले, \"\"यात लाज वाटण्यासारखे काय आहे आपण कितीतरी गोष्टीत परक्यांचे निष्कारण अनुकरण करतो, त्याची लाज आपल्याला वाटत नाही आणि चांगल्या गोष्टीची आपण लाज बाळगतो. इथल्या माता-भगिनींची वेशभूषा, युवकांच्या नाना प्रकारच्या \"आधुनिक' सवयी यात भूषण वाटण्यासारखे काय आहे आपण कितीतरी गोष्टीत परक्यांचे निष्कारण अनुकरण करतो, त्याची लाज आपल्याला वाटत नाही आणि चांगल्या गोष्टीची आपण लाज बाळगतो. इथल्या माता-भगिनींची वेशभूषा, युवकांच्या नाना प्रकारच्या \"आधुनिक' सवयी यात भूषण वाटण्यासारखे काय आहे आपल्याला जे चांगले वाटते व जे चांगले आहे, ते करण्याचे नैतिक धैर्य आपल्यात असले पाहिजे. उद्या हजारो तरुण निक्कर घालून शाखेवर यायला लागले तर आपोआपच सगळी तोंडे बंद होतील.'' नंतरच्या पाच-सहा वर्षांत खरोखरच त्या अतिफॅशनेबल शहरात तसे घडून आले\nआणखी एक छोटीशी आठवण, मी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी असतानाची. मला आंघोळ झाल्यावर कपाळावर उभे गंध लावण्याची सवय होती. शाळेत जाताना ते गंध बहुधा कपाळावर असेच. आमच्या नववीच्या वर्गात एक जरा थोराड विद्यार्थी होता. अनेकदा शाळेबाहेर मी त्याला धूम्रपान करताना पाहिले होते. हाच विद्यार्थी शाळेत मी दिसलो की \"भटजीबुवा' म्हणून माझी टिंगल करायचा. एक दिवस त्याने जरा मर्यादेबाहेर टिंगल करताच माझा पारा चढला व मी त्याला चढ्या आवाजात म्हटले, \"\"बाप्या, चारचौघात सिगारेटी फुंकताना तुला शरम वाटत नाही आणि कोणी गंध कपाळी लावले की तुला टिंगल सुचते होय मला मुळीच लाज वाटत नाही माझ्या कपाळीच्या गंधाची आणि पुन्हा या बाबतीत काही बोललास तर याद राखून ठेव मला मुळीच लाज वाटत नाही माझ्या कपाळीच्या गंधाची आणि पुन्हा या बाबतीत काही बोललास तर याद राखून ठेव ही टिंगल माझी नाही, आपल्या सगळ्यांच्या बापजाद्यांची आहे व ती सहन होणार नाही ही टिंगल माझी नाही, आपल्या सगळ्यांच्या बापजाद्यांची आहे व ती सहन होणार नाही'' तेव्हापासून त्याची टवाळी थांबली. हा विद्यार्थी अतिधूम्रपानामुळे पुढे तरुण वयातच असाध्य दुखण्याला बळी पडला\nवृंदाचे म्हणणे अगदी खरे होते. ज्या गोष्टींची खरोखरच लाज वाटायला पाहिजे, त्यांची कोणला लाज वाटत नाही, संकोच वाटत नाही आणि ज्या गोष्टींनी सुसंस्कारित व उन्नत जीवन उभे होते, त्या गोष्टींची मात्र टवाळी होते वृंदाशी त्यादिवशी पुष्कळच बोलणे झाले. स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी तिने प्राप्त करून घेतली आहे, ती मला फार स्पृहणीय वाटली. या तिच्या विचारांचा स्त्रोत अर्थात्‌ सद्‌गुरूंचा उपदेश, संतांचे साहित्य, तिच्याप्रमाणेच वाटचाल करणाऱ्या साधकांचे व तिचे स्वतःचे अनुभव हा आहे.\nयातील मुख्य सूत्र हे की श्रेष्ठ प्रतीचे जीवन याचा अर्थ प्रथम आकलन झाले पाहिजे व तदनुसार आपले जीवन घडविण्याचा जिद्दीने प्रयत्न केला पाहिजे. वृंदाने खुलासा केला तो असा ः \"चांगल्या किंवा श्रेष्ठ जीवनाचे मुख्य गमक म्हणजे त्यातील अखंड प्रसन्नता, स्नेहार्द्रता, आनंदमयता आणि अहंकाररहितता. पैसा व चांगले जीवन यांचा लावण्यात येणारा संबंध सर्वस्वी भ्रममूलक आहे. प्रसन्नता यायची व टिकून राहायची तर आंतरिक शांतता पाहिजे. ती संपादन करण्याच्या आड जे येत असेल ते त्याज्य व ती शांतता, आनंदमयता, तृप्तता वाढविण्याला जे पोषक ठरत असेल ते ग्राह्य असा विवेक करीत रोज जगायचे. ज्या मार्गांनी जीवनात कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसलेला निर्विषय आनंद प्राप्त होतो, त्या गोष्टींची मुळीच लाज बाळगायची नाही, वेळ वाया घालवायचा नाही.''\nहे ऐकणे व समजून घेणे तसे अवघड ठरू नये, पण अवघड वाटते खरे. स्थूल स्वरूपात काही नेमक्या गोष्टी दृष्टीपुढे येत नाहीत. ही अडचण माझीच नाही, अनेकांची आहे. आनंद, प्रेम, शांती, तृप्ती हे मोठमोठे शब्द आहेत. त्या दिशेने रोजच्या धकाधकीच्या जीवनात जायचे कसे अशा प्रश्नांची उत्तरे देण्यात वृंदा आता तयार झालेली दिसली. तिने शेजारचेच मनाच्या श्र्लोकाचे पुस्तक उचलेले व म्हणाली, \"\"कोणी विचारले तर मी सांगते, जे जडजड वाटते ते वाटल्यास वाचू नका. मनाचे श्र्लोक तर सोपे आहेत ना अशा प्रश्नांची उत्तरे देण्यात वृंदा आता तयार झालेली दिसली. तिने शेजारचेच मनाच्या श्र्लोकाचे पुस्तक उचलेले व म्हणाली, \"\"कोणी विचारले तर मी सांगते, जे जडजड वाटते ते वाटल्यास वाचू नका. मनाचे श्र्लोक तर सोपे आहेत ना त्यातील 47 व्या श्र्लोकापासून (मनी लोचनी.....) 56 व्या श्र्लोकापर्यंत (दिनाचा दयाळू.....) \"जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा' अशी चौथी ओळ असलेले केवळ दहा श्र्लोक आहेत. ते अवधान देऊन आणि अर्थ समजावून घेऊन वाचावेत. हे जीवनाचे \"मॉडेल' समोर ठेवावे आणि त्याप्रमाणे आपले जीवन घडविण्याचा रोज प्रयत्न करावा. बस, यापेक्षा अधिक काही करावयास नको. यात सारे काही \"कॉंक्रीट' आहे. हवेतील काहीही नाही. असे जीवन घडविण्यासाठी काही मार्ग आहेत, तेही या श्र्लोकात सूचित केले आहेत. ही मी साधना मानते. प्रत्येक गोष्टीचा माझ्या जीवनात मला अनुभव घेता यावा असा प्रयत्न करते. यादृष्टीने आत्मनिरीक्षण करते.''\n\"\"अनुभव शब्द खूप ऐकतो, पण अनुभव घेण्याचा प्रयत्न कसा करायचा'' अनेकांच्या मनातील आणखी एक शंका मी वृंदापुढे ठेवली. तिचे उत्तर तयारच होते. ती म्हणाली, \"\"उदाहरणादाखल मनोबोधातला 48 वा श्र्लोक घेऊया.'' मी पुस्तक घेतले व तो श्र्लोक वाचला -\nसदा देवकाजी झिजे देह ज्याचा \nसदा रामनामे वदे नित्य वाचा \nस्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा \nजगी धन्य तो दास सर्वात्तमाचा\nवृंदाने मग खुलासा केला, \"\"मी रोज माझ्या मनाला विचारते, माझा देह परमेश्र्वराला प्रिय अशाच गोष्टी करण्यात गुंततो की स्वार्थापायी, रागापायी, द्वेषापायी, मत्सरापायी काही करतो व मनाला व्यग्रता येते परमेश्र्वराचे नाव माझ्या मुखात नित्य असते का परमेश्र्वराचे नाव माझ्या मुखात नित्य असते का अगदी रोजची साधीसाधी कामे करताना देखील अगदी रोजची साधीसाधी कामे करताना देखील माझा जो स्वधर्म आहे म्हणजे जी प्राप्त कर्तव्ये कुटुंबाचा व समाजाचा घटक या नात्याने मला केलीच पाहिजेत, ती मी उत्तम प्रकारे पार पाडते ना माझा जो स्वधर्म आहे म्हणजे जी प्राप्त कर्तव्ये कुटुंबाचा व समाजाचा घटक या नात्याने मला केलीच पाहिजेत, ती मी उत्तम प्रकारे पार पाडते ना त्यात हयगय, आळस, कामचुकारपणा तर करीत नाही ना त्यात हयगय, आळस, कामचुकारपणा तर करीत नाही ना या प्रश्नांची पूर्ण समाधानकारक उत्तरे अद्यापही मिळत नाहीत, पण कालच्यापेक्षा आज काही सुधारणा झाली आहे का या प्रश्नांची पूर्ण समाधानकारक उत्तरे अद्यापही मिळत नाहीत, पण कालच्यापेक्षा आज काही सुधारणा झाली आहे का उणीव राहात असेल तर ती का उणीव राहात असेल तर ती का उणीव राहण्याची कारणे दूर करण्यासाठी माझी साधना अधिक चांगली व्हावयास हवी ना उणीव राहण्याची कारणे दूर करण्यासाठी माझी साधना अधिक चांगली व्हावयास हवी ना याच प्रकारच्या सावध आत्मनिरीक्षणातून प्रगती होत गेली, समाधान वाढत गेले. संतवचनांचा अनुभव घेण्याची हीच पध्दती आहे. संत नामदेवांनी ज्ञानेश्र्वरीसंबंधी सांगताना \"एक तरी ओवी अनुभवावी' असे म्हटले. त्याचा अर्थ आता कुठे सद्‌गुरूंच्या कृपेने मला थोडा थोडा कळायला लागला आहे.''\nवृंदा बोलत होती, मी तिच्या मुखाकडे पाहत होतो. मला तिथे विलक्षण सात्विकतेचे एक तेजोमय पण माणसाला निवविणारे वलय दिसत होते. हा एक न विसरण्यासारखा अनुभव होता एक साधी बुजरी मुलगी, पण दैनंदिन प्रयत्नांनी व सद्‌गुरूंवरील कृतिशील श्रध्देने किती उंच झाली होती एक साधी बुजरी मुलगी, पण दैनंदिन प्रयत्नांनी व सद्‌गुरूंवरील कृतिशील श्रध्देने किती उंच झाली होती स्वतःच्या टीचभर आणि नाशवंत देहाची बांधिलकी गळून पडली तरच माणसे अशी विकसतात, मोठी होतात. वृंदाच्या आणि माझ्या वयात केवढे तरी अंतर, पण वृंदा मला खूप खूप मोठी वाटली. जीवन घडवावे कसे, याचा मंत्रच जणू आज या मुलीने सांगितला होता. आता माझे आयुष्य ते किती स्वतःच्या टीचभर आणि नाशवंत देहाची बांधिलकी गळून पडली तरच माणसे अशी विकसतात, मोठी होतात. वृंदाच्या आणि माझ्या वयात केवढे तरी अंतर, पण वृंदा मला खूप खूप मोठी वाटली. जीवन घडवावे कसे, याचा मंत्रच जणू आज या मुलीने सांगितला होता. आता माझे आयुष्य ते किती पण वृंदाने मला जे काही सांगितले ते तरुण मित्रांनी अवश्य विचारात घ्यावे असे मला वाटते. म्हणूनच तर हा अनुभव शब्दांकित करण्याचा आजचा प्रयत्न.\nमी उठलो, वृंदा मला नमस्कार करावयास खाली वाकली. मी मनोमन म्हणालो, \"\" वृंदा, नमस्काराची खरी अधिकारी तूच आहेस. गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिङ्‌गं न च वयः\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nजीवन - घडणीचा मंत्र\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2016/10/blog-post_30.html", "date_download": "2018-04-22T13:57:19Z", "digest": "sha1:WCVVZHM2ZOGMGAYJRP2VKWGRBDVEO2DU", "length": 6031, "nlines": 53, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: दिवाळी आणि बळी राजाचे स्मरण.", "raw_content": "\nदिवाळी आणि बळी राजाचे स्मरण.\nप्राचीन काळापासून भारतात संस्कृतीचे दोन मुख्य प्रवाह अविरतपणे वाहत आहेत, हे आपल्या वेळोवेळी प्रत्ययाला येते. या दोन धारा परस्परांशी संघर्ष करीत तसेच समन्वय साधित किंवा एक दुसऱ्यावर जबरदस्ती करीत आपले मार्गक्रमण करीत असल्याचेही दिसून येते. बळी राजाची प्रसिद्ध कथा ही वस्तुस्थिती अधिक प्रकर्षाने समोर आणते.\nवेदोत्तर काळात विष्णू ही देवता इतर देवतांच्या तुलनेत अधिक प्रमाणात मान्यता पावलेली होती. त्यामुळेच विष्णूचे दशावतार सर्वप्रसिध्द आहेत. या दशावताराच्या कथेवर बहुतांश हिंदूंचा विश्वास व श्रद्धा असते. दुष्ट निर्दालनासाठी आणि धर्मसंस्थापनार्थ विष्णू अवतार घेत असतो, अशी हिंदूंची श्रद्धा असते. वामनावतार हा विष्णूचा पाचवा अवतार असल्याची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. तत्कालीन प्रसिद्ध व सामर्थ्यवान असलेल्या बळी राजाला पाताळात दडपणे हे या अवताराचे प्रयोजन. त्यासाठी बळीविरोधी परंपरेला वामनाचे स्वतंत्र पुराणही बनवावे लागले. तथापि या परंपरेला बहुजनांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेल्या बळीराजाला तसूभरही हलविता आलेले नाही. वामन हा ब्राह्मणी परंपरेचा प्रतिनिधी तर बळी राजा हा बहुजनांचा आदर्श राजा. आपली परंपरा सामर्थ्यशाली आणि दृढ करण्यासाठी विरोधी परंपरेतील श्रेष्ठ आदर्श स्वपरंपरेच्या अवगुंठनात आपलेसे करणे किंवा अशा आदर्शांना नेस्तनाबूत करणे अशी कृत्ये परंपरा करीत असतात. बहुजनांचा प्रभावशाली बळी राजा हा ब्राह्मणी परंपरेच्या विकासातील फार मोठा अडथळा बनला होता. या अडथळ्याला पाताळात दडपण्याची ब्राह्मणी परंपरेची गरज बनली होती. त्यातूनच वामनावतार व त्याची कथा यांची निर्मिती झाली असावी. परतू ही कथा तिच्या निर्मितीचे प्रयोजन साध्य करू शकली नाही. वामनाच्या आराधनेऐवजी लोक बळीचीच आठवण मोठ्या प्रमाणात साजरी करतात. दिवाळी अर्थात बलिप्रतिपदा हे त्याचे साक्षात उदाहरण.\n“इडापिडा टळो अन बळीचे राज्य येवो”, ही इथल्या अडाणी माणसाची सदिच्छा, बळीचे भारतीय संस्कृतीतील अढळ स्थान निश्चित करते, असे वाटते.\nदिवाळीच्या निमित्ताने बळी राजाचे स्मरण करताना किंवा बळी राजाच्या स्मरणनिमित्ताने दिवाळी साजरी करताना आनंद होत आहे.\nदिवाळी आणि बळी राजाचे स्मरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3161?page=1", "date_download": "2018-04-22T14:21:19Z", "digest": "sha1:R2M6MPDPGVLDXFIAUZKDNACBOX6NCEBQ", "length": 28732, "nlines": 139, "source_domain": "mr.upakram.org", "title": "चंद्राचा पुष्यनक्षत्रात प्रवेश | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश\n परवा तुम्ही गुरुपुष्यामृत योगाची बातमी वाचून दाखवली. त्यावर चांगली चर्चा करता आली.आज कोणती बातमी आणली आहे\n\"आज बातमी नाही.एक शंका आहे म्हणून आलो.परवा तुम्ही म्हणालात की चंद्र आकाशात\nकुठेही असला तरी तो पुष्य नक्षत्रापासून सारख्याच अंतरावर असतो.तो पुष्याच्या जवळही जात नाही.त्यापासून दूरही जात नाही.\"\n\"हो. ते खरे आहे.सर्वच नक्षत्रांना लागू आहे.इथे नक्षत्र म्हणजे प्रत्यक्ष तारकासमूह.क्रांतिमार्गाचे २७ समान भाग पाडून होणारा (360/27=40/3=) 13.33 अंशाचा अवकाशाचा विशिष्ट पट्टा नव्हे.तसेच नक्षत्रापासून चंद्राचे अंतर म्हणजे त्या नक्षत्रात चंद्राला निकटतम असलेल्या तार्‍यापासून चंद्राचे अंतर.\nभिन्न भिन्न तार्‍यांपासून वेगवेगळी अंतरे असणार.त्यांत मोठा फरक असणार.म्हणून किमान अंतर घ्यायचे.ते असो.तुमची शंका काय आहे\n\"पुष्य आणि स्वाती या दोन नक्षत्रांत किती अंतर आहे\n\"निश्चित माहित नाही. पण कित्येक अब्ज किलोमीटर असावे.\"\n\"चंद्र रोज नक्षत्र बदलतो. तो पुष्यातून स्वातीत गेला. तरी अजून पुष्यापासून तेव्हढ्याच\n\"हो.चंद्र कुठल्याही नक्षत्रात जात नाही.त्याच्यापासून नक्षत्रे खूप,खूप म्हणजे खूपच दूर\nआहेत.तो पृथ्वी भोवती फिरतो.सत्तावीस दिवसांत एक फेरी पूर्ण करतो.पृथ्वी,चंद्र आणि पुष्य एका रेषेत आले की आकाशाच्या पडद्यावर चंद्र पुष्य नक्षत्राच्या तारकापुंज्यात दिसतो.\nपुष्याजवळ आला आहे असे भासते. पण तो पुष्यापासून किमान ४०हजार अब्ज कि.मी.दूर असतो.चंद्राची पृथ्विप्रदक्षिणेची कक्षा साधारण सहा लाख किमि.व्यासाची असेल.हे अंतर नगण्यच. म्हणून तो त्या भ्रमण मार्गावर कुठेही असला तरी कोणत्याही नक्षत्रापासून त्याचे अंतर बदलले असे म्हणता येत नाही.\"\n\"पण चंद्र पृथ्वीसह सूर्याभोवतीही फिरतो ना\n\"हो.पृथ्वीपासून सूर्य १५ कोटी किमी दूर आहे. पृथी-चंद्र सूर्या भोवती फिरतात त्या\nकक्षेचा अधिकतम व्यास ३०कोटी किमी असेल.म्हणजे अवकाशात चंद्र एका\nस्थानापासून तीस कोटी किमी दूर असलेल्या दुसर्‍या स्थानी जातो हे खरे आहे.\"\n त्याचे नक्षत्रापासूनचे अंतर बदलणार नाही आपलं उगीच काही तरी काय\nअंतर बदलत नाही, अंतर बदलत नाही\n\"चंद्रापासून पुष्याचे किमान अंतर आहे चाळीस हजार अब्ज किमी.सध्याच्या आर्थिक\nघोटाळ्यांतील रकमा वाचून चाळीस हजार अब्ज ही संख्या मोठी वाटत नसेल तर एक\nउदाहरण देतो.समजा पुण्यात एक वर्तुळाकार क्रीडांगण आहे.त्याच्या परिघावर पूर्व,उत्तर,\nपश्चिम,दक्षिण अशा चार दिशांना चार ध्वज रोवले आहेत.एक खेळाडू या मैदानाच्या\nपरिघावरून धावत फेर्‍या मारत आहे.तो पूर्वेच्या झेंड्याकडून पश्चिमेच्या झेंड्याकडे आला\nम्हणजे त्याचे न्यूयॉर्क शहरापासून अंतर बदलले का तो न्यूयॉर्कच्या अधिक जवळ\nआला असे म्हणणार का तो दक्षिणे कडून उत्तरेकडे गेला म्हणजे त्याने हिमालय पर्वतात\nपृथ्वी,चंद्र, पुष्य एका सरळ रेषेत येऊन आकाशाच्या पटलावर चंद्र पुष्य नक्षत्रात दिसू लागला की \"आला ,आला, चंद्र आला त्याने पुष्य नक्षत्रात प्रवेश केला चला चला आज गुरुवार आहे.गुरुपुष्यामृत दुर्मिळयोग.सोने खरेदीला चला असे ओरडत होरारत्‍नांनी उड्या मारणे म्हणजे वरच्या उदाहरणातील मैदानाच्या मध्यभागी बसलेल्या माणसाने \"आला आला धावपटू उत्तर ध्वजाकडे आला धावपटू उत्तर ध्वजाकडे आला त्याने हिमालय पर्वतात प्रवेश केला.\" असे म्हणण्यासारखे असमंजसपणाचे आहे.\"\n\"अहो तीस कोटी किमी कुठे आणि मैदानाचा दीड-दोनशे मीटर व्यास कुठे\n\"अंतरांची गुणोत्तरे काढून बघा म्हणजे लक्षात येईल की तीस कोटी किमी च्या तुलनेत मैदानाचा व्यास फार मोठा आहे.चंद्र त्याच्या भ्रमण मार्गात कुठेही असला तरी त्याचे कुठल्याही नक्षत्रापासूनचे अंतर बदलले आहे असे म्हणता येणार नाही.\nम्हणून पृथ्वीवरून पाहाताना चंद्र रोज वेगळ्या नक्षत्रात दिसतो तरी प्रत्यक्षात तो सगळ्याच नक्षत्रांत असतो अथवा कोणत्याच नक्षत्रात नसतो हे खगोलशास्त्रीय सत्य आहे.यात कोणतीही शंका संभवत नाही.जे पृथ्वी वरून आकाशाच्या द्विमिती पटलावर दिसते ते खरे की जे प्रत्यक्ष त्रिमितीय अवकाशतअसते ते खरे याचा विचार करावा. म्हणजे \"चंद्राचा कन्या राशीत प्रवेश\",गुरूचे कृत्तिकेत पदार्पण\".\"रोहिणीशकटभेद\" इत्यादि सगळे अज्ञानमूलक शब्दप्रयोग असल्याचे समजेल.\"\n\"आता एक शंका अशी की जन्मपत्रिकेत चंद्रासाठी कोणत्या तरी एका राशीत ’चं.’अक्षर\nअसते.तो जर सर्वच नक्षत्रांत असेल तर सर्व राशींतही असणार. कारण २७ नक्षत्रांच्याच\n छान मुद्दा काढलात.कुंडलीत सर्व राशींत चं लिहायला हवे\nसर्वच ग्रह सदैव सर्व राशींत असतात (अथवा कोणत्याच राशीत नसतात).इथे सुद्धा\nराशी म्हणजे अवकाशातील ३० अंशाचा विशिष्ट पट्टा नव्हे तर प्रत्यक्ष तारे.)कारण\nसूर्यमालेचा व्यास नक्षत्राच्या किमान अंतराच्या तुलनेत नगण्य आहे.\"\n\"आता जन्मपत्रिकेत सर्व ग्रह सर्व राशींत दाखवले तर त्या पत्रिकेला काय अर्थ राहिला\nसर्वच पत्रिका मंगळाच्या निघतील.अशा पत्रिका करायच्या तरी कशाला\n जन्मकुंडली निरर्थक असते. ती करूच नये.जगातील सगळ्या मुली(खरेतर\nसगळ्या व्यक्ती) मंगळाच्या असतात अथवा एकही मंगळाची नसते हेचखरे. खगोलशास्त्राच्या निर्विवाद सत्यांचा थोडा जरी विचार केला,कागदावरील कुंडलीकडे बघत न बसता प्रत्यक्ष अवकाशाच्य पोकळीत पृथ्वी,चंद्र, सूर्य,इतर ग्रह,नक्षत्रे ,राशी कुठे आहेत याचे चित्र डोळ्यांसमोर आणले, त्यांच्या अंतरांचा विचार केला तर कुंडली निरर्थकच ठरणार.\"\n\"तुम्ही सांगता ते बरेचसे पटते.पण अजून दोन शंका आहेत.त्या उद्या परवा विचारीन.\n\"शंका विचारायला अवश्य यावे.स्वागत आहे.\"\nरुपके असतात ही जाणीव यनांना नाही हे धाडसी विधान आहे. एखाद्याची (त्यातही यनांसारख्या जेष्ठ उकक्रमींची) जाणीव वगैरे काढण्याआधी सबळ उदाहरणे द्यावीत अन्यथा तो आकस असू शकतो असे समजायला जागा आहे.\nधाडसी नाही. हा खेळ बाहुल्यांचा, अवतार-पुनर्जन्म, चंद्राचे राशींतून भ्रमण या सर्व संकल्पना आहेत आणि समाजमान्य संकल्पना आहे. त्यांचा रुपके म्हणून उपयोग केला जातो याची जाणीव यनांना नाही म्हणूनच ते लेख टाकत राहतात असेच मला वाटते. याला मी आकस म्हणण्यापेक्षा माझा ग्रह म्हणेन. तुम्हाला माझे म्हणणे पटत नाही कारण तुम्हाला माझ्याबद्दल आकस आहे असेही कुणी म्हणू शकेल. ;-) ज्येष्ठ असणे म्हणजे योग्य असणे असे नाही. ज्येष्ठ तर बहुधा शशीओकही असावेत. इतर ठिकाणी यालाच व्यक्तिपूजा असे म्हणतात. निदान उपक्रमावर तरी हे \"बाबापंथ\" सुरू होऊ नयेत.\nआणि असा लेख आला की मग तिथे तुमचा प्रतिसाद शोभून दिसेल. इथे नाही.\nअसा लेख आला की तो लेख टाकतील असे तिथे कसे शोभून दिसेल मृगजळाचा मुद्दा इथे निघाला तेव्हा त्याविषयीचे भाकित येथेच शोभून दिसते. :-)\nइथे यनांनी मुद्दा समजवण्यासाठी मृगजळाचे रुपक वापरले आहे हे तुम्हाला खरंच समजले नसेल तर चर्चा करणे व्यर्थ आहे\nअसहमत. हे रुपक आहे हे त्यांना समजले नाही असे मला वाटते पण पुढे चर्चा करणे व्यर्थ आहे याच्याशी सहमती. :-)\nहा खेळ बाहुल्यांचा, अवतार-पुनर्जन्म, चंद्राचे राशींतून भ्रमण या सर्व संकल्पना आहेत आणि समाजमान्य संकल्पना आहे. त्यांचा रुपके म्हणून उपयोग केला जातो याची जाणीव यनांना नाही म्हणूनच ते लेख टाकत राहतात असेच मला वाटते.\nही उदाहरणे यनावालांना रुपकांची जाणीव नाही, ह्या विधानाला पुष्टी देणारी नाहीत.\nवरील उदाहरणांचा रुपके म्हणूनही उपयोग केला जात असावा. (तुम्ही तसा करतही असाल) पण ह्या कल्पनांना जसेच्या तसे स्वीकारणार्‍यांची संख्या कमी नाही. देवाच्या बाहुलीला नवस सांगणारे बाहुलीला रुपक मानत असतात का चंद्राचे राशींतुन भ्रमण ह्यावरुन मनुष्य प्राण्याचे भविष्य मांडणारे ही कल्पना रुपक म्हणून वापरतात का\nवरील उदाहरणांचा रुपके म्हणूनही उपयोग केला जात असावा. (तुम्ही तसा करतही असाल) पण ह्या कल्पनांना जसेच्या तसे स्वीकारणार्‍यांची संख्या कमी नाही.\nहेच तर सांगत होते. आपण गोल गोल* जाऊन तेथेच येऊन धडकलो. मीच नाही बहुतांश** उपक्रमी हेच करत असावेत. या चर्चेला किंवा यनांच्या इतर चर्चांतून हेच बरेचसे उपक्रमी त्यांना सांगत असतात.\nबाहुलीला नवस सांगणारे बाहुलीला रुपक मानत असतात का चंद्राचे राशींतुन भ्रमण ह्यावरुन मनुष्य प्राण्याचे भविष्य मांडणारे ही कल्पना रुपक म्हणून वापरतात का\nया लोकांना त्यांच्या कठिण मातीवर यनांनी जाऊन अवश्य समजवावे. माझा पूर्ण पाठिंबा आहे.\n* आता गोल गोल फिरायचा कंटाळा आला. बाय\n** शशिओक, गुंडो किंवा इतर कुणीही यनांच्या सर्वच लेखांचे ऑडयन्स नसण्याची शक्यता आहे तरीही आधीच्या प्रतिसादातील च बदलून बहुतांश हा बदल केला आहे.\nशशिओक, गुंडो किंवा इतर कुणीही यनांच्या सर्वच लेखांचे ऑडयन्स नसण्याची शक्यता आहे तरीही आधीच्या प्रतिसादातील च बदलून बहुतांश हा बदल केला आहे.\nधन्यवाद. (गोल गोल) प्रदक्षीणा कामी आली. :-)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nडोळ्यांपुढे चित्र आणावे की अवकाशात कोण्या एका क्षणी शनिग्रह त्याच्या भ्रमण कक्षेत कोण्या एका स्थानी आहे.आता बारा राशी(म्हणजे तारका समूह) कोठे आहेत सर्व राशी शनी भोवती आहेत. या राशी आणि शनी साधारणपणे एका पातळीत आहेत.राशी शनीपासून खूप, खूप म्हणजे खूपच दूर(किमान ४०हजार अब्ज किमी) आहेत.\nआता शनी कोणत्या राशीत आहे विचार करावा. (यासाठी पृथ्वी कोठे आहे हे जाणण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही.पृथ्वीवरून तो कुठल्यातरी एका राशीत दिसेल.पण प्रश्न तो नाही.)\nमाझ्यामते शनिग्रह सर्व राशींत आहे अथवा कोणत्याही राशीत नाही.\nजो विचार शनीबद्दल तोच अन्य सर्व ग्रहांबद्दल.\nयांत काही विस्कळित विचार आहे असे मला वाटत नाही.)\nराजेशघासकडवी [26 Feb 2011 रोजी 18:10 वा.]\nइथे नक्षत्र म्हणजे प्रत्यक्ष तारकासमूह.क्रांतिमार्गाचे २७ समान भाग पाडून होणारा (360/27=40/3=) 13.33 अंशाचा अवकाशाचा विशिष्ट पट्टा नव्हे.\nहे पटलं नाही. तारका समूह म्हणजे काय त्या विशिष्ट पट्ट्यात एकत्र भासणाऱ्या तारकांचा आर्बिट्ररी पद्धतीने एकत्रीकरण करून केलेला समूह. मुळात त्या तारका आकाशात एकत्र दिसतात याचं कारण आपण सर्वच वापरत असलेली पृथ्वीची फ्रेम ऑफ रेफरन्स. 'चंद्र अमूक नक्षत्रात गेला' हे विधान चुकीचं नाही. कारण त्या पृथ्वीवरून दिसणाऱ्या कोनीय पट्ट्यालाच नक्षत्र म्हणण्याची पद्धत तयार करता येते.\nतुमच्याच तर्काचा अतिरेक केला तर 'अमेरिकेतली पूर्व ही भारतातल्या पूर्वेच्या विरुद्ध दिशेला असते. त्यामुळे दिशा या संकल्पनेलाच अर्थ नाही.' किंवा 'सूर्य उगवतो ती पूर्व कशी म्हणता येईल सूर्य उगवत नसतो, पृथ्वी फिरत असते. त्यामुळे खरं तर सूर्य व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेला पूर्व दिशा म्हटलं पाहिजे' असं म्हणता येईल. मुद्दा असा की आपल्या फ्रेम ऑफ रेफरन्स मधली निरीक्षणं महत्त्वाची असू शकतात. त्यांच्यात होणाऱ्या बदलांवरून काही भाकितं करणं योग्य असतं काही भाकितं करणं योग्य नसतं. या योग्यायोग्यतेविषयी जरूर चर्चा करता येईल, पण निरीक्षणं संकलित करण्याची पद्धतीच निराधार म्हणण्यात काय फायदा सूर्य उगवत नसतो, पृथ्वी फिरत असते. त्यामुळे खरं तर सूर्य व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेला पूर्व दिशा म्हटलं पाहिजे' असं म्हणता येईल. मुद्दा असा की आपल्या फ्रेम ऑफ रेफरन्स मधली निरीक्षणं महत्त्वाची असू शकतात. त्यांच्यात होणाऱ्या बदलांवरून काही भाकितं करणं योग्य असतं काही भाकितं करणं योग्य नसतं. या योग्यायोग्यतेविषयी जरूर चर्चा करता येईल, पण निरीक्षणं संकलित करण्याची पद्धतीच निराधार म्हणण्यात काय फायदा 'माझी उजवी बाजू' मी वळलो की बदलते म्हणून ती निरुपयोगी कल्पना ठरत नाही.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nपृथ्वीची फ्रेम ऑफ रेफरन्स\nआकाशस्थ ज्योतींचे पृथ्वीवरून निरिक्षण करण्यासाठी फक्त ही फ्रेम ऑफ रेफरन्स आवश्यक असते. प्रत्यक्षात त्याला काहीही अर्थ किंवा महत्व नाही. अलीकडच्या काळात संगणकाच्या सहाय्याने बनवलेले विश्वाचे ऍटलास जर आपण बघितलेत तर त्यात पृथ्वीची फ्रेम ऑफ रेफरन्स वापरलेली नसते. सूर्यमाला ज्या गॅलॅक्सी मध्ये आहे ती आकाश गंगा गॅलॅक्सी व इतर काही गॅलॅक्सी यांचा मिळून एक गट होतो. त्या गटाला छोटा गट असे म्हटले जाते. हा छोटा गट अवकाशाच्या व्हर्गो या नावाने ओळखल्या जाणार्‍या खंडात किंवा भागात आहे. यना जे सांगत आहेत ते शास्त्रीय दृष्टीने अतिशय अचूक आहे. चंद्र, सूर्य किंवा पृथ्वी हे आकाशगंगेच्या ज्या सर्पिल आकाराच्या भागात(स्पायरल आर्म) आहेत तिथेच असतात. कोठेही जात नाहीत. तेंव्हा चंद्र अमूक नक्षत्रात गेला हे म्हणणे पूर्णपणे अशास्त्रीय व भ्रामक आहे. या शिवाय आता आपण चंद्र व सूर्य यांच्या पृथ्वीवरून केलेल्या निरिक्षणांप्रमाणे भासमान होणार्‍या स्थानांचा कालमापनासाठी वापर करत नसल्याने या निरिक्षणांचा आता तसा काही उपयोगही उरलेला नाही. चन्द्रशेखर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-latest-news-marathi-raining-hupari-ichalkaranji-73168", "date_download": "2018-04-22T14:53:51Z", "digest": "sha1:KL6M4HKZRZLVYMCS34AYPIXP6FEB7N6S", "length": 13037, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news latest news in Marathi raining Hupari Ichalkaranji सोयाबीनच्या काढणी-मळणीवर पावसाचा परिणाम | eSakal", "raw_content": "\nसोयाबीनच्या काढणी-मळणीवर पावसाचा परिणाम\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nहुपरी ( जि. कोल्हापूर) : हुपरी परिसरात मागिल आठवड्यात विजेच्या कडकडाटांसह कोसळलेल्या जोरदार पावसानंतर गेले तीन - चार दिवस पावसाची रिपरिप सुरुच आहे. आभाळ काळवंडलेलेच असून अधुनमधून उघडिप देत पाऊस मात्र कायम आहे.\nशेतात पाणीच पाणी झाल्याने त्याचा परिणाम भुईमूग, सोयाबिन , भात पिकाच्या काढणी व मळणीवर होणार आहे .पाऊस असाच सुरु राहिल्यास ही पिके धोक्यात येण्याची भिती व्यक्त होत आहे.\nगत आठवड्यात हुपरी सह रेंदाळ, पट्टणकोडोली, यळगुड, इंगळी, तळंदगे, रांगोळी , जंगमवाडी परिसरास पावसाने झोडपून काढले होते. दिवसभर कडक ऊन अन् सायंकाळ नंतर जोरदार पाऊस असे वातावरण होते.\nहुपरी ( जि. कोल्हापूर) : हुपरी परिसरात मागिल आठवड्यात विजेच्या कडकडाटांसह कोसळलेल्या जोरदार पावसानंतर गेले तीन - चार दिवस पावसाची रिपरिप सुरुच आहे. आभाळ काळवंडलेलेच असून अधुनमधून उघडिप देत पाऊस मात्र कायम आहे.\nशेतात पाणीच पाणी झाल्याने त्याचा परिणाम भुईमूग, सोयाबिन , भात पिकाच्या काढणी व मळणीवर होणार आहे .पाऊस असाच सुरु राहिल्यास ही पिके धोक्यात येण्याची भिती व्यक्त होत आहे.\nगत आठवड्यात हुपरी सह रेंदाळ, पट्टणकोडोली, यळगुड, इंगळी, तळंदगे, रांगोळी , जंगमवाडी परिसरास पावसाने झोडपून काढले होते. दिवसभर कडक ऊन अन् सायंकाळ नंतर जोरदार पाऊस असे वातावरण होते.\nमात्र , गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. अधुनमधून काही क्षणांची विश्रांती घेत मध्यम तसेच किरकोळ स्वरुपाच्या पावसाच्या सरी पडत आहेत. काळवंडलेले आभाळ आणि गार हवा यामुळे वातावरणात गारठा पसरला असून दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nमुंबई: डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार\nडॉक्टरांमुळे यमराजाच्या तावडीतून सायलीची मुक्तत्ता\nपुणे: खडकवासलातून 23 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग\nगुजरातेत भाजपच्या सत्तामार्गात 'जात' आडवी\nअहमदाबादमध्ये वर्गशिक्षकांकडून विद्यार्थिनीवर बलात्कार\nअडाणी शेतकऱ्यांचा लढा यशस्वी\nवाद झाला नसल्याचा शिवसेना नेत्यांचा दावा\nविश्वास गोफण यांनी केले 45 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप\nपाली : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करायचा असेल तर...\nकुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा\nअंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी...\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://asha-joglekar.blogspot.com/2009_04_01_archive.html", "date_download": "2018-04-22T14:04:01Z", "digest": "sha1:GY6FXNFYHKTSLQYTS6V7N5C3F7HCS6O5", "length": 5775, "nlines": 111, "source_domain": "asha-joglekar.blogspot.com", "title": "झु ळु क: April 2009", "raw_content": "\nडोंगर माथ्या वरून उतरणीला लागून ही एक दशक उलटलं\nत्यांत कितितरी कांही बाही हरवलं\nपण बरंच काही मिळवलं\nहवं ते करायची मोकळीक\nती पार पाडल्याची तृप्ती\nनातवंडांचं गोड हसू आलं\nसूख ओसंडून वाहू लागलं\nआजी आजोबा म्हणू लागलं\nक्वचित् चष्म्याच्या आंतून ओघळलं\nआता कुणी हो म्हंटलं तरी\nआपण तरुण व्हायला तयार नाही\nकारण प्रत्येक वयाचं एक सूख असतं\nते आपण सोडणार नाही\nअसेना कां हा उत्तरार्ध,\nपण त्याला परिपूर्णतेचीच समाप्ती आहे .\nही कविता मी गेल्या वर्षी भेट म्हणून माझ्या मावस भावाला दिली होती. माझी एकसष्टी होऊन तर तीन वर्ष होऊन गेलीत.\nगैरसमजाला कारण दिल्या बद्दल क्षमस्व. कविता सर्वांना खूप आवडली होती तर विचार केला कि करावी पोस्ट. अनुभव अर्थातच् माझेच.\nएक सामान्य भारतीय स्त्री. दिल्लीत नोकरी केली १९९९ पर्यंत. तेव्हापासुन मुलांकडे अमेरीकेत व दिल्लीला वेळ वाटणी. कविता लिहिण्याची अन इतरांना दाखविण्याची हौस ही पारिवारिक देणगी.झुळुक ह्या ब्लाग वरील सा-या कविता माझ्याच. त्यांच्या सजावटीचं श्रेय मात्र माझे पती सुरेश जोगळेकर ह्यांचं. आमचे कंम्प्यूटर एक्सपर्ट तेच. तुमचा अभिप्राय अवश्य कळवा. ऋतुरंग हा माझ्या दादाच्या (डॉ. शरद काळे ह्यांच्या) कवितांचा ब्लॉग. दादाच्या कविता अगदी वेगळ्याच आहेत त्या पुस्तक रूपानंही प्रसिध्द झाल्या आहेत पण त्या ब्लॉग वाचकांना खचित आवडतील हा विश्वास आहे. दादा पेशानं डॉक्टर पण ह्रदय कविचं ते सारं तुम्हाला त्याच्या कवितांतच दिसेल. पण वाचा नक्की अन् अभिप्राय आवडेलच. दादा नाही न आता म्हणून मीच करतेय हे.\n‘ ऋ तु रं ग ’\nमाझा दादाः (स्व.)श्री. शरद जगन्नाथ काळे\nचैताली आहेर माझ्या कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/video-of-humpback-whale-265894.html", "date_download": "2018-04-22T14:30:29Z", "digest": "sha1:KSGI3AFNUNSXLFB7SCH6WI7C7KA4DY4K", "length": 11051, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...जेव्हा व्हेल उडी घेते, पाहा दुर्मिळ व्हिडिओ", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n...जेव्हा व्हेल उडी घेते, पाहा दुर्मिळ व्हिडिओ\nएखादी हम्पबॅक व्हेल हवेत कसरती करत असताना शूट झालेला हा जगातला पहिला व्हिडिओ आहे.\n25 जुलै : सध्या 40 टन वजनाच्या हम्पबॅक व्हेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमधली व्हेल हवेत वेगवेगळ्या कसरती करताना दिसते.\nएखाद्या हम्पबॅक व्हेलचं वजन 36,000 किलोच्या आसपास असतं. अशी एखादी व्हेल समुद्रात कलाबाजी करताना दिसणं हे अत्यंत दुर्मिळ दृश्य आहे. काही सूत्रांनुसार एखादी हम्पबॅक व्हेल हवेत कसरती करत असताना शूट झालेला हा जगातला पहिला व्हिडिओ आहे. क्रेग कपहार्ट नावाच्या एका स्कुबा डायव्हरने हा व्हिडिओ शूट करून युट्यूबवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेच्या बोटे तटावर शूट करण्यात आला आहे.\nचला तर हा ऐतिहासिक व्हिडिओ पाहूया.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nसिनेटर टॅमी डकवर्थ आणि त्यांच्या तान्ह्या मुलीने सिनेटमध्ये रचला इतिहास\nकठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणी जगभरातल्या 600पेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञांनी मोदींना लिहलं खुलं पत्र\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nयापुढे आण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी करणार नाही, उत्तर कोरियाची महत्त्वाची घोषणा\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bijwadi-satara-news-candidate-offline-online-75989", "date_download": "2018-04-22T14:50:17Z", "digest": "sha1:VRPZ7RCQSFPJOUI3PGNSEES4RPHJP6WH", "length": 15645, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "bijwadi satara news candidate offline by online ‘ऑनलाइन’मुळे अनेक उमेदवार ‘ऑफलाइन’ | eSakal", "raw_content": "\n‘ऑनलाइन’मुळे अनेक उमेदवार ‘ऑफलाइन’\nशनिवार, 7 ऑक्टोबर 2017\nबिजवडी - शासनाने निवडणुकीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी ‘ऑफलाइन’ची सेवा बंद करून ‘ऑनलाइन’ उमेदवारी अर्ज भरण्याचे बंधनकारक केल्याने इंटरनेटच्या विविध समस्यांचा फटका इच्छुक उमेदवारांना बसला आहे. याचा प्रत्यय या ग्रामपंचायत निवडणुकांत इच्छुक उमेदवारांना आला. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांची पळापळ व या किचकट प्रक्रियेमुळे माण तालुक्‍यातील सरपंचपदाचे चार तर सदस्यांचे ६३ इच्छुक उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध झाल्याने अनेक उमेदवारांना ‘बिनविरोध’ची लॉटरी लागली. एकूणच शासनाच्या ‘ऑनलाइन’ प्रक्रियेमुळे अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीतून ‘ऑफलाइन’ झाल्याचे बोलले जात आहे.\nबिजवडी - शासनाने निवडणुकीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी ‘ऑफलाइन’ची सेवा बंद करून ‘ऑनलाइन’ उमेदवारी अर्ज भरण्याचे बंधनकारक केल्याने इंटरनेटच्या विविध समस्यांचा फटका इच्छुक उमेदवारांना बसला आहे. याचा प्रत्यय या ग्रामपंचायत निवडणुकांत इच्छुक उमेदवारांना आला. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांची पळापळ व या किचकट प्रक्रियेमुळे माण तालुक्‍यातील सरपंचपदाचे चार तर सदस्यांचे ६३ इच्छुक उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध झाल्याने अनेक उमेदवारांना ‘बिनविरोध’ची लॉटरी लागली. एकूणच शासनाच्या ‘ऑनलाइन’ प्रक्रियेमुळे अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीतून ‘ऑफलाइन’ झाल्याचे बोलले जात आहे.\nग्रामपंचायत निवडणुकांत एक-एक उमेदवार उभा करताना पॅनेल प्रमुखांच्या नाकीनऊ येत असते. एखाद्या उमेदवाराची अक्षरशः मनधरणी करून उमेदवारीसाठी तयार केले तर विरोधकांना त्याची उमेदवारी तापदायक ठरू शकत असेल तर त्याने उमेदवारी करू नये, यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केले जातात. या सगळ्या भानगडीतून शेवटी त्याची उमेदवारी करण्याचे निश्‍चित करून उमेदवारी अर्ज दाखल केला तर छाननीत अर्ज अवैध होऊ नये याचीही खबरदारी घ्यावी लागते. मात्र, शासनाने उमेदवारी अर्ज भरणे ऑनलाइन केल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, कशी तरी मनधरणी करून विरोधकांच्या तावडीतून छाननीत अवैध होऊ नये म्हणून खबरदारी घेऊनही शेवटी ‘ऑनलाइन’च्या खेळात अनेकांचे उमेदवारी अर्ज अवैध झाल्याने इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचे अनेक दिवस गेले असून कधी वीज नसते, सर्व्हर डाउन आहे, एरर सांगते अशा नानाविध अडचणी संबंधितांकडून सांगितल्या जात असतात. त्यात बिचारे गावकारभारी होण्यासाठी आलेले शासनाच्या कारभाराने वैतागून जाताना दिसून येत होते. ऑनलाइन अर्ज दाखल करूनही अनेकांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे बिनविरोध सदस्यांची संख्या वाढली आहे.\nज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ज्यांचे लॉगिन, आयडी, पासवर्ड तयार झाले. मात्र, अर्ज भरले गेले नाहीत, त्यांचे अर्ज छाननीसाठी ग्राह्य धरण्यात आले. पण, ज्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला नाही व थेट ऑफलाइन अर्ज भरले तसेच छाननीसाठी निकषात न बसलेले अशा सर्वांचे अर्ज अवैध करण्यात आले आहेत.\n- सुरेखा माने, तहसीलदार, माण\nआमच्या गावात सरपंचपदाची मी प्रबळ दावेदार असताना ‘ऑनलाइन’ प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल करता न आल्याने ‘ऑफलाइन’ अर्ज भरला होता. मात्र, तोही छाननीत अवैध झाल्याने मला सरपंचपदाच्या स्पर्धेतून दूर राहावे लागले आहे.\n- रूपाली जगदाळे, पाचवड, ता. माण\nनवा चित्रपट : बियाँड द क्‍लाउड्‌स\nगुन्हेगारी विश्‍व आणि माणुसकीचा गहिवर... मुंबईतील एका फ्लाय ओव्हरवर दोन माणसं भेटतात. पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुबत्ता, भव्य होर्डिंग्ज व...\nकुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा\nअंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी...\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nकृष्णा नदीत मगरींची दहशत\nसांगली - कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच आेळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आज ही दहशत आहे. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात गेल्या काही...\n'आयर्नमॅन' या जागतिक स्पर्धेसाठी बारामतीच्या तरुणाची तयारी\nबारामती - जगातील नामांकीत स्पर्धा समजल्या जाणाऱ्या आयर्नमॅन या स्पर्धेसाठी बारामतीचा एक ध्येयवेडा गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. या स्पर्धेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFA/MRFA052.HTM", "date_download": "2018-04-22T14:44:43Z", "digest": "sha1:XSMHT4X6AH5ZICS6WRAPQZTXVHHQFU4E", "length": 7007, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फारशी नवशिक्यांसाठी | जलतरण तलावात = ‫در استخر شنا‬ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फारशी > अनुक्रमणिका\nआपण जलतरण तलावात जाऊ या का\nतुला पोहावेसे वाटते का\nतुझ्याकडे टॉवेल आहे का\nतुझ्याकडे पोहण्याची चड्डी आहे का\nतुझ्याकडे पोहण्याचे कपडे आहेत का\nतुला पोहता येते का\nतुला पाणबुड्यांसारखे खोल पाण्यात पोहता येते का\nतुला पाण्यात उडी मारता येते का\nकपडे बदलण्याची खोली कुठे आहे\nपोहोण्याचा चष्मा कुठे आहे\nपाणी खोल आहे का\nपाणी स्वच्छ आहे का\nपाणी गरम आहे का\nमी थंडीने गारठत आहे.\nपाणी खूप थंड आहे.\nआता मी पाण्यातून बाहेर निघतो. / निघते.\nजगभरात हजारो विविध भाषा आढळतात. भाषा तज्ञ त्या 6000 ते 7000 असतील अस अंदाज लावत आहेत. परंतु, निश्चित संख्या अजूनही माहिती नाही. असे असण्याचे कारण म्हणजे अनेक भाषा या सापडल्या नाहीत. ह्या भाषा मुख्यतः दुर्गम क्षेत्रांमध्ये बोलल्या जातात. ऍमेझॉन हे अशा प्रदेशचे उदाहरण आहे. अनेक लोक आता देखील एकटे राहतात. त्यांचा बाकीच्या संस्कृतीशी अजिबात संपर्क नाही. निश्चितच, असे असूनही त्या सर्वांना त्यांची स्वतःची भाषा आहे. जगाच्या बाकी भागामध्ये अजूनही काही भाषा या अपरिचितच आहेत. अजूनही आपल्याला मध्य आफ्रिकामध्ये किती भाषा आहेत हे माहिती नाही. भाषा तज्ञांच्या दृष्टीकोनातून न्यू गयानावर अजून देखील पूर्णपणे संशोधन झालेले नाही. जेव्हा एखादी भाषा शोधली जाते, तेव्हा नेहमीच खळबळ माजते. दोन वर्षांपूर्वी संशोधकांनी कोरो ही भाषा शोधून काढली. उत्तर भारताच्या लहान गावांमध्ये कोरो बोलली जाते. फक्त 1000 लोक ही भाषा बोलू शकतात. ती फक्त बोलली जाते. कोरो लिखाणामध्ये अस्तित्वात नाही. संशोधकांना कोडे पडते की कोरो इतक्या वर्षापासून कशी काय अस्तित्वात असू शकते. तिबेटो- बर्मिज या भाषा कुटुंबातील कोरो ही भाषा आहे. आशिया मध्ये अशा प्रकारच्या 300 भाषा आहेत. परंतु, कोरो या भाषांसारखी नाही. याचाच अर्थ असा की, या भाषेला तिचा स्वतःचा इतिहास आहे. दुर्दैवाने, किरकोळ भाषांचे अस्तित्व लवकर संपुष्टात येते. कधीकधी एक भाषेचे अस्तित्व एका पिढीतच नष्ट होते. परिणामी, संशोधकांकडे अनेकदा त्यांचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ असतो. परंतु कोरोबद्दल फार कमी आशा आहे. तिचे एका श्राव्य शब्दकोशात दस्तऐवजीकरण करायचे आहे…\nContact book2 मराठी - फारशी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=9&t=350&p=1682", "date_download": "2018-04-22T14:16:30Z", "digest": "sha1:4VYSSOCA7FYBOAIEQWGLFVVCA2U7FDUK", "length": 5617, "nlines": 158, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "वकील - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान लेखकांचा अड्डा कविता\nकविता केवळ इथेच लिहाव्यात\n*येथे पोस्ट केल्या जाणा~या कविता जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी \"संकलित\" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या\n* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-42191331", "date_download": "2018-04-22T15:18:56Z", "digest": "sha1:GZMCREFZYQFGCKKAA5E23RCL35WQSB3Y", "length": 12614, "nlines": 125, "source_domain": "www.bbc.com", "title": "प्रेस रिव्ह्यू : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार संस्कृतीचे धडे - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nप्रेस रिव्ह्यू : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार संस्कृतीचे धडे\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nपुढील सत्रापासून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाव्यतिरिक्त भारताची राज्यघटना, समाजशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि संस्कृतीचा अभ्यास करावा लागणार आहे, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.\nऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) ठेवलेल्या या प्रस्तावाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मान्यता दिली आहे.\nIIT आणि NIT या स्वायत्त संस्था असल्यामुळे हा निर्णय त्यांना लागू होणार नाही. या निर्णयामुळं देशातील 3,000 इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करावा लागणार आहे.\nधर्माचा वापर कधी राजकारणासाठी केला नाही\nसोमनाथ मंदिराच्या वारीनंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या धर्मावरून गुरुवारी दिवसभर वाद-विवाद आणि राजकारण झालं.\nअखेर या वादात भाष्य करत 'आपण धर्माचं राजकारण करत नाही', असं ते म्हणाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.\n\"धर्म ही वैयक्तिक बाब आहे. आम्ही धर्माचा वापर कधी राजकारणासाठी केला नाही,\" असं राहुल गांधी यांनी गुजरातमधील अमरेली येथील सभेत केले.\n\"माझी आजी आणि माझं कुटुंब शिवभक्त आहोत. आमचा धर्म कोणता याचं प्रमाणपत्र दाखवण्याच्या आम्हाला गरज नाही,\" असंही ते पुढे म्हणाले.\nसलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र राज्यात देशात सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात समोर आली आहे, असं हिंदुस्तान टाइम्सनं एका वृत्तात म्हटलं आहे.\n2016मध्ये महाराष्ट्रात 1,016 भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. देशभरात नोंदवण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या केसेसपैकी 22.9 टक्के केसेस महाराष्ट्रात नोंवण्यात आल्या, असं या डेटामधून समोर आलं आहे.\nतसंच उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यानंतर देशात सर्वाधिक खून महाराष्ट्रात झाल्याचंही या अहवालातून समोर आलं आहे.\nHIVवर मात करणाऱ्या रत्ना यांना थेट स्वित्झर्लंडचं निमंत्रण\nकोपर्डी निकाल : कोर्टरूममधली ती 8 मिनिटं\n2016 मध्ये महाराष्ट्रात 94,919 लोक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. देशातील मेट्रो शहरांमध्ये झालेल्या गुन्ह्यांमध्ये मुंबईचा दुसरा क्रमांक असल्याचं अहवालात म्हटलं आहे.\n'ती ऑटोत बसलीच का\nसामूहिक बलात्कार पीडितेबद्दल केलेल्या एका वक्तव्यानं अभिनेत्री आणि खासदार किरण खेर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.\n\"जर तीन पुरुष ऑटो रिक्षात बसलेले दिसत होते तर त्या मुलीनं रिक्षात बसणं टाळायलं हवं होतं,\" असं खेर यांनी म्हटल्याचं वृत्त NDTVनं दिलं आहे.\nआरोपींवर नव्हे तर पिडितेवर बलात्कार टाळण्याची जबाबदारी का ढकलत आहात, असं म्हणून अनेकांनी खेर यांच्या विधानावर टीका केली.\nआपण पीडितेला दोष देत नसल्याचं स्पष्टीकरण अखेर खेर यांनी दिलं. \"मी हे विधान फक्त काळजीपोटी केलं,\" असं त्या म्हणाल्या.\nउत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये 'हिन्दुस्तान' या हिंदी दैनिकाचे पत्रकार नवीन श्रीवास्तव यांची गुरुवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या चौकशीचे आदेश दिले असल्याचं टाइम्स नाऊनं म्हटलं आहे.\nकानपूरच्या बिल्होर परिसरात मोटरसाइकल स्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. नवीन यांना रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आलं.\nगेल्या महिन्याभरात त्रिपुरामधील दोन पत्रकारांची तर सप्टेंबरमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची बेंगळुरूत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.\nGDP पोहोचला 6.3 टक्क्यांवर; पण हे नेमकं काय असतं\nअंटार्क्टिका मोहिमेतल्या भारताच्या हिमकन्या\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nइस्लामिक स्टेटच्या रडारवर अफगाणिस्तान; आत्मघाती हल्ल्यात 52 ठार\nहिटलरचं स्वस्तिक : जर्मनीत नाटकावरून रंगला वाद\nसेक्स वर्करच्या जीवनात जेव्हा प्रेम फुलतं...\nयांचं नाक का आहे जगात सर्वांत मोठं\nआईच्या योनीतील स्राव नवजात बाळांना का लावण्यात येतं आहे\nवाघा बॉर्डरवर पाकिस्तानी क्रिकेटपटूचा 'तमाशा'\nगडचिरोली पोलिसांच्या कारवाईत 10हून अधिक 'नक्षलवादी' ठार\nमहाभियोग प्रस्ताव व्यंकय्या नायडूंनी स्वीकारला नाही तर\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.hackinguniversity.in/2017/09/marathi-status-whatsapp-facebook.html", "date_download": "2018-04-22T14:25:37Z", "digest": "sha1:X2BX3S7KMTE25NAOV5Q426OI5RJL2XS3", "length": 104725, "nlines": 604, "source_domain": "www.hackinguniversity.in", "title": "500+ Marathi Language Status Updates for WhatsApp & Facebook", "raw_content": "\n“गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली”\nआमच्या मित्रांची नजर आणि जिगर वाघाची असते म्हणुन आमचे जगने बेफिकर असते..\nज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक \nजिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ \nती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला…\n“ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,\nतो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.”\nतोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे… जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा…\n“विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी….\nलक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.\nप्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..\n“आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.”\nकोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.\n“आठवण करुन देतो पाऊस ,\nओलिचिंब भिजलेली तू ,\n“आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी…”\n“चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे…”\nआपले नाव ऐकले की गाव हलते…\nजुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात…. आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो… सहवास नाही.\nसुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं…\nजीवन हे गुलाबाच्या फुलासारखे हवे, कुस्करणार्‍याला पण ते सुगंधच देते…\n“असायला हवी अशी एखादी तरी जिच्यात मी हरवून जावे…”\n“आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची…”\nएकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे\nजगण्याचे दोन मार्ग आहेत. एक, जीवनात चमत्कार होत नाहीत. दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे.\n“आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु शकते.”\n“अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल….”\n“ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली\nतुझ्यासारखे खूप भेटतील मला ….\nमी पण हसून तिला विचारल\nआता माझ्या सारखाच का पाहिजे तुला …”\n“जग सुंदर दिसेल, आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे…”\nकाही नाती बांधलेली असतात्,ती सगळीच खरी नसतात. बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपूनही पोकळ राहतात. काही माञ आपोआप जपली जातात…..\nताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट करायचे असते.. नाही तर…. दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे…\nयेणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे, तू येशील अशी उगीचच आस आहे.\nतुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.\nकिती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…\nअसेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे. फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.\nजर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या… जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे …\nतू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…\nकर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते.\nकेवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.\nआयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.\nसमाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.\n“तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा\nमी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले.”\nकाही गैरसमज इतके मनाला बोचतात.. की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात..\nगेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही\n“तुझ्यात इतके स्वताला सामावायचे आहे कि आयुष्याला ही वाटावे कि आयुष्य किती कमी आहे…”\n“तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव…”\n“तीचं माझं नातं अस असावं\nकोवळया उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं”\n“जडतो तो जीव, लागते ती आस”\nचारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.\nखुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला I AM FINE म्हणनं…\nआपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.\nआयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे…”\n“अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…\nआयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.\n“हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण\nऊन आणि सावली राहतात ना जसं”\nकुणी चुकला की,आम्ही ठोकलाच\nसोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…\nतुझी नी माझी भेट ती क्षणोक्षणी का आठवे,आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे,सांगू कशी मी तुला सख्या रे माझ्या या भावना\nजगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे. जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले\nझाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात ,तेव्हा ती झाडा पेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाड वाढतात,तेव्हा ती फक्त जगतात.वाढत नाहीत .फक्त दिसतात ,पण त्यांची वाढ खुंटलेली असते.\nउन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार \n“आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं…”\nकोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल\nआयुष्याने एक गोष्ट शिकवली….कोणी किती पण जीव लावणारे मिळाले तरी शब्द साथ सोडतात,भावना अपुऱ्या पडतात आणि एक दिवस श्वासांचे बंध तुटतात….\n“जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे…”\nतुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही…\nतुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे…\nआशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं\nमेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…\n“लोक म्हणतात काय असत प्रेमात..\nपण मी म्हणतो करून बघा एकदा..\nवाट पाहीन …पण तुलाच घेउन जाईन…\nटेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच…\nहृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे..\nत्याला कधी कळलचं नाही की, त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे…\nजीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात…\nकशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही…\nउत्तुंग भरारी घेऊ या \nएखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच \nदु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.\nएखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे , समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे , मान अपमान प्रेमात काहीच नसत , आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे .\nआपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी…\nम्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..\nह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत…\nज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.\nयाचना हे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे…\nचालता-चालता मागे वळुन बघितले तर क्षण हसवत होते, आणि नाते रडवत होते\nचांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून, अनुभवातुन शिकण्यात आहे…\n“तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा,\nयात माझे काय चुकले जर दिले झोकून मी.”\nओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….\nजेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला, मी भेटेन तुझ्या  हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला…\nअजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल….\nचुकला तर वाट दावू…. पण… भुंकला तर वाट लावू ..\nआम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….\nआघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.\nढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.\nमृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.\n“खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते\nत्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते”\nठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील …\n“अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.”\nकोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल…\nज्या अनुभुतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला त्या प्रेमाची शपथ तुला…\n“चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..”\nआयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना \nतुझं हो जर ऐकले ना… तर दिल धडधड करायला लागतं ..\nGF ला कधी रडवू नकोस… कारण डोळे पुसणारे भरपूर जन असतात…\n“सुंदर तर सर्वच मुली असतात पण,\nती लाखात एक होती”\nआयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि आपण कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि आपले कोण आहेत..\n“आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो”\nनको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते…\nएक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…\nजे घडत ते चांगल्यासाठीच … फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…\nआपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला … जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल \nमाझ्या स्वप्नात का येते ती\n“तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही\nपण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡\nमनालाही समजावलय तू माझी नाही\nपण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप\nजे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले…\n“तु आहे म्हणुन तर…\nसगळं काही माझं आज आहे\nहे जग जरी नसलं तरी तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…”\nबस झालं….आता जशी दुनिया तसा मी…\nउद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.\nअत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात…\n“मुलींनो हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा… वेलेंटाईन डे जवळ येतो आहे…”\nमाझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती पण तुला कधी नजरेसमोर यावस वाटलच नाही…\nकायमच मागण्या करण्या पेक्षा कधी तरी काही तरी देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत…\nनवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही…\nपिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत…\nदेशील जर का हाक मला तू बुडेन मी तर आनंदाने तुला तीरावर उभी पाहूनी सोडून देईन मीच किनारे…\nतू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर…\n“आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..”\nएकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..\nरक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते\nतुझे कर्तव्य तिथे असल ना तरी तूझे प्रेम इथे आहे, तुझी बांधिलकी तिथे असली तरी तुझा मितवा इथे आहे…\n“जीव तयार आहे तुझ्यासाठी\nगरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना \nओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ \nइथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…\nआयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.\nगुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.\nतिचे नाचरे नेत्र सावळे, हसणे हृदयी खळखळते, त्या बटांना रेशीम काळ्या, वारा होवून मन विस्कटते…\nआयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका… अपयश यशामधे बदलते वेळेनुसार… पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत…\n“कोणी मनासारखं जगत असतं\nकोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..\nपापण्यांची सीमारेषा तोडून माझ्या गालावर पडला, एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां अपमान करून गेला \nरडू तर येत होत… डोळ्यात मात्र दिसत नव्हत… चेहरा कोरडा होता… पण मन मात्र भिजत होत…\nसारं काही जाणतेस तू… परत मी सांगायलाच हवं का नजरेतल्या भावना वाचतेस तू… त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का \n“अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का \n“शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हव अश्या सुंदर मनामध्ये माझ प्रेम वसायला हव..\nहे तू वाचत आहेस म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस \nचुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते.\nकर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.\nआपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…\nनसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो…\nजे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम …\nसुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…\nतुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…\nजीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे…\nजगाच्या दूर एका प्रेम नगरीत आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली ‘ कोंबड्यांची पोल्ट्री ‘ असावी..\nजर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.\nसदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा…\n“जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही…”\nज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. \nजे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.\nकधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.\nआयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं…\nनिघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही……\n“आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…”\nआम्ही मराठी दिसतोच सुंदर….\nथांब… इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय पण धन्यवाद; तू इथवर आलीस… सारं आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस….\nआयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..\nतुझे माझे एक नाव.. तुझे माझे एक नाव.. उन सावलीचा जुना लपंडाव..वाटतो नवीन का पुन्हा\n“असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.”\nओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …\nआपले नाव ऐकले की गाव हलते…\nक्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.\n“कधी कुणाला कमी समजू नका..\nआणि काही गाजवणार’ असतात..\nजर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.\nमनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही.\nजे अंत:करणातून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते.\nकुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.\n“कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.\nक्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.”\n“असे नको ग … रुसू सखे माझ्यावरी, चुकून डोळा लागला … बोलत असता कुशीवरी…”\nजर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुठे जातो…\nनको न जाऊ सोडून तू असे मला.. कि जीव तुझ्यात अडकला आहे..\nएखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….\nभेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.कारण...त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीव असते.\nजीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.\nकळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो…\nजुळून येती रेशीमगाठी.. आपुल्या रेशीमगाठी..\nचांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात…\nमाणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर, महत्वाचं असतं सुंदर नि तितकंच निरागस मन..\nजी भक्तीचं रूप घेऊ शकते तीच खरी प्रीती.\nएकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.\nमी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता…\n“अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.”\nदोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते, पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते.\nलोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …\nकोणीतरी कोणाची वाट पहात थांबत… येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत…\nदेणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे…”\nप्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते…\n“तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो”\n“एकच सुर होता सये माझ्या हृदयानी छेडलेल्या गाण्यात,\nतुच हवी होतीस शेवटपर्यंत ऊरलेलं आयुष्य जगण्यात…”\nकुणी कुणाच नसत ,अस फक्त म्हनायच असत , मनाच्या कोपरयात मग कुणासाठी झुरायच असत…\nसस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते..\nक्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.\nआयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.\nजीवनाचे मुखवटे तेवढे दर पिढीला बदलतात, पण त्याचा आत्मा एकच असतो.\nजी माणसं रागवतात ती नेहमी खरी असतात… कारण खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे…\nमाझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक,व्हॉट्स ऍप हवय की मी …. … .. .. .कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची…\nनेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही.. पण तुझी शप्पत सांगतो…. पुन्हा प्रेम करणार नाही……\n“चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची… \n“इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..\nकारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……”\nगर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो.\nवाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. अनुभवम्हणजे काय हे तेव्हाच कळते.. जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते …\nजग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत …\nअपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम\n“गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही ‘पार्शालिटी’\nदेण्याचा ‘टाईम’ चुकेल पण नाही चुकायची ‘इक्वॅलिटी'”\nजीवन नावाचा एक पुस्तक असता, त्यात प्रेम नावाचा एक पान असता, ते पान फाटला म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसता.\nतिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…\nजी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते\nमाझी आवड असावी तुझी आवड……. जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड…\nडोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात…पण मन जाणणारे कमी च असतात…\nतळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन…\nतुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा… तिच्या गालावरील खळीतुन खुलतं… ते प्रेम असतं…\nकधी कधी काही पाऊले अशी पडतात.. की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात..\nआयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.\nदेव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही म्हणून तिने आपल्याला ”बहिण” दिली असावी\n“असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.”\n“प्रे म्हणजे प्रेरणा तुझी… म म्हणजे मन माझ…”\nमी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक…… माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या…\n“आजकालच्या realationship पेक्षा, चायना मोबाईल जास्त काळ टिकतात…”\nकाही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.\n“तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही\nपण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते…♡♡ ”\nतुझं हसणं आणि माझं फ़सणं, दोन्ही एकाचवेळी घडलं… नकळत माझं मन, तुझ्या प्रेमात पडलं….\nकुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही\n“अन प्रेम करायच राहुनच गेलं…”\n“तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना…\nतेंव्हा तु तुझी काळजी घेत जा”\nआपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका.\nतुझ्या पिरतीचा हा विंचु मला चावला…\nजगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.\nजेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..\n“आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही…”\n“गंमत खरेदी करण्यात नाही… हातात हात घेउन खरेदी करण्यात आहे…”\nजेव्हा माहित पडलं की आयुष्य काय आहे.. तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होतं…\nजीवन हे असच असत ते आपल असल तरी इतरांसाठी जगावच लागतं….\n“जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते…”\nमी पण अश्या मुलीवर प्रेम केल,की तिला विसरण मला शक्य नव्हत… आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत…\n“एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,\nअसं प्रेम करावं … असं प्रेम करावं”\nअज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.\nचार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही.\nजवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.\nदेवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो…\nआयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, आणि मित्र म्हणजे लाटा आहेत… समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून… त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत\nजर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून, तर .. वाचता वाचता का होईना, ती झोपली असती मला छातीशी धरून ….\nचांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात , त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात …\nजीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य \nअपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात…\n“काही काही दु:खं एकट्यानंच सोसण्यात सुख असतं…”\n“आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं,\nगुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं”\n“आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं”\n“आमच्या मित्रांची नजर आणि जिगर वाघाची असते म्हणुन आमचे जगने बेफिकर असते..\nवाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले…\nतडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.\nज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो…\nआपल्याला जो नडला त्याला फोडला…\n“आजही मला, एकटच बसायला आवडत… मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत…”\nकाय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही…\nमी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ…\nदुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा \nअखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.\nएक एक काळे मणी\nकुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून…\nजगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक सुखी होतात…\nतुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस , तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे…\nकितीही म्हटलं तरी, मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही.., आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही.\nचांगली वस्तु., चांगली माणसे., चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत\nशर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही\nजिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही….\n“आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….”\n“आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.”\nआयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे… हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत\n“आपण टाईमपास नाही करत… आपण सिरीयेसली प्रेम करतो तुझ्यावर …\n“असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…”\nकुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.\nकवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला…\nही नातीसूद्धा ना ..कधीकधी, आपणास भरपूर छळतात… गरज नसताना पायाशी लोळतात गरजेवेळी दूर दूर पळतात..\nबंदुकीतून सुटलेली गोळी मी थांबवून दाखू शकतो… पण फक्त एकदाच…\nचांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…\nधुंद ही हवा तरी फूल फुलेना , सूर मिळाले तरी गीत जुळेना…\nमोडेल पण वाकणार नाही\nआपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो.\n“तुझी वाट पाहताना दिवस संपतात…\nपण माझ वाट पाहणं संपत नाही…”\n“गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले \nयशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.”\nकाय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..\nघोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.\nआयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका… जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…\nतू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो…\nतारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप.\n“निष्पाप मनात नेहमी तुझ ‘मागणं’ येतं,\nअबोल्या नजरेतही एकच ‘सांगण’ होतं,\nभिजलेल्या ‘क्षणांची’ आहे काही गाणी,\nआपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी”\n“जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय…”\nमोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा\nम्हणून तर बघा – I LOVE YOU … कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.\nआपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…\nचांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.\nगवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.\nआपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं\nनाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.\nहे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.\n“छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच.. पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…”\n“माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही एकटा राहिला, कि हरवतो…\nमार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीले”\nएक गोष्ट अजुनही मला समजली नाही.. त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने…\nचुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.\nतुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे… म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे…\nज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळालय…\nजीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीच होय.\n“आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात…”\nतुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल…\nलोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही…\nआयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.\n“कधी आपण सोबत असु किवा नसू\nपण हे स्वप्न पाहायला खूप आवडते… ♡♡”\nनात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल..\nओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही.\n“आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे… हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत\n“मला Single असण्याच मुळीच ‪‎दुखः‬ नाही… दुखः आहे त्या ‪मुलीचं‬ ,जी माझ्यामुळे Single आहे…\nआयुष्यात Love नावाचा, टाइमपास असायला हवा.पण टाइमपाससाठी नाही तर, आयुष्यभर सोबत रहायला हवा..\nआयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.\nशब्दच उरले नाहीत आता कही बोलायला , माननेच समजावलय ओठांना शिवायला…\nतु येणार असताना मध्येच पावसावं येणं कळत नाही, पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळ्त नाही.\nअसेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का\nएखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…\nकधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वाघात करतात हो…\nआयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.\n“जेंव्हा “झोप का येत नाही” ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल” ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल\nजो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…\nतारुण्यातील बेछूट वर्तन हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते. वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते.\nमाझ्यातले ”मराठी” पण जोपासण्याची मला गरज नाही.. ते माझ्या ”रक्तात” भिनलय..\nतुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा…\nखरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.\nकधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.\n“जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..”\nतुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य \nप्रेमाचं गमभन तू तरी शिकवायचस डोळ्यातलं प्रेम शब्दात तरी सांगायचस…\nजर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे … तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे \nदोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावस वाटतय…\nतिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.\nआयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.\nजेवढं माझ्याकडे जळून पाहशील … तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…\nमाझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं…माझ्यावर मरणारेही खूप अाहेत.\nमानलं की तू राणी आहेस… पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा राजा मी नाही…\nजर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे… ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…\nजीभ ही तीन इंच लांबीची खरी पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.\nप्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा का दिसतो..\nदुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.\nगरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते\nताकदीचा उपयोग आम्ही माणसं जोडायला करतो..तोडायला नाही…\n“अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे…”\nजशी दृष्टी तशी सृष्टी.\nअहो, इकडे पण बघा ना…’\nकाळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.\nपैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान\nखऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.\nमाज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते…\n“आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे, पहिल वहिल प्रेम असत, हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार, मोत्यासारख दव असत…”\nजर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून जाते, तर मग इतर दूसरे काय आपली सोबत देणार…\n“अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.”\n“चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं.. आहेच ती अशी…”\nकाम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये\n‘पाहतेस काय प्रेमात पडशिल”\nआयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे…\nआपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.\n“आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,\nतो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा… ”\nसोबतीची आस आहे, नको सांत्वनाचा सहारा, अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा…\nज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये…\nएखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.\nआपला हाथ भारी , लाथ भारी… च्या मायला सगळचं लय भारी\nमाझ्या नावाची हळद काय आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाच\nसमुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका…\nहे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर.\nआपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा … जिवनात नक्की यशस्वी व्हाल…\nकधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.\nएका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये.\nदु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.\n“आयुष्याने एक गोष्ट शिकवली….कोणी किती पण जीव लावणारे मिळाले तरी शब्द साथ सोडतात,भावना अपुऱ्या पडतात आणि एक दिवस श्वासांचे बंध तुटतात….”\nतिच्याशी भांडताना नकळत, मीच नकळत तिच्या बाजूनी होतो तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होत \nजिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देईल…\nकेवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते.\nनात संपल तरी प्रेम उरतच…\nजितकी माणसं तितकी दु:खं काही दु:ख उघड उघड दाखविता येतात. काही काळजात खोल खोल लपवावी लागतात.\nमाणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.\nआयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका…\nफ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.\nएखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.\nतुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ….. ते प्रेम असतं\nकाही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत…\n“माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता … कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता ”\n“उपेक्षित मी या जगाला,\nवेगळी ओळख माझ्या जगण्याला…”\nप्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार \nअनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, देव बसला आहे वर, तू हिशोब नको करु…\nकिनाऱ्यावर उभे राहून फेसाळनाऱ्या लाटा पाहाव्या, दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या…\n“आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही”\nदेवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …\nअसे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…\nहैराण करतात त्या जटा आणि घायाळ करतात त्या बटा…\nचुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस \nजीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली… बेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली\nप्रेमाने जग जिंकता येत.. पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही..\nआपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.\nजाता जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे..\nहृदयाचे जग रिकामे आहे … जेव्हा पासून तू गेली आहेस…\nतुझा हात आयुष्यभर असाच राहू दे… श्वासात माझ्या तुझा श्वास असाच गुंफून राहू दे… श्वासात माझ्या तुझा श्वास असाच गुंफून राहू दे… तुझ्या ओठांचा स्पर्श.. माझ्या ओठांवर असाच राहू दे…\n“तुझ्या असण्यात तर माझा\nआनंद जुडला आहे ,\nतुझ्या डोळ्यात तर माझा\n“असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे…”\nआवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…\n जी हृदयात घर करुन गेली, कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली.\nअश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील तर समजा सर्दी झाली…\n“आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही \nजिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.”\nज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.\nबघ… अजूनही तुला रहावत नाही माझं स्टेटस पाहिल्यावाचून… बोलून टाक आता एकदाचं मनातलं…\nआईने‬ संगतीलाय की ‪बाळा‬ तुला आवडेल‬ तीला नको…. जीला‬ तू आवडतोस तिलाच ‎सुन‬ बनवून‬ आन…\nज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.\nक्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.\n“कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात…\nकळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण…”\nजीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.\nएकदा फक्त मागे वळून बघ……..मी सदैव तुझ्यासाठी असेन..\nतसं सगळ्यांनाच इथं हवं ते मिळत नाही आणि मिळतं त्या सगळ्यांनाच त्यातलं काय घ्यावं ते कळत नाही…\nचांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.\nजो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार \nमाझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही.\nमी जे हरवल ते कधिच माझ नव्हत… पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत…\nविज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका…\nसंयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच…\nन हरता…न थकता…न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं…\nतुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत मी फक्त त्यातील काही क्षण दे … आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी यायला वाव दे…\nजिवन गणित आहे लग्न त्याची बेरीज आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे.\nवेदनेची वेदना ही फक्त वेदनेला कळते…\nमी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच …\n“आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,\nमाझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.”\n“आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण …तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल…”\nआम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…\nअनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण त्याची फी आपल्याला परवडत नाही…\nतुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरुन जाईन ,अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही…\n“कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”\nजीवनात मागे बघुन शिकायचे असते आणि पुढे जायचे असते.\nनेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते.\nआयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु शकते.\nदुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.\nतुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा, तुमच्यासाठी तुम्हाला काही मागण्याची गरजच भासणार नाही…\nजर आयुष्य असेल तर तुझ्या सोबत असू दे…आणि जर मृत्यु असेल तर तुझ्या अगोदर असू दे…\nवेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..\nडोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.\n“अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात…”\nआरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.\nजेथे शब्दांची गरज नसतेच कधी… एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो…\nखरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.\nजेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात..\nउगीच आपण एकट मानतो स्वतःला.. आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी…\nअग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे….\nजीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी… प्रेम होतं एकाचं वेळी… ह्रदय तुटतं एकाचं वेळी… सर्व काही होतं एकाचं वेळी… तर तिची आठवण… का... येते वेळो वेळी..\nजीवनात समजदार बनून पण जगून बघितलं पण पागल बनून जगण्यात खुप मज्जा आहे…\n“अग जेवढी तुझी उंची आहे ना तेवढ्या माझ्या सेल्फिला लाईक असतात…”\nजीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.\nजग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.\n“काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.”\nका कळत नाही तुला माझंही एक मन आहे, जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे…\nसमुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.\nउन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार \nजगतोय मस्तीत जरी नापास झालोय चौथीत…\nआयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.\nज्याची कृती सुंदर तो सुंदर \nज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.\nज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव\nतुझ माझ अस न राहता ‘आपल’ म्हणून जगायला प्रेम म्हणायचं असत…\n“राडा करायचा खुप मन करत यार.\nपण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही.”\nआयुष्य छान आहे…थोडे लहान आहे …परंतु लढण्यात शान आहे…\n“आता फूलचं गुलाबाचं आवडलय म्हटल्यावर काटे तर टोचनारच ना…”\nजीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.\nकिती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,…………… शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला \n“अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…”\n“जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू\nजीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू…”\nज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.\n“चाहूल आहे हि, पहिल्याच प्रेमाची\nजे कधी पेटणारच नाही असले दिवे काय कामाचे \nजीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.\nजे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम..\n“आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…”\nपाऊसाचा पहीला थेंब आणी आपली पहीली भेट आजही मला आठवते.आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत पण तु नाहीस..\nमला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना \nआयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे, पहिल वहिल प्रेम असत, हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार, मोत्यासारख दव असत…\n“आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…”\n“डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे…”\nआयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते; फक्त कोणाची तरी साथ असावी लागते…\nआयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.\nएकदा OLX वर Ego विकून पहा… जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो…\n“अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात…”\n“आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले\nआमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….\nचला … हवा येऊ द्या \nमाझ्याशी नडेल तो नरकात सडेल…\nजगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….\nजे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही.\nजीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं, तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं….\nकुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.\n“आई … दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई….”\nस्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे.. तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे\nजवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना…\nअनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/sangli-museums-with-rare-pictures-117061200024_1.html", "date_download": "2018-04-22T14:13:03Z", "digest": "sha1:H7ICQAJD36MPBEMRM7UZ5HB7UJANWIVW", "length": 17259, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दुर्मिळ चित्रसंग्रह असलेले सांगलीचे वस्तुसंग्रहालय | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदुर्मिळ चित्रसंग्रह असलेले सांगलीचे वस्तुसंग्रहालय\nसांगली संस्थानचे राजे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी संग्रहित केलेल्या या वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन 1954 साली भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.1976 पासून हे संग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. संग्रहालय आकारमानाने लहान असले तरी त्यातील कलाकृती, खास करून संग्रहालयातील चित्रसंपदा अतिशय समृद्ध व मौल्यवान आहे.\nदोन परदेशी चित्रकार जेम्स वेल्स आणि ए. एच. मुल्लर यांची तैल रंगातील चित्रे हे या संग्रहालयाचे वैशिष्ठ्य आहे. जेम्स वेल्स या चित्रकाराने इ.स. 1790 ते 1792 दरम्यान प्रेसिंडेंट चार्ल्स मॅलेट यांच्या शिफारशीने भारतातील अनेक संस्थानिकांची चित्रे प्रत्यक्ष त्यांच्या दरबारात हजर राहून चितारली होती. त्यातील सवाई माधवराव पेशवे व नाना फडणवीस या इतिहास प्रसिद्ध व्यक्तींची त्यांनी चितारलेली मूळ चित्रे या संग्रहालयात पहावयास मिळतात. तर वंशाने जर्मन असणाऱ्या ए.एच.मुल्लर या चित्रकाराने रामायणावर आधारित चितारलेली 15 अप्रतिम तैल रंगातील चित्रे या संग्रहात प्रदर्शित केलेली आहेत.\nए. एच. मुल्लर हे चित्रकार चित्रकलेच्या सर्व विषयात उदा. पोर्टेट काँपोझिशन, लँन्डस्केप, पुस्तकात छापावयाची चित्रे यात निष्णात होते. तरी पण फिगर काँपोझिशन त्यांना स्वत:ला जास्त आवडत होते असे वाटते. व्यक्तींच्या चेहऱ्यावरील भाव ते नितांत सुंदर चित्रीत करीत असत हे या संग्रहालयातील ‘रामाचे सीतेस वनवासातील निवेदन’ व ‘राजकन्या ब्राम्हणाच्या मुलास दान देत असतांना’ या चित्रावरून दिसून येते. या चित्रास त्या काळी बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्ण पदक देखील मिळाले होते.\nमुल्लर या चित्रकाराच्या समकालीन म्हणता येतील असे भारतीय चित्रकार रावबहाद्दूर धुरंधर यांची देखील पंचवीस चित्रे या संग्रहालयात प्रदर्शित केलेली आहेत. त्यामध्ये, तैलरंग, जलरंग व क्रेझॉन पेन्सिल, पावडर शेडिंग अशा विविध चित्र प्रकारातील चित्रे येथे आपणांस पहावयास मिळतात. मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये धुरंधरांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आणि स्वत:च्या कर्तृत्त्वावर ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या डायरेक्टर पदापर्यंत पोहोचले. डॉ.अवनींद्रनाथ टागोर यांचे सहाध्यायी जी. पी. गांगुली यांचे एक अप्रतिम चित्र तैलरंगातील या संग्रहालयात आहे, ते म्हणजे \"धुक्यातील आगगाडी\". इटली येथील पिसाच्या झुकत्या मनोऱ्याची मार्बल मधील प्रतिकृती तसेच फत्तेपूर सिक्री येथील मुस्लीम संत सलीम चिस्ती यांच्या कबरीची मार्बल मधील प्रतिकृती आहे. या प्रतिकृती असून देखील संबंधित वस्तूंच्या वैशिष्ट्यांसह परिपूर्णतेने साकारण्यात आल्या आहेत.\nभारतीय प्राचीन संस्कृती प्रमाणेच युरोपीय कलेवर सर्वाधिक प्रभाव असलेली प्राचीन संस्कृती म्हणजे ग्रीक संस्कृती होय. केवळ कलेच्या बाबतीतच नव्हे तर युरोपातील आचार, विचार, तत्त्वज्ञान व जीवन यावरील ग्रीक संस्कृतीची छाप आजतागायत कायम आहे. हे ऐतिहासिक सत्य आहे. ग्रीकांनी मूर्ती कलेत इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा अत्यंत परिपूर्ण व उल्लेखनीय प्रगती केलेली आपणास पहावयास मिळते. त्यांच्या जीवन विषयक कल्पनेला अनुसरून ग्रीक मूर्ती शिल्प मानव केंद्रित आहे. या महान प्राचीन संस्कृतीमध्ये सॉक्रेटिस सारखे तत्वज्ञ व विचारवंत होऊन गेले. पेरिक्सीस व अलेक्‍झांडर या सारखे महान शासक होऊन गेले. त्यांचे पुतळे, ग्रीक शिल्पकलेचे नमुने या संग्रहालयात पाहू शकतो.\nया संग्रहालयातील आणखीन एक महत्त्वाची वस्तू म्हणजे विजयनगरच्या कृष्ण देवरायाचा ताम्रपट हा ताम्रपट संस्थान काळातील शिरहट्टी तालुक्यातील तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेल्या बिदरहल्ली या गावी एका शेतकऱ्यास शेत नांगरताना सापडला. तो तेथून आणून या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. या ताम्रपटाचा काळ शाली वाहन शके 1434 अंगिसर संवत्सर अश्विनशु 15 वार सोमवार आहे. त्या दिवशी चंद्रग्रहण असून त्या निमित्त केलेल्या दानाचा मजकूर त्यामध्ये समाविष्ट आहे. त्याची इंग्रजी तारीख 25 सप्टेंबर 1513 अशी आहे. या ताम्रपटाचे वाचन प्रसिद्ध इतिहास तज्ञ म.गो. दीक्षित यांनी केले आहे.\nया संग्रहालयात प्रवेश करताच, आयर्विन पूलाचे लाकडी मॉडेल आणि राणी व्हिक्टोरिया राणीचा मोठा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मोठा पुतळा आहे. जिन्यावरून वर जाताच राजेसाहेबांनी मारलेला 10 फूट लांबीचा ढाण्यावाघ आहे. तसेच पदरेशातून आणलेल्या नाण्यांच्या प्लास्टर मधील प्रतिकृती इथे ठेवण्यात आल्या आहेत. काचेचे चमचे, कलात्मक ड्रेसिंग टेबल, चित्याचे कातडे याबरोबर पुरूषोत्तम मावजी यांच्या संग्रहातील चिता, तळसंगी तलावातील छोटी व मोठी मारलेली मगर इथे आहे. तर आबालाल रहमान यांच्या शिवाजी अश्वारोहन हे तैल रंगातील चित्र, श्री भवानी मातेचा साक्षात्कार ही दुर्मिळ चित्रे असून चित्रकार लोटलीकर यांचे गंगा आपले अपत्य गंगानदीच्या पात्रात अर्पण करतांना शंतनुराजा यांचे तैल रंगातले चित्र संग्रहीत केले आहे तर मंडळी हे संग्रहालय एकदा तरी आवर्जुन पहायलाच हवे \nसांगलीत साकारणार जगातील पहिले ‘बुद्धिबळ भवन’\nसांगलीच्या स्वच्छतेसाठी मला काम कराचये: सई ताम्हणकर\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nयावर अधिक वाचा :\nबालपण कुठे मिळाले तर पाठवा पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत झोप कुठे मिळाली तर ...\nऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी\n'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी ...\nसाधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला\nलेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी ...\n‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत\nअक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या ...\nम्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना\nअनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://scienceinsanskrit.blogspot.in/2011/04/elaticity-vibrations.html", "date_download": "2018-04-22T14:03:27Z", "digest": "sha1:TQZQSVRO5VUSFZQJCXM4SD5JHSL45L3E", "length": 4137, "nlines": 40, "source_domain": "scienceinsanskrit.blogspot.in", "title": "Science in Sanskrit: स्थितिस्थापकत्व व कंपननिर्मिती (Elaticity & Vibrations)", "raw_content": "\nस्थितिस्थापकत्व व कंपननिर्मिती (Elaticity & Vibrations)\nसतार, तंबोरा, तुणतुणे इ. तंतुवाद्यात ताणलेल्या तारा असतात. या तारांवर बोटांनी आघात केल्यावर कंपने निर्माण होतात व त्यातून ध्वनी उमटतो. इथे धातूच्या तारांचे स्थितिस्थापकत्व हेच ताणलेल्या अवस्थेत तारा छेडल्यास कंपने निर्माण करते व त्यामुळे ध्वनी उमटतो. तारा ढिल्या राहिल्यास हा चमत्कार दिसत नाही. मूलत: कंपने निर्माण करण्यासाठी स्थितिस्थापकत्व हा गुणधर्म आवश्यक आहे. हा सिद्धांत \"न्याय करिकावली \"या आपल्या पूर्वजांनी लिहिलेल्या ग्रंथातील एका श्लोकात स्पष्टपणे म्हणले आहे. तो श्लोक आहे-\nअतींद्रियो सो विज्ञेय: क्वचित् स्पंदे ऽ पि कारणम् \nयाचा आशय आहे - स्थितिस्थापकत्वाची अदृश्य शक्ती, घन व इतर चार अवस्थेतील पदार्थात कंपने निर्माण करते.\nवेदांमधील आणखी काही शास्त्रीय पुरावे\n\"भाऊसाहेब फ़िरोदिया हायस्कूल,अहमदनगर \" येथे दिनान्...\nप्रकाशाचा वेग (Speed of light)\nस्थितिस्थापकत्व व कंपननिर्मिती (Elaticity & Vibrat...\nवेग - प्रवेग, क्रिया - प्रतिक्रिया(Velocity & Acce...\nग्रहांचे भ्रमण व गुरुत्वाकर्षण (orbiting planets &...\nसंस्कृतातील विज्ञान संकल्पना - १ कोनमापन\nसंस्कृत मधील भौतिकशस्त्रिय संदर्भ्\nसंस्कृत मधील खगोलशस्त्रिय संदर्भ्\nसंस्कृत मधील गणिताचे संदर्भ्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-anand-sakpal-killed-his-70-year-old-mother-487605", "date_download": "2018-04-22T14:32:10Z", "digest": "sha1:3XR3QYYCSGWCTXFIFEKJF4PPQWQQLCJ5", "length": 18034, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे : घराच्या कागदपत्रांसाठी मुलाकडून आईची हत्या", "raw_content": "\nपुणे : घराच्या कागदपत्रांसाठी मुलाकडून आईची हत्या\nपुण्यात पुन्हा एकदा आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीए.. जागेची कागदपत्रे द्यावीत यासाठी मुलानेच 70 वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार समोर आलाय...अरुणा मनोहर सकपाऴ असे महिलेचे नाव असून मुलगा आनंद सकपाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...आईला तो सतत मारहाण करायचा...त्यादिवशी देखील त्याने आईला जबर मारहाण केली,त्यात आईचा मृत्यु झाला... दरम्यान आई उठत नसल्याने आनंद यानेच पोलिसांना कळवले...दवाखान्यात दाखल करण्यात आल्यावर त्यांच्या अंगावर कोठेही जखम नव्हती मात्र पोस्ट मॉर्टम रिपोर्ट मध्ये त्यांच्या छातीवर जखमा आढळून आल्या...पोलिसांनी तपास केला असता आई-मुलामध्ये सतत भांडणं होत असल्याचे शेजाऱ्याकडून समजल्यानंतर मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा मान्य केला...\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nपुणे : घराच्या कागदपत्रांसाठी मुलाकडून आईची हत्या\nपुणे : घराच्या कागदपत्रांसाठी मुलाकडून आईची हत्या\nपुण्यात पुन्हा एकदा आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीए.. जागेची कागदपत्रे द्यावीत यासाठी मुलानेच 70 वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार समोर आलाय...अरुणा मनोहर सकपाऴ असे महिलेचे नाव असून मुलगा आनंद सकपाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...आईला तो सतत मारहाण करायचा...त्यादिवशी देखील त्याने आईला जबर मारहाण केली,त्यात आईचा मृत्यु झाला... दरम्यान आई उठत नसल्याने आनंद यानेच पोलिसांना कळवले...दवाखान्यात दाखल करण्यात आल्यावर त्यांच्या अंगावर कोठेही जखम नव्हती मात्र पोस्ट मॉर्टम रिपोर्ट मध्ये त्यांच्या छातीवर जखमा आढळून आल्या...पोलिसांनी तपास केला असता आई-मुलामध्ये सतत भांडणं होत असल्याचे शेजाऱ्याकडून समजल्यानंतर मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा मान्य केला...\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nKKR vs KXIP: मैच हारने के बाद कप्तान कार्तिक को आया गुस्सा,बीसीसीआई से कर दी खास मांग\nRR vs MI: राजस्थान रॉयल्स के खिलाफ मुंबई इंडियंस ने टॉस जीतकर लिया पहले बल्लेबाजी का फैसला\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/sabarmati-river-jasprit-bumrah-s-grand-father-s-dead-body-found-in-sabarmati-river-488119", "date_download": "2018-04-22T14:31:57Z", "digest": "sha1:ZKKR3RJ2OMMQ6KMFJI5XESOVHZWOYRFP", "length": 14758, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अहमदाबाद : गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अजोबांचा मृतदेह साबरमती नदीत आढळला", "raw_content": "\nअहमदाबाद : गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अजोबांचा मृतदेह साबरमती नदीत आढळला\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nअहमदाबाद : गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अजोबांचा मृतदेह साबरमती नदीत आढळला\nअहमदाबाद : गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अजोबांचा मृतदेह साबरमती नदीत आढळला\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nKKR vs KXIP: मैच हारने के बाद कप्तान कार्तिक को आया गुस्सा,बीसीसीआई से कर दी खास मांग\nRR vs MI: राजस्थान रॉयल्स के खिलाफ मुंबई इंडियंस ने टॉस जीतकर लिया पहले बल्लेबाजी का फैसला\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/75557", "date_download": "2018-04-22T14:52:46Z", "digest": "sha1:GPTKFZV2PBDB3OXWW2LYNRFIOPUCYBZK", "length": 12154, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news sit demand for farmer death शेतकरी मृत्युप्रकरणी 'एसआयटी'ची मागणी | eSakal", "raw_content": "\nशेतकरी मृत्युप्रकरणी 'एसआयटी'ची मागणी\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\nमुंबई - पीकांवर फवारणी करताना किटकनाशकाची विषबाधा होवून यवतमाळ जिल्ह्यात 18 शेतकऱ्यांच्या मृत्युची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nमुंबई - पीकांवर फवारणी करताना किटकनाशकाची विषबाधा होवून यवतमाळ जिल्ह्यात 18 शेतकऱ्यांच्या मृत्युची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nविखे पाटील यांनी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन सोपवले. या गंभीर प्रकरणाची वेळीच दखल न घेतल्यामुळे राज्याचे कृषि आयुक्त, विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीने निलंबीत करावे. त्यासोबतच संबंधित औषध कंपन्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे आणि पीडित शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना तात्काळ भरीव आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी त्यांनी याप्रसंगी केली.\nआपल्या पत्रामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले आहे की, यवतमाळ जिल्ह्यात कापूस, तूर आणि सोयाबीन आदी पिकांवरील किड नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करताना हे प्रकार घडले आहेत. मात्र कृषि विभागाने अद्याप या घटना गांभिर्याने घेतलेल्या नाहीत.\nफवारणीतून विषबाधा झाल्याची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात आली नाही. तब्बल 18 शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्यानंतरही राज्याच्या कृषी आयुक्तांनी तातडीने यवतमाळचा दौरा केला नाही. असे आक्षेपही विखे पाटील यांनी यावेळी घेतले.\nस्वामिनाथन आयोगासाठी 'जेल भरो' आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील\nश्रीरामपूर : \"सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा...\nलोकन्यायालयात 4 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांची वसूली\nनिफाड : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र...\nमालवणात समुद्री उधाणाचा किनारपट्टीस फटका\nमालवण - सागरी उधाणाचा जोरदार फटका आज जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास बसला. समुद्राच्या अजस्र लाटांच्या मार्‍यामुळे उधाणाचे पाणी किनार्‍यालगत घुसल्याने...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID014.HTM", "date_download": "2018-04-22T14:45:53Z", "digest": "sha1:LGHP6W6GGTXAP2BRZQSJYVWIKYP5KIOE", "length": 7594, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | पेय = Minuman |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nमी चहा पितो. / पिते.\nमी कॉफी पितो. / पिते.\nमी मिनरल वॉटर पितो. / पिते.\nतू लिंबू घालून चहा पितोस / पितेस का\nतू साखर घालून कॉफी पितोस / पितेस का\nतू बर्फ घालून पाणी पितोस / पितेस का\nइथे एक पार्टी चालली आहे.\nलोक शॅम्पेन पित आहेत.\nलोक वाईन आणि बीयर पित आहेत.\nतू मद्य पितोस / पितेस का\nतू व्हिस्की पितोस / पितेस का\nतू रम घालून कोक पितोस / पितेस का\nमला शॅम्पेन आवडत नाही.\nमला वाईन आवडत नाही.\nमला बीयर आवडत नाही.\nबाळाला कोको आणि सफरचंदाचा रस आवडतो.\nत्या स्त्रीला संत्र्याचा आणि द्राक्षाचा रस आवडतो.\nलोकांनी संवाद साधण्यासाठी भाषांची निर्मिती केली आहे. बहिरे किंवा ज्यांना पूर्णतः काहीच ऐकायला येत नाही त्यांचीही स्वतःची अशीभाषा आहे. अशा दुर्बल लोकांच्या सर्व प्राथमिक भाषा ऐकू येण्यासाठी ही भाषेची चिन्हेआहेत. ती एकत्रित प्रतिकांची बनलेली आहे. यामुळे एक दृष्यमान भाषा बनते, किंवा \"दिसू शकणारी.\" अशा रितीने चिन्हांची भाषा जागतिक स्तरावर समजू शकते का नाही, चिन्हांनासुद्धा वेगवेगळ्या देशांच्या भाषा आहेत. प्रत्येक देशाची स्वतःची अशी वेगळी चिन्ह भाषा आहे. आणि ती त्या देशाच्या संस्कृतीच्या प्रभावाखाली असते. कारण, भाषेची उत्क्रांती नेहमी संस्कृतीपासून होते. हे त्या भाषांच्या बाबतीतही खरे आहे की ज्या बोलल्या जात नाहीत. तथापि, आंतरराष्ट्रीय चिन्ह भाषासुद्धा आपल्याकडे आहे. पण त्यातील चिन्हे काहीशी अधिक गुंतागुंतीची आहेत. असे असले तरी, राष्ट्रीय चिन्ह भाषा एकमेकांशी समान आहेत. अनेक चिन्हें ही प्रतिकांसारखी आहेत. ते ज्या वस्तूंच्या स्वरूपाचे प्रतिनिधित्व करतात त्याकडे निर्देशीत आहेत. अमेरिकन चिन्ह भाषा ही सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी चिन्ह भाषा आहे. चिन्ह भाषा ही संपूर्ण वाढ झालेली भाषा म्हणून ओळखली जाते. त्यांचे स्वतःचे असे व्याकरण आहे. पण बोलता येत असलेली भाषा ही व्याकरणापेक्षा खूप वेगळी आहे. परिणामी, चिन्ह भाषा ही शब्दाला शब्द अशी भाषांतरीत केली जाऊ शकत नाही. तथापि चिन्ह भाषा ही दुभाषी आहे. माहिती एकाच वेळी चिन्ह भाषेने आदान-प्रदानित जाते. याचाच अर्थ एकच चिन्ह संपूर्ण वाक्य व्यक्त करु शकते. वाक्यरचना ह्या चिन्ह भाषेतदेखील आहेत. विशिष्ट प्रादेशिकांची स्वतःची चिन्हे आहेत. आणि प्रत्येक चिन्ह भाषेचे स्वतःचे उच्चारण आहे. हे चिन्हांबाबतही सत्य आहे: आपले उच्चार आपले मूळ प्रकट करतात.\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1524", "date_download": "2018-04-22T14:25:55Z", "digest": "sha1:V4ZY32GEORMJ3WMTHUCPGFFC2KWH5S3H", "length": 3947, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nयुवक कल्‍याण व क्रीडा\nदेवेंद्र आणि सरदार सिंग राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2017 साठी क्रीडापटू म्हणून घोषित\nक्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंना दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षीच्या (2017) राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली.\nराजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा देवेंद्र आणि सरदारसिंग या दोघा क्रीडापटूंची निवड करण्यात आली आहे. यंदा सात जणांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तर 17 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ध्यानचंद पुरस्कारासाठी तीन क्रीडापटू निवडण्यात आले आहेत.\nया पुरस्कारांचे वितरण येत्या 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांना पदक, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात येते. यामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना साडेसात लाख रुपये तर अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना पाच लाख रुपये पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/523", "date_download": "2018-04-22T14:20:43Z", "digest": "sha1:3SUNE5O2JOLJ32T4ZO44WIQYJCPNTXGI", "length": 65910, "nlines": 230, "source_domain": "mr.upakram.org", "title": "निवडणुक नियमात सुधारणा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारतातील लोकशाही सक्षम करण्याकरता निवडणुक नियमात सुधारणा आवश्यक आहेत. त्या मध्ये 'आया राम गया राम', 'निवडणुक खर्च' व 'शासन स्थापना' हे विषय प्रामुख्याने चर्चिले पाहिजेत.\nसुरवात 'आया राम गया राम' या मुद्यापासुन करु या. मला वाटते कोणालाही निवडणुकीला अर्ज दाखल करण्या करता गेली ६ वर्षे पक्ष सदस्यत्त्व (किंवा अपक्ष) अनिवार्य करावे.\nवर्षे हा निकष का\nएका पक्षाच्या नावावर निवडून आल्यावर पक्षांतर केल्यास त्याचे लोकप्रतिनिधी पद जाते. मग दुसर्‍या पक्षात गेल्यावर त्या व्यक्तीला पुन्हा लोक दरबारी जावं लागतं. त्या व्यक्तीची लोकप्रतिष्ठा मोठी असेल आणि लोक निवडून द्यायला तयार असतील तर मग हा पक्षाचा नी वर्षाचा निकष कशासाठी जनता सर्वोच्च आहे. ती निवडून देईल अथवा नाहीही. हा प्रतिसाद फक्त आयाराम गयाराम साठी आहे. पुढच्या मुद्यांवर चर्चा होईलच.\nदोन दिसांची नाती [30 Jul 2007 रोजी 03:18 वा.]\nत्या व्यक्तीची लोकप्रतिष्ठा मोठी असेल आणि लोक निवडून द्यायला तयार असतील तर मग हा पक्षाचा नी वर्षाचा निकष कशासाठी जनता सर्वोच्च आहे. ती निवडून देईल अथवा नाहीही.\nपक्षांतरानंतर काही काल बंदी हवी\nह्या मताशी मी सहमत आहे.\nपक्षांतर केल्याबरोबर लगेच पोटनिवडणूक घेऊ नये.पोटनिवडणूकीच्या कायद्यातही बदल करायला हवाय\nलोकांचा पैसा वाया जाऊ नये असे वाटत असेल तर मध्यावधी निवडणुका देखिल तसाच काही अपवाद असल्याशिवाय घेऊ नयेत असे माझे मत आहे.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nवर्षे हा निकष का पक्षांतरानंतर काही काल बंदी हवी\nवर्षे हा निकष असलाच पाहिजे. पक्ष बदलला की पुन्हा निवडणुक लढवावई लागते. परंतु, ६ वर्षे वाट पहावी लागणार असेल तर पक्षांतर करताना १००० वेळा विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट टिकीट मिळाले नाही म्हणून अपक्ष म्हणून निवडणुक लढवणारांची संख्या जवळ जवळ शून्य होईल. (टिकीट दिले तर पक्षाचा अन्यथा अपक्ष हे कित्येकांचे ब्रीद वाक्य आहे.)\nहा निकष हे मोठे हत्यार आहे. त्याचा पक्षानी दुरुपयोग करु नये म्हणून कांही नियम पाहिजेत. त्या बद्दल आपल्याला काय वाटते\nभारतीय नागरिक असलेला कुणीही निवडणूक लढवू शकतो. कुणी एका पक्षाचा सदस्य आहे, ही केवळ त्या पक्षाची सोय असते. कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीला आपण अपक्ष म्हणून निवडणुक लढवायल्या कश्याच्या आधारावर बंदी करणार आहोत यामुळे मुळ नागरिकत्वाच्या हक्कांवर गदा येतेय असं नाही वाटत \nमध्यावधी निवडणुकांबाबत मात्र कठोर कायदे केले जावेत. जर एखाद्या व्यक्तीने पक्षांतर केले आणि मध्यावधी निवडणुका झाल्या तर वैध मतांपैकी काही विशिष्ट टक्के मते त्या उमेदवाराला मिळाली नाहीत तर त्याला ६ वर्षे निवडणुक बंदी तसेच आर्थिक दंडाची तरतुद असु शकते.\nप्रकाश घाटपांडे [09 Jul 2007 रोजी 12:59 वा.]\nइलेक्ट्रॉनिक यंत्रात ' वरीलपैकी कोणासही नाही\" असे मत व्यक्त करण्यासाठी शेवटी एक बटन ठेवता येत असतानाही ते ठेवले गेले नाही. जेव्हा असे मत व्यक्त करायचे असेल तर तशी व्यवस्था ही मतदानकेंद्रावर केली असून एक अमुक नंबरचा फॉर्म भरुन द्यावा असे आदल्या दिवशी पेपर मध्ये आले. त्यानुसार काही जागरुक नागरिकांनी विचारणा केली असता. मतदान केंद्र अधिकार्‍यांनी सांगितले आम्ही पण पेपर मध्येच वाचले आहे.ते फॉर्म आमच्या कडे आता नाहीत असे सांगितले. सकाळ मध्ये ही बातमी आली होती. दरोडेखोर,डाकू. चोर,भामटा, भुरटा,उचल्या, यापैकी कोणाची तरी निवड मतदानातून करावी लागते. नाही तर उदासिनतेचा शिक्का बसतो.\nदरोडेखोर,डाकू. चोर,भामटा, भुरटा,उचल्या, यापैकी कोणाची तरी निवड मतदानातून करावी लागते. नाही तर उदासिनतेचा शिक्का बसतो.\nहे मात्र अगदी बरोबर बोललात \nखालील पैकी कोणी नाही हा पर्याय उत्तम आहे\nनीलकांत यांचा विरोध अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास बंदीवर आहे. आता पर्यंत कोठेही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास बंदी घालावी असे कोणीही म्हटले नाही. एखद्या पक्षाच्या सभासदाने केवळ टिकीट मिळाले नाही म्हणून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास बंदी असावी असे आहे. उमेदवाराने वैचारिक बांधिलकी सिद्ध केलीच पाहिजे.\nखालील पैकी कोणी नाही हा पर्याय उत्तम आहे. हा उमेदवार निवडणूक आयोगावने सगळ्यात वरती ठेवावा. ज्याना कोणालाही मत द्यायचे नसेल त्याने पहिले बटण दाबावे. ही एक उत्तम सुचना आहे. आणखी बिचार् करु या.\nही सर्व चर्चा फक्त \"निर्वाचीत लोकप्रतिनिधी\" कोण असावे, कसे असावेत इत्यादीपर्यंत मर्यादीत होत् आहे आणि त्यातील मुद्दे तसेच अथवा काही फेरफार करून मान्य होण्यासारखेच आहेत. पण शेवटी लोकशाहीत \"यथा प्रजा, तथा राजा\" असा प्रकार आहे. अर्थात जेंव्हा प्रजा प्रजेचे कर्तव्य पार पाडू लागेल तेंव्हा काही फरक नक्कीच जाणवतील, म्हणून दोनच प्रश्न विचारतो:\nहे वाचणारे (वैयक्तिक कारणांचा अपवाद सोडल्यास) गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या निवडणूकीसाठी उदासीन न राहता मतदान करतात का का आपल्या मत देण्यानदेण्याने काय फरक पडणार म्हणत घरीच बसतात\nएकदा निवडणूका पार पडल्यावर आपल्या मतदारसंघाच्या खासदार-आमदार-नगरसेवक यांच्यातल्या कुणाशीतरी संबंध आणता का जे काही नागरी प्रश्न पडतात ते सोडवण्यासाठी त्यांना विचारता का\nवरील दोन गोष्टी जर शेकडा ८०% जरी स्थानीक पातळीवर होऊ लागल्या तर त्या लोकप्रतिनिधीला आणि त्यांच्या राजकीय पक्षांना कळेल की फक्त गरीब, अल्पसंख्य, मागासवर्गीय इत्यादीची राजकारणे करणे महागात जाईल आणि निवडणूक नियमात सुधारणा होण्या अगोदरच समाजजीवनात सुधारणा होतील\nया चर्चेचा उद्देश कोणाची उणी काढण्याचा नाही\nया चर्चेचा उद्देश जास्तीत् जास्त चांगला प्रतिनिधी निवडण्याचा आहे. आता पर्यंत पुढील मुद्दे चर्चेत आले आहेत. १. उमेदवाराची निष्ठा २. खालील पैकी कोणीही नाही. या मध्ये कित्येक मुद्दे येणार आहेत. एक एक मुद्यावर लक्ष केंद्रित करुन आपण पुढे गेलो तर शेवटी उत्तम निवडणुक नियम तयार होतील. सध्या 'उमेदवाराची निष्ठा' या मुद्यावर लक्ष केंद्रित करु या. ठीक आहे ना\n६ वर्षांची मुदत घातल्याने पक्षाची उमेदवारावर पकड जरुरी पेक्षा जास्त घट्ट होण्याची शक्यता आहे. ती नियंत्रित करण्याचे उपाय सुचवाल काय माझ्यामते पक्ष सदस्यावर कारवाई करण्याकरता नियम असावेत व त्या वर निवडणुक आयोगाने देखरेख करावी.\nहा प्रतिसाद माझ्या \"नागरीकांची जबाबदारी\" या प्रतिसादासंदर्भात असावा म्हणून खालील खुलासा करत आहे:\nसर्व प्रथम माझा उद्देश उणिदुणी काढण्याचा नव्हता आणि या चर्चेत टिका करण्याचा पण नव्हता. पण एक नागरीक म्हणून आपण काय करू शकतो ह्यावर विचार करायला लावायचा होता.\nकायदे कसे बदलावेत यावर आपण चर्चा करू शकतो पण जो पर्यंत आपण यामधे सक्रीय कमीतकमी मतदान करत नाही तो पर्यंत कशाचाच काही उपयोग नाही कारण कायदे शेवटी निवडून आणणारे करतात.\nबर्‍याचदा मतदान न करणार्‍यांचा असा रोख असतो की कोणी लायकीचे नाही म्हणून अथवा सर्वच चोर आहेत वगैरे. मला वाटते लोकशाहीत गोष्टी एकदम कुठेच बदलत नाहीत आणि कोणतीही गोष्ट कालातीत आदर्श ठरू शकत नाही. तेव्हा मी सर्वांना सांगत असतो की कुठला पक्ष वगैरे विचार सोडा. जी व्यक्ती \"त्यातल्या त्यात बरी वाटते\" तीला आत्ता मतदान करा, पुढच्या वेळेस विरूद्ध व्यक्तीला करा. असे २-४ वेळेस जेंव्हा होईल तेंव्हा \"व्होट बँक\" राजकारण बदलू शकेल. पटो अथवा न पटो (आणि हे मी बाजू घेऊन लिहीत नाही आहे) पण भाजपच्या राजनितीमुळे अल्पसंख्यांकांसारखीच बहुसंख्यांचीपण व्होट बँक होऊ शकते हे राजकारण्यांना समजले. परीणामी \"हाथी नही गणेश है, ब्रम्हा विष्णू महेश है\" म्हणत मनुवादी म्हणत बहुसंख्यांना हिणवणार्‍या मायावतीला सर्वांना बरोबर घेऊन जावे लागले. कळत न कळत ही एक क्रांती अथवा उत्क्रांती ठरणारी घटना झाली. पण त्यासाठी इतकी वर्षे गेली.\nमाझा अनुभवः (मी भारतीय नागरीकच आहे)\nअमेरिकेत पण स्व्तःला उच्चशिक्षीत समजणारे मतदानाबद्दल उदासीन राहीले आणि बुश-चेनी दुसर्‍यांदा निवडून आले. विचार करा जर बुश निवडून आला नसता तर आज जगातील किती गोष्टी वेगळ्या असत्या - नुसत्या अमेरीकेतीलच नव्हेत.\nपण मतदान हा एक अमेरिकेतील भाग सोडल्यास जेंव्हा कायदे केले जातात - स्थानीक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर - तेंव्हा त्या कायद्याच्या बाजूचे आणी विरूद्धचे दोन्ही आपापल्या लोकप्रतिनिधींना फोने, फॅक्स, इमेल ने आपापली मते कळवतात. तसे भाग घेणारे बरेच असतात. महत्वाचे म्हणजे येथे लोकप्रतिनिधी स्वतःला योग्य वाटते तसे मतदान करतात पक्ष सांगतो तसे नाही आणि म्हणूनच माझा आपल्याकडील पक्षांतरबंदी कायद्यातील त्या तरतुदीला (पार्टी व्हीप काढणे) विरोध आहे, कारण पक्षाची चार टाळकी काय करायचे ते ठरवणार मग लोकप्रतिनिधी शब्दाचा अर्थ तरी काय् आणि मग लोकशाही ती कशी\nराज्य पातळीवर जेंव्हा पर्यावरणविषयीचे अर्थसंकल्पातील तरतूद बदलत होती तेंव्हा मी स्वतःही निदान ५-६ लोकप्रतिनिधींशी संपर्क केला होता.\nइलेक्ट्रॉनिक्स वेस्टचा प्रश्न मोठा होत असल्याने त्यावरून राज्यपातळीवर कायदा करायचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षात मी इथल्या स्टेट हाऊस मधे ज्या विशेष समित्या होत्या त्यांच्या समोर विचार मांडायला गेलो होतो. लोकप्रतिनिधी नीट ऐकतात पण आणि प्रश्नपण विचारतात. त्यांच्यावर दोन्ही बाजूंनी दबाव येत असतो आणि मग त्यांना पुढच्या मतदानाची काळजी वाटून निर्णयप्रक्रीयेला सामोरे जावे लागते...तेंव्हा पण लक्षात आले की लोकांच्या संघटना आपापले विचार पुढे करायला म्हणून खूप संघटीत असतात आणि मन लावून काम करतात जरी त्यात राजकारण असले तरी.. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आमचा, भाग, शहर, राज्य, देश (जे काही कारण असेल त्याप्रमाणे) चांगले असायलाच हवे याबाबत नसलेली उदासीनता आणि सक्रीय इच्छा.माझा जो आधीच्या प्रतिक्रीयेतील रोख होता तो त्या उदासीनतेबद्दल होता. टिका करणे हा उद्देश नव्हे. यावर येथले बरेच् अनुभव सांगता येतील पण तुर्त इथेच थांबवतो.\nप्रकाश घाटपांडे [12 Jul 2007 रोजी 16:24 वा.]\nमाणसाला पक्षाची गरज आहे. पक्षाला माणसांची गरज आहे. परस्पर उपयुक्तता हा मुद्दा उमेदवाराची निष्ठा अधोरेखित करतो. उपयुक्तता मूल्य व उपद्रव मूल्य यातील परिणामकारक घटक हा उमेदवारी निश्चित करत असतो. त्याची पक्षावरील निष्ठा वा जनतेवरील निष्ठा यातील द्वंद्व त्याला दोलायमान करते. आणि खुर्ची टिकवण्यासाठी लोकशाहीत परस्परांवर सकारात्मक दबावाऐवजी नकारात्मक मोकळीक वापरणे सर्वांना सोयिचे जाते.\nआया राम गया राम\nचांगला विषय आहे. मला वाटणारे मुद्दे देत आहे.\nआया राम गया राम बद्दल पहिल्यांदा ...\n१. आया राम गया राम असे व्हायचे मुख्य कारण आपली लोकशाही पद्धत आहे असे मला वाटते. गल्लो गल्ली राजकिय पक्ष आणि प्रत्येकाला निवडणुक लढविण्याचा अधिकार हे नको इतके स्वातंत्र्य आहे. हा जगातली सर्वात मोठी आणि यशस्वी लोकशाही म्हणून सगळे ठिक आहे पण गेल्या २ दशकात आम्ही यामुळे बराच पैसा आणि वेळ घालवला आहे जो राष्ट्रोन्नतीसाठी वापरता आला असता.\n२. जवळपास प्रत्येक राजकिय पक्ष हा प्रादेशिक तसेच राष्ट्रीय निवडणुका लढवतो. यामुळे असमतोल तयार होतो आहे. अनिश्चित सरकारे तयार होतात आणि कोणताच जनहितवादी निर्णय पटकन होत नाही. राष्ट्रपतीपदाची निवडणुक हे एकदम ताजे उदाहरण. प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष यांची व्याख्या, कोणी कोणत्या निवडणुका लढवाव्यात या संबंधीचे नियम होणे गरजेचे वाटते.\n३. पक्ष बदलण्याची मुभा असण्यात काहि गैर नाही. व्यक्तिचे विचार बदलु शकतात. पण पक्ष बदलाचे नियम असावेत. तसेच पक्ष कितीवेळा बदलावा याला बंधन असावे. जर कोणी सतत पक्ष बदलत असेल तर त्या व्यक्तिचे विचार, दुरदृष्टी हि स्थिर नाही आणि अशी व्यक्ति राष्ट्राचा कारभार योग्य प्रकारे चालवण्यास लायक नाही. हे सिद्ध होते. आणि समजा जरी असे बंधन नाही ठेवले तर त्या व्यक्तिने अमुक अमुक वेळा पक्षांतर केले असेल तर त्याला निवडणुक लधवण्याचा अधिकार नसावा. त्याला फक्त एक पक्ष कार्यकर्ता समजले जावे.\nहे काही मुद्दे आहेत. चर्चा पुढे वाढेल तसे मुद्दे येतीलच..\nनिवडलेला उमेदवार परत बोलवण्याचा अधिकार जनतेला देण्यात यावा या विषयी काय बोलता येईल.\nमुद्दा चांगला आहे. पण परत बोलावल्यावर पुढे काय\nअमेरिकेतील \"कॅलीफोर्नीया\" राज्यात असे गव्हर्नर ग्रे डेव्हीस ला परत बोलावले होते (त्यासाठी पण मतदान होते) आणि चित्रपट नायक ऍर्नॉल्ड श्वार्झ्नेगर हा लोकप्रिय गव्हर्नर झाला.\nया विषयावरील प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत.\nआपल्या सर्वाना या विषयात रस आहे. हे पाहुन माझा उत्साह द्विगुणीत झाला. मला वाटते ही चर्चा एक एक मुद्दा घेऊन करावी. प्रथम पक्षसदस्याला न्याय मिळेल याची व्यवस्था असावी. त्या करता मी पक्षाला त्याच्या सदस्यावर काही कारवाई करावयाची असेल तर पुढील प्रमाणे ती करावी. १. सदस्याला कारणे विचार्ण्याचा पक्षाने आदेश काढावा व त्या करता १ महिन्याची मुदत द्यावी. २. पक्षसदस्याने दिलेली कारणे तपासुन पक्षाने निर्णय घ्यावा. ३. निर्णय अंमलात आणण्यापुर्वी पक्षाने तो निवडणुक आयोगाला कळवावा. ४. निवडणुक आयोगाने २ आठवड्यात आपले अक्षेप पक्षाला कळवावेत. ५. अक्षेपावर पक्षाने विचार करुन अंतिम कारवाई करावी. ६. पक्षसदस्याला पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध कोर्टात जाण्याचा अधिकार असावा.\nमझ्यामते या प्रकारची व्यवस्था असेल तर पक्षसदस्यावर अन्याय होण्याची शक्यता कमी होईल.\nपक्ष बदलण्याची मुभा असावी. परंतु, टिकीट मिळाले नाही म्हणून पक्ष बदलण्याची मुभा अजिबात असु नये.\nअमेरिका असो अगर भारत मनुष्याची मानसिकता सारखीच दिसते. मतदारांची उदासिनता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यावरही चर्चा आवश्यक आहे.\nनिवडणुकीनंतर लोकप्रतिनिधीचा जनतेशी सतत संपर्क असलाच पाहिजे. या मुद्यावरही चर्चा योग्य वेळी व्हावी.\nगल्लो गल्लीच काय घरा घरात पक्षा निर्माण होतात याला मुख्य कारण पक्ष स्थापनेनंतर दुस-या दिवशी निवडणुक लढवायला त्याना परवानगी आहे. ६ वर्षांचे बंधन घातले तर नवीन पक्ष निर्माण होणार नाहीत.\nउमेदवाराला परत बोलावण्याचा अधिकार कसा वापरावयाचा या वरुन गोंधळ होण्याची शक्यता जास्त आहे. त्या अधिकाराचा दुरुपयोग होण्याची शक्यता भरपूर आहे. कोणी असेही विचारेल 'निवडुन दिले तेंव्हा तुमची अक्कल कोठे गेली होती\nपक्ष म्हणजे कुणी मोठे तत्त्ववादी लागून गेले आहेत काय\nपक्ष म्हणजे कुणी मोठे तत्त्ववादी असे माझे म्हणणे अजिबात नाही. कोठलीही व्यक्ती एखाद्या पक्षाचे सदस्यत्त्व घेते त्या मागील विचार त्या पक्षाची धोरणे, कार्यक्रम वगैरे पटल्यामुळे. एकदा पक्ष स्वीकारला की नियम पाळले पाहिजेत. त्या पेक्षा पक्ष न स्वीकारता अपक्ष राहवे. माझा मुद्दा प्रत्येक राजकारणी व्यक्तीने स्बवतःच्या भुमिकेशी एकनिष्ठ राहवे, छोट्या मोठ्या कारणावरुन सारखे पक्ष बदलू नये असे आहे. या अनुषंगाने आपण दिलेल्या उदाहरणावर उपाय सुचवा\nआपण पक्षबदलामुळे उद्भवणा-या समस्यावर उपाय सुचवावा\nप्रकाश घाटपांडे [27 Jul 2007 रोजी 17:13 वा.]\nएकदा पक्ष स्वीकारला की नियम पाळले पाहिजेत\nअहो माणूस देखिल कालानुरुप बदलत असतो. त्याच्या अनुभव विश्वातून त्याच्या मतात, विचारात बदल होतच असतात. वेदा सारखं अपौरुषेय. अपरिवर्तनीय म्हणजेच तत्वनिष्ठा आणी परिवर्ननवाद म्हणजे तत्वचुती पक्ष जमला नाही तर श्राद्ध करायला मोकळीक नको का\nपक्ष जमला नाही तर श्राद्ध करायला मोकळीक नको का\nपक्ष बदण्यावर बंदी बद्दल मी बोललोच नाही. माझे म्हणणे फक्त एवढेच आहे, पक्ष बदलल्यावर ६ बर्षे निवडणुक लढवण्यावर बंदी असावी. असे केले तर उमेदवार जबादारीने वागतील.\nदोन दिसांची नाती [30 Jul 2007 रोजी 03:17 वा.]\nमाझे म्हणणे फक्त एवढेच आहे, पक्ष बदलल्यावर ६ बर्षे निवडणुक लढवण्यावर बंदी असावी. असे केले तर उमेदवार जबादारीने वागतील.\n आज असे अनेक उमेदवार आहेत की जे ६ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पक्षात आहेत. ती मंडळी जबाबदरीने वागतात असे आपल्याला म्हणावयाचे आहे काय\nभारतात पक्षांतर होण्याची अनेक कारणे आहेत. वरच्या प्रतिसादांमध्ये ती येउन सुद्धा गेली आहेत. पण हा मुद्दा सुद्धा योग्य आहे कि माणसाचे विचार बदलू शकतात. ते कशासाठे बदलतात हे माहित आहे. आपल्याला उद्देश साध्य करायचे असेल तर मला असे वाटते.\nमुळातच भारतात लोकशाहीचा अतिरेक असल्याने कोणी हि पक्ष काढू शकतो आणि कधी ही निवडणूक लढवू शकतो. जर मुळावरच घाव घातला तर पक्ष काढायचाच असेल तर काढा. पण कोणत्या पक्षाने कोणत्या निवडणुका लढवाव्यात यासाठी नियम करावेत. प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष यांच्या सीमा आखाव्यात. राष्ट्रीय पक्षांनी फक्त लोकसभा आणि प्रादेशिक पक्षांनी जस्तित जास्त विधानसभा. याने प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या कार्य कक्षा ठरतील. मग त्यांचे उद्देशांच्या कक्षा सुद्धा. याने आपोआपच विचारांच्या बदलावर थोडा अंकुष येइल.\nभारतात लोकशाहीचा अतिरेक असल्याने कोणी हि पक्ष काढू शकतो .\nमान्य. कोणीही पक्ष काढू शकतो. काढू द्या. साधी चपराश्याची नोकरी असली तरी त्याला उमेदवारी करावी लागते. मग देशाची धुरा सांभाळणा-याला उमेदवारी करावयाला नको का एक निच्शित तारीख ठरवा व त्या नंतर जो कोणी आपली भक्ती स्थान बदलेल त्याने ६ वर्षे उमेदवारी केलीच पाहिजे. निवडणुक लढवयाची असेल तर सलग ६ वर्षे अपक्ष अथवा पक्ष सदस्य असला पाहिजे. बघा मग किती पक्ष शिल्लक राहतात व किती नवीन पक्ष निर्माण होतात. किती पक्षांतर करतात. हे सर्व खेळ बंद होतील. निवडणुक लढवा पण सलगपणे आपली भक्ती एकाच ठिकाणी ठेवा. नाहीतर निवडणुक लढवू नका. हा रामबाण उपाय आहे. पटले काय\nहोय. पटले. किती जणांना पटते या बद्दल मात्र शंका आहे. लोकशाहीच्या नावाखाली लोकांना प्रत्येक गोष्ट नाकारायला अधिकार असेलच.\nदोन दिसांची नाती [30 Jul 2007 रोजी 03:14 वा.]\nहा रामबाण उपाय आहे. पटले काय\nनाही पटले. आपले म्हणणे लोकशाहीला अनुसरून नाही. एखाद्याला आपल्या पक्षाची अन् पक्षप्रमुखाची धोरणे पटली नाहीत तर त्याला त्या पक्षात ६ वर्षे थांबण्याची सक्ती का त्याने दुसर्‍या पक्षात जाण्याला किंवा स्वतःचा वेगळा पक्ष काढायला बंदी घालणे ही माझ्या मते हुकुमशाही झाली\nभारतात लोकशाहीचा अतिरेक झाला आहे. इतर राष्ट्रे त्याचा योग्य तो फायदा घेत आहेतच तसेच भारतातले राजकारणी लोक सुद्धा. ध्येय धोरणे म्हणजे काही कपडे नसतात कि नाही पटले, टाका बदलून. काही विचाराअंती आणि एखादा मोठा विचार डोळ्यासमोर ठेवून ध्येय धोरणे आखली जातात. मग ती संकेतस्थळाची असोत वा देशाची. येथे चर्चा देशाची सुरू आहे. देश म्हणजे काही एखादे संकेतस्थळ नाही कि नाही पटले, करा सदस्यत्व रद्द, करा स्टंटबाजी नाहिच पटले काढा स्वतःचे संकेतस्थळ. अहो हा राज्य कारभाराचा मामला आहे. एखाद्या निर्णयाने/विचाराने अनेकांना फरक पडू शकतो. हुकुमशाही वाटत असेल तर वाटु देत. जर लोकशाहीचा अतिरेक होत असेल तर हुकुमशाही हि गरज बनत चालली आहे. चर्चा सुरू आहे ती निवडणुक नियमात सुधारणा करण्याची जेणे करून निवडणुकांवरचा खर्च कमी होउन तो देशहितासाठी वापरला जाइल.\nनवा राजकिय पक्ष काढणे हि फार सोपी गोष्ट नाही. मुळातच नवा पक्ष काढताना त्याला कडक नियम हवेत. अस्तितवात असलेला कोणताही पक्ष जर जनतेला हवे ते देउ शकन नसेल असे सिद्ध होत असेल तरच योग्य बाबींची पुर्तता करून मगच नवा पक्ष प्रायोगिक तत्वावर सुरू करावा. असा पक्ष हा आधी एक समाजसेवा पक्ष असला पाहिजे. त्या बद्दलचे निकष पुर्ण केल्यावरच त्या पक्षाला निवडणुक लढण्याची परवानगी द्यायला हवी. जो नेता एका पक्षात राहून जनतेची सेवा करू शकत नाही तो स्वतःचा पक्ष काढून काय वेगळे करणार आहे\nअर्थात जिथे स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा असेल तिथे हे सगळे समजावणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असे आहे.\nप्रकाश घाटपांडे [29 Jul 2007 रोजी 18:32 वा.]\nमी एका राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाला विचारल कि राज्यशास्त्र हा विषय शिकणारे वा शिकवणारे किती लोक राजकारणात उतरतात ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे शहानपण नाही, ज्यांच्याकडे शहाणपण आहे त्यांच्याकडे सत्ता नाही. आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.\nसत्तेपुढे शहाणपण चालत नाही.\nसत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे अर्धसत्य आहे. मगध साम्राज्याचा नाश चाण्यक्याने कशाच्या जोरावर केला अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. मूळ मुद्दा 'शहाणपण' हा आहे. राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे म्हणून शहाणपण असेल हे गृहित धरता येणार नाही. पुस्तके वर्गात वाचुन दाखवली की, राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाचे काम संपले.\nचाणक्याना माझे म्हणणे पटले. किती जणांना पटते या बद्दल मात्र त्यना शंका आहे. हा एकच नियम लागु करा. शुभ मुहुर्त काढा. दवंडी पिटा की या नंतर जे भक्ती स्थान बदलतील त्याना ६ वर्षे उमेदवारी केल्याशिवाय निवडणुक लढवता येणार नाही. पहा पावसाळा सुरु झाला की उगवणार्‍या छत्र्या उगवणे बंद होईल. 'टिकीट दिले तर मी पक्षाचा नाहीतर वेगळा' असे म्हणणारे घरी बसतील. शेवटी पक्ष संख्या मर्यादित होईल व डॉ कलमांचे द्वैपक्षिय राजकारणाचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. त्या मध्ये सभासदाना अडचणी येतील परंतु त्या योग्य नियमाद्वारे सोडवता येतील.\nदोन दिसांची नाती [30 Jul 2007 रोजी 03:10 वा.]\nशेवटी पक्ष संख्या मर्यादित होईल व डॉ कलमांचे द्वैपक्षिय राजकारणाचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.\nएक विचार मनात येतो तो असा की येऊ देत की कितीही पक्ष अन् कितीही उमेदवार शेवटी कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला नाही हे लोकच ठरवतील. नाही का\nउद्या समजा दोन पक्ष आहेत, 'अ' आणि 'ब'. पण एखाद्याला जर अ आणि ब हे दोनीही पक्ष पसंत नसतील आणि त्याच्याही मागे काही कार्यकर्ते असतील तर त्याला 'क' पक्ष काढायला बंदी का असावी ही मुस्कटदाबी असून ते लोकशाहीला घातक आहे असे वाटते ही मुस्कटदाबी असून ते लोकशाहीला घातक आहे असे वाटते त्याने स्वतंत्रपणे निवडणूक का बरं नाही लढायची त्याने स्वतंत्रपणे निवडणूक का बरं नाही लढायची तो लोकांना पसंत नसेल तर लोकच त्याला निवडून देणार नाहीत तो लोकांना पसंत नसेल तर लोकच त्याला निवडून देणार नाहीत पण ते लोकांना ठरवू द्या की\nप्रकाश घाटपांडे [30 Jul 2007 रोजी 13:25 वा.]\nशुभ मुहुर्त काढा. दवंडी पिटा की या नंतर जे भक्ती स्थान बदलतील त्याना ६ वर्षे उमेदवारी केल्याशिवाय निवडणुक लढवता येणार नाही.\nशुभ मुहूर्त काढण्याची जबाबदारी आमची. ( वाचा शामभट्ट् व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत) . दवंडिच तेव्हढ तुम्ही बघा.\nदोन दिसांची नाती [30 Jul 2007 रोजी 03:00 वा.]\nत्या मध्ये 'आया राम गया राम',\nआपल्याकडे लोकशाही असल्यामुळे कुणालाली कोणताही पक्ष कधीही सोडायची किंवा कोणत्याही पक्षात कधीही प्रवेश करायची मुभा असावी.\nआपण उमेदवाराने करायचा निवडणूक खर्च म्हणताय का तसं असेल तर त्यात कितीही नियम केले आणि निर्बंध घातले तरी फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. अलिकडेच झालेल्या ठाणे मनपा च्या निवडणुकीत अक्षरशः हजारो रुपये वाटले गेले, झोपडपट्टीतल्याच नव्हे तर लोबजेट वसाहतीतील बायकांना देखील काही उमेदवारांनी दिवसाढवळ्या सर्वांच्या देखत जेवणाची पार्टी दिली आणि त्यांना साड्याचोळ्यांचे वाटप केले तसं असेल तर त्यात कितीही नियम केले आणि निर्बंध घातले तरी फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. अलिकडेच झालेल्या ठाणे मनपा च्या निवडणुकीत अक्षरशः हजारो रुपये वाटले गेले, झोपडपट्टीतल्याच नव्हे तर लोबजेट वसाहतीतील बायकांना देखील काही उमेदवारांनी दिवसाढवळ्या सर्वांच्या देखत जेवणाची पार्टी दिली आणि त्यांना साड्याचोळ्यांचे वाटप केले\nआपल्याला काय म्हणायचे आहे ते कळले नाही.\nसुरवात 'आया राम गया राम' या मुद्यापासुन करु या. मला वाटते कोणालाही निवडणुकीला अर्ज दाखल करण्या करता गेली ६ वर्षे पक्ष सदस्यत्त्व (किंवा अपक्ष) अनिवार्य करावे.\nअसहमत आहे. मला असं वाटत नाही.\nप्रकाश घाटपांडे [30 Jul 2007 रोजी 13:11 वा.]\nDemocracy without education is hypocrisy without limitation. असे कुणाचे तरी (अर्थात विचारवंतच असणार ) वाक्य मी श्री अरूण टिकेकर यांच्या एका लेखात वाचल्याचे स्मरते. ज्या लायकीची जनता त्या लायकिचे सरकार. भारतासारख्या दोन विभिन्न टोके असलेल्या देशात प्रबोधनाने लोकशाहीच्या लायकीचे लोक बनण्यास वेळ बराच लागणार.\nकोणत्याही पक्षात कधीही प्रवेश करायची मुभा असावी.\nभारतवर्ष ६० वर्षांचा झाला. पुढार्‍यानी खूप स्वप्ने दाखवली. स्वप्ने प्रत्यक्षात आणायची तर पोराठोरा सारखे वागुन कसे चालेल. स्वतःला मते असतील, विचार करण्याची कुवत असेल, काम करण्याची इच्छा असेल तर जबाबदारीने वागायला नको का का पोरकतपणाच करत बसणार का पोरकतपणाच करत बसणार कोणी कोठल्या पक्षात् जावे, केंव्हा जावे याला मज्जाव कोठे आहे. खुशाल पक्ष बदला, विचार बदला, मते बदला यावर कोठलाही निर्बंध घालावा असे मी अजिबात म्हणत नाही. निवडणुक लढवायची असेल् तर शिस्त पाळा एवढेच माझे म्हणणे आहे. नवीन पक्षाचे विचार, कायदे कानुन, काम करण्याची पद्धत समजावयास वेळ नको का कोणी कोठल्या पक्षात् जावे, केंव्हा जावे याला मज्जाव कोठे आहे. खुशाल पक्ष बदला, विचार बदला, मते बदला यावर कोठलाही निर्बंध घालावा असे मी अजिबात म्हणत नाही. निवडणुक लढवायची असेल् तर शिस्त पाळा एवढेच माझे म्हणणे आहे. नवीन पक्षाचे विचार, कायदे कानुन, काम करण्याची पद्धत समजावयास वेळ नको का त्या करता त्याना ६ वर्षे द्यावीत एवढेच माझे म्हणणे आहे.\n६ वर्षाच्या कालावधीशी आपण सहमत असलेच पाहिजे असे मीही म्हणत नाही. लोकशाही आहे. बहुमत ज्याला मिळेल तो जिंकणार. बघू या कोण कोण सहमत अगर असहमत होते ते.\nदवंडिच तेव्हढ तुम्ही बघा.\nदवंडी आम्ही पिटलीच आहे. बघु या किती जणापर्यंत् पोहचते.\nज्या लायकीची जनता त्या लायकिचे सरकार.\nहा झाला पाश्चात्य विचार. भारतात अजुन सरंजामशाहीच अस्तित्त्वात आहे. राजा कशाही प्रकारे सिंहासनावर बसु दे, वंशपरम्परेने, आधीच्या राजचा खून करुन अथवा मतपेटी द्वारे. त्याला जनता राजा सारखेच वागवते. महणून निदान भारतात तरी 'यथा राजा तथा प्रजा' हे च खरे आहे. म्हणूनच जे होते त्याला राजालाच जबाबदार् धरले जाते. निदान भारता बाबत 'राजा कालस्य कारणम्' हेच खरे.\nजेवढा गोंधळ निवडणुकीत होत नाही त्याच्या अनेक पट गाँधळ सरकार स्थापनेत होतो. त्याचा विचार करायला नको का\nजर निवडणुकीत विजयी उमेदवाराला पन्‍नास टक्के किंवा त्याहून जास्त मते मिळाली नाहीत, तर दोन दिवसांनी पहिल्या दोन क्रमांकाने आलेल्या उमेदवारांमध्ये परत निवडणूक घ्यावी. पक्षाचे चिन्ह न वापरता. (त्यामुळे फक्त डोळस आणि साक्षर मतदान करू शकतील.)सध्याच्या संगणकीय मतदानपद्धतीमुळे,निवडणुकीची वेळ संपताच तासा दोन तासात निकाल जाहीर करणे सहज शक्य आहे. या दोन दिवसाच्या काळात जाहीर सभा, मोर्चा, प्रचारफेरी, रेडियो-दूरदर्शनवर भाषणे यांना बंदी हवी. फक्त खासगी, घरोघर जाऊन , पत्र-फोनद्वारे केलेल्या प्रचाराला अनुमती असावी. यानंतर सभागृहात फक्त दोनच पक्ष असतील आणि कारभार सुखाचा होईल. सभागृहात अध्यक्षाला न जुमानणार्‍या सभासदाचे सदस्यत्व तत्काळ रद्द झाले पाहिजे. निवडून आलेल्या प्रत्येकाला स्वतंत्र मत असेल, त्याच्यावर पक्षाची दंडेली चालणार नाही. पक्षांतराला कायदेशीर मुभा असेल. कारण निवडून आलेली व्यक्ती पक्षामुळे नाही तर स्वत:च्या वैयक्तिक लोकप्रियतेवर निवडून आलेली आहे. ज्या उमेदवाराला स्वत:ची तीनपेक्षा अधिक मुले असतील तो निवडणुकीस अपात्र असेल. ज्या उमेदवारावर फौजदारी गुन्हे सिद्ध होण्याची संभावना असेल, (हे तीन निवृत्त न्यायाधीशांनी गुप्तपणे ठरवावे.) त्यांना उभे राहू देता कामा नये. दगडफेक, लुटालूट, जाळपोळ अशी राजकीय कारणासाठी केलेली कृत्येसुद्धा गुन्हे समजावेत.\nनिवडणुकीचा खर्च थोडासा वाढेल, पण एकूण सर्वत्र सुखशांती नांदेल. --वाचक्‍नवी\nजर निवडणुकीत विजयी उमेदवाराला पन्‍नास टक्के किंवा त्याहून जास्त मते मिळाली नाहीत, तर...\nहा नियम चांगला आहे. परंतु, कोठल्याही परीक्षेत उत्तीर्ण होण्यास ३३% गुणांची अट असते. येथेही तीच अट असावी. पक्षाचे चिन्ह वापरण्यास बंदी घालण्याची आवश्यकता वाटत नाही. उमेदवाराला स्वतःच्या ताकदीवर निवडणुक जिंकण्याची खात्री असेल तर तो (ती) अपक्ष म्हणुन निवडणुक लढवु शकतो (शकते). एकदा पक्षाची धुरा खांद्यावर घेतली की पक्षाचे नियम पाळलेच पाहिजेत. विचार करा शेतकरी जेंव्हा १२ बैल नांगराला जुंपतो तेंव्हा त्याची अपेक्षा सर्व बैलानी नांगर एकाच दिशेने ओढावा अशी असते. यात मला तरी चूक वाटत नाही. रांगेचे नियम न पाळल्यामुळे किती गोंधळ होतो हे आपणाला माहित आहेच.\nपक्षांतराला कायदेशीर मुभा असेल.\nपक्षांतराला बंदी असण्याची आवश्यकता नाहीच. फक्त त्याला शिस्त असावी. पक्षप्रवेश अथवा पक्षातुन बाहेर पडल्यास उमेदवाराने आपली विचारसरणीची नव्याने ओऴख करुन द्यावी. त्या करता कांही वेळ देणे गरजेचे आहे. ६ वर्षाचा काळ त्या करता योग्य वाटतो.\nज्या उमेदवाराला स्वत:ची तीनपेक्षा अधिक मुले असतील तो निवडणुकीस अपात्र असेल.\nमी तर म्हणेन उमेदवाराला दोनच किंवा कमी मुले असावीत. ही अट कायदा केल्या नंतर जास्त मुले झाली तरच लागू करावी.\nफौजदारी गुन्हे सिद्ध होण्याची संभावना\nहा वादग्रस्त मुद्दा आहे. त्यावर सर्वानी खूप विचार करण्याची गरज आहे.\nयेथे कोणत्या भाषेतील अर्थ अपेक्षित आहे\nमला वाटते आपण येथे मराठीत विचार मांडत आहोत.\nइतरही अनेक मुद्दे चर्चा करण्यायोग्य आहेत. सर्वानी आपले मुद्दे मांडले तर आपण भारतातील लोकशाहीला 'ती सम ती' बनवण्याचा मार्ग दाखवू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1921", "date_download": "2018-04-22T14:06:35Z", "digest": "sha1:JLYXQZR6IPKO74XZ6JFLN3UFBLSE6XRS", "length": 4373, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n31 ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’\nसरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारतर्फे येत्या 31 ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जाणार आहे. देशाची एकता, एकात्मता आणि सुरक्षा सक्षम करण्यासाठी आणि अबाधित राखण्याप्रती सरकारची वचनबद्धता अधोरेखित करण्याच्या दृष्टीने या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत सकाळी सात वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार पटेल यांना पुष्पांजली अर्पण करणार असून, त्यानंतर ते उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ देतील, आणि ‘रन फॉर युनिटी’ या धावण्याच्या स्पर्धेचा शुभारंभ करतील. या स्पर्धेत बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू, क्रिकेटपटू मिताली राज आणि हॉकीपटू सरदार सिंग सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.\nसर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधेही राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. रेल्वे मंत्रालयाने दिड हजार रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले असून, पोलाद, ऊर्जा, श्रम, पर्यटन तसेच गृहनिर्माण अशा मंत्रालयांनीही एकता दिनानिमित्त अनेक उपक्रम आयोजित केले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=36&t=295&p=532", "date_download": "2018-04-22T14:20:23Z", "digest": "sha1:3AVTCEJLMB4MQBWEZVKSX2GLQWGBIRI6", "length": 17647, "nlines": 163, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "एअर इंडिया च्या फ्लाईट पर्सरचा धिंगाणा .......दही भाता साठी. - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान स्पर्धा विभाग विविध स्पर्धा लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nएअर इंडिया च्या फ्लाईट पर्सरचा धिंगाणा .......दही भाता साठी.\nहि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा\nएअर इंडिया च्या फ्लाईट पर्सरचा धिंगाणा .......दही भाता साठी.\n[url][/url]गेल्या आठवड्यात घडलेली ही घटना आहे. टोरांटो अंतर राष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे बोईंग विमान नवी दिल्लीस जाण्यास सज्ज होते विमानात प्रवाशाना जाण्यासाठी जो सरकता जिना असतो तो पण लावण्यात आला होता. सर्व तय्यारी जवळ जवळ झाली होती. बोर्डिंग कक्षा मध्ये सर्व प्रवासी विमानात चढण्यासाठी वाट पाहत होतें. विमानतळावर उद्घोषणा झाली \" लवकरच टोरांटो-नवी दिल्ली एअर इंडिया चें विमान फ्लाईट १८८ सुटणार आहे व प्रवाशाना विनंती आहे कि सर्वांनी बोर्डिंग सुरु होताच प्रथम वृद्ध व नंतर मुले आणि अपंग व्यक्ती चढतील व त्या नंतर बाकी सर्वांनी आपापल्या सीट ग्रुप प्रमाणे विमानात बसून घ्यावे. धन्यवाद \"\nविमानातील सर्व कर्मचारी व विमानचालक त्याचे सहकारी सज्य होतें पण त्यातील एक कर्मचारी फ्लाईट पर्सर महादेवन ( नाव खोटे आहे ) ह्याची फक्त प्रतीक्षा होती. एकदाचा महादेवन आला तो थेट टोरांटो विमानतळ अधिकारी ह्यांच्या केबिन मध्ये गेला. इकडे बाकी सर्व कर्मचारी विमानात आपल्या कामावर लागले. महादेवन ने अधिकारयास सांगितले कि मला कर्ड-राईस ( दही-भात ) चें जेवण पाहिजे. त्यावर त्यांनी सांगितले कि अशी व्यवस्था आता करणे जमणार नाही, जर कां आपण आगाऊ सुचना दिली असती तर व्यवस्था झाली असती. तरी पण महादेवन आपला हेका सोडीना तेव्हां त्या अधिकाऱ्यांनी पदो पदी त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत होता. तरी हा प्राणी त्यांच्याशी हुज्जत घालीत राहिला.\nयां वेळे पर्यत सर्व प्रवासी स्थानापन्न झाले होतें. विमान चालक व त्याचे सहचालक विमानतळावरच्या टॉवर कडून मिळणाऱ्या सुचेनेची वाट पाहत होतें. इकडे महादेवन आपला हेका सोडीना तेव्हां सुरक्षा अधिकारीना पाचारण करण्यात आले . ही बातमी व फ्लाईट पर्सरचा आतताईपणा पाहून शेवटी विमान चालकांनी स्वतः समजावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ तो काहीं केल्या आपला हेका सोडीना व काहीही एकूण घेत नव्हता.\nइकडे कंट्रोल टॉवर कडून वारवंवार निघण्याच्या सुचना देण्यात येत होत्या पण महादेवाचा गोंधळ काही थाबत नव्हता. विमानस उड्डाण करण्यास उशीर होत होता आणि त्यां मुळे टोरांटो विमानतळावरच्या अनेक विमानांचे गमन आणि आगमन मध्ये बाधा येत होती. शेवटी विमानाच्या चालकांनी सूचना केली कि विमानाचे दरवाजे बंद करा व विमान महादेवन शिवाय उडेल. त्यांच्या हुकमा प्रमाणे विमानाचे दरवाजे बंद होत असताना महादेवन रागातच चढला. चालकांनी सिग्नल मिळताच विमानास गती दिली व विमानाने आकाशांत झेप घेतली. ह्या सर्व गोंधळात विमानास ३० ते ४० मिनिटे उशीर झाला. आपणास कल्पना नसते कि एवढ्या वेळात अश्या व्यस्थ विमानतळा वरून ३० ते ५० विमानांची उडाणे व उतरण्यास उशीर झाला तर त्यांचा पुढचा कार्यक्रम विस्कळीत होतो ह्याची महादेवानला जाण नव्हती असे नाही, तरी पण आपल्या हट्टा पुढे त्याला कोणाची पर्वा \nअसेच एकदा घडले होतें लॉस इंजीलास विमानतळावर, त्याचे कारण थोडे वेगळे होतें कारण त्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष क्लिंटन जबाबदार होतें.\" एअर फोर्स वन \" क्लिंटननां परदेशी जाण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले पण ते विमान १५ ते २० मिनिटे उशिरा सुटले. क्लिंटन ह्यांची केशभूषा करण्यास उशीर झाला व विमानाला पण काय गंमत आहे बघा क्लिंटन च्या केशभूषे साठी त्यांच्या विमानाला १५ मिनिटे उशीर झाला आणि त्या मुळे हजारो प्रवासी एकतर हवेत घिरट्या घालीत होतें, तर दुसरे जाण्यासाठी प्रतीक्षेत ताटकळत विमानतळावर बसून होतें किती ह्श्यास्प्द गोष्ट आहे नाही \nतर आपले महादेवन विमानात चढल्यानंतर सरळ कामावर रुजू न होता आपल्या सहकार्याशी वाद घालीत राहिला एवढेच नाही तर त्याने आपला युनिफार्म काढून चक्क \" लुंगी-सदरा \" असा पेहराव केला. त्याच्या वरच्या अधिकार्यांनी विचारले कि तु युनिफार्म कां घातले नाहीस तेव्हां हा म्हणाला हा तर माझा \" न्याशनल ड्रेस \" आहे. लुंगी-कुर्ता हा केव्हा पासुन भारताचा ड्रेस झाला तेव्हां हा म्हणाला हा तर माझा \" न्याशनल ड्रेस \" आहे. लुंगी-कुर्ता हा केव्हा पासुन भारताचा ड्रेस झाला तो कोणती अस्मिता जपत होता देव जाणे तो कोणती अस्मिता जपत होता देव जाणे बरे, इतक्या वरच त्याचे नाटक संपले नाही तर नोकरी च्या अटी प्रमाणे त्यासं फक्त ५ ते ६ तास झोप घेणे ची मुभा आहे तरी ह्या महाशयांनी चक्क ९ ते १० तास झोप काढली तेही पहिल्या वर्गाच्या सीटवर आणि आपल्या निर्धारित जागे यैवजी . तो त्यां दिवशी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता जसा झपाटलेला असतो तसा.\nसोळा तास नंतर विमान नवी दिल्लीस सुखरूप उतरले सर्व प्रवासी आणि कर्मचार्यानी सुटकेचा श्वास सोडला.\nही घटना अर्थातच एअर इंडिया च्या अधिकाऱ्याला रीतसर रिपोर्ट दिला. परंतु त्या नंतर कोणती पाऊले उचलली गेली व असे प्रकार पुन्हा होउ नये म्हणून काय उपाय योजना करण्यात आले आणि महादेवानला कोणती शिक्षा देण्यात आली ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे अद्याप अनुत्तरीतच आहेत. पत्रकारांनी ह्याचा पाठपुरावा करून सुद्धा एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी कोणताही गंध लागू दिला नाही. महादेवनचे लागे बंधे अगदी वर पर्यंत असल्यामुळे हें प्रकरण दाबण्यात आले का \nअशा प्रकाराने आपल्या देशाची बाहेरच्या जगात आपली काय प्रतिमा होईल असे तर नाही नां जर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आपल्या केश भूषे साठी १५ ते २० मिनिटे विमान खोळंबून ठेऊ शकतात तर आपले ग्रेट महादेवन साहेब \" दही भात \" या साठी कां नाही करू शकत असे तर नाही नां जर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आपल्या केश भूषे साठी १५ ते २० मिनिटे विमान खोळंबून ठेऊ शकतात तर आपले ग्रेट महादेवन साहेब \" दही भात \" या साठी कां नाही करू शकत \nमा. ना . बासरकर.\nस्यान होजे , क्यालीफोर्निया .\nRe: एअर इंडिया च्या फ्लाईट पर्सरचा धिंगाणा .......दही भाता स\nकृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे\nमराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर\nReturn to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/raj-thackarey-on-hawkers-272886.html", "date_download": "2018-04-22T14:40:16Z", "digest": "sha1:I5P453ZOKTWDNTVADYCPEOIYX7FZLCR4", "length": 9456, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'फेरीवाल्यांकडून 2 हजार कोटींची हफ्तेवसुली'", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n'फेरीवाल्यांकडून 2 हजार कोटींची हफ्तेवसुली'\n'फेरीवाल्यांकडून 2 हजार कोटींची हफ्तेवसुली'\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\n'युती व्हावी ही आमची इच्छा'\n'सर्वच बलात्काऱ्यांना फाशी झाली पाहिजे'\nजव्हारमध्ये आखाती सणाचा उत्साह\nऔरंगाबाद पालिकेनं हाॅलमध्ये साठवला कचरा\nहे पहा मॅक्स भाईच्या वाढदिवसाचं बॅनर\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1924", "date_download": "2018-04-22T14:15:54Z", "digest": "sha1:LI7M6UE7QRRO4W3IVMUJLJRAZ3SNVYU4", "length": 4225, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nनौदल कमांडर परिषदेचा आज समारोप\nनवी दिल्लीत चार दिवस चाललेल्या नौदल कमांडर परिषदेचा आज समारोप झाला. गेल्या सहा महिन्यात नौदलाने हाती घेतलेल्या महत्वपूर्ण परिचालनांचा, परिक्षणांचा आणि प्रशासकीय उपक्रमांचा आढावा या परिषदेत घेण्यात आला.\nपरिषदेदरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी नौदल कमांडर्सशी संवाद साधला तसेच नौदलाचे आधुनिकीकरण, पायाभूत सुविधाविषयक प्रगती आणि सुसज्जतेचा आढावा घेतला. सध्या 34 युद्धनौकांची बांधणी सुरु असून, त्या पूर्णपणे स्वदेशी बांधणीच्या असल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ‘मलबार-17’ हा युद्ध सराव यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी नौदलाचे विशेष अभिनंदन केले.\nनौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा या परिषदेच्या अध्यक्ष स्थानी होते. देशातील सध्याच्या सागरी सुरक्षेचा आढावा घेतांनाच त्यांनी समुद्रात आणि किनारी भागात अधिक सज्जता आवश्यक असल्याचे नमुद केले. परिषदेत सहभागी कमांडर्सना भारतीय लष्कर प्रमुख तसेच वायुसेना प्रमुखांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनीही या परिषदेत सहभागी कमांडर्सशी संवाद साधला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/daily-rashifal-116110200023_1.html", "date_download": "2018-04-22T14:20:54Z", "digest": "sha1:QCSW7TTND2PSUXI2R4BUAAQSJFXGQC5H", "length": 10913, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दैनिक राशीफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : धन- संपत्ती मिळण्याची शक्यता. घरचं वातावरण सुखद राहील. लाभाचे सौदे होण्याचे योग. धार्मिक यात्रा घडू शकते.\nवृषभ : जवळच्या एखाद्या व्यक्तिच्या आरोग्याची काळजी राहु शकते. मनोरंजनामध्ये पैसा खर्च होईल. आत्मविश्वासात कमी येईल. लापरवाही हानीकारक सिद्ध होईल.\nमिथुन : घराची समस्या सुटण्याच्या योग. घूमण्या फिरण्यात व्यय होईल. नोकरीत हालत सुधरतील. साचलेले धन वापस मिळेल. आरोग्य उत्तम राहील.\nकर्क : मित्र आणि जवलच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवू नये. मेहनतीचं पूर्ण फळ आज मिळू शकणार नाही. वेळ साधून घ्या.\nसिंह : मनात असलेले काम पूर्ण होतील. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील पण त्याच बरोबर आय पण वाढेल.\nकन्या : सामाजिक सीमा वाढेल. व्यवसायाचे स्वरूप पण वाढेल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. कष्टाळू कामांपासून लांबचं रहा.\nतूळ : व्यवसायात विचाराप्रमाणे फळ मिळतील. धन- संपत्तीच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील.\nवृश्चिक : धार्मिक कामांमध्ये वेळेचं लक्ष ठेवा. जोडीदार जवळ असल्याने संबंध मधुर होतील. हवी वाटते अशी प्रत्येक गोष्ट शक्य होणे अशक्य असते.\nधनु : साचलेला पैसा मिळेल. व्यवसाय सुरळीत चालेल. नवीन योजनांना वाव मिळेल. ज्याच्या लाभ भविष्यात मिळेल. काम करण्याची क्षमता वाढेल.\nमकर : व्यवसायाच्या समस्यांना आपणचं आपल्या बुद्धि लढऊन दूर करू शकतो. आपल्याला प्रत्यनांनी स्थिती अनुकूल राहील. धैंर्य ठेवावे.\nकुंभ : जोडीदाराबरोबर संबंध प्रगाढ होतील. कामात यशसाठी प्रयत्नात रहा. व्यवसायात विस्तार होईल. हीच वेळ साधण्यासारखी आहे.\nमीन : काही दिवसांपासून साचलेली कामं आज पूर्ण होतील. महत्वाकांक्षा वाढतील. घरात सुखद वातावरण राहील.\nजन्मवारावरुन ओळखा तुमचा स्वभाव\nयावर अधिक वाचा :\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1926", "date_download": "2018-04-22T14:26:11Z", "digest": "sha1:M6XHTHX4NGEYJWVUK7LFFAOE2MZI26MZ", "length": 3798, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nरासायनिक, जैविक, किरणोत्सारी आणि आण्विक आपत्‍कालीन स्थितीशी मुकाबला करण्यासाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप\nराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित रासायनिक, जैविक, किरणोत्सारी आणि आण्विक आपत्‍कालीन स्थितीशी मुकाबला करण्यासाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज समारोप झाला. आपत्कालीन स्थिती तातडीने करायच्या उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.\nपाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमांतर्गत, संसद भवन संकुलातील 40 सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाची आवश्यकता अधोरेखित करत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य डी.एन.शर्मा यांनी नियोजन, सज्जता आणि प्रभावी प्रतिसादावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले.\nप्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेला हा 18वा प्रशिक्षण कार्यक्रम होता. अशा प्रकारच्या कार्यक्रमांतर्गत, आतापर्यंत 800 पेक्षा जास्त सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/blog-on-kashmir-issue-farooq-abdullah-statement-265675.html", "date_download": "2018-04-22T14:32:33Z", "digest": "sha1:EVGBAUSSS2JLANPTWNDLYOPDKPVEEGW5", "length": 14771, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बोलण्याने होत आहे रे...", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबोलण्याने होत आहे रे...\nसीमेवर शहीद होणाऱ्या जवानांची संख्या दिवसागणिक वाढत चाललीय. एखादी भूमिका सोयीस्कर आहे म्हणून तिच्यासाठी काय किंमत चुकवावी लागतेय याचा विचार आपण कधी करणार\n'चीनशी चर्चेला तयार आहात, मग पाकिस्तानशी का नाही', असं स्पष्ट मत फारुख अब्दुल्लांनी आज व्यक्त केलं. एका अर्थानं ते योग्य आहे. कुठलाही प्रश्न सोडवायचा, तर चर्चा करावीच लागते. आपण ती याआधी केली नाही, असं नाही. पण त्यात सतत खंड पडतो. मोठा दहशतवादी हल्ला होतो, आणि आपण चर्चा स्थगित करतो. पण त्यानं साध्य काय होतं', असं स्पष्ट मत फारुख अब्दुल्लांनी आज व्यक्त केलं. एका अर्थानं ते योग्य आहे. कुठलाही प्रश्न सोडवायचा, तर चर्चा करावीच लागते. आपण ती याआधी केली नाही, असं नाही. पण त्यात सतत खंड पडतो. मोठा दहशतवादी हल्ला होतो, आणि आपण चर्चा स्थगित करतो. पण त्यानं साध्य काय होतं उलट, पाकिस्तानला युक्तिवाद करायला खाद्यच मिळतं. की बघा, आम्ही तर बोलत होतो, भारतालाच बोलायचं नाहीय.\nदुसरा मुद्दा असा की चर्चा न करून तरी असं काय हाती लागतंय फक्त इगो सुखावतो. पण सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांची संख्या दिवसागणिक वाढत चाललीय. एखादी भूमिका सोयीस्कर आहे म्हणून तिच्यासाठी काय किंमत चुकवावी लागतेय याचा विचार आपण कधी करणार फक्त इगो सुखावतो. पण सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांची संख्या दिवसागणिक वाढत चाललीय. एखादी भूमिका सोयीस्कर आहे म्हणून तिच्यासाठी काय किंमत चुकवावी लागतेय याचा विचार आपण कधी करणार ताठ आणि वास्तववादी यामध्ये नेहमीच पहिला पर्याय निवडायचा नसतो. त्यानं ताठपणाही बोथट होण्याची शक्यता असते.\nआपल्याला हे कायमचं मान्य करायला हवं की काश्मीर प्रश्नात (आपल्याला पटली नाही तरीही) पाकिस्तानचीही बाजू आहे. ती गृहीत धरूनच पुढे जावं लागणार आहे. हुरियतशी मोदी सरकार बोलत नाहीय. भूमिका म्हणून ती ऐकायला चांगली वाटत असेल. पण हुरियतचं अस्तित्व नाकारून कसं चालेल त्यांच्याशी न बोलून त्यांना आपलं सरकार अकारण मोठं करतंय. चर्चेत बसू द्या की, शेवटी निर्णय घेणं आपल्या हातात आहेच. मेहबूबा मुफ्तींशी युती करणं शक्य असेल तर हुरियतशी चर्चा करणं म्हणजे देशद्रोह नाही, हे मान्य व्हायला हवं. हुरियतवर बंदी घालून किंवा पाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करा ही मागणी अमेरिकेकडे वारंवार करून हाती काही लागणार आहे का\nभारत-पाक संबंधांमध्ये अपरिपक्वता हा स्थायी भाव राहिलेला आहे. चर्चा स्थगित करणं, मिळेल त्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकचं गुऱ्हाळ लावणे, अमेरिकेशी चर्चा करताना सतत पाकचा मुद्दा काढणे... आंतरराष्ट्रीय राजकारणात यामुळे भारताच्या प्रतिमेस मदत होत नाही. हेही लक्षात घ्यायला हवं की...इतर देशांना आपल्या वादात तेवढा रस नाही. एकीकडे म्हणायचं की तिसऱ्या देशानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू नये, आणि दुसरीकडे जागतिक व्यासपीठावर पाकबद्दल गळा काढायचा. भारत इतर मुद्द्यांवरही बोलू शकतो, हेही जगाला जाणवायला हवं.\nभारताचं सार्वभौमत्व अबाधित रहायला हवं, यात दुमत नाही. पण सीमेवर रोज एक ते दोन जवानांचा जीव जात असेल, तर भूमिकेत बदल करण्यात कसलाही कमीपणा नाही, हे सरकारनं जनतेला पटवून दिलं पाहिजे. सतत 'हीरो'ची भूमिका घेणं कुणालाच परवडणार नाहीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nतिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार\nरणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का \nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/sachin-sawant-on-fadanvis-goverment-273580.html", "date_download": "2018-04-22T14:29:55Z", "digest": "sha1:LLT7EZPASDPTFMAD73AQPY2MPL5KXGKM", "length": 12038, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्रातही विकास वेडा झाला-सचिन सावंत", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n03 नोव्हेंबर : राज्य सरकारच्या जाहिरातीत बँकॉकच्या रस्त्याचा फोटो दर्शवला गेला असल्याने गुजरात, मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही विकास वेडा झाला आहे. अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीये.\nराज्य सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सरकारकडून कोट्यवधी रूपयांच्या जाहिराती सुरू आहेत. 'मी लाभार्थी, होय हे माझं सरकार' अशा टॅगलाईन वापरून या जाहिराती सुरू आहेत. मंत्रालयाच्या तळमजल्यावर लावलेल्या अशाच एका जाहिरातीत चक्क बँकॉकमधील फोटो वापरण्यात आला आहे. राज्यातील रस्त्यांची दुरावस्था पाहता, जाहिरातीमधील रस्ता महाराष्ट्रात कुठे दिसत नाही. त्यामुळे बँकॉकच महाराष्ट्रात आले आहे, असे सांगायला हे फसवणीस सरकार कमी करणार नाही असा टोलाही सावंत यांनी लगावला.\nविकासकामांना कात्री लावून न केलेल्या कामांच्या जाहिरातीवर सरकार कोट्यवधी रूपयांचा खर्च करित आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांना कोट्यवधींची कंत्राटे दिली जात आहेत. राज्य कर्जाच्या ओझ्याखाली बदलेले असताना अशा त-हेची उधळपट्टी संतापजनक आहे. सरकारची विश्वासार्हताच लयास गेली असल्यानं कितीही मार्केटींग, जाहिरातबाजी करून अतिरंजीत चित्र उभं केलं तरी जनतेचा विश्वास या टेलीब्रँड सरकारवर बसणार नाही असंही सावंत म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: sachin sawantकाँग्रेसभाजपसचिन सावंत\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/928", "date_download": "2018-04-22T14:18:48Z", "digest": "sha1:HPACR7QKSVBBYPORQTLO7XJWHMC4VJVY", "length": 5070, "nlines": 58, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आदित्यचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआदित्यचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम\nप्रिय हिंदुस्थानी रागदारी संगीत हिंदुस्थानी रागदारी संगीत सदस्यहो\nआदित्यचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम दि.२७ डिसें. ला संध्याकाळी ७ वा. N C P A ने Little Theater मध्ये आयोजित केला आहे. आपणा सर्वांना हार्दिक निमंत्रण.\nविसोबा खेचर [21 Dec 2007 रोजी 20:26 वा.]\nआदित्यचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम दि.२७ डिसें. ला संध्याकाळी ७ वा. N C P A ने Little Theater मध्ये आयोजित केला आहे. आपणा सर्वांना हार्दिक निमंत्रण.\nचि. आदित्यला कार्यक्रमाकरता अनेकानेक शुभेच्छा सवड मिळाल्यास कार्यक्रमाला यायची इच्छा आहे...\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nहा आदित्य कोण हे इथल्या सगळ्यांना बहुधा माहिती असेल. मला मात्र तो कोण हे अजिबात माहिती नाही. अर्थात इथे अमेरिकेमध्ये बसून् ते कळालेच पाहिजे असा काही आग्रह नाही.\nइथल्या लेखात पूर्ण तपशील असावा असे सुचवावेसे वाटले म्हणून प्रतिसाद देत आहे.\nमोहन खाण्डवे [22 Dec 2007 रोजी 13:24 वा.]\nसर्वप्रथम त्रोटक बातमी करता क्षमस्व. आदित्य माझा मुलगा. त्याच्या वेबसाइट बद्दल ( www.adityakhandwe.com) या समूदायातच माहिती दिली होती व त्याला प्रतीसादही बराच आला. आदित्यचा कार्यक्रम मुंबइ-ठाण्यात असल्यास कळवावे अशी सुचना होती. उत्साहाच्या भरात त्रोटक माहिती दिल्या गेली.\nतुम्ही आणि श्री. देव यांनी दिलेल्या माहितीवरून आदित्य हा होतकरू गायक आहे हे कळाले. त्यास माझ्यावतीने शुभेच्छा. आपल्या गुरुंची परंपरा तो यशस्वीपणे चालवू दे. तात्या इथले दर्दी आहेत. त्यांच्याकडून पावती मिळाली आहे त्यामुळे त्याला उज्वल यश नक्की आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://swapna-sapre.blogspot.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2018-04-22T14:30:58Z", "digest": "sha1:QW2ZBIEVHQTKDFHJ4EKW6OXUYFYWNMB5", "length": 7469, "nlines": 52, "source_domain": "swapna-sapre.blogspot.com", "title": "थोडस हटके !!!!!: क.......क........ .कंटेनर चा", "raw_content": "\nमाझ्याबद्दल वाचू नये असे\nकायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून \"जरा हटके\" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते \nआयात निर्यात क्षेत्रातली बाराखडी चालू करतीयेआता तुम्ही म्हणाल हि पहिली -दुसरीच्या वर्गाचा तास गेह्तीये काआता तुम्ही म्हणाल हि पहिली -दुसरीच्या वर्गाचा तास गेह्तीये कापण ही सगळी क्षेत्रच अशी आहेत की बाराखडी पासून शिकावच लागतंपण ही सगळी क्षेत्रच अशी आहेत की बाराखडी पासून शिकावच लागतंत्या शिवाय पुढे जाताच येत नाही त्या शिवाय पुढे जाताच येत नाही एम एस ची चित्रा च्या अपघात नंतर तुम्ही या कंटेनर गोष्टीशी परिचयाचे असालच.\nआता कंटेनर म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एक आयताकृती डब्बातो असा असतो .....\nसाधारण १७८० च्या आस-पास याची सुरुवात झाली. प्रामुख्याने याचा उपयोग कोळसा वाहून नेण्यासाठी केला जायचा.आणि तो ही नदी किंवा तलावातयासाठी loose boxes वापरले जायचे.१८३० मध्ये छोटे कंटेनर वापरले जायचे.आताच्या तुलनेत हे कंटेनर खूपच छोटे होते.१८४० मध्ये लाकडी आणि लोखंडी कंटेनर वापरले जायचे.\n१९०० च्या सुमारास चाहु बाजूनी बंद कंटेनर ची संकल्पना आली.१९२० मध्ये ५ ते १० फुटी कंटेनर यु के मध्ये रेलवे मध्ये वापरले गेले.\n१९५५ मध्ये व्यावसायिक आणि ट्रक कंपनीचा मालक malcolm Mclean ने keith Tantlinger या अभियान्त्यासोबत अत्याधुनिक कंटेनर तयार केला.जो पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगा होता.त्यात मोठे आव्हान होते की त्याला बोटीवर चढवता येण्यासाठी आणि बोटीवर हलू नये यासाठी काहीतरी सुविधा हवी.त्यातून ८ फुट उंच,८ फुट रुंद आणि १० फुट लांब असा कंटेनर २५ एम एम च्या स्टील मधून तयार केला गेला.कंटेनर च्या चारी बाजूला twist lock बसवण्यात आले होते.जेणेकरून कंटेनर सोप्या पद्धतीने करेन च्या सहाय्याने हलवता येईल.इथून खरी आंतराष्ट्रीय पातळीवर सुरुवात झाली.\nदुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने हे कंटेनर सैनिकांचे समान वाहून नेण्यासाठी केला (आता दुसरे महायुद्ध कधी झाले हा प्रश्न विचारू नका)\nकोरियन युद्धाच्या वेळेस शस्त्रास्त्रे तसेच इतर संवेदनशील गोष्टी वाहून नेण्यासाठी केला गेला.पण लाकडी कंटेनर ची मोड तोड आणि चोरी होणे यामुळे आर्मी ने स्टील च्या कंटेनर ची गरज आहे हे लक्षात आणून दिले आणि तेव्हापासून हे कंटेनर चे बाळ सुधारत गेले.\nआता हे कंटेनर २० फुट,४० फुट,४५ फुट,४८ फुट आणि ५३ फुट या आकारामध्ये उपलब्ध आहेत.\nभारतात ७५% कंटेनर मार्फत होणारी आयात-निर्यात ही जे एन पी टी आणि चेन्नई वरून होते\nमग विचार करा जे एन पी टी मध्यंतरी अपघातामुळे बंद होते तेव्हा केवढे नुकसान झाले असेल\nहे कंटेनर वाहून नेणारी वेगळी जहाजे पण आहेत.त्यांना containerized ships म्हणतात.त्याची एक झलक पाहू....\nआता कंटेनर चे प्रकार पुढच्या भागात...........\nम बोले तो \"मराठी\"\nअभिमान आहे मला मराठी असल्याचा\nप्रकार कंटेनर चे .........भाग ३\nप्रकार कंटेनर चे ...........भाग २\nप्रकार कंटेनर चे ....भाग १\nविद्येच्या देवतेला वंदन करून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1651893/ishaan-khatter-and-janhvi-kapoor-dhadak-shooting-kolkata-diaries-are-making-fans-excited/", "date_download": "2018-04-22T14:32:41Z", "digest": "sha1:B2SGO7J5GJ4TKE5NIMDDLINVR5SAYJRJ", "length": 7308, "nlines": 176, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Ishaan Khatter and Janhvi Kapoor Dhadak shooting Kolkata diaries are making fans excited | जान्हवी- इशानची कोलकात्यात ‘धडक’ | Loksatta", "raw_content": "\n ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला\nआणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम\n‘ऑनलाइन’ सापळ्यात आमदारांचीही फसवणूक\nएकाच तक्रारीसाठी दोनदा शिक्षा\nजान्हवी- इशानची कोलकात्यात ‘धडक’\nजान्हवी- इशानची कोलकात्यात ‘धडक’\nजान्हवी कपूर आणि इशान खत्तरच्या आगामी 'धडक' या चित्रपटाची शूटिंग सध्या कोलकातामध्ये सुरू आहे. या शूटिंगदरम्यानचे फोटो दिग्दर्शक शशांक खैतान ट्विटरच्या माधम्यातून शेअर करत आहेत.\nव्हिक्टोरिया मेमोरियल येथे शूटिंगदरम्यानचा फोटो\n'धडक' हा नागराज मंजुळेंचा सुपरहिट मराठी चित्रपट 'सैराट'चा रिमेक आहे. चित्रपटाच्या पहिल्या सत्राचं शूटिंग मुंबईमध्ये पार पडलं. त्यानंतर आता दुसऱ्या सत्राचं शूटिंग कोलकातामध्ये सुरू आहे.\n'धडक' हा जान्हवी कपूरचा पहिला चित्रपट आहे.\n२० जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\n ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला\nआणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम\nआयपीएलमध्ये लेगस्पिन गोलंदाजांची कामगिरी लक्षवेधक\nविजयी लय कायम राखण्याचे मुंबईपुढे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/37?page=12", "date_download": "2018-04-22T14:08:14Z", "digest": "sha1:UTYQEO75DEGTBKWHTE7NDM2HRILOIMDQ", "length": 8338, "nlines": 198, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संदर्भ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण २ - नाडी ज्योतिष आणि फलज्योतिष\nज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण १- फलज्योतिष:- एक प्राथमिक चिकित्सक दृष्टीकोण\nफलज्योतिष:- एक प्राथमिक चिकित्सक दृष्टीकोण\nफलज्योतिषातला वैज्ञानिक मुलामा असलेला भाग लोकांच्यासमोर आला की मती कुंठीत होते. म्हणूनच हा विषय समजून घेण्यास सुलभ व्हावे यासाठी आपण चार टप्प्यात त्याची चिकित्सा करू.\nज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) ......\nज्योतिषाकडे जाण्यापुर्वीचा भाग २ सुरु करत आहोत.\nगेल्या शतकांतील अमेरिकन घरे - २\nगेल्या शतकांतील अमेरिकन घरे\nज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) प्रकरण ५ - फलज्योतिष शास्त्र , प्रवाद ,समजुती\n४७) फलज्योतिष हे शास्त्र आहे काय\nज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) प्रकरण ४ फलज्योतिषाच्या विविध पद्धती\n३८) मेदिनीय ज्योतिष काय प्रकार आहे\nडेटाबेस म्हणजे काय रे भाऊ\nरिलेशनल डेटाबेस असे म्हटले की दचकुन मागे फिरणा-यांची संख्या खूप आहे.\nदीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती\nज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) २] काही सामान्य शंका\nhttp://mr.upakram.org/node/777 हे नवीन वाचकांनी प्रथम वाचावे. आता भाग १ मधिल \"काही सामान्य शंका \"पुढील प्रकरण. फलज्योतिष हा विषय हा तसा अघळपघळ आहे. काही मुद्द्यांची पुनरावृत्ती आढळल्यास ती काही वाचकांची सोय आहे असे मी मानतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/municipal-engineer-not-responsible-road-pit-14044", "date_download": "2018-04-22T14:47:53Z", "digest": "sha1:MRJYVXUW7VFUNUUHOLFIKHW4UTWYPUNJ", "length": 13552, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal engineer not responsible on road pit खड्ड्यांना पालिका अभियंते जबाबदार नसल्याचा दावा | eSakal", "raw_content": "\nखड्ड्यांना पालिका अभियंते जबाबदार नसल्याचा दावा\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nमुंबई - शहर-उपनगरांतील खड्ड्यांमुळे मुंबईतील नागरिक हैराण झाले असले तरी त्याला मुंबई महापालिकेचे अभियंते जबाबदार नाहीत, असा दावा शुक्रवारी पालिकेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. राजकीय पक्ष आणि प्रसिद्धिमाध्यमांकडून अकारण अभियंत्यांवर दबाव टाकला जात आहे, असेही सांगण्यात आले.\nमुंबई - शहर-उपनगरांतील खड्ड्यांमुळे मुंबईतील नागरिक हैराण झाले असले तरी त्याला मुंबई महापालिकेचे अभियंते जबाबदार नाहीत, असा दावा शुक्रवारी पालिकेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. राजकीय पक्ष आणि प्रसिद्धिमाध्यमांकडून अकारण अभियंत्यांवर दबाव टाकला जात आहे, असेही सांगण्यात आले.\nरस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामासाठी महापालिका आणि अभियंते रात्रंदिवस युद्धपातळीवर मेहनत करत आहेत. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका. त्यामुळे त्यांच्यावर अधिक ताण पडत आहे, असे पालिकेच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. खड्ड्यांमुळे झालेल्या रस्त्यांच्या दुर्दशेची दखल घेऊन न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. शंतनू केमकर आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. महापालिकेचे अभियंते खड्डे बुजवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत, मात्र प्रसिद्धिमाध्यमांकडून हा मुद्दा जास्तच अधोरेखित केला जात आहे, असे पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयात सांगितले.\nकाही दिवसांपूर्वी मनसेच्या नगरसेवकांनी एका अभियंत्याला खड्ड्यात उभे केले होते. \"या खड्ड्यांना मीच जबाबदार आहे' असा फलकही त्यांच्या हातात देण्यात आला होता. या वागणुकीबाबत वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली. पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत काय केले, याचा तपशील मंगळवारी न्यायालयात देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. काही दिवसांपूर्वी जे. जे. उड्डाणपुलाजवळ अपघात झालेल्या दुचाकीस्वाराचा उल्लेखही सुनावणीत झाला. मात्र संबंधित परिसर महापालिकेच्या हद्दीत नाही, अन्य यंत्रणेच्या अखत्यारित आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.\nकाही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी खड्ड्यांमुळे पाठीचा त्रास सुरू झाला, अशी टिप्पणी केली होती. मात्र, अनेकदा काही जुन्या गाड्यांतील सस्पेन्शन सदोष असते, अशा वेळी गाड्यांना रस्त्यांवर धक्का बसत असल्याने त्रास होऊ शकतो, असा खुलासा पालिकेच्या वतीने वकील साखरे यांनी केला.\nलग्नाच्या मांडवातून थेट श्रमदानास..\nसांगली - जिल्ह्यातील वांगी गावचे सुपुत्र विशाल मधुकर सुतार यांचा लिंब गावातील माया हिच्याशी आज साडेबाराच्या मुहूर्तावर विवाह झाला. विशाल हा...\nबोर्डी- मोफत वैद्यकीय शिबीरात 200 रुग्णांची तपासणी\nबोर्डी- बोर्डी महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि नवी मुंबई येथील डॉ. जी.डी. पोळ फाउंडेशन संचलीत वाय.एम.टी.आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि...\nखासदार सुप्रिया यांची सुळे उंड्री गावास भेट\nउंड्री - समाविष्ट गावातील समस्या सोडविण्या करिता पुणे महानगर पालिकेत निवडून आलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांपैकी ८ नगरसेवकांची निवड केली...\nछोट्या शहरांत नाट्यगृहे हवीतच\nलातूर - ‘महाराष्ट्र हा संगीतवेडा, तसा नाटकवेडाही आहे; पण आवश्‍यक सुविधा असलेले नाट्यगृह नसल्याने सांस्कृतिक चळवळ तीथपर्यंत पोचत नाही. म्हणून अशी...\nराडारोडा व कचरा हटवण्याची मनसेची मागणी\nपुणे (औंध) - पुणे मुंबई महामार्गावरील वाकडेवाडी येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोरील पदपथाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने पदपथाच्या कामाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/traffic-control-because-road-divider-29068", "date_download": "2018-04-22T14:42:16Z", "digest": "sha1:HGGI6QZNAVA3ZSPSNW5CBKHXALPD2AJF", "length": 11913, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "traffic control because of road divider दुभाजकामुळे वाहतूक सुरळीत होणार | eSakal", "raw_content": "\nदुभाजकामुळे वाहतूक सुरळीत होणार\nरविवार, 5 फेब्रुवारी 2017\nकोथरूड - आशिष गार्डन चौकामध्ये रस्ता दुभाजकाचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या चौकात वाहतुकीची समस्या भेडसावत होती. काही महिन्यांपूर्वी स्थानिक नागरिकांनी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले होते.\nआशिष गार्डन चौकाच्या परिसरात महेश विद्यालय, परांजपे विद्यालय, सिटी इंटरनॅशनल, अकलूज विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यामुळे चौकात अनेक छोटे-मोठे अपघात होतात. या घटना टळण्यासाठी रस्ता दुभाजक व सिग्नलची आवश्‍यकता होती. सध्या दुभाजकाचे काम पूर्ण होत असून, सिग्नलचेही काम लवकरच सुरू होणार आहे.\nकोथरूड - आशिष गार्डन चौकामध्ये रस्ता दुभाजकाचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या चौकात वाहतुकीची समस्या भेडसावत होती. काही महिन्यांपूर्वी स्थानिक नागरिकांनी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले होते.\nआशिष गार्डन चौकाच्या परिसरात महेश विद्यालय, परांजपे विद्यालय, सिटी इंटरनॅशनल, अकलूज विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यामुळे चौकात अनेक छोटे-मोठे अपघात होतात. या घटना टळण्यासाठी रस्ता दुभाजक व सिग्नलची आवश्‍यकता होती. सध्या दुभाजकाचे काम पूर्ण होत असून, सिग्नलचेही काम लवकरच सुरू होणार आहे.\n\"चौकाच्या आजूबाजूला कुमार परिसर, महात्मा सोसायटी, सृष्टी सोसायट्या असल्याने या परिसरात सतत वाहतूक कोंडी होत होती. या कोंडीवरती सिग्नल व दुभाजक करणे हा एकमेव उपाय असल्याने त्याची आवश्‍यकता होती. दुभाजकाने वाहतूक कोंडी कमी होईल,'' असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.\nमेहुणबारे रस्त्यावर दुचाकी जळून खाक\nमेहुणबारे (चाळीसगाव) - चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दुचाकी जळून खाक झाली. मेहुणबारे येथील गिरणा...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\nराष्ट्रीय महामार्गावरील अपुर्ण कामांचे अपघाताला निमंत्रण\nतिसगाव (नगर) - राष्ट्रीय महामार्गावरील तिसगाव (नगर) मधील रस्त्यातील दुभाजकाच्या अपुर्ण कामामुळे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. कल्याण...\nअवसरी-पेठ घाट मृत्यूचा सापळा (व्हिडिओ)\nएक किलोमीटर घाट रस्त्यावर संरक्षण कठडे नसल्याने धोका मंचर (पुणे): खेड ते सिन्नर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे झालेले आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी पेठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://learn-modi-script.blogspot.com/2017/03/modi-in-todays-world-cover.html", "date_download": "2018-04-22T14:06:59Z", "digest": "sha1:5LDID46SUCAJDAO36QSZ5RKUXT3DQ6LN", "length": 2939, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात... | Learn Modi Script", "raw_content": "\nबुधवार, २२ मार्च, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ३:१२ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मुखपृष्ठ, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=7&t=74&p=136", "date_download": "2018-04-22T14:20:39Z", "digest": "sha1:GVJ3BIX36TR3IFIAIRKSCFOHN35LN2OL", "length": 5653, "nlines": 158, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "मराठी कॉर्नर - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान General सल्ले, अभिप्राय, सुचना\nइथे केवळ सल्ले, अभिप्राय, सुचना कळवाव्यात. \"मराठी कॊर्नर\" टिम याचा आवश्य विचार करतील.\nमराठी कॉर्नर बद्द्ल मोगरा फुललावर पोस्ट टाकली आहे.\nखालच्या लिंकवर क्लिक केल्यास पोस्ट पहाता येईल.\n खरच खूपच सुंदर लिहिले आहे तुम्ही\nमराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर\nReturn to “सल्ले, अभिप्राय, सुचना”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://dimag-kharab.blogspot.com/2011_09_01_archive.html", "date_download": "2018-04-22T13:59:02Z", "digest": "sha1:PR4K4U7P3M7NZFYRLT6IXZDWWEIV5SJX", "length": 20259, "nlines": 73, "source_domain": "dimag-kharab.blogspot.com", "title": "माझ्या गजाल्या: September 2011", "raw_content": "\nटीप: खालील कथेतील पात्रं व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी अथवा व्यक्तीशी अथवा कुणाच्या वर्तनाशी यात कमालीचे साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.\nआज पुन्हा तो अजून एका ठिकाणी नकार ऐकून आला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या प्रोजेक्टबद्दलच्या कल्पना 'अतिशयोक्ती' या नावाखाली हाणून पाडल्या गेल्या होत्या. सगळ्याच कंपन्या \"Over Qualified for job\" असे ठणकावून सांगून आपल्या तोंडाला पाने का पुसतात हे त्याला अजून हि कळले नव्हते. आत्ता तो देखील \"ह्यांना आपली कदर नाही, आपली कदर करणारा कुणीतरी भेटेल\" अशी दरवेळी स्वतःची समजूत करून तो कंटाळला होता. पण आपल्याला पारखण्यात लोकं नक्की कुठे चुकतात हे मात्र त्याला कळत नव्हते.\nतसा लहानपणापासूनच तो चिकित्सक होता. अर्थात चिकित्सकपणा त्याच्या रक्तातच होता. त्याचे नाव चिंतन ज्ञानसागर. त्यांचे खरे आडनाव तसे कुणालाच माहीत नव्हते. फार पूर्वी त्यांच्या पूर्वजांनी कुणा राजा/बादशहाच्या दरबारी वेदशास्त्राच्या गाढ अभ्यासाने म्हणा, लेखणीच्या तलवारी चालवून किंवा देशोदेशीच्या विद्वानांना वाद-विवाद स्पर्धेत हरवून ज्ञानसागर हे आडनाव पदरात पाडून घेतले असावे आणि पुढच्या पिढीत सगळी पोरं बापाच्या वळणावर गेली असल्याने सहाजिकच आडनावाला साजेशी कामगिरी प्रत्येक पिढीच्या हस्ते घडली होती. घर-गृहस्थी, संसार ह्या इतर दुय्यम गोष्टीत घरातील स्त्रियांनी लक्ष घातल्यामुळे आजवर घराण्याचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरु होते.या घराण्यातल्या कर्त्या पुरुषांनीदेखील आयुष्यभर अर्थार्जनापेक्षा कायम ज्ञानार्जनावरच भर दिला. पुस्तके, ज्ञान, शोधनिबंध यांच्या सदैव संपर्कात रहाता यावे म्हणून बहुतेकांनी शिक्षकी पेशा पत्कारला होता.\nचिंतनच्या बाबतीत मात्र आपल्या मुलाने इतके ज्ञान मिळवलेच आहे तर त्याचा उपयोग अर्थाजनासाठी तरी करून घ्यावा असे त्याच्या आईचे ठोस मत होते. त्याने नोकरी धंद्यात यश मिळवून इतर मुलांप्रमाणे चार पैसे गाठीशी बांधावे, त्यातून ऐहिक सुखे अनुभवावी असे तिला वाटे. ती त्यासाठी कायम प्रयत्नात देखील असे. ह्याच कारणासाठी स्वतः फोन/SMS करून तिने मध्यंतरी लेकाला \"कौन बनेगा करोडपती\"मध्ये देखील पाठवले होते जेणेकरून तिथे करोड नाहीतर निदान काही लाख तरी पदरात पडतील आणि त्याला कामधंदा लागेपर्यंत तरी घरखर्चाचा प्रश्न सुटेल. पण चिंतनला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर चार पर्यायामधून बघून सांगणे म्हणजे आपल्या ज्ञानाचा अपमान वाटे. त्याच्या मते अशी पर्याय बघून उत्तर देणे म्हणजे परीक्षेत कॉपी करण्यासारखे होते. तरीदेखील घरून मारूनमुटकून KBCमध्ये भाग घेण्यासाठी पाठवलेला चिंतन पोहोचला मात्र \"राज पिछले जन्म का\"च्या सेट वर. त्याने KBCमध्ये महानायाकाची करंगळी धरून पुढे जाण्यापेक्षा स्वतःचा सिक्स्थ-सेन्स, आर्टिफिशीअल् इंटेलिजंन्स वापरून स्वतःच्या पूर्वजन्मात डोकावून पहाण्यात धन्यता मानली.\nतर असा हा चिंतन ज्ञानसागर. आपले ते खरे करणारा. प्रत्येक गोष्ट आपल्या ज्ञानाच्या आधारे पडताळून पहायला बघणारा. आज देखील एका फार मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत देवून आलेला. आलेली संधी त्याच्यासाठी आणि त्याच्या भावी संशोधनासाठी फारच उपयोगी होती. ती मल्टी नॅशनल कंपनी सागरी संशोधनासाठी प्रसिध्द होती. चिंतननेदेखील लहानपणापासुनच पाणी आणि पाण्याखालचे जीवन यावर खूप अभ्यास केला होता. त्याचा हा अभ्यास देखील तसा अपघातानेच सुरु झाला होता. शाळेतून जाता येता वाटेत नदीतल्या पाण्यात दगड भिरकावणे हा सगळ्या मुलांचा चंद. पण नुसता दगड भिरकावून पुढे जायला चिंतन हा काही इतरांसारखा सामान्य मुलगा मुळीच नव्हता. पाण्यात दगड भिरकवल्यानंतर पाण्यावर उठणाऱ्या तरंगांनी त्याचे लक्ष वेधून घेतले. पुढे सहाव्या की सातव्या इयत्तेच्या विज्ञान विषयात पाण्यात वस्तू टाकली की पाण्यावर उठणारे तरंग आणि त्यांची वारंवारता ह्यावर एक धडा होता. तिसरीत असला तरी चिंतनने दिवाळी आणि में महिन्याच्या सुट्टीत शेजारपाजारच्या घरात घुसून दहावीपर्यंतची सगळी पुस्तके चाळून काढली होतीत. जे मिळेल ते अधाश्यासारखे वाचणे हा वडिलोपार्जित गुण असल्याने इतक्या लहान वयातदेखील त्याला वाचायला पुस्तके पुरत नसत.\nसहाजिकच दगड टाकल्यावर पाण्यावर उठणारे तरंग मोजण्याचा नविन चिंतनला लागला. पुढे कमी-अधिक आकारमानाचे दगड, मग दगडाऐवजी मातीचे ढेकूळ, लाकडाचा तुकडा, शाळेतल्या खडूचा तुकडा आणि नंतर निरनिराळ्या धातूचे तुकडे असे काय हाताला मिळेल ते पाण्यात टाकणे आणि पाण्यावर उठणाऱ्या तरंगांचे निरीक्षण नोंदवणे अशी सवयच त्याला लागून गेली. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आणि धातूच्या तुकड्यांची निरीक्षणे झाल्यावर या अकाली शास्त्रज्ञाने एकदा थेट बापाची दोन तोळ्याची सोन्याची अंगठी घरून आणून पाण्यात फेकली आणि सोने या नविन धातूचे निरीक्षण नोंदवले. यथावकाश हि गोष्ट घरी समजली. बापाला अर्थातच काही फरक पडत नव्हता पण चिंतनाच्या आईने मात्र आकाश पाताळ एक केले. तेंव्हा ती अंगठी परत आणण्यासाठी चिंतनने पहिल्यांदा पाण्यात उडी मारली. पण पाण्यात शिरताच पाण्याखालचे जग पाहून चिंतन इतका हरखून गेला की अंगठी शोधण्याचे विसरूनच गेला. पूर्वी कधीही पाण्यात न पडलेला चिंतन केवळ \"पोहायला शिका\" या कधीतरी वाचलेल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हात पाय हलवून लगेचच पोहू लागला. त्यासाठी त्याला सुका नारळ वा टायर कमरेभोवती बांधून बिलकुल सराव करावा लागला नाही. अर्थात इतरांसाठी हे भारी प्रकरण असले तरी चिंतनला मात्र आपण पहिल्यांदाच पाण्यात पडलो आहोत आणि पोहू लागलो आहोत हे कळले देखील नाही. तो आपला सराईतपणे पोहत आपल्या समोर नव्यानेच उघडलेले जग आणि त्यातील जलचर न्याहाळण्यात मग्न होता.\nतसंही त्याच्या हुशार आणि चिकित्सक स्वभावामुळे बरोबरची मुले त्याला कधीच आपल्या बरोबर सामावून घेत नसत. खरे तर मुलांची पण चूक नव्हती. ती सुद्धा सुरुवातीला चिंतनला बरोबर घेत असत. त्याचे वेगळेपण कळल्यावर त्याला एक हुशार मुलगा म्हणून मान देत असत. पण पुढे पुढे त्यांना चिंतनचा त्रास व्हायला लागला जेंव्हा एखादा प्रश्न किंवा शंका विचारल्यानंतर त्याचे उत्तर खूप खोलात जावून ऐकावे लागे. 'त' वरून तपेलं अश्या अपेक्षेने चिंतनला काही विचारावे तर तो तपेल्याबरोबर 'त' वरून ताट, तांब्या, तराजूपासून सुरुवात करे तो थेट 'ट' वरून टमरेल पर्यंत जाई. परीक्षेत देखील एका वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न चिंतनला जाचक वाटे. जिथे लोकं त्याच्या पासून पळायला बघत तिथे लोकांना चार गोष्टी जास्त कळल्या तर काय बिघडलं असा प्रश्न चिंतनला पडे. मुलांबरोबर खेळायला गेला तरी गणित/विज्ञान हे विषय त्याला खेळातल्या आनंदापेक्षा वेग, दिशा, वस्तुमान ह्या गोष्टींकडे पहायला लावीत. क्रिकेट खेळताना स्ट्रेट-ड्राईव्ह सरळ रेषेत, कव्हर-ड्राईव्ह ४५ अंशात तर स्क़्वेअर कट ९० अंशातच असला पाहिजे याबद्दल तो आग्रही असे. सहाजिकच चिंतनला खेळात घेण्याऐवजी घासू, पुस्तकी किडा, लाल्या अश्या अनेक उपाध्या बरोबर देवून पोरांनी त्याला वाळीत टाकले होते. ह्या अश्या मिळणाऱ्या वागणुकीमुळे चिंतन बहुतेक वेळा एकटाच असायचा. त्यालाही बाहेरच्या जगाचा तसा कंटाळाच आलेला. तो रहात होता तिथे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिकदृष्टया वा अन्य कुठल्याही प्रकारे आकलन करण्यासारखे त्याच्या दृष्टीने काहीच उरले नव्हते. त्यामुळे अपघाताने का होईना पाण्यात पडल्यानंतर आपोआपच त्याच्यासाठी अभ्यासाचे एक नविन दालन उघडले होते. त्याच्या बुद्धीला एक नविन खाद्य मिळाले होते. त्याकाळी डिस्कवरी, अनिमल प्लॅनेट अश्या वाहिन्या नसल्याने चिंतन हे सर्व पहिल्यांदाच पहात होता. त्या घटनेनंतर त्याचे आयुष्यच जलमय झाले. बरोबरची सामन्य मुले जेंव्हा सूर्यकिरणे पाण्यात शिरली की प्रकाश किरणांचा कोन बदलतो हे बालबुद्धीस किचकट विज्ञान लक्षात ठेवण्यासाठी डोकेफोड करीत होतीत तेंव्हा चिंतन मात्र जास्तीत जास्त वेळ श्वास रोखून पाण्याखाली कसे रहाता येईल या प्रयत्नात असायचा.\n(पुढील भागात - चिंतन आणि अजून काही व्यक्तिरेखा टीव्हीवरच्या \"पैचान कौन\" या कार्यक्रमात...)\nहापूस, रायवळ आंबे, काजू, फणस, करवंद या सगळ्या कोकण मेव्याबरोबरच कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या खार्‍या हवेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. कोकणात वाढल्यामुळे सहाजिकच जिभेचे वळण तिरके. तिरकस विचार आणि बोलणे जरा जास्तच रोखठोक. मालवणीसारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. तर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मानून घ्या नाहीतर जावा ****... काय समजलावं\nगजालवाडीतल्या कट्ट्यावर किती लोकं चकाट्या पिटतं आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gurudevranadelifephilosophy.blogspot.nl/2016/03/blog-post_84.html", "date_download": "2018-04-22T14:21:55Z", "digest": "sha1:77K56R275WIC43ALA2UYCE6JLIBQVK6A", "length": 5124, "nlines": 61, "source_domain": "gurudevranadelifephilosophy.blogspot.nl", "title": "Gurudev Ranade; Life Φlosophy", "raw_content": "\nदानेन पाणिर्न तु कंकणेन स्नानेन शुद्धिर्न तु चंदने...\nअन्नाच्या परिमळें जरि जाय भूक तरि कां हे पाक घर...\nसाँच बीना सुमिरण नहीं, बीन भेद न भक्ति होय\nदेवी बडी न देवता, सूरज बडा न चाँद\nपंडीत छोड़ो पाथरा(पाथर का देव), काजी छोड़ो कुराण\nभगवंताची स्मृति आणि कर्तव्याची जागृति. प्रत्येक म...\n माझ्या पाडियेलें भावें ॥१॥ रूप...\nपक्षी अंगणी उतरती | ते का गुंतोनी राहती || तैसे...\nपांडुरंग कांती दिव्य तेज झळकती\nप्रपंच रचना सर्वहि भोगूनि त्यागिली \nजें त्रैलोकीं नाहीं दान तें करिती संतसज्जन \nआवडीनें भावें हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व...\n संत संग देई सदा लागोनियां पाया विनवितो तुम्ह...\nप्रथम तुला वंदितो कृपाळा | गजानना गणराया || धृ || ...\nप्रपंचातले सुखदुःख हे केवळ जाणिवेत आहे. प्रापंचि...\nन पश्यति जन्मांध: कामान्धो नैव पश्यति\nनेहमी नामस्मरण केले असता सर्व काम आपोआप होते. देव ...\nप्रपंच रचना सर्वहि भोगूनि त्यागिली अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हरविली अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हरविली वैराग्याचि निष्ठा प्रगटुनि दाखविली वैराग्याचि निष्ठा प्रगटुनि दाखविली अहंता ममता दवडुनी निजशांती वरिली ॥ जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा अहंता ममता दवडुनी निजशांती वरिली ॥ जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तु सकळांचा जिवलग सोयरा ॥ हरि भक्तीचा महिमा विशेष वाढविला तारक तु सकळांचा जिवलग सोयरा ॥ हरि भक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला जगदोद्धारा लागी उपाय सुचविला जगदोद्धारा लागी उपाय सुचविला निँदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥ तेरा दिवस वह्या रक्षूनिया उदकि निँदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥ तेरा दिवस वह्या रक्षूनिया उदकि कोरड्याची काढुनि दाखविल्या शेखी कोरड्याची काढुनि दाखविल्या शेखी अपार कविताशक्ती मिरवुनि इहलोकी अपार कविताशक्ती मिरवुनि इहलोकी किर्तन श्रवणे तुमच्या उद्धार जन लोकी ॥ बाळवेष घेऊनि श्रीहरि भेटला किर्तन श्रवणे तुमच्या उद्धार जन लोकी ॥ बाळवेष घेऊनि श्रीहरि भेटला विधीचा जनिता तोची आठव हा दिधला विधीचा जनिता तोची आठव हा दिधला तेणे ब्रह्मानंदे प्रेमे डोलविला तेणे ब्रह्मानंदे प्रेमे डोलविला न तुके म्हणोनि तुका नामी गौरविला ॥ प्रयाणकाळि देवे विमान पाठविले न तुके म्हणोनि तुका नामी गौरविला ॥ प्रयाणकाळि देवे विमान पाठविले कलिच्या काळामाजी अद्भुत वर्तविले कलिच्या काळामाजी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊनि निजधामा गेले मानव देह घेऊनि निजधामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/faith-and-fear-31360", "date_download": "2018-04-22T14:35:25Z", "digest": "sha1:PIBWZYYDJYXUDKBBDGCWHNRGVX4GHNSH", "length": 13328, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Faith and fear विश्‍वास आणि धास्ती ! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 21 फेब्रुवारी 2017\nनागपूर - दहा-बारा दिवस मतदारसंघ पिंजून काढत प्रचार करून थेट नागरिकांशी संपर्क साधणाऱ्या उमेदवारांचा आत्मविश्‍वास दांडगा असला तरी उद्या (मंगळवार) आपल्या खात्यात किती मते पडणार, याबाबत प्रत्येकाच्याच मनात धास्ती आहेच. शेवटच्या क्षणाला कुणाच्या बाजूने मतदारांचा कौल असेल, या विचाराने अनेकांनी देव पाण्यात ठेवले असतील, असे म्हणायलाही हरकत नाही.\nनागपूर - दहा-बारा दिवस मतदारसंघ पिंजून काढत प्रचार करून थेट नागरिकांशी संपर्क साधणाऱ्या उमेदवारांचा आत्मविश्‍वास दांडगा असला तरी उद्या (मंगळवार) आपल्या खात्यात किती मते पडणार, याबाबत प्रत्येकाच्याच मनात धास्ती आहेच. शेवटच्या क्षणाला कुणाच्या बाजूने मतदारांचा कौल असेल, या विचाराने अनेकांनी देव पाण्यात ठेवले असतील, असे म्हणायलाही हरकत नाही.\nप्रभाग रचनेत अनेक मतदारसंघ मोठा झाला, काहींचा गड दुसऱ्या मतदारसंघात गेला, तर हीच रचना काहींच्या पथ्यावरही पडली. पण, प्रत्यक्ष प्रचारासाठी मैदानात उतरताना साऱ्याच उमेदवारांना घाम गाळावा लागला. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचा प्रभाव असला तरी काही भागांमध्ये अपक्ष उमेदवाराचा वट चांगला असल्यामुळे मतदारांचे विभाजन होण्याची शक्‍यता आहे. अशा ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे महापालिकेच्या निवडणुकीतही प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. पण, मतदारांशी थेट संपर्क हा महत्त्वाचा अजेंडा सर्वच उमेदवारांनी राबविला. एका दिवसात दोन किंवा तीन महत्त्वाचे भाग फिरून, मतदारांशी संवाद साधून आपल्या बाजूने कौल ओढण्याचा प्रयत्न करावा लागला. मात्र, प्रत्यक्ष मतदान केंद्रावरच उमेदवारांच्या आत्मविश्‍वासाची परीक्षा होणार आहे. रविवारी सायंकाळी प्रचार थांबला असला तरी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन अंदाज घेण्याची मोहीम सोमवारीसुद्धा कायम होती.\nउद्या (मंगळवार) सकाळी प्रभागातील अधिकाधिक मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मोठ्या नेत्यांचा प्रभाव पडतो, उमेदवारांचा प्रचार कामी येतो की पक्ष आणि चिन्हाचा विचार न करता झोकून देणाऱ्याची मेहनत कामी येते, याचे उत्तर उद्या मतदार ईव्हीएमच्या माध्यमातूनच देतील, हे निश्‍चित.\nविश्वास गोफण यांनी केले 45 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप\nपाली : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करायचा असेल तर...\nकुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा\nअंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी...\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nपोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार\nएटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22) रोजी सकाळी अकराच्या सुमारास ...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFA/MRFA062.HTM", "date_download": "2018-04-22T14:42:55Z", "digest": "sha1:XWAR6QWXUGOC4TS3LENDA5PEL6EISJSN", "length": 8666, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फारशी नवशिक्यांसाठी | बॅंकेत = ‫در بانک‬ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फारशी > अनुक्रमणिका\nमला एक खाते खोलायचे आहे.\nआणि हा माझा पत्ता.\nमला माझ्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत.\nमला माझ्या खात्यातून पैसे काढायचे आहेत.\nमला माझ्या खात्याची माहिती घ्यायची आहे.\nमला प्रवासी धनादेश जमा करून रोख रक्कम घ्यायची आहे.\nमी सही कुठे करायची आहे\nमी जर्मनीहून पैसे हस्तंतरीत होण्याची अपेक्षा करत आहे.\nहा माझा खाते क्रमांक आहे.\nमला पैसे बदलायचे आहेत.\nमला अमेरिकी डॉलर पाहिजेत.\nकृपया मला लहान रकमेच्या नोटा देता का\nइथे कुठे एटीएम आहे का\nजास्तीत् जास्त किती रक्कम काढू शकतो\nकोणते क्रेडीट कार्ड वापरू शकतो\nएक सार्वत्रिक व्याकरण अस्तित्वात आहे का\nजेव्हा आपण एखादी भाषा शिकतो तेव्हा, तेव्हा आपण तिचे व्याकरण देखील शिकतो. मुले जेव्हा त्यांची स्थानिक भाषा शिकत असतात, तेव्हा हे आपोआप होते. त्यांचा मेंदू विविध नियम शिकत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. असे असूनही, ते सुरुवातीपासूनच अचूकपणे त्यांच्या स्थानिक भाषा शिकतात. अनेक भाषा अस्तित्वात आहेत हे दिलेले असताना, अनेक व्याकरण प्रणाली देखील खूप आढळतात. परंतु एक सार्वत्रिक व्याकरण देखील आहे का शास्त्रज्ञांनी यावर दीर्घ काळ अभ्यास केला आहे. नवीन अभ्यास उत्तर देऊ शकतात. कारण मेंदू संशोधकांनी मनोरंजक शोध घेतले आहेत. त्यांनी विषय अभ्यास व्याकरण नियमांचे परीक्षण केले होते. हे भाषा विषय शालेय विद्यार्थ्यांना होते. त्यांनी जपानी किंवा इटालियन चा अभ्यास केला आहे. व्याकरणाचे अर्धे नियम पूर्णपणे पूर्वरचित होते. तथापि, चाचणी विषयांना ते माहित नाही. अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर वाक्ये दिली गेली. ते वाक्य योग्य होते की नाही याचे मूल्यांकन केले होते. ते वाक्याच्या माध्यमातून काम करीत असताना, त्यांच्या मेंदूंचे विश्लेषण केले गेले. असे म्हणयाचे आहे कि, संशोधकांनी त्यांच्या मेंदूची क्रियाशीलता मोजली. ह्या मार्गाने मेंदू वाक्यांना कसे प्रतिक्रिया देतात याचे परीक्षण करू शकतात. आणि आमचा मेंदू व्याकरण ओळखतो ते दिसून येते शास्त्रज्ञांनी यावर दीर्घ काळ अभ्यास केला आहे. नवीन अभ्यास उत्तर देऊ शकतात. कारण मेंदू संशोधकांनी मनोरंजक शोध घेतले आहेत. त्यांनी विषय अभ्यास व्याकरण नियमांचे परीक्षण केले होते. हे भाषा विषय शालेय विद्यार्थ्यांना होते. त्यांनी जपानी किंवा इटालियन चा अभ्यास केला आहे. व्याकरणाचे अर्धे नियम पूर्णपणे पूर्वरचित होते. तथापि, चाचणी विषयांना ते माहित नाही. अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर वाक्ये दिली गेली. ते वाक्य योग्य होते की नाही याचे मूल्यांकन केले होते. ते वाक्याच्या माध्यमातून काम करीत असताना, त्यांच्या मेंदूंचे विश्लेषण केले गेले. असे म्हणयाचे आहे कि, संशोधकांनी त्यांच्या मेंदूची क्रियाशीलता मोजली. ह्या मार्गाने मेंदू वाक्यांना कसे प्रतिक्रिया देतात याचे परीक्षण करू शकतात. आणि आमचा मेंदू व्याकरण ओळखतो ते दिसून येते संभाषण प्रक्रिया होत असते तेव्हा, मेंदूचे विशिष्ट भाग सक्रिय होतात. ब्रोका केंद्र त्यापैकी एक आहे. ते मेंदूचा मोठ्या भागामध्ये डाव्या बाजूला स्थित आहे. विद्यार्थ्यांचा वास्तविक व्याकरणाच्या नियमांशी सामना होतो, तेव्हा ते फार सक्रिय होतात. दुसरीकडे पूर्वरचित नियमांसह, क्रियाशील असण्याची स्थिती पुष्कळ कमी होते. त्यामुळे सर्व व्याकरण प्रणाली समान आधारावर आहेत असे असू शकते. मग ते सर्व समान तत्त्वांचे अनुसरण करतील. आणि ही तत्त्वे आपल्यामध्ये स्वाभाविक असतील.\nContact book2 मराठी - फारशी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-22T14:03:49Z", "digest": "sha1:PVCJ6GGDJM2FMSRGU6JV3JFRRIV35LVG", "length": 4717, "nlines": 46, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nअधिक सामग्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nअधिक सामग्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nमंगळवार, १८ जुलै, २०१७\nअधिक सामग्री | Resources\nजर तुम्हाला मोडीबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, किंवा अजून मोडी शिकायची असेल तसेच जुनी कागदपत्रे वाचायची असतील तर पुढील वेब साधने तुम्हाला फार उपयोगी पडतील.\nफेसबुक वर MoDi script - मोडी लिपी हा मोडी शिकणार्यांचा ग्रुप आहे. यावर अनेक मोडी कागदपत्रे आणि संसाधने उपलब्ध असतात.\nMODI LIPI ONLINE हे युट्युब चॅनेल मोडी शिकण्याचा दृक श्राव्य पर्याय उपलब्ध करून देते.\nC-DAC ने मोडी शिकण्यासाठी अॅप बनवले आहे. ते त्यांच्या वेबसाईटवर तसेच गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे.\nमोडी वाचक श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी मोडी शिकण्याची आणि सरावाची अनेक पुस्तके त्यांच्या ब्लॉग वर उपलब्ध करून दिली आहेत. ती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता.\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे १०:०१ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अधिक सामग्री, मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/new-delhi-prashant-kadam-on-one-agency-will-take-all-exam-in-india-477771", "date_download": "2018-04-22T14:06:06Z", "digest": "sha1:NWOBHWZ3YBZT7HYFXTMQDKQ2NKCWWUTT", "length": 14937, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी दिल्ली : सर्व प्रवेश परीक्षा आता एकाच एजन्सीच्या नियंत्रणाखाली!", "raw_content": "\nनवी दिल्ली : सर्व प्रवेश परीक्षा आता एकाच एजन्सीच्या नियंत्रणाखाली\nदेशातील एकच एजन्सी सर्व प्रवेश परीक्षा घेणार आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी बनवण्यावर कॅबिनेटची मोहोर.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनवी दिल्ली : सर्व प्रवेश परीक्षा आता एकाच एजन्सीच्या नियंत्रणाखाली\nनवी दिल्ली : सर्व प्रवेश परीक्षा आता एकाच एजन्सीच्या नियंत्रणाखाली\nदेशातील एकच एजन्सी सर्व प्रवेश परीक्षा घेणार आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी बनवण्यावर कॅबिनेटची मोहोर.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/women-s-eay-113030800003_1.html", "date_download": "2018-04-22T14:11:04Z", "digest": "sha1:6TQRAFPY5ZCPUWONB7GJGFBTAW7BU5HR", "length": 22023, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "International Womnes day | ‘स्वतंत्र’ नव्हे; ‘सह’ हवे! | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘स्वतंत्र’ नव्हे; ‘सह’ हवे\n(महिला दिनानिमित्त विशेष लेख...)\n‘तमाम महिला वाचकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा\nमी असं लिहिलेलं पाहून ‘कुटुंबियांच्या’ कपाळावर अठी वगैरे पडलीय का किंवा चेहऱ्यावरची रेषही हललेली दिसत नाहीय का किंवा चेहऱ्यावरची रेषही हललेली दिसत नाहीय का या दोन्ही परिस्थितीमध्ये ‘कुटुंबियांनी’ आपल्या घरातल्या किंवा एकूणच समाजातल्या महिलांसंबंधीच्या आपल्या धारणा तपासून घ्यायला हव्यात, एवढाच सल्ला लेखाच्या सुरवातीला देतो. अधिक काही लिहीत नाही.\nनुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांच्या अनुषंगानं काही भरीव तरतुदी करण्यात आल्यात. यातल्या दोन अभिनव घोषणांकडं इतरांप्रमाणंच माझंही लक्ष वेधलं गेलं. त्या म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र बँकेची स्थापना आणि महिलांच्या संरक्षणासाठी ‘निर्भया फंडा’ची घोषणा या दोन्हींसाठी प्रत्येकी हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलीय. हे निर्णय व्यापक समाजहिताच्या दृष्टीनं घेण्यात आले आहेत, असं मी गृहित धरतो. तरीही या निर्णयांनी काही साध्य होईल, असं या क्षणापर्यंत तरी मला वाटत नाही. निर्भया फंडाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नेमकं या फंडातून महिलांसाठी कशी तरतूद करणार, हे स्पष्ट नाही. त्यांच्या संरक्षणासाठी वेगळी कोणती तरतूद करणार, काही नवीन यंत्रणा उभारणार की दिल्लीतल्या ‘निर्भया’प्रमाणं अत्याचारपिडित महिलांच्या उपचारासाठी निधीचा वापर करणार, काहीच स्पष्टता नाही. महिलांच्या स्वतंत्र बँकेचा विषय तर मला त्याहून गहन वाटतो. ‘महिलांकडून महिलांसाठी’ असं जरी बँकेचं स्वरुप असलं तरी अंतिम साध्यता काय, हा प्रश्नही अद्याप अनुत्तरित आहे. आपल्या देशात सार्वजनिक बँकांचं जाळं विस्तीर्ण असलं तरी हे क्षेत्र अगदी तळागाळापर्यंत पोहोचलंय, अशी परिस्थिती नाहीय. त्या दिशेनं प्रयत्न निश्चितपणे सुरू आहेत. अगदी अल्प उत्पन्न गटातील लोकांना सुद्धा स्थान देण्यासाठी बँका प्रयत्नशील आहेत. तसंच, बँकिंग सेक्टरकडून कुठं महिलांना दुय्यम वागणूक दिल्याचं ऐकिवात नाही. उलट महिला बचत गटांना कमी व्याज दरानं कर्ज देण्यामध्ये या सार्वजनिक क्षेत्रातील बँका अग्रेसर आहेत. त्याच प्रमाणं ग्राहक महिला असो वा पुरूष, बँकांकडून कुठं दुजाभाव केला जातो, असंही नाही. त्यामुळं स्वतंत्र महिला बँकेची सुरवात, तिची रुजवात, तिचा विस्तार आणि तिचं दीर्घकालीन भवितव्य या विषयी मनात कुशंका येतात. अत्यंत धोरणीपणानं, दूरदृष्टीनं हा प्रकल्प सरकारनं राबवला तरच यश मिळेल, अन्यथा नाही.> > आपल्या देशात स्त्री-पुरूष लोकसंख्येचं गुणोत्तर घटलं असलं तरी ते हजाराला ९४० इतकं आहे. सहा वर्षांखालील वयोगटात हे प्रमाण हजाराला ९१४ इतकं खाली आलंय. म्हणजे एकूणात ४५ ते ४७ टक्के महिला आपल्या देशात आहेत. जवळपास ५० टक्केच या दोन्हींसाठी प्रत्येकी हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलीय. हे निर्णय व्यापक समाजहिताच्या दृष्टीनं घेण्यात आले आहेत, असं मी गृहित धरतो. तरीही या निर्णयांनी काही साध्य होईल, असं या क्षणापर्यंत तरी मला वाटत नाही. निर्भया फंडाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नेमकं या फंडातून महिलांसाठी कशी तरतूद करणार, हे स्पष्ट नाही. त्यांच्या संरक्षणासाठी वेगळी कोणती तरतूद करणार, काही नवीन यंत्रणा उभारणार की दिल्लीतल्या ‘निर्भया’प्रमाणं अत्याचारपिडित महिलांच्या उपचारासाठी निधीचा वापर करणार, काहीच स्पष्टता नाही. महिलांच्या स्वतंत्र बँकेचा विषय तर मला त्याहून गहन वाटतो. ‘महिलांकडून महिलांसाठी’ असं जरी बँकेचं स्वरुप असलं तरी अंतिम साध्यता काय, हा प्रश्नही अद्याप अनुत्तरित आहे. आपल्या देशात सार्वजनिक बँकांचं जाळं विस्तीर्ण असलं तरी हे क्षेत्र अगदी तळागाळापर्यंत पोहोचलंय, अशी परिस्थिती नाहीय. त्या दिशेनं प्रयत्न निश्चितपणे सुरू आहेत. अगदी अल्प उत्पन्न गटातील लोकांना सुद्धा स्थान देण्यासाठी बँका प्रयत्नशील आहेत. तसंच, बँकिंग सेक्टरकडून कुठं महिलांना दुय्यम वागणूक दिल्याचं ऐकिवात नाही. उलट महिला बचत गटांना कमी व्याज दरानं कर्ज देण्यामध्ये या सार्वजनिक क्षेत्रातील बँका अग्रेसर आहेत. त्याच प्रमाणं ग्राहक महिला असो वा पुरूष, बँकांकडून कुठं दुजाभाव केला जातो, असंही नाही. त्यामुळं स्वतंत्र महिला बँकेची सुरवात, तिची रुजवात, तिचा विस्तार आणि तिचं दीर्घकालीन भवितव्य या विषयी मनात कुशंका येतात. अत्यंत धोरणीपणानं, दूरदृष्टीनं हा प्रकल्प सरकारनं राबवला तरच यश मिळेल, अन्यथा नाही.> > आपल्या देशात स्त्री-पुरूष लोकसंख्येचं गुणोत्तर घटलं असलं तरी ते हजाराला ९४० इतकं आहे. सहा वर्षांखालील वयोगटात हे प्रमाण हजाराला ९१४ इतकं खाली आलंय. म्हणजे एकूणात ४५ ते ४७ टक्के महिला आपल्या देशात आहेत. जवळपास ५० टक्केच या पार्श्वभूमीवर आपल्या देशातल्या महिलांना ‘स्वतंत्र’ नव्हे तर ‘सह’ म्हणजे पुरूषांच्या बरोबरीचं स्थान देण्याची आवश्यकता आहे. देशातल्या महिला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम, स्वावलंबी, आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, ही अपेक्षा रास्तच आहे. त्यासाठी त्यांचं व्यक्तीस्वातंत्र्य जपणं, जोपासणं योग्यच आहे; मात्र, प्रत्येक गोष्ट स्वतंत्र देणं, हा उपाय होऊ शकत नाही. भारतीय राज्य घटनेनं सामाजिक समतेबरोबरच स्त्री-पुरूष समानतेच्या मूल्याचा पुरस्कार केला आहे. हे समानतेचं मूल्य भारतीय समाजाच्या मनीमानसी रुजवणं, ही खरं तर आजची गरज आहे. तथापि, महिलांच्या मनात स्त्री-स्त्री समानतेचं मूल्य रुजणं, ही त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे.\nजातीधर्माच्या पलिकडं जाऊन महिलांच्या मनात अन्य जातीय, अन्य धर्मीय महिलांविषयी सह-संवेदना जागृत होणं, ही अत्यंत आवश्यक बाब आहे. लोकल ट्रेनचं उदाहरण घ्या ना. एखादी महिला कुटुंबासोबत जनरल डब्यात चढली, तर पटकन उभं राहून जागा देण्याचं सौजन्य पुरूष सहप्रवासी दाखवतात. पण अशीच एखादी ज्येष्ठ किंवा गर्भवती महिलांच्या डब्यात चढली तरी तिला जागा मिळेलच, याची शाश्वती नाही. उलट ‘कशाला गर्दीच्या वेळी प्रवास करायचा अशा वयात (किंवा अवस्थेत)’ असेच उद्गार कानी पडतात. दुसरं उदाहरण म्हणजे साताऱ्याच्या आशा शिंदे या तरुणीचं. आंतरजातीय विवाह करणाऱ्या आशाला तिच्या बापानंच ‘ऑनर किलींग’च्या गोंडस नावाखाली ठार मारलं; तर तिची आई, आजी तिच्या मातीलाही गेल्या नाहीत. उलट ‘मारलं ते बरंच केलं’ असेच उद्गार कानी पडतात. दुसरं उदाहरण म्हणजे साताऱ्याच्या आशा शिंदे या तरुणीचं. आंतरजातीय विवाह करणाऱ्या आशाला तिच्या बापानंच ‘ऑनर किलींग’च्या गोंडस नावाखाली ठार मारलं; तर तिची आई, आजी तिच्या मातीलाही गेल्या नाहीत. उलट ‘मारलं ते बरंच केलं’ असे उद्गार काढले. पोटच्या मेलेल्या मुलीविषयी आपली संवेदना जात्यंधतेपोटी इतकी बोथट होत असेल, तर इतर महिलांविषयी काही बोलायलाच नको. या जातिगत संवेदनांतून किमान महिलांनी बाहेर पडलं पाहिजे, अशी माझी माफक अपेक्षा आहे. महिलांमध्ये तरी अभिजन, बहुजन, मागास, इतर मागास, आदिवासी, अल्पसंख्याक, हायर इन्कम ग्रुप, मिडल इन्कम ग्रुप अथवा लोअर इन्कम ग्रुप अशी वर्गवारी, स्टेटस डिस्ट्रीब्युशन व्हायला नकोय. ‘महिलांचे प्रश्न आणि त्यांची सोडवणूक’ या एकाच मुद्यावर त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि तोच त्यांचा अंतिम अजेंडा असला पाहिजे.\nआजच्या काळातही महिलांची सनातन मानसिकता हाही चिंतेचा विषय आहे. घराण्याला वारस हवा या भूमिकेतून स्त्री-भ्रूण हत्या घडविण्यात पुरूषांच्या बरोबरीनं किंवा त्यांना भरीस पाडणारी ही घरातली महिला असते, यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते सासू-सूनेमधील विसंवाद हा बऱ्याच ठिकाणी न्यूक्लिअर फॅमिलीला जन्म देण्यात कळीची भूमिका बजावतो, हेही वास्तव आहे. त्यामुळं महिलांमध्ये कौटुंबिक पातळीपासून सुसंवादाची प्रस्थापना होणं, ही अत्यावश्यक बाब आहे. त्यातून बऱ्याचशा प्रश्नांचे निकाल कुटुंबाच्या स्तरावरच लागतील. सामाजिक पातळीवरच्या सुसंवादाची ही सुरवात असेल.\nआज प्रसारमाध्यमांतल्या मार्केट-धार्जिण्या जाहिरातींच्या भडीमारानं भौतिकवादी, चंगळवादी दृष्टीकोन रुजण्याला खतपाणी मिळतंय. स्त्रियांच्या संदर्भात पूर्णतः शारीर पातळीवरचे थेट संदेश जाहिरातींमधून दिले-घेतले जात आहेत. पुरूषांना आकर्षित करण्यासाठी (बरेचदा सिड्युस करण्यासाठी) हे असं करणं खूप आवश्यक आहे, असा संदेश महिलांसाठी प्रसृत केला जातो. त्याच वेळी पुरूषांमध्येही स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू (कमॉडिटी) म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन रुजतो.\nखरं तर स्त्री- पुरूष शरीर रचना ही प्रजोत्पादनासाठीची एक अतिशय सुंदर अशी नैसर्गिक निर्मिती (क्रिएशन) आहे. स्त्री-पुरूषांच्या प्रेमळ साहचर्यातूनच सृजनाचा आविष्कार होऊ शकतो, हा संदेश निसर्गानंच दिलाय. त्यासाठी त्यांचा एकमेकांकडं पाहण्याचा दृष्टीकोन निकोप आणि आदराचा असला पाहिजे. स्त्री-पुरूषांमध्ये शारीर आकर्षणाच्या पलिकडं जाऊन मैत्रीची, सामाजिक सहजीवनाची निखळ भावना निर्माण झाली पाहिजे. एकमेकांच्या शारिरीक मर्यादा, क्षमता यांची जाणीव विकसित झाली पाहिजे. आपापसांतील भिन्नता सुसंवादाचे पूल बांधून संपवून टाकून, तिचं सक्षमतेत रुपांतर करण्याची आवश्यकता आहे. पण नेमक्या याच गोष्टीला आजच्या जीवनशैलीमध्ये फाटा दिला जातोय. त्यामुळंच यावर ‘स्वतंत्र’ हे उत्तर नाही, तर ‘सह’ हेच आहे. स्त्री-पुरूष सहशिक्षणातून, सहजीवनातून, सहवासातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुसंवादातून बदलत्या जगाचा आणि जगण्याचा संदर्भ अधिक खुलेपणानं लावता येणं, चर्चिला जाणं शक्य आहे- स्वतंत्र ध्रुवीकरणातून नव्हे\nसौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालते. पण स्त्री\nस्त्रियांनी का ओलांडला उंबरठा\nमहिला दिन विशेष: 10 मौल्यवान वचन\nमहिला दिन विशेष : घुसमट\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://asha-joglekar.blogspot.com/2008_09_01_archive.html", "date_download": "2018-04-22T14:02:04Z", "digest": "sha1:E5LEHX4YEJ4S75APKLKWDZF3Z5FTTTUY", "length": 13248, "nlines": 182, "source_domain": "asha-joglekar.blogspot.com", "title": "झु ळु क: September 2008", "raw_content": "\nऋतुरंग हे माझ्या दादाचं कवितांचं पुस्तक ते आम्ही ब्लॉग वर स्कैन करून टाकायचा प्रयत्न केला होता पण नीटसं जमलं नाही आता ह्या कविता रोज एक अशा ऋतुरंग ब्लॉग वर टाकणार आहोंत. कालच पहिली कविता टाकलीय. आवडते आवाज. सोबत ऑडियो पण आहे.\nप्रतिसादाची अपेक्षा आहे .\nLabels: आवडते आवाज, ऋतुरंग, कविता\nदूर मी जातो अता मज साद तू घालू नको\nबंध हे तुटले अता त्यां गाठ तू घालू नको \nउत्तरें देतां समाजा, लाज तुज येईल गे\nजे मी केलें, ते कसें, कां, प्रश्न मज घालू नको \nघडलेच जे अपुल्या मधे ते राहू दे गुपितांत गे\nलक्तरांना प्रीतीच्या, वेशीस तू टांगू नको \nवाट्यास जे आले म्हणावे प्राक्तनच गे आपुले\nत्याच साठी ह्याला त्याला बोल तू लावू नको \nअसले जर दैवात होइल भेट ही केंव्हा तरी\nवाट बघतां ओसरीला तू दिवा लावू नको \nमागच्या आठवड्यात संवेदनी काव्यमय खो खो सुरु केला. सागरनी सुमेधाच्या कवितेवर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची (हाईकूची) कल्पना तिला सुचली.\n१) खाली दिलेल्या सुमेधाच्या हायकूप्रमाणे तीन ओळींचा (की ओळींची\n२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम. शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.\n३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सूचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल\n४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास सुमेधाच्या ब्लॉगवर तिला कळवायचं. कळवायचा हेतू इतकाच की ती सगळ्या कड्या एकत्र करू शकेल.\n५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय (ज्याच्याकडून/जिच्याकडून खॊ मिळालाय त्याची/तिची कडी) ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगचा दुवा द्या.\nमला प्रशांत कडून खो मिळालाय. तो स्वीकारून त्यात माझी कडी ओवण्यापूर्वी सुमेधाच्या हायकूपासून माझ्यापर्यंत आलेली हायकूंची साखळी मी देत आहे. शेवटची हायकू माझी आहे. हायकू या काव्यप्रकाराबद्दल सईने तिच्या ब्लॉगवर छान माहिती दिली आहे. त्याचा उपयोग अवश्य करून घ्यावा.\nमाझ्यापर्यंत हायकूची साखळी आली आहे ती खालीलप्रमाणे:\nजुन्या शर्टाच्या खिशात सापडली\nरस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं\nमाझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी\nगंध तसाच कायम तरी\nहायकूच्या या साखळीतली माझी कडी:\nपडला एक वाळका गुलाब\nआता त्या सारखाच प्रेमांत उरला नाही आब\nमाझा खो मेघनाला अन् सुषमाला\nदेती तप्त जिवा थंडावा\nत्यातच मग हरवून जाता\nवर्तमान कां नच विसरावा\nआई दादा ताई भाई\nआणि छबकडे मिंदू नाना\nगडबड बडबड घाई घाई\nमी अन अण्णा अधले मधले\nकुणी ही थापटा असले तबले\nपण त्या कडुलिंबी फांदी ला\nलोंबत असत मधाचे बुधले\nते बालपण ती तरुणाई\nनव्या नव्या ची किती नवलाई\nशाळा संपुन कधी उगवली\nकळले नाही कधी संपली\nकधी सीनीयर झालो आम्ही\nअन् पदवी ही हाती पडली\nअन् पदव्युत्तर वधू परीक्षा\nतीही पडली पार कधीची\nसून, नववधू , काकू, वहिनी\nनवीन नातीं नव जन्माची\nत्याच मधे मग हरपुन गेली\nगंमत जंमत ती रात्रींची\nहे सगळे करताना आले\nनोकरी चे ते जू मानेवर\nकधी स्वत: मी अडकवले ते\nमाझे मला न कळे आजवर\nशिक्षण अन् लग्ने ही मुलांची\nती ही पाखरें उडून गेली\nअपुल्या अपुल्या नव वाटेने\nआज अता निवांत लाभता\nआठवीत बसतो त्या गोष्टी\nघडल्या होत्या ज्या सकाळी\nसंसृतिच्या स्थूलांत कधी कधी\nस्मृति मधाचे बिंदु चाखतो\nदोघे मग हरवून जातो.\nएक सामान्य भारतीय स्त्री. दिल्लीत नोकरी केली १९९९ पर्यंत. तेव्हापासुन मुलांकडे अमेरीकेत व दिल्लीला वेळ वाटणी. कविता लिहिण्याची अन इतरांना दाखविण्याची हौस ही पारिवारिक देणगी.झुळुक ह्या ब्लाग वरील सा-या कविता माझ्याच. त्यांच्या सजावटीचं श्रेय मात्र माझे पती सुरेश जोगळेकर ह्यांचं. आमचे कंम्प्यूटर एक्सपर्ट तेच. तुमचा अभिप्राय अवश्य कळवा. ऋतुरंग हा माझ्या दादाच्या (डॉ. शरद काळे ह्यांच्या) कवितांचा ब्लॉग. दादाच्या कविता अगदी वेगळ्याच आहेत त्या पुस्तक रूपानंही प्रसिध्द झाल्या आहेत पण त्या ब्लॉग वाचकांना खचित आवडतील हा विश्वास आहे. दादा पेशानं डॉक्टर पण ह्रदय कविचं ते सारं तुम्हाला त्याच्या कवितांतच दिसेल. पण वाचा नक्की अन् अभिप्राय आवडेलच. दादा नाही न आता म्हणून मीच करतेय हे.\n‘ ऋ तु रं ग ’\nमाझा दादाः (स्व.)श्री. शरद जगन्नाथ काळे\nचैताली आहेर माझ्या कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://asha-joglekar.blogspot.com/2010_04_01_archive.html", "date_download": "2018-04-22T14:06:25Z", "digest": "sha1:VSHW6S6532FA2U6KY66BYBKYOWHTAGDB", "length": 4520, "nlines": 101, "source_domain": "asha-joglekar.blogspot.com", "title": "झु ळु क: April 2010", "raw_content": "\nकिति तरी चालून आलोय\nपण किती अजून चालायचंय \nकुणा साठी काय काय\nआयुष्य तर जगून झालंय\nसंपत आलीय वाट वाटतंय\nतरी ही अजून चालायचंय\nएक सामान्य भारतीय स्त्री. दिल्लीत नोकरी केली १९९९ पर्यंत. तेव्हापासुन मुलांकडे अमेरीकेत व दिल्लीला वेळ वाटणी. कविता लिहिण्याची अन इतरांना दाखविण्याची हौस ही पारिवारिक देणगी.झुळुक ह्या ब्लाग वरील सा-या कविता माझ्याच. त्यांच्या सजावटीचं श्रेय मात्र माझे पती सुरेश जोगळेकर ह्यांचं. आमचे कंम्प्यूटर एक्सपर्ट तेच. तुमचा अभिप्राय अवश्य कळवा. ऋतुरंग हा माझ्या दादाच्या (डॉ. शरद काळे ह्यांच्या) कवितांचा ब्लॉग. दादाच्या कविता अगदी वेगळ्याच आहेत त्या पुस्तक रूपानंही प्रसिध्द झाल्या आहेत पण त्या ब्लॉग वाचकांना खचित आवडतील हा विश्वास आहे. दादा पेशानं डॉक्टर पण ह्रदय कविचं ते सारं तुम्हाला त्याच्या कवितांतच दिसेल. पण वाचा नक्की अन् अभिप्राय आवडेलच. दादा नाही न आता म्हणून मीच करतेय हे.\n‘ ऋ तु रं ग ’\nमाझा दादाः (स्व.)श्री. शरद जगन्नाथ काळे\nचैताली आहेर माझ्या कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=36&t=284", "date_download": "2018-04-22T14:01:37Z", "digest": "sha1:VFF5XB7ACSO4D2Y7XYKK4HDYB2YH6WQ2", "length": 11465, "nlines": 147, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११------ नियम - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान स्पर्धा विभाग विविध स्पर्धा लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११------ नियम\nहि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११------ नियम\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ ही मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. आशा आहे या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळेल. या स्पर्धेत काही नियमही असतिल आणि हे नियम पाळणे सर्व सहभाग घेणार्‍या सभासदांना बंधनकारक असतिल.\nया नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास तो सभासद स्पर्धेतून बाद होईल.\n१.लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ साठी विषयाचे कोणतेही बंधन नाही.\n२.लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ साठी शब्दमर्यादा ही \"एका पोस्ट मध्ये बसतील तितके शब्द\" अशी असेल. एक पेक्षा जास्त पोस्ट टाकल्या तर तो लेख बाद घोषित केला जाईल. (एका पोस्टमध्य इंग्रजी ६०,००० characters बसतात. मराठी exact किती बसतील हे सांगू शकत नाही\n३.प्रत्येक सभासदाला केवळ एकच लेख देता येईल. त्यामुळे तुमचा कोणताही सगळ्यात चांगला लेख या स्पर्धेत द्यावा.\n४.लेख आधी प्रसिद्ध झालेला, किंवा छापलेला असला तरी चालेल पण तो तुमचा असणे गरजेचे आहे.\n५.लेखात फोटो वगैरे चालेल फक्त लिंक देताना जर गरज असेल तरच द्यावी अन्यथा अशा लिंक्स \"Spam\" ठरवल्या जातिल\n६.लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ मध्ये सहभागी होणारे लेख हे तुमचे स्वतःचे असावेत संकलित/संग्रहित लेख किंवा चोरलेले असे लेख जर दिसून आले तर तो सभासद स्पर्धेतून बाद घोषित केला जाईल.\n७.प्रत्येक सहभागी सभासदाने आपापला लेख \"NEW TOPIC\" म्हणून टाकावेत. दुसर्‍या सभासदांच्या लेखाला REPLY म्हणून टाकू नये(थोडक्यात प्रत्येकाने सहभाग घेताना नवा धागा सुरू करावा. दुसर्‍याच्या धाग्यात मांडू नये(थोडक्यात प्रत्येकाने सहभाग घेताना नवा धागा सुरू करावा. दुसर्‍याच्या धाग्यात मांडू नये\n८.अश्लील विषय, पक्षीय राजकारण (घोटाळ्यांवर वगैरे चालेल पण एखाद्यावर उद्देशुन लेखन नको), धार्मिक किंवा जातीय विषय (हे प्रकर्षाने टाळा), धार्मिक किंवा जातीय विषय (हे प्रकर्षाने टाळा) ,प्रक्षुब्ध लिखाण, वैयक्तिक उणी दुणी काढणारे लिखाण, प्रचारात्मक लिखाण, तसेच बोचक टीका इ. गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात किंबहुना असे विषय इथे निषिद्ध आहेत.\n९.परिक्षकांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल आणि तो सर्वांनी खिलाडू वृत्तीने स्विकारावा ही अपेक्षा.(परिक्षकांची नावे आत्ता जाहिर केली जाणार नाहित\n१०.संचालक मंडळातिल सदस्य या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहित.\n११.स्पर्धेचा कालावधी हा दिवसांवर नसेल तर कमित कमी १० लेख सहभागी झाले की त्या नंतर १० दिवस असा राहिल (अजून अंदाज येत नसल्याने असा कालावधी ठेवला आहे (अजून अंदाज येत नसल्याने असा कालावधी ठेवला आहे\nf=36 येथे पोस्ट केलेलेच लेख या स्पर्धेत ग्राह्य धरले जातिल\n१.विजेत्या सभासदाला रुपये १००/- चे बक्षिस देण्याचे योजले आहे. हि रक्कम मनी ऑर्डरने किंवा मोबाईल रिचार्ज या पद्धतिने दिली जाईल. मनी ऑर्डर करताना लागणारी फी बक्षिसाच्या रकमेतूनच घेतली जाईल तसेच जर मोबाईल रिचार्ज हा पर्याय निवडला तर जास्तीत जास्त १०० रुपयांचा रिचार्ज केला जाईल. त्यातून मिळणार्‍या टॉकटाईमच्या रकमेचा यात विचार होणार नाही याची नोंद घ्यावी.\n२.सध्या केवळ \"पहिला क्रमांक\"च काढण्यात येईल.\n३.सर्व सभासदांना आणि विजेत्याला \"ई सर्टिफिकेट\" देखिल मिळेल. ते त्यांना मेल केले जाईल.\n*या नियमांत कोणत्याही क्षणी बदल केला जाऊ शकतो याची सर्वांनी दखल घ्यावी.\nReturn to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/300-infants-in-absence-of-ventilator-in-nashik-269420.html", "date_download": "2018-04-22T14:36:54Z", "digest": "sha1:IU326YWRZKRI4HOKOTDO6DNHSEYKY5JE", "length": 12648, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आयसीयू आणि व्हेंटीलेटर नसल्यानेच नाशकात 347 नवजात बालकांचा मृत्यू", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nआयसीयू आणि व्हेंटीलेटर नसल्यानेच नाशकात 347 नवजात बालकांचा मृत्यू\nया रुग्णालयातील विशेष नवजात शिशू दक्षता विभागात सुरूवातीपासूनच नवजात बालकांसाठी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही. मुळात 18 वॉर्मर ठेवण्याची या रूगणालयाची. क्षमता आहे. या 18 वॉर्मर मशीन्समध्ये 57 बालकांवर उपचार केले जात आहेत\nनाशिक,08 सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील शासकीय रुग्णालयात शेकडो अर्भकांचे बळी गेल्याचे प्रकरण ताजे असताना नाशकातील जिल्हा रुग्णालयात वर्षभरात 347 बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पण आयसीयू आणि व्हेंटीलेटर नसल्यानेच मुलांचा मृत्यू झाल्याची नाशिकच्या डॉक्टरांनी कबुली दिली आहे.\nया रुग्णालयातील विशेष नवजात शिशू दक्षता विभागात सुरूवातीपासूनच नवजात बालकांसाठी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही. मुळात 18 वॉर्मर ठेवण्याची या रूगणालयाची. क्षमता आहे. या 18 वॉर्मर मशीन्समध्ये 57 बालकांवर उपचार केले जात आहेत. नाईलाजाने एक वॉर्मर पेटीत 3 बालकांना ठेवण्याची वेळ डॉक्टरांवर आली होती. तसंच या नवजात बालकांच्या कक्षात 25 बालकांच्यामागे एक नर्स काम करत आहे तर डॉक्टरांची संख्यादेखील कमी आहे.हॉस्पीटलमध्ये बराच स्टाफही नाही\nइथे मृत झालेल्या बालकांचा रेशो सरासरी 10 ते 30 टक्के इतका आहे. या नवजात बालकांसाठी नवीन कक्ष तयार करण्यासाठी शासनाने 22 कोटींची मंजुरी मिळाली आहे. पण या कामासाठी महानगरपालिका सहकार्य करत नसल्याचं सिव्हिल सर्जनचं म्हणणं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nपुढचे 3 दिवस विदर्भात उष्णतेची लाट, कोकणात समुद्र खवळणार, गावांना सतर्कतेचा इशारा\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1933", "date_download": "2018-04-22T14:17:47Z", "digest": "sha1:667AOETUGNPNGEEIBGU267JDVO4SMMJ5", "length": 37536, "nlines": 96, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nग्राहक हक्क संरक्षणविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेतील पंतप्रधानांच्या भाषणातील निवडक उतारे\nमंत्रिमडळातील माझे सहकारी राम विलास पासवान, सी. आर. चौधरी, UNCTAD चे सरचिटणीस डॉ. मुखीसा किटूयी आणि येथे उपस्थित इतर मान्यवर,\nसर्वप्रथम ग्राहक संरक्षणासारख्या महत्वपूर्ण विषयासंदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाबद्दल आपणा सर्वांचे मनापासून अभिनंदन. या कार्यक्रमात दक्षिण आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि पूर्व आशियातील सर्व देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. मी आपणा सर्वांचे या कार्यक्रमात स्वागत करतो.\nदक्षिण आशियामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या या उपक्रमाचे समर्थपणे आयोजन करण्यात आणि त्याला अंतिम स्वरूप देण्यात मोलाची सक्रिय भूमिका असणाऱ्या UNCTAD चे ही मी आभार मानतो.\nमित्रहो, जगातील हा भूभाग ज्याप्रकारे ऐतिहासिक दृष्ट्या परस्परांशी जोडला गेला आहे, तसे फार क्वचित पाहायला मिळते. हजारो वर्षांपासून आम्ही व्यापार, संस्कृती आणि धार्मिक दृष्ट्या जोडले गेले आहोत. किनारी भागातील अर्थकारणाने या भागाला संलग्न ठेवण्यात कित्येक शतके, मोलाचे योगदान दिले आहे. लोकांची ये-जा, विचारांची देवाण-घेवाण, ही द्विपक्षीय प्रक्रिया होत राहिली आहे, ज्याचा लाभ या क्षेत्रातील प्रत्येक देशाला झाला आहे. आम्ही आजही केवळ आर्थिक नाही तर सांस्कृतिक दृष्ट्याही सामाईक वारशाचे प्रतिक झालो आहोत.\nमित्रहो, आजच्या आधुनिक युगात आपल्या परस्पर संबंधांनी नवी उंची गाठली आहे. आशियातील देश, केवळ आपल्याच देशातील वस्तू आणि सेवांच्या बाजारपेठांपुरता मर्यादित विचार करत नसून महाद्विपांपर्यंत त्यांचा विस्तार झाला आहे.\nअशा परिस्थितीत ग्राहक संरक्षण हा असा विषय आहे, जो या क्षेत्रात व्यापार वृद्धिंगत आणि सक्षम करण्यातील महत्वपूर्ण घटक आहे.\nआम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा किती चांगल्या प्रकारे ओळखतो आणि त्यांना सतावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही किती गांभिर्याने प्रयत्न करीत आहोत, हे आजच्या या आयोजनावरून अधोरेखित होते. प्रत्येक नागरिक हा एक ग्राहक सुद्धा असतो, त्याचमुळे आजचे हे आयोजन म्हणजे आमच्या सामुहिक दृढनिश्चयाचेही प्रतिक आहे.\nमित्रहो, या संपूर्ण प्रक्रियेत संयुक्त राष्ट्राने सहयोगी म्हणून पुढाकार घेणे, हा खरोखर एक सुखद अनुभव आहे. ग्राहक संरक्षणासंदर्भात 1985 साली पहिल्यांदा संयुक्त राष्ट्राने मार्गदर्शक तत्वे तयार केली होती. दोन वर्षांपूर्वीच त्यात सुधारणा करण्यात आल्या. त्या सुधारणा प्रक्रियेत भारताचाही सक्रिय सहभाग होता. विकसनशील देशांमध्ये शाश्वत ग्रहण, ई-कॉमर्स आणि वित्तीय सेवांच्या संदर्भात ही मार्गदर्शक तत्वे अतिशय महत्वाची आहेत.\nमित्रहो, भारतात शेकडो, हजारो वर्षांपासून ग्राहकांचे संरक्षण हा प्रशासनाचा अविभाज्य घटक राहिला आहे. हजारों वर्षांपूर्वी रचना करण्यात आलेल्या आमच्या वेदांमध्येही ग्राहकांच्या हिताचे उल्लेख आहेत. अथर्ववेदात म्हटले आहे की -\n“इमा मात्रा मिमीम हे यथ परा न मासातै” अर्थात वस्तुस्थिती आणि मोजमापात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करू नये. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ग्रंथांमध्येही ग्राहक संरक्षणाचे नियम कायदेशीररित्या समजावून सांगण्यात आले आहेत. गैरव्यवहार करणाऱ्यांना कोणत्या प्रकारच्या शिक्षा दिल्या जाव्यात, याची माहितीही यात देण्यात आली आहे.\nआपणाला आश्चर्य वाटेल पण सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी कौटिल्याच्या काळात कायदेशीर प्रशासनासाठीच्या मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या होत्या. व्यापाराचे नियमन कसे असावे, सरकार कशा प्रकारे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करेल, याचे तपशील त्यात होते. कौटिल्याच्या काळात प्रशासनाच्या ज्या यंत्रणा अस्तित्वात होत्या, त्यांना आजच्या काळातील संदर्भानुसार व्यापार संचालक आणि मानक पर्यवेक्षक म्हणता येईल. आपल्याकडे ग्राहकाला देव मानण्याची परंपरा आहे. ग्राहक देवो भव: असे अनेक ठिकाणी लिहिलेले दिसून येते. व्यवसाय कोणताही असो, ग्राहक संतुष्ट व्हावा, हेच त्याचे उद्दिष्ट असले पाहिजे.\nमित्रहो, संयुक्त राष्ट्राची मार्गदर्शक तत्वे स्वीकृत झाल्यानंतर पुढच्याच वर्षी 1986 साली आपला ग्राहक संरक्षण कायदा लागू करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.\nग्राहक हिताचे संरक्षण, हा या सरकारच्या प्राधान्यक्रमातील एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. सरकारचे हे प्राधान्य, नव भारताच्या संकल्पनेशीही सुसंगत असे आहे. नव भारत, जेथे, ग्राहक हिताच्याही एक पाऊल पुढे जात ग्राहकासाठीच्या उत्तम सुविधा आणि ग्राहकांच्या समृद्धीकडे विशेष लक्ष दिले जाईल.\nमित्रहो, आज आम्ही देशाच्या गरजा आणि आजच्या काळातील व्यापारी पद्धती लक्षात घेत एक नवा ग्राहक संरक्षण कायदा तयार करत आहोत. या नव्या कायद्यात ग्राहक सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. कमीत कमी वेळेत आणि खर्चात ग्राहकाच्या तक्रारींचे निवारण व्हावे, यासाठी सोपे नियम तयार केले जात आहेत. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर प्रतिबंध आणला जातो आहे. तात्काळ सुनावणीसाठी कार्यकारी अधिकारांसह केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचीही स्थापना केली जाणार आहे.\nआम्ही स्थावर मालमत्ता नियामक कायदा तयार केला, ज्याद्वारे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण झाले. पूर्वी बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना घराचा ताबा मिळवण्यासाठी दीर्घ काळ प्रतिक्षा करावी लागत असे. घराच्या क्षेत्रफळाबाबतही भ्रामक माहिती दिली जात असे. आतात रेरा अस्तित्वात आल्यानंतर केवळ नोंदणीकृत बांधकाम व्यावसायिकांनाच आवश्यक परवानग्या मिळवून तयार केलेल्या घरांच्या विक्रीची तरतूद करता येईल. त्याचबरोबर सरकारने आरक्षण रकमेची मर्यादाही 10 टक्के इतकी निश्चित केली आहे.\nपूर्वीच्या काळी घराच्या आरक्षणापोटी पैसे मिळाले की बांधकाम व्यावसायिक ते पैसे दुसऱ्या प्रकल्पात गुंतवून टाकत. आता सरकारने केलेल्या नव्या तरतुदीनुसार घर खरेदी करणाऱ्याकडून मिळणारी 70 टक्के रक्कम “एस्क्रो” खात्यात जमा करावी लागेल आणि ती रक्कम केवळ त्याच प्रकल्पावर खर्च करता येईल. अशाच प्रकारे ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अधिनियमही तयार करण्यात आला आहे. आता सार्वजनिक अथवा ग्राहक स्वारस्याशी संबंधित कोणत्याही वस्तु अथवा सेवेला प्रमाणन अनिवार्य करण्यात आले आहे. या अंतर्गत हलक्या प्रतीच्या वस्तू बाजारातून मागे घेण्यासाठी आणि ग्राहकाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई करण्यासाठीही तरतूद करण्यात आली आहे.\nनुकताच भारताने वस्तु आणि सेवा कर अमलात आणला. हा कर लागू झाल्यानंतर देशभरातील डझनभर अप्रत्यक्ष कर रद्द झाले. अनेक प्रकारचे छुपे करही रद्द झाले. ग्राहकाने राज्य आणि केंद्र सरकारला किती कर दिला, हे त्याला वस्तूच्या पावतीवर लगेच दिसते. सीमेवर ट्रकची भली मोठी रांगही आता कमी झाली आहे.\nवस्तू आणि सेवा करामुळे देशाला एक वेगळी उद्योग संस्कृती लाभली आहे आणि दीर्घ काळाचा विचार करता वस्तू आणि सेवा कराचा सर्वात मोठा लाभ ग्राहकांनाच मिळणार आहे. ही एक पारदर्शक व्यवस्था असून त्यात कोणीही ग्राहकाची फसवणुक करू शकणार नाही. इतकेच नाही तर वस्तु आणि सेवा करामुळे कंपन्यांमध्ये आपसात स्पर्धा वाढेल आणि परिणामी वस्तूंचे दर कमी होतील. याचा थेट लाभही गरीब आणि मध्यमवर्गियांना मिळणार आहे.\nमित्रहो, कायदेशीररित्या ग्राहकाचे हित जपण्याबरोबरच ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण होणेही आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षात तंत्रज्ञानाचा वापर करत आमच्या सरकारने तक्रार निवारणाची नवी यंत्रणा विकसित केली आहे.\nराष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनची क्षमता चौपट वाढविण्यात आली आहे. ग्राहक हिताशी संबंधित पोर्टल आणि समाज माध्यमांनाही एकात्मिक करण्यात आले आहे. पोर्टलमुळे खाजगी कंपन्याही मोठ्या संख्येने जोडल्या जात आहेत. पोर्टलच्या माध्यमातून सुमारे 40 टक्के तक्रारी थेट कंपन्यांकडे पाठवल्या जातात आणि त्यांवर तातडीने कारवाई केली जाते. जागो ग्राहक जागो अभियानाच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये जनजागृती केली जाते आहे. मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की ज्याप्रकारे या सरकारने ग्राहक हिताच्या संरक्षणासाठी समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर केला, तसा आपल्या देशात यापूर्वी कधीही झाला नाही.\nमित्रहो, ग्राहक संरक्षणाचा परिघ फार मोठा आहे, असे मला आणि सरकारलाही वाटते. कोणत्याही देशाचा विकास आणि ग्राहकांचे संरक्षण या परस्पर पुरक बाबी आहेत. विकासाचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंक पोहोचावा, यासाठी सुप्रशासनाची भूमिका महत्वाची ठरते.\nनागरिकाला त्याचे अधिकार मिळावेत, तो वंचित असणाऱ्या सर्व सेवा त्याला मिळाव्यात यासाठी जेव्हा आपण सरकार म्हणून खातरजमा करता, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करता. देशातील नागरिकांना स्वच्छ उर्जा प्रदान करण्यासाठी उज्वला योजना, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान, वित्तीय समायोजनासाठी जन-धन योजना, हे याचेच प्रतिबिंब आहे. 2022 पर्यंत देशातील प्रत्येकाकडे स्वत:चे घर असावे, यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.\nदेशातील प्रत्येक घरात वीज पोहोचविण्यासाठी नुकतीच आम्ही एक योजना सुरू केली आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच त्यांचे आयुष्य सोपे करण्यासाठीही आम्ही हे प्रयत्न करीत आहोत.\nग्राहकाला केवळ अधिकार देऊन त्याच्या अधिकाराचे संरक्षण होत नाही. भारतात सरकारच्या योजनांच्या माध्यमातून ग्राहकांचे पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न केले जावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या योजनांमुळे देशातील गरीब आणि मध्यम वर्गाला सर्वाधिक लाभ मिळत आहे.\nयुनिसेफने नुकतीच भारतात झालेल्या एका सर्वेक्षणाच्या निकालांची घोषणा केली, हे तुम्हाला माहिती असेल. या सर्वेक्षणानुसार स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर जी गावे शौच मुक्त झाली, त्या गावांमधील प्रत्येक कुटुंबाची दर वर्षी साधारण 50 हजार रूपयांची बचत होते आहे. ही रक्कम या कुटुंबांना आजारांवरील उपचार, रूग्णालयात ये-जा करणे, कार्यालयातून घ्याव्या लागणाऱ्या सुट्ट्या यावर खर्च होत असे. मित्रहो, गरीबांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जनौषधी योजना सुरू करण्यात आली. 500 पेक्षा जास्त औषधांच्या किमती कमी करून त्यांचा समावेश स्वस्त औषधांच्या यादीत करण्यात आला. स्टेंटच्या किमतीत मोठी कपात करत ते 85 टक्क्यांपर्यंत स्वस्त करण्यात आले. गुडघे बदल शस्त्रक्रियेचे दरही सरकारने नुकतेच नियंत्रित केले आहेत. यामुळेही गरीब आणि मध्यमवर्गातील ग्राहकांची कोट्यवधी रूपयांची बचत झाली आहे.\nग्राहक संरक्षणाच्या पुढे एक पाऊल टाकत ग्राहकाच्या हिताला प्रोत्साहन देण्याला आमचे प्राधान्य आहे. आमची उजाला योजना, हे ग्राहकाच्या हिताला प्रोत्साहन देत लोकांच्या पैशांची बचत करण्याचे एक आदर्श उदाहरण आहे. एलईडी बल्बचे वितरण करण्याची ही साधी योजना आहे, मात्र त्याचे असामान्य परिणाम पाहायला मिळत आहेत. जेव्हा आमचे सरकार सत्तेवर आले तेव्हा एका एलईडी बल्बची किंमत 350 रूपयांपेक्षा जास्त होती. सरकारच्या प्रयत्नांमुळे आज हेच बल्ब उजाला योजनेंतर्गत केवळ 40 ते 45 रूपयात उपलब्ध आहेत. एलईडी बल्बची किंमत कमी करून आणि लोकांच्या वीज बिलात घट करून सरकारने या केवळ एकाच योजनेतून ग्राहकांच्या 20 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त पैशांची बचत केली आहे. मित्रहो, चलनवाढ नियंत्रणात ठेवल्यामुळेही गरीब आणि मध्यम वर्गातील ग्राहकांचा फायदा झाला आहे. मागच्या सरकारच्या काळातील चलनवाढीचा दर ज्या प्रकारे वाढत होता, तो तसाच वाढत राहिला असता तर सर्वसामान्य नागरिकाच्या स्वयंपाकघरातील अर्थकारण कोलमडून गेले असते.\nस्वस्त अन्नावर ज्याचा अधिकार असेल, त्यालाच ते मिळावे, याची खारतजमा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण केले जाते आहे.\nथेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभार्थींच्या खात्यात सरकारने थेट पैसे जमा केले, त्यामुळे तब्बल 57 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम अयोग्य हातात जाण्यापासून रोखता आली. मित्रहो, शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी ग्राहकानेही आपले कर्तव्य ओळखून जबाबदाऱ्या पार पाडण्याची गरज असते.\nआज या प्रसंगी मी इतर देशांमधून आलेल्या प्रतिनिधींना Give-it-up या योजनेविषयी सांगू इच्छितो. आमच्याकडे स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना अनुदान दिले जाते. माझ्या एका लहानशा आवाहनानंतर एका वर्षभरात एक कोटीपेक्षा जास्त ग्राहकांनी आपल्या अनुदानाचा त्याग केला. ज्यांनी या अनुदानाचा त्याग केला, त्या अनुदानाचा वापर करून आतापर्यंत 3 कोटी कुटुंबांना गँस जोडण्या देण्यात आल्या आहेत.\nप्रत्येक ग्राहकाने आपले योगदान दिल्यास इतरांना त्याचा लाभ होतो आणि समाजाप्रती आपल्या कर्तव्याबाबत सकारात्मक वातावरण तयार होते, हे या उदाहरणावरून सिद्ध होते.\nमित्रहो, देशाच्या ग्रामिण भागात राहणाऱ्या ग्राहकांच्या डिजीटल सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत, 6 हजार कोटी घरांपैकी प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तिला डिजीटल दृष्ट्या साक्षर करण्याचे काम सुरू आहे. या अभियानांतर्गत गावातील लोकांना डिजीटल देवाण-घेवाण, डिजीटल पद्धतीने सरकारी सेवा प्राप्त करण्यात अधिक सवलती दिल्या जाणार आहेत.\nभारतातील गावांमध्ये वाढत्या डिजिटल जागरूकतेमुळे भविष्यात फार मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ तयार होते आहे. Unified Payment Interface अर्थात UPI ने ई-कॉमर्स बाजारपेठेला मोठी बळकटी दिली आहे. Bharat Interface For Money अर्थात BHIM App च्या माध्यमातून शहरांव्यतिरिक्त ग्रामिण भागांतही डिजिटल पेमेंटचा विस्तार केला आहे.\nमित्रहो, सव्वाशे कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या आणि वेगाने वाढत्या मध्यमवर्गामुळे भारत आज जगातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गणला जातो. आपल्या देशाची मुक्त अर्थव्यवस्था जगातील प्रत्येक देशाचे स्वागत करते आणि भारतीय ग्राहकांना जागतिक उत्पादकांच्या अधिक जवळ घेऊन जाते. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून आम्ही जागतिक कंपन्यांना भारतातच उत्पादन घेण्याची आणि येथील मनुष्यबळाचा अधिक चांगला वापर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.\nमित्रहो, जगाच्या या भागात होत असलेली अशा प्रकारची ही पहिलीच परिषद आहे. आमच्यापैकी प्रत्येकजण देशातील ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याचे आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र वाढत्या जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग एकाच बाजारपेठेत बदलते आहे, हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. त्याचमुळे अशा प्रकारच्या आयोजनाच्या माध्यमातून परस्परांच्या अनुभवांवरून शिकवण घेणे, समान समंजसपणाचा शोध घेणे आणि ग्राहक हिताशी संबंधित स्थानिक हातमिळवणीच्या शक्यता विचारात घेण्यासाठी चर्चा करणे गरजेचे आहे.\n400 कोटीपेक्षा जास्त ग्राहक, वाढती क्रयशक्ती, तरूणाईची लक्षणीय संख्या या वैशिष्ट्यांमुळे आपण आशियाई देशांसाठी व्यापाराच्या दृष्टीने मोठाच आधार आहोत. इ कॉमर्स आणि लोकांची मोठ्या प्रमाणावर परदेशात ये-जा वाढल्यामुळे आज सीमेपलीकडील व्यवहारांमध्येही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत ग्राहकाचा विश्वास जपण्यासाठी देशात एखादी सक्षम नियामक यंत्रणा असणे आणि त्याबाबत इतर देशांनाही माहिती असणे गरजेचे असते. दुसऱ्या देशांमधील ग्राहकांशी संबंधित प्रकरणांमध्ये जलदगत्या कारवाई करण्यासाठी सहकार्याचा आराखडा तयार असणेही आवश्यक आहे. त्यामुळे परस्परांमधील विश्वास आणि व्यापारही वाढीला लागतील.\nपरस्पर हित लक्षात घेऊन संवादासाठी आराखडात्मक यंत्रणा तयार करणे, चांगल्या तरतुदींची देवाण-घेवाण, क्षमता उभारणीसाठी नवे उपक्रम राबविणे आणि संयुक्त मोहिमा राबविणे अशा प्रकारचे काम करता येऊ शकते\nमित्रहो, आपल्यातील भावनात्मक बंध जितके दृढ होतील, तितकाच आपला सांस्कृतिक आणि व्यापारविषयक वारसा भविष्याच्या दृष्टीने अधिक समृद्ध होईल. आपल्या संस्कृतीविषयी गर्व बाळगताना इतरांच्या संस्कृतीचा मान राखणे हा आपल्या परंपरांचा अविभाज्य घटक आहे. युगानुयुगे आम्ही एकमेकांकडून शिकत आलो आहोत आणि व्यापर तसेच ग्राहक संरक्षण ही क्षेत्रेही आमच्यासाठी अस्पर्श नाहीत.\nया परिषदेत भविष्यातील आव्हाने लक्षात घेत एका स्पष्ट दृष्टीकोनासह पुढे पाऊल टाकण्यासाठी आराखडा तयार होईल, अशी मला आशा वाटते. या परिषदेच्या माध्यमातून आपण एका प्रादेशिक सहकार्याचे संस्थाकरण करू शकाल, असा मला विश्वास वाटतो. आपण या परिषदेत सहभागी झाल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/india-vs-australi-test-match-33479", "date_download": "2018-04-22T14:43:12Z", "digest": "sha1:27JV6XOJ2LERHH67Y5TTUGLEIAX3FAQE", "length": 21325, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "india vs australi test match भारतीयांच्या अस्तित्वाची कसोटी | eSakal", "raw_content": "\nसुनंदन लेले - सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 4 मार्च 2017\nबंगळूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत असलेले अव्वल स्थान सिद्ध करण्यासाठी कर्णधार कोहली आणि विराट सेनेला उद्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन करावे लागेल.\nपुण्यातील पराभव हा केवळ अपघात होता, हे पटवून देण्यासाठी त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सुधारणा दाखवावी लागेल. अस्तित्वाची कसोटी लागलेल्या सामन्यात भारताच्या संघात एखाद दुसरा बदल अपेक्षित आहे.\nबंगळूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत असलेले अव्वल स्थान सिद्ध करण्यासाठी कर्णधार कोहली आणि विराट सेनेला उद्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन करावे लागेल.\nपुण्यातील पराभव हा केवळ अपघात होता, हे पटवून देण्यासाठी त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सुधारणा दाखवावी लागेल. अस्तित्वाची कसोटी लागलेल्या सामन्यात भारताच्या संघात एखाद दुसरा बदल अपेक्षित आहे.\nऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर सपाटून मार खाणार या आशा पहिल्याच सामन्यात फोल ठरल्या. ऑस्ट्रेलियाने पहिलाच सामना मोठ्या फरकाने जिंकला. नाणेफेकीच्या कौलापासून सगळ्याच गोष्टी विराट सेनेच्या विरुद्ध गेल्या. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर भारताचे खेळाडू अपयशी ठरले. याचा फायदा दुबईत पक्के ‘होमवर्क’ करून आलेल्या ऑस्ट्रेलियाने उचलला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या सातत्याची आणि भारताच्या अस्तित्वाची खऱ्या अर्थाने कसोटी या सामन्यापासून\nभारताचा संपूर्ण संघ आज सरावासाठी उपस्थित होता. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या सरावाबरोबर गोलंदाजीचा सराव बारकाईने केला. पहिल्या कसोटीत फलंदाजांना चकवण्यात यशस्वी झाल्यानंतरही भारतीय फिरकी गोलंदाज त्यांना बाद करू शकत नव्हते. चेंडूचा टप्पा चुकत असल्यामुळे ते घडले. तीच चूक टाळण्यासाठी प्रशिक्षक कुंबळे यांनी गोलंदाजांना नेहमीच्या टप्प्यापेक्षा पुढे टप्पा ठेवण्याचा सल्ला देत होते. त्यानुसारच भारतीय गोलंदाजांनी सराव केला.\nऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पूर्वसंध्येलाच पहिल्या कसोटीतील विजयी संघ कायम ठेवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कोरड्या वाटणाऱ्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया स्टिफन ओकीफकडून अपेक्षा बाळगून राहिल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. पुण्यात अष्टपैलू मिशेल मार्शच्या गोलंदाजीचा फारसा वापर करता आला नाही. त्यामुळे किमान त्याला पारखण्यासाठी त्यानी संघात बदल केला नसावा. वॉर्नर, रेनशॉ, स्मिथ आणि शॉन मार्श यांच्यावर त्यांच्या फलंदाजीची मदार असेल.\nभारताचा कांगारुंविरुद्ध बंगळूरला एकच विजय\nकांगारूंनी येथील तीन कसोटी जिंकल्या आहेत, तसेच दोन अनिर्णित\nस्मिथ पाच हजार कसोटी धावांपासून ११२ धावा दूर\nथेट प्रक्षेपण ः स्टार १, ३\nवेळ ः सकाळी ९.३० पासून\nचेंडू झपकन वळणार नाही\nदूध गरम लागले की ताकही फुंकून पितात, अशीच काहीशी गत भारताच्या संघटकांची झाली आहे. पुण्यात फिरकीला साजेशी खेळपट्टी करण्याची खेळी त्यांच्यावर उलटली. त्यामुळे आता चिन्नास्वामी मैदानाची खेळपट्टी करताना चांगलीच काळजी घेतली जात आहे. खेळपट्टीवर कमी अधिक प्रमाणात गवत राहील. चेंडू झपकन वळणार नाही, असेच आता तरी वाटत आहे. त्याचबरोबर खेळपट्टीवरील पाण्याचा अंश कमी होऊ नये म्हणून झारीने पाणी मारले जात आहे. तरीही खेळपट्टी अजूनही कोरडीच वाटत आहे. त्यामुळे येथेही चेंडू वळण्याची अपेक्षा असली तरी ते झपकन वळणार नाहीत, असा अंदाज आहे.\nअहंकार विसरून चूक मान्य करावी : कोहली\nआधीच्या सामन्यातील यश किंवा अपयश विसरून दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरायचे असते. नव्या उत्साहाने नवा सामना खेळण्यातच खेळाची मजा असते. अहंकार विसरून चूक मान्य करता यायला हवी. चुका मान्य न करता कारणे देऊ लागलो, तर कधीच सुधारणा होत नाही. आम्ही पुण्यात चुकलो, पण पुन्हा तशी खराब कामगिरी आमच्याकडून होणार नाही, अशा शब्दात भारताचा कर्णधार विराट काहेली याने चाहत्यांना विश्‍वास दिला.\nकोहली म्हणाला, ‘‘प्रत्येक कसोटी सामन्याला सामोरे जाताना आमची तयारी तितक्‍याच जोराने असते. यश आणि अपयश खेळाचा अविभाज्य भाग आहे. आम्ही संघ म्हणून एकत्र कसे राहता येईल याचा विचार करतो. पत्रकार किंवा टीकाकार काय म्हणतात याकडे जास्त लक्ष देत नाही. यशानंतर होणाऱ्या स्तुतीलाही जास्त मनावर घेत नाही.बंगळूरची खेळपट्टी मस्त आहे. गेल्या सामन्यातील अपयश मागे टाकून ताज्या मनाने आम्ही दुसऱ्या कसोटीत उतरणार आहोत. खेळपट्टीचा चेहरा सामन्याच्या अगोदर कसा असेल, त्यानुसार आम्ही अंतिम अकरा खेळाडूंची निवड करू.’’\nभारताकडून प्रतिआक्रमण अपेक्षित : स्मिथ\nपहिल्या सामन्यातील विजयाने आम्ही निश्‍चित आनंदी आहोत. एखाद्या कठिण मालिकेची किंवा दौऱ्याची सुरवात विजयाने होणे केव्हाही चांगले असते. भारताविरुद्ध भारतात खेळताना मालिकेची सुरवात विजयाने होणे हे निश्‍चितच हुरूप वाढवणारे आहे. पण, आम्ही या यशाने हुरळून गेलेलो नाही. भारतीय संघ लेचापेचा नाही. आयसीसी क्रमवारीत ते कसोटीत अव्वल आहे. त्यांच्याकडून आम्हाला प्रतिआक्रमण अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने व्यक्त केली. पुण्यातील परिस्थितीशी आम्ही जुळवून घेतले. बंगळूरमध्येही आमचे खेळाडू जळवून घेतील यात शंकाच नाही. अर्थात, ‘आयपीएल’मध्ये आमचे बरेचसे खेळाडू खेळत असल्याचा आम्हाला फायदा होत आहे. हे सर्वात महत्त्वाचे, असे सांगून स्मिथ म्हणाला, ‘‘नव्या नियोजनानुसार कसोटी खेळताना कुणावर कसे दडपण ठेवता येते याचा विचार महत्त्वाचा आहे. भारत प्रतिआक्रमण करेल, हे समजून घेऊन आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळू.’’\nनवा चित्रपट : बियाँड द क्‍लाउड्‌स\nगुन्हेगारी विश्‍व आणि माणुसकीचा गहिवर... मुंबईतील एका फ्लाय ओव्हरवर दोन माणसं भेटतात. पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुबत्ता, भव्य होर्डिंग्ज व...\nविश्वास गोफण यांनी केले 45 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप\nपाली : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करायचा असेल तर...\nधर्मदाय रूग्णालयांनी गरिबांवर उपचार करावेत : धर्मादाय आयुक्त\nवडगाव निंबाळकर : धर्मादायकडून सवलती मिळवणाऱ्या दवाखान्यांमध्ये गरिबांना मोफत, मध्यमवर्गीयांना अल्पदरात उपचार मिळावेत. मोठ्या रूग्णालयात...\nकुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा\nअंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी...\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://garden.thanecity.gov.in/view/mr/tree_census", "date_download": "2018-04-22T14:12:33Z", "digest": "sha1:2IXJVFICM5CRJXQXNNSKRQDFH3LQ3W4J", "length": 2904, "nlines": 42, "source_domain": "garden.thanecity.gov.in", "title": "TAGD", "raw_content": "ठाणे महानगरपालिका , ठाणे\nवृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभाग\nमुखपृष्ठ / प्रकल्प / वृक्ष गणना\nठाण्यामधील झाडांचा सारांष २०११\nमहाराष्ट्र (नागरी क्षेत्र ) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५, कलम ७ (ख) नुसार डिसेंबर १९९७ पूर्वी एकदा आणि त्यानंतर प्रत्येक पाच वर्षातून एकदा संबंधित नागरी स्थानिक प्राधिकारणाने त्यांच्या अधिकारितेतील सर्व जमिनींवरील विद्यमान झाडांची गणना करावी असे नमूद केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या २०११ च्या वृक्षगणनेनुसार ४,४५,२६२ वृक्षांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अशोक, आंबा, नारळ, करंज, उंबर, गुलमोहर, जांभूळ व बदाम या वृक्षांचा समावेश आहे.\nवृक्ष गणना २०१७ चे काम सुरु असुन दि. ०२ जानेवारी २०१८ पर्यंत ६८,९८५ झाडांची गणना करण्यात आली आहे व त्यापुढील वृक्षांचे गणना सुरु आहे.\n© ठाणे महानगरपालिका, ठाणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1736", "date_download": "2018-04-22T14:24:52Z", "digest": "sha1:VWL64OLOUML62N7AOF5EH3Y3RFLS7P42", "length": 3618, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nअमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nअमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.\nगेल्यावर्षी जूनमध्ये अमेरिका भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या विस्तृत आणि फलदायी चर्चेचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले. भारत-अमेरिका यांच्यातील दृढ धोरणात्मक भागिदारी आणखी विकसित करण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांच्‍या अंमलबजावणी विषयी मॅटिस यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.\nशांतता, स्थैर्य आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक वाढत्या सहकार्याबाबतही मॅटिस यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली.\nपरस्पर संबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्दयांबाबत, उभय देशातल्या वाढत्या सहकार्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.\nबीजी -नि चि -अनघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/samruddhi-highway-radheshyam-mopalwar-given-clean-chit-by-inquiry-commission-484627", "date_download": "2018-04-22T14:09:24Z", "digest": "sha1:ELQU5ZK6FDS7XAQGO2CCRGMEEDCXFTYE", "length": 15342, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी राधेश्याम मोपलवार यांना क्लीन चिट", "raw_content": "\nमुंबई : कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी राधेश्याम मोपलवार यांना क्लीन चिट\nसनदी अधिकारी मोपलवारांना अखेर ऑडिओ क्लिपप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. या समितीने ऑडिओ क्लिप एडीट केलेला असल्याचा अहवाल दिला आहे. कालच राज्य सरकारने अहवाल सादर केला होता.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nमुंबई : कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी राधेश्याम मोपलवार यांना क्लीन चिट\nमुंबई : कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी राधेश्याम मोपलवार यांना क्लीन चिट\nसनदी अधिकारी मोपलवारांना अखेर ऑडिओ क्लिपप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. या समितीने ऑडिओ क्लिप एडीट केलेला असल्याचा अहवाल दिला आहे. कालच राज्य सरकारने अहवाल सादर केला होता.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-04-22T14:14:33Z", "digest": "sha1:HYIDHOH567BHAXG33T57YMSRMYDOCX7S", "length": 4627, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खिरणी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nखिर्णी किंवा रायन हे आणि चिकू (शास्त्रीय नाव: manilkara hexandra (Roxb.) Dubard sapotaceae) ही एकाच सॅपोटेसी या बकुळीच्या कुटुंबातील आहेत. चिकूचे रोप खिर्णीवर कलम केले तर तग धरू शकते. खिर्णी किंवा रायनचे झाड १२-१५ मीटर उंच वाढणारे, पसरणाऱ्या फांद्यांचे असते. हिरवीगार पालवी फांद्यांच्या टोकांना दाटी करून असते. पान खुडल्यावर किंवा डहाळी तोडल्यावर दुधट चिकाचे थेंब ठिबकतात. फेब्रुवारी – मार्चमध्ये फिकट पिवळ्या रंगाची फुले झाडावर दिसतात. ही फळे चकचकीत पिवळी, लांबोडी गोल असतात. व बाजारात अहमदाबादी मेवा या नावाने विकली जातात. फळे चवीला काहीशी गोड, पण चिकट गराची असतात.\nवृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१७ रोजी १२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/hyderabad-bus-break-failed-and-accident-472903", "date_download": "2018-04-22T14:13:06Z", "digest": "sha1:F3GEQLELHRNHOHBPWUMRS5TWIGDMM6OZ", "length": 14478, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "हैदराबाद : ब्रेक निकामी झालेल्या बसने तिघांना चिरडलं", "raw_content": "\nहैदराबाद : ब्रेक निकामी झालेल्या बसने तिघांना चिरडलं\nहैदराबाद : ब्रेक निकामी झालेल्या बसने तिघांना चिरडलं\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nहैदराबाद : ब्रेक निकामी झालेल्या बसने तिघांना चिरडलं\nहैदराबाद : ब्रेक निकामी झालेल्या बसने तिघांना चिरडलं\nहैदराबाद : ब्रेक निकामी झालेल्या बसने तिघांना चिरडलं\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/electricity-generation-ntpc-37214", "date_download": "2018-04-22T14:41:50Z", "digest": "sha1:C5WMH5NQ6JCSN7CJKYGALIOM6R642A4Y", "length": 13156, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "electricity generation by ntpc 'एनटीपीसी'मधून शुक्रवारपासून वीजनिर्मिती सुरू - राय | eSakal", "raw_content": "\n'एनटीपीसी'मधून शुक्रवारपासून वीजनिर्मिती सुरू - राय\nमंगळवार, 28 मार्च 2017\nरोज 660 मेगावॉट निर्मिती; 50 टक्के वीज महाराष्ट्राला\nसोलापूर - फताटेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील \"एनटीपीसी' प्रकल्प येत्या शुक्रवार (ता. 31) पासून सुरू होणार आहे. येत्या महिनाभरात हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण केला जाणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक एन. एन. राय यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nरोज 660 मेगावॉट निर्मिती; 50 टक्के वीज महाराष्ट्राला\nसोलापूर - फताटेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील \"एनटीपीसी' प्रकल्प येत्या शुक्रवार (ता. 31) पासून सुरू होणार आहे. येत्या महिनाभरात हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण केला जाणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक एन. एन. राय यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\n\"एनटीपीसी'ची दोन केंद्रे सोलापूर येथे होणार आहेत. त्याबाबत माहिती देताना राय म्हणाले, \"\"यातील पहिल्या केंद्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. हे 660 मेगावॉट क्षमतेचे असलेले केंद्र येत्या शुक्रवारपासून चालू होईल. त्यानंतर दुसरे 660 मेगावॉटचे केंद्र पुढील वर्षभरात कार्यान्वित होईल. येथे तयार होणारी जवळपास 50 टक्के वीज ही महाराष्ट्राला मिळणार असून, उर्वरित 50 टक्के वीज इतर राज्यांना दिली जाणार आहे.''\n'एनटीपीसी' प्रकल्पामुळे तापमानामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही. तापमान संतुलित राहावे यासाठी \"एनटीपीसी'ने 126 एकरामध्ये एक लाख 32 हजार झाले लावली आहेत. तसेच शासनाच्या वनविभागाच्या सहकार्याने दरवर्षी 50 हजार झाडे लावण्यावर भर दिला जाणार आहे. प्रकल्पातील धूर वातावरणामध्ये मिसळू नये, यासाठी चिमणीची उंची 275 मीटर इतकी करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणाचेही नुकसान होणार नाही,'' असा दावाही राय यांनी केला.\nमहापालिकेकडून प्रक्रिया केलेले सांडपाणी घेण्याची आमची तयारी आहे. याबाबतचा करार प्रगतिपथावर आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी घेणे 30 ते 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रकल्पाला बंधनकारक असल्याचा नियमही केला जात आहे. एनटीपीसी प्रकल्पात पाण्याचा एकही थेंब वाया जात नाही. सर्व पाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरले जाते. भविष्यात प्रकल्पाची सुरक्षा वाढविणार असल्याचेही एन. एन. राय यांनी सांगितले.\nविश्वास गोफण यांनी केले 45 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप\nपाली : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करायचा असेल तर...\nलोकन्यायालयात 4 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांची वसूली\nनिफाड : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र...\nधर्मदाय रूग्णालयांनी गरिबांवर उपचार करावेत : धर्मादाय आयुक्त\nवडगाव निंबाळकर : धर्मादायकडून सवलती मिळवणाऱ्या दवाखान्यांमध्ये गरिबांना मोफत, मध्यमवर्गीयांना अल्पदरात उपचार मिळावेत. मोठ्या रूग्णालयात...\nमालवणात समुद्री उधाणाचा किनारपट्टीस फटका\nमालवण - सागरी उधाणाचा जोरदार फटका आज जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास बसला. समुद्राच्या अजस्र लाटांच्या मार्‍यामुळे उधाणाचे पाणी किनार्‍यालगत घुसल्याने...\nकुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा\nअंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=36&t=301&p=530", "date_download": "2018-04-22T14:06:11Z", "digest": "sha1:L3H236DLQDGYUVBPZ2ZI67AC2TOCKRLO", "length": 12363, "nlines": 181, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान स्पर्धा विभाग विविध स्पर्धा लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nशिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल\nहि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा\nशिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल\nजिजाऊ.....स्वराज्याची प्रेरणा......जगातील प्रत्येक माणसाने आदराने नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती.\nप्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच\nअसते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही जिजाऊनी\nशिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मीही -\nपारतंत्र्यात आहोत, ही दिलेली जाणीव होती.\nछ. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून मावळ्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण केला. हे आपले राज्य आहे, आणि आपण त्यासाठी लढले पाहिजे हा आत्मविश्वास निर्माण केला. आज आपण म्हणतो घराघरात शिवाजी जन्माला यावे, पण शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल हे मात्र सोईस्करपणे विसरून जातो.\nजिजाऊनी शिवबावर संस्कार केले, शिवबा घडवले आणि स्वराज्याचे रणशिंग फुंकले. बलाढ्य आदिलशाही, निजामशाही, मुघल या सत्तांना न जुमानता जिजाऊनी शिवबाला लढायला प्रोत्साहन दिले. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचे रक्षण केले. जिजाऊ या स्वत शिकलेल्या होत्या. अक्षरज्ञानाबरोबर घोडयावर बसने, दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी ई. चे प्रशिक्षण जिजाऊनी घेतले होते. जिजाऊ या अत्यंत संयमी आणि करारी स्वभावाच्या होत्या. गोरगरीबाप्रती आपुलकी आणि दुष्टांना शासन अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. तसेच संस्कार त्यांनी शिवाबावर केले. छ. संभाजीरांवर केले. त्यामुळेच पुढे संभाजी राजांनी शृंगारपुर चे सुभेदार असताना दुष्काळग्रस्त प्रज्येकडून एक वर्ष शेतसारा वसूल न करण्याचा निर्णय घेतला. (तेव्हा संभाजी राजांच्या या उदारपणांचे कौतुक करायचे सोडून ते अकार्यक्षम मंत्री आहेत अशी ओरड त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील नतद्रष्टांनी सुरु केली होती.) संभाजी राजांचे हे वर्तन म्हणजे जिजाऊच्या संस्काराचाच परिणाम नव्हे काय छ. शिवरायांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला कडक शिक्षा दिली. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता होय हा संस्कार जिजाऊनी शिवबा आणि शंभूराजांवर केला. जिजाऊनी जे संस्कार आपल्या मुलावर आणि नातवावर केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. त्या संस्कारामुळेच आज या दोन छत्रपतींची नावे घेतली कि आपण आपोआप नतमस्तक होतो. प्रत्येक आईने जर जिजाऊ सारखी भूमिका घेवून अन्याय, विषमता, जातीव्यवस्था याविरुद्ध लढणारे “शिवाजी” निर्माण केले तर पुढील काळात समाजात निश्चितच चांगले चित्र पाहायला मिळेल. आणि मला वाटते हीच जिजाऊ ना खरी आदरांजली ठरेल.\nRe: शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल\nविचार छान आहेत. पण जिजाऊ आणि शिवबा घडतात की घडवता येतात याबद्दल प्रमाणिक शंका आहे.\nRe: शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल\nकृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे\nमराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर\nReturn to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%20%E0%A5%AA.%E0%A5%A8", "date_download": "2018-04-22T14:05:15Z", "digest": "sha1:BHKO266XPMEBOAGJNEGVI5N4SYG7ZIZO", "length": 3125, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nपाठ ४.२ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nपाठ ४.२ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nरविवार, १४ मे, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Kohale येथे ९:४८ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पाठ ४.२, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-nilesh-rane-politics-73016", "date_download": "2018-04-22T14:51:55Z", "digest": "sha1:H2CWMTXVJJQUG2DMMJ2ATY7MOK4PCOPL", "length": 25046, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg news nilesh rane politics नीलेश राणे, आव्हान पेलणार का? | eSakal", "raw_content": "\nनीलेश राणे, आव्हान पेलणार का\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nसावंतवाडी -‘शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करेपर्यंत दाढी काढणार नाही’, असा पण माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी केला; पण सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता तो पूर्ण करण्याचे आव्हान तितकेसे सोपे नाही. राणे काँग्रेसमधून लढणार, की भाजपमधून, की आणखी तिसरा पर्याय उभा राहणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी निवडणुकीआधी दोन वर्षे त्यांनी केलेला हा पण पूर्ण करण्यासाठी केवळ तेच नाहीत, तर नारायण राणेंनाही पूर्ण ताकद लावावी लागणार, इतके नक्की.\nसावंतवाडी -‘शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करेपर्यंत दाढी काढणार नाही’, असा पण माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी केला; पण सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता तो पूर्ण करण्याचे आव्हान तितकेसे सोपे नाही. राणे काँग्रेसमधून लढणार, की भाजपमधून, की आणखी तिसरा पर्याय उभा राहणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी निवडणुकीआधी दोन वर्षे त्यांनी केलेला हा पण पूर्ण करण्यासाठी केवळ तेच नाहीत, तर नारायण राणेंनाही पूर्ण ताकद लावावी लागणार, इतके नक्की.\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ अस्ताव्यस्त पसरला आहे. याच्या एका टोकापासून (दोडामार्ग) दुसऱ्यापर्यंत (चिपळूण) पोचायलाच एक दिवस लागतो. मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच्या पहिल्या निवडणुकीत २००९ मध्ये नीलेश राणे विजयी झाले होते; पण तेव्हा शिवसेना कमजोर होती. राणेंची राजकीय ताकद पूर्ण क्षमतेने होती. २०१४ च्या निवडणुकीत मात्र संघटनात्मक कौशल्य असलेल्या विनायक राऊत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली.\nकाँग्रेसवरील नाराजी, राणेंची तुलनेत कमी झालेली राजकीय ताकद आणि काही प्रमाणात मोदी लाट यांच्या जोरावर राणेंचा राऊत यांनी दीड लाखाच्या मताधिक्‍याने पराभव केला. राणेंसाठी हा धक्का होता. यानंतर नीलेश राणे सिंधुदुर्गाच्या राजकारणात फारसे सक्रिय राहिले नाहीत. रत्नागिरीत काँग्रेस वाढवण्यासाठी मात्र प्रयत्न सुरूच ठेवले; परंतु प्रदेश काँग्रेसने त्यांना फारशी साथ दिली नाही. त्यावरून त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. या सगळ्या प्रवासात त्यांच्या वाढवलेल्या दाढीचे मात्र कार्यकर्त्यांना कुतूहल होते. यामागचे गुपित त्यांनी सोमवारी (ता. १८) कुडाळमधील मेळाव्यात उघड केले. ‘विनायक राऊत यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव करणार नाही, तोपर्यंत दाढी काढणार नाही’, अशी प्रतिज्ञा करून समर्थकांचे पाठबळ मिळवले; पण हे आव्हान तितकेसे सोपे नक्कीच नाही.\nया मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघांचा विचार करता सद्यस्थितीत पाच आमदार शिवसेनेचे, तर काँग्रेसकडे एक आमदारपद आहे. पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास रत्नागिरीत काँग्रेसची स्थिती खूपच नाजूक आहे. सिंधुदुर्गात मात्र राणे समर्थक काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भक्कम स्थितीत आहेत. सत्तेत आल्यापासून भाजप संघटनात्मक पातळीवर वाढत असली तरी याला सध्या तरी मर्यादा आहेत. नारायण राणेंनी काँग्रेसशी फारकत घेण्याची मानसिकता जवळपास तयार केली आहे. ते भाजपमध्ये जातात की आणखी वेगळा पर्याय निवडतात यावरही लोकसभेची पुढची गणिते ठरणार आहेत. विधानसभा मतदारसंघवार राजकीय बलाबलाचा विचार केल्यास साधारण असे चित्र आहे.\nकुडाळ हा मतदारसंघ नारायण राणेंचा मानला जातो; मात्र गेल्या निवडणुकीत राणेंचा इथे १० हजार मतांनी पराभव झाला. आताही काँग्रेस गतवैभवापर्यंत पोचली नसल्याचे गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवरून दिसले. अर्थात या मतदारसंघातील मालवण तालुका राणेंसाठी जमेची बाजू ठरणारा म्हणावा लागेल. अलीकडे नीतेश राणे यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी फायद्याची ठरू शकते. अर्थात राणे भाजपमध्ये गेल्यास मूळ काँग्रेसची मते त्यांच्यापासून दुरावण्याची शक्‍यता आहे. तो बॅकलॉग त्यांना भाजपमध्ये मूळ मतांमधून भरून काढावा लागणार आहे.\nराजापूर हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. आता मात्र राजन साळवींनी येथे शिवसेनेला अव्वल स्थानी नेले. सध्या असलेली काँग्रेस गटा-तटात विभागलेली आहे. येथे राणे समर्थकांचा गट आहे. भाजपची स्वतंत्र ताकद असली तरी ती मर्यादित आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाच्या शेजारी असलेल्या या विधानसभा मतदारसंघातही राणेंना खूप मोठे संघटनात्मक काम उभे करावे लागणार आहे.\nगेल्या विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर फॅक्‍टरमुळे सावंतवाडी मतदारसंघ चर्चेत आला होता. आता केसरकरांकडे शिवसेनेने पालकमंत्रिपद दिले आहे. या मतदारसंघात राणेंना मानणारा वर्ग आहे. राणे भाजपमध्ये गेल्यास त्यातील कितीजण त्यांच्यासोबत जाणार आणि मूळ काँग्रेसची मते आपल्याकडे वळविण्यात ते किती यशस्वी ठरणार यावर मतांची गोळाबेरीज ठरणार आहे. भाजपची येथे बांदा, दोडामार्ग अशी काही मोजकी पॉकेट वगळता फारशी ताकद नाही. राणेंचे विरोधक राजन तेली सध्या या भागाचे भाजपकडून नेतृत्व करत आहेत. लोकसभेत भाजपच्या तिकिटावर जिंकायचे असल्यास या दोघांना जुळवून घ्यावे लागणार आहे. काँग्रेसतर्फे लढायचे झाल्यास येथे त्यांच्यासमोर शिवसेनेचे मुख्य आव्हान असणार आहे.\nचिपळूणमध्ये सद्यस्थितीत शिवसेनाच चांगल्या स्थितीत आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी, काँग्रेस यांचा नंबर लागतो. काँग्रेसमध्ये राणेंना मानणारा गट आहे. अर्थात राणे भाजपमध्ये गेल्यास त्यातील कितीजण सोबत जाणार हा प्रश्‍न आहे. येथे भाजपचा पाया तितकासा भक्कम नाही; मात्र सत्ता आल्यानंतर भाजप वाढू लागली आहे. असे असले तरी अलीकडेच येथील तालुका कार्यकारिणी व इतर संघटनात्मक पदे भरली गेली. त्यामुळे नव्याने कार्यकर्ते आले तर त्यांना स्थानिक पातळीवर कोणती पदे दिली जाणार हा प्रश्‍न आहे. राणे काँग्रेसमध्ये राहिले तरी येथील संघटनात्मक स्थिती तितकीशी भक्कम नाही. त्यामुळे विजय मिळवायचा झाल्यास राणेंना खूप काम करावे लागणार आहे.\nरत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत यांच्यामुळे शिवसेना भक्कम स्थितीत आहे. असे असले तरी त्यांच्यात अंतर्गत नाराजी आणि गटबाजी आहेच. काँग्रेस, राष्ट्रवादी यांची संघटनात्मक स्थिती फारशी चांगली नाही. भाजप मात्र पूर्वीपासून येथे रुजलेली आहे. तरीही त्यांच्यात अंतर्गत नाराजी आहेच. राणेंनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतल्यास काँग्रेसमधील किती समर्थकांना ते सोबत नेणार आणि भविष्यात लोकसभेच्या वेळी शिवसेनेतील किती नाराजांची मते आपल्याकडे वळवू शकणार यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. शिवाय भाजपच्या मूळ संघटनेशी जुळवून घेण्याचे आव्हानही असेल. काँग्रेसमध्ये राहून लढले तर सद्यस्थितीत इथली स्थिती नाजूक आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीची साथ होती; मात्र यावेळी उदय सामंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी कमी झाली आहे.\nकणकवली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची ताकद राणेंसाठी सर्वाधिक जमेची बाजू ठरू शकते. या मतदारसंघात विद्यमान आमदार नीतेश राणे आहेत. त्यांची मुख्य स्पर्धा भाजपशी आहे. राणे भाजपमध्ये गेल्यास या मतदारसंघात त्यांची ताकद खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. अर्थात शिवसेनेने या ठिकाणी अरुण दुधवडकर यांना भविष्यातील विधानसभेचे उमेदवार म्हणून पुढे आणायला सुरवात केली आहे. या ठिकाणी भाजपमध्ये गेल्यास राणेंना मूळ भाजपची मते आपल्याकडे मिळवण्यासाठी राजकीय कसब वापरावे लागणार आहे. काँग्रेसमध्ये राहूनच लढत झाली तरी हा मतदारसंघ त्यांना बऱ्यापैकी साथ देऊ शकतो.\nहैदराबादची झुंज अपयशी; चेन्नईचा 4 धावांनी विजय\nहैदराबाद : टी 20 क्रिकेटमधील अनिश्‍चिततेचा अनुभव घेत चेन्नई सुपर किंग्जने रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबाद संघावर 4 धावांनी विजय मिळविला. पाच...\nलोकन्यायालयात 4 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांची वसूली\nनिफाड : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र...\nधर्मदाय रूग्णालयांनी गरिबांवर उपचार करावेत : धर्मादाय आयुक्त\nवडगाव निंबाळकर : धर्मादायकडून सवलती मिळवणाऱ्या दवाखान्यांमध्ये गरिबांना मोफत, मध्यमवर्गीयांना अल्पदरात उपचार मिळावेत. मोठ्या रूग्णालयात...\nगृहनिर्माण सोसायट्यांना जीएसटी नको : सुळे\nखडकवासला : गृहनिर्माण सोसायट्या पैसे मिळवण्यासाठी काम करीत नाही. त्या त्यांच्या संस्थेची देखभाल, दुरुस्ती व विकासाची कामे करतात....\nमालवणात समुद्री उधाणाचा किनारपट्टीस फटका\nमालवण - सागरी उधाणाचा जोरदार फटका आज जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास बसला. समुद्राच्या अजस्र लाटांच्या मार्‍यामुळे उधाणाचे पाणी किनार्‍यालगत घुसल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2015/11/blog-post_19.html", "date_download": "2018-04-22T13:58:22Z", "digest": "sha1:ZDVX4J6HJ5G7VXG266SP7YNLMZ3BBEY6", "length": 2969, "nlines": 51, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: असहिष्णुते विषयी", "raw_content": "\nयापूर्वी घडलेल्या असहिष्णुतानिदर्शक घटनांच्या वेळी लेखक, विचारवंतांनी पुरस्कार परत केले नाहीत म्हणून त्यांनी आता ते परत करू नयेत, असा युक्तीवाद कसा काय सिद्ध होऊ शकतो. आधी पुरस्कार परत न करण्यात चूक झाली असेल तर आता ते परत करून ही चूक दुरुस्त करूच नये काय\nदुसरी गोष्ट महणजे यापूर्वी घडलेल्या असहिष्णुतादर्शक घटनांना त्यावेळच्या सरकारचा पाठींबा नव्हता, असे लोकांचे मत असल्याचे दिसते. आता मात्र या घटना सरकारपुरस्कृतच असाव्यात असा संशय लोकांच्या मनात असल्याचे जाणवते. त्यामुळेच यापूर्वी पुरस्कारवापसीचा प्रश्न निर्माण झाला नसावा. आता मात्र सरकारवरील संशयामुळे लेखक-विचारवंतांना पुरस्कार परत करून सरकारचा निषेध करण्याची आवश्यकता वाटली असावी.\nWakeup: स्वातंत्र्य आणि समता. न्याय व नीतीही.\nस्वातंत्र्य आणि समता. न्याय व नीतीही.\nस्वामी विवेकानंद यांना समजून घेताना.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B0-114082100017_1.html", "date_download": "2018-04-22T14:01:09Z", "digest": "sha1:MXWX2YTHS2YH3ZWV6BP2KZ3YPCWL42HJ", "length": 6371, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रेशर कुकर | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजास्त लवकर डाळ शिजते तो असतो प्रेशर कुकर \nत्यापेक्षा जास्त वेळाने डाळ शिजते ती असते शेगडी \nजेथे कधीच डाळ शिजत नाही\nती अ स ते बा य को.\nन्युटन च्या बायको चा उखाणा\nमच्छर मारायचा सर्वात सोप्पा व रामबाण उपाय...\nयावर अधिक वाचा :\nबालपण कुठे मिळाले तर पाठवा पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत झोप कुठे मिळाली तर ...\nऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी\n'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी ...\nसाधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला\nलेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी ...\n‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत\nअक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या ...\nम्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना\nअनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/amir-khans-look-from-thugs-of-hindosthan-gets-viral-270000.html", "date_download": "2018-04-22T14:41:04Z", "digest": "sha1:L7XLOKOX65ZIHU4KQC7YAICWWICMTKZR", "length": 10539, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'ठग्ज आॅफ हिंदोस्थान'मधला आमिरचा लूक व्हायरल", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n'ठग्ज आॅफ हिंदोस्थान'मधला आमिरचा लूक व्हायरल\nयात आमिरचे लांब केस, कुरळे केस आणि दाढीही दिसतेय. आमिरनं अतरंगी पोशाख घातलाय.\n16 सप्टेंबर : आमिर खान सध्या 'ठग्ज आॅफ हिंदोस्थान' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याचा सिनेमामधला लूक व्हायरल झालाय. यात आमिरचे लांब केस, कुरळे केस आणि दाढीही दिसतेय. आमिरनं अतरंगी पोशाख घातलाय.\nसिनेमाचं शूट माल्टामध्ये सुरू आहे. या सिनेमाची रसिकांमध्ये खूप उत्सुकता आहे. अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यात पडद्यावर कशी जुगलबंदी रंगतेय, हे बघण्यासारखं असेल.\nसिनेमात कतरिना कैफ आणि फातिमा सना शेखही आहे. विजय कृष्णा आचार्यचं दिग्दर्शन आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: aamir khanआमिर खानठग्ज आॅफ हिंदोस्थान\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\n'मेड इन इंडिया' मिलिंद सोमण अाज करतोय लग्न\nकाय आहे शाहीद कपूरच्या आनंदाचं गुपित\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://chaitrapaalavi.blogspot.com/2008/12/blog-post_02.html?showComment=1228284420000", "date_download": "2018-04-22T13:54:31Z", "digest": "sha1:2JKYFBMMOFUPRYRINP7Q5M6DRXGQTGT4", "length": 2505, "nlines": 48, "source_domain": "chaitrapaalavi.blogspot.com", "title": "चैत्रपालवी: तर", "raw_content": "\n माझ्या ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत आहे. मनातले भाव शब्दरूपाने या ब्लॉगच्या कॅन्वसवर चितारण्याचा हा माझा एक प्रयत्न चित्र किती रेखीव होतय यापेक्षा किती मनापासून काढलंय याला महत्व आहे. तेव्हा बघूया ही रंगसंगती मनाला किती भावते ते\nमंगळवार, २ डिसेंबर, २००८\nमी मेघ असते तर\nतुला पुकारात विहरतांना, तुला\nमी वीज असते तर\nतेजाने स्पर्शून मी, तुला\nमी वारा असते तर\nकधी हळवी झुळुक होऊन, तुला\nपण मी धारा झाले\nतुला चिंब करतांना, मी\nPosted by चैत्रपालवी at ११:२५ म.पू.\n२ डिसेंबर, २००८ रोजी १०:०७ म.उ.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1657626/madame-tussauds-delhi-is-a-paradise-for-film-buffs-bollywood-shahrukh-khan-madhuri-dixit-nene-wax-statues/", "date_download": "2018-04-22T14:14:19Z", "digest": "sha1:D73A64HRY6M6EUNBP7YMO5E3I6ESAVEB", "length": 10823, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Madame Tussauds Delhi is a paradise for film buffs Bollywood shahrukh khan madhuri dixit nene wax statues | | Loksatta", "raw_content": "\n ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला\nआणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम\n‘ऑनलाइन’ सापळ्यात आमदारांचीही फसवणूक\nएकाच तक्रारीसाठी दोनदा शिक्षा\nMadame Tussauds Delhi : मेणापासून साकारल्या कलाकारांच्या अप्रतिम प्रतिकृती\nMadame Tussauds Delhi : मेणापासून साकारल्या कलाकारांच्या अप्रतिम प्रतिकृती\nसेलिब्रिटींना भेटण्याची, त्यांना समोरासमोरुन पाहण्याची अनेकांचीच इच्छा असते. पण, सर्वच चाहत्यांच्या आयुष्यात तो योग येतोच असं नाही. अशा चाहत्यांसाठी आपल्या आवडत्या सेलिब्रिटीशी निगडीत काही गोष्टी अतिशय मोलाच्या ठरुन जातात. याच मोलाच्या गोष्टींच्या यादीत येतं ते म्हणजे मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम. मेणाचा सुरेख वापर करत त्याच्या माध्यमातून कलेचा अद्वितीय नमुना सादर करत दिल्लीच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये सेलिब्रिटींच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सुरु झालेल्या या संग्रहालयामध्ये आता सेलिब्रिटींच्या पुतळ्यांची संख्या वाढली असून, प्रत्येक सेलिब्रिटीची प्रतिकृती पाहताना त्यात टीपण्यात आलेले बारकावे लगेचच लक्षात येत आहेत.\nसलमान खानचा हा मेणाचा पुतळा संग्रहालयात प्रवेश करताच नजरेस पडतो.\nफक्त बॉलिवूडच नव्हे, तर टॉम क्रुझ आणि मर्लिन मन्रो या हॉलिवूड सेलिब्रिटींचे पुतळेही या संग्रहालयात साकारण्यात आले आहेत.\nशो मॅन राज कपूर आणि त्यांचा नातू अभिनेता रणबीर कपूर यांचे पुतळे अनेकांचच लक्ष वेधत आहेत.\nविनोदवीर कपिल शर्मा आणि अभिनेता अनिल कपूर यांचे पुतळे त्यांच्या 'सिग्नेचर पोझ'मध्ये साकारण्यात आले आहेत.\nसौंदर्याचा अनमोल नजराणा म्हणजेच अभिनेत्री मधुबाला यांच्या पुतळ्याकडे पाहतच राहावं, इतके बारकावे टीपण्यात आले आहेत. त्यासोबतच गायिका श्रेया घोषालचाही पुतळा या संग्रहालयात पाहायला मिळतो.\nरणबीर आणि मायकल जॅक्सन यांच्या पुतळ्यामध्ये एक गोष्ट लगेचच लक्षात येते. ती म्हणजे या दोघांचा अनोखा अंदाज.\nज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाणारी लेडी गागा यांचे पुतळेही मोठ्या कलात्मकतेने साकारण्यात आले आहेत.\nसेलिब्रिटींचे पुतळे ज्या पद्धतीने ठेवण्यात आले आहेत, ते पाहता आपण कोणा एका कार्यक्रमात असल्याची अनुभूती होते.\nअभिनेत्री स्कर्लेट जॉन्सन आणि 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित यांचं सौंदर्य मेणाच्या पुतळ्यातूनही अबाधित राहिलं आहे.\nबिग बी अमिताभ बच्चन\nकिंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\n ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला\nआणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम\nआयपीएलमध्ये लेगस्पिन गोलंदाजांची कामगिरी लक्षवेधक\nविजयी लय कायम राखण्याचे मुंबईपुढे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF-115090400023_1.html", "date_download": "2018-04-22T14:03:26Z", "digest": "sha1:E2AMY7IGKHZC56WJV6EFXGCNGNRHX6MO", "length": 6684, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बायकोचं यूनिर्व्हसल वाक्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रत्येक नवरेमंडळीच्या कानावर बायकोचा पडणारा शब्द..\nखाली उत्तर वाचल्यास हसू येईल कारण गावंढळ असो वा उच्च शिक्षित सर्व बायकांचे डोके देव एकाच फॅक्टरीत बनवतो.\nउत्तर- मी आहे म्हणूनच टिकले दुसरी कोण असती तर केव्हाच सोडून गेली असती.\nडोकं कमी आहे का\nवेळ, तब्बेत प्रेम आणि नाती...\nयावर अधिक वाचा :\nबालपण कुठे मिळाले तर पाठवा पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत झोप कुठे मिळाली तर ...\nऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी\n'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी ...\nसाधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला\nलेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी ...\n‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत\nअक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या ...\nम्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना\nअनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://adijoshi.blogspot.com/2009/05/blog-post.html", "date_download": "2018-04-22T14:44:42Z", "digest": "sha1:7GZMERRYFU5UKN6KO56CVB66DY2D6LKB", "length": 21337, "nlines": 126, "source_domain": "adijoshi.blogspot.com", "title": "आदित्याय नमः: बंड्याची शाळा - धडा चौथा", "raw_content": "\nबंड्याची शाळा - धडा चौथा\n(धडा चौथा - परीक्षा)\nमी माझ्या आयुष्यात परीक्षेला कधीच घाबरलो नाही. मला फक्त रिझल्टची भीती वाटायची. पण कष्टाविण फळ नाही ह्या सुविचारानुसार सुट्टी हवी असेल तर परीक्षा द्यावीच लागायची. मास्तर एक एक धडा दोन दोन तासात उडवू लागले की कळायचं परीक्षा जवळ येतेय. पाचवी पर्यंत धड्याखाली दिलेल्या प्रश्नावलीतूनच पेपरसाठी प्रश्न निवडले जात. त्या नंतर त्रास सुरू झाला. मुलांना विषयाची जाण किती आहे हे समजून घेण्याचे वायफळ प्रयत्न सुरू झाले. रट्टा मारून पुस्तक पाठ होतं पण विषय समजत नाही हे कळायला मला फार उशीर झाला. परीक्षा येतेय येतेय म्हणता म्हणता एके दिवशी बोर्डावर परीक्षेचं वेळापत्रक लागायचं. वेळापत्रक लागलं की मुलं अभ्यासाचं प्लॅनिंग करायला सुरुवात करायचे. आम्ही शेवटचा पेपर कधी आहे हे पाहून सुट्टीत काय करायचं ह्याचं प्लॅनिंग करायचो.\nइतक्या वर्षात हे वेळापत्रक पाहून खूश झालेला एकही विद्यार्थी मी पाहिला नाही. कुणाला मराठीचा पेपर पहिला हवा असायचा, कुणी गणित शेवटी म्हणून नाराज, कुणाला इतिहासापासून सुरुवात हवी असायची, एक ना दोन. मी आणि माझा कंपू मात्र 'वा, काय झकास टाइम टेबल आहे' असं म्हणून लोकांच्या दु:खावर डागण्या द्यायचो. कुणी तरी आश्चर्यचकित होऊन विचारायचं 'तुला मराठीचा पेपर पहिला चालेल' उत्तर मिळायचं 'हो, माझा सगळा अभ्यास झालाय...' ह्या सगळ्या गडबडीत वेळापत्रक उतरवून घ्यायचं हमखास विसरायचो. आपण कितीही बोललो, निषेध व्यक्त केला तरी वेळापत्रक बदलणार नाही हे माहिती असल्याने 'आलिया भोगासी असावे सादर' ह्या सल्ल्याचं पालन करायचो.\nनाही म्हणायला नववीत असताना सहामाही परीक्षेच्यावेळी वेळापत्रकात बदल होईल का असं मास्तरांना विचारायला गेलो होतो. पहिला पेपर भुगोलाचा होता, तो शेवटी असावा असं सगळ्यांचं मत पडलं. पण हे मास्तरांना सांगणार कोण मुलांनी आप-आपसात बरीच चर्चा केली. ह्या चर्चेत आम्हाला अजिबात इंटरेस्ट नव्हता, तरी गंमत म्हणून तिथे बसलो होतो. शेवटी सगळ्यांनी परस्पर माझ्या नावावर शिक्कामोर्तब केलं. माझं नाव पुढे आलं ह्याची कारणं 'तू बिंधास्त आहेस' पासून 'तुला मार खायला काही वाटत नाही' इथपर्यंत अनेक होती. तर, हो नाही हो नाही करता करता तयार झालो. वर्गातून मोठ्या धीटपणे बाहेर पडलो, मनातून मात्र पार घाबरलो होतो. टिचर्स रूम मध्ये गेलो. टिचर्स रूम मला कायम एखाद्या डाकूच्या अड्ड्यासारखी वाटायची. डाकू कसे गावोगाव फिरून, गावकर्‍यांन लुटत, चोपत अड्ड्यावर परत येतात आणि सरदाराला सलामी देतात, तसंच काहीसं. सगळे शिक्षक आपापल्या वर्गातून विद्यार्थ्यांना बदडून, चोपून मुख्याध्यापकांना सलामी द्यायला इथे येतात असं वाटे. मग ते आपल्या पुढच्या हल्याविषयी इतर डाकूंशी सल्ला मसलत करत.\nअसो. तर, मी मोठा धीर करून टिचर्स रूमच्या दरवाज्यापाशी गेलो. सगळ्या शिक्षकांनी एकदम माझ्याकडे बघितलं.\nआवंढा गिळून म्हणालो 'सर...'\nतीन चार जणांनी 'काय रे\nपुन्हा एक आवंढा 'सोनावणे सर...'\nमाझ्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत सर म्हणाले 'काय रे\nसर जरा बोलायचं होतं...\nसर, भुगोलाचा पेपर शेवटी ठेवता येईल का\nसर, सगळ्यांची नावं कशी सांगू\nशहाणपणा करू नकोस. सतीश, जा रे नववीच्या वर्गातून ४-५ मुलांना घेऊन ये...\nनुसती मुलंच आणू की १-२ मुलींनाही घेऊन येऊ...\nअरे जा आता नाही तर कानफटवीन...\nसतीश आमच्या वर्गातून २ मुली, एक बरीच वर्ष नववीत असलेला मुलगा आणि एक हुशार मुलगा अशी व्हेरायटी घेऊन आला. मी तिथेच असल्याने अजून एक 'ढ' मुलगा आणायची त्याला गरज वाटली नसावी. सगळे हलाल व्हायला आल्यासारखे आले.\nभुगोलाचा पेपर शेवटचा हवाय का\nहे वाक्य सरांनी अशा जरबेने विचारलं की सगळ्यांनी एकजात हात वर केले. मी अडकलो. नशिबाने मला मार खायला काही वाटायचं नाही म्हणून बरं. एकदा मी पिटीच्या सरांना विचारलं होत 'सर नेहमी नेहमी त्याच त्याच मुलांना मारून तुम्हाला कंटाळा नाही का हो येत\nतर, परीक्षेचं वेळापत्रक लागलं की मुलांची धावपळ सुरू व्हायची. आम्ही निवांत असायचो. आमच्या शाळेतली बरीच मुलं माझ्याच सोसायटीत राहत असल्याने वेळापत्रक लागल्यानंतर मैदान ओस पडायचं. ह्या दिवसात अख्खं मैदान आम्हाला मिळायचं. पण घरच्यांना आमच्या परीक्षेची काळजी आमच्यापेक्षा जास्त असल्याने हे सुख फार काळ टिकायचं नाही. त्यानंतर सुरू व्हायचा अभ्यास नावाचा एक दिव्य प्रकार.\nसर्वात आधी आमचं संध्याकाळचं खेळणं आणि टीव्ही बंद व्हायचा. त्यामुळे अभ्यास करावा लागतो ह्या पेक्षा दंगा करता येत नाही ह्याचं दु:ख फार असायचं. मला रात्री जागणं आणि भल्या पहाटे अभ्यासासाठी उठणं कधीही जमलं नाही. सतत डुलक्या यायच्या. 'ट्रीपला जाताना कसा रे उठतोस स्वतःहून' 'अगं ती ट्रीप असते...' ' मग आताही ट्रीपला जायचंय असं समजून ऊठ आणि ट्रीपला न जाता अभ्यासाला बस.'\nमला मनात कुठे तरी आशा होती की आई वैतागून मला अभ्यास करायला लावण्याचा नाद सोडून देईल. पण तसं काही झालं नाही. मी कितीही प्रयत्न केले तरी त्याना न जुमानता आई दामटून अभ्यासाला बसवायची. शाळा आणि कॉलेज अशा १५ वर्षात अभ्यासावरून मी आईचं किमान १५,००० लीटर रक्त आटवलं असेल. माझ्याकडून अभ्यास करून घ्यायची आईची चिकाटी भन्नाट होती. मोठा भाऊ बिचारा साधा सरळ होता. पहिल्या हाकेला उठायचा. सगळं आवरून १५ मिनिटात अभ्यासाला सुरुवात. त्याची अभ्यासाला सुरुवात झाली तरी मी आपला तोंडात ब्रश धरून बेसिन समोर पेंगत उभा असे. हे बघून आई जोरात 'हं...' असं ओरडायची. मग कसा बसा रंधा मारून चूळ भरून चहा प्यायला बसायचो. चहा पिऊन तरतरी येते हा शोध ज्याने कुणी लावला त्याला धरून बदडायला हवं. कारण चहा पिऊनही झोप कशी येते असं ऐकवून मला बदडण्यात येत असे. मग कसा बसा डुलकत डुलकत अभ्यास सुरू व्हायचा. गालातल्या गालात हसत दादा गंमत बघत असायचा. मधून मला जाग येण्यासाठी मोठ्याने वाचायला सुरुवात करायचा. झोपमोड झाली की आपण अभ्यासाला बसलो असून त्या वेळी झोपत आहोत हे विसरून आमची मारामारी सुरू व्हायची. पुन्हा मार, पुन्हा अभ्यास.\nपाढे, सनावळ्या, तहाची कलम ह्या सगळ्यांना त्रास देणार्‍या गोष्टींनी मलाही छळलं. सगळ्यात जास्त धडकी भरवणार विषय म्हणजे गणित. त्यात त्याला आठवी नंतर भूमितीची जोड मिळाली नी त्याची न्युसंस व्हॅल्यू अजूनच वाढली गणितं न सोडवता आल्याने वर्गात सरांचा प्रचंड मार खाल्लाय. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी तर वेगळीच गंमत असायची. मला गणिताचा (आणि इतर कुठलाही) पेपर लिहायला कधीही तासापेक्षा जास्त वेळ लागला नाही. मग त्यानंतर टिवल्या बावल्या सुरू व्हायच्या. मास्तर आपले डोळे मोठे करून धाकात ठेवू पाहायचे. त्यात मधूनच तहान, लघुशंका इत्यादी कारणांसाठी सतत वर्गाबाहेर पडायला बघायचो.\nअनेक वर्ष मला परीक्षा का घेतात हेच कळत नव्हतं. ह्याच प्रमाणे परीक्षेच्या वेळी पाचवीला पुजलेली झोप, शेवटचा पेपर देऊन येताच कुठे गायब होते हे ही कळत नसे. तर, अनेक वर्ष मला परीक्षा का घेतात हेच कळत नव्हतं. कारण एक दोन अपवाद वगळता दर वर्षी वर्गात तीच मुलं दिसायची. मास्तरांनी शिकवावं आणि मुलांना विचारावं 'कळलं का रे मुलांनो' हो असं उत्तर आलं तर पुढच्या वर्गात पाठवावं. सिंपल. कशाला मुलांना अभ्यास करायचे आणि मास्तरांना पेपर तपासायचे कष्ट द्यायचे' हो असं उत्तर आलं तर पुढच्या वर्गात पाठवावं. सिंपल. कशाला मुलांना अभ्यास करायचे आणि मास्तरांना पेपर तपासायचे कष्ट द्यायचे पण आयुष्य इतकं सरळ नसतं.\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मास्तरांना काही तरी उद्योग हवा म्हणून पेपर तपासण्यासाठी परीक्षा घेतात असंही मत आमच्या वर्गात एकाने व्यक्त केलं होतं.\nशाळेतल्या सगळ्या परीक्षा व्यवस्थित पार पडल्या, घरच्यांच्या (आणि शाळेच्याही) सुदैवाने कुठल्याही इयत्तेत मुक्काम न ठोकता वेळच्यावेळी शाळेतून बाहेर पडलो. पहिली ते नववी असे सुखाचे दिवस घालवल्यावर आयुष्यातलं सर्वात वाईट वर्ष माझ्या आयुष्यात आलं. दहावी.\nरोहन चौधरी ... says...\nअरे ... मस्त लिहीलं आहेस रे मित्रा ... मला एकदम माझ्या लहानपणीच्या आणि शाळेच्या दिवसात घेउन गेलास ... आपण एकाच लाइन मधले ... हा हा हा ... [:D]\nलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II\nआयुष्याचे नाटक १-२ (3)\nआयुष्याचे नाटक ३-५ (3)\nआयुष्याचे नाटक ६-८ (3)\nइथे जोशी रहातात (3)\nहॉर्न - ओके - प्लीज (2)\nबंड्याची शाळा - धडा पाचवा\nबंड्याची शाळा - धडा चौथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-st-strike-continues-on-3rd-day-where-is-cm-uddhav-469921", "date_download": "2018-04-22T14:17:09Z", "digest": "sha1:D4E72ZZ7PYTSGUXYEWQMFCDA6TTRSN53", "length": 16088, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "एसटी संप : मुंबई: तिसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच", "raw_content": "\nएसटी संप : मुंबई: तिसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच\nएसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात काल रात्री उशिरा बैठक झाली. मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे बैठकीनंतर कदाचित एसटी सुरु होण्याची लागलेली आशा पुन्हा धुसर झाली आहे. एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी संप मागे घेतला नसून तो यापुढेही सुरुच राहील, अशी माहिती दिली.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nएसटी संप : मुंबई: तिसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच\nएसटी संप : मुंबई: तिसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच\nएसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात काल रात्री उशिरा बैठक झाली. मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे बैठकीनंतर कदाचित एसटी सुरु होण्याची लागलेली आशा पुन्हा धुसर झाली आहे. एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी संप मागे घेतला नसून तो यापुढेही सुरुच राहील, अशी माहिती दिली.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-electricity-boards-financial-help-to-the-boy-injured-in-transformer-blast-487207", "date_download": "2018-04-22T14:17:26Z", "digest": "sha1:QBRTTDEAWIR3O4Y6OC7N7COGEBLFCB7C", "length": 17453, "nlines": 147, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे : अखेर महावितरणला जाग, ट्रान्सफॉर्मर दुर्घटनेत जखमी मुलाला 20 हजाराची मदत", "raw_content": "\nपुणे : अखेर महावितरणला जाग, ट्रान्सफॉर्मर दुर्घटनेत जखमी मुलाला 20 हजाराची मदत\nपुण्यातील कोंढवा परिसरात ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट होऊन मुलगा गंभीर झाल्यानंतर महावितरणाला अखेर जाग आली आहे...\nमहावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अखेर आज घटनास्थळाची भेट घेतली, तसंच लवकरात लवकर डीपीला सुरक्षा बसवू असं आश्वासनंही दिलं...\nयाशिवाय ट्रान्सफॉर्मरच्या ब्लास्टमध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या मुलाला २० हजारांची रक्कम मदत म्हणून देण्यात आली आहे. मात्र या मुलाच्या उपचारासाठी अधिक खर्च येणार असल्यानं मुलाच्या आईनं अधिक मदतीची मागणी केली आहे.\nकाल कोंढवामध्ये ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट झाल्यानं १२ वर्षीय अबू शेख हा मुलगा गंभीररित्या भाजला होता.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nपुणे : अखेर महावितरणला जाग, ट्रान्सफॉर्मर दुर्घटनेत जखमी मुलाला 20 हजाराची मदत\nपुणे : अखेर महावितरणला जाग, ट्रान्सफॉर्मर दुर्घटनेत जखमी मुलाला 20 हजाराची मदत\nपुण्यातील कोंढवा परिसरात ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट होऊन मुलगा गंभीर झाल्यानंतर महावितरणाला अखेर जाग आली आहे...\nमहावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अखेर आज घटनास्थळाची भेट घेतली, तसंच लवकरात लवकर डीपीला सुरक्षा बसवू असं आश्वासनंही दिलं...\nयाशिवाय ट्रान्सफॉर्मरच्या ब्लास्टमध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या मुलाला २० हजारांची रक्कम मदत म्हणून देण्यात आली आहे. मात्र या मुलाच्या उपचारासाठी अधिक खर्च येणार असल्यानं मुलाच्या आईनं अधिक मदतीची मागणी केली आहे.\nकाल कोंढवामध्ये ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट झाल्यानं १२ वर्षीय अबू शेख हा मुलगा गंभीररित्या भाजला होता.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://mazeemarathikavita.blogspot.com/2011/", "date_download": "2018-04-22T14:25:23Z", "digest": "sha1:SJC4C3VB7FC7YG6MTMOI4CTYOXOGEOZ3", "length": 24651, "nlines": 307, "source_domain": "mazeemarathikavita.blogspot.com", "title": "माझी कविता: 2011 Shrikrishna Potdar", "raw_content": "\nआज माझ्या काही मित्रांना मी खूप निराश पाहिलं. 'जीवन म्हणजे एक खेळ' हेच जणू ते विसरले होते असे वाटल. 'युवकांनी लढायचं नाही तर मग लढायचं कोणी' असाही एक विचार डोक्यात आला. वाटल कि त्यांना सांगाव 'अरे जागे व्हा...' असाही एक विचार डोक्यात आला. वाटल कि त्यांना सांगाव 'अरे जागे व्हा...\nजागा होवून बघ जरा\nसगळ काही शक्य आहे\nयश यश म्हणतात ते\nदोन पावला एवढंच दूर आहे\nचुकलास किंवा जिंकलास तरी\nलोक असेच बोलत राहणार\nतू बाहूली का बनणार\nतू पण पालटवू शकतोस\nतू पण घडवू शकतोस\nगरज आहे फक्त तुला\nतू परत जागा हो\nरडत नको बसू आता\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: नशिब, माझी कविता, यश, युवका, M.P.S.C.\nअण्णा हजारे : एक वादळ...\nमी पण अण्णा... तू पण अण्णा.... अण्णा अण्णा अण्णा आणि अण्णा....\nहे वादळाहून काय कमी आहे.... अण्णा हजारे ना सलाम...\n\"अण्णा\" नावाच एक वादळ\nत्याने एका आवाजात जागवलीय\nकोणीच आसरा देत नाही\nआणि शक्ती जास्त आहे\nकी आधी सारा कचरा काढायचा\nआणि देशाचा झेंडा मग\n\"मी पण अण्णा\" चा नारा\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: अण्णा हजारे, अधिकारी, उपोषण, कविता, भ्रष्टाचार, माझी कविता, anna hazare, India Against Corruption, M.P.S.C.\nबस... खूप सहन केला भ्रष्टाचार आता वेळ आलीय संग्रामाची विनंत्या, उपोषण खूप केली. आता मलाही वाटतंय कि आरोळी देण्याची वेळ आलीय\nखूप ऐकून घेतल तुमचं\nआता आरोळी हि ऐका\nविनाश तुमचा करेल आता\nती पण तुम्ही सोडलीत\nध्यानात ठेवा आरोळी ही\nआणि तरीही नाही ऐकलत\nविनंत्या आणि मागण्यांची भाषा\nतुम्हाला नाहीच रे कळणार\nचिता बघाच तुमच्या आता\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: अधिकारी, आरोळी, उपोषण, कविता, भ्रष्टाचार, माझी कविता, M.P.S.C.\nमाहित नाही हि कविता कशी आणि का सुचली एक दुसरी कविता करता करता हि कविता तयार झालीय...\nइतक्या छान ठिकाणी कधी कोणाची वाट पाहण्याचं भाग्य अजून तरी लाभल नाही :) पण अशा ठिकाणी कोणाची तरी वाट पहायला नक्कीच आवडेल\nएक गोष्ट तुला सांगायचीच राहिली\nत्याच झाडाखाली आज परत वाट पहिली\nगंमत म्हणजे झाडाने आज माझी सोबत दिली\nजुन्या आठवणींची आम्ही उजळणी केली\nरानातल्या त्या फुलांनी तुझीच वाट पाहिली\nतू आज येणारच असे मला सांगत राहिली\nवारापण तुज्यासंगे यायला आतुर झाला होता\nसळसळ करीत उगीचच धावत पळत होता\nतळ्यातल ते पाणी काठाशी येवून घुटमळत होतं\nथोड्या थोड्या वेळानी काठावर डोकावत होतं\nसूर्य पण शेवटी हसून मला म्हटला\nकिती वेळ थांबू आता उशीर खूप झाला\nसाऱ्यांचा निरोप घेवून घरी परत फिरलो\nशहरातल्या गर्दीत पुन्हा हरवून गेलो....\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: कविता, माझी कविता, रिमझिम पाऊस, वाट\nपहिल्या पावसात भिजन्याचा आनंद काही औरच असतो...\nअशाच एका पहिल्या पावसात चिंब भिजलो आणि मग ही कविता सुचली\nआभाळ दाटून येताच मन भरून आल\nढगासारख मन माझ हलक होवून गेल\nपावसाचे थेंब अंगावर थांबले\nमनातले भाव कागदावर उतरले\nथेंबा थेंबाबरोबर तुझी आठवण जमा झाली\nपानां फुलांबरोबर तुझी उणीव भासु लागली\nपाउस मात्र आता दमून गेला होता\nहवेतला गारवा वाढतच होता\nशरीर माझ सुकल तरी मन भिजल होत\nतुझ्या आठवणी शिवाय आता\nपावसाचा शेवट बाकी खुपच गोड झाला\nतुझ्या आठवणीचा ठेवा पल्लवित झाला\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: कविता, पाऊस, माझी कविता, रिमझिम पाऊस\nगोव्यामध्ये असताना एक दिवस स्वतः पोहे बनवले ... पोहे घेवून बसलो आणि डोक्यात खूप सारे विचार घुमू लागेल आणि मग कागद आणि पेन घेवून बसलो...\nएकाने पण दिले नाही\nआमच्या हॉटेलचे दर मात्र\nकधी होणार मी जाड्या\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: आचारी, कविता, स्वयंपाक\n\"ही माझी पहिली कविता...\nएक दिवस नाश्ता करायला कॉलेज कॅन्टीन वर गेलो आणि तिथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार एकजण पाहिला. त्याच्या शर्टातून मला त्याचं फाटलेल बनियन दिसलं आणि हा विचार मनात आला \"\nही कविता त्या अनोळखी अधिकाऱ्याला...\nफाटकं बनियान घातलेला भावी अधिकारी पाहिला\nM.P.S.C. चा विचार डोक्यात घर करून राहिला\nकोणाच्या हातात चिटोऱ्या, कोणाच्या हातात झेरॉक्स\nडोक्यात एकच विचार, फाटकं तुटक जीवन आता करायचं आहे खल्लास\nआज नाही उद्या मिळल, माझ पण भाग्य उद्या उजडेल\nलोकांच कल्याण आणि समाजाची सुधारणा\nपण P. S. I. शिवाय लक्षच हटेना\nM.P.S.C तल्या अधिकाऱ्यांचा पण एकच ठेका\nP.S.I. झालास तरच मोठा होशील लेका\nशेतकऱ्याचा पोरगा अधिकारी होणार\nआणि बाप पण पोरावर डोळे लावून बसणार\nबऱ्याच दिवसांनी एकजण अधिकारी झाला\nलोकांसाठी खूप धावपळ करू लागला\nधावपळ करता करता थकून गेला\nतेवढ्यात लक्ष एका बंगल्याकड गेलं\nत्या साहेबाचा पगार पण माझ्या एवढाच हे लक्षात आलं\n\"लोकांसाठी बरंच केलं माझं घर राहून गेलं \"\nफाटकं बनियान आठवू लागलं...\nपगार कमी असून सुद्धा घर बनू लागलं\nशेतकरी समाज त्यावेळी नाही आठवलं\nआरं तुझा संसार सुराला लागला\nपण दुसऱ्याच्या घरावर नांगर फिरला\nअधिकारी झाल म्हणजे सारं काही खपत नसतं\nआपलच मन मग, आपल्यालाच खात असतं\nअधिकारी हो पण अभिमानान जग\nस्वतःच्या कर्तुत्वावर जिंकायचं असत जग\nनिस्वार्थी झालास तरच काहीतरी करशील\n\"शेतकऱ्याचा पोरगा मी अभिमानान सांगशील\"\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: अधिकारी, माझी पहिली कविता., M.P.S.C.\nहोस्टेल मध्ये असताना माझा एक मित्र होता. त्याचा एक रेडिओ होता. हा रेडिओ म्हणजे त्याचा जीव कि प्राण होता. हा मित्र हृतिक रोशनचा चाहता होता. त्याचा रेडिओ बऱ्याच वेळी खर खर करत असे. एक दिवस वैतागून मी तो रेडिओ लपवला. आणि ही कविता मला सुचली\nएक रेडिओ आहे आमच्या लॉबीची शान,\nहा रेडिओ म्हणजे आमचा जीव कि प्राण\nपरीक्षेच्या काळात तो खूप चांगला गातो\nसुट्टीच्या वेळेत मात्र याचा घसा बिघडतो\n'विविध भारती' वरची गाणी फारच छान\nमालकाला रेडिओतल आहे खूपच ज्ञान\nअहमदनगर एफ एम लागलं, तरी 'रेडिओ मिरची' च पाहिजे\nलॉबीतल्या प्रत्येकानं रेडिओ ऐकलाच पाहिजे\nशाहरुखच्या गाण्याचं आणि रेडिओच वाकड\nहृतिकच गाणं लागण्यासाठी आमच देवाकड साकड\nकधी रेडिओ रुममध्ये तर कधी असतो बाहेर\nटॉवरपेक्षा वर गेली एरीअलची वायर\nरेडिओ झोपाल्यावरच आम्ही सारे झोपतो\nधूम मधल्या भूपाळीवर आम्ही जागे होतो\nदुपारच्या झोपेच खोबर होतं कधी कधी\nरेडिओला ब्रेक मात्र अजिबात नसतो आधी मधी\nचोवीस तास सेवेच व्रत आहे मालकाचं\nएवढी गाणी ऐकवतो काय जात तुमच्या बापाचं\nरेडिओ चा मालक माणूस मोठा दिलदार\nरेडिओ बद्दल काही बोलाल तर मात्र \"खबरदार\"\nवैतागून एक दिवस कोणीतरी रेडिओ लपवला\nशांततेच्या पुरस्कारासाठी त्याचा बोलबाला झाला\nरेडिओ चा मालक मात्र पार दुखात बुडाला\nआणि लॉबीचा प्राण जणू रेडिओ बरोबर गेला\nआता आमची लॉबी खूपच शांत वाटते\nत्यात रेडिओची उणीव आम्हाला भासते\nआमचा रेडिओ परत शोधून आणायचाय\n'खरखर' ऐकू येताच आमच्याशी संपर्क साधायचाय\nआमचा रेडिओ कुणीच नाही लपवू शकत\nकारण आमच्या लॉबीशिवाय तो कुठेच नाही वाजत\nअसाच एक रेडिओ आम्हाला जन्मोजन्मी मिळावा\nपण त्याचा आवाज जरा ऐकण्यालायक असावा...\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: झ्यांगप्यांग रेडिओ, माझी कविता, होस्टेल\nमी कविता लिहायला कधी आणि कशी सुरुवात केली असा विचार एक दिवस डोक्यात आला मी खूप विचार केला पणन उत्तर काही सापडलं नाही सापडली ती ही \"कविता \"\nआता आठवत नाही मला, कशी कविता मी केली\nमनातलं बरंच काही, शब्दांत मांडून गेली\nजिंकलो कधी जीवनात, तरी कविता झाली\nहरलो कधी डावात, तरी कविता झाली\nएकटेपणावर हसलो, तरी कविता झाली\nजमवत हरवलो, तरी कविता झाली\nपावसात चिंब भिजलो, तरी कविता झाली\nप्रेमात कधी बुडलो, तरी कविता झाली\nआठवणीतून फिरलो, तरी कविता झाली\nभविष्यात कधी शिरलो, तरी कविता झाली\nकविता वाचताना पण, कविता झाली\nकवितेवरून कविता, ही जन्माला आली...\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: कविता, माझी कविता\nमलाही एक दिवस पाऊस व्हायचंय\nकॉलेजमधून एक दिवस घरी येताना खूप भिजलो आणि घरी पोहोचलो आणि एक विचार डोक्यात आला\n\"होय मलाही एक दिवस पाऊस व्हायचंय\"\nहोय मलाही एक दिवस पाऊस व्हायचंय...\nपहिल्या पावसासारखं रिमझिम बरसायचंय\nहिरव्या शालुनी धरतीला नटवायचंय\nपानाफुलाशी झिम्मा फुगडी खेळायचंय\nहोय मलाही एक दिवस पाऊस व्हायचंय...\nपोरांच्या किलबिलाटात सामील व्हायचंय\nमोठ्यांच्या कोपाचं कारण व्हायचंय\nग्रासलेल्या जीवाना शांत करायचंय\nजीवांच्या मिलनाच कारण व्हायचंय\nहोय मलाही एक दिवस पाऊस व्हायचंय...\nकवी कल्पनेतून कधी कागदावर उतरायचंय\nकुंचल्यातल्या रंगानी कॅनवासवर उमटायचय\nगानांऱ्याच्या साथीला, धून बनून गायचंय\nहोय मलाही एक दिवस पाऊस व्हायचंय...\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: कविता, पाऊस, माझी कविता, रिमझिम पाऊस\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nहे तुम्हाला नक्कीच आवडेल\nमाझी कविता (8) कविता (7) M.P.S.C. (4) अधिकारी (3) रिमझिम पाऊस (3) उपोषण (2) पाऊस (2) भ्रष्टाचार (2) India Against Corruption (1) anna hazare (1) अण्णा हजारे (1) आचारी (1) आरोळी (1) झ्यांगप्यांग रेडिओ (1) नशिब (1) माझी पहिली कविता. (1) यश (1) युवका (1) वाट (1) स्वयंपाक (1) होस्टेल (1)\nअण्णा हजारे : एक वादळ...\nमलाही एक दिवस पाऊस व्हायचंय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/now-abhay-oak-in-dhwani-pradushan-khandpith-268355.html", "date_download": "2018-04-22T14:36:08Z", "digest": "sha1:3BLT4JBEBRFNSD3HORCCQO3U6WNZUX64", "length": 14510, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ध्वनी प्रदूषणावरच्या खंडपीठात न्या.अभय ओक यांचा पुन्हा समावेश", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nध्वनी प्रदूषणावरच्या खंडपीठात न्या.अभय ओक यांचा पुन्हा समावेश\nअॅडव्हकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संघटनेनं यासंदर्भात तीव्र शब्दांत मुख्य न्यायमूर्तींकडे आपला आक्षेप नोंदवला होता. अशा प्रकारे एका ज्येष्ठ आणि निष्ठावान न्यायमूर्तींवर राज्य सरकारकडून आरोप करणं आणि त्यानंतर त्यांच्याकडून याचिकेची सुनावणी काढून घेणं हे न्यायव्यवस्थेवरच अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं म्हटलं होतं.\nविवेक कुलकर्णी, मुंबई, 27 आॅगस्ट : ध्वनी प्रदूषणासंदर्भातील सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी सुरू असणाऱ्या खंडपीठात ज्येष्ठ न्यायमूर्ती अभय ओक यांचा पुन्हा समावेश करण्यात आलाय. न्यायमूर्ती अनुप मोहता, न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे यावर सोमवारी सुनावणी होणाराय.\nअॅडव्हकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संघटनेनं यासंदर्भात तीव्र शब्दांत मुख्य न्यायमूर्तींकडे आपला आक्षेप नोंदवला होता. अशा प्रकारे एका ज्येष्ठ आणि निष्ठावान न्यायमूर्तींवर राज्य सरकारकडून आरोप करणं आणि त्यानंतर त्यांच्याकडून याचिकेची सुनावणी काढून घेणं हे न्यायव्यवस्थेवरच अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे न्यायमूर्ती अभय ओकांवर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप करणाऱ्या राज्य सरकारवर आता पुन्हा एकदा त्यांच्याचसमोर आपली बाजू मांडाण्याची वेळ आलीय.\nध्वनी प्रदूषणाची सगळी प्रकरणं मुख्य न्यायमूर्ती अभय ओक आणि रियाज छागला यांच्या खंडपीठाकडून आता दुसऱ्या खंडपीठाकडे देण्यात आली होती. राज्य सरकारच्या अर्जावर मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी हा निर्णय घेतला होता. आपला निकाल मुख्य न्यायामूर्तींपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रजिस्ट्रारनं खंडपीठ बदलण्यात आलं असल्याचं आपणांस कळवलं असल्याचं न्यायमूर्ती अभय ओक यांनी याचिकाकर्त्यांना कोर्टात सांगितलं होतं.\nध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर राज्य सरकार आणि मुंबई हायकोर्ट आज आमने सामने आले होतं. ध्वनी प्रदूषणांंच्या याचिकांबाबत न्यायमूर्ती अभय ओक पक्षपातीपणा करत असल्याचा गंभीर आरोप राज्य सरकारनं केला आणि हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज केला होता. राज्याचे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनीच ही न्यायाधिशांविरोधात ही ठाम भूमिका घेतल्याने हायकोर्टात एकच खळबळ उडाली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nकोण होणार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू\nअबू सालेमच्या लग्नाच्या मनसुब्यावर पाणी, पोलीस आयुक्तांनी नाकारला पॅरोल\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/decline-proportion-girls-eight-talukas-35383", "date_download": "2018-04-22T14:37:35Z", "digest": "sha1:USOW3EYMOWMECMYYNYTLOTBSRICI2SMS", "length": 15320, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "The decline in the proportion of girls in eight talukas आठ तालुक्‍यांमध्ये मुलींच्या प्रमाणात घट | eSakal", "raw_content": "\nआठ तालुक्‍यांमध्ये मुलींच्या प्रमाणात घट\nगुरुवार, 16 मार्च 2017\nपुणे - विकसित आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील 14 पैकी आठ तालुक्‍यांमध्ये सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर एकाने घसरल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.\nपुणे - विकसित आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील 14 पैकी आठ तालुक्‍यांमध्ये सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर एकाने घसरल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.\nम्हैसाळ (जि. सांगली) येथील स्त्री भ्रूणहत्याकांडानंतर खडबडून जागा आलेल्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या तुलनेत जन्माला आलेल्या मुलींच्या प्रमाणाचा सहामाही अहवाल 14 मार्चला प्रसिद्ध केला. पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांमध्ये मुलांच्या तुलनेत जन्माला येणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी होत असल्याचे त्यातून पुढे आले. अवघ्या चार तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण किंचित वाढले असून, दोन तालुक्‍यांमध्ये हे प्रमाण स्थिर असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.\nप्रमाण 915 वरून 914\nपुणे जिल्ह्यात सहा वर्षांपर्यंत जन्मलेल्या प्रत्येकी एक हजार मुलांमागील मुलींचे प्रमाण 2014 मध्ये 915 होते. हे प्रमाण गेल्या दोन वर्षांपासून 914 पर्यंत कमी झाले आहे. 2014 मध्ये 53 लाख आठ हजार 712 मुलांच्या जन्माची नोंद आरोग्य खात्यात झाली आहे. त्याचवेळी मुलींचे प्रमाण 48 लाख 52 हजार 248 होते. मुलांच्या तुलनेत चार लाख 56 हजार 464 मुली कमी होत्या. 2016 मध्ये मुलांच्या तुलनेतील मुलींचे प्रमाण चार लाख 79 हजार 86 पर्यंत कमी झाल्याची नोंद अहवालात केली आहे.\nमुलींचा जन्म कमी झालेले तालुके\nपुणे जिल्ह्यातील आंबेगाव, भोर, जुन्नर, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली आण शिरूर या तालुक्‍यांमधील मुलांच्या तुलनेतील मुलींचे प्रमाण कमी झाले आहे.\nलिंगगुणोत्तर स्थिर राहिलेले तालुके\nपुणे शहर आणि पुरंदर\nमुलींचे प्रमाण वाढलेले तालुके\nदृष्टिक्षेपात लिंगगुणोत्तर (एक हजार मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण)\n(स्रोत ः सार्वजनिक आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य)\n\"\"बारा ते वीस आठवड्यांच्या दरम्यान गर्भपात करण्याचा अधिकार महिलांना आहे. त्यामुळे यादरम्यान होणारे गर्भपात कायदेशीर असतात. पुणे जिल्ह्यात नोंदणी झालेल्या गर्भवतींची प्रसूती काही वेळा दुसऱ्या जिल्ह्यात होते. त्यामुळे त्याची नोंद होत नाही. तसेच मृत अर्भकाचे प्रमाण विचारात घेऊन मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण का कमी होत आहे, याचा विचार केला जाईल. त्याला रोखण्यासाठी प्रभावी उपायही तातडीने केले जातील.''\n- रुद्रप्पा शेळके, शल्यचिकित्सक, पुणे.\nविश्वास गोफण यांनी केले 45 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप\nपाली : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करायचा असेल तर...\nलोकन्यायालयात 4 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांची वसूली\nनिफाड : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र...\nधर्मदाय रूग्णालयांनी गरिबांवर उपचार करावेत : धर्मादाय आयुक्त\nवडगाव निंबाळकर : धर्मादायकडून सवलती मिळवणाऱ्या दवाखान्यांमध्ये गरिबांना मोफत, मध्यमवर्गीयांना अल्पदरात उपचार मिळावेत. मोठ्या रूग्णालयात...\nबागलाणच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात ‘डोंगराची काळी मैना’ला बहर\nतळवाडे दिगर (जि.नाशिक) : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भागातील डोंगरदऱ्यांत बहरली असून, अजून पंधरा ते वीस...\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/Retired-Employees-Corner.asp", "date_download": "2018-04-22T14:25:36Z", "digest": "sha1:J2MZH52IBZEEEHO6ZY2QCYQA37BK732Y", "length": 20330, "nlines": 143, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "Retired Employee's Corner Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nआय़बीए रिटायर इन्शुअरन्स पॉलिसी-2017-18\nग्रुप मेडिकल पॉलिसी सर्टिफिकेट - 31.03.2017\nआयबीए ग्रुप मेडिक्लेम इन्शुअरन्स रिटायरीज 2017-18 यांच्याकरिता रिन्युअल प्रिमियम\nआयबीए ग्रुप मेडिक्लेम इन्शुअरन्स रिटायरीज 2017-18 यांच्याकरिता रिन्युअल प्रिमियम\nआयबीए ग्रुप मेडिक्लेम - सेवानिवृत्तांच्या धोरणाप्रति कर्मचा-यांच्या धोरणांतर्गत सभासदांचे स्थित्यंतर\nबँक कर्मचा-याचे निवृत्तिवेतन - तारीख 01.08.2017 ते 31.01.2018 पर्यंत लागू असलेल्या महागाई रिलीफची पुनरावृत्ती\nआयबीए ग्रुप इन्शुअरन्स 2017-18 अंतिम सेवानिवृत्तांची यादी\nआयबीए इन्शुअरन्स प्रिमियम सर्टिफिकेट - 31.03.2017 (सेक्शन 80 डी अंतर्गत)\nग्रुप मेडिक्लेम पॉलिसी - 2017-18 करिता - परिपत्रक\n2016-17च्या आयबीए रिटायर इन्शुअरन्स पॉलिसीच्या नूतनीकरणाकरिता 19.11.2016 पर्यंत वाढवलेली मुदत\n2016-17च्या आयबीए रिटायर इन्शुअरन्स पॉलिसीच्या नूतनीकरणाकरिता वाढवलेली मुदत\nआयबीए ग्रुप मेडिक्लेमइन्शुअरन्स रिटायरेस 2016-17 करिता रिन्युअल प्रिमियम\nआयबीए ग्रुप मेडिक्लेम इन्शुअरन्स पॉलिसी मध्ये दाखल होण्यासाठी बँकेच्या निवृत्त कर्मचा-यांकरिता तारीख 31 ऑक्टोबर 2016 रोजी समाप्त होणा-या कालावधीच्या वाढवलेली मुदत\nबँकेच्या कर्मचा-यांचे निवृत्तिवेतन -- महागाई मदतीमध्ये सुधारणा\nआयबीए इन्शुअरन्स प्रिमियम सर्टिफिकेट (कलम 80 डी स क्र. 1 ते 2500)\nआयबीए इन्शुअरन्स प्रिमियम सर्टिफिकेट (कलम 80 डी स क्र. 2501 ते 6000)\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त कर्मचा-यांसाठी समूह मेडिक्लेम धोरण\nबँक कर्मचा-यांचे निवृत्तिवेतन-- महागाई-मदत परिशोधन\nरजिः आयबीए जीएम सी-- डोमिसिलेअरी खर्चाच्या नॉन-कव्हरेजमुळे निवृत्त कर्मचा-यांसाठी प्रिमियमचा परतावा-- -- -- -- --\nकोड कंप्लायन्स 2016 वरील बँक ब्रँचेसच्या सर्वेक्षणासाठी फिल्ड मॅनेजरसारख्या बँक/आरबीआय निवृत्त कर्मचा-यांचे एम्पॅनेलमेन्ट\nता 31.12.2015 नवीन मेडिकल इन्शुअरन्स स्कीम अंतर्गत निवृत्त कर्मचा-यांची अतिरिक्त यादी ता.11.12.2015 पासून नवीन मेडिकल इन्शुअरन्स स्कीम अंतर्गत निवृत्त कर्मचा-यांची अतिरिक्त यादी\nता.11.12.2015 पासून नवीन मेडिकल इन्शुअरन्स स्कीम अंतर्गत निवृत्त कर्मचा-यांची अतिरिक्त यादी\nयूआयआयसीओ/आयबीए तर्फे धोरणांतर्गत सुसंवादA\nIBA आयबीए मेडिकल इन्शुअरन्स स्कीम अंतर्गत ता 1-11- 2015 नुसार नोंदविलेल्या निवृत्त कर्मचा-यांसाठी आयडीज्\nयूआयआयसीओ तर्फे धोरणांतर्गत एक्सक्लयुजन वरील सुसंवाद\nतांत्रिक विद्याशाखेची करार/ठेकेदारी पद्धतीवर नियुक्ती--वाढीव मुदत ता. 20.11.2015 पर्यंत\nज्यांनी प्रणालीमधील माहिती पंच केलेली आहे अशा निवृत्त कर्मचा-यांची यादी\nदहाव्या द्विपक्षीय / Xth बायपार्टी सेटलमेन्टनुसार निवृत्त कर्मचा-यांसाठी नवीन मेडिकल इन्शुअरन्स स्कीम\nनवीन आयबीए मेडिकल इन्शुअरन्स स्कीम अंतर्गत विनाशुल्क सुविधा असलेल्या मान्यताप्राप्त रुग्णालयांची यादी\nता. 01.11.2015 पासून आयबीए मेडिकल इन्शुअरन्स स्कीम सुरु करण्याबाबत परिपत्रक- निवृत्त कर्मचा-यांची यादी\nआयबीएमधील चार वरिष्ठ सल्लागारांच्या हुद्द्याच्या रिक्त जागा\nनिवृत्त कर्मचा-यांच्या ऍरियर्सचे पीएल एनकॅशमेन्टसंबंधात माहिती\nइन्क्रिमेन्टनल कम्युनिकेशनकरिता पर्यायांचे सादरीकरण\nवेतन पुनरावर्तनामुळे ग्रॅच्युइटीमधील फरकः 10 वी बीपीएस / जॉइन्ट नोट तारीख 25 मे 2015\n10 वी बीपीएस / जॉइन्ट नोट तारीख 25 मे 2015 संबंधी अधिसूचना\nगट आरोग्य धोरण 2015-16\nसर्क्युलर क्र. AX1/ST/XBPS/2015-16/CIR NO. 40 तारीख 6.7.2015 — आयबीए मेंबर बँकेच्या अधिकारी/कर्मचारी/निवृत्त कर्मचारी जे 10 व्या बिपार्टाइट सेटलमेन्ट/जॉइन्ट नोट विद्यमान हॉस्पिटलायझेशन योजनेअंतर्गत आहेत – तारीख 25-5-2015—त्यांच्यासाठी मेडिकल इन्श्युअरन्स स्कीम कार्यवाहित करणे.\nसर्क्युलर क्र. एएक्स 1/एसटी/आयआर/सर. 44/2015 ता. 15/7/2015 -- ता.1.11.2012 रोजी किंवा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या निवृत्तिवेतन व उपदान/ग्रॅच्युइटीचे पुनर्निरीक्षण -- 10 व्या बायपार्टी सेटलमेन्ट आणि ता. 25.5.2015 रोजी जॉइन्ट नोट\nनिवृत्त कर्मचा-यांकरिता न्यु इन्श्युअरन्स योजनेवर पॉवर पॉइन्ट\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nआपले बँक खाते केवायसीची पूर्तता करणारे आहे का \nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T14:08:34Z", "digest": "sha1:7YDYA4QBQ5M5LHGM7PET54ZDS6ON4QF5", "length": 6703, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नर्मदा जिल्हाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनर्मदा जिल्हाला जोडलेली पाने\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख नर्मदा जिल्हा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवडोदरा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनर्मदा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:गुजरात - जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nअहमदाबाद जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nअमरेली जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nआणंद जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकच्छ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nखेडा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगांधीनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजामनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजुनागढ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपोरबंदर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nभावनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nराजकोट जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसुरेंद्रनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nवलसाड जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसुरत जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nभरूच जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nडांग जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनवसारी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nदाहोद जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपंचमहाल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपाटण जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमहेसाणा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबनासकांठा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसाबरकांठा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगुजरातमधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nराजपीपळा ‎ (← दुवे | संपादन)\nप्रमुख राज्य महामार्ग १ (महाराष्ट्र) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nअरवली जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबोटाद जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nदेवभूमी द्वारका जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगीर सोमनाथ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमहीसागर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nतापी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nछोटा उदेपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमोरबी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमनसुखभाई वसावा ‎ (← दुवे | संपादन)\nगुजरात राज्य विधानसभा मतदारसंघ सूची ‎ (← दुवे | संपादन)\nडेडियापाडा विधानसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nनांदोद विधानसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1342", "date_download": "2018-04-22T14:09:24Z", "digest": "sha1:RNG4XRHWMCFFOSMBTDRI32YNC2VTGFDI", "length": 2938, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nडॉ. पांडे यांचे उद्योग विकास कामांमध्ये भागीदार होण्याचे आवाहन\nविकास योजना राबविण्यासाठी स्टार्ट अपला पाठबळ देण्यासाठी आणि नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सरकार सोबत भागीदार म्हणून कार्य करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे असे आवाहन मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी केले आहे. ते म्हणाले की, शिक्षण हा केंद्र आणि राज्य सरकारचा विषय आहे आणि यावर सर्व राज्यांकडून अधिकाधिक सहकार्य अपेक्षित आहे. त्यांनी शिक्षण धोरणासंदर्भातल्या मसुद्यावर तसेच इतर बाबींवर उद्योग जगतातील सदस्यांकडून सूचना मागवल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1541", "date_download": "2018-04-22T14:27:16Z", "digest": "sha1:PHWGYB7GXNNW7YBYVCMNCPOXI5QUOVYC", "length": 3088, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान स्थापनादिन कार्यक्रमात पंतप्रधानांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भाषण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापनादिन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाषण देणार आहेत. या संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सायंकाळी 5.00 वाजता पंतप्रधानांचे भाषण होणार आहे.\n“पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी स्थापना दिनानिमित्त मी आज सायंकाळी 5.00 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाषण करणार आहे”, असे पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://swapna-sapre.blogspot.com/2010/02/blog-post_28.html", "date_download": "2018-04-22T14:30:50Z", "digest": "sha1:MEI6VYHKN3YCPKHDX4OXVNHRY3B3CWSX", "length": 5606, "nlines": 64, "source_domain": "swapna-sapre.blogspot.com", "title": "थोडस हटके !!!!!: पारादीप पोर्ट", "raw_content": "\nमाझ्याबद्दल वाचू नये असे\nकायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून \"जरा हटके\" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते \nहुश्श .....शेवटी शेवटाकड़े पोहोचले.....ह्या नंतर अजुन एक आहे,,,,,,,,पण वाटत नव्हत येइन अस.......पण आले.....ही तर फक्त माझ्या क्षेत्रा विषयी सुरुवातीची माहिती आहे.अजुन लिहाव अस बरच काही आहे......पुढे ते लिहायचा प्रयत्न करेनच..........असो\nपारादीप पोर्ट हे ओरिसा मधले मुख्य पोर्ट आहे.तसच ते महानदी आणि बंगाल च्या उपसगाराला जोड़ते.ओरिसाचे मुख्यमत्री बीजू पटनाइक यानि १९५० मध्ये सुधारणा करायला घेतली.ते प्रसिद्द पायलट आणि स्वातंत्र्य सैनिक होते.\nनेहेरुनी १९६२ मधे पाया भरणी चा पहिला दगड घातला.(foundation stone ) १९६६ साली हे पोर्ट व्यापारासाठी खुले करण्यात आले.पूर्वेकडचे पहिले स्वतंत्र पोर्ट.जस जशी ओरिसची प्रगती होत गेली तस-तसे हे पोर्ट पण परिपूर्ण होत गेले.\nया पोर्ट ला ७ बर्थ आहेत.ब्रेक बल्क बर्थ सुद्धा आहे (ब्रेक बल्कची माहिती पुढच्या पोस्ट मधे येईलच )शिवाय ठराविक संख्येने कंटेनर लोड-अनलोड करण्याची क्षमता आहे.\nसगळ्यात मोठे असे मरीन फिशिंग पोर्ट आहे.१५० हजार स्केअर मीटर चे ओपन स्टाक यार्ड आहे तसेच ६८ जल पदार्थ साठ वाण्याची क्षमता आहे.\nमुख्य आयात-निर्यात लोखंड,खते,कोलसा,स्टील,धान्य,तसेच पेट्रोलियम पदार्थ ........\nपोर्ट ची साधारण रचना पुढील प्रमाणे .......\nचला आमचे जनरल नॉलेज थोडे तरी वाढले. धन्यवाद\nतुमची माहिती मी वापरू शकतो काय\nम बोले तो \"मराठी\"\nअभिमान आहे मला मराठी असल्याचा\nपायापाशी दुनिया झुकाव ........वकाव.....\nविद्येच्या देवतेला वंदन करून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80,_%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-04-22T14:15:40Z", "digest": "sha1:3LKOTZNHN6Y632XDEHRJCTZPYRNFSFOR", "length": 8535, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुळा नदी (अहमदनगर जिल्हा) - विकिपीडिया", "raw_content": "मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)\n(मुळा नदी, अहमदनगर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख मुळानदी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मुळानदी (निःसंदिग्धीकरण).\n१५५ किमी (९६ मैल)\nमुळा नदी सह्याद्री पर्वताच्या आजोबा डोंगराजवळ उगम पावते. उगमापासून १३६ किलोमीटर वाहत आल्यावर बारागाव(नांदूर) (तालुका राहुरी) परिसरात तिला अडवून तिच्यावर धरण बांधण्यात आले आहे. इसवी सन १९५८ ते १९७२ दरम्यान बांधण्यात आलेले हे मातीचे धरण जिल्ह्यातील सर्वांत मोठे म्हणजे २६ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहे. धरणाचा पाया खोदताना काही भागात वाळू, काही भागात चिकणमाती, गेरू व कारा दगडाचे थर सापडले. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या. देशात पहिल्यांदा जलविरोधी काँक्रीटचा पडदा या धरणाच्या पायात बांधून त्याला मजबुती देण्यात आली. धरणाच्या भिंतीची लांबी २८५६ मीटर, तर उंची ४८.१७ मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र २३४८ चौरस किलोमीटर आहे. पाण्याखाली १३ हजार २०० एकर जमीन गेली आहे. धरणाला डावा व उजवा असे दोन कालवे असून त्यातून राहुरी, नेवासे, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतीला पाणी पुरवले जाते. धरणाच्या भिंतीलगत पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह असून तेथून जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते. या जलाशयाला 'ज्ञानेश्वर सागर' असे नाव देण्यात आले आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात मच्छीमारी चालते. नौकानयनासाठी हे उत्तम स्थान आहे. नगरपासून सुमारे ३५-४० किलोमीटर अंतरावर असलेले हे मुळा धरण पाहण्यासारखे आहे.\nपुढे मुळा नदी ही राहुरी शहरामधून पुढे जाऊन नेवासे गावाजवळ प्रवरा नदीला मिळते. प्रवरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे.\nपुणे जिल्ह्यातली मुळा नदी वेगळी आहे.\nपहा: जिल्हावार नद्या , जिल्हावार धरणे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१२ रोजी ०९:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/540", "date_download": "2018-04-22T14:00:59Z", "digest": "sha1:GKIT36F5HAGQVGBBFBRSKOGXENBW3UNQ", "length": 23600, "nlines": 130, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गीतरामायणातील अभिजात संगीत.. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nII स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II\nरविवार दिनांक १९ ऑगस्ट २००७ रोजी पार्ले कट्टा आयोजित 'सरीवर सरी' ह्या कार्यक्रमांतर्गत पार्लेकरांनी माझा 'गीत रामायणातील अभिजात संगीत' या विषयावरील व्याख्यान व प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दरवर्षी पार्लेकरांतर्फे 'सरीवर सरी' हा एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो.\nजेवणानंतरच्या दुपारच्या सत्रात माझा कार्यक्रम श्रोत्यांना भरल्यापोटी ऐकायला मिळेल\nमंडळी, भाईकाका एकदा म्हणाले होते, \"की जसे मणिकांचन योग, दुग्धशर्करा योग असतात, तसाच 'फडके-माडगुळकर' हादेखील एक विलक्षण योगच\nबाबुजींनी गीतरामायण बांधतांना आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातील खजिना मुक्तहस्ते श्रोत्यांना वाटला आहे. आज आपण 'दैवजात दु:खे भरता' हे गाणं गेली पन्नासहून अधिक वर्ष ऐकत आहोत. दरवेळी हे गाणं ऐकताना आपण एका वेगळाच अनुभव घेतो. अंतर्मुख होऊन त्यातल्या चालीला, गायकीला आणि शब्दांना दाद देतो. पुष्कळदा ही दाद मूक असते, परंतु खूप आतून कुठूनतरी आलेली असते. हे श्रेय अर्थातच बाबुजींचे आणि गदिमांचे पण मंडळी, अजून एका गोष्टीला या गाण्याचे श्रेय जाते, आणि ती गोष्ट म्हणजे आपला यमनकल्याण हा राग पण मंडळी, अजून एका गोष्टीला या गाण्याचे श्रेय जाते, आणि ती गोष्ट म्हणजे आपला यमनकल्याण हा राग परंतु बर्‍याचश्या श्रोत्यांना याबद्दल माहिती असतेच असे नाही.\nआणि माझ्या कार्यक्रमाचा नेमका हेतू हाच आहे की गीतरामायणात बाबुजींनी अत्यंत चपखलपणे आणि विचारपूर्वक वापर केलेल्या आपल्या रागदारीसंगीताबद्दल श्रोत्यांना माहिती पुरवणे.\nआपल्या रागसंगीतातील रागांचा काही एक स्वभाव आहे, काही एक चेहरा आहे. माझा कार्यक्रम हा गीतरामायणातील गाण्यांच्या अर्थानुरुप बाबुजींनी एखादा राग का बरं वापरला असेल, यातून त्यांना काय बरं सांगायचं असेल याचा शोध घेणारा असेल. गीतरामायणात यमनकल्याण, भूप, देशकार, मधुवंती, तोडी यांसारखे किती सुंदर सुंदर राग वापरले आहेत की ज्यावर काही बोलावं, सांगावं तेवढं थोडंच\nमंडळी, आज पन्नासहून अधिक वर्ष एखादी कलाकृती जेव्हा रसिकांवर राज्य करते तेव्हा त्यात गायक, कवी, आणि संगीतकार यांचा तर सिंहाचाच वाटा आहे हे निर्विवाद, परंतु आपल्या हिंदुस्थानी रागसंगीताचाही खूप महत्वाचा वाटा आहे एवढंच सांगण्याचा हा एक लहानसा प्रयत्न बाबुजींनी आपल्यासमोर अक्षरशः साजुक तुपातल्या उच्चतम मिठाईचे दालन खुले केले आहे, त्यातल्या कुठल्या मिठाईत केशर आहे तर कुठल्या मिठाईत छानशी चारोळी तीट लावून सजली आहे एवढंच सांगायचा प्रयत्न मी सदर कार्यक्रमातून करतो.\nपण गीतरामायण ही नुसतीच मिठाई नव्हे बरं का मंडळी, तर त्यात\n'मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे' हा आर्त आणि पोटात खड्डा पाडणारा जोगियाही आहे,\nथांबा रामा थांब जानकी,\nचरणधूळ द्या धरू मस्तकी,\nकाय घडे हे आज अकल्पित,\nथांब सुमंता थांबवी रे रथ\nहे सांगणारा आणि जिवाची घालमेल करणारा तोडीही आहे,\nकाय सांगणे तुज धीमंता,\nउदारधी तू सर्व जाणता,\nतुझ्या वर्तने तिला भासवी\nबोलले इतुके मज श्रीराम\nहे सांगणारा चंद्रकंसही आहे,\nरसाळता घ्या स्वरात भरुनी,\nअचूक घेत जा स्वर मिळवुनी,\nहे सांगणारी भैरवीही आहे.\nमंडळी, खरंच या जुन्या मंडळींनी इतकं प्रचंड मोठं काम करून ठेवलं आहे की माझ्यासारख्या संगीताच्या विद्यार्थ्याला ते आयुष्यभर शिकत रहावं इतपत पुरेल\nअसो, इच्छुक उपक्रमींनी कार्यक्रमाला अवश्य या ही नम्र विनंती\nरम्य हा स्वर्गाहून कार्यक्रम...\nबाबूजी आणि गदिमांचा कार्यक्रम प्रत्यक्ष बघायला मिळाला नसला तरी नंतर काही उदयोन्मुख कलाकारांनी केलेला गीतरामायण पाहून थक्क झालो होतो.\nया व अशा कार्यक्रमांच्या ध्वनिचित्रफीती आम्हाला उपलब्ध करुन देता आल्या तर पुन्हा एकदा दुग्धशर्करा योग येईल. :)\nया व अशा कार्यक्रमांच्या ध्वनिचित्रफीती आम्हाला उपलब्ध करुन देता आल्या तर पुन्हा एकदा दुग्धशर्करा योग येईल. :)\n\"उत्तम आवाजा सहीत\" असे नक्की म्हणेन.\nविसोबा खेचर [13 Jul 2007 रोजी 10:25 वा.]\nबाबूजी आणि गदिमांचा कार्यक्रम प्रत्यक्ष बघायला मिळाला नसला\nआत्तापर्यंत ८ - १० वेळेलातरी मला प्रत्यक्ष बाबुजींकडून गीतरामायण ऐकायचा योग आला हे मी माझं भाग्य समजतो. दैवी या शब्दाचा नक्की काय अर्थ आहे/असावा याचा अंदाज हा कार्यक्रम पाहताना यायचा\nया व अशा कार्यक्रमांच्या ध्वनिचित्रफीती आम्हाला उपलब्ध करुन देता आल्या तर पुन्हा एकदा दुग्धशर्करा योग येईल. :)\nचांगल्या वर्तणुकीच्या वचनावर संत तात्याबा 'अनुमती प्रकाशनाच्या' जेल मधुन सुटले आहेत त्यांचे व्य नि चे आणि खरडवहीचे अधिकार त्यांना परत देण्यात आले असून रोज संध्याकाळी उपक्रमाच्या पोलिस ठाण्यावर त्यांना हजेरीकरता जायचे आहे त्यांचे व्य नि चे आणि खरडवहीचे अधिकार त्यांना परत देण्यात आले असून रोज संध्याकाळी उपक्रमाच्या पोलिस ठाण्यावर त्यांना हजेरीकरता जायचे आहे\nमला तर अनुराधा पोडवालची भजनच आवडतात बॉ..\nतात्या सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा कार्यक्रम नक्कीच चांगला पार पडेल अशी खात्री आहे. काही एम पी ३ टाकता आल्या तर पहा कार्यक्रम नक्कीच चांगला पार पडेल अशी खात्री आहे. काही एम पी ३ टाकता आल्या तर पहा तसेच कसा कार्यक्रम झाला ते कळवा\nगीत रामायण हा एक मराठी भाषेतील चमत्कार् आहे. आपण उल्लेल्खलीली गाणी माझी आवडती गाणी आहेत. मला शास्त्रीय संगीतातील ओ की ठो कळत नाही (जरी न शिकता मी कुठल्याही प्रकारच्या की बोर्डवर कुठलेही गाणे न बसवता, तात्काळ वाजवू शकत असलो तरी) . पण गीत रामायणातील अजून चाल आणि अर्थ यांचा मिलाप असलेली काही आवडती गाणी सांगावीशी वाटली म्हणून लिहीतो:\nअतिथी असो वा असोत राम, पैल लावणे अपुले काम\nभले बुरे ते राम जाणता, आपण आपुले काम करू... नकोस नौके परत फिरू ग..\nस्वतः स्वतःशी कशास चोरी वात्सल्यावीन अपूर्ण नारी,\nकळाले सार्थक जन्मातले, पाहूनी वेली वरची फुले\nकिंवा, दशरथाचे आणि अयोध्येचे वर्णन करणारे (जे एकताना वाटते की रामराज्य हे दशरथाच्या काळातच होते\nराज सौख्य ते सौख्य जनांचे, एकच चिंतन लक्ष मनाचे,\nकाय काज त्या सौख्य धनाचे, कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी, अयोध्या मनू निर्मित नगरी..\nरामाचे \"बोलीले इतके मज श्रीराम\" हे गाण्यात त्याचा मानवी स्वभाव आणि आदर्शपणा दिसतो तर शेवटच्या वाल्मिकींच्या तोंडी, \"काय धनाचे मुल्य मुनीजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण\", म्हणताना, जगण्यातील कर्तव्य न चुकता अलीप्त भावना भरली आहे.\nमाझ्या सहा वर्षाच्या मुलीला आवडणारे गाणे म्हणजे ज्यात बाबुजींनी धुमाकूळ घालून दाखवलाय ते: सूड घे त्याचा लंकापती\nकाही ऐकलेल्या-वाचलेल्या आठवणी (तुम्ही ऐकल्या असतील याची खात्री आहे):\nबाबूजींनी चाल रचली त्यावर आधारीत मग गदीमांनी गाणे तयार केले.\nपहीले गाणे गदिमांकडून हरवले गेले तर त्यांना कोंडून ठेवले होते कारण रेकॉर्डींगची वेळ आली आणि गाणेच नव्हते\n\"राम जन्मला ग सखे\" गाणे सुचत नव्हते, तेंव्हा रात्री येराझरा घालणार्‍या गदीमांना माई माडगुळकरांनी विचारले (असे का होत आहे) , ते गंमतीत म्हणाले की रामाचा जन्म होतोय अण्णा माडगुळकरांचा नाही\n\"दाटला चोही कडे अंधार\" या दशरथाच्या तोंडच्या गाण्याचे ध्वनी मुद्रण करत असताना, बाबुजी इतके एकरूप झाले की त्यातील भावनेने थरथरायला लागले आणि लोकांना त्यांना धरून ठेवावे लागले का असेच काही..\nविसोबा खेचर [14 Jul 2007 रोजी 10:30 वा.]\n(जरी न शिकता मी कुठल्याही प्रकारच्या की बोर्डवर कुठलेही गाणे न बसवता, तात्काळ वाजवू शकत असलो तरी)\nयाचा अर्थ आपल्याला उत्तम स्वरज्ञान आहे असा होतो. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आपण संवादिनीवर साथसंगतही करता का\nनकोस नौके परत फिरू ग..\nपाहूनी वेली वरची फुले\nराज सौख्य ते सौख्य जनांचे, एकच चिंतन लक्ष मनाचे,\nकाय काज त्या सौख्य धनाचे, कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी, अयोध्या मनू निर्मित नगरी..\nही गाणीदेखील फारच सुरेख आहेत 'अयोध्या मनू निर्मित नगरी' या गाण्यात बाबुजींनी देशकाराचा फार सुरेख उपयोग केला आहे. एकच चिंतन लक्ष मनाचे मधला बाबुजींनी केलेला 'क्ष' या अक्षराचा उच्चार फक्त बाबुजींनीच करावा 'अयोध्या मनू निर्मित नगरी' या गाण्यात बाबुजींनी देशकाराचा फार सुरेख उपयोग केला आहे. एकच चिंतन लक्ष मनाचे मधला बाबुजींनी केलेला 'क्ष' या अक्षराचा उच्चार फक्त बाबुजींनीच करावा\nमाझ्या सहा वर्षाच्या मुलीला आवडणारे गाणे म्हणजे ज्यात बाबुजींनी धुमाकूळ घालून दाखवलाय ते: सूड घे त्याचा लंकापती\nआणि मुख्य म्हणजे आपली सहा वर्षांची लेक गीतरामायणातील गाणी ऐकते ही मला विशेष कौतुकाची गोष्ट वाटते. तिला माझे अनोकोत्तम शुभाशीर्वाद...\nबाबूजींनी चाल रचली त्यावर आधारीत मग गदीमांनी गाणे तयार केले.\nअसं फार वेळेला झालेलं नाही. बहुतेक वेळेला गाणं आधी लिहून झालेलं असे, आणि त्याला चाल नंतर लागत असे.\n\"दाटला चोही कडे अंधार\" या दशरथाच्या तोंडच्या गाण्याचे ध्वनी मुद्रण करत असताना, बाबुजी इतके एकरूप झाले की त्यातील भावनेने थरथरायला लागले आणि लोकांना त्यांना धरून ठेवावे लागले का असेच काही..\nयाचप्रमाणे 'माता न तू वैरिणी' हे गाणं गाऊन झाल्यावर बाबुजी अत्यंत अस्वस्थ असत आणि खूप थकून जात. त्यांच्या लाईव्ह कार्यक्रमात मध्यंतराच्या आधी हे गाणं बाबुजी गात आणि मध्यंतराची विश्रांती घेत.\nआपण संवादिनीवर साथसंगतही करता का\nनाही, मी टाळ्या वाजवायला किंवा कार्यक्रम संयोजीत करायला असतो. प्रभाकर कारेकर आणि हर्मोनियम वादक थत्ते यांचा असाच एक कार्यक्रम इथल्या मराठी मंडळासाठी (अध्यक्ष असताना) करायची संधी लाभली. दोघांचा खूपच छान अनुभव आला होता. (आणि तसाच कधीही न विसरता येणारा चांगला अनुभव आला होता तो \"भक्ती बर्वे\" यांचा...)\nमुख्य म्हणजे आपली सहा वर्षांची लेक गीतरामायणातील गाणी ऐकते ही मला विशेष कौतुकाची गोष्ट वाटते.\n(तिला पण कि बोर्ड असाच वाजवत येतो. वंदे मातरम् पासून काही तिच्या वयाची इंग्रजी गाणी..) चांगले संगीत आवडत असेल तर त्याला कुठलेही बंधन नसावे असे वाटते. त्यामुळे मराठी असल्यामुळे मराठी काय आणि अमेरिकेत राहात असल्याने इंग्रजी काय चांगले संगीत कानावर पडण्याची व्यवस्था आई-वडील म्हणून आम्ही करतो. बॉलीवूडचे व्यवस्था केली नाही तरी येते आवडी-निवडी वयाप्रमाणे बदलल्या तरी चांगले ऐकलेले कुठेतरी डोक्यात कायमचे राहते असे वाटते.\nअसं फार वेळेला झालेलं नाही. बहुतेक वेळेला गाणं आधी लिहून झालेलं असे, आणि त्याला चाल नंतर लागत असे.\nखुलाशाबद्दल धन्यवाद याबाबत आपल्याला जास्त माहीती आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/rice-and-green-face-pack-117021000024_1.html", "date_download": "2018-04-22T14:11:23Z", "digest": "sha1:SXUH7EWYTQJBZ3TLDZLYB3QJ736OEF3F", "length": 7653, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "थकवा दूर करण्यासाठी ग्रीन टी फेस पॅक | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nथकवा दूर करण्यासाठी ग्रीन टी फेस पॅक\nचेहर्‍यावर चमक आणण्यासाठी घरगुती फेस पॅक सर्वोत्तम ठरतं. जेव्हा ही स्कीन थकलेली किंवा डल वाटत असेल तेव्हा तांदूळ आणि ग्रीन टी चा घरी तयार केलेला फेस पॅक स्किनला रिलॅक्स होण्यात मदत करेल. बघू कसं तयार करायचा हा पॅक:\nसामुग्री- लिंबू, ग्रीन टी, 2-3 थेंब पिपरमिंट किंवा टी ट्री तेल.\nकृती- एका वाडग्यात 2 चमचे तांदळाचा आटा घेऊन त्यात 1/4 चमचा लिंबाचा रस मिसळा. त्यात ताजी ग्रीन टी मिसळा. क्रीम सारखं होईपर्यंत मिसळत राहा. आता या पॅकमध्ये 3 ते 4 थेंब पिपरमिंट किंवा टी ट्री तेलाचे मिसळा.\nलावण्याची विधी- आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या. मग चेहरा आणि मानेवर पॅक लावा. 20 मिनिटानंतर पॅक धुऊन टाका. चेहरा पुसून मॉइस्चराइजर लावा.\nकेसांसाठी फायदेशीर पेरूची पाने\nजाणून घ्या चेहरा धुण्याची पद्धत …\nहिवाळ्यात केस गळतीचे कारण आणि त्याचे उपाय\nचमकदार त्वचेसाठी रात्री लावावे ग्लिसरीन\nअॅक्ने टाळण्यासाठी काय करावे...\nयावर अधिक वाचा :\nग्रीन टी फेस पॅक\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1345", "date_download": "2018-04-22T14:22:32Z", "digest": "sha1:XP6EJBT4AIH35PYJPGOV3EZSW6HESJR7", "length": 3720, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारतीय लेखा मानकांचे पालन करणाऱ्या कंपन्यांसंदर्भात किमान वैकल्पिक कराच्या (एमएटी) अंमलबजावणीमुळे उत्पन्न होणारी प्रकरणे\nवित्त कायदा, 2017ने आयकर कायदा 1961 च्या कलम 115 जेबीच्या प्रस्तावांमध्ये सुधारणा केली, जेणेकरून भारतीय लेखा मानकांचे पालन करणाऱ्या कंपन्यांसंदर्भात स्वीकृत वर्ष आणि त्यानंतर किमान वैकल्पिक कर (एमएटी) वसुलीच्या उद्देशाने लाभाच्या हिशोबासाठी आराखडा उपलब्ध केला जाऊ शकेल. या उद्देशपूर्तीसाठी स्थापन केलेल्या एमएटी-आयएनडीएएस समितीच्या शिफारशींच्या आधारावर आराखडा तयार करण्यात आला आहे.\nपरिपत्रक जारी करण्यासंदर्भात समितीच्या शिफारशी विचारा तर खरं अर्थात एफएक्यूच्या स्वरुपात सरकारने स्वीकारल्या आहेत. यासंदर्भात दि. 25 जुलै 2017 रोजी एक परिपत्रक, क्रमांक 24/2017 जारी करण्यात आले आहे. विस्तृत अहवाल उपलब्धतेसाठी www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा काही सूचना असतील तर dirtp12@nic.in या मेलद्वारे 11 ऑगस्ट 2017 पर्यंत कळवाव्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2038", "date_download": "2018-04-22T14:07:45Z", "digest": "sha1:Y7LQ4NSGSQ42Z273M7NEY4UJLWK2LNDT", "length": 11167, "nlines": 65, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव2017 : वलयांकित घडामोडींची घोषणा\nअनेक वलयांकित घोषणांमुळे इफ्फी 2017 चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय निर्माता महासंघाने ‘अ’ दर्जाने गौरवलेल्या या महोत्सवात 82 देशांचे 195 चित्रपट दाखवण्यात येणार असून 10 चित्रपटांचा जागतिक प्रिमिअर होणार आहे. 10 आशियाई आणि आंतरराष्ट्रीय प्रिमिअर तसेच 64 पेक्षा अधिक भारतीय प्रिमिअर या महोत्सवाचा भाग असतील.\nझी पिक्चर्स आणि नमाह पिक्चर्स प्रस्तुत आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक माजिद माजिदी दिग्दर्शित 'बियाँड द क्लाऊड्स \" या चित्रपटाने महोत्सवाला प्रारंभ होईल तर पाब्लो सेझर यांनी दिग्दर्शित केलेला आणि भारत आणि अर्जेंटिनाची संयुक्त निर्मिती असलेल्या \"थिंकिंग ऑफ फिल्म\" या चित्रपटाच्या जागतिक प्रिमिअरने महोत्सवाची सांगता होईल. चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान खास पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तर समारोप सोहळ्याला अभिनेते सलमान खान उपस्थित राहणार असून याव्यतिरिक्त, नामवंत चित्रपट व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय पाहुणे, मान्यवर आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी या महोत्सवाला उपस्थिती लावणार आहे.\n21 नोव्हेंबर रोजी माध्यमे आणि प्रतिनिधी यांच्यासाठी चित्रपटांचे शो होणार असून प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या हस्ते इंडियन पॅनोरमा विभागाचे उद्‌घाटनही यावेळी होईल. याच दिवशी इफ्फी 2017 कन्ट्री फोकस ऑन कॅनडाचा मोठ्या दिमाखात प्रसिद्ध केनेडीअन कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होईल. कॅनडा सरकार आणि टेलिफिल्म कॅनडा, टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांच्या संयुक्त सहकार्याने कन्ट्री फोकस कॅनडाचे आयोजन करण्यात आले आहे.\nइफ्फी 2017च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागासाठी १ कोटी रुपयांपेक्षा अधिक पारितोषिक असून यावर्षीच्या15 सर्वोत्तम चित्रपटांमध्ये सुवर्ण आणि रौप्य मयूर पुरस्कारासाठी चुरस असेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षकांचे नेतृत्व प्रसिद्ध दिग्दर्शक मुझफ्फर अली करणार असून ऑस्ट्रेलियाचे महोत्सव दिग्दर्शक मॅक्सिन विलियम्सन, इस्रायलचे अभिनेते-दिग्दर्शक झाही ग्राड, रशियन छायाचित्रकार व्लादिस्लाव ओपेलिएनटस, इंग्लंडचे प्रोडक्शन डिझायनर रॉजर ख्रिस्तियन हे अन्य ज्युरी सदस्य असतील.\nया महोत्सवात महिला दिग्दर्शकांचे सर्वाधिक (30 हून अधिक) चित्रपट दाखवण्यात येणार असून जगभरातील जुन्या जतन केलेल्या चित्रपटांचाही एक विभाग असून यात फ्रित्झ लँगचा मेट्रोपॉलिस आणि तार्कोव्स्कीचा सॅक्रिफाईस यासह अनेक प्रसिद्ध चित्रपटांचा यात समावेश आहे.\nइफ्फी 2017 मध्ये अनेक गोष्टी प्रथमच होत असून चित्रपटांमधील सर्वाधिक लोकप्रिय हेरगिरीपट जेम्स बॉंडचा विशेष विभाग असेल. यात आघाडीच्या अभिनेत्यांनी रंगवलेल्या बॉण्डच्या व्यक्तिरेखांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. याशिवाय, व्हेनिस चित्रपट महोत्सवाच्या सहकार्याने बायनेल कॉलेजच्या तरुण दिग्दर्शकांचे 4 चित्रपट या महोत्सवात दाखवले जातील. याबाबत व्हेनिस चित्रपट महोत्सवाचे संचालक आल्बेर्तो बार्बेरा म्हणाले कि इफ्फिने केलेल्या सहकार्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, जगभरातील तरुण चित्रपट दिग्दर्शकांना पाठिंबा दर्शवणारा हा प्रकल्प असून बायेनेल कॉलेज सिनेमाचे 4 चित्रपट सादर करण्याची संधी व्हेनिस चित्रपट महोत्सवाला यानिमित्ताने मिळाली आहे. मला खात्री आहे कि या प्रतिष्ठित इफ्फीचे प्रेक्षक या छोट्या चित्रपटांच्या दर्जाला आणि त्यांना दृश्य स्वरूपात आणण्याचा आमच्या दोन संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांना नक्की दाद देतील. उत्तम सिनेमांप्रती प्रेम आणि तरुण प्रतिभावान चित्रपट दिग्दर्शकांच्या आवडीच्या सामायिक भावनेवर आधारित आपले सहकार्य यापुढेही कायम राहील अशी मी इच्छा व्यक्त करतो.\n2017 च्या या महोत्सवात मास्टर क्लासेस आणि पॅनल डिस्कशन व्यतिरिक्त व्हर्चुअल रिऍलिटी आणि ऑगमेंटेड रिऍलिटीचे संमिश्र दर्शन घडेल, ज्यात मनोरंजन उद्योगातील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ऍटम इगोयाम, शेखर कपूर, नितेश तिवारी आणि फराह खान तसेच ऑस्कर विजेता साऊंड डिझायनर क्रेग मॅन सहभागी होतील.\nइफ्फी २०१७ मध्ये प्रतिष्ठेचा 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द ईअर' पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना तर जीवनगौरव पुरस्कार कॅनेडिअन दिग्दर्शक ऍटम इगोयाम यांना प्रदान केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://swapna-sapre.blogspot.com/2010/02/blog-post_04.html", "date_download": "2018-04-22T14:30:42Z", "digest": "sha1:BHO2MBLVTF7B5FBKPNWLQEYKJMMFTT3Q", "length": 5509, "nlines": 58, "source_domain": "swapna-sapre.blogspot.com", "title": "थोडस हटके !!!!!: कोची/कोचीन पोर्ट", "raw_content": "\nमाझ्याबद्दल वाचू नये असे\nकायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून \"जरा हटके\" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते \nकोची किंवा कोचीन पोर्ट दक्षिण भारतात वसलेले आहे.हे पोर्ट नैसर्गिक असून सगळ्या प्रकारच्या वातावरण मधे उपयोगी येऊ शकते.congestion फ्री म्हणजेच जिथे जहाजांची सहसा गर्दी होत नाही.असे हे पोर्ट आहे.\n१२ शतकाच्या आधीपासून मसाल्याच्या व्यापारामधे व्यस्त आहे.१२ व्या शतकापासून या पोर्ट चे महत्व वाढले जसे १३४१ मधे \"कोडून गल्लुर पोर्ट\" चक्री वादळ आल्यामुले पूर्णपणे कोलमडले.\n१५०३ ते १६६३ मधे पोर्तुगल यांच्या ताब्यात कोची पोर्ट होते.\n१८०० शतकाच्या शेवटी मालाची वाहतुक वाढली.मद्रास सरकार ने रोबेर्ट ब्रिस्टो नावाच्या अभियांत्याला हे पोर्ट नव्याने टायर करण्यासाठी बोलावले होते.त्याने २० वर्षात सगळ्यात सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीचे पोर्ट तयार केले.\nस्वातंत्र्यानंतर १९९० च्या मध्य पर्यंत कोची पोर्ट ला आर्थिक फटका बसला.\n२१ व्या शतकात पोर्ट ची क्षमता वाढली.नविन उपकरणे ,नविन तंत्र या मुले कोची केरळ ची व्यापाराची राजधानी झाली.तसेच भारताचे महत्वपूर्ण पोर्ट मानले जाते.\nकोची पोर्ट वरुन चहा,सीफ़ूड,मसाल्याचे पदार्थ,कॉफी निर्यात होते तर खाते,बी-बियाणे आणि मशीनरी आयात केली जाते.\nकोची पोर्ट ची रचना साधारण पुढील प्रमाणे आहे.\nतुमची सेटींग बदलाल का काळारंग ईतका जास्त झाला कि मला तुमचे लेख वाचता येईना. किंवा माझ्या मॉनिटरमधे काहि बिघाड आहे का ते बघावे लागेल. पण इतर सगळ्यांचे लेख निट दिसतायेत कि.....\nम बोले तो \"मराठी\"\nअभिमान आहे मला मराठी असल्याचा\nपायापाशी दुनिया झुकाव ........वकाव.....\nविद्येच्या देवतेला वंदन करून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/mangal-dosh-114040300014_1.html", "date_download": "2018-04-22T14:11:56Z", "digest": "sha1:3MZKVK4NU3NJAYPYODV4I73RIRJJTOU5", "length": 9663, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा! | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा\nजन्मपत्रिका पाहिल्याशिवाय विवाह जुळवू नका.\nजीवनसाथीस मंगळ असल्यास मंगळाचा प्रभाव कमी होतो.\nमंगळ रत्न ’पोवळं’ सोन्यामध्ये रिंग फिंगरमध्ये धारण करा.\n’ऊं अं अंगारकाय नम:’ मंत्राचा नेहमी जप करा.\nमसूर डाळ व पोवळ्याचे दान करा.\nलाल माश्यांना वाहत्या पाण्यात सोडा.\nतांब्याच्या नागनागिणीचा जोडा कोणत्याही सरोवरात विसर्जित करा.\nप्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात कुंकू आणि नऊ बत्ताशे दान करा.\nविवाहापूर्वी कुंभ विवाह वा वर-विवाह क्रिया अवश्य करा.\nमातीच्या भांडय़ात प्रत्येक पौर्णिमेला भोजन करा.\nपहाटे उठल्यावर प्रथम भूमीला प्रणाम करा.\nघरात माती, सिरॅमिकच्या वस्तू अधिक ठेवा.\nनेहमी तांब्याच्या पात्रातून सूर्यास जल अर्पण करा.\nप्रत्येक मंगळवारी गहू आणि गुळाचे दान करा. तसेच लाल वस्त्र ब्राह्मण वा गुरूस भेट म्हणून द्या. आणि गायीस चपाती खाऊ घाला.\nमंगळासोबत क्रूर ग्रह स्थित असल्यास त्यांची शांती करून घ्या.\nसाप्ताहिक राशीफल 11 ते 17 मार्च 2018\nAstro Tips : गुरुवारी ताण असल्यास हे करा...\nKala Jadu: काला जादूबद्दल 5 गोष्टी\nसाप्ताहिक भष्यिफल 4 ते 10 मार्च\nShanivar totke : शनिवारी जोडे- चपला चोरी जाणे उत्तम असते\nयावर अधिक वाचा :\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1742", "date_download": "2018-04-22T14:26:36Z", "digest": "sha1:EGYSKYIQ3JBWGYSXVQAXX4IAXVXFAOTY", "length": 3100, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पोलीस प्रशिक्षण आणि विकास याबाबत तांत्रिक सहकार्यावरील द्विपक्षीय सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पोलीस प्रशिक्षण आणि विकास याबाबत तांत्रिक सह्कार्यावरील द्विपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.\nअफगाणिस्तानच्या पोलिसांची क्षमता वाढवण्यासाठी आणि प्रांतातील सुरक्षा स्थिती सुधारण्यासाठी यामुळे मदत होईल.\nस्वाक्षरी झाल्यापासून ५ वर्षांसाठी हा करार लागू राहील आणि त्यांनतर आणखी ५ वर्षांसाठी वाढवता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFA/MRFA079.HTM", "date_download": "2018-04-22T14:44:42Z", "digest": "sha1:HIWUJJYWHU2I57SEYNYH5THE35PXWIXU", "length": 8056, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फारशी नवशिक्यांसाठी | कारण देणे ३ = ‫دلیل آوردن برای چیزی 3‬ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फारशी > अनुक्रमणिका\nआपण केक का खात नाही\nमला माझे वजन कमी करायचे आहे.\nमी तो खात नाही कारण मला माझे वजन कमी करायचे आहे.\nआपण बीयर का पित नाही\nमला गाडी चालवायची आहे.\nमी बीयर पित नाही कारण मला गाडी चालवायची आहे.\nतू कॉफी का पित नाहीस\nमी ती पित नाही कारण ती थंड आहे.\nतू चहा का पित नाहीस\nमी ती पित नाही कारण माझ्याकडे साखर नाही.\nआपण सूप का पित नाही\nमी ते मागविलेले नाही.\nमी सूप पित नाही कारण मी ते मागविलेले नाही.\nआपण मांस का खात नाही\nमी ते खात नाही कारण मी शाकाहारी आहे.\nहावभाव शब्दसंग्रहच्या शिकणासाठी मदत करतात\nजेव्हा आपण शब्दसंग्रह शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूला भरपूर काम करावे लागते. प्रत्येक नवीन शब्द संग्रहित करणे आवश्यक आहे. पण आपण शिकण्यास आपल्या मेंदूस सहाय्य करू शकता. हे हातवारे वापरून शक्य आहे. हावभाव आपल्या स्मृतीस मदत देतात. एकाच वेळी हातवारे केले तर तो शब्द चांगला लक्षात ठेवू शकतो. अभ्यासात स्पष्टपणे हे सिद्ध केले आहे. संशोधकांना चाचणी विषयक अभ्यास शब्दसंग्रह होते. हे शब्द खरोखरच अस्तित्वात नाहीत. ते एका कृत्रिम भाषेशी संबंधित आहेत. काही शब्द संकेतांसह चाचणी विषयात शिकवले होते. असे म्हणायचे आहे कि, चाचणी विषय फक्त ऐकू किंवा शब्द वाचण्यासाठी नाहीत. हातवारे वापरून, ते शब्दांच्या अर्थांचे अनुकरण करतात. ते अभ्यास करत असताना, त्यांच्या मेंदूचे कार्य मोजले जायचे. संशोधकांनी प्रक्रियेत एक मनोरंजक शोध केला आहे. शब्द संकेतांसह शिकलो होतो, तेव्हा मेंदूच्या अधिक भागात सक्रिय होता. भाषण केंद्र व्यतिरिक्त, तसेच सेन्सो मोटारीक भागात वर्दळ झाली. हे अतिरिक्त मेंदूचे उपक्रम आपल्या स्मृतीवर परिणाम करतात. संकेतांसह शिक्षणात, जटिल नेटवर्क वाढते. हे नेटवर्क मेंदू मध्ये अनेक ठिकाणी नवीन शब्द जतन करते. शब्दसंग्रह अधिक कार्यक्षमतेने संस्कारित केला जाऊ शकतो. जेव्हा ठराविक शब्द वापरू इच्छित असू तेव्हा आपला मेंदू जलद त्यांना शोधतो. ते देखील चांगल्या पद्धतीने साठवले जातात. हे महत्वाचे आहे कि हावभाव शब्दांनशी संबद्धीत असतात. शब्द आणि हावभाव एकत्र नसतात तेव्हा आपला मेंदू लगेच ओळखतो. नवीन निष्कर्ष, नवीन अध्यापन पद्धती होऊ शकते. भाषा बद्दल थोडे माहित असलेले व्यक्ती अनेकदा हळूहळू शिकतात. कदाचित ते लवकर शिकतील जर त्यांनी शब्दांनचे अनुकरण शारीरिक दृष्ट्या केलेतर.\nContact book2 मराठी - फारशी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2018-04-22T14:23:23Z", "digest": "sha1:LZBGO3OFBWCCBSGA4DB5MBKYJJ3AWMXS", "length": 3759, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हिंदी कवी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► हिंदी गीतकार‎ (३ प)\n\"हिंदी कवी\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २००७ रोजी १९:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/686?page=1", "date_download": "2018-04-22T14:26:58Z", "digest": "sha1:TZIMZRJTWOKDO7AY2S7JBRMJ23MNTJJA", "length": 73469, "nlines": 248, "source_domain": "mr.upakram.org", "title": "धर्म देवाने निर्माण केला काय? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nधर्म देवाने निर्माण केला काय\nजगतील जवळ जवळ सर्व धर्मियांचे मानणे आहे की, धर्म देवाने निर्माण केला. मला काही प्रश्न सतावतात. कोणी माझे समाधान करेल काय\n१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती\n२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले\n३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय\n४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही\n५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही\nआशा आहे कोणीना कोणी समाधानकारक माहिती देईल.\nजनतेच्या मनावर धर्माचा अर्थ बिंबवा\nविश्वातील सर्व कालीन धर्मांचे मूळ तत्त्व एकच आहे. म्हणूनच विश्वातील प्रत्त्येकाने मूलतत्त्ववादी असले पाहिजे. हे मूळ तत्त्व म्हणजे बंधुत्त्व. आपापसातील प्रेम एकी दुसर्‍याकरता काही चांगले करण्याची इच्छा.\nव्यवहारात वापरण्याचे नियम सापेक्ष आहेत.\nम्हणून एकाच नियमाचा सर्व ठिकाणी आग्रह धरु नका. मूलतत्त्ववादी व्हा परंतु, नियमाना धर्म मानुन अंधानुकरण करु नका.\nहा अर्थ मला दिसतो. ज्याला दिसेल त्याने इतराना सांगावे पटवुन द्यावे.\nधर्म देवाने निर्माण केला काय\n१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती\nधर्म म्हणजे सत् मार्गावर जाणे आणि दुस-यांना नेणे, श्रध्दा व भक्ति फ़क्त देवासमोर चार पैसे टाकुन गंध, फूले, अक्षता टाकण्यापुर्ति मर्यादित न ठेवता त्याचा काहीतरी कामात आपली विशिष्ठ अवगत कला/क्षमता वाहणे ह्याचे दुसरे नाव. आपले वेद, गीते मार्फत भगवंत हेच सांगतात. जगात धर्म बरेच असतील पण बहुतेक धर्म - चांगले वागा, ईतरांवर प्रेम करा, सगळ्यांना समान वागवा ईतपतच आणि स्वधर्मियांपर्यंतच मर्यादित ठेवतात, आपले पुर्वज हे सर्व आणि ईतरही बरेच गुणसम्पन्न होते. आपल्या संस्कृतितले सुवर्णकाळ, रामराज्य काय होते ते पहाण्यासाठी जसे शुध्द निर्मळ गंगाजळ पहाण्यासाठी हिमालयात जावे लागेल, तसे आपल्याला पुन्हा ईतिहासाची पाने खोलावी लागतिल. दैवी गुण म्हणायचे तर गीतेमधे भगवानांनी २६ दैवी गुण व सहा आसुरी/राक्षसी गुण सांगितले आहेत (१२ वा अध्याय).\n२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले\nदेव एकच आहे, सप्तर्षि, चौदा मनु, आदी देव यांत त्याचेच अंश आहेत, आपण सर्व त्यांचेच वंशज, तसेच सा-या सृष्टित त्याचाच विभूती दिसुन येतात (गीता- १२ वा अध्याय). आपल्याला धर्म काय ते खुद्द देवांनी गीतेतुन सांगितला आहे, ईतर धर्म त्यांचा प्रेशितांनी सांगितला असे मानतात. ऊदाहर्णार्थ- क्रिश्चन धर्म येशुने सांगितला असे मानतात, पण त्याला प्रसिध्दी सेंट निकोलासने आणली, मुस्लिम धर्मसुध्दा पैगंबराने सांगितला असे मानतात, पण प्रसिध्दी अनुयायांनी आणली.\n३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय\nकारण मानवात सत् असत् विवेक बुध्दी क्षमता आहे, ईतर प्राणी आहार, निद्रा आणि मैथुन एवढेच जाणतात. जर आपण देवाने दिलेल्या बुध्दीचा फ़क्त या गोष्टिंकरता वापर केला, तर आपली गती त्याच मार्गावर राहील, उलट वर (१) मधे सांगितल्याप्रमाणे दैवी, सात्विक कार्याकरता वापरली व दैवी गुण आणण्यात प्रयत्नशिल राहिलो तर गती त्या (दैवी) मार्गावर राहील (गीता- १४ वा अध्याय). हा मार्ग सोपा नाही. असे म्हणतात तुकाराम महाराजांना संत पदाची प्राप्ति होइपर्यंत आठ जन्म लागले होते, अधोगती येण्यास एक जन्म पण पुरतो.\n४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही\nआपण फक्त सजीवांचा विचार करुया. धर्म एकच आहे - जो सत् मार्गाला नेतो तो. आज धर्म शब्द इतका गढुळ झाला आहे की व्यापा-याचा, पुजा-यांचा, ईतकेच काय चोरांचा सुध्दा धर्म वेगळा वेगळा झाला आहे - तुम्ही म्हणाल काय चोरांचा सुध्दा धर्म असतो हो - चोर सुध्दा दीन दुबळ्याची चोरी करणार नाही. तसेच, लोकांची व्यवसायाचा वेळेत आणि बाकी वेळेत धर्माची व्याख्या बदलते. उदाहरण - जो दुकानदार - बहेनजी ये साडी अच्छि नही लगी, ये देखो असे म्हणत १५ साडया काढुन दाखवतो, तोच एखाद्या बहेनजीला रस्त्यात लागली तर मदत करेलच असे नाही.\n५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही\nआजचे विज्ञान हे फ़क्त ज़ड़ विश्वापर्यंतच मर्यादित आहे, ईंग्रजित ज़ड़ला मँटर म्हणतात. जेव्हा ते एका - अत्ता जिवंत व पाच मिनीटात मरण पावलेल्या माणसात काय फ़रक आहे याचे पृथक्करण करू शकेल, तेव्हा ते प्रगत झाले म्हणता येईल, त्याचा मान्यते विषयी विचार करता येईल. आज आपल्याला माहित आहे ब्लडप्रेशर ईतके पाहिजे - जास्त नाही नी कमी नाही, रक्तात ईतकिच साखर पाहिजे - जास्त नाही नी कमी नाही. हे नियम बनवले कुणी अशी काय शक्ती आहे, कि जी आपले शरीर चालवते, काहिही खाल्ले तरी लाल रक्त बनवते, त्या चेतना शक्तिलाच आपण आत्मा म्हणतो, जो पुन्हा देवाचाच अंश असतो.\nधर्म देवाने निर्माण केला\nदेवबाप्पानं एवढी जगमाया ला जनम दिला त्याला धरम घडाया काय टैम लागीन भौ\nमानसानं धरम बिघडीले भो काय सांगु तुम्हासनी महा है भो देवावर इस्वास.\n१) तुम्ही जेला निसर्ग म्हणते ना तो महा देव हाये\n२)ज्या दिशी तुम्च सायन्स रक्त बनायचा अन माणसाचा ज्यो जीव जातो त्या जीवाला अडीन त्या दिसापासून आपूनबी\nइज्ञानेश्वराला हात जोडू .\n३) सुर्य देव हाये ना त्याच्यामधी अन आपल्या धरतीमधी जे आंतर हायेना ते देवानं संबाळून हाये, त्यो जरशीक एक फुट बी मागं पुढं सरकला ना आपून खल्लास.\nमी हाये देवभोळा माणूस मह्या मताला शिव्या घाला पण मह्या देवाले काय नका म्हणू बा \nह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)\nमह्या मताला शिव्या घाला पण मह्या देवाले काय नका म्हणू बा \nअहो बाबूराव, तुमच्याच काय कोणाच्याही देवाला कोणी शिव्या देत नाही. संपूर्ण विश्वाच्या मालकाला शिव्या देण्याची हिम्मत कोणात आहे जे आपणाला कोठलीही अपेक्षा न बाळगता मदत करतात ते सर्व देवच की हो.\nशांत रहा काळजी करु नका.\nफक्त पोराना शिकवा देवाच्या नांवावर कोणाला त्रास देऊ नका.\nसती :-धर्मश्रद्धा ते अंधश्रद्धा\nप्रकाश घाटपांडे [03 Sep 2007 रोजी 16:23 वा.]\nआज सतीच्या प्रथेचे धार्मिक समर्थन कुणि सूज्ञ करणार नाही. पण लॉर्ड बेंटिक्ट ने केलेला कायदा आणि राजा राममोहन रॉय व पं इश्वरचंद्र विद्यासागर यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचा परिणाम म्हणून ही प्रथा आटोक्यात आली. त्यावेळी काशीचे पंडीतांनी पिटीशन दाखल केले होते कि तुम्ही(इंग्रजांनी) राज्य करताना आमच्या धार्मिक बाबीत हस्तक्षेप करणार नाही असे वचन दिले होते, त्यामुळे हा कायदा म्हणजे आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे. बेंटिक्ट ने त्याचा समर्थपणे प्रतिवाद केला होता. ही धार्मिक बाब नसून हत्या आहे.पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर हे धार्मिक शिक्षण घेतलेले पंडित होते. एकदा त्यांच्या आजीने (किंवा आईने) कुटुंबातल्या एका बालविधवेबाबत विचारले कि\" अरे ईश्वर तू एवढा शिकला, या मुलीचा नवरा गेला यात तिचा काय दोष जरा काही तुझ्या धर्मग्रंथात काही उपाय दिसतो का बघ.\" त्यानंतर त्यांची या गोष्टीकडे बघण्याची दृष्टीच बदलली. एकीकडे कायदा व प्रबोधन त्याला जोडीला अशा दुधारी हत्यारामुळे ही प्रथा आटोक्यात आली.\nआपल्या आईच्या पुजेत बेंटीक्टचा शाळीग्राम होता. हे एका लेखकाने नमुद केले आहे(अधिक तपशिल आठवत नाही) श्रद्धा ही माणसाला अत्मिक बळ देते हे मात्र सर्वमान्य आहे.श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे इतक गुळगुळीत झालेले वाक्य आहे कि प्रत्येकजण ते वापरतो.पण प्रत्येक श्रध्दा ही अंधच आस्ते. अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे पिवळा पितांबर म्हट्ल्यासरखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हनजे श्रद्धा.अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे हे सूज्ञास पटते. त्याचा आक्षेप हा निर्मुलन करण्याच्या पद्धतीवर असतो.खर तर श्रद्धा ही व्यक्तिसापेक्ष समाजसापेक्ष, काळ सापेक्ष, स्थळसापेक्ष असते.विधायक की विघातक हा खरा प्रश्न आहे विधायक असणार्‍या श्रद्धेस आक्षेप अंनिस चा पण नाही. पण अशा श्रद्धेचा बुरखा पांघरुन त्या आड लपलेल्या विघातक श्रद्धांना सामोरे आणताना या श्रद्धाही दुखावल्या जातात. श्रद्धाळू लोकांपेक्षा लबाडलोकच त्याचे अधिक भांडवल करतात\nअंधश्रद्धा निर्मूलन व्हावे हे सूज्ञास पटते. त्याचा आक्षेप हा निर्मुलन करण्याच्या पद्धतीवर असतो.खर तर श्रद्धा ही व्यक्तिसापेक्ष समाजसापेक्ष, काळ सापेक्ष, स्थळसापेक्ष असते.विधायक की विघातक हा खरा प्रश्न आहे विधायक असणार्‍या श्रद्धेस आक्षेप अंनिस चा पण नाही. पण अशा श्रद्धेचा बुरखा पांघरुन त्या आड लपलेल्या विघातक श्रद्धांना सामोरे आणताना या श्रद्धाही दुखावल्या जातात. श्रद्धाळू लोकांपेक्षा लबाडलोकच त्याचे अधिक भांडवल करतात\nआपला संपूर्ण प्रतिसाद पण त्यातही वरील परिच्छेदातील प्रत्येक वाक्य पटले.\nआपल्या व्याखेप्रमाणे, (अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे हे सूज्ञास पटते.) मी स्वतःला सूज्ञ समजू शकेन अशी खात्री पटली मला वाटते कुठलीही चळवळ ही समाजातील प्रस्थापितांच्या विरुद्ध असते, ती कालानुरूप (आणि बर्‍याच अर्थी त्या काळातील समाजाच्या गरजेप्रमाणे) होते. फक्त अशा चळवळीच्या नेतृत्वाने चळवळीचे ध्येय हे सर्वसमावेशक आणि देशाच्या हिताशी मिळतेजुळते असावे एव्हढेच वाटते. हा वेगळा विषय होऊ शकत असल्याने येथेच थांबतो.\nवाचक्‍नवींचा आपल्या म्हणण्याला आक्षेप असु शकतो\nवाचक्‍नवींच्या मते धर्मनियम त्रिकालाबाधित सत्य आहे. मला वाटते सत्य हेच सापेक्ष आहे. आज वाटलेले सत्य उद्या असत्यही होऊ शकते. म्हणून तर निरंतर संशोधन चालू आहे व चालत राहणार.\nबेंटिक्ट ने त्याचा समर्थपणे प्रतिवाद केला होता. ही धार्मिक बाब नसून हत्या आहे.\nहिंदू धार्मिक बाबींचे फतवे काढायचा अधिकार बेंटिकला का \"ही धार्मिक बाब हत्यासुद्धा असल्यामुळे तिच्यावर मी बंदी घालतो\" असे तो म्हणाला असेल असे मला वाटले होते.\nमिपावर मला प्रवेश नाही म्हणून 'झाकिर नाईक' आणि upakram हे शब्द गूगलवर शोधले आणि या धाग्यावर पोहोचलो. धिंगाणा घालण्याचा मक्ता पूर्वी प्रतिपक्षाकडे होता असे दिसते.\nअनेक शब्दांचे अर्थ स्पष्ट नाहीत\nवर खूप लोकांनी समजुतदारपणे आणि समजून उत्तरे दिलेली आहेत. त्या मानाने माझे उत्तर म्हणजे घोर अज्ञानाचे प्रदर्शन.\n\"देव\" \"धर्म\" आणि \"विज्ञान\" या शब्दांच्या वेगवेगळे लोक वेगवेगळ्या व्याख्या देतात. प्रश्न विचारणार्‍याच्या आणि उत्तर देणार्‍याच्या व्याख्या एकसारख्या नसतील तर संवाद साधला जात नाही.\nइथे गंमत म्हणून काही उदाहरणे देत आहे.\nग्रंथ-प्रामाण्य मानणारे ख्रिस्ती (बहुतेक आधुनिक ख्रिस्ती ग्रंथ-आणि-अनुभव प्रमाण मानतात, त्यांची उत्तरे फार वेगळी असतील) :\nदेव - आकाशातला बाप\nधर्म - देवाबद्दल माहिती आणि समाजात वर्तणुकीची रीत सांगणारी एकत्रित संहिता\nविज्ञान - \"प्रत्यक्ष अनुभव\" हेच एक प्रमाण मानणारी विचारप्रणाली\n१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती\nउत्तर : असतील बरेच. कितीका असेनात.\n२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले\nदेवाने प्रेषितांकरवी संदेश धाडून एकच धर्म निर्माण केला. बाबेलच्या मनोर्‍याचे बांधकाम होत असताना, मानवांचे गर्वहरण करण्यासाठी देवाने अनेक भाषा निर्माण केल्या. अन्य भाषकांना मूळच्या धर्माचे विस्मरण झाले असणार, म्हणून ते कुठलातरी विपरीत धर्म सांगतात. शिवाय, देवाचे विस्मरण झाले की लोक मूर्तिपूजा करू लागतात हीच माणसाची नीच प्रवृत्ती आहे. काही धर्म असे निर्माण झाले असणार. शिवाय काही दुष्ट माणसे केवळ दुष्टपणाने, किंवा लोकांना गंडवण्यसाठी खोटा धर्म सांगतात. असे हे सगळे धर्म निर्माण झाले. देवाने मात्र एकच धर्म निर्माण केला.\n३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय\nहोय, फक्त मानवासाठी. मानवेतरांमध्ये आत्मतत्त्व (soul) नाही, त्यांना धर्माचे बंधन नाही, आणि धर्मामुळे मिळणारे फायदेही नाहीत.\n४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही\nमानवेतरांमध्ये आत्मतत्त्व (soul) नाही, त्यांना धर्माचे बंधन नाही, आणि धर्मामुळे मिळणारे फायदेही नाहीत.\n५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही\n\"धर्म\" म्हणवून घेण्यासाठी देवाबद्दल माहिती आणि समाजात वर्तणुकीची रीत दोन्ही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. विज्ञान फक्त प्रत्यक्ष अनुभवातून शिकतो, आणि त्यातून देवाबद्दल माहिती मिळत नाही. म्हणून तो धर्म नाही.\nआता हीच उत्तरे एखाद्या सगुणभक्तिमार्गाच्या उपासकाला (बहुसंख्य भारतीयांपैकी एक) विचारू :\nदेव - उपासनेस योग्य अशी व्यक्ती - हिचा वेदांत, पुराणात, वडीलधार्‍यांच्या शिकवणीत \"देव\" किंवा \"देवी\" असा उल्लेख असावा\nधर्म - देवाबद्दल माहिती आणि समाजात वर्तणुकीची रीत सांगणारी एकत्रित संहिता (बहुसंख्य लोक \"धारयति इति धर्मः\" वगैरे अर्थ लावता देवधर्म या मराठी शब्दातील \"धर्म\" मानतील असे मला वाटते.)\nविज्ञान - व्याख्या १: \"प्रत्यक्ष अनुभव\" हेच एक प्रमाण मानणारी विचारप्रणाली.\nविज्ञान - व्याख्या २: तंत्रज्ञान\n१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती\nउत्तर : असतील बरेच. कितीका असेनात.\n२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले\nनाही, \"बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात\" हे खरे नाही. धर्म सनातन आहे(त). देवांनी ते निर्माण केले म्हणजे काय देव अनेक आहेत, त्यांची कारणे वेगवेगळी असतील (वगैरे).\n३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय\n\"देवाने\" विषयी वरचे तिसरे उत्तर बघावे. धर्म सगळ्यांसाठी असतात. गजेंद्रालाही विष्णूच्या पायी धावावे लागले. बहुतेककरून मानवेतर प्राणी पौराणिक देवांनाच मानतात असे आमच्या घरी आणि पुराणांत सांगितलेल्या कथांवरून वाटते. सर्व पुनर्जन्मांत मानवजन्म श्रेष्ठ असतो, म्हणून मानवाकडून धर्माचे आचार पाळण्याची जबाबदारी अधिक असते.\n४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही\n देव अनेक आहेत, प्रत्येकाचे आराध्यदैवत वेगळे असू शकेल.\n५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही\nव्याख्या १: \"धर्म\" म्हणवून घेण्यासाठी देवाबद्दल माहिती आणि समाजात वर्तणुकीची रीत दोन्ही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. विज्ञान फक्त प्रत्यक्ष अनुभवातून शिकतो, आणि त्यातून देवाबद्दल माहिती मिळत नाही. म्हणून तो धर्म नाही.\nव्याख्या २: (तंत्रज्ञान) याचा धर्माशी काय संबंध असलाच तर आयुधपूजेच्या दिवशी लॅपटॉपचीही पूजा केली पाहिजे, इतपतच. काय वाटेल ते प्रश्न काय विचारता\nआता हीच उत्तरे एखाद्या निर्गुणभक्तिमार्गाच्या उपासकाला (वेदांती स्वामींपैकी बरेच लोक या विचारपंथातली प्रवचने देतात) विचारू :\nदेव - 'ब्रह्म' असा उपनिषदात उल्लेख असलेले एक सर्वव्यापी अनादी तत्त्व\nधर्म - समाजात वर्तणुकीची रीत सांगणारी एकत्रित संहिता (\"धारयति इति धर्मः\" वगैरे )\nविज्ञान - व्याख्या १: \"प्रत्यक्ष अनुभव\" हेच एक प्रमाण मानणारी विचारप्रणाली.\n१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती\nउत्तर : असतील बरेच. कितीका असेनात.\n२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले\nएकं सत् विप्रा बहुधा वदन्ति एकच सत्य विचारवंत वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. / अद्वैत मानल्यास हे जे काय चराचर दिसते, ते बहुधा मायेच्या भ्रमामुळे दिसते - अनेक धर्म दिसतात तो अनुभवभ्रम आहे. एक धर्मही अनुभवभ्रम असायची शक्यता आहे.\n३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय\nआचारधर्माचा आणि आत्मज्ञानाचा काहीतरी संबध असावा असे वाटते. असेलच असे नाही. जन्ममरणाच्या व्यूहात सापडलेल्या जिवाला धर्माचे बंधन असतेच.\n४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही\n कुत्रा कुत्र्याच्या धर्माने वागेल, मुंगी मुंगीच्या धर्माने वागेल.\n५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही\nप्रत्यक्ष-अनुमान-उपमान (आणि खरेतर गुरूचा शब्द ही) या अन्वीक्षकीच्या प्रमाणांनी आत्मज्ञान मिळणे संभव नाही. त्यामुळे त्याचे ब्रह्माशी काही देणेघेणे नाही. असलेच तर आमच्या अंतर्गत वादांत याचा थोडासा उपयोग करून घेऊ, पण अंतिम प्रमाण म्हणून नाही.\nधर्म - \"समाजात वर्तणुकीची रीत सांगणारी एकत्रित संहिता (\"धारयति इति धर्मः\" वगैरे )\" या बाबतीत आधुनिक प्रत्यक्ष-प्रमाण-वादी लोक काही सांगत असतील तर सांगोत बापडे. पण ब्रह्माबद्दल चर्चा केलेल्या पुस्तकांत काही आचारसंहिता आणि कर्मकांडे असलेल्या ग्रंथांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. त्यांच्याबद्दल आम्हालाही नितांत आदर आहे. त्यामुळे आम्ही कुठली आचारसंहिता आणि कर्मकांडे पाळू (आणि सांगू) ते एक-एक करून बघावे लागेल.\nअसेच तक्ते वैदिक, बौद्ध (थेर), बौद्ध (महायान), जैन (सामान्य माणूस), जैन (मुनी), मुसलमान, असे विचारून करता येतील. प्रत्येकातील ग्रंथ-प्रामाण्यवादी आणि ग्रंथ/अनुभव-प्रामाण्यवादी पंथांना विचारली पाहिजे. \"देव\", \"धर्म\", आणि \"विज्ञान\" याचे बहुतेक वेगवेगळे अर्थ मानल्याने उत्तरे अफाट वेगळी आणि विसंगत (ऍपल्स अँड ऑरेन्जेस) निघतील.\nम्हणून मला असे वाटते, की शब्दांचे अर्थ वेगळे असले तर उत्तरांनी प्रश्नकर्त्याचे समाधान होणार नाही.\nमाझे व्यक्तिगत मत काय आम्ही काय \"सर्वधर्मसन्मान\" युगात वाढलो. त्या सगळ्यांचे (खूपशांचे) जिथे एकमत होईल, तीच व्याख्या मानून घेईन. आईवडलांना विशेष मान द्यायचा म्हटला तर सगुण आणि निर्गुण दोन्ही खरे असे माझे वडीलधारे म्हणतात. त्यामुळे सध्या या \"देव\" \"धर्म\" शब्दांचा अर्थ मला गूढ आहे.\nवैज्ञानिक असल्यामुळे \"विज्ञान\" या शब्दाचा कामचलाऊ अर्थ तरी मला माहिती आहे. पण तेवढ्याने तुमच्या कुठल्याच प्रश्नाचे मला उत्तर देता येणार नाही.\nटीप : इथे \"ख्रिस्ती\", \"सगुणभक्तिमार्गी\" आणि \"वेदांती\" यांची टोकाची आणि व्यंगचित्रासारखी ढोबळ वर्णने दिली आहेत. त्यात अनेक बारकावे आले नाहीत, काही चुका झाल्या असणार. खर्‍या व्यक्ती याहून खूपच गुंतागुंतीच्या, आणि सौम्यही असणार. इथे यांपैकी कोणाचीच टर उडवणे हे उद्दिष्ट नव्हे. स्वतःचे कार्टून बघून जसे आपण छायाचित्राची अपेक्षा करत नाही, त्याच प्रकारे वाचकांपैकी \"ख्रिस्ती\", \"सगुणभक्तिमार्गी\" आणि \"वेदांती\" लोकांनी ही वर्णने अर्धवट रेखाचित्रे मानावीत.\nछानच रंगवली आहेत ही चित्रे.\nलेखनाची शैली भारीये बॉ तुझी\n~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.\nत्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~\nआपल्या पृथ्थकरणाचा मला उपयोग होईल. डॉ. बिरुटे यानी म्हणल्याप्रमाणे चर्चेचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. मी लवकरच आढावा घेणार आहे. आपल्या विचारांची त्या मध्ये मला खूप मदत होईल\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [04 Sep 2007 रोजी 12:48 वा.]\nधर्म देवाने निर्माण केला काय या विषयीची चर्चा मला तरी वाटते समारोपाकडे जात आहे, पण आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळताहेत का या विषयीची चर्चा मला तरी वाटते समारोपाकडे जात आहे, पण आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळताहेत का का आपल्याला उगाच चर्चा लांबवायची आहे,आणि वरील प्रश्नांच्या संदर्भात या संपूर्ण चर्चेतून आपली काही मते तयार झाली आहेत काय का आपल्याला उगाच चर्चा लांबवायची आहे,आणि वरील प्रश्नांच्या संदर्भात या संपूर्ण चर्चेतून आपली काही मते तयार झाली आहेत काय ते जरा कळाले तर बरे होईल \nया विषयीची चर्चा मला तरी वाटते समारोपाकडे जात आहे.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे, तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण हे मारुतीचे शेपुट आहे. किती लांबेल ते सांगता येणार नाही. मी याची पार्श्वभूमी सांगतो.\n१९९९ साली मुंबई मध्ये विश्वबंधुत्व (आलमी भाईचारा) या वर डॉ. झाकीर नाईक, अध्यक्ष इस्लामिक संशोधन फौंडेशन यांचे भाषण ए. आय. एस क्यू. या संघटने तर्फे आयोजित केले होते. त्याना मी त्यांचे सीडी वरील भाषण ऐकुन ईमेल पाठवली.हे सर्व पहाण्यासाठी येथे टिचकी मारा मराटीतुन पहण्यासाठी येथे टिचकी मारा\nडॉक्टर साहेबानी इस्लाम धर्म विश्वबंधुत्वाकरता कसा श्रेष्ठ आहे हे ठसवण्याचा प्रयत्न केला. माझ्यामते विश्वामध्ये कोठलाही धर्म इतर कोठल्याही धर्मापेक्षा ना श्रेष्ठ आहे ना कनिष्ठ. सर्व धर्मामध्ये मूळ विचार समुहाच्या बंधुत्वाचा आहे. त्या करता ज्ञानी लोकानी समुहातील सदस्यानी एकमेकाशी वागण्याचे नियम बनवले व त्यालाच आपण धर्म समजू लागलो. हे नियम बनवले व ते पाळले जाण्याकरता अफलातून युक्ती योजली. ती म्हणजे देवाला सर्वांच्या मनात वसवले. देवाबद्दल सर्वांच्या मनात आदर व भिती निर्माण केली. या आदरयुक्त भिती मुळे नियम पाळले जाण्याची शक्यता वाढवली. गैरवर्तनाकरता शिक्षा व सद्वर्तनाकरता बक्षीस. हे नियम सापेक्ष आहेत. बदलत्या परिस्थितीत बदलावे लागतात. जो धर्म हे मानतो तोच टिकून राहतो. वर दिलेल्या साखळीवर टिचकी मारल्यावर सविस्तर माहिती मिळेल.\nजगातील बहुतेक अतिरेकी इस्लाम अपरिवर्तनिय आहे असे मानतात. त्या मुळे त्याना इसवीसन आठव्या शतकातील अरबस्तानातील स्थिती जगभर अनंत काळापर्यंत राहवी असे वाटते. या मागे इस्लामी तथा कथित धर्मगुरुंचे (धर्मिक मूलतत्ववाद्यांचे नव्हे) कारस्थान आहे. सर्वच धर्माच्या तथाकथित गुरुनी स्वार्थापोटी बंधुत्वाविरोधी गोष्टी जनतेच्या गळी उतरवल्या आहेत. जनतेनेही स्वार्थापोटी त्या मान्य केल्या आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर धर्म हेच ह्त्यार म्हणून वापरले पाहिजे.\nडॉ. कलाम याना भारताचा विकास व्हावा असे मनोमन वाटले. त्यानी ओळखले की प्रौढाना उपदेश करुन परिणाम शून्यच होणार. म्हणून त्यानी राजकारण्याना, उद्योजकाना, व्यापार्‍याना, शासनातील सेवकाना उपदेश न करता शालेय विद्यार्थाना लक्ष बनवले. मला त्यांची युक्ती पटली म्हणून मी अतिरेक्याना लक्ष बनवण्याऐवजी सर्वसामान्याना बनवले. अतिरेक्यांच्या कारवाईची माहिती कोणाला ना कोणाला असते. ज्याला माहिती असते ते गप्प बसतात. त्याना वाटते की, जे होते ते चांगले आहे. तेंव्हा ही माहिती पोलिसापासून लपवलेली चांगली. विचार करा जी काही माहिती असेल ती योग्य स्थानी पोहचली तर अतिरेक्यांचे स्वप्न कसे साकारेल संजय दत्तने काही अघटीत होण्याची शक्यता आहे एवढे जरी सांगितले असते तर १९९९३ मध्ये बाँबस्फोट कदचित झाले नसते. इतर कित्येक असतील ज्याना थोडी बहुत कुणकुण लागली असणारच. त्यानी संशय जरी योग्य टिकाणी व्यक्त केला असता तर अनर्थ टळू शकण्याची शक्यता होती ना संजय दत्तने काही अघटीत होण्याची शक्यता आहे एवढे जरी सांगितले असते तर १९९९३ मध्ये बाँबस्फोट कदचित झाले नसते. इतर कित्येक असतील ज्याना थोडी बहुत कुणकुण लागली असणारच. त्यानी संशय जरी योग्य टिकाणी व्यक्त केला असता तर अनर्थ टळू शकण्याची शक्यता होती ना म्हणून मी ५ प्रश्न विचारले. प्रत्येकाने ते दुसर्‍याना विचारावेत. इस्लाम धर्मियाना आवश्य विचारावेत.\nमाझ्या प्रश्नांची उत्तरे मला सापडली ती अशी:-\n१. धर्माच्या व्याख्येनुसार सर्व विश्वात फक्त एकच धर्म आहे व तो म्हणजे कोठल्याही समाजातील सदस्यातील आपआपसातील बंधुभाव. नियम सापेक्ष आहेत म्हणूनच ते वेगेवेगळे असतात व बदलत राहतात.\n२. धर्म देवाने निर्माण केला नसुन मानवनिर्मितच आहे. देव एक असो अगर अनेक त्याने (त्यानी) धर्म निर्माणच केला नाही तेव्हा एकच धर्म का निर्माण केला नाही, याचे उत्तर शोधण्याची आवश्यकता नाही.\n३. ४. व ५. एखादा धर्म अपौरुषेय असेल तर् तो विज्ञान धर्म होय. त्या धर्माचे मूलतत्व मला माहित नाही, त्याचे सर्व नियम माहित नाहीत, अज्ञात नियम किती हेही मल माहीत नाही. त्या बद्दल मला एवढेच माहित् आहे के ते नियम कसोशीने पाळले जातात. त्या मध्ये ना कोणाला माफी ना बक्षीस मिळते. या धर्मावर विश्वास ठेवला तर गीतेतील खालील वचन अर्थपूर्ण वाटते.\nकर्मण्ये वाधिकारस्य| ना फलेषु कदाचन्|\nचर्चा संपली असे मी म्हणू शकत नाही. आतापर्यंतच्या चर्चेचा हा आढावा असे म्हणता येईल. हा आढवा घेण्यात श्री धनंजय यांच्या पृथ्थकरणाचा मला उपयोग झाला. त्या बद्दल आभारी. तेव्हा डॉक्टर बिरुटे साहेब् तुम्हीच् ठरवा येथे थांबायचे का पुढे जायचे.\nकर्मण्ये वाधिकारस्य| ना फलेषु कदाचन्|\nहे वचन खरे तर असे आहे -\nकर्मणि एव अधिकारः ते मा फलेषु कदाचन॥\nमा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥\nबाकी , ही चर्चा अजून संपली आहे असे वाटत नाही. झाकिर नाईक यांचे काय उत्तर आले\nया चर्चेतून काही निष्पन्न होईल किंवा नाही कुणास ठावे चर्चा करत रहाणे आपल्या हातात किंवा बोटात आहे. :)\nप्रत्यक्ष भगवान म्हणतात :\nतुझा अधिकार फक्त तुझ्या कर्मांवर आहे, त्यांच्या फलावर कदापि नाही. (भविष्यात कधीही नाही.)\nत्यामुळे कर्मफलाची अपेक्षा ठेवू नकोस की तू अकर्माचा संगही करू नकोस. (निवांत बसून राहू नकोस.)\nहे वचन खरे तर असे आहे -\nहो चर्चा चालत राहवी असेच वाटते. थांबणे हा जीवनधर्म नाही. मधुन मधुन आढावा घेणे मात्र आवश्यक आहे. इतर मुद्यावरही लिहावे.\nलॉर्ड विल्यम कॅव्हेन्डिश बेंटिंक\nसन १८३३ मध्ये भारताचा गवर्नर जनरल बनलेल्या लॉर्ड विल्यम कॅव्हेन्डिश बेंटिंकने सती ही धार्मिक बाब नसून हत्या आहे असा समर्थपणे प्रतिवाद केला होता. तरी अजूनही लोक सतीची प्रथा, आंघोळ करणे, निरमिष खाणे इत्यादी गोष्टी धार्मिक समजतात याचे आश्चर्य वाटते.--वाचक्‍नवी\nबेंटिंक आणि रूप कंवर\n१९८७ साली राजस्थानातल्या देवराला गावात रूप कंवर नावाच्या १८ वर्षांच्या मुलीचे तिच्या नवर्‍याच्या चितेवर दहन झाले. (१८ वर्षे, म्हणजे बालविधवाच, जवळजवळ) त्यावेळी काही लोक या प्रथेच्या बाजूने बोलले होते. आणि बरेच लोक न बोलता त्या बाजूने होते, कारण त्या कारणाने राजस्थानात थोड्याफार दंगली, पोलीस बंदोबस्त, \"सती मंदिर\" बांधणे, वगैरे प्रकार झाल्याचे आठवते. १८३३ चा बेंटिंक/राय यांचा युक्तिवाद अजून न पटलेले लोक आहेत.\nएकीकडे प्रचंड प्रगती आणि दुसरीकडे चिवट गतानुगतिकता यांतला अंतर्गत विरोध भारतीय समाजाला लीलया पचतो. याबद्दल कधीकधी अभिमान वाटतो (जुने ते सोने असते तेव्हा), आणि कधीकधी लाज वाटते (जुने ते जुनाट होते तेव्हा).\nस्वामी - रमाबाई आणि सती\nग्रीन गॉबलिन [05 Sep 2007 रोजी 17:49 वा.]\n>>एकीकडे प्रचंड प्रगती आणि दुसरीकडे चिवट गतानुगतिकता यांतला अंतर्गत विरोध भारतीय समाजाला लीलया पचतो.\n पण त्यासाठी राजस्थानातील रुपकंवर गाठायला नको. रणजीत देसाईंच्या स्वामी कादंबरीत रमाबाई सती जातात ते वर्णन अनेकांना अगदी आवडून गेल्याचे वाचले आहे आणि किती मोठी साध्वी अशा शब्दांतली वाहवा आजही ऐकू येईल.\nमी म्हणतो, अनिस ने कोणाला सांगावे हे प्रश्न चे उत्तर कसे होऊ शकते मनुष्य ने संकट सुद्धा संधीच मानावे. जर कोणी दोष दाखवत असेल तर दोषावर उपाय करावा. हो दोष आहे हे सत्य कबुल करावे. दोष दूर करुन दाखवणार ला धन्यवाद देऊन आभार मानावे. असे केले तर सुधारणा होईल च. वर इतराना धडा मिळेल.\nप्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे\nरुप बदलणे मी थांबवले आहे.\nमी ची अधिक ओळख येथे आहे.\nदोषावर चूक. दोषवर हवे. त्याने मला सांगितले/मला त्याने सांगितले--तो मी सांगितले.--नक्की कुणी कुणाला आचार्य अत्रे शेजारीण गेले नि म्हणाले\"मी तूचा नवरा तू आणि मीची बायको सिनेमा जाणे.\"(मी, तुझा नवरा, तू आणि माझी बायको सिनेमाला जाऊ.. ).--वाचक्‍नवी‌\nधर्म देवाने निर्माण केला काय\n१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती\nधर्म म्हणजे सत् मार्गावर जाणे आणि दुस-यांना नेणे, श्रध्दा व भक्ति फ़क्त देवासमोर चार पैसे टाकुन गंध, फूले, अक्षता टाकण्यापुर्ति मर्यादित न ठेवता त्याचा काहीतरी कामात आपली विशिष्ठ अवगत कला/क्षमता वाहणे ह्याचे दुसरे नाव. आपले वेद, गीते मार्फत भगवंत हेच सांगतात. जगात धर्म बरेच असतील पण बहुतेक धर्म - चांगले वागा, ईतरांवर प्रेम करा, सगळ्यांना समान वागवा ईतपतच आणि स्वधर्मियांपर्यंतच मर्यादित ठेवतात, आपले पुर्वज हे सर्व आणि ईतरही बरेच गुणसम्पन्न होते. आपल्या संस्कृतितले सुवर्णकाळ, रामराज्य काय होते ते पहाण्यासाठी जसे शुध्द निर्मळ गंगाजळ पहाण्यासाठी हिमालयात जावे लागेल, तसे आपल्याला पुन्हा ईतिहासाची पाने खोलावी लागतिल. दैवी गुण म्हणायचे तर गीतेमधे भगवानांनी २६ दैवी गुण व सहा आसुरी/राक्षसी गुण सांगितले आहेत (१२ वा अध्याय).\n२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले\nदेव एकच आहे, सप्तर्षि, चौदा मनु, आदी देव यांत त्याचेच अंश आहेत, आपण सर्व त्यांचेच वंशज, तसेच सा-या सृष्टित त्याचाच विभूती दिसुन येतात (गीता- १२ वा अध्याय). आपल्याला धर्म काय ते खुद्द देवांनी गीतेतुन सांगितला आहे, ईतर धर्म त्यांचा प्रेशितांनी सांगितला असे मानतात. ऊदाहर्णार्थ- क्रिश्चन धर्म येशुने सांगितला असे मानतात, पण त्याला प्रसिध्दी सेंट निकोलासने आणली, मुस्लिम धर्मसुध्दा पैगंबराने सांगितला असे मानतात, पण प्रसिध्दी अनुयायांनी आणली.\n३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय\nकारण मानवात सत् असत् विवेक बुध्दी क्षमता आहे, ईतर प्राणी आहार, निद्रा आणि मैथुन एवढेच जाणतात. जर आपण देवाने दिलेल्या बुध्दीचा फ़क्त या गोष्टिंकरता वापर केला, तर आपली गती त्याच मार्गावर राहील, उलट वर (१) मधे सांगितल्याप्रमाणे दैवी, सात्विक कार्याकरता वापरली व दैवी गुण आणण्यात प्रयत्नशिल राहिलो तर गती त्या (दैवी) मार्गावर राहील (गीता- १४ वा अध्याय). हा मार्ग सोपा नाही. असे म्हणतात तुकाराम महाराजांना संत पदाची प्राप्ति होइपर्यंत आठ जन्म लागले होते, अधोगती येण्यास एक जन्म पण पुरतो.\n४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही\nआपण फक्त सजीवांचा विचार करुया. धर्म एकच आहे - जो सत् मार्गाला नेतो तो. आज धर्म शब्द इतका गढुळ झाला आहे की व्यापा-याचा, पुजा-यांचा, ईतकेच काय चोरांचा सुध्दा धर्म वेगळा वेगळा झाला आहे - तुम्ही म्हणाल काय चोरांचा सुध्दा धर्म असतो हो - चोर सुध्दा दीन दुबळ्याची चोरी करणार नाही. तसेच, लोकांची व्यवसायाचा वेळेत आणि बाकी वेळेत धर्माची व्याख्या बदलते. उदाहरण - जो दुकानदार - बहेनजी ये साडी अच्छि नही लगी, ये देखो असे म्हणत १५ साडया काढुन दाखवतो, तोच एखाद्या बहेनजीला रस्त्यात लागली तर मदत करेलच असे नाही.\n५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही\nआजचे विज्ञान हे फ़क्त ज़ड़ विश्वापर्यंतच मर्यादित आहे, ईंग्रजित ज़ड़ला मँटर म्हणतात. जेव्हा ते एका - अत्ता जिवंत व पाच मिनीटात मरण पावलेल्या माणसात काय फ़रक आहे याचे पृथक्करण करू शकेल, तेव्हा ते प्रगत झाले म्हणता येईल, त्याचा मान्यते विषयी विचार करता येईल. आज आपल्याला माहित आहे ब्लडप्रेशर ईतके पाहिजे - जास्त नाही नी कमी नाही, रक्तात ईतकिच साखर पाहिजे - जास्त नाही नी कमी नाही. हे नियम बनवले कुणी अशी काय शक्ती आहे, कि जी आपले शरीर चालवते, काहिही खाल्ले तरी लाल रक्त बनवते, त्या चेतना शक्तिलाच आपण आत्मा म्हणतो, जो पुन्हा देवाचाच अंश असतो.\nसुहास जोशी विश्लेषण बद्दल धन्यवाद.\nविश्व मध्ये एक च धर्म आहे. जी वेग वेगळी नांवे दिसतात ती उपासना एकच नाही म्हणून. विज्ञान हा धर्म च आहे. नियम पूर्ण पणे माहीत नाहीत. कारण हे नियम कोणा व्यक्ती ने बनवले नाहीत. राम, कृष्ण हे देव आहेत. जो जन हित चे निस्वार्थ कार्य करतो तो देव च. हा अर्थ घेतला तर ३३ कोटी देव आहेत हे सिद्ध करणे सोपे आहे.\nआज ची आवश्यकता आहे राष्ट्रधर्म मानणे व स्वीकारणे ची. उगीच आम चा ग्रंथ अमुक सांगतो म्हणून 'विवाह नोंदणी' करणार नाही असे वागणे ची नाही. नियम नेहमी सापेक्ष असतात. हे समजुन धर्म ग्रंथ वर बोट न ठेवता राष्ट्र नियम पाळावेत.\nपुढील चर्चा नवीन नांव देऊन चालू केली होती. आता दिसत नाही. काय झाले कोणास ठाऊक.\nप्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे\nरुप बदलणे मी थांबवत आहे.\nमी ची अधिक ओळख येथे आहे.\nसर्व धर्मियांचे मानणे आहे की, धर्म देवाने निर्माण केला\nदुष्कृति लोकांचा पुढील प्रकारे म्हणजे \"माययापह्रतज्ञाना:\" होय. अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान मायाशक्तिच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते. हे लोक प्रायः अत्यंत विव्दान म्हणजे मोठेमोठे त्तत्वज्ञानी, कवी, साहित्यिक, वैज्ञानिक इत्यादी असतात; परंतु माया त्यांची दिशाभूल करते म्हणून ते स्वता:च्या ओळखी साठी स्वता: नविन गोष्टी म्हणजे देव आणि धर्म ह्याच्या नावे समाज्या समोर नवनवीन कल्पना आणतात आणि देव आणि धर्माच्या नावाने या मायाजालात समाज्याला व सामाण्य माणसाला ओढतात व स्वता:चा उध्दार करुण घेतात यालाच...................\nजनहितवादी , .डॉ.दिलीप बिरुटे, प्रकाश घाटपांडे, अनिरुद्ध दातार, गुंडोपंत , श्रीमान आपण माझ्या उत्त्तराचे उत्त्तर ध्याल ही अपेक्षा.\nदेव हे आकाशातुन किंवा आपोआप प्रगट झालेले नाहीत तर त्या त्या काळातील ज्या लोकांनी त्यावेळेच्या अनिश्ट् गोश्टींविरुध्द् वागुन\nसमाजाला नवीन वागण्याची प्रेरणा दिली व स्वता तसेच् वागले त्या लोकांना देवत्व बहाल केले गेले. उदा. राम, त्यावेळेस असलेली\nबहुपत्नित्वाची प्रथा या राजाने मोडली. व सीतेच्या जाण्यानंतरही तो एकटाच राहिला.हेच त्याचे वागणे त्याला देवत्व देउन गेले.\nआपली पुराणे नीट वाचलीत तर देव व धर्म कसे अस्तित्वात आले हे लक्शात येते. मी जास्त काही लिहित नाही .\nम्या पामराने जे वाचले आहे त्यावरुन हे मला समजले. अजुन काही माहिती मिळाल्यास म्या पामराला बरे वाटेल.\nसदैव एका डोळ्याने जग नीट पहाणारा कावळा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/amruta-dekhane-articles-26927", "date_download": "2018-04-22T14:34:11Z", "digest": "sha1:F7GYX6A6LR5EU75E4JKBKVMLXKVT6YSD", "length": 18137, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "amruta dekhane articles गीतेच्या सान्निध्यात | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nश्रृंगेरीला शारदाम्बासमोर गीतापठण करायला मिळावे, ही फार दिवसांची इच्छा होती. किंबहुना कुठे तरी ही इच्छा मनात असेल आणि मी गीता संथा घेतली. गीताधर्म कंठस्थ परीक्षा २०१०मध्ये दिली. त्यानंतर चार वर्षांनी श्रृंगेरीला श्रीमद्‌ शंकराचार्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले. मनावर प्रचंड दडपण होते. त्यामुळे परीक्षा सुरू असताना तीन वेळा चुकले म्हणून बाहेर पडावे लागले. पाटी कोरी व्हावी तसे माझे झाले आणि दुसऱ्या अध्यायानंतर मला नीट आठवेनाच. मनाशी निश्‍चय केला- येथे पुन्हा येऊन मी गीतेचे अठराही अध्याय म्हणणार. माझे गीतापठण चालू होतेच. मी जुलै २०१५ ते जुलै २०१६ या काळात ‘चकली विथ भगवद्‌गीता’ उपक्रम राबविला.\nश्रृंगेरीला शारदाम्बासमोर गीतापठण करायला मिळावे, ही फार दिवसांची इच्छा होती. किंबहुना कुठे तरी ही इच्छा मनात असेल आणि मी गीता संथा घेतली. गीताधर्म कंठस्थ परीक्षा २०१०मध्ये दिली. त्यानंतर चार वर्षांनी श्रृंगेरीला श्रीमद्‌ शंकराचार्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले. मनावर प्रचंड दडपण होते. त्यामुळे परीक्षा सुरू असताना तीन वेळा चुकले म्हणून बाहेर पडावे लागले. पाटी कोरी व्हावी तसे माझे झाले आणि दुसऱ्या अध्यायानंतर मला नीट आठवेनाच. मनाशी निश्‍चय केला- येथे पुन्हा येऊन मी गीतेचे अठराही अध्याय म्हणणार. माझे गीतापठण चालू होतेच. मी जुलै २०१५ ते जुलै २०१६ या काळात ‘चकली विथ भगवद्‌गीता’ उपक्रम राबविला. म्हणजे तीन किलो चकली पीठ पूर्ण भाजणी भिजवून चकल्या पूर्ण होईपर्यंत पूर्ण गीता म्हणायची. असे वर्षभर ५१ वेळा पाठ केले. म्हणजे १५१ किलो चकल्या केल्या. या उपक्रमातून ५१० रुपये बाजूला ठेवले होते. तेवढ्यात मुलगी-जावयाने स्मार्ट फोन भेट दिला. त्यात रमत गेले. पण अचानक जाणवले हे माझे ध्येय नाही. ध्येयपूर्तीसाठी फोन, टीव्ही, नातेवाईक, कार्यक्रम, प्रवचने सर्व बंद करून पुन्हा पठण सुरू केले. मी श्रृंगेरीपीठाला अर्ज पाठविला. चार दिवसांतच श्रृंगेरीपीठाकडून दूरध्वनीवर निरोप आला. मला २५ डिसेंबरला पुन्हा जायचे होते. माझ्या आनंदाला पारावार नाही राहिला. हातात फक्त एकवीस दिवस होते. ते तीन आठवडे झोपले नाही. त्याच काळात मी प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला एक हजार एकशे अकरा रुपये पाठविले. आपण आपल्या परीने समाजाचे काही देणे द्यावे म्हणून ही रक्कम पाठवली.\nआताची श्रृंगेरी सहल कष्टाचीच झाली. अनेक अडचणी निघाल्यापासून पोचेपर्यंत; पण ती हिरवी वाट, प्रसन्न करणारी हवा व प्रवासात संपूर्ण गीता ऐकत जाणे या आनंदात कष्ट जाणवले नाहीत. प्रवासात थोड्या अडचणी आल्या, त्याही भगवंताने चुटकीसरशी सोडविल्या. परीक्षेच्या आदल्या रात्री आठ वाजता श्रृंगेरीत पोचलो, पावनस्थानच्या त्या मातीत एवढी ऊर्जा आहे की, प्रवासाचा शीण नाही वाटला. पहाटे आवरून शारदाम्बा मंदिरात गेले. खूप सुंदर असे देवीचे मंदिर आहे. लक्षदिव्यांची आरती पाहून मन तृप्त झाले होते. शारदाम्बापुढे बसून गीतेची तयारी केली. दुपारी दोन वाजता परीक्षा होती. तुंगभद्रा नदीचा पूल ओलांडून एका दगडी इमारतीच्या ओसरीवर परीक्षा होती. सभोवार हिरवा गालीचा, प्रसन्न वातावरण, पक्ष्यांचा मंत्रमुग्ध करणारा किलबिलाट, शेगावचा गजानन महाराजांचा आनंदसागर परिसर आणि श्रृंगेरीमठाचा संपूर्ण परिसर सारखाच आनंदसुख देणारा. नारळाची बाग, तसेच विविध फुलबागा. घोडे, वाघ, गाई सर्व आजूबाजूला. मागील वेळी एका भगिनीला वाघ दिसला होता.\nपरीक्षा घेणारे पंडितजी अतिशय प्रसन्न मुद्रेने समोर बसले होते. विद्वत्तेचे तेज चेहऱ्यावर दिसत होते. परीक्षा सुरू झाली. आम्ही पुण्याच्या सहा जणी होतो. अठरा अध्यायापर्यंत कधी पोचलो समजलेच नाही; पण माझ्या नावापुढे पुन्हा तीन टिंबे आली आणि संपूर्ण महिनाभराची मेहनत व्यर्थ की काय वाटले. तसेच झाले. पण मी सावरले. परीक्षेत मी यशस्वी ठरले नसेन; पण मला अठरा अध्याय म्हणायला आले, ते स्वप्न पूर्ण झाले होते. अजिबात वाईट वाटले नाही.\nमी शंकराचार्य मंडपात आले. तेथील वातावरण शुद्ध पवित्र मनाला प्रसन्न करणारे. बक्षीस समारंभ सुरू झाला. मोठे शंकराचार्य प्रशस्तिपत्र देत होते. छोटे शंकराचार्य एखादा श्‍लोक मधूनच सांगून समोरच्या भगिनींची परीक्षा घेत होते. मी आशीर्वाद घेण्यास गेले. दोन्ही शंकराचार्यांना नमस्कार केला. म्हणाले, ‘‘मी यश नाही मिळवू शकले, तरीही मला आपणास एक श्‍लोक म्हणून दाखवायचा आहे.’’ त्यांनी होकार दिला. मी दुसऱ्या अध्यायातील श्‍लोक म्हटला,\nयच्छ्रेयः स्यान्निश्‍चितं ब्रूहि तन्मे\nशिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌\nमाझे स्वप्न साकार झाले. जे मला हवे होते, ते मिळाले. जर यश एका क्षणात मिळाले असते, तर वाटचाल खुंटली असती. मी गीता जन्मभर सुरूच ठेवणार आहे.\nई-मेल आणि एसएमएसच्या काळात पत्रभेटीकडे दुर्लक्ष होत आहे. निरोप कळला म्हणजे झाले, या पलीकडचे काही पत्र बोलत असते. हा पत्रसंवाद कोणालाही अनौपचारिकतेकडे...\nअर्थहीन परंपरांचा त्याग कधी तरी करायलाच हवा. परंपरेतील अर्थहीनता जोखता यायला हवी आणि ती आसपासच्यांना समजावताही यायला हवी. ती परंपरा टाकून देण्याची...\nगुऱ्हाळाच्या परंपरेचा अवीट 'रस'\nउन्हाळ्याच्या दिवसांत आणि मे महिन्याच्या सुटीत, आवर्जून गुऱ्हाळांत सहकुटुंब जाऊन, उसाच्या रसाचा स्वाद घेण्याची परंपरा, महाराष्ट्रात अनेक कुटुंबांनी,...\nकाम करणाऱ्यापुढे कामांची रास असते. पण या व्यग्रतेतूनही जुन्या मित्रांच्या भेटीत रमायचे, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि त्यातून काम करण्यासाठी...\nएका गोंडस मुलाच्या स्नायूंतील बळ संपत जाते आणि तो खुर्चीला जखडतो; पण त्याची जिद्दी आई त्याच्या कल्पनांना \"कॅनव्हास'चे पंख मिळवून देण्यासाठी धडपडते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/khichadi-is-brand-of-india-in-world-food-india-event-273432.html", "date_download": "2018-04-22T14:39:47Z", "digest": "sha1:PM7KFLK7DODNGEPJCNSVWXIHVQ3PRHCU", "length": 14759, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खिचडीची बनली अफवा, राष्ट्रीय खाद्य पदार्थ नाही,फक्त ब्रँड", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nखिचडीची बनली अफवा, राष्ट्रीय खाद्य पदार्थ नाही,फक्त ब्रँड\n3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या इव्हेंटमध्ये भारताचा ब्रँड म्हणून खिचडीला मान दिला गेला आहे. पण मग मंडळी, त्याचा अर्थ असा नाही की खिचडीची राष्ट्रीय खाद्य पदार्थ म्हणून निवड झाली.\n02 नोव्हेंबर: अहो नाही, खिचडीची राष्ट्रीय खाद्य पदार्थ म्हणून निवड नाही करण्यात आलीय. कालपासून वाऱ्यासारखी ही बातमी सगळ्यांकडे पोहचली की खिचडी आता राष्ट्रीय खाद्य होणार आहे.पण ही अफवा आहे, असं अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी हे स्पष्ट केलं आहे.\nते झालं असं की, अन्न प्रक्रिया मंत्रालयाने 'वर्ल्ड फूड इंडिया इव्हेंट'ची घोषणा केली . 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.\nया इव्हेंटमध्ये भारताचा ब्रँड म्हणून खिचडीला मान दिला गेला आहे. पण मग मंडळी, त्याचा अर्थ असा नाही की खिचडीची राष्ट्रीय खाद्य पदार्थ म्हणून निवड झाली.\nअन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी यावर ट्विट केलं, 'खिचडी राष्ट्रीय खाद्य पदार्थ असल्याच्या अफवेची सगळीकडे खिचडी करण्यात आली. पण खिचडीला या इव्हेंटमध्ये फक्त भारताचा ब्रँड म्हणून पेश करण्यात येणार आहे.'\nआता भले खिचडी राष्ट्रीय खाद्य पदार्थ नाही, पण तरी या कार्यक्रमानिमित्त आपली डाळ, तांदूळ आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये बनणारी खिचडी सगळ्यांना चाखायला मिळणार हे नक्की. देशाचे अव्वल खवय्ये संजीव कपूर खिचडीला बनवणार आहे. ते ग्रेट इंडिया फूड स्ट्रीटचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. यावेळी 800 किलो खिचडी बनवून जागतिक विक्रम करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. 1000 लीटरच्या कढईमध्ये ते खिचडी बनवणार आहेत. दिल्लीच्या इंडिया गेटसमोर हा कार्यक्रम पार पडणार आहे.\nअन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यामुळे भारतातील विविध राज्यांमध्ये पसरलेल्या अन्न संस्कृतीला जगासमोर आणण्यात येईल. या कार्यक्रमाद्वारे मंत्रालय भारतातील अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे.\nभारतातून सहा हजाराच्या वर अन्नपदार्थ तज्ज्ञ यात भाग घेतील. 9 सेमिनार्स होतील, 400हून जास्त प्रदर्शनं होतील. 20हून अधिक देश यात भाग घेतील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\n'भारतासारख्या मोठ्या देशात एक-दोन बलात्कार घडतात', केंद्रीय मंत्र्यांची मुक्ताफळं\nकठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणी जगभरातल्या 600पेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञांनी मोदींना लिहलं खुलं पत्र\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/three-farmers-suicides-in-35-days-in-baramati-262561.html", "date_download": "2018-04-22T14:40:08Z", "digest": "sha1:AB6XEQ6AFQQ5FAOFW3EIS7LUIQPGJ5I4", "length": 12667, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पवारांच्या बारामतीत 35 दिवसांत 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nपवारांच्या बारामतीत 35 दिवसांत 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबारामती म्हटलं तर सधन शेतकऱ्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं पण वस्तूस्थिती तशी नाहीये. बारामतीत गेल्या 35 दिवसांत 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.\n09 जून : बारामती म्हटलं तर सधन शेतकऱ्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं पण वस्तूस्थिती तशी नाहीये. बारामतीत गेल्या 35 दिवसांत 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.\nशेतकरी आत्महत्यांचं लोण आता शरद पवारांच्या बारामती तालुक्यातही पोहचलंय. गेल्या पस्तीस दिवसांत बारामती तालुक्यातल्या तीन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलीये. नुकताच बारामतीजवळच्या भोंडवेवाडीतील हनुमंत शिंदे यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या डोक्यावर 79 हजारांचं कर्ज होतं. शेतात बांधलेली बैलजोडी अचानक दगावली. आईच्या सततच्या आजारपणामुळे तणावात असलेल्या हनुमंत शिंदेंनी आपली जीवनयात्रा संपवली.\nबारामतीच्या जिरायती पट्ट्यात झालेल्या तीन आत्महत्या शेतकरी किती वाईट परिस्थितीत आहे हे सांगण्यासाठी बोलक्या आहेत.\nयापूर्वी शिर्सूफळ इथं काशीनाथ हिवरकर यांनी आत्महत्या केली. त्यानंतर खोपवाडी-दंडवाडीतील सुखदेव चांदगुडे यांनी आत्महत्या केली. तर त्यानंतर आता भोंडवेवाडीतील हनुमंत शिंदे यांनी आत्महत्या केलीय.\nपहिल्यांदा विदर्भ, त्यानंतर मराठवाडा आणि आता सधन अशा पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं लोण आल्यानं सरकारनं वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अॅट्रोसिटी कायद्याचा हेतूच संपुष्टात-जस्टिस सावंत\n'ओए लकी...' पाहुन केल्या 11 ठिकाणी चोऱ्या, गोव्यात उडवले पैसे ; आता गजाआड \nझोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची जपानमधील कराटे स्पर्धेसाठी निवड पण...\nविशेष रिपोर्ट : गुरुजी झाला डाॅन \nचार वर्षांनंतर गडकरी बीडमध्ये, पंकजा मुंडे-गडकरी राजकीय मनोमिलन \nसाखर कारखान्यांना 'डायबिटीज', 70 ते 75 टक्के साखर विक्रीविना पडून \nअभी तक \u0003खेलने के लिए\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-112030700010_1.html", "date_download": "2018-04-22T14:06:19Z", "digest": "sha1:6WEPQ65MK3PVX2N3GZL4HZWDH6EVN7EH", "length": 12935, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महिला सशक्तीकरण | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआठ मार्च. जागतिक महिला दिन. महिला सशक्तिकरण दिवस. आम्ही सशक्त तर आधीपासूनच होतो. आमची शक्ती, आमचे शौर्य, बुद्धी यांची प्रचीती देवांपासून सर्वांनाच होती. पुराणामध्येही स्त्री शक्तीला वंदन केले आहेच. स्त्री ही अनादीकाळापासून शक्ती स्वरूपात आहे. बदलत्या परिस्थितीत त्याची परिभाषा जरूर बदलली आहे. राक्षसांचा संहार असो वा आणखी कोणते कठीण काम स्त्री सर्वदाच अग्रणी आहे. म्हणून महिला सशक्तीकरण हे आधुनिक नसून पौराणिकच आहे.\nबदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता ह्या भूमिकांव्यतिरिक्त अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक, अशा अनेक रूपांनी आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत. आणि त्यांना अधिक चमक तिने आपल्या कर्तृत्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे. ह्या सर्व गोष्टींचा वेचार केला तर असे वाटते की आम्हाला आमची जागा मिळाली आहे. पण माझ्या मते अजून आम्हाला बरेच प्रयत्न करायचे आहेत.\nआमचा विकास तर झालाच आहे. पण सर्वांगीण नाही. समाजाचा काही वर्ग खूप पुढे निघून गेला आहे. परंतु, काही वर्ग मागेच आहे. त्याचा विकास झाला नाही. अजूनही अनेक स्त्रिया अशिक्ष‍ित, अंधश्रद्धा, पतीची मारहाण, हुंडा अशा अनेक गोष्टींच्या बंधनात अडकलेल्या आहे. त्यांना परिवर्तनाची दिशा मिळालीच नाहीये. त्यांचा दिवस कोंबडं आरवण्याच्या आधी सुरू होतो आणि रात्रीच्या किरकिर होता संपतो. अजूनही त्या दोन वेळेची भूक भागवण्यासाठी 'ठेविले अनंते तैसिची राहावे' असे म्हणत नवर्‍याची मारहाण सहन करण्यात अख्खं आयुष्य घालवत असतात. पण या आरशाची एक बाजू फारच सुंदर आहे तर दुसरी तेवढीच कुरूप. ह्या दिवशी दहा मिनिटं थांबून जर विचार केला तर आपल्याला आत्मग्लानीच होईल, की आपण फक्त आपलाच विचार केला आहे. दुसर्‍याच्या नाही. आणि याची परिभाषा विकास आहे. तर तो फक्त स्व:विकासच आहे.\nआज आमच्यापैकी अनेक महिला डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, नेता, अभिनेत्री, मंत्री, देशाच्या सर्वोच्च पदांवरदेखील आहेत. त्याचवेळी दुसरीकडे गावात अनेक स्त्रिया मुलांना जन्म देताना मरतात, हुंड्याच्या अभावी जळतात पण त्यांना न्याय मिळत नाही. त्यांची बातमीही वर्तमानपत्रात झळकत नाही. त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलन होत नाही. असे का जर आपण सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करतो, तर ह्या स्त्रियांचा विकास ही आपली जबाबदारी नाही का जर आपण सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करतो, तर ह्या स्त्रियांचा विकास ही आपली जबाबदारी नाही का आत्मविश्लेषण केल्यास ही जबाबदारी आपली आहे, याची जाणीवही आपल्याला होईल. त्यांच्या मागासण्याचं कारण\nआम्ही काही अंशी आहोतच.\nह्या प्रश्नांना सोडविण्यासाठी आंदोलनाचं रूप द्यावंच लागेल. आपल्या जीवनक्रमात एक दिवस जरी समाजासाठी द्या. जर हे प्रश्न आज सोडवू शकलो नाही तर हे असेच कायम राहतील. अनेक मुले अनाथ होतील. काही तर जन्मच घेणार नाहीत. अनेक स्त्रियांचे अश्रू असेच वाहत राहतील. आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की ''एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ'' या विचाराची अंमलबजावणी करून आपल्या गरजू बहिणींना आधार देऊ तरच आजचा दिवस सार्थकी लागेल.\nमहिला दिन विशेष : घुसमट\nमहिला दिन विशेष: 10 मौल्यवान वचन\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/wrestling-kolhapur-nilesh-kandurkar-1658357/", "date_download": "2018-04-22T14:12:57Z", "digest": "sha1:PP3DNYGNQCFVCJ6IKFN5DM7DYSH2LWN4", "length": 12956, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "wrestling Kolhapur Nilesh kandurkar | कुस्तीच्या मैदानात कोसळलेल्या निलेश कंदूरकरचा अखेर मृत्यू | Loksatta", "raw_content": "\n ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला\nआणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम\n‘ऑनलाइन’ सापळ्यात आमदारांचीही फसवणूक\nएकाच तक्रारीसाठी दोनदा शिक्षा\nकुस्तीच्या मैदानात कोसळलेल्या निलेश कंदूरकरचा अखेर मृत्यू\nकुस्तीच्या मैदानात कोसळलेल्या निलेश कंदूरकरचा अखेर मृत्यू\nकोल्हापूरातील बांदिवडे गावात कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रतिस्पर्धी कुस्तीपटूशी झुंज सुरु असताना एका डावात निलेशच्या मानेला गंभीर दुखापत झाली. रिंगणामध्येच कोसळलेल्या निलेशला\nकोल्हापूरातील कुस्तीपटू निलेश कंदूरकरची मागच्या सहा दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. आज सकाळी पहाटे चारच्या सुमारास त्याने कराडच्या कृष्णा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरातील बांदिवडे गावात कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रतिस्पर्धी कुस्तीपटूशी झुंज सुरु असताना एका डावात निलेशच्या मानेला गंभीर दुखापत झाली.\nरिंगणामध्येच कोसळलेल्या निलेशला कोल्हापूरच्या मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तिथे त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नसल्याने कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी त्याला मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मुंबईला आणत असताना प्रकृती अधिकच खराब झाल्याने त्याला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर आज पहाटे चारच्या सुमारास निलेशची प्राणज्योत मालवली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nहिंदुत्त्ववादी संघटनांकडून महालक्ष्मी मंदिराच्या आवारातील स्वच्छतागृह पाडण्याचा प्रयत्न\nआपत्ती व्यवस्थापनाची कोल्हापुरात चाचणी\nनिलेशच्या कुटुंबियांना ईश्वर हा आघात न करण्याची शक्ती देवो. त्याचा प्रतिस्पर्धी इथून पुढे कुस्ती करणे सोडा, कुस्ती शब्द उच्चारला तरी अस्वस्थ होईल याबद्दल ा शंका नाही.निलेशचा मृत्यू हा निव्वळ अपघात असला तरी बहुसंख्यांच्या अडाणीपणामुळे पुढचा बराच काळ त्याचा ट्रॉमा त्यालाही सोसावा लागणार आहे.\nआंबेडकरवादी संघटनांच्या बंदविरोधात कोल्हापूरमध्ये शिवसेना आमदाराचा प्रतीमोर्चा\nExclusive: कोल्हापूरची ही ओळख तुम्ही कायम लक्षात ठेवाल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nअन् मुंबईच्या पहिल्या पोलीस कमिश्नरांचा शोध संपला \nभामरागडमध्ये पोलिसांबरोबरील चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा\nVideo : वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी बॉलरचं चिथावणीखोर कृत्य, बीएसएफचा संताप\nमुलाच्या लग्नासाठी बी.टेकच्या विद्यार्थिनीचं अपहरण, महिला काँग्रेस नेत्याला अटक\nअखेर 'आर्यनमॅन' अडकला लग्नाच्या बेडीत\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\n ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला\nआणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम\nआयपीएलमध्ये लेगस्पिन गोलंदाजांची कामगिरी लक्षवेधक\nविजयी लय कायम राखण्याचे मुंबईपुढे आव्हान\nसरकारवर टीका करणाऱ्या प्रसारमाध्यमांचा भारतात छळ\nभारतीय पालकांचा सर्वाधिक वेळ मुलांच्या गृहपाठावर\nबलात्काराच्या घटनांना जास्तच प्रसिद्धी- हेमामालिनी\n१२ वर्षापर्यंतच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीच\n‘एककेंद्री राजकारणामुळे विकासाची संकल्पना विकृत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ahmednagar-ujjwal-nikam-speaking-prior-to-kopardi-rape-murder-case-orders-481499", "date_download": "2018-04-22T14:32:31Z", "digest": "sha1:CPDF4SKYBJUGJGAXV5T6MQZHYBUW4AX7", "length": 18259, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "EXCLUSIVE : कोपर्डी प्रकरणाचा आज निकाल, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी खास बातचित", "raw_content": "\nEXCLUSIVE : कोपर्डी प्रकरणाचा आज निकाल, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी खास बातचित\nज्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या कोपर्डी खटल्याप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच देशाचंही या खटल्याकडे लक्ष लागून आहे. आज सकाळी 11 वाजता आधी दोषी संतोष भवाळचे वकील आपला युक्तीवाद करतील, त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद होईल. आणि यानंतर शिक्षेची सुनावणी केली जाईल. काल कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना कमीत कमी शिक्षा व्हावी. अशी मागणी बचाव पक्षांच्या वकिलानं केलीय. या प्रकरणातील मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंनं पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा केला. आणि फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचा वकील योहान मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nEXCLUSIVE : कोपर्डी प्रकरणाचा आज निकाल, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी खास बातचित\nEXCLUSIVE : कोपर्डी प्रकरणाचा आज निकाल, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी खास बातचित\nज्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या कोपर्डी खटल्याप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच देशाचंही या खटल्याकडे लक्ष लागून आहे. आज सकाळी 11 वाजता आधी दोषी संतोष भवाळचे वकील आपला युक्तीवाद करतील, त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद होईल. आणि यानंतर शिक्षेची सुनावणी केली जाईल. काल कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना कमीत कमी शिक्षा व्हावी. अशी मागणी बचाव पक्षांच्या वकिलानं केलीय. या प्रकरणातील मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंनं पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा केला. आणि फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचा वकील योहान मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nKKR vs KXIP: मैच हारने के बाद कप्तान कार्तिक को आया गुस्सा,बीसीसीआई से कर दी खास मांग\nRR vs MI: राजस्थान रॉयल्स के खिलाफ मुंबई इंडियंस ने टॉस जीतकर लिया पहले बल्लेबाजी का फैसला\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.primaryteacherndbr.com/", "date_download": "2018-04-22T13:51:54Z", "digest": "sha1:G2DGTHEVYLZU3GITIOLJUDTLZMXM3GCZ", "length": 14581, "nlines": 170, "source_domain": "www.primaryteacherndbr.com", "title": "Primary Teacher, Nandurbar", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील जात संवर्ग यादी\nमहाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा १९६१\nज्ञानरचनावादी वर्ग साहित्य यादी\nआपल्या शाळेचा UDISE कोड शोधा.\nआपले सण व उत्सव\nमराठी बालगीते ( व्हिडीओ )\nया वेबसाईट वरची माहिती दररोज अपडेट केली जाते. त्यासाठी या वेबसाईटला नियमित भेट देत राहा, आणि आपल्या मित्रांना ही सदर वेबसाईटला भेट देण्याचे आवर्जून सांगा.\nतंत्रस्नेही कार्यशाळेचे सर्व PPTs download करण्यासाठी येथे क्लिक करा.\nआपल्या शाळेचा UDISE कोड शोधा.\nज्ञानरचनावादी वर्ग साहित्य यादी\nमहाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१\nजिल्हा परिषद आणि पंचायतसमिती कायदा १९६१\nजि.प. शाळा काकरपाडा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबारचे उपक्रमशील शिक्षक श्री. हेमंत सुर्वे सर यांचे स्वनिर्मित VIDEO डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nसर्व शिक्षक मित्रांना विनंती की आपल्या अनेक मित्रांनी विविध E-Learning साहित्य निर्मिती केली आहे. आपल्या या साहित्याचा आपल्या सर्व बांधवाना उपयोग व्हावा म्हणून आपण जर खाली दिलेल्या लिंक वर आपले साहित्य Upload केले तर सर्वांन पर्यंत अगदी निशुल्क पोचवले जाईल. तसेच आपल्या नावाने ते प्रसिध्द ही केले जाईल.\nआपले साहित्य upload करण्यासाठी येथे क्लिक करा.\nविविध E-Learning साहित्य चा PEN DRIVE मोफत प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील कविता, VIDEO, PPT, SOFTWARE कसे डाउनलोड करावे, हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.\nसध्या संपूर्ण महाराष्ट्रात DIGITAL SCHOOL अभियान मोठ्या उत्साहने सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर शाळा INTERACTIVE होत आहेत. त्यासाठी मात्र आपल्याकडे E-Learning साहित्य असणे गरजेचे आहे. सहसा बाजारात उपलब्ध साहित्य मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.\nमात्र आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आपण साहित्य तयार केले पाहिजे. त्या अनुषंगाने येथे makemegenious.com या संकेतस्थलाच्या सौजन्याने येथे काही PPT उपलब्ध केल्या आहेत. त्यातील सर्व PPT Edit करता येतात. आम्ही यातील BASIC या गटातील PPT आपल्या सोयीच्या द्र्ष्टीने Edit केल्या आहेत. इतर गटातील सर्व PPT आपण आपल्या सोयीनुसार Edit करून घेऊन आपले अध्ययन अध्यापन प्रभावी बनवावे.\nसदर PPT'S आणि VIDEO बघण्यासाठी आणि DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत सर्व शिक्षक मार्गदर्शिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (चाचणी क्रमांक २ )\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र पायाभूत चाचणी मराठी व गणित गुणनोंद तक्ते डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (चाचणी क्रमांक १)\nसरल शिक्षक माहिती पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nजि.प. डीजिटल शाळा तलाविपाडा (नवापूर)\nशाळा, विद्यार्थी आणि शिक्षक ऑनलाईन प्रणाली (सरल) च्या सचित्र माहितीसाठी आणि PPT बघण्यासाठी येथे क्लिक करा.\nशाळेची संपूर्ण माहिती होणार ऑनलाईन, संबधित शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा.\nसध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात संगणक आणि Online कारभाराला महत्व आलेले आहे. शिक्षण क्षेत्रात ही E-Learning ची संकल्पना चांगल्याप्रकारे रुजली आहे.\nसदर संकेतस्थळा वरील एखाद्या मुद्द्याची आपल्याला जर प्रिंट किंवा PDF FILE DOWNLOAD करायची असल्यास संबधित मुद्दा OPEN करून खालील उजव्या बाजूच्या प्रिंट किंवा PDF या बटनावर क्लिक करावे.................................\nसर्व शिक्षक मित्रांचे Primary Teacher Nandurbar या वेबसाईट वर हार्दिक स्वागत...............................\nया वेबसाईटच्या Whatsapp Group मध्ये सहभागी होण्यासाठी, आपले पूर्ण नाव , जिल्हा , पद ही माहिती लिहून 9420440829 या क्रमांकावर मेसेज करा.\nप्रस्तावित गुणवत्ता विकास कार्यक्रम महाराष्ट्र राज्य\nराष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५(मराठी अनुवाद)\nस्वांतत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९\nशाळा स्तरावर ठेवावयाचे अभिलेखे\nभोजनप्रसंगी मुलांनी म्हणायचा श्लोक\nशिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी १० प्रश्नांची एक अश्या Online Test तयार केल्या आहेत. त्यांचा सराव आपल्या विद्यार्थीन कडून करून घ्यावा................................\nऑनलाईन टेस्ट क्र. 1\nऑनलाईन टेस्ट क्र. 2\nऑनलाईन टेस्ट क्र. 3\nऑनलाईन टेस्ट क्र. 4\nटाकाऊ पासून शैक्षणिक साहित्य तयार करा\nउपयुक्त माहिती डाऊनलोड करा\nक्रमिक पाठ्यपुस्तके डाऊनलोड करा\nइ. 5 वी च्या नवीन पाठयक्रमाच्या PPT\nशालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर\nया वेबसाईट चे Android App डाऊनलोड करा\nशालेय पोषण आहार संबधित GR\nकाही महत्त्वाच्या Quick Links\nआपले सण व उत्सव.......\nडीजीटल प्रेरणा कार्यशाळा नवापूर\nश्री. सुनिल लक्ष्मण जाधव मोबाईल नंबर – 9420440829,,,,7775981907\nपरीस ( पारस )\nएक छोटीशी सुंदर कथा\nअंधारात कसा चढणार डोंगर\nअधिक गोष्टी साठी येथे क्लिक करा\nतारीख व वेळ बघा\nPrimary Teacher Nandurbar या संकेतस्थळाला आपण दिलेल्या भेटीबद्दल आम्ही आभारी आहोत. दिवसातून एकदा अवश्य भेट द्या. ...............................\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/jio-4g-feature-phone-pre-booking-process-start-know-how-to-register-it-265755.html", "date_download": "2018-04-22T14:38:21Z", "digest": "sha1:E247I7EHWWVEG4MFM7A6LCVENBHGQOTK", "length": 13270, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फक्त 3 क्लिकमध्ये होईल Jio 4G फोनचं प्री-बुकिंग !", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nफक्त 3 क्लिकमध्ये होईल Jio 4G फोनचं प्री-बुकिंग \nरिलायन्स ने 40 व्या एनुअल जनरल मीटिंग (AGM) मध्ये 4 जी जिओ फीचर फोन लाँच केला. या फोनची प्री-बुकिंग प्रोसेस सुरू झाली आहे.\n23 जुलै : रिलायन्स ने 40 व्या एनुअल जनरल मीटिंग (AGM) मध्ये 4 जी जिओ फीचर फोन लाँच केला. रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी हा फोन फ्रीमध्ये देण्याची घोषणा केली. आॅगस्टपासून हा फोन भारतीय ग्राहकांच्या हातात दिसेल. या फोनची प्री-बुकिंग प्रोसेस सुरू झाली आहे.\nwww.jio.com या वेबसाईटवर Jio 4G फोन प्री-बुकिंग होईल. जिओच्या या फिचर फोनसाठी तुमचे नाव, मोबाईल नंबर,ईमेल आईडी टाईप करताच तुमचे रजिस्ट्रेशन होईल.\n-जिओच्या अधिकृत वेबसाईटवर www.jio.com जा.\n- होम पेजच्या,जिओ स्मार्टफोनच्या बॅनरवर Keep me posted वर क्लिक करा.\n- Keep me posted वर क्लिक करताच रजिस्ट्रेशन पेज येईल.\n-नंतर तुमची माहिती द्या.\n-माहिती भरताच तुम्हाला रजिस्ट्रेशन कम्पलीट झालेला मॅसेज येईल.\n-मॅसेज तुमच्या मोबाईल फोनवर येईल.\nप्रत्येक आठवड्यात 50 लाख फोनचे सेट दुकानात उपलब्ध\nजिओचा हा फिचर फोन 'पहले आओ-पहले पाओ' असा असेल. कंपनीकडून प्रत्येक आठवड्यात 50 लाख फोन विकण्यासाठी उपलब्ध असतील.या फोनमध्ये अल्फा न्यूमेरिक कीपॅड, 2.4 इंच QVGA डिस्प्ले, एफएम रेडिओ, टॉर्च लाईट, हेडफोन जॅक, एसडी कार्ड स्लॉट,फोर-वे नेविगेशन सिस्टम, फोन कॉन्टेक्ट, कॉल हिस्ट्री आणि जिओ अॅप सारखे फिचर्स आहेत.\nलोकेशनद्वारे मॅसेज पाठवण्याची सुविधा\nजिओ फोन फक्त स्मार्ट टीव्हीलाच नाही तर कोणत्याही जून्या CRT (कॅथोड रे ट्यूब) टीव्हीला कनेक्ट होईल. कनेक्ट होताच जिओ अॅपवर असलेला कन्टेंट टीव्ही स्क्रीनवर दिसेल. 5 नंबर बटणवर 'डिस्ट्रेस मॅसेज' पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या लोकेशनद्वारे इमरजेंसी मॅसेज रजिस्टर्ड कॉन्टेक्ट्सला पोहचेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'जिओ'4 जी फोनJIOरिलायन्स\nबजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन\nगुगलचं नवं एंड्राॅइड आॅपरेटिंग सिस्टिम लाँच\nएअरटेलकडून आयपीएलच्या खोट्या जाहिराती, जिओने एअरटेलला खेचलं कोर्टात\nएअरटेल कंपनीच्या जाहिराती खोट्या, हायकोर्टाचा निर्णय\nआता पासवर्ड होणार इतिहासजमा\n टेबलावर वेटर नाही, ट्रेन आणून देते जेवण, व्हिडिओ व्हायरल\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/baner-balewadi-water-supply-survey-36805", "date_download": "2018-04-22T14:44:05Z", "digest": "sha1:HHUGGPIRMWQ7ZIUCVLJ4SYV32IXMKLLK", "length": 12284, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "baner balewadi water supply survey बाणेर, बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण करा | eSakal", "raw_content": "\nबाणेर, बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण करा\nशनिवार, 25 मार्च 2017\nमुंबई - पुण्यातील बाणेर, बालेवाडी परिसरातील इमारती आणि त्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 24) पुणे महापालिकेला दिले.\nपाणीपुरवठ्याच्या सोयी नसताना सिमेंटचे जंगल वाढवू नका, असा इशाराही न्यायालयाने पालिकेला दिला.\nमुंबई - पुण्यातील बाणेर, बालेवाडी परिसरातील इमारती आणि त्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 24) पुणे महापालिकेला दिले.\nपाणीपुरवठ्याच्या सोयी नसताना सिमेंटचे जंगल वाढवू नका, असा इशाराही न्यायालयाने पालिकेला दिला.\nभाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या परिसरात पाणी योजनेसह अन्य सुविधांच्या मागणीसाठी केलेल्या जनहित याचिकेवर आज मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. बाणेर-बालेवाडी परिसरामध्ये महापालिका पाणीपुरवठा करते, तसेच आवश्‍यकता असेल तिथे टॅंकर आणि अन्य पर्यायांमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे, असा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला. मात्र, सध्या नव्या सुमारे 400 इमारतींना ताबा प्रमाणपत्र दिले असले, तरी तेथे पाण्याची सुविधा नाही, असे याचिकादाराच्या वतीने सांगण्यात आले. या प्रकाराबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांच्या पाणीपुरवठ्याबाबत पालिकेने तातडीने यंत्रणा सुरू केली नाही, तर नव्या बांधकामांना परवानगी न देण्याचा विचार करू, असेही खंडपीठाने सुनावले. याचिकेवर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. पाणीपुरवठ्याच्या अपुऱ्या सोयी आहेत, नागरिकांना मिळणारे पाणी अशुद्ध आणि अनियमित असते. त्याशिवाय स्थानिक मूलभूत सुविधांचीही या परिसरात वानवा आहे, अशी तक्रार याचिकादाराने केली आहे.\nलोकन्यायालयात 4 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांची वसूली\nनिफाड : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र...\nकुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा\nअंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी...\nलग्नाच्या मांडवातून थेट श्रमदानास..\nसांगली - जिल्ह्यातील वांगी गावचे सुपुत्र विशाल मधुकर सुतार यांचा लिंब गावातील माया हिच्याशी आज साडेबाराच्या मुहूर्तावर विवाह झाला. विशाल हा...\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nगौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला\nमिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/a-baby-gets-adhar-card-in-just-6-minutes-after-birth-270623.html", "date_download": "2018-04-22T14:32:04Z", "digest": "sha1:DIEG3FYGH3YIZNYI2TPC7GIFMQZJ5NZZ", "length": 12863, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जन्मल्यानंतर फक्त 6 मिनिटात मिळाले आधार कार्ड", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nजन्मल्यानंतर फक्त 6 मिनिटात मिळाले आधार कार्ड\nअवघ्या ६ मिनिटातच आधार कार्ड मिळवण्याचा विक्रम भावना जाधव ह्या नवजात बालिकेनं केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या मोहिमे अंतर्गत हा नवीन विक्रम झालाय.\nउस्मानाबाद,25 सप्टेंबर: उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला रुग्णालयात अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. जन्मल्यानंतर अवघ्या ६ मिनिटातच आधार कार्ड मिळवण्याचा विक्रम भावना जाधव ह्या नवजात बालिकेनं केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या मोहिमे अंतर्गत हा नवीन विक्रम झालाय.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया या योजनेअंतर्गत गेल्या १ वर्षापासून उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात जन्मतः आधार व लहान बालकांचा जन्मोत्सव हे उपक्रम राबवले जात आहेत. त्यातून १३०० बालकांना आधार क्रमांक मिळाला आहे . मात्र जन्म घेऊन अवघ्या 6 मिनिटात भावनाला आधार कार्ड व जन्म दाखला देऊन आपल्या कर्तबगरची नवा झेंडा उस्मानाबाद स्त्री रुग्णालयाने रोवला आहे. इतक्या कमी काळात आधार कार्ड मिळवणारी भावनाही पहिली भारतीय नागरिक ठरली आहे.\nयापूर्वी मध्यप्रदेश राज्यातील झाबुवा येथील राखी या मुलीला जन्म झाल्यानंतर २२ मिनिटात आधार कार्ड मिळाले होते. मात्र हे रेकॉर्ड उस्मानाबाद स्त्री रुग्णालयात जन्म घेतलेल्या भावनाने मोडले आहे . उस्मानाबाद स्त्री रुग्णालयातील जिल्हाधिकारी स्त्री रुग्णालयातीळ सर्जन ,व शल्यचिकीत्सक यांनी भावनाचा जन्म होताच तिचे स्वागत केले व तिला आधार कार्ड देऊन तिच्या जन्म दाखल्या ची नोंद करण्यात आल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nपुढचे 3 दिवस विदर्भात उष्णतेची लाट, कोकणात समुद्र खवळणार, गावांना सतर्कतेचा इशारा\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/tilak-rangari-raw-267091.html", "date_download": "2018-04-22T14:32:14Z", "digest": "sha1:72H4DGOMZDTUN3H2ZX4IRXOS63R32F4A", "length": 14344, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टिळक - रंगारी वादावर पुणे महापौरांची सारवासारव", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nटिळक - रंगारी वादावर पुणे महापौरांची सारवासारव\nगणेशोत्सवाच्या लोगोतून लोकमान्य टिळक फोटो गायब करण्यावर चौफेर टीका होताच महापौर मुक्ता टिळक यांनी आता सारवासारव सुरू केलीय. 125 व्या पुणे गणेश उत्सवाच्या बोधचिन्हात टिळकांचा फोटो टाकण्याचं कोणतंही नियोजन नव्हतंच. असा दावा महापौरांनी केलाय.\nपुणे, प्रतिनिधी, 12ऑगस्ट : गणेशोत्सवाच्या लोगोतून लोकमान्य टिळक फोटो गायब करण्यावर चौफेर टीका होताच महापौर मुक्ता टिळक यांनी आता सारवासारव सुरू केलीय. 125 व्या पुणे गणेश उत्सवाच्या बोधचिन्हात टिळकांचा फोटो टाकण्याचं कोणतंही नियोजन नव्हतंच. असा दावा महापौरांनी केलाय. या गणेशोत्सवादरम्यान, जाहिराती, आणि फ्लेक्सवर मात्र, शिवाजी महाराज आणि लोकमान्यांचा फोटो झळकणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सार्वजनिक गणेशोत्सवाचं यंदाचं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. पण महोत्सवाच्या लोगोमधून लोकमान्य टिळकांचा फोटो वगळणं, ही लोकमान्य टिळकांचीच अवहेलना असल्याची टीका भाऊ रंगारी ट्रस्टनं केलीय. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचं श्रेय भाऊ रंगारी यांना मिळू नये, यासाठीच महापौर मुक्ता टिळक अशा पद्धतीचं खालच्या पातळीवरचं राजकारण खेळत असल्याचा आरोपही ट्रस्टनं केलाय.\nपुण्यात सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक भाऊ रंगारी की लोकमान्य टिळक यावरून मोठा वाद सुरु आहे. शिवाय यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. परंतु, सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे १२५ वं नाही, तर १२६ वं वर्ष आहे, असं म्हणत भाऊ रंगारी ट्रस्टनं कोर्टात धाव घेतलीय. या वादात भर नको म्हणून महापालिकेच्या महोत्सवासाठी बनवलेल्या लोगोमधून टिळकांचा फोटो वगळ्याचा निर्णय महापौरांनी घेतलाय. पण त्यांच्या या कृतीने हा वाद कमी न होता उलट वाढलेला दिसतोय. दरम्यान, हा वाद अकारण उकरुन काढला जात असल्याची खंत टिळक घराण्याचे वारसदार डॉ. दीपक टिळक यांनी व्यक्त केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शनिवार वाड्यावर 125 व्या गणेशोत्सवानिमित्त या वादग्रस्त लोगोचं आणि थीम साँगचं उदघाटन होणार आहे. म्हणून या रंगारी की टिळक वादावर मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात ते पाहावं लागेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: tilak rangari rawगणेशोत्सवाचे जनक कोणटिळकटिळक की रंगारीपुणे गणेशोत्सवभाऊ रंगारीरंगारी\nकबड्डी खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू\nपिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास\nपुण्यात ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवली, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद\nपुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 50 हजारांवर, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी\nमुंबईसह पुण्यात आज ओला आणि उबरचालकांचा संप\nलोणावळ्यात महाविद्यालयीन तरुणाची दगडाने चेचून हत्या; मृतदेह फेकला धरणात\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-winter-session-opposition-protest-ajit-pawar-radhakrushna-vikhe-patil-on-govt-issues-live-11am-488494", "date_download": "2018-04-22T14:22:32Z", "digest": "sha1:3ILYKI555SIRL6CCQOXE5VVUK7AMLGAC", "length": 16809, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नागपूर : 'जो सरकार निकम्मी, वो सरकार बदलनी है,' विरोधकांची घोषणाबाजी", "raw_content": "\nनागपूर : \"जो सरकार निकम्मी, वो सरकार बदलनी है,\" विरोधकांची घोषणाबाजी\nआघाडी सरकारने 15 वर्षात काय केलं, त्याऐवजी तुम्ही मागच्या तीन वर्षात काय केलं. याचा हिशेब द्या, असं प्रश्न अजित पवारांनी सरकारला केला आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरु होण्याआधीच कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवरुन विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणा दिल्या. कर्जमाफीबाबत बँकेत शहानिशा केल्यावर शेतकऱ्यांची फक्त नावं आली आहेत. मात्र अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, असं सांगण्यात आल्याचा दावाही यावेळी अजित पवारांनी केला आहे.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : \"जो सरकार निकम्मी, वो सरकार बदलनी है,\" विरोधकांची घोषणाबाजी\nनागपूर : \"जो सरकार निकम्मी, वो सरकार बदलनी है,\" विरोधकांची घोषणाबाजी\nआघाडी सरकारने 15 वर्षात काय केलं, त्याऐवजी तुम्ही मागच्या तीन वर्षात काय केलं. याचा हिशेब द्या, असं प्रश्न अजित पवारांनी सरकारला केला आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरु होण्याआधीच कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवरुन विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणा दिल्या. कर्जमाफीबाबत बँकेत शहानिशा केल्यावर शेतकऱ्यांची फक्त नावं आली आहेत. मात्र अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, असं सांगण्यात आल्याचा दावाही यावेळी अजित पवारांनी केला आहे.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/trolling-cyber-world-35107", "date_download": "2018-04-22T14:39:23Z", "digest": "sha1:LEU5OL4BZEEVCXGA3CWPPNZ6AQYFY3WG", "length": 21063, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "trolling in cyber world सायबर विश्‍वातील धुळवडीचे बेरंग | eSakal", "raw_content": "\nसायबर विश्‍वातील धुळवडीचे बेरंग\nकेशव साठये (माध्यमांचे अभ्यासक)\nबुधवार, 15 मार्च 2017\nसमाजमाध्यमांमधून अनुभवास येत असलेली झुंडशाही हा सामाजिक स्वास्थ्याच्या आणि प्रगतीच्याही दृष्टीने काळजीचा विषय आहे. यांवर एकच एक असा उपाय नाही; तरीही अभिव्यक्तीला विवेकाचे कोंदण हवे, हे सतत मांडायला हवेच.\nअलीकडे आपल्याकडचा सार्वजनिक वर्तनव्यवहार हा काळजीचा विषय बनला आहे. बेफाम विधाने करायची आणि मग ती मागे घ्यायची, हे प्रकार वाढीस लागलेले दिसतात. हे कशामुळे होत आहे, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.\nसार्वजनिक व्यासपीठांवर असो, वा समाजमाध्यमांवर; तेथे व्यक्त होताना विवेकाचा अंकुश हरवत चाललाय. कोणाचा दुष्परिणाम कोणावर होत आहे, हे सांगणे अवघड आहे. दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहेर कौर हिच्याबाबत आपण नुकताच या समाजमनाच्या असहिष्णू वृत्तीचा दुर्दैवी अनुभव घेतला आहे. समाजमाध्यम हे मुक्त व्यासपीठ आहे आणि त्याचा विधायक वापर करणारी मंडळी ही मोठ्या प्रमाणावर आहेत, हे मान्य करूनही यावर अनिर्बंध आणि सभ्यतेचे नियम झुगारून वावरणारी मंडळी फोफावताहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या किरकोळ घटनांचेही अवडंबर माजवून त्यात विखाराचे तेल ओतून ते प्रसंग अधिक ज्वालाग्रही करण्यात ते मश्‍गूल झाले आहेत.\n\"ट्रोलिंग' हा समाजमाध्यमांवरील साप आपले विळखे दिवसेंदिवस अधिकच घट्ट करत असल्याचे चित्र केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगभरात अनुभवास येत आहे. समाजमाध्यम हे एक मुक्त व्यासपीठ असल्यामुळे लाखो मंडळी आपली मते त्यावर मांडू शकतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य सन्मान करणारे ठिकाण म्हणून आपण या महाजालाकडे पाहतो; पण याच वेळी आपल्या मतांना विरोध करणाऱ्या मतांशी तात्त्विकदृष्ट्या लढणे जेव्हा अशक्‍य होते, तेव्हा ही अभिव्यक्ती खालच्या पायरीच्या दिशेने प्रवास करू लागते; मग त्या व्यक्तीवर वैयक्तिक आरोप केले जातात. लाखोली वाहिली जाते. असभ्य, अश्‍लील, धमकी देणारी, प्रत्युत्तरे दिली जातात. हे केवळ एक व्यक्ती विरुद्ध दुसरी व्यक्ती या पातळीवर राहत नाही, तर झुंडीच्या झुंडी यात तुटून पडतात. हा लोंढा इतका प्रचंड असतो, की विरुद्ध मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला माघार घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अर्थात अशा विधानांना फेसबुक-ट्‌विटर या माध्यमाने गंभीरपणे घेण्यास सुरवात केली आहे. अशा गंभीर टीकाटिप्पणी करणाऱ्या, धमकी देणाऱ्या, अश्‍लील विधाने करणाऱ्याची खाती बंद करण्याची पावलेही उचलली जात आहेत. काही बाबतीत सायबर गुन्ह्याखाली खटलेही दाखल करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. विशेषतः मुलींना आणि महिलांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. आणि त्यासाठी स्वतंत्र \"इमेल आयडी' ही उपलब्ध करून दिला आहे. फोटोशॉप वापरून तयार केलेल्या अनुचित प्रतिमा, सांकेतिक चिन्ह वापरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्या, कुणाचा खासगी फोन नंबर, घरचा पत्ता त्याला त्रास देण्याच्या उद्देशाने समाजमाध्यमांवर वितरित करणे यांना कायद्याने बंदी आहे. अर्थात हे करताना उचित अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, याची दक्षता सरकारने घेणे अपेक्षित आहे.\nअर्थात एकूणच समाजमाध्यमाचा अतिप्रचंड धबधबा पाहता हे सर्व थांबवता येणे अवघड आहे; पण तरीही सायबर विश्वातील मंडळींनी या माध्यमांवरील नागरिकशास्त्राचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न केला तर यावरील दूषित पर्यावरण थोडे तरी सुसह्य होईल. मुळात अशा विखारी भाषेचा अवलंब करण्याची प्रेरणा यांना कोठून मिळते, हा खरा प्रश्न आहे आणि याचे उत्तर त्यांच्या संकुचित आणि कोत्या मानसिकतेत दडलेले दिसते. विचारांची लढाई विचारांनी लढता न येणाऱ्या आणि त्यामुळे संतापून भाषेवरील, अभिव्यक्तीवरील ताबा सुटलेले हे ट्रोलर्स म्हणजे या महाजालावरील मानसिक रुग्णच होत. एकांगी विचारांनी पछाडलेल्या, एखाद्या गोष्टीला दुसरी बाजूही असते याची जाणीव नसलेल्या आपली विचारधारा ही एकमेव संस्कृती आहे, असे मानणाऱ्या महाभागांचा भरणा अधिक आहे. जागतिक स्तरावर याची वैद्यकीय विश्वाने याची दखल घेतली असून अशा प्रवृत्ती फोफावण्यात मानसिक असंतुलनही कारणीभूत असल्याचे दाखले दिले आहेत; पण हे असे का होते एवढी चीड, संताप, असहिष्णुता का वाढीस लागते एवढी चीड, संताप, असहिष्णुता का वाढीस लागते अनेक राजकीय पक्षांचे अनुयायी, भक्त आपल्या नेत्यावर टीका झाली की समूहाने समोरच्यावर तुटून पडतात. आपल्या विचारधारेचा, प्रचार करण्याचा हक्क पक्षांना, संघटनांना नक्की आहे; पण ते करत असताना आपण देत असलेले संदेश, प्रोत्साहन सामाजिक स्वास्थ्यालाच नख लावणार नाहीत, याची काळजी घ्यायला नको का अनेक राजकीय पक्षांचे अनुयायी, भक्त आपल्या नेत्यावर टीका झाली की समूहाने समोरच्यावर तुटून पडतात. आपल्या विचारधारेचा, प्रचार करण्याचा हक्क पक्षांना, संघटनांना नक्की आहे; पण ते करत असताना आपण देत असलेले संदेश, प्रोत्साहन सामाजिक स्वास्थ्यालाच नख लावणार नाहीत, याची काळजी घ्यायला नको का कायदा-नियमनाबरोबरच प्रशिक्षण, व्यापक प्रबोधनाची नितांत गरज निर्माण झाली आहे.\nअनेक वृत्तवाहिन्यांचे संपादक, पंतप्रधान, राजकीय पक्षाचे पुढारी, उद्योजक या टोळधाडीतून सुटले नाहीत. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प आणि हिलरीबद्दल तेथील \"ट्रॉलर्स भाषा' हा संस्काराच्या अभावाचा नमुना आपण पाहिला आहेच. मेरिल स्ट्रीपच्या ट्रम्पविरोधी भाषणावर अनुराग कश्‍यप यांनी ट्‌विट केले, की आम्हाला भाषण करण्याची गरज नाही फक्त बोलणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले तरी पुरेसे आहे आणि\nयावर महाजाल रुग्णांनी हल्लाबोल करत अशा मार्मिक आणि बोलक्‍या प्रतिक्रियेचा अन्वयार्थ समजून न घेताच आपले बुद्धिदारिद्य्र दाखवले. महाजालावर कार्यरत असलेल्या या टोळ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे केवळ विडंबन करत नाहीत, तर एकूणच समाजव्यवस्थेच्या घसरत चाललेल्या सांस्कृतिक अभिरुचीचे दर्शन घडवतात. या अशा टिप्पणीकडे दुर्लक्ष करणे, हा झाला तात्पुरता उपाय; पण हे चित्रच बदलायचे असेल तर सहिष्णुतेची\nआद्याक्षरे आपल्याला मुळापासून गिरवावी लागतील. त्याची उदाहरणे नेते, लोकप्रतिनिधी म्हणविणाऱ्या नेत्यांनीही आपल्या सार्वजनिक आचारविचारांतून घालून द्यायला हवीत.\nस्वामिनाथन आयोगासाठी 'जेल भरो' आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील\nश्रीरामपूर : \"सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा...\nविश्वास गोफण यांनी केले 45 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप\nपाली : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करायचा असेल तर...\nमाणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली\nजुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3", "date_download": "2018-04-22T14:13:05Z", "digest": "sha1:BU5WQ24H4TQFVGTQKF7J4T7E5QXORSJR", "length": 6250, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोतुळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nवाहन संकेतांक महा १७\nकोतुळ हे गाव अहमदनगर जिल्हात अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. ह्या गावचे पूर्वीचे नाव कुंतलपूर होते, जी चंद्रहास राजाची राजधानी होती.येथे कोतुळेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे.\nकोतुळ जवळ फोकसंडी हे गाव आहे. हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीन-चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्त तीन-चार तास लवकर होतो. [ संदर्भ हवा ]थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहा-आठ तासांचा असतो. अकोले तालुक्यातून कोतुळ, पळसुंदे (भरोबा)माग्रे अबीतिखडीतून एकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोकसंडी गावात पोहोचता येते.\nराघोजी भांगरे · नामदेव जाधव\nहरिश्चंद्रगड · रतनगड · कुंजरगड · कलाडगड · मदनगड · अलंग · कुलंग · पट्टागड · कोथळ्याचा भैरवगड\nअमृतेश्वर मंदिर, रतनवाडी · जगदंबामाता मंदिर, टाहाकरी · हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड\nअभिनव शिक्षण संस्था, अकोले · अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी\nभंडारदरा धरण · निळवंडे धरण · आढळा प्रकल्प · पिंपळगाव खांड धरण\nराजूर · कोतुळ · विठे · नवलेवाडी · धुमाळवाडी · कळस खु · सुगाव · कळस बु · पिपंळगाव खांड · लहित खुर्द · लिंगदेव · बहिरवाडी · शेंडी · वाघापुर · पानसरवाडी · ढगेवाडी · धामणगाव · आंबड · इंदोरी · रुंभोडी · समशेरपुर · देवठाण · केळी · पिंपळगाव निपाणी · वीरगाव · हिवरगाव · डोंगरगाव · गणोरे · रतनवाडी · भंडारदरा ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१२ रोजी २०:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/yawatmal-farmers-death-forensic-report-273933.html", "date_download": "2018-04-22T14:38:00Z", "digest": "sha1:FX6RIZ6S4FCIQ6M7JOJC5MQGNRQC74Q6", "length": 14341, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'त्या' 18 शेतकऱ्यांच्या शरीरात विषाचे अंश सापडलेच नाही !", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n'त्या' 18 शेतकऱ्यांच्या शरीरात विषाचे अंश सापडलेच नाही \nयवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्यात विषारी कीटकनाशकांनी मृत्यू पावलेल्या 18 शेतकऱ्यांच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये कीटकनाशकांचा अंशच आढळलेला नाहीये न्यायवैद्यक प्रयोगशाळेनंच हा अहवाल दिल्याचं पुणे कृषी आयुक्तालयानं म्हटलंय. याच अहवाला आधार घेऊन यवतमाळमधील शेतकऱ्यांचे मृत्यू हे किटकनाशकांच्या बाधेमुळे झालेच नसल्याची बोंब आता किटकनाशक कंपन्यांनी मारायला सुरुवात केलीये.\nयवतमाळ, 09 नोव्हेंबर : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्यात विषारी कीटकनाशकांनी मृत्यू पावलेल्या 18 शेतकऱ्यांच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये कीटकनाशकांचा अंशच आढळलेला नाहीये न्यायवैद्यक प्रयोगशाळेनंच हा अहवाल दिल्याचं पुणे कृषी आयुक्तालयानं म्हटलंय. याच अहवाला आधार घेऊन यवतमाळमधील शेतकऱ्यांचे मृत्यू हे किटकनाशकांच्या बाधेमुळे झालेच नसल्याची बोंब आता किटकनाशक कंपन्यांनी मारायला सुरुवात केलीये. ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये किटकनाशकांना अंश सापडलाच नाही, असा दावा कंपन्यांनी केलाय. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे कृषी विभागाचा हा गोपनीय अहवाल शासकीय अधिकाऱ्यांनीच कंपन्यांपर्यंत पोहचवल्याचा आरोप किशोर तिवारींनी केलाय.\nदरम्यान, या मयत शेतकऱ्यांना उपचारादरम्यान, एन्डीडोज दिले गेले होते, त्यामुळे त्यांच्या शरिरात विषाचा अंश राहिला नसावा, असा खुलासा डॉक्टरांनी केलाय. एखाद्या रुग्णाला बिषबाधा झाल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी अॅन्टीडोज दिले जातात. त्यामुळे अनेकच्या त्याच्या उत्तरीय रक्त तपासणीत विषाचा अंश नाहिसा होऊ शकतो. त्यामुळे याच न्यायवैद्यक अहवालाचा आधार घेऊन किटकनाशक कंपन्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी चालवलेली धडपड ही खचितच केविलवाणी आहे. कारण, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल काहीही आला तरी शेतकऱ्यांना त्यावेळी किटकनाशक फवारणीमुळेच विषबाधा झाली होती ही वस्तूस्थिती कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे कीटकनाशक कंपन्या कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत असंही सांगितलं जातंय.\nअतिजहाल कीटकनाशकं शेतकऱ्यांच्या हाती देऊन कीटकनाशक कंपन्यांनी त्यांच्या जीवाशी खेळ केलाय. अशा कंपन्यांना अद्दल घडवलीच पाहिजे, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: farmers deathyawatmalकिटकनाटक मृत्यूफॉरेन्सिक अहवालयवतमाळ\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/75787", "date_download": "2018-04-22T14:52:58Z", "digest": "sha1:34FQSQJCOOR6MHJCUGCJQ2MC6562SNQF", "length": 12146, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Nagpur News yavatmal कीटकनाशकाच्या विषबाधेने घेतला 25 शेतकर्‍यांचा बळी | eSakal", "raw_content": "\nकीटकनाशकाच्या विषबाधेने घेतला 25 शेतकर्‍यांचा बळी\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nयवतमाळ : कीटकनाशकाच्या विषबाधेने विदर्भातील शेतकर्‍यांच्या बळीचा आकडा दररोज फुगतो आहे. आतापर्यंत 25 शेतकर्‍यांचे बळी गेले आहेत. हजारांवर शेतकरी बाधित आहेत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात बाधितांची संख्या सातशेवर पोहोचली आहे. मात्र, ही बाब राज्यकर्त्यांनी फारशे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविरोधात कमालीचा रोष दिसून येत आहे.\nयवतमाळ : कीटकनाशकाच्या विषबाधेने विदर्भातील शेतकर्‍यांच्या बळीचा आकडा दररोज फुगतो आहे. आतापर्यंत 25 शेतकर्‍यांचे बळी गेले आहेत. हजारांवर शेतकरी बाधित आहेत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात बाधितांची संख्या सातशेवर पोहोचली आहे. मात्र, ही बाब राज्यकर्त्यांनी फारशे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविरोधात कमालीचा रोष दिसून येत आहे.\nवणी तालुक्यातील कृष्णापूर येथील जंगलू महादेव ठावरी (वय 48) यांचा गुरुवारी (ता. 5) उपचारादरम्यान वणीच्या सुगम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यांना 29 सप्टेबर 2017 रोजी विषबाधा झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी भरती केले होते.\nत्यांच्या मृत्यूने यवतमाळ जिल्ह्यातील मृतांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे.\nआतापर्यंत वणी तालुक्यातील मृतांची संख्या दोन झाली असून बाधितांची संख्या 70 वर पोहोचली आहे. तर नागपूर, वर्धा व भंडारा येथील चार शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील प्रशासनाने जाहीर केली आहे. मात्र हा आकडा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nयवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. तसेच दररोज दहा ते पंधरा शेतकरी भरती होत आहेत.\nकुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा\nअंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते....\nखामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास\nखामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर...\nघाटीच्या सुपरस्पेशालिटी विंगचा मुख्यमंत्री घेणार आढावा\nऔरंगाबाद - घाटीत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या तिसऱ्या फेजमधून उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी विंगचा पुढील महिन्यात मुख्यमंत्री...\nरेशीम कोष बाजारपेठेचा प्रारंभ\nजालना - बाजार समितीच्या आवारात प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारपेठेचे शनिवारी (ता. 21) राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://asha-joglekar.blogspot.com/2012_03_01_archive.html", "date_download": "2018-04-22T14:06:06Z", "digest": "sha1:AZAMGKBUV6GKA6DHVPC5DJVIWVFE5NKY", "length": 5153, "nlines": 99, "source_domain": "asha-joglekar.blogspot.com", "title": "झु ळु क: March 2012", "raw_content": "\nविसरते बघ मी तुला, तूही मला विसरून जा ,\nप्रीतिच्या त्या आठवांना बासनी बांधून जा \nकाय केले, काय झाले, चूक माझी की तुझी,\nराहू दे ना प्रश्न सारे, उत्तरें विसरून जा \nभावनांची जळमटें तीं टाक आता झाडुनि\nअन् नव्याने जीवनाला तू पुन्हा सामोर जा \nविसरून जा तू ते तराणे गायलेले मिळुनिया\nघे नवे स्वर, अन् नव्या दिवसांत तू हरवून जा \nसौख्य कांही जीवनी आले तुझ्या हे ऐकुनी\nमी सुखी होईन मित्रा, तू ही सुखी होवून जा \nसर्व काही होत नसते, वाटते व्हावे जसे,\nजीवनाचे सार हे, तू ही सख्या समजून जा \nभेट झाली जीवनी जर फिरुनि केंव्हा तरी\nमित्र म्हणुनच भेटू या, प्रीतिला विसरून जा \nLabels: कविता, जीवनाचे सार\nएक सामान्य भारतीय स्त्री. दिल्लीत नोकरी केली १९९९ पर्यंत. तेव्हापासुन मुलांकडे अमेरीकेत व दिल्लीला वेळ वाटणी. कविता लिहिण्याची अन इतरांना दाखविण्याची हौस ही पारिवारिक देणगी.झुळुक ह्या ब्लाग वरील सा-या कविता माझ्याच. त्यांच्या सजावटीचं श्रेय मात्र माझे पती सुरेश जोगळेकर ह्यांचं. आमचे कंम्प्यूटर एक्सपर्ट तेच. तुमचा अभिप्राय अवश्य कळवा. ऋतुरंग हा माझ्या दादाच्या (डॉ. शरद काळे ह्यांच्या) कवितांचा ब्लॉग. दादाच्या कविता अगदी वेगळ्याच आहेत त्या पुस्तक रूपानंही प्रसिध्द झाल्या आहेत पण त्या ब्लॉग वाचकांना खचित आवडतील हा विश्वास आहे. दादा पेशानं डॉक्टर पण ह्रदय कविचं ते सारं तुम्हाला त्याच्या कवितांतच दिसेल. पण वाचा नक्की अन् अभिप्राय आवडेलच. दादा नाही न आता म्हणून मीच करतेय हे.\n‘ ऋ तु रं ग ’\nमाझा दादाः (स्व.)श्री. शरद जगन्नाथ काळे\nचैताली आहेर माझ्या कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://swapna-sapre.blogspot.com/2009/01/blog-post.html", "date_download": "2018-04-22T14:31:31Z", "digest": "sha1:NEGSVM72NMICR6FJS7TCKTZ6WEQ6VED5", "length": 7816, "nlines": 56, "source_domain": "swapna-sapre.blogspot.com", "title": "थोडस हटके !!!!!: एका पंख्याची गोष्ट !!!!!", "raw_content": "\nमाझ्याबद्दल वाचू नये असे\nकायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून \"जरा हटके\" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते \nगोष्ट एक लग्नाची ,गोष्ट एक कॉलेजची सारखी ही गोष्ट नाही बर का आता पंख्या सारख्या वस्तुची काय गोष्ट असणार आता पंख्या सारख्या वस्तुची काय गोष्ट असणार असा प्रश्न नक्की पडला असेल तुम्हाला ॥\nपण ही एक छोटीशी पण मजेदार अशी खरी गोष्ट आहे .......\nमाझ्या चुलत बहिणीच लग्न होत डोम्बिवली मधे .एक तर तिकडे सदानकदा उकाडा असतो.त्यामुळे पंखा हा अतिशय गरजेचा.लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही सगळे कार्यालयात पोहोचलो.सीमांतपूजन ,जेवण वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यावर झोप या गोष्टीवर चर्चा चालू झाली.कोणी कुठे आणि कस झोपयच याचा विचार चालू होता.महिला वर्गाने वधु पक्ष आधीच राखून ठेवला होता .त्यामुळे बाकीचे लोक मुकाट्याने बाहेर झोपायला आले\nमी आणि माझी छोटी चुलत बहिण दोघिनी आधीच पंख्याखालाची जागा पटकावली होती .रात्रीचे १२.३० वाजून गेले होते त्यामुळे सगळे सगळे निद्रिस्त झाले होते.पण आम्हा दोघिना काही केल्या झोप येत नव्हती .एकतर उकाडा आणि डास\nआमच्या समोरच भिंतीवर एक पंखा होता .पण तो बंद होता.तो चालू करावा आणि झोपाव असा विचार करून अंधारात आम्ही धडपडत उठलो त्या भिंतीवर जवळपास वीसएक बटने होती.आता यातले नेमके त्या पंख्याचे बटन कोणते या विचारात असतानाच माझ्या बहिणीने एक एक बटन चालू करून बंद करायला सुरुवात केली\nहा आमचा पराक्रम चालू असताना नेमकी एक ट्यूब चालू झाली आणि त्याच्या खाली झोपलेल्या माणसाने तोंडावरचे पांघरून काढून \"कोण कडमडले रे तिकडे ट्यूब कशाला हवीये आता ट्यूब कशाला हवीये आता गप गुमान झोपा \" असे बोम्बलला आम्ही सटकलो.आणि सगली बटने चालू करून सुध्धा पंखा का लागला नाही गप गुमान झोपा \" असे बोम्बलला आम्ही सटकलो.आणि सगली बटने चालू करून सुध्धा पंखा का लागला नाही या विचारात झोपून गेलो \nसकाळी परत लग्नाची गड़बड़ सुरु झाली.सगळे विधि वगैरे झाले आणि अक्षता टाकायच्या बाकी होत्या.मी आणि माझी बहिण त्या पंख्याचाच विचार करत होतो.तो चालू का झाला नसावा दुसरीकडे कुठे त्याचे बटन आहे का \nहे शोधत असतानाच रात्रीच्या त्या माणसाने आम्हाला त्या पंख्यापाशी बघितल आणि विचारल \"रात्रि ट्यूब चे बटन तुम्हीच चालू बंद करत होतात ना \" आम्ही घाबरून म्हणालो \"आम्हाला पंखा चालू करायचा होता पण बटन सापडत नव्हते\" तो माणूस मोठ्याने हसला आणि म्हणाला \"अरे तो पंखा तर केव्हापासून नादुरुस्त आहे \" आम्ही घाबरून म्हणालो \"आम्हाला पंखा चालू करायचा होता पण बटन सापडत नव्हते\" तो माणूस मोठ्याने हसला आणि म्हणाला \"अरे तो पंखा तर केव्हापासून नादुरुस्त आहे \" आणि निघून गेला\nआमची रात्रीची जवळ जवळ एक तासाची मेहनत क्षणात उडाली होती तीही पंखा चालू नसताना \nतेव्हापासून कानाला खड़ा कुठेही गेलो तरी पंखा ,ट्यूब आदि विजेची उपकरणे चालू आहेत की नाही याची चौकशी करतो \nसुरुवात तर चान्गली झाली ब्लॉगला. अखेर मुहुर्त मिळाला म्हणायचा आता नियमितपणे लिहा म्हणजे झालं\nआणि शक्यतो, स्वत: केलेल्या उचापतींव्यतिरिक्तही काही लिहा.\nम बोले तो \"मराठी\"\nअभिमान आहे मला मराठी असल्याचा\nविद्येच्या देवतेला वंदन करून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/sharad-pawar-said-bjps-decision-has-taken-fro-kolhapur-267694.html", "date_download": "2018-04-22T14:33:57Z", "digest": "sha1:IONP4A55NZ2CGF5A2DVEKI7AW7JYCW3W", "length": 12010, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपचे निर्णय हल्ली कोल्हापुरातून होतात - शरद पवार", "raw_content": "\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nयेचुरींच्या गळ्यात पुन्हा सरचिटणीसपदाची माळ\n12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी\nखराब हवामानामुळे एअर इंडियातले विंडो पॅनल खाली पडले, 3 प्रवासी जखमी\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nभाजपचे निर्णय हल्ली कोल्हापुरातून होतात - शरद पवार\nराणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. यावरही पवारांनी जोरदार टोला हाणला. मंत्री कोण असणार याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात, पण आता हे निर्णय कोल्हापुरातून होतायेत, अशी कोटी त्यांनी केली.\nकोल्हापूर,20 आॅगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. ५० वर्षं भाजपचं सरकार राहील असं अमित शहा म्हणतात. पंचाग घेऊन भविष्य सांगायचा व्यवसाय त्यांनी कधी सुरु केला मला माहीत नाही, असं पवार म्हणाले.\nराणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. यावरही पवारांनी जोरदार टोला हाणला. मंत्री कोण असणार याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात, पण आता हे निर्णय कोल्हापुरातून होतायेत, अशी कोटी त्यांनी केली.\nशरद पवारांनी सदाभाऊ खोत यांनाही टोला हाणला. ते म्हणाले, राजू शेट्टींचे कार्य माहीत आहे पण दुसरे कोण मला माहीत नाही.\nशेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पवारांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 14 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nउद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार\nपुढचे 3 दिवस विदर्भात उष्णतेची लाट, कोकणात समुद्र खवळणार, गावांना सतर्कतेचा इशारा\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\nहा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1358", "date_download": "2018-04-22T14:23:13Z", "digest": "sha1:BBJDNKZIJW37Q3UHQJTA3OFT3ZJC4ORO", "length": 6892, "nlines": 69, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधानांनी केले अब्दुल कलाम स्मारकाचे उद्‌घाटन\nडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मारकाचे उद्‌घाटन\nकलाम संदेश वाहिनीचा शुभारंभ\nरामेश्वरम ते अयोध्या ट्रेन; आणखी एक विकास प्रकल्प\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामेश्वरम्‌ येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मारकाचे उद्‌घाटन केले. कलाम स्थळ येथे त्यांनी डॉ. कलाम यांच्या पुतळयाचे अनावरण केले आणि त्यांनी पुष्पांजली वाहिली; त्यानंतर पंतप्रधानांनी डॉ. कलाम यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला.\nपंतप्रधानांनी “कलाम संदेश वाहिनी” या प्रदर्शनी बस ला हिरवा कंदील दाखवला. ही बस देशभरातल्या विविध राज्यांमध्ये प्रवास करुन 15 ऑक्टोबर माजी राष्ट्रपती कलाम यांच्या जयंती दिनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे पोहोचेल.\nमोठया जनसभेमध्ये पंतप्रधानांनी नील क्रांती योजनेंतर्गंत पात्र लाभार्थ्यांना मंजूरी पत्रे वितरीत केली.\nमोदी यांनी त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रामेश्वरम्‌ ते अयोध्या या “श्रध्दा सेतू” नवीन एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी हरित रामेश्वरम्‌ प्रकल्पाची रुपरेषा जारी केली. त्यांनी एनएच 87 वरील 9.5 किलोमीटरचा जोडरस्ता राष्ट्राला समर्पित केला. हा मार्ग मुकंन्दरायार छतिराम आणि अरीचलमलाई दरम्यान आहे. जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, रामेश्वरम हे संपूर्ण देशासाठी आध्यत्मिक केंद्र आहे, आणि आता हे डॉ. कलाम यांच्यामुळे देखील ओळखले जाईल. डॉ. कलाम यांच्यामध्ये रामेश्वरमचा साधेपणा, खोली आणि शांतता दिसायची.\nहे स्मारक डॉ. कलाम यांचे जीवन आणि कार्यपध्दतीचे उत्तमरित्या प्रदर्शन घडविते असे पंतप्रधान म्हणाले.\nतामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री डॉ. जे. जयललिता यांना श्रध्दांजली अर्पण करताना पंतप्रधान म्हणाले त्या अशा नेत्या आहेत ज्या नेहमीच आपल्या सगळयांच्या स्मरणात राहतील. ते पुढे म्हणाले की, त्या आता असत्या तर त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या असत्या.\nबंदर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील परिवर्तनाने भारताच्या विकासात अमूल्य योगदान प्रदान केले आहे. स्वच्छ भारत अभियानाविषयी बोलायचे झाले तर राज्यांमध्ये एक निकोप स्पर्धा सुरु आहे, असे मोदी म्हणाले.\nपंतप्रधानांनी सांगितले की, डॉ. कलाम यांनी भारतातील तरुणांना प्रेरणा दिली आहे. आजचा युवक प्रगतीची उंची गाठण्याचा प्रयत्न करतो आणि रोजगार निर्माता बनतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/exclusive-uddhav-thackeray-pc-after-mns-6-councillors-join-sena-468316", "date_download": "2018-04-22T14:13:41Z", "digest": "sha1:BD35ADALI4RG2IBG3MK6X2XZO6XNXHZE", "length": 16586, "nlines": 142, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मनसेच्या 6 नगरसेवकांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद", "raw_content": "\nमनसेच्या 6 नगरसेवकांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद\n‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत.\nहे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून ते आता वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचं महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. शिवसेनेच्या या खेळीनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nमनसेच्या 6 नगरसेवकांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद\nमनसेच्या 6 नगरसेवकांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद\n‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत.\nहे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून ते आता वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचं महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. शिवसेनेच्या या खेळीनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1954", "date_download": "2018-04-22T14:25:01Z", "digest": "sha1:55GECDUIFMVKVLC55JUD73C2ZHVBAPHM", "length": 3531, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकेंद्र पुरस्कृत योजना (राज्य योजना) राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 2017 -18 ते 2019 -20 या काळासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना- कृषी आणि संलग्न क्षेत्र पुनरुज्जीवन लाभकारी दृष्टिकोन म्हणून सुरु ठेवायला मंत्रिमंडळाची मान्यता\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी विकास योजना ही राष्ट्रीय कृषी विकास योजना - कृषी आणि संलग्न क्षेत्र पुनरुज्जीवन लाभकारी दृष्टिकोन (RKVY-RAFTAAR) म्हणून सुरु ठेवायला मान्यता देण्यात आली. 2017 -18 ते 2019 -20 या तीन वर्षाच्या काळासाठी ही मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 15,722 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. शेतकऱ्याच्या प्रयत्नांना बळकटी देत,कृषी क्षेत्र हे किफायतशीर मोबदला देणारे क्षेत्र ठरावे,जोखीम कमी व्हावी आणि कृषी-व्यापार उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे हा या मागचा उद्देश आहे.\nसप्रे -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://adijoshi.blogspot.com/2010/10/blog-post_12.html", "date_download": "2018-04-22T14:45:01Z", "digest": "sha1:LO6C3ZA33NWMMSEWWZBS23LGML2Y7RIC", "length": 17632, "nlines": 142, "source_domain": "adijoshi.blogspot.com", "title": "आदित्याय नमः: निर्लज्ज व्हा - भाग ३", "raw_content": "\nनिर्लज्ज व्हा - भाग ३\n'निर्लज्ज व्हा' च्या ह्या तिसर्‍या भागात आपण जे काही बघणार आहोत त्याला समर्थपणे तोंड द्यायला किंवा त्यातून निव्वळ निभावून जायला निर्लज्जपणा सोबतच कमालीचा अफाट डांबरटपणा, थोडाफार निगरगट्टपणा आणि कोडगेपण आवश्यक आहे. त्याचं असं आहे की बॉस आणि नोकरी कोणत्याही क्षणी बदलू शकतात. ट्रेनमधे आपण रोज फार फार तर जाऊन-येऊन ३-४ तास घालवतो. पण बायको हा असा विषय आहे की जो भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवून फेस आणतो. मी मी म्हणणारे आणि बाहेर गर्जना करणारे नरसिंह घरात शिरायच्या आधीच आपली नखं आणि दात काढून ठेवतात. आमच्या एका कर्दनकाळ मास्तरांना सकाळी सकाळी केवळ धोतर नेसून कपडे वाळत घालताना पाहून मला बायको हा विषय काही तरी वेगळा आहे ह्याची बालपणीच जाणीव झाली होती. आमचे मास्तर सकाळी सकाळी केवळ धोतर नेसून कपडे वाळत घालत होते ह्यात काही वावगं नाही. पण त्यांची ती कसरत सुरू असताना त्यांची धर्मपत्नी समोर खुर्चीत बसून चहा पित होती हे महत्त्वाचं आहे. लग्न झालेल्या सगळ्याच पुरुषांच्या आयुष्यात असे प्रसंग येतातच असं नाही. काही काही बायका मोठ्या मनाने कामवाली बाई ठेवायची परवानगी देतातही. पण ह्या पलिकडेही अनेक मानसीक ताण आहेत. सगळ्यात महत्त्वाचा ताण म्हणजे आपल्याला वेळेवर उठवायचा त्यांचा अट्टाहास.\n'घड्याळ हे माणसाने वेळ मोजण्यासाठी तयार केलेलं यंत्र आहे. जगन्नियंता हाताला घड्याळ बांधत नाही. सकाळी ९ वाजून पंधरा मिनिटांनी पॄथ्वी निर्माण करीन. दुपारच्या जेवणानंतर हलकेच वामकुक्षी आटपून साधारण ५ च्या सुमारास माणूसाला जन्म देईन असं ब्रम्हदेवाने ठरवलं नव्हतं.' हे मी बायकोला लक्षवेळा ऐकवूनही ती त्यातून बोध घेत नाही. इतक्या स्ट्राँग अर्ग्युमेंटवर ती 'तू ब्रम्हदेव नाहीस' ह्या एका वाक्यात बोळा फिरवते.\nबायकोसोबत आयुष्य काढायचं असल्याने असे कैक समर प्रसंग आपल्या आयुष्यात येतात. त्यातले काही आता आपण बघू.\nघटना १ - सामान्य दॄष्टीकोन\nवेळ - रविवार सकाळी कधीही\nपार्श्वभूमी - सुट्टीचा दिवस असल्याने बायकोला डोळ्यासमोर कामांचा डोंगर दिसतोय. तुम्ही सुखाने लोळत आहात. बायको तुम्हाला उठवायच्या प्रयत्नात आहे.\nबायको - ऊठ बघू...\nतुम्ही - ५ मिनिटं...\nबायको - तो गजर बोंबलून बोंबलून शांत झाला...\nतुम्ही - खरंच ५ मिनिटं\nबायको - ५ मिनिटं ५ मिनिटं करत करत तास झाला. कितीवेळ झोपायचं ह्याला काही सुमार आहे की नाही. उठ बरं लवकर, मला मदत कर पटापट. किती कामं पडलेयत.\nतुम्ही - झोपू दे गं थोडावेळ. आज सुट्टी आहे.\nबायको - मलाही सुट्टी आहे, तरी मी उठले ना\nतुम्ही - ह्या आठवड्यात मर मर काम केलंय. दमलोय मी. झोपू दे मला.\n(सुजाण नागरीकांनो आणि अजाण बालकांनो, तुमच्या लग्नाला कितीही वर्ष झाली असली तरी हे वाक्य जर तुम्ही उच्चारलं तर तुम्हाला प्रत्यक्ष ब्रम्हदेवही वाचवू शकत नाही.)\nबायको - काम केलंय म्हणजे मी काम नाही करत मी काम नाही करत\nतुम्ही - अगं पण...\nबायको - तू आपला घरी आलास की बसतोस तंगड्या पसरून. मला ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळावं लागतं.\nतुम्ही - मी सुद्धा मधून मधून मदत करतोच की तुला.\nबायको - डोंबलाची मदत. शेवटचं काम तू कधी आणि काय केलं होतंस सांग बघू.\n(खूप प्रयत्न करूनही आठवत नाही. आठवण्यासाठी मुळात कामं करावी लागतात.)\nबायको - नाही ना आठवलं. कसं आठवेल आठवण्यासाठी मुळात कामं करावी लागतात. जरा इकडची काडी तिकडे करायला नको.\nतुम्ही - हे बघ, मला काड्या करायची सवय नाहीये. हॅ हॅ हॅ...\n(सुजाण नागरीकांनो आणि अजाण बालकांनो, तुमच्या लग्नाला कितीही वर्ष झाली असली तरी अशा प्रसंगी विनोदबुद्धीला आवर घातला नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष ब्रम्हदेवही वाचवू शकत नाही.)\nबायको - फालतू विनोद केलेस तर पातेलं घालीन डोक्यात...\nतुम्ही - मान अडकेल अगं तुझी... (विनोद नकोत)\nबायको - हे बघ, मी मस्करीच्या मूड मधे अजिबात नाहिये. बायको म्हणजे काय कामवली बाई वाटली तुला आत्ताच्या आता उठ आणि पटापट मला आवरायला मदत कर.\nबायको आपल्याला बळजबरीने खेचून बेडवरून उठवते. रवीवार सकाळ लोळत घालवण्याच्या तुमच्या मनसुब्यांबर पाणी फिरवलं जातं. बेडवरून खेचून उठवण्याव्यतिरिक्त तोच इफेक्ट देणारे काही वेगळे उपायही बायको वापरू शकते - आईला फोन लावून आपल्याशी बोलायला लावणे (ह्याला पाहुण्याच्या काठीने साप मारणे असेही म्हणतात), पंखा बंद करणे, कुकरमधे नुसतंच पाणी घालून शिट्या होऊ देणे आणि सगळ्यात जालीम उपाय म्हणजे रडणे + बट्ट्याबोळ झाला माझ्या आयुष्याचा हे ऐकवणे. ह्या सगळ्याचा शेवट आपल्या मनासारखा व्हावा अशी इच्छा असेल तर उपाय फार सोपा आहे.\nघटना १ - माझा दॄष्टीकोन\nवेळ - रविवार सकाळी कधीही\nपार्श्वभूमी - सुट्टीचा दिवस असल्याने बायकोला डोळ्यासमोर कामांचा डोंगर दिसतोय. तुम्ही सुखाने लोळत आहात. बायकोच्या पहिल्या हाकेलाच तुम्ही उठता.\nबायको - ऊठा... ८ वाजले.\n(तुम्ही ताडकन उठून बसता.)\nतुम्ही - अरे यार... इतका वेळ कसा झोपलो गजर वाजलेलाही समजला नाही. जाग कशी नाही आली मला.\nबायको - काय झालं रे\nतुम्ही - काही नाही गं, आज जरा आवराआवरी करायचा विचार होता. पण तू कशाला उठलीस इतक्यात झोप अगं थोडा वेळ. किती दमतेस आठवडाभर. ऑफिस घर दोन्ही सांभाळता सांभाळता पिट्ट्या पडतो अगदी तुझा.\nबायको - असू दे रे, त्यात काय इतकं. सगळ्याच बायका करतात.\nतुम्ही - सगळ्यांचं मला माहिती नाही. तू पड जरा. मी पटकन कामं संपवतो. चहा टाकतो आणि तुला उठवतो.\nबायको - वेडा आहेस का अरे. खरं म्हणजे तूच झोप थोडावेळ. ह्या आठवड्यात खूपच काम होतं तुला.\nतुम्ही - अगं पण...\nबायको - माझं होईल आवरून इतक्यात. मग उठवते तुला. मस्त आलं घालून चहा करते.\nतुम्ही - बरं. लवकर उठव पण. तू कामं करत असताना लोळत पडणं आवडत नाही मला.\nहाय काय अन् नाय काय. द्या ताणून आता सुखाने. जे काम कितीही आदळाअपट केली असती तरी झालं नसतं ते केवळ १ मिनिटाच्या डांबरटपणाने झालं. पण ह्या युक्तिचा उपयोग मर्यादित प्रमाणात करावा. अन्यथा एके दिवशी बायको खरंच कामाला लावेल आणि तुमचा सप्तरंगी पोपट होईल.\nरच्याक....चाबुक लिहल आहेस रे..\nहा रविवार फिक्स... :D\nलोचट्पने हसुन दुर्लश करावे नाहितर गप्प बसने केंव्हाहि चांगले . सर्वच सौभाग्यवतिंना आपला नवरा बिनकामाचा आहे असे वाटत असते व स्वता मोलकरनिसारखे काम करतो असे वाटते . पण सुट्ठिचे दिवशि कामात मदत करायला काय हरकत आहे. लवकर काम आटोपल्याने मोकळा वेळ मिळेल त्याचे काय .\nलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II\nआयुष्याचे नाटक १-२ (3)\nआयुष्याचे नाटक ३-५ (3)\nआयुष्याचे नाटक ६-८ (3)\nइथे जोशी रहातात (3)\nहॉर्न - ओके - प्लीज (2)\nनिर्लज्ज व्हा - अंतिम भाग\n(बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - भाग ४\nनिर्लज्ज व्हा - भाग ३\nनिर्लज्ज व्हा - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1955", "date_download": "2018-04-22T14:17:19Z", "digest": "sha1:64O3KN6UCI44TWQJW43LACFURBXC37A5", "length": 2838, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nरायबरेली एनटीपीसी कारखाना दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या रायबरेली येथील एनटीपीसी कारखान्यातील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.\n“रायबरेलीमधील एनटीपीसी कारखाना दुर्घटनेमुळे अत्यंत वाईट वाटत आहे. मृतांच्या कुटुंबियाप्रती माझी सहानुभूती. जखमींना लवकर आराम वाटावा ही सदिच्छा. परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, लवकरात लवकर पूर्वस्थिती यावी यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%82", "date_download": "2018-04-22T14:04:52Z", "digest": "sha1:4GZWDXEJGK2MFYO7XYTLV3ACEKIG7HJH", "length": 10166, "nlines": 303, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नौरू - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनौरूचे जागतिक नकाशावरील स्थान\nअधिकृत भाषा इंग्लिश, नौरूवन\n- स्वातंत्र्य दिवस ३१ जानेवारी १९६८\n- एकूण २१ किमी२ (२२५वा क्रमांक)\n-एकूण १०,००० (२१६वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ३.६९ कोटी अमेरिकन डॉलर (१९२वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न\nराष्ट्रीय चलन ऑस्ट्रेलियन डॉलर\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +674\nनौरू हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. नौरू दक्षिण प्रशांत महासागरामधील एका लहान बेटावर वसला आहे. हा जगातील सर्वात लहान द्वीप-देश व सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याला राजधानी नाही.\nअॅशमोर आणि कार्टियर द्वीपे (ऑस्ट्रेलिया) • ऑस्ट्रेलिया • क्रिसमस द्वीप (ऑस्ट्रेलिया) • कोकोस द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • कोरल सागरी द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • नॉरफोक द्वीप (ऑस्ट्रेलिया) • न्यू झीलंड मेलनेशिया\nफिजी • इंडोनेशिया • न्यू कॅलिडोनिया (फ्रान्स) • पापुआ न्यू गिनी • सॉलोमन द्वीपसमूह • पूर्व तिमोर • व्हानुआतू\nगुआम (अमेरिका) • किरिबाटी • उत्तर मेरियाना द्वीपसमूह (अमेरिका) • मार्शल द्वीपसमूह • मायक्रोनेशियाची संघीय राज्ये • नौरू • पलाउ पॉलिनेशिया\nकूक द्वीपसमूह • हवाई (अमेरिका) • न्युए • ईस्टर द्वीप (चिली) • पिटकेर्न द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • फ्रेंच पॉलिनेशिया (फ्रान्स) • सामो‌आ • अमेरिकन सामोआ (अमेरिका) • टोकेलाउ (न्यू झीलंड) • टोंगा • तुवालू • वालिस व फुतुना (फ्रान्स)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०१५ रोजी ०१:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/954", "date_download": "2018-04-22T14:25:07Z", "digest": "sha1:ROW5BUDIPYHVV5LUVC3PNJRCQVIDZMLK", "length": 15687, "nlines": 36, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मतदान \"टेलीलोकशाही\"तील | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदैनिक सकाळ दि. ७ जाने २००८ मधील \"सारांश\" मधिल विश्राम ढोले यांचा हा लेख. मला ख-या अर्थाने \"माध्यमवेध\" वाटतो. लेखकाचा परिचय मी इथे आत्ता जाणिवपुर्वक करुन देत नाही ,कारण त्यांची ओळख ही स्वयंभू आपल्या लेखनातुन मिळते.आपल्याला काय वाटतं\nहा लेख वाचेपर्यंत महाराष्ट्राचा नवा महागायक किंवा महागायिका कोण, या लाख मोलाच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळालेले असेल. गेले काही आठवडे महाराष्ट्रातील तमाम संगीत आणि टीव्हीप्रेमी जनतेला या निवडीबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. कोण जिंकणार... पुण्याची सायली, नागपूरचा अनिरुद्ध की (अमरावतीची) वैशाली, यावर घराघरात चर्चा झडत होत्या. ....\nरस्त्यांवर मतांचा जोगवा मागणारे होर्डिंग दिसत होते... मते दिली जात होती आणि मुख्य म्हणजे मते (\"एशेमेश'द्वारे) पाठविली जात होती. गुजरातमध्ये मोदी जिंकणार की कॉंग्रेस आणि विलासराव पदावर राहणार की जाणार, या दोन प्रश्‍नांचा थोडासा अपवाद वगळता गेले एक दोन-महिने मराठी समूहमनाला महाविजेता कोण ठरणार, यापेक्षा लाखमोलाचा प्रश्‍न पडला नसावा.\nबाकी आपल्या लोकसभा-विधानसभावाल्या निवडणुका आणि या टीव्हीवरच्या निवडणुका यांच्यात तसे बरेच साम्य आहे. उदाहरणार्थ, मतदारांना आवाहन कसे करावे, त्यासाठी स्वतःची कशी प्रतिमा उभी करावी, यांबाबत विविध स्पर्धांमधील टेलिउमेदवारांनी आपल्या लोकशाहीवाल्या नेत्यांचाच कित्ता गिरविला आहे. नुसत्या गुणवत्तेवर भारतात मते मिळत नाहीत... त्याला विविध अस्मितांची जोड द्यावी लागते, हा धडा त्यांना इतक्‍या साऱ्या निवडणुकांमधून चांगलाच माहीत झाला आहे. त्यामुळे \"पुण्याचे पाणी आहेच तसे' आणि \"नागपूरचा नूर आला बे' अशा अस्मितादर्शक घोषणांची या टेलिनिवडणुकांमध्येही रेलचेल दिसून येते. प्रादेशिक, स्थानिक, धार्मिक (किंवा अन्य) अस्मितांचा \"एमएमएस' मतदानासाठी वापर करण्याची पद्धत आता अशा बहुतेक टेलिनिवडणुकांमध्ये रूढ झाली आहे... आणि महत्त्वाचे म्हणजे त्याला चांगले यशही येते, असे दिसून आले आहे. आपल्या राज्याचा- गावाचा अमकातमका स्पर्धक मागे पडत आहे... त्याला \"एसएमएस'ची गरज आहे, असे आवाहन करताच मतांचा पाऊस पडला असल्याची उदाहरणे कोल्हापूर ते काश्‍मीर (व्हाया आसाम-पश्‍चिम बंगाल-नेपाळ) बघायला मिळतात. अशा प्रादेशिक स्थानिक अस्मितांमुळे गुणवान स्पर्धकांवर अन्याय होऊ शकतो... नव्हे; अनेकदा होतोही. हिंदी \"सारेगामापा'च्या एका कार्यक्रमामध्ये तर (नेहमीप्रमाणे) चिडलेल्या हिमेशभाई रेशमियाने सूचना केली- स्पर्धकाच्या राज्यातून आलेले एसएमएस त्याच्या खात्यात जमा करू नये. हिमेशभाईची सूचना तशी (फॉर ए चेंज) विचार करण्यासारखी होती; पण दिलेल्या मतांचा टेलिनिवडणुकांमध्येही असा अनादर करता येत नसतो, हिमेसभाई...\nनुसत्या अस्मितांनीली भागत नसते... तरुण \"एशेमेश' मतदारांना स्पर्धकाचे कूल व्यक्तिमत्त्व भावते... त्यामुळे मग त्यांना कूल दिसण्याचाही सराव करावा लागतो... (चॅनेलवाले घेतात त्याची काळजी)... काहीतरी सहानुभूतीची गोष्ट सांगावी लागते किंवा निर्माण तरी करावी लागते... प्रसंगी नाटकबाजी करावी लागते... निवडणुकीतील उमेदवारांप्रमाणे स्पर्धकही निदान उघडपणे तरी असा धोक्‍याचा मार्ग शक्‍यतो पत्करत नाहीत... ते नम्रतेची, विद्यार्थीपणाची आणि प्रयत्नांची पराकाष्ठाच करीत असतात... संगीताच्या सेवेची ग्वाही देत असतात. मग अशा वेळी कधी कधी हे काम त्यांचे गुरू, घराणे, परीक्षक वगैरे मंडळी करतात... (आठवा हिंदी सारेगामापा किंवा महेश भट, इस्माईल दरबार, भप्पीदा प्रभृती गुरू वा परीक्षक असलेले कार्यक्रम) साम्य इथेही संपत नाही. निवडणूक म्हटली की गैरप्रकार (निदान त्यासंबंधीचे आरोप तरी) आलेच. टेलिनिवडणुकांमध्येही ते आहेतच. उदाहरणे तशी बरीच देता येतील; पण \"नच बलिये'तील उमेदवार राखीताई सावंतांनी \"स्टार प्लस'वर केलेल्या आरोपांचे उदाहरण ताजे आणि पुरेसे आहेत. \"एसएमएस' करण्यासाठीच सिमकार्डे खरेदी करून त्यावरून घाऊक प्रमाणात संदेश पाठविण्याचे प्रकारही निवडणुकांतील \"बुथ कॅप्चरिंग'ची आठवण करून देणारे.\nअशी साम्यस्थळे खूप शोधता येतील. पण एक साम्यस्थळ जरा निराश करणारे आहे. लोकशाहीतील निवडणुकांमध्ये जिंकणारे उमेदवार मतदारांना नंतर पुढे फारसे कुठे दिसत नाहीत. बहुतेकांना मतदारांसाठी भरीव काही करताही येत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता टेलिनिवडणुकांमधील विजेत्यांच्या बाबतीतही हे लागू होते. गुणवत्ता असून, व्यासपीठ आणि प्रसिद्धी मिळूनही बहुतेकांना पुढे काही करता येत नाही. स्टुडिओच्या झगमगाटातील नियंत्रित, औपचारिक आणि लोकाश्रयी स्पर्धेपेक्षा प्रत्यक्ष जगण्यातले स्पर्धा आणि वास्तव खूप वेगळे, अनियंत्रित, अकल्पित आणि बरेचदा क्रूर असते. तिथे ना \"एसएसएस' कामास येतात ना परीक्षकांच्या सूचना, विजेत्यांना हे भान असणे गरजेचे आहे आणि आपण सर्व टेलिमतदारांनाही. अशाच एका टेलिनिवडणुकीत परीक्षक असूनही लालूप्रसाद म्हणाले, \"ये टीवीपे भाषण देके और गोल गोल अंग्रेजी बोलके थोडे ही न कोई देसका नेता बनता है...' जगण्यातले इतके रांगडे वास्तव लालूंकडून नाही कळणार तर कोणाकडून\nतरीदेखील अशा टेलिनिवडणुका रात्रीगणिक वाढतच आहेत. गेल्या तीनेक महिन्यांमध्ये प्रमुख हिंदी आणि मराठी वाहिन्यांवरच दहा बारा निवडणुका झाल्यात आणि होताहेत. नेत्यापासून तर गायकापर्यंत, क्रिकेटपटूपासून तर नर्तकापर्यंत आणि हास्यसम्राटांपासून तर कॅम्पस हिरोंपर्यंत अनेक महाविजेत्यांना निवडून देण्याची ऐतिहासिक जबाबदारी एसेमेसधारी मतदारांवर येऊन पडणार आहे. आपल्याला आवडो न आवडो; पण आपल्या साऱ्या सांस्कृतिक जाणिवांचे, आवडीनिवडीचे आणि आविष्कारांचे माध्यमविश्‍वाकडून झपाट्याने साऱ्या गुणादोषांसह लोकशाहीकरण होत आहे; पण लोकशाही मूल्यांपेक्षा या प्रक्रियेचे आर्थिक मूल्यांशी जवळचे नाते आहे. पूर्वीही हे होतेच; पण आता टीव्ही आणि मोबाईलच्या संयोगाने तिला अस्सल भारतीय निवडणुकांचेच स्वरूप आले आहे. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात ही अशी निवडणुककेंद्रित टेलिलोकशाही असावी का, हा खरा प्रश्‍न आहे.\nशेवटी लोकशाहीतील निवडणुका आणि टेलिलोकशाहीतील निवडणुकांमधील एक महत्त्वाचा फरक... खऱ्या निवडणुकांमध्ये मतदाराला मत देण्यासाठी पैसे खर्चावे लागत नाही- (उलटपक्षी कधीकधी मतदारांनाच पैसे मिळतात); पण टेलिलोकशाहीमध्ये मात्र मतदानानंतर तुमचाच खिसा हलका होतो. आणि त्यातूनच स्पर्धकांचे, वाहिन्यांचे, जाहिरातदारांचे आणि मुख्य म्हणजे मोबाईल कंपन्यांचे हित साधले जाते. कार्यक्रमांमधून दोन घटका मनोरंजन होते हे खरे. पण टेलिनिवडणुकांमध्ये जब वुई व्होट... आपण सोडून सगळ्यांची मज्जा रे मज्जा होते हे अधिक खरे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1958", "date_download": "2018-04-22T14:12:43Z", "digest": "sha1:VFVFXNQSV27P5APBEDPRQ62M7WAWPDDW", "length": 52327, "nlines": 93, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात उजीरे येथे सार्वजनिक सभेत केलेले भाषण\nमोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,\nभगवान मंजुनाथ यांच्या पायाशी येऊन तुम्हा सर्वांचे दर्शन करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे. गेल्या आठवड्यात मी केदारनाथ येथे होतो. आदि शंकराचार्यांनी हजारो वर्षांपूर्वी त्या जागेवर राष्ट्रीय एकतेसाठी केवढी भव्य साधना केली असेल. आज मला पुन्हा एकदा दक्षिणेकडे मंजुनाथेश्वरांच्या चरणी येण्याचे भाग्य लाभले आहे.\nनरेंद्र मोदी नावाच्या कोणा व्यक्तीला डॉक्टर वीरेन्द्र हेगडे यांचा सन्मान करण्याचा अधिकार आहे की नाही त्यांचा त्याग, त्यांची तपस्या, त्यांचे जीवन; 20 वर्षांच्या अतिशय कमी वयात ‘वन लाइफ, वन मिशन’, यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. अशा एका व्रतस्थ जीवन असलेल्या व्यक्तीचा सन्मान करणारी व्यक्ती म्हणून मी खूपच सामान्य आहे. मात्र, सव्वाशे कोटी देशवासीयांचा प्रतिनिधी म्हणून ज्या पदावर तुम्ही बसवले आहे, त्या पदाच्या प्रतिष्ठेमुळे मला हे काम करावे लागत असल्याने मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो.\nसार्वजनिक जीवनात आणि तेही आध्यात्मिक अधिष्ठानावर ईश्वराला साक्षी ठेवून, आचार विचारात एकसूत्रता, मन-वचन-कर्म यात तीच पवित्रता आणि जे लक्ष्य जीवनात निर्धारित केले, ते लक्ष्य साध्य करण्यासाठी, स्वः साठी नाही तर समष्टीसाठी, अहम साठी नव्हे तर वयम साठी, मी नाही तूच, असे जीवन जगण्यासाठी प्रत्येक पावलावर कसोटीतून जावे लागते. प्रत्येक कसोटीतून, प्रत्येक तराजूमध्ये आपल्या प्रत्येक कृतीला तोलले जाते आणि म्हणूनच 50 वर्षांची ही साधना\nस्वतःच आपल्यासारख्या कोटी-कोटी जनांसाठी प्रेरणेचा एक स्रोत आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आदराने वंदन करतो, नमन करतो.\nआणि ज्यावेळी मला त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य मला अगदी सहजतेने मिळाले आहे आणि मी पाहिले आहे हेगडेजींना मी जितक्या वेळा भेटलो आहे, त्यांच्या चेहर्यावरचे हसू कधी कमी झालेले दिसले नाही. कोणत्याही अवजड कामाचा बोजा त्यांच्यावर असल्यासारखे वाटत नाही. सरळ-सहज-निस्पृह जसे गीतेमध्ये सांगितले आहे निष्काम कर्मयोग आणि सत्कार करत होतो, त्यावेळी त्यांनी अगदी सहज मला सांगितले की मोदीजी हा 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दलचा सत्कार नाही, तुम्ही तर माझ्याकडून अशाच प्रकारचे काम पुढील 50 वर्षात मी करत राहीन याची हमी मागत आहात. इतका मान सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होत असेल, ईश्वराचा आशीर्वाद असेल, 800 वर्षांच्या महान तपश्चर्येचा वारसा मिळालेला असेल, तरीदेखील जीवनात प्रत्येक क्षणी कर्मपथावरच पुढे चालत राहणे हे केवळ हेगडे यांच्याकडूनच शिकता येईल, असे मला वाटते. विषय योगविद्येचा असो, शिक्षणाचा असो, गरीबांच्या कल्याणाचा असो, भावी पिढीच्या उत्थानासाठी असलेल्या योजनांचा असो, डॉक्टर वीरेन्द्र हेगडे यांनी आपल्या चिंतनाद्वारे, आपल्या कौशल्याद्वारे, या सर्व गोष्टींना येथील स्थळ, काळ यांच्या स्थितीनुसार बनवून पुढे नेले आहे आणि मला हे सांगताना अजिबात संकोच वाटत नाही, अनेक राज्यांमध्ये आणि देशात देखील कौशल्य विकासाबाबतची जितकी कामे सुरू आहेत, त्यांचे प्रकार, कामाची पद्धत कशी असावी, कोणत्या प्रकारे केली पाहिजेत याची बहुतेक मॉडेल डॉक्टर वीरेन्द्र हेगडे यांनी या ठिकाणी जे प्रयोग केले आहेत त्यातूनच मिळाली आहेत.\nआज 21व्या शतकात जगातील समृद्धातील समृद्ध देशांकडून देखील कौशल्य विकासाची चर्चा केली जाते. कौशल्य विकास एक प्रमुख क्षेत्र मानले जाते. भारतासारखा एक देश, ज्या देशात 80 कोटी लोक म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 65 टक्के लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील, या लोकसंख्यात्मक लाभाचा आम्हाला अभिमान असेल, त्या देशात कौशल्य विकास हा केवळ पोटपूजा करण्यापुरता नाही. भारताच्या भव्य स्वप्नांना साकार करण्यासाठी कौशल्यात वाढ करणे, जगभरात येणा-या काळात मनुष्यबळाची जी गरज असेल त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्या बाहुंमध्ये ते सामर्थ्य आणणे, आपल्या हातांमध्ये ते सामर्थ्य आणणे, ते कौशल्य प्राप्त करणे या गोष्टी वीरेन्द्र हेगडे यांनी अनेक वर्षांपूर्वी पाहिल्या होत्या आणि त्या कामाला त्यांनी पुढे नेले.\nआणि मी हे काम, या महत्त्वपूर्ण कामाला गती देण्यासाठी, आपल्याकडे तीर्थक्षेत्रे कशी असली पाहिजेत, संप्रदाय, श्रद्धा, परंपरा, यांचे लक्ष्य काय असले पाहिजे या विषयी जितके अध्ययन व्हायची गरज होती, दुर्दैवाने तितके झालेले नाही, आज जगात उत्तम प्रकाच्या बिझनेस मॅनेजमेंट स्कूल कशा चालतात, याची चर्चा होते, त्याचे मानांकन देखील होते, देशातील मोठ मोठी मॅगझिन्स देखील त्यांचे मानांकन करतात. पण आज जेव्हा मी धर्मस्थळ सारख्या पवित्र स्थानी आलो आहे तेव्हा, जेव्हापासून वीरेन्द्र हेगडे यांच्या श्रीचरणांजवळ पोहोचलो आहे, तेव्हा मी मोठ-मोठ्या विद्यापीठांना निमंत्रण देत आहे, भारताच्या मोठ-मोठ्या विद्यापीठांना निमंत्रण देत आहे की आपण रुग्णालयांचे सर्वेक्षण करतो, त्यांच्या कार्यशैलीचा अभ्यास करतो, आपण अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मानांकन करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या मानांकनाची चर्चा देखील होते. पण काळाची ही मागणी आहे, अनेक शतकांपासून, आपल्या या ऋषी-मुनी परंपरांनी कशा प्रकारे संस्था निर्माण केल्या , कशा प्रकारे त्यांना पुढे चालवले, एका पिढीकडून दुस-या पिढीकडे या संस्कारांचे संक्रमण कसे केले, त्यांची निर्णय प्रक्रिया काय असते, त्यांचे आर्थिक व्यवस्थापन कसे असते. त्यांनी पारदर्शकता आणि एकात्मतेचा अंगिकार कशा प्रकारे केला आहे, युगानुरूप परिवर्तन कशा प्रकारे घडवले आहे. वेळ आणि काळ यानुसार, काळाच्या गरजेनुसार त्यांनी या संस्थांनी दिलेल्या प्रेरणा कशा प्रकारे कायम ठेवल्या आहेत आणि मला असे वाटते की भारतात अशा प्रकारच्या एक दोन नव्हे तर हजारो संस्था आहेत, हजारो चळवळी आहेत, हजारो संघटना आहेत ज्या आजही कोटी-कोटी जनतेच्या जीवनाला प्रेरणा देत आहेत, स्व पासून निघून समष्टी साठी जगण्याची प्रेरणा देत आहेत आणि त्यामध्ये धर्मस्थळ, 800 वर्षांचा हा वारसा स्वतःच एक उदाहरण आहे.\nभारताच्या अशा चळवळींचा अभ्यास जगातील विद्यापीठांनी केला तर खूप बरे होईल. जगाला आश्चर्य वाटेल की आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या व्यवस्था होत्या या व्यवस्था कशा प्रकारे चालायच्या या व्यवस्था कशा प्रकारे चालायच्या समाजात आध्यात्मिक चैतन्य निर्माण करण्याच्या परंपरा कशा प्रकारे सुरू ठेवल्या जायच्या समाजात आध्यात्मिक चैतन्य निर्माण करण्याच्या परंपरा कशा प्रकारे सुरू ठेवल्या जायच्या आपल्यामध्ये अनेक शतकांपासून निर्माण झालेले सद्गुण आहेत या सद्गुणांविषयी अभिमान बाळगत काळानुकूल आणि चांगले बनण्यासाठी एक खूप मोठी संधी आपल्यासमोर असते आणि ती केवळ श्रद्धेपुरती मर्यादित न राहता त्यांच्या शास्त्रीय रीतींकडे देशाच्या तरुण पिढीला आकर्षित करण्याची गरज आहे.\nआता ज्यावेळी या ठिकाणी मला महिला बचत गटांना , त्यांना रुपे कार्ड प्रदान करण्याची संधी मिळाली. ज्या लोकांनी संसदेत गेल्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी च्या दरम्यान जी भाषणे केली आहेत त्यांना जर ऐकले असेल, ऐकली नसतील तर पटलावर आहेत ती वाचा. विद्वत्तेमध्ये स्वतःला एका मोठ्या शिखरावर असल्याचे मानणारे लोक, सदनात असे बोलायचे की भारतात तर निरक्षरता आहे, गरीबी आहे, हे डिजिटल व्यवहार कसे होणार लोक रोकडरहित कसे बनणार लोक रोकडरहित कसे बनणार हे अशक्य आहे, लोकांकडे मोबाइल फोन नाहीत. कोण जाणे किती वाईट बोलू शकत होते, किती वाईट विचार करू शकत होते, त्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. पण आज डॉक्टर वीरेन्द्र हेगडे महोदयांनी सदनात उठलेल्या आवाजांना उत्तर दिले आहे.\nगावात राहणा-या माझ्या माता-भगिनी शिक्षित आहेत की नाहीत, त्यांनी शिक्षण घेतलेले आहे की नाही; आज त्यांनी संकल्प केला आहे आणि 12 लाख लोक, थोडथोडके नाहीत, 12 लाख लोकांनी हा संकल्प केला आहे की ते आपल्या बचत गटांचा संपूर्ण कारभार रोकडरहित पद्धतीने करणारे, रोख रकमेविना करणार आहेत, डिजिटल व्यवहार करणार आहेत, रुपे कार्डाने करणार आहेत. भीमऍपने करणार आहेत. जर करायची इच्छा असेल तर कधी कधी अडथळेही जलद गती प्राप्त करण्याच्या संधी देतात आणि आज डॉक्टर वीरेन्द्र हेगडे महोदयांनी हे दाखवून दिले आहे.\nमी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देत आहे की तुम्ही भावी भारताचे बीज पेरण्याचा एक उत्तम प्रयत्न डिजिटल इंडिया, रोकडरहित समाज या दिशेने देशाला नेण्यासाठी आणि या क्षेत्रातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांच्या पर्यंत कदाचित सरकारला ही बँकिंग प्रणाली घेऊन जाण्यासाठी कोणास ठाऊक, किती दशके लागली असती.\nपण तुम्ही निम्न स्तरावरून या व्यवस्थेची सुरुवात केली आहे आणि आज ती करून दाखवली आहे. मी बचतगटांच्या त्या भगिनींचे अभिनंदन करतो, डॉक्टर वीरेन्द्र हेगडे यांचे अभिनंदन करतो की आज त्यांनी देशाला उपयुक्त असणा-या एका फार मोठ्या मोहिमेची सुरुवात केली आहे. आता काळ बदलला आहे आणि हे जे चलन आहे, जी रोकड आहे, प्रत्येक युगात ते बदलत राहिले आहे. कधी दगडांच्या मुद्रा असायच्या, कधी चामड्याच्या मुद्रा असायच्या, कधी सोन्या-चांदीच्या देखील असायच्या, कधी हिरे जवाहि-यांच्या रुपातही चलन असायचे, कधी कागदाच्या नोटा आल्या, कधी प्लॅस्टिकच्या आल्या. बदल होत गेले, काळानुरूप बदल झाले आहेत. आता, आता डिजिटल चलनाच्या युगाचा प्रारंभ झाला आहे, भारताला उशीर करून चालणार नाही.\nआणि मी पाहिले आहे की जास्त रोख रक्कम वाईट प्रवृत्तींना आकर्षित करत असते. कुटुंबात देखील जर मुलगा मोठा झाला असेल, मुलगी मोठी झाली असेल, आई- वडील सुखी असतील, संपन्न असतील, पैशाची कोणत्याही प्रकारे कमतरता नसेल तरी देखील एका मर्यादेपर्यंतच पैसे देतात. पैसे खर्च होतील याची त्यांना भीती वाटत असते म्हणून नाही, पण त्यांना असे वाटत असते की जर जास्त पैसे आपल्या मुलांच्या खिशात असतील तर त्यांना वाईट सवयी लागतील आणि त्यामुळे थोडे थोडे पैसे देत राहतात आणि विचारत राहतात की बाबा रे काय केले पैशांचे, योग्य ठिकाणी खर्च केलेस की नाही ज्या कुटुंबात मुलांची काळजी करणारे आई-वडील असतात त्यांना हे चांगल्या प्रकारे ठाऊक असते की जर खिशात पैसे असतील तर कुठून कोणत्या मार्गावर आपली मुले भरकटतील ते सांगता येणार नाही आणि म्हणूनच हे खूप मोठे काम, समाजाचे स्वतःचे स्वतःबरोबरचे उत्तरदायित्व, ही खूप मोठी गोष्ट असते, स्वतःचे स्वतःबरोबरचे उत्तरदायित्व, ही खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल.\nआज ज्या दिशेने डॉक्टर हेगडे जात आहेत ते पाहता मला असे वाटते की भविष्यासाठी ते एक मोठा महामार्ग खुला करत आहेत आणि आणखी एक काम झाले आहे. या बोधचिन्हाचे लोकार्पण झाले आहे आणि ते देखील पृथ्वीविषयी, या धरतीमातेचे आपल्यावर असलेले ऋण आपण चुकवले पाहिजे याची प्रेरणा देत आहे. आपल्याला असे वाटत असते की आपल्याला प्राणवायू देत राहणे ही वृक्षाची जबाबदारी आहे, या वृक्षाला वाचवणे ही आपली जबाबदारी नाही, आपण आपले हक्क घेऊन आलो आहोत आणि तो त्या ठिकाणी उभा राहील आणि आपल्याला प्राणवायू देत राहील. आपला तर जणू काही तो अधिकारच आहे, ही धरणी माता आहे तिची ही जबाबदारी आहे की तिच्या मुलांचे, तिची अपत्ये या नात्याने आपले देखील हे उत्तरदायित्व आहे . जर आपल्याला प्राणवायू देण्याची जबाबदारी वृक्षाची आहे तर माझे देखील हे कर्तव्य आहे की त्याची योग्य प्रकारे मी देखभाल करेन आणि जेव्हा हा व्यवहार, या जबाबदा-या असंतुलन निर्माण करतात, देणारा देत राहतो आणि घेणारा काहीही न करता त्याचा उपभोग घेत राहतो, तेव्हा समाजात असमानता निर्माण होते, व्यवस्थांमध्ये असंतुलन निर्माण होत राहते आणि त्यामुळेच जागतिक उष्मावाढीसारखी समस्या निर्माण होते.\nआज सर्व जग हे सागंत आहे की पाण्याची समस्या सर्व मानव जमातीसाठी एक मोठे आव्हान बनणार आहे त्यासाठी आपण हे कधीही विसरता कामा नये की एक ग्लास पाणी जरी आपण पीत असू किंवा बादलीभर पाण्यात अंघोळ करत असू तर तो आपल्या कष्टांचा परिणाम नाही किंवा ते आपल्या वाट्याचे देखील नाही. आपल्या पूर्वजांनी अतिशय समजुतदारपणे जे काम केले आणि आपल्यासाठी काही तरी ते सोडून गेले, त्यामुळे ते प्राप्त झाले आहे आणि हे आहे ते आपल्या भावी पिढीचे आहे आणि आज मी पिढीचे खात आहे. माझी देखील ही जबाबदारी आहे की माझे पूर्वज ज्या प्रकारे माझ्यासाठी काही सोडून गेले त्याच प्रकारे मला देखील माझ्या पुढच्या पिढीसाठी काही तरी मागे सोडून गेले पाहिजे. ही भावना जागृत करण्याचा प्रयत्न, पर्यावरणाच्या रक्षणाची एक खूप मोठी चळवळ धर्मस्थळापासून सुरू होत आहे. मला असे वाटते की हे संपूर्ण ब्रह्मांडाच्या सेवेचे कार्य आहे.\nआपण कशा प्रकारे या निसर्गाशी एकरुप झाले पाहिजे. 2022, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत आहेत. धर्मस्थळापासून एवढी मोठी चळवळ सुरू झाली आहे आणि एकदा का धर्मस्थळापासून चळवळ सुरू झाली असेल, डॉक्टर हेगडेजींचा आशीर्वाद असेल तर तिची यशस्विता निश्चित होते.\nआज आपली बुद्धी, शक्ती आणि लोभ यांच्यामुळे आपण या धरतीमातेला जितके ओरबाडत आहोत, ओरबाडतच राहत आहोत, आपण कधीही या आईची पर्वा केली नाही की माझी आई आजारी तर पडली नाही ना पूर्वी एक पीक घेतले जायचे, आता दोन घेऊ लागलो, तीन घेऊ लागलो, अधिकाधिक घेऊ लागलो. जास्त मिळवण्यासाठी औषधे टाकत राहिलो, रसायने टाकत राहिलो, खते टाकत राहिलो, तिचे काय होईल ते होईल, मला तात्काळ फायदा मिळाला पाहिजे, याच भावनेने आपण चालत राहिलो. जर हीच स्थिती राहिली तर आपण कुठे जाऊन थांबू हेच ठाऊक नाही.\nडॉक्टर हेगडे यांच्या नेतृत्वाखाली धर्मस्थळ येथे आपण एक संकल्प करू शकतो का\nआपल्या या सर्व क्षेत्रातील शेतकरी हा संकल्प करू शकतील का की 2022 पर्यंत, जेव्हा देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत तेव्हा आपण जो युरियाचा वापर करतो त्या वापराला 50 टक्क्यांवर आणू. आज जितके करत आहोत, त्याच्या निम्मे करू. तुम्ही पाहा धरती मातेच्या रक्षणासाठी केवढी मोठी सेवा होईल. शेतक-याच्या पैशाची बचत होईल, त्याचा खर्च वाचेल, उत्पादनात कोणतीही घट होणार नाही आणि त्यानंतरही त्याचे शेत आणि आजूबाजूचा परिसर, ती धरती माता आपल्याला आशीर्वाद देईल, ते जास्त अतिरिक्त नफ्याचे कारण बनेल.\nत्याच प्रकारे पाणी, आपल्याला माहीत आहेच कर्नाटकात दुष्काळामुळे कशा प्रकारची स्थिती निर्माण होते, पाण्याशिवाय कसे संकट येते आणि मी तर पाहिले आहे, येदुरप्पाजी, सुपारीचे भाव कोसळले तर, मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला येऊन गळ घालायचे मोदीजी तुम्ही खरेदी करा पण आमच्या मंगलोर भागाला वाचवा, धावत यायचे माझ्याकडे.\nपाणी, आपले शेतकरी सूक्ष्म जलसिंचनाच्या दिशेने, ठिबक सिंचन, ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’, हा संकल्प सोबत घेऊन पुढे जाऊ शकतात का थेंब थेंब पाणी, एका मोत्याप्रमाणे याचा उपयोग कसा होईल, मोत्यासारखे मूल्य असलेले थेंब थेंब पाण्याचे मोल समजून कशा प्रकारे काम करू, जर या गोष्टींना विचारात घेऊन आपण वाटचाल केली तर मला विश्वास आहे की आपण एक खूप मोठा बदल घडवू शकतो.\nजेव्हा मी डिजिटल इंडिया विषयी बोलत होतो, भारत सरकारने आताच एक नवा उपक्रम सुरू केला आहे –जेईएम. ही एक अशी व्यवस्था आहे जी विशेष करून आपले जे बचत गट आहेत त्यांना मी निमंत्रण देत आहे, जो कोणी उत्पादन करतो, ज्याला आपले उत्पादन विकायचे आहे, त्याला भारत सरकारचे हे जे जेईएम पोर्टल आहे त्यावर आपली नोंदणी करू शकतो ऑनलाइन आणि भारत सरकारला ज्या गोष्टींची गरज आहे, राज्य सरकारांना ज्या गोष्टीची गरज आहे ते देखील यावर जात असतात, सांगतात की आम्हाला इतक्या खुर्च्या पाहिजेत, इतकी टेबल्स हवी आहेत, इतके ग्लास हवे आहेत, इतके रेफ्रीजरेटर हवे आहेत, जी काही त्यांची गरज आहे त्याची मागणी ते यावर टाकत असतात आणि जे जेईएमवर नोंदणीकृत असतात, गावातील लोक देखील येतात बघा आमचा माल आहे, माझ्याकडे पाच वस्तू आहेत मला विकायच्या आहेत, पूर्णपणे पारदर्शक व्यवस्था आहे.\nगेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी मी याची सुरुवात केली, नवीन गोष्ट होती, पण पाहता पाहता देशातील सुमारे 40 हजार अशी उत्पादने बनवणारे लोक या जेईएममध्ये समाविष्ट झाले. देशातील 15 राज्ये, त्यांनी सामंजस्य करार केला आणि हजारो कोटी रुपयांचा व्यवहार, सरकारला जे खरेदी करायचे असते ते जेईएमच्या माध्यमातून येते. निविदा नसतात, पडद्यामागे काहीही होत नाही, सर्व गोष्टी संगणकावर समोर असतात. जी वस्तू पूर्वी 100 रुपयात मिळायची, आज अशी स्थिती आहे ती सरकारला 50 आणि 60 रुपयात मिळायला लागली आहे.\nनिवडीसाठी वाव मिळतो आणि पूर्वी मोठमोठे लोक पुरवठा करायचे. आज गावातील एक गरीब व्यक्ती देखील एखादी वस्तू बनवत असेल; तर तो देखील सरकारला पुरवठा करू शकतो. ही सखी, आपले हे जे महिला बचत गट आहेत, ते आपली उत्पादने त्यात विकू शकतात. मी त्यांना निमंत्रण देत आहे.\nआणि मी कर्नाटक सरकारला देखील आग्रह करत आहे, भारतातील 15 राज्ये, यांनी भारत सरकारसोबत जेईएम चा सामंजस्य करार केला आहे. कर्नाटक सरकारने देखील उशीर करू नये. पुढे यावे. यामुळे कर्नाटक मध्ये जी सामान्य व्यक्ती उत्पादन तयार करते तिला एक खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. सरकार एक मोठा खरेदीदार असतो. ज्याचा फायदा येथील गरीबातील गरीब व्यक्ती जी काही वस्तू बनवत असेल तिला एक चांगली हमी असलेली बाजारपेठ मिळेल आणि हमी रक्कम देखील मिळेल.\nमला असे वाटते की कर्नाटक सरकार या निमंत्रणाचा स्वीकार करेल आणि कर्नाटकचे जे सामान्य लोक आहेत, त्यांच्या फायद्यात जे काही आहे त्याचा त्यांना लाभ मिळेल.\nआम्ही आधार, आज तुम्ही पाहिले, रुपे कार्डाला आधारने जोडले आहे, मोबाईल फोनला जोडले आहे, बँकेच्या सेवा मिळत आहेत. आपल्या देशात गरीबांना फायदा मिळावा अशा अनेक योजना सुरू असतात. पण हेच कळत नाही की ज्यांच्यासाठी या योजना आहेत, त्यांना त्याचे फायदे मिळतात की कोणा दुस-याला दिले जातात हेच कळत नाही मध्येच कुठे गळती तर होत नाही आहे ना\nआपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कधी काळी म्हटले होते दिल्लीतून एक रुपया निघतो, गावात पोहोचेपर्यंत त्याचे 15 पैसे होतात. या रुपयांना घासणारा पंजा कोणाचा असतो हा कोणता पंजा आहे जो रुपया घासून घासून 15 पैसे बनवतो हा कोणता पंजा आहे जो रुपया घासून घासून 15 पैसे बनवतो आम्ही निर्धार केला की दिल्लीतून एक रुपया निघाला तर गरीबाच्या हातात 100 च्या 100 पैसे पडतील, 99 नाही आणि त्याच गरीबाच्या हातात पोहोचतील, ज्याच्यावर त्याचा अधिकार आहे. आम्ही थेट लाभ हस्तांतरण योजना चालवली आहे. नोंदणी केली आणि मी या पवित्र स्थानावर बसलो आहे, डॉक्टर वीरेंद्र हेगडेजींच्या बाजूला बसलो आहे, येथील पावित्र्याची मला पूर्ण कल्पना आहे. प्रामाणिकपणाचा पूर्ण अंदाज आहे आणि या पवित्र स्थानावरून मी सांगत आहे; आमच्या या एका प्रयत्नामुळे आतापर्यंत, आता तरी सर्व राज्ये आमच्याशी संलग्न नाहीत. काही राज्यांनी पुढाकार घेतला आहे, भारत सरकारने अनेक प्रकारचे उपक्रम सुरू केले आहेत. आतापर्यंत 57 हजार कोटी रुपये, 57 हजार कोटी रुपये जे आतापर्यंत कोणत्या तरी बेकायदेशीर लोकांच्या हातात जात होते, चोरी होत होते ते सर्व बंद झाले आणि योग्य लोकांच्या हाती योग्य पैसा जात आहे.\nआता मला सांगा ज्यांच्या खिशात दर वर्षी 50-60 हजार कोटी जात होते, त्यांच्या खिशात जाणे बंद झाले, त्या लोकांना मोदी आवडू शकतील का त्यांना मोदी यांचा राग येणार की नाही त्यांना मोदी यांचा राग येणार की नाही मोदींचे केस उपटतील की नाही उपटणार\nतुम्ही पाहत आहात मित्रांनो, पण मी एका अशा पवित्र स्थानावर उभा राहून हे सांगत आहे की मी असेन वा नसेन, पण या देशाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही. आम्ही स्वतःसाठी जगणे कधी शिकलोच नाही. आम्ही बालपणापासूनच इतरांसाठी जगण्याचे शिक्षण घेऊन आलो आहे.\nआणि म्हणूनच बंधू आणि भगिनींनो, माझ्यासाठी हे भाग्याचे आहे- एक विचार माझ्या मनात आला आहे आणि तो देखील डॉक्टर वीरेंद्रजींच्या समोर मांडण्याची हिंमत करत आहे. मी त्यातील शास्त्रीय गोष्टींचा जाणकार नाही. पण एक सर्वसामान्य माणूस या नात्याने सांगतो आणि असे मानतो की तुम्ही ते करून दाखवाल. आपले जे सागर किनारे आहेत, मंगलोरच्या बाजूला काही सागर किनारे आहेत. समुद्र किना-यावर जे मच्छिमार बंधू-भगिनी काम करतात, त्यांना वर्षातील काही महिनेच काम मिळते. नंतर पावसाळा सुरू झाला की रजेचा काळ सुरू होतो. या सागर किना-यावर आणखी एक काम आपण करू शकतो. खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि ते आहे सी वीड म्हणजेच सागरी शैवालाची शेती.\nलाकडाचा एक तराफा बनवावा लागतो आणि त्यामध्ये काही सागरी शैवाल टाकून समुद्र किना-याच्या काठाशी सोडून द्यायचे पाण्यात. तो तराफा तरंगत राहतो आणि 45 दिवसात शेती तयार होते. दिसायला खूप सुंदर असतात, खूपच सुंदर दिसतात आणि भरपूर पाण्याने भरलेली असतात.\nआज औषधनिर्मिती जगतामध्ये ही वनस्पती अतिशय सामर्थ्यशाली मानले जाते. मात्र मी आणखी एक काम सुचवत आहे. आपल्या येथे समुद्र किना-यावर महिला बचत गटांमार्फत अशा प्रकारची सागरी शैवालाची शेती झाली पाहिजे. 45 दिवसात पीक यायला सुरुवात होईल, 12 महिने पीक मिळत राहील आणि या ही जी रोपे असतील , त्यांचा उपयोग शेतकरी जेव्हा जमीन नांगरतील तेव्हा जमिनीमध्ये मिसळायला होईल. त्यामध्ये भरपूर पाणी असते आणि त्यात पोषण मूल्ये देखील मोठ्या प्रमाणात असतात. एकदा या धर्मस्थळाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये हा प्रयोग करून बघा. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सागरी शैवालाची ही रोपे खूपच उपयुक्त ठरतील, अशी मला खात्री वाटते. बरीच मोफत तयार होतात. त्यामुळे आमच्या मच्छिमार बांधवांचे उत्पन्नही वाढेल आणि त्यात जे पाण्याचे प्रमाण आहे त्यामुळे जमीनीमध्ये पाण्याचा अंश वाढतो. खूपच ताकदवान बनवतात. हा प्रयोग धर्मस्थळापासून सुरू व्हावा अशी माझी इच्छा आहे. जर या ठिकाणी काही प्रयोग करायचे असतील तर तुमचे शास्त्रज्ञ आहेत, तुमच्या शिक्षण क्षेत्रातील लोक आहेत, त्याचा जो अभ्यास करण्यात येईल, त्याचा अहवाल मला नक्की पाठवा. सरकारला हे काम मी कधीही सांगितलेले नाही. मी पहिल्यांदा या ठिकाणी हे सांगत आहे. कारण हे ठिकाण असे आहे की तुम्ही प्रयोग कराल असे मला वाटत आहे आणि सरकारच्या कामांमध्ये वेगवेगळ्या नियमांच्या आदेशांच्या मर्यादा येत असतात. पण तुम्ही ते काम मोकळेपणाने करू शकाल आणि जमिनीमध्ये इतका बदल होईल, उत्पादन इतके वाढेल, कधीही दुष्काळाच्या स्थितीतही आपल्या शेतक-याला त्रास होणार नाही. तर धरती मातेच्या रक्षणासाठी आपल्याकडे अनेक प्रकल्प आहेत, त्या सर्वांना घेऊन वाटचाल करुया.\nमी आज पुन्हा एकदा या ठिकाणी आलो आहे, डॉक्‍टर वीरेन्‍द्रजींचे मला आशीर्वाद मिळाले. मंजुनाथेश्‍वराचे आशीर्वाद मिळाले. एक नवीन प्रेरणा मिळाली, नवा उत्‍साह मिळाला. जर या भागातील सर्वसामान्य सुशिक्षित माता-भगिनी, 12 लाख भगिनी, जर रोकडरहित व्यवहारासाठी पुढाकार घेत आहेत, तर मी या संपूर्ण जिल्ह्याला आवाहन करेन की आपल्याला या भगिनींच्या वाटचालीमध्ये मागे पडून चालणार नाही. या महिला बचत गटांकडून आपणही भीमऍपचा वापर करायला शिकले पाहिजे. आपणही रोखरहित व्यवहार शिकले पाहिजे. प्रामाणिक लोकांना आपण जेवढे बळ देऊ तेवढीच अप्रामाणिक लोकांची संख्या कमी होईल. एक काळ होता जेव्हा अप्रामाणिक लोकांना खूप बळ मिळाले होते, आताच्या काळात प्रामाणिक लोकांना बळ मिळेल आणि हेच बळ आहे. जर आपण दिवा लावला तर अंधकार दूर होणार हे निश्चित आहे. अगर आपण प्रामाणिकपणाला बळ दिले तर अप्रामाणिकपणाचे उच्चाटन होणार हे नक्की. हाच एक संकल्प करून पुढे गेले पाहिजे. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.डॉक्‍टर वीरेन्‍द्र हेगड़े यांना माझ्या शुभेच्छा आणि त्यांना मी प्रणाम करतो 50 वर्षांचा सुदीर्घकाळ आणि येणा-या 50 वर्षांपर्यंत ते अशाच प्रकारे देशाची सेवा करत राहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://panchanaama.blogspot.com/2013/03/blog-post_16.html", "date_download": "2018-04-22T13:57:14Z", "digest": "sha1:H3UPBX3SIOMQDTXQX4WS67U5BNFM7MVD", "length": 44286, "nlines": 81, "source_domain": "panchanaama.blogspot.com", "title": "पंचनामा: जिहादचे पोशिंदे सेक्युलरच मोदींच्या विरोधात कशाला?", "raw_content": "\nशनिवार, १६ मार्च, २०१३\nजिहादचे पोशिंदे सेक्युलरच मोदींच्या विरोधात कशाला\nअफ़जल गुरूला फ़ाशी दिल्यावर किती घोर अन्याय झाला म्हणून गळा काढणार्‍यांनी विविध वाहिन्यांवर गर्दी केलेली होती. एक माणुस हकनाक बळी गेला, म्हणून अश्रू ढाळणारे हे सगळेच स्वत:ला मानवतावादी म्हणवून घेणारे होते. आणि प्रत्येकवेळी अशा कुणा दहशतवादी वा जिहादी आरोपीला फ़ाशी दिली जाते, कुणा गुंडाला चकमकीत मारले जाते; तेव्हा अशा मानवतावाद्यांचा गोतावळा चौकात येऊन ऊर बडवत असतो. पण बुधवारी ज्या पाच सीआरपी नि:शस्त्र जवानांची जिहादी हल्ल्यात हत्या झाली, तेव्हा त्यातला एकही कोणी महानुभाव कुठे दिसला नाही. गुरूवारी त्या जवानांच्या मृतदेहांना त्यांच्याच जिवंत सहकार्‍यांनी अभिवादन करण्याचा कार्यक्रम योजला होता. तेव्हा जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री वा दुसरा कुणी मंत्री, पुढारी तिकडे फ़िरकला सुद्धा नाही. त्यानंतर काही जवानांनी दिलेल्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. आमच्या जीवाला काही किंमतच नाही काय आम्ही घातपाती व जिहादींच्या गोळीची शिकार होण्यासाठीच भरती झालो आहोत का आम्ही घातपाती व जिहादींच्या गोळीची शिकार होण्यासाठीच भरती झालो आहोत का असे सवाल त्यांनी वाहिन्यांच्या पत्रकारांशी बोलताना विचारले. त्यांची उद्विग्नता व प्रक्षोभ समजण्यासारखा आहे. कारण त्यांच्यावर अशी किडामुंगीप्रमाणे मारले जाण्याची वेळ सरकार व कायद्याच्या प्रशासनानेच आणली होती. त्यांना फ़क्त मारले जाण्याची मुभा होती आणि आपला जीव वाचवण्याचाही अधिकार नाकारला गेलेला होता. त्याच विषण्ण मानसिकेततून त्यांनी असा सवाल अवघ्या देशाला विचारलेला आहे. तो सवाल त्यांनी वाहिन्यांच्या पत्रकारांना नव्हे; तर देशाच्या प्रत्येक नागरिकाला विचारलेला आहे. साध्यासरळ शब्दात त्यांचा प्रश्न इतकाच आहे, आम्ही कशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावायची असे सवाल त्यांनी वाहिन्यांच्या पत्रकारांशी बोलताना विचारले. त्यांची उद्विग्नता व प्रक्षोभ समजण्यासारखा आहे. कारण त्यांच्यावर अशी किडामुंगीप्रमाणे मारले जाण्याची वेळ सरकार व कायद्याच्या प्रशासनानेच आणली होती. त्यांना फ़क्त मारले जाण्याची मुभा होती आणि आपला जीव वाचवण्याचाही अधिकार नाकारला गेलेला होता. त्याच विषण्ण मानसिकेततून त्यांनी असा सवाल अवघ्या देशाला विचारलेला आहे. तो सवाल त्यांनी वाहिन्यांच्या पत्रकारांना नव्हे; तर देशाच्या प्रत्येक नागरिकाला विचारलेला आहे. साध्यासरळ शब्दात त्यांचा प्रश्न इतकाच आहे, आम्ही कशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावायची कुणासा्ठी जीवाची बाजी लावायची कुणासा्ठी जीवाची बाजी लावायची दे्शासाठी, देशबांधवांसाठी कुठला आमचा देश आहे कोण आमचे देशबांधव आहेत कोण आमचे देशबांधव आहेत आणि हे प्रश्न मित्रांनो, त्यांनी तुम्हाला आणि मला विचारलेले आहेत आणि हे प्रश्न मित्रांनो, त्यांनी तुम्हाला आणि मला विचारलेले आहेत खरेच आरशासमोर उभे रहा आणि सांगा तुमचा-आमचा देश कुठला आहे खरेच आरशासमोर उभे रहा आणि सांगा तुमचा-आमचा देश कुठला आहे आपण देशबांधव आहोत म्हणजे नेमके कोण आहोत आपण देशबांधव आहोत म्हणजे नेमके कोण आहोत त्या जवानांनी कोणासाठी त्यांचे प्राण पणाला लावायचे आहेत\nदेश, समाज वा राष्ट्र असे असते का ज्याला आपल्यासाठी प्राण पणाला लावणार्‍या शहिदांची काडीमात्र किंमत नसावी ज्याला आपल्यासाठी प्राण पणाला लावणार्‍या शहिदांची काडीमात्र किंमत नसावी देशाचे सरकार असे असते का, ज्याला देशाच्या इज्जतीची वा त्या इज्जतीसाठी प्राणांची बाजी लावणार्‍यांची किंचितही फ़िकीर नसते देशाचे सरकार असे असते का, ज्याला देशाच्या इज्जतीची वा त्या इज्जतीसाठी प्राणांची बाजी लावणार्‍यांची किंचितही फ़िकीर नसते मला सांगा, हे मारले गेलेले जवान मुळात तिकडे श्रीनगरमध्ये गेलेच कशाला मला सांगा, हे मारले गेलेले जवान मुळात तिकडे श्रीनगरमध्ये गेलेच कशाला त्यांना काही दुसरे काम नव्हते का त्यांना काही दुसरे काम नव्हते का काश्मिरची सैर करायला ते तिकडे गेले होते काय काश्मिरची सैर करायला ते तिकडे गेले होते काय कोणी त्यांना तिकडे कशाला पाठवले होते कोणी त्यांना तिकडे कशाला पाठवले होते ज्या काश्मिरमध्ये गेली दोन दशके दहशतवाद व जिहाद धुमाकुळ घालतो आहे आणि त्याने सामान्य माणसाचे जीवन अस्ताव्यस्त करून टाकलेले आहे. त्याची सावरासावर करायला स्थानिक सरकार व प्रशासन अपुरे पडते म्हणून ही विविध सेना दले व सुरक्षा दलांना तिकडे पाठवण्यात आलेले आहे ना ज्या काश्मिरमध्ये गेली दोन दशके दहशतवाद व जिहाद धुमाकुळ घालतो आहे आणि त्याने सामान्य माणसाचे जीवन अस्ताव्यस्त करून टाकलेले आहे. त्याची सावरासावर करायला स्थानिक सरकार व प्रशासन अपुरे पडते म्हणून ही विविध सेना दले व सुरक्षा दलांना तिकडे पाठवण्यात आलेले आहे ना मग त्यांनी आपले प्राण ज्यांच्या सुरक्षेसाठी पणाला लावले, त्यांनाही त्याची किंमत वाटू नये मग त्यांनी आपले प्राण ज्यांच्या सुरक्षेसाठी पणाला लावले, त्यांनाही त्याची किंमत वाटू नये उलट ज्यांच्या मदतीला हे जवान तिथे गेलेले आहेत, त्यांनीच त्या सैन्याला काढून घेण्याची मागणी करावी का उलट ज्यांच्या मदतीला हे जवान तिथे गेलेले आहेत, त्यांनीच त्या सैन्याला काढून घेण्याची मागणी करावी का ज्यांच्यापासून काश्मिरी जनतेला हिंसेचा धोका आहे, त्यांच्याबद्दल तिथला कोणही नेता तक्रार करत नाही. त्या जिहादी घातपात्यांकडून कित्येक जवान निरपराधांचा जीव घेतला गेला आहे, त्यांच्याबद्दल कुठला काश्मिरी नेता तक्रार करत नाही. अगदी स्वत:ला मानवतावादी म्हणवून घेणारेही त्या नागरिकांच्या हकनाक हत्येबद्दल अवाक्षर बोलत नाहीत. पण चुकून कायदा सुव्यवस्था राबवणार्‍यांच्या हातून एखादा प्रमाद घडला; मग काहूर माजवले जाते. तेव्हा त्या जवानांनी कोणासाठी लढायचे आणि कोणाविरुद्ध लढायचे ज्यांच्यापासून काश्मिरी जनतेला हिंसेचा धोका आहे, त्यांच्याबद्दल तिथला कोणही नेता तक्रार करत नाही. त्या जिहादी घातपात्यांकडून कित्येक जवान निरपराधांचा जीव घेतला गेला आहे, त्यांच्याबद्दल कुठला काश्मिरी नेता तक्रार करत नाही. अगदी स्वत:ला मानवतावादी म्हणवून घेणारेही त्या नागरिकांच्या हकनाक हत्येबद्दल अवाक्षर बोलत नाहीत. पण चुकून कायदा सुव्यवस्था राबवणार्‍यांच्या हातून एखादा प्रमाद घडला; मग काहूर माजवले जाते. तेव्हा त्या जवानांनी कोणासाठी लढायचे आणि कोणाविरुद्ध लढायचे त्या लष्करी वा निमलष्करी जवानांवर दगड फ़ेकणारे जिहादी हल्ल्याच्या वेळी कुठे दडी मारून बसलेले असतात त्या लष्करी वा निमलष्करी जवानांवर दगड फ़ेकणारे जिहादी हल्ल्याच्या वेळी कुठे दडी मारून बसलेले असतात स्वत:च्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालायचा असतो, तेव्हा हे काश्मिरी नेते व त्यांच्या इशार्‍यावर दगडफ़ेक करायला रस्त्यावर उतरणारे तरूण कुठे असतात\nथोडक्यात आज काश्मिरातील भारतीय सेना व निमलष्करी दलाची अवस्था कोंडीत सापडल्यासारखी झालेली आहे. समोरून त्यांच्यावर पाकिस्तानातून आलेले प्रशिक्षित जिहादी मुजाहिदीन सशस्त्र हल्ला करणार आणि मागून काश्मिरी राजकीय दगाबाज पाठीत खंजीर खुपसणार. यात चुकून नागरिक मारला गेला; मग गुन्हा पोलिसांचा आणि त्यावर काहूर माजवले जाते आणि जेव्हा अशी हत्या घातापत्यांकडून होते, तेव्हा कोणी चिडून रस्त्यावर येत नाही. मग घातपाती व जिहादी त्या दगडफ़ेक करणार्‍यांना व काश्मिरी नेत्यांना जवळचे वाटतात काय तसे नसेल तर नागरिकांच्या हत्येसाठी विधानसभेत आसवे ढाळणार्‍या व तासभर भाषण करणार्‍या मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांना जवानांच्या मृतदेहाला सलामी द्यायची ही गरज का वाटली नाही तसे नसेल तर नागरिकांच्या हत्येसाठी विधानसभेत आसवे ढाळणार्‍या व तासभर भाषण करणार्‍या मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांना जवानांच्या मृतदेहाला सलामी द्यायची ही गरज का वाटली नाही त्यांनी त्याकडे पाठ कशाला फ़िरवली त्यांनी त्याकडे पाठ कशाला फ़िरवली यावर उपाय कोणता एक गोष्ट उघड आहे, काश्मिरात रोजच्या रोज सेनेविरुद्ध दगडफ़ेक करणारे तरूणांचे जथ्थे, सेना हटवण्याची मागणी करणारे तिथले राजकारणी व त्यांच्याच सुरात सुर मिसळून मानवतावादाचे मुखवटे लावलेली मंडळी; तोयबा वा मुजाहिदीनांचेच भागिदार आहेत. कारण त्या सर्वांची कामे व वागणे परस्पर पुरक आहे व असते. दुर्दैवाने भारत सरकार म्हणजे युपीए नावाचे जे कडबोळे आहे; त्याला मतांच्या गठ्ठ्य़ासाठी आपले जवान किडामुंगीप्रमाणे मारले गेले तरी पर्वा नाही. कारण बुधवारी सरकारच्याच धोरणामुळे त्या सैनिकांना हकनाक मरावे लागलेले आहे. सरकारी आदेशामुळे त्या जवानांना आपला प्राण वाचावण्याचा अधिकारही नाकारलेला होता. म्हणूनच त्यांच्यावर गोळ्या जिहादींनी झाडलेल्या असतील, पण सैनिकी प्रशिक्षण घेतलेल्या या जवानांना जिहादींसमोर नि:शस्त्र उभे करण्याचा गुन्हा सरकारचा आहे. म्हणूनच त्या हत्याकांडाला सरकारच जबाबदार आहे. आणि सरकारने हे पाप कशाला केले आहे तर सामान्य भारतीय नागरिक, पोलिस वा सेनेच्या जवानांच्या प्राणापेक्षा सरकार व युपीएला सेक्युलर थोतांड जपायचे आहे. हे जवान जिहाद वा दहशतवादाचे बळी नाहीत, तर त्याचा थोरला भाऊ सेक्युलॅरिझमने घेतलेले बळी आहेत. त्या जवानांचे बळी सेक्युलर थोतांडाने घेतले आहेत. ज्याला आपल्या देशात सेक्युलऍरिझम म्हणतात, त्यांनीच या जवानांना हकनाक मारलेले आहे.\nहे सगळे आता खुपवेळा बोलून झाले आहे. सवाल आहे, तो त्यावर उपाय करायचा किंवा त्यावर मात करण्याचा. कशी मात करणार आहोत आपण त्यावर पहिली गोष्ट जगात ज्यांनी कोणी या दहशतवादावर मात केली, त्यांचे आपण अनुकरण करणार आहोत काय, एवढाच प्रश्न आहे. की आपण दहशतवदाला शरण जाऊन अधिकाधिक निरपराधांचा बळी जाऊ देणार्‍या सेक्युलर उदारमतवादाचेच अंधानुकरण करणार आहोत पहिली गोष्ट जगात ज्यांनी कोणी या दहशतवादावर मात केली, त्यांचे आपण अनुकरण करणार आहोत काय, एवढाच प्रश्न आहे. की आपण दहशतवदाला शरण जाऊन अधिकाधिक निरपराधांचा बळी जाऊ देणार्‍या सेक्युलर उदारमतवादाचेच अंधानुकरण करणार आहोत फ़ार दूर जाण्याची गरज नाही. शेजारच्या श्रीलंका देशाने तीस वर्षे हिंसाचार सोसल्यावर तामिळी वाघांच्या दहशतवादाचा बिमोड हल्लीच केला. त्यांनी हे कसे साध्य केले फ़ार दूर जाण्याची गरज नाही. शेजारच्या श्रीलंका देशाने तीस वर्षे हिंसाचार सोसल्यावर तामिळी वाघांच्या दहशतवादाचा बिमोड हल्लीच केला. त्यांनी हे कसे साध्य केले दिर्घकाळ चाललेल्या तामिळ वाघांच्या मस्तीचा पुरता बिमोड करण्याचे आश्वासन देऊनच राजपक्षे यांनी निवडणूक लढवली होती. ती जिंकल्यावर त्यांनी आपल्या मतदाराला दिलेले आश्वासन पुर्ण केले. त्यांनी बाकीची सर्व कामे बाजूला ठेवून दहशतवाद मोडून काढण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी त्यांनी दहशतवादाचे स्वरूप समजून घेतले. दह्शतवाद म्हणजे अघोषित युद्ध असते. त्यामुळेच ते युद्धपातळीवर हाताळण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. जिथे म्हणून तामिळी वाघांचे अड्डे, वालेकिल्ले होते, तिथे असलेल्या नागरिकांना त्यांनी बाहेर पडायची ताकिद दिली. ठराविक मुदतीमध्ये जे लोक जाफ़ना किंवा वाघांच्या बालेकिल्ल्यातून बाहेर येणार नाहीत; त्या सर्वांना दहशतवादी समजून वागणूक दिली जाईल, असा इशारा दिला होता. मोठ्या संख्येने तामिळी नागरिक जाफ़नामधून बाहेर पडले. पण त्यातून खर्‍या युद्धाची पाळी येईल, हे प्रभाकरन याने ओळखले होते. म्हणूनच त्याने व वाघांनी अनेक तामिळी नागरिकांना ओलिस ठेवले होते. त्यांना कवचाप्रमाणे वापरायचा त्यांचा हेतू होता. नागरिकांना पुढे करायचे व त्यांच्या आडून शरसंधान करायचे; हीच नेहमी दहशतवादाची रणनिती असते. राजपक्षे यांनी त्यालाच शह दिला. नागरिकांच्या आडून लढायची संधी त्यांनी वाघांना नाकारली होती. आणि खुलेआम युद्धात आपण लष्करासमोर टिकणार नाही, याची वाघांना खात्री होती. आणि झालेही तसेच. जसजशी श्रीलंकन सेना पुढे येत गेली; तसतसे वाघांनी नागरिकांना चिलखताप्रमाणे वापरले व लष्करी तोफ़ांच्या तोंडी दिले. आजही त्या श्रीलंकन सेनेवर मानवी हक्कांचा भंग केल्याचा आरोप होतो, त्याला वाघच जबाबदार होते. पण जगभरच्या मानवाधिकार संघटना काय म्हणतात; त्याची पर्वा न करता राजपक्षे यांनी लष्करी कारवाई चालू ठेवली आणि त्यात वाघांचे पुर्णत: निर्दालन केले. युद्ध पातळीवर वाघांचा बंदोबस्त केला आणि ती समस्या कायमची निकालात निघाली. ते युद्ध जिंकल्यावर चार वर्षात त्या देशात एकही घातपात होऊ शकलेला नाही, की वाघांना पुन्हा डोके वर काढता आलेले नाही.\nएक गोष्ट व्यवहारी आहे, ती म्हणजे ज्यांच्याशी तुम्हाला देवाणघेवाण करायची असते, त्यांना समजणार्‍या भाषेतच ती करावी लागते. इंग्रजीत बोलणार्‍याशी मराठीत व्यवहार होऊ शकत नाहीत. तो मराठीत समजून घेणार नसेल, तर त्याच्याशी इंग्रजीतच व्यवहार करायला हवा. ज्याला संवादाची व वाटाघाटीची भाषा समजतच नसेल आणि तो हिंसेनेच प्रतिसाद देत असेल; तर त्याच्याशी हिंसेच्या भाषेतच व्यवहार करणे भाग असते. श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांनी तोच मार्ग पत्करला होता. त्यांनी वाटाघाटीचे शेवटचे प्रयत्न केले आणि त्याला प्रतिसाद मिळाला नाही; तेव्हा थेट युद्धाची भूमिका घेतली. तुम्ही युद्ध असल्याप्रमाणे बेछूट हिंसा करणार असाल तर आम्हीही त्यापेक्षा अधिक हिंसा करू शकतो, हे युद्धाचे तंत्र असते. त्यात माणूसकी व मानवतेला कुठेच जागा नसते. सैन्याची मूळ शिकवणच तशी असते. आपला जीव वाचावायचा आणि समोरच्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे. आपण मरायचे नाही आणि समोरच्याला प्रसंग तसाच आला तर मारायचे, हे युद्ध व सैनिकी तंत्र असते. ज्यांना अमानुष जीवनाचेच प्रशिक्षण सैनिक म्हणून दिलेले असते, त्यांनी माणुसकीने वागावे, ही अपेक्षाच मुर्खपणाची आहे. म्हणूनच सैनिकांना सामान्य समाजापासून अलिप्त ठेवले जात असते. म्हणूनच जेव्हा नागरी प्रशासन आणि कायदे तोकडे पडतात, तेव्हाच त्याच्या पलिकडे जाऊन वापरायचे बळ म्हणुन सैनिकी प्रशासन वा सेनेच्या हाती कारभार सोपवला जात असतो. सैनिक व पोलिस यांच्यात हाच मोठा फ़रक असतो. त्यांचे काम पोलिसाप्रमाणे होत नसते. ते आपलेच खरे करत असतात. सैनिकी प्रशासन व कायदा म्हणजे नागरी अधिकाराचा संकोच असतो. त्यामुळेच सेनेला पाचारण केले, मग नेहमीच्या पद्धतीने कारभाराची अपेक्षा करता येत नसते. मग त्या सैनिकांकडून लाठ्या बसतील अशी अपेक्षा कोणी करू नये. आणि इथेच सगळी गडबड केली जात असते. आपल्याकडे गेल्या काही वर्षात असे चित्र निर्माण करण्यात आले आहे, की सैनिक व पोलिस जणू सारखेच आहेत. त्यामुळेच सैनिकांनी मानवी हक्कांचा भंग केला, वगैरे बाष्कळ चर्चा होतात. तशी अपेक्षा करायला सेनादल हे पोलिस खाते आहे काय जेव्हा सेनादल आणले जाते, तेव्हाच त्यांनी युद्धपातळीवर परिस्थिती हाताळावी अशी अपेक्षा असते.\nकाश्मिरात असो, की अन्यत्र सगळा तोच गोंधळ घालून ठेवलेला आहे. तीन लाख सेना तिथे तैनात करण्यात आलेले आहे. म्हणजेच तिथ युद्धजन्य स्थिती आहे. मग ती युद्ध पातळीवरच हाताळली जाणार आणि जायला हवी, जो आदेश पाळणार नाही, त्यालाच सामाजिक सुरक्षेला धोका समजून गोळ्या घालणे, हेच सेनेचे काम आहे. पण तेच जर करू द्यायचे नसेल, तर तिथे सेना हवीच कशाला पोलिस पद्धतीने व नेहमीच्या कायद्याने परिस्थिती हाताळणे शक्य असते तर तिथे सेनेला आणावेच लागले नसते. पण दुर्दैवाने मानवतावाद व सेक्युलर थोतांडाने सगळ्या कारभाराचा चुथडा करून ठेवला आहे. त्यामुळे सामान्य जनता, त्यांच्यातच दबा धरून बसलेल्या जिहादींच्य घाकाने गप्प आहे आणि लष्कराने कारवाई केली, की त्याच नागरिकांना पुढे केले जाते. त्यात नागरिक मारले गेले मग त्याचे भांडवल केले जात असते. सेनेकडून नागरिकांची हत्या होते म्हणून उजळमाथ्याने वावरणारे जिहादींचे छुपे समर्थक तमाशा सुरू करतात. माध्यमे अशा भामट्यांना प्रसिद्धी देतात. एकूणच गवगवा सुरू होतो. त्यातच मारले गेलेले मुस्लिम असले, मग पुन्हा सेक्युलर नाटक सुरू होते. त्यामुळेच काश्मिरची समस्या पाकिस्तानने निर्माण केलेली नसून पाकिस्तानच्या इथल्या समर्थकांनी; सेक्युलर थोतांड, उदारमतवादी व मानवतावादी यांच्या एकजुटीने निर्माण केलेला हा सापळा आहे. त्यात सरकार व राजकारण असे फ़सत गेले आहे, की त्यातून सुटायचीही सरकारला आता भिती वाटू लागली आहे. त्यातून बाहेर पडायचे तर सेक्युलर थोतांड झुगारून युद्ध पातळीवर या समस्येला हाताळू शकणार्‍या नेतृत्वाचीच गरज आहे. ज्याप्रमाणे श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांनी जगभरचे देश व लोक काय म्हणतात, त्याची फ़िकीर न करता तामिळी वाघांचा बंदोबस्त केला; तितक्या ठामपणे हा प्रश्न हाताळण्याची व मस्तवाल झालेल्या जिहादी प्रवृत्तीच्या मुसक्या बांधण्याची कुवत असलेल्या नेत्याचीच त्यासाठी गरज आहे. ज्याप्रकारे नरेंद्र मोदी आपल्या गुजरात पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू शकले, तसा पंतप्रधान आपल्या सेनेच्या पाठीशी उभा राहू शकला; तरच काश्मिरच काय देशातल्या सगळ्याच दहशतवाद व जिहादचा पुरता बंदोबस्त होऊ शकेल. ते काम सेक्युलर नेता वा सत्तेकडून होऊ शकणार नाही. कारण आज ज्याला सेक्युलर म्हटले जाते, ती मंडळी आज जिहादींचे खरे आश्रयदाते झालेली आहेत.\nयाच आठवड्यात इटालीच्या सरकारने आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची राजरोस दिशाभूल केली. त्या देशाच्या इथल्या राजदूताने कोर्टाला प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते, की इथल्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन सैनिकांना मतदानासाठी मायदेशी जाण्याची परवानगी द्यावी. ते परत येण्याची हमी त्याने दिली होती. पण परतण्याची वेळ आल्यावर तिथल्या सरकारने साफ़ नकार दिला. त्यानंतर भारत सरकारने कुठलीच कारवाई केली नाही. त्या देशाच्या राजदूताला बोलावून समज देण्यात आली. म्हणजे काय आपल्या मुलीचा, पत्नीचा कोणी विनयभंग करीत असेल; त्याला समज देण्यातून काय सिद्ध होत असते आपल्या मुलीचा, पत्नीचा कोणी विनयभंग करीत असेल; त्याला समज देण्यातून काय सिद्ध होत असते अशी शेकडो उदाहरणे देता येतील. आजचे देशातील सरकार कायद्याची अंमलबजावणी करत नाही. अशा सरकारने आपल्या देशासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या सैनिकांच्या अस्मितेची व अब्रूचे धिंडवडे काढले तर नवल नाही. सीमेवर सैनिकांची मुंडकी कापून पळवण्यात आल्यावरही देशाचा परराष्ट्रमंत्री पाक पंतप्रधानाचे स्वागत करतो व त्याला मेजवानी देतो, त्या सरकारकडून कसली अपेक्षा करता येईल अशी शेकडो उदाहरणे देता येतील. आजचे देशातील सरकार कायद्याची अंमलबजावणी करत नाही. अशा सरकारने आपल्या देशासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या सैनिकांच्या अस्मितेची व अब्रूचे धिंडवडे काढले तर नवल नाही. सीमेवर सैनिकांची मुंडकी कापून पळवण्यात आल्यावरही देशाचा परराष्ट्रमंत्री पाक पंतप्रधानाचे स्वागत करतो व त्याला मेजवानी देतो, त्या सरकारकडून कसली अपेक्षा करता येईल आज सेक्युलॅरिझम नावाचे जे भूत सरकार व सत्ताधार्‍यांच्या मानगुटीवर बसलेले आहे, ते उतरणार नसेल तर मग या देशाला भवितव्यच उरलेले नाही. कारण आता सेक्युलॅरिझम म्हणजे देशद्रोह, असाच अर्थ होऊन बसला आहे. याच देशाचे एक राज्य असलेल्या काश्मिरच्या विधानसभेत अफ़जल गुरूच्या फ़ाशीबद्दल दु:ख व्यक्त करणारा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो, पण त्याच राज्यातल्या जनतेची सुरक्षा करताना हुतात्मा झालेल्या जवानांना अभिवादन करायला मुख्यमंत्री, कुणी मंत्री वा आमदारही पोहोचू शकत नाही, अशा देशात कोण कशाला देशप्रेमाने हुतात्मा व्हायला पुढे येईल आज सेक्युलॅरिझम नावाचे जे भूत सरकार व सत्ताधार्‍यांच्या मानगुटीवर बसलेले आहे, ते उतरणार नसेल तर मग या देशाला भवितव्यच उरलेले नाही. कारण आता सेक्युलॅरिझम म्हणजे देशद्रोह, असाच अर्थ होऊन बसला आहे. याच देशाचे एक राज्य असलेल्या काश्मिरच्या विधानसभेत अफ़जल गुरूच्या फ़ाशीबद्दल दु:ख व्यक्त करणारा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो, पण त्याच राज्यातल्या जनतेची सुरक्षा करताना हुतात्मा झालेल्या जवानांना अभिवादन करायला मुख्यमंत्री, कुणी मंत्री वा आमदारही पोहोचू शकत नाही, अशा देशात कोण कशाला देशप्रेमाने हुतात्मा व्हायला पुढे येईल कोण कशाला देशप्रेमाच्या गोष्टी करील कोण कशाला देशप्रेमाच्या गोष्टी करील कारण सेक्युलर राज्यात देशप्रेम व देशभक्ती हाच गुन्हा असतो आणि देशद्रोह हे पवित्र कार्य असते.\nयातून सुटायचे असेल तर सेक्युलर थोतांडातून बाहेर पडावे लागेल. कारण हे सेक्युलर थोतांडच आता देशद्रोहाचे, जिहादचे व दहशतवादाचे आश्रस्थान बनलेले आहे. देशाला जिहादी वा अन्य कुठल्या दहशतवादाचा देशाचा धोका नाही इतका सेक्युलर थोतांडाचा धोका निर्माण झाला आहे. एडसची बाधा जशी मानवी देहातील प्रतिकार शक्तीच संपवून टाकते; तसा सेक्युलॅरिझम हा आपल्या देशाला एडसप्रमाणे निकामी व निष्प्रभ करून सोडतो आहे. बाकीच्या समस्या दिसतात, त्या त्याचा परिणाम आहेत. ज्या ज्या समस्या देशाच्या कानाकोपर्‍यात दिसतात, त्या एकट्या गुजरातमध्येच नाहीत आणि तिथे सेक्युलर नेता वा सरकार नाही म्हटले जाते. मग सर्वात सुरक्षित असे तेच राज्य उरते ना मग अवघ्या देशाला गुजरातप्रमाणे सुरक्षित करण्याचाच मार्ग चोखाळणे आवश्यक नाही काय मग अवघ्या देशाला गुजरातप्रमाणे सुरक्षित करण्याचाच मार्ग चोखाळणे आवश्यक नाही काय निष्क्रिय सरकार, दहशतवाद, भ्रष्टाचार, जिहाद, हिंसाचार यापासून देशाला मुक्त करण्याचा मार्ग गुजरात दाखवतो आहे. देशाची सुत्रे कोणाकडे सोपवायची, ते आपण ठरवायचे आहे. आपल्याला जिहादी दहशतवादच्या हातची शिकार व्हायचे आहे, की गुजराती जनतेप्रमाणे सुरक्षित व्हायचे आहे, ते आपण ठरवू शकतो. श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षेप्रमाणे या अराजकातून देशाला बाहेर काढू शकेल असा एकच नेता आपल्यापाशी आहे, तेव्हा आपणच ठरवायचे आहे. आपल्याला जिहादी मरण हवे, की नरेंद्र मोदी हवा. जिहादी दहशतवादाला चुचकारणारे नेमके लोक असे दिसतील, की त्यांनाच मोदींचे भय वाटते. त्या भितीमध्येच देशाची व भारतीयांची सुरक्षा सामावलेली नाही काय\nद्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ११:०१ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nभाजपा हारे तो नरेंद्रभाई मोदीनुं शुं थाय\nमोदी पंतप्रधान झाले तर; बाकी नेत्यांचे काय होणार नुकतेच गेल्या रविवारी, विसनगर, गोविंदचकला पटेलवाडीमध्ये विधानसभा निवडणू...\nइब्न खालदून नावाचा एक विख्यात इतिहासकार चौदाव्या शतकात होऊन गेला. त्याचा ‘मुकदीमा’ हा ग्रंथ जगभर इतिहासाच्या अभ्यासात एक प्रमाणग्रंथ ...\nमहाराष्ट्राला नरेंद्र मोदी हवाय का\nमंगळवारी टीव्ही पाहत असताना 'लोकमत' वाहिनीकडे लक्ष गेले. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विविध महानगरांतील मतदारांच्या मनाचा ...\nसभ्य मुखवट्यातले विद्रुप विकृत चेहरे\nपहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान अमेरिकेत माफ़ीयांचा उदय झाला व सुळसुळाट वाढला. त्या विस्कळीत गुन्हेगारीला संघटित करणार...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर>>>> दै. मराठा - आचार्य अत्रे\nदै. मराठा - आचार्य अत्रे गुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बा...\nआपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nज्यांचे वय देखील शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा कमी असेल, अशा लोकांनी या नेत्याबद्दल बोलताना कोलांट्याउड्या असा शब्द वापरला, मग ...\nऑगस्ट महिन्यात माझ्या ‘जागता पहारा’ या ब्लॉगच्या वाचनाची संख्या दहा लाख पार करून गेली. अवघ्या २५ महिन्यात ह्या माध्यमातून मिळालेला इतका प्र...\nएका संन्याशाच्या लंगोटीची गोष्ट\nएक संन्याशी होता. संसारी जगाला व त्यातल्या कट्कटींना कंटाळून त्याने संन्यास घेतला होता. गाववस्तीपासून दुर रानात एकटाच जीवन कंठत होता. ...\nआपल्या धडावर आपलेच डोके असावे\n‘मी ब्राह्मणांवर प्रेम करीत असताही जर ते माझे द्वेष व तिरस्कार करतील तर मलाही जशास तसे वागावे लागेल. त्यांची माझ्याशी प्रेमाची ...\nमोदी, इंडियन मुजाहिदीन आणि ‘स्फ़ोटक’ बातम्या\nकुठल्याही स्वरूपाची जिहादी, घातपाती किंवा दहशतवादी स्फ़ोटक घटना घडली; मग आपल्या माध्यमातून बॉम्बस्फ़ोटाची बातमी झळकते. मग त्या स्फ़ोटात ...\nपिंजर्‍यातला दुबळा सिंह आणि कायद्याचे राज्य\nसभ्य मुखवट्यातले विद्रुप विकृत चेहरे\nजिहादचे पोशिंदे सेक्युलरच मोदींच्या विरोधात कशाला\nलाटेवर स्वार झालेल्या निवडणुकांचे चमत्कार\nदुष्काळातली ‘दादा’गिरी: आणि ‘राज’कारण सुद्धा\nसाधेसुधे थीम. luoman द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-sweet-dishes/maysur-pak-109100900025_1.html", "date_download": "2018-04-22T13:57:47Z", "digest": "sha1:7KJAEMAAOIZASYI3DXV3TVF7WQUFHVPK", "length": 7213, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मैसूर पाक | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : 200 ग्रॅम बेसन, 200 ग्रॅम साखर, 350 ग्रॅम तूप.\nकृती : बेसन आणि चार मोठे चमचे तूप मिसळावे आणि त्याला चांगल्याप्रकारे परतावे. खाली काढून वेगळे ठेवावे. साखरेत एक कप पाणी टाकून पातळ चाशनी बनवावी. साखरेची चाशनी तयार झाल्यानंतर कमी आच करून थोडे भाजलेले बेसन मिसळून सारखे हालवावे. ह्याच प्रकारे सर्व बेसन संपेपर्यंत हिच प्रक्रिया करावी. नंतर मिश्रणाला हालवत थोडे-थोडे करून सर्व तूप टाकून द्यावे. आंचेवरून काढून तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकावे आणि त्याला समातलं करावे. मिश्रण थंडे झाल्यावर मनासारख्या आकारात कापावे. जास्तीचे तूप वेगळे करून घ्यावे.\nयावर अधिक वाचा :\nमैसूर पाक पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=12&t=1391", "date_download": "2018-04-22T14:19:09Z", "digest": "sha1:EQFVN3YOHHC2V2GWZNAPMSNBIFDVGOTY", "length": 9922, "nlines": 138, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "पुस्तकी किडे… - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान लेखकांचा अड्डा कथा, गोष्टी\nकथा, गोष्टी केवळ इथेच\n*येथे पोस्ट केल्या जाणा~या कथा,गोष्टी जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी \"संकलित\" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या\n* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.\nविचार येतात बरेच विचार येतात. मग काय राहू द्यायचे तसेच मनातल्या मनात घुटमळत. म्हणून म्हटल तुमच्याबरोबर शेअर करायचे. आता पहा लगेच दहावीची परीक्षा संपली. दहावीची पोर जाम खुश झाले असतील. त्यांना वाटले असेल कि चला सुटलो एकदाचा तेव्हाचा अभ्यास अभ्यास करत सगळी घरची मंडळी मागे लागली होती. बऱ्याच पालकांनी त्यांच्या मुलांवर अभ्यास करायची मक्तेदारी तर केलीच असेल.\nमाझ्या मनात विचार आला कि चला ते तरी बर झाल कि सचिन तेंडूलकर च्या वडिलांनी त्याला नुसता अभ्यास कर असे म्हटले नाही. नाहीतर आजचा हा महान खेळाडू “मास्टर ब्लास्टर सचिन” आपल्याला पाहायला मिळाला नसता. हो वडिलांना वाटत कि पोराने अभ्यास केला पाहिजे, पोरगा शिकला पहिजे पण हेही पहायलाच पाहिजे कि पोराला आवड कशात आहे त्याच म्हणन काय आहे त्याच म्हणन काय आहे नाही तर नुसता अभ्यास हा पर्याय नाही.\nहो हे बरोबर आहे कि एवढ मोठ वाक्य जर आपण म्हणतो तर निदान दुसर जे काही करायचं आहे ते तरी करून दाखवायला पाहिजे.\nआता दुसरा तो Newton च पहा ना झाडावरून डोक्यावर सफरचंद पडल तर ते खायचं सोडून तो विचार करतो. म्हणे कुठला तर “झाडावरून सफरचंद खालीच का पडल असेल तर “झाडावरून सफरचंद खालीच का पडल असेल\nआपल्यासारख्यान ते सफरचंद खाऊन निवांत झोप काढली असती. कुठून असे विचार येतात कोण जाने.\nमाझा मित्र म्हणत होता कि scientist व्हायचं असेल तर वेड्यासारखा विचार करायला हवा. मी म्हटल तू वेड्यासारखा विचार कर आणि तू वेडा का आहे हे आम्ही पाठपुरावा देऊन सिद्ध करू म्हणजे झालो आम्ही scientist.\nकधी कधी असही होत… माझी M.Tech ची एक्झाम होती त्यामुळे मी अभ्यासाला लागलो आता चिंता होती ती म्हणजे अभ्यासाची नाही हो केसांची. माझे केस जास्त गळत होते तेव्हा परीक्षेपेक्षा जास्त मला माझ्या केसांची काळजी वाटत होती. हे आईला कळलं तेव्हा आई हसूनच म्हणाली “अरे परीक्षेमध्ये तुझ डोक कामात येईल केस नाही”. मी पण हसूनच म्हटल “हि परीक्षा मी पुढच्या सेमिस्टरला देऊ शकतो पण केसांचं काय केसांची. माझे केस जास्त गळत होते तेव्हा परीक्षेपेक्षा जास्त मला माझ्या केसांची काळजी वाटत होती. हे आईला कळलं तेव्हा आई हसूनच म्हणाली “अरे परीक्षेमध्ये तुझ डोक कामात येईल केस नाही”. मी पण हसूनच म्हटल “हि परीक्षा मी पुढच्या सेमिस्टरला देऊ शकतो पण केसांचं काय\nप्रश्न हा आहे कि लहानपणापासून पोरांवर पालकांनी केलेली सक्ती योग्य आहे का मुळीच नाही. तर जगू द्याव आपल्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार आणि चुकल असेल तर दाखऊन द्यायची त्यांची चूक काय आहे ते. नुसता अभ्यासच कर असेही म्हणणे योग्य नाही.\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=32&t=428", "date_download": "2018-04-22T14:08:18Z", "digest": "sha1:HHHPPW5KFNGJWMWRXKDCRLYRYHU5ZDML", "length": 6512, "nlines": 157, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "नवी सुविधा: \"आवडलं!!!\" - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान Announcement | जाहीर खबर\nइथे मराठी कॉर्नरशी निगडीत Announcements वा जाहीर खबरी प्रसिद्ध केल्या जातील.\nमहाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा\nआज या शुभदिनी आम्ही आणखी एक सुविधा सुरू करत आहोत. \"आवडलं\nयाद्वारे तुम्ही तुम्हाला आवडलेल्या पोस्टना \"आवडलं\" असे नोंदवू शकता\" असे नोंदवू शकता\nबटन आपल्याला सर्व पोस्ट शेजारी दिसेल. मात्र तुमच्या स्वतःच्या पोस्टसमोर ते\nअसणार नाही. तसेच तुम्हाला आवडलेल्या आणि तुमच्या आवडल्या गेलेल्या पोस्टची\nनोंद तुमच्या अकाऊंटमध्ये होत राहिल. तर मग वापरून बघाच ही सुविधा एकदा\nपुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nगर्व आहे मराठी असल्याचा\nRe: नवी सुविधा: \"आवडलं\n[b][/bमाझा संगणक २ अठवडे नादुरुनादुरुस्तत्यामुळे संपर्क झाला नहे क्षमस्व\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/special-story-thane-man-and-monkey-friendship-478183", "date_download": "2018-04-22T14:15:40Z", "digest": "sha1:LEFDHEG3YB3PQLUBSX3MTWN6BW7KGXI6", "length": 15814, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : ठाणे : भाईंदरमध्ये माणूस आणि माकडाची अनोखी मैत्री", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : भाईंदरमध्ये माणूस आणि माकडाची अनोखी मैत्री\nसध्या माणसाकडे जवळच्या मित्रांना नातेवाईंकंना भेटण्यासाठी वेळ काढावा लागतो. मात्र आता आम्ही तुम्हाला एका अशा मित्राला भेटवणार आहोत जो दररोज 600 रुपये खर्च करून त्याच्या मित्राला भेटायला जातो.. बरं, त्या इसमाच्या मित्राला भेटल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनागपूर : मेट्रोची पहिली सफर अनाथ मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना\nनागपूर : नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा\nमुंबई : शालेय शिक्षण आहाराची पोतीही आता शिक्षकांनाच विकावी लागणार\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nमुंबई : दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान, आदित्य ठाकरे, दिया मिर्झाची हजेरी\nनवी दिल्ली : फरार घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणं सुकर, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : भाईंदरमध्ये माणूस आणि माकडाची अनोखी मैत्री\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : भाईंदरमध्ये माणूस आणि माकडाची अनोखी मैत्री\nसध्या माणसाकडे जवळच्या मित्रांना नातेवाईंकंना भेटण्यासाठी वेळ काढावा लागतो. मात्र आता आम्ही तुम्हाला एका अशा मित्राला भेटवणार आहोत जो दररोज 600 रुपये खर्च करून त्याच्या मित्राला भेटायला जातो.. बरं, त्या इसमाच्या मित्राला भेटल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.\nपैसा झाला मोठा : गुंतवणुकीसंदर्भात कशी टाकावी पावलं\nसातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान\nपुणे : मुजुमदार वाडा वाचवा : सुप्रिया सुळेंकडून महापालिकेच्या निर्णयाचा निषेध\nचंद्रपूर : नातेवाईकांनीच वृद्धाचे पाय बांधून भर उन्हात टाकून दिलं\nगडचिरोली : ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरत्नागिरी : उद्धव ठाकरेंच्या सभेवरील बहिष्काराची बातमी खोटी : खासदार विनायक राऊत\nकोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला\nऔरंगाबाद : न्यायालयीन विकासकामांच्या आड कुणीही येऊ नका, न्या. रविंद्र बोर्डेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान\nऔरंगाबाद : ... म्हणून सध्या भाषणावेळी सांभाळून बोलावं लागतं : मुख्यमंत्री\nयुजवेंद्र चहल का आया फिल्म एक्ट्रेस पर दिल, जल्द कर सकते हैं शादी\nCSK vs SRH: सीएसके ने हैदराबाद को दिया 183 रनों का चुनौतीपूर्ण लक्ष्य\nकाउंटी क्रिकेट: गेंद के बाद इशांत ने बल्ले से भी मचाया धमाल\nदिल्ली डेयरडेविल्स के 'युवराज सिंह' हैं ऋषभ पंत\nबोल्ट के कैच से कोहली हुए हैरान कहा- हमेशा रहेगा याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/rahul-gandhi-part-time-politician-25704", "date_download": "2018-04-22T14:40:16Z", "digest": "sha1:XMY34AXXNWDSGVFZGE3CFOCXPE34QLPT", "length": 12620, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "rahul gandhi part time politician राहुल गांधी 'पार्ट टाइम' राजकारणी | eSakal", "raw_content": "\nराहुल गांधी 'पार्ट टाइम' राजकारणी\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : राहुल गांधी हे 'पार्ट टाइम' राजकारणी आहेत. त्यांना देशासमोरच्या प्रश्‍नांची नीट जाणीव नाही, अशा शब्दांत भाजपने कॉंग्रेसच्या उपाध्यक्षांवर आज प्रतिहल्ला चढविला.\nराहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणानंतर भाजप नेते शहानवाज हुसेन यांनी गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना, राहुल गांधी हे परदेशातून सुटीवरून परतल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, भारतातील गरिबांची एवढीच कणव होती तर गांधी परदेशात कशाला गेले होते तिकडे ते कोठे गेले आहेत याची त्यांच्याच पक्षनेत्यांनाही माहिती नव्हती. अशा नेत्याने भाजपला पारदर्शकतेबद्दल सांगणे विनोदी आहे.\nनवी दिल्ली : राहुल गांधी हे 'पार्ट टाइम' राजकारणी आहेत. त्यांना देशासमोरच्या प्रश्‍नांची नीट जाणीव नाही, अशा शब्दांत भाजपने कॉंग्रेसच्या उपाध्यक्षांवर आज प्रतिहल्ला चढविला.\nराहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणानंतर भाजप नेते शहानवाज हुसेन यांनी गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना, राहुल गांधी हे परदेशातून सुटीवरून परतल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, भारतातील गरिबांची एवढीच कणव होती तर गांधी परदेशात कशाला गेले होते तिकडे ते कोठे गेले आहेत याची त्यांच्याच पक्षनेत्यांनाही माहिती नव्हती. अशा नेत्याने भाजपला पारदर्शकतेबद्दल सांगणे विनोदी आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदीवरून राहुल गांधी जे आरोप करत आहेत ते बिनबुडाचे आहेत. अशा आरोपांचा धुराळा वारंवार उडविल्याने नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेत जी साफसफाई झाली त्यावरून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करत आहे. काळा पैसा, भ्रष्टाचार व देशविघातक शक्तींविरुद्ध सरकारने जे धर्मयुद्ध सुरू केले त्याचा कॉंग्रेसला एवढा त्रास का होत आहे हे सामान्य जनतेला समजत नाही. राहुल गांधी हे कॉंग्रेसमुक्त भारत करण्याच्या प्रक्रियेला बळ देत आहेत असाही टोला त्यांनी लगावला.\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात...\nपीकविमा भरून घेण्यात देशात बीड अव्वल\nबीड - शेतकऱ्यांकडून पीकविमा भरून घेण्यात बीड जिल्हा प्रशासनाने देशभरात अव्वल कामगिरी केली आहे. त्यामुळे या कामाची दखल पंतप्रधानांनी घेतली असून...\n‘नीतिधुरंधर’च्या निमित्ताने जागविल्या बाळासाहेब पवार यांच्या आठवणी\nऔरंगाबाद - व्यासंग, स्पष्टवक्तेपणा, गुणग्राहकता, मुद्देसूदपणा आदी गुणवैशिष्ट्यांनी राजकारणात मोठा दबदबा निर्माण करणाऱ्या सहकारमहर्षी, लोकनेते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/female-participation-culture-farming-important-33235", "date_download": "2018-04-22T14:46:22Z", "digest": "sha1:5VCJDAEQRK3LNCEZPQWIURP5NMUJPFC2", "length": 16324, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Female participation in the culture of farming important संस्कृती संवर्धनात स्त्री सहभाग मोलाचा - प्रतिभा रानडे | eSakal", "raw_content": "\nसंस्कृती संवर्धनात स्त्री सहभाग मोलाचा - प्रतिभा रानडे\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nकोल्हापूर - ‘‘भारतीय संस्कृती ही माणूसपण संवर्धित करणारी जगण्याची पूर्वापार पद्धती आहे आणि हे माणूसपण संवर्धित करण्यात स्त्रियांचा सहभाग मोलाचा आहे. मात्र, सांस्कृतिकदृष्ट्या स्त्रियांचे स्थान व त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आपण मागे असल्याचे दिसते’’, असे मत लेखिका व संस्कृतीच्या संशोधक प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केले.\nयेथील अरुण नरके फौंडेशनतर्फे सुनीता नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्त्रिया आणि संस्कृतीचे नाते काय’ या विषयावर शाहू स्मारक भवनात झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या.\nकोल्हापूर - ‘‘भारतीय संस्कृती ही माणूसपण संवर्धित करणारी जगण्याची पूर्वापार पद्धती आहे आणि हे माणूसपण संवर्धित करण्यात स्त्रियांचा सहभाग मोलाचा आहे. मात्र, सांस्कृतिकदृष्ट्या स्त्रियांचे स्थान व त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आपण मागे असल्याचे दिसते’’, असे मत लेखिका व संस्कृतीच्या संशोधक प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केले.\nयेथील अरुण नरके फौंडेशनतर्फे सुनीता नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्त्रिया आणि संस्कृतीचे नाते काय’ या विषयावर शाहू स्मारक भवनात झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या.\nश्रीमती रानडे म्हणाल्या, ‘‘जुनी मूल्ये गळून पडतात, नवी मूल्ये रुजू लागतात. यातील प्रवाहातून संस्कृती तयार होते. या संस्कृतीला इतिहास, धर्म, अनुभवाची जोड असते. प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी पूर्णपणे विकसित झालेला माणूसपणा असतो. त्याला कला, साहित्य, तत्त्वज्ञान, ज्ञान, विज्ञानाच्या जाणिवा असतात. अशा जाणिवा माणसात जेव्हा प्रगल्भ होतात तेव्हा माणूसपण व संस्कृती विकसित होते. त्यातून मानवाच्या जगण्याचा प्रवास समृद्ध होत जातो. पूर्वी माणूस शिकार करीत होता. अग्नीचा शोध लागण्यापूर्वी माणूस कच्चे मांस खात होता. नंतर तो ज्ञानी होत गेला. तशी मानवी जगण्याची संस्कृती तयार झाली. त्याच काळात स्त्रिया शेती करीत होत्या.\nत्या म्हणाल्या, ‘‘संस्कृतीत कलाविष्काराला महत्त्व आहे. यात सुशोभीकरणापासून कलाकृती बनविण्यापर्यंत व अक्षरापासून चित्रापर्यंतच्या प्रत्येक कृतीत स्त्रियांचा सहभाग आहे. रांगोळी हेही त्याचे प्रतीक आहे. तर मिथक कथा या स्त्रियांचे जगणे व भावविश्‍व मांडणारी अक्षर कला आहे. त्यात व्रतवैकल्य आणि कलात्मकता आहे. त्याचे संदर्भ मिथक कथात आहेत. त्या कथातून स्त्रियांच्या नियमित जगण्याच्या अनेक पद्धती पुढे आल्या. त्याच संस्कृतीच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत. त्यामुळे अशा मिथक कथांचे महत्त्व स्त्रियांच्या जगण्याला उभारी देण्यास पूरक ठरले आहे. अशा कथांतून आलेले संदर्भ भारतीय संस्कृतीतून ठळकपणे आजही वापरले जात आहेत. देवता पूजेची संस्कृती भारतात आहे. असा स्त्री संस्कृतीचा पूर्वापार पाया असला तरी स्त्रियांना सांस्कृतिकदृष्ट्या मान देण्यात मात्र आपण बेदखल केले आहे.’’\nरवींद्र उबेरॉय यांनी प्रास्ताविक केले. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या नरके फौंडेशनच्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.\nशेतकऱ्याच्या बायकोची आत्महत्या नाही....\nश्रीमती रानडे म्हणाल्या, ‘‘शेती विकसित करण्यात स्त्रियांचा वाटा मोठा असल्याचे विविध संशोधनातून उघड झाले आहे. स्त्रीला कष्टापासून ते नवनिर्मितीपर्यंतची आवड शेती संस्कृतीतून तिच्यात आली आहे. अशी आवड आजही कायम आहे. नव्या काळात शेतकरी आत्महत्या होत आहेत; पण शेतकऱ्यांच्या बायकोने आत्महत्या केल्याचे दिसत नाही. कारण तिला मुलाबाळांची काळजी असते. तिच्यातील तो वात्सल्याचा भाव अशा संस्कृतीतून रुजला असल्याचे दिसते.’’\nस्वामिनाथन आयोगासाठी 'जेल भरो' आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील\nश्रीरामपूर : \"सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा...\nनवा चित्रपट : बियाँड द क्‍लाउड्‌स\nगुन्हेगारी विश्‍व आणि माणुसकीचा गहिवर... मुंबईतील एका फ्लाय ओव्हरवर दोन माणसं भेटतात. पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुबत्ता, भव्य होर्डिंग्ज व...\nविश्वास गोफण यांनी केले 45 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप\nपाली : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करायचा असेल तर...\nगांधी हत्येत सावरकरांना कॉंग्रेसनेच गोवले - मोरे\nसांगली - गांधी हत्येशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काहीही संबंध नव्हता, मात्र कॉंग्रेसने माफीचा साक्षीदार उभा करून त्याच्या माध्यमातून सावरकरांना...\nकुपखेड्यात भीषण पाणीटंचाई ; महिलांचा नामपूर रस्त्यावर हंडा मोर्चा\nअंबासन (जि.नाशिक) : कुपखेडा (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने हेतूपुरस्सर तोडल्याने गावासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-04-22T13:59:14Z", "digest": "sha1:NV7W5NFKG2OBHBP5TRLJBP6LBVGPKEN6", "length": 10130, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फॉर्म्युला वन हंगाम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २८ उपवर्ग आहेत.\n► १९९० फॉर्म्युला वन हंगाम‎ (रिकामे)\n► १९९१ फॉर्म्युला वन हंगाम‎ (रिकामे)\n► १९९२ फॉर्म्युला वन हंगाम‎ (रिकामे)\n► १९९३ फॉर्म्युला वन हंगाम‎ (रिकामे)\n► १९९४ फॉर्म्युला वन हंगाम‎ (रिकामे)\n► १९९५ फॉर्म्युला वन हंगाम‎ (१ प)\n► १९९६ फॉर्म्युला वन हंगाम‎ (२ प)\n► १९९७ फॉर्म्युला वन हंगाम‎ (२ प)\n► १९९८ फॉर्म्युला वन हंगाम‎ (२ प)\n► १९९९ फॉर्म्युला वन हंगाम‎ (२ प)\n► २००० फॉर्म्युला वन हंगाम‎ (३ प)\n► २००१ फॉर्म्युला वन हंगाम‎ (३ प)\n► २००२ फॉर्म्युला वन हंगाम‎ (३ प)\n► २००३ फॉर्म्युला वन हंगाम‎ (३ प)\n► २००४ फॉर्म्युला वन हंगाम‎ (४ प)\n► २००५ फॉर्म्युला वन हंगाम‎ (४ प)\n► २००६ फॉर्म्युला वन हंगाम‎ (३ प)\n► २००७ फॉर्म्युला वन हंगाम‎ (५ प)\n► २००८ फॉर्म्युला वन हंगाम‎ (४ प)\n► २००९ फॉर्म्युला वन हंगाम‎ (१४ प)\n► २०१० फॉर्म्युला वन हंगाम‎ (१९ प)\n► २०११ फॉर्म्युला वन हंगाम‎ (१९ प)\n► २०१२ फॉर्म्युला वन हंगाम‎ (४ प)\n► २०१३ फॉर्म्युला वन हंगाम‎ (१ प)\n► २०१४ फॉर्म्युला वन हंगाम‎ (१ प)\n► २०१५ फॉर्म्युला वन हंगाम‎ (१ प)\n► २०१६ फॉर्म्युला वन हंगाम‎ (२१ प)\n► २०१७ फॉर्म्युला वन हंगाम‎ (२० प)\n\"फॉर्म्युला वन हंगाम\" वर्गातील लेख\nएकूण ६८ पैकी खालील ६८ पाने या वर्गात आहेत.\n१९५० फॉर्म्युला वन हंगाम\n१९५१ फॉर्म्युला वन हंगाम\n१९५२ फॉर्म्युला वन हंगाम\n१९५३ फॉर्म्युला वन हंगाम\n१९५४ फॉर्म्युला वन हंगाम\n१९५५ फॉर्म्युला वन हंगाम\n१९५६ फॉर्म्युला वन हंगाम\n१९५७ फॉर्म्युला वन हंगाम\n१९५८ फॉर्म्युला वन हंगाम\n१९५९ फॉर्म्युला वन हंगाम\n१९६० फॉर्म्युला वन हंगाम\n१९६१ फॉर्म्युला वन हंगाम\n१९६२ फॉर्म्युला वन हंगाम\n१९६३ फॉर्म्युला वन हंगाम\n१९६४ फॉर्म्युला वन हंगाम\n१९६५ फॉर्म्युला वन हंगाम\n१९६६ फॉर्म्युला वन हंगाम\n१९६७ फॉर्म्युला वन हंगाम\n१९६८ फॉर्म्युला वन हंगाम\n१९६९ फॉर्म्युला वन हंगाम\n१९७० फॉर्म्युला वन हंगाम\n१९७१ फॉर्म्युला वन हंगाम\n१९७२ फॉर्म्युला वन हंगाम\n१९७३ फॉर्म्युला वन हंगाम\n१९७४ फॉर्म्युला वन हंगाम\n१९७५ फॉर्म्युला वन हंगाम\n१९७६ फॉर्म्युला वन हंगाम\n१९७७ फॉर्म्युला वन हंगाम\n१९७८ फॉर्म्युला वन हंगाम\n१९७९ फॉर्म्युला वन हंगाम\n१९८० फॉर्म्युला वन हंगाम\n१९८१ फॉर्म्युला वन हंगाम\n१९८२ फॉर्म्युला वन हंगाम\n१९८३ फॉर्म्युला वन हंगाम\n१९८४ फॉर्म्युला वन हंगाम\n१९८५ फॉर्म्युला वन हंगाम\n१९८६ फॉर्म्युला वन हंगाम\n१९८७ फॉर्म्युला वन हंगाम\n१९८८ फॉर्म्युला वन हंगाम\n१९८९ फॉर्म्युला वन हंगाम\n१९९० फॉर्म्युला वन हंगाम\n१९९१ फॉर्म्युला वन हंगाम\n१९९२ फॉर्म्युला वन हंगाम\n१९९३ फॉर्म्युला वन हंगाम\n१९९४ फॉर्म्युला वन हंगाम\n१९९५ फॉर्म्युला वन हंगाम\n१९९६ फॉर्म्युला वन हंगाम\n१९९७ फॉर्म्युला वन हंगाम\n१९९८ फॉर्म्युला वन हंगाम\n१९९९ फॉर्म्युला वन हंगाम\n२००० फॉर्म्युला वन हंगाम\n२००१ फॉर्म्युला वन हंगाम\n२००२ फॉर्म्युला वन हंगाम\n२००३ फॉर्म्युला वन हंगाम\n२००४ फॉर्म्युला वन हंगाम\n२००५ फॉर्म्युला वन हंगाम\n२००६ फॉर्म्युला वन हंगाम\n२००७ फॉर्म्युला वन हंगाम\n२००८ फॉर्म्युला वन हंगाम\n२००९ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१० फॉर्म्युला वन हंगाम\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१२ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१३ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१४ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१५ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१७ फॉर्म्युला वन हंगाम\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जानेवारी २००८ रोजी २२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43645221", "date_download": "2018-04-22T14:56:31Z", "digest": "sha1:OOSWRFTQ55LHGP4VS465QXT76ZHYRHW2", "length": 20613, "nlines": 146, "source_domain": "www.bbc.com", "title": "भाजपच्या सावित्रीबाई फुले बहुजन समाज पक्षात जाणार? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nभाजपच्या सावित्रीबाई फुले बहुजन समाज पक्षात जाणार\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा सावित्रीबाई फुले भारतीय जनता पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे.\nदलितांच्या मुद्दयावर भारतीय जनता पक्षात बंडखोरीचा सूर आळवणाऱ्या सावित्रीबाई फुले गेले काही दिवस चर्चेत आहेत.\n1 एप्रिलला लखनऊमध्ये भारतीय संविधान बचाओ रॅलीमध्ये फुले म्हणाल्या, \"कधी म्हणतात की घटना बदलायला आलो आहोत कधी म्हणतात की आरक्षण संपवावं, बाबासाहेबांची घटना सुरक्षित नाही.\"\nबीबीसी हिंदीचे रेडिओ संपादक राजेश जोशी आणि प्रतिनिधी इक्बाल अहमद यांनी दिल्लीत सावित्रीबाई फुले यांच्याशीफेसबुक लाईव्हमध्ये चर्चा केली. या चर्चेदरम्यान सावित्रीबाई फुले यांनी भाजपबरोबर मतभेद आणि बसपामध्ये प्रवेशाबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली. जाणून घेऊया त्यांच्याच शब्दांत...\nघटनेला किती धोका आहे या प्रश्नाला उत्तर देताना सावित्री कुणाचं नाव घेत नाही पण म्हणतात, तुम्हाला सगळं माहिती आहे हे कोण लोक आहेत.\nसावित्रीबाईंनी सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे\nवर्तमानपत्र, टीव्ही चॅनल, रेडिओ यांच्या माध्यमातून आपल्याला कळलं असेलच किती बदलण्याच्या गोष्टी होत आहेत. कधी समीक्षा करण्यासाठी तर कधी आरक्षण संपवण्यासाठी.\nप्रतिमा मथळा सावित्रीबाई लहानपणी बसपाशी संलग्न होत्या\nजर भारताची घटना किंवा आरक्षण संपलं तर बहुजनांचा आधारच संपेल. जर आज बहुजन समजाचे लोक पोलीस किंवा अगदी पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत असतील तर ते बाबासाहेबांच्या घटनेमुळे पाहत आहेत.\nसलमान खान : काळवीट शिकार प्रकरणाच्या या 9 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत\nसलमानला जेलची हवा खायला लावणारं काळवीट नेमकं असतं कसं\nदृष्टिकोन : दलित आंदोलन हाताळताना सरकारने केलेल्या 4 मोठ्या चुका\nग्राउंड रिपोर्ट : जिथं दलित असाल तर डिस्पोजेबल कपमधून दिला जातो चहा\nमाझं म्हणणं आहे की भारताची घटना चांगली आहे. त्याला पूर्णपणे लागू केलं पाहिजे. आजपर्यंत अनेक सरकारं आली पण भारताची घटना पूर्णत: लागू झालेली नाही. म्हणूनच मागास जातीच्या अनेक माणसांना झोपडपट्टीमध्ये सक्तीनं राहावं लागतं. आजही त्यांना मैला वाहून नेण्याचं काम नाईलाजास्तव करावं लागतं.\nमी जेव्हा खूप लहान होते तेव्हा लोक बामसेफशी जोडले गेले होते. आमचे गुरू अछेवरनाथ कनौजिया यांच्याशी आमची चर्चा झाली. मायावती तेव्हा मुख्यमंत्री होत्या.\nबहराईचला झालेल्या रॅलीत आमच्या कुटुंबातले अनेक लोक गेले होते. गुरूजींनी मला भाषण देण्यास पुढे केलं. त्यादिवशी मी जेव्हा घरी आलो तेव्हा ते म्हणाले, जर मायावती मुख्यमंत्री बनू शकतात तर माझी मुलगी पण होऊ शकते.\nमाझे बाबा म्हणाले होते की, मी माझ्या मुलीला मायावतीसारखं पुढे नेऊ इच्छितो. बाबांनी मला गुरूजींना दत्तक दिलं. त्यांनी मला शिकवलं आणि राजकारणात आणलं.\nमी सहावीला होते तेव्हा मला स्कॉलरशिप मिळायला हवी होती. मी माझ्या शिक्षकांना म्हटलं, की जर सरकारकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत असेल तर मला पण मिळायला हवी. त्यावेळी शिक्षकांनी मला शाळेतून काढून टाकलं.\nमी तीन वर्षं वाट पाहिली. त्यावेळी गुरूजींनी माझी भेट मायावती यांच्याशी करून दिली. मायावतींनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि मला शाळेत प्रवेश मिळवून दिला. तेव्हापासून माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.\nप्रतिमा मथळा सावित्रीबाईंनी बीबीसीबरोबर फेसबुक लाइव्हदरम्यान आपली भूमिका मांडली\nमायावतींची साथ सोडून भाजपमध्ये का\nराजकीय परिस्थितीमुळे मला भारतीय जनता पक्षात जावं लागलं. 2000मध्ये मायावतींनी मला पक्षातून काढून टाकलं होतं. यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केला.\nभाजपच्या तिकिटावर मी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली. 2012मध्ये मी आमदार झाले. 2014मध्ये मी खासदार झाले. मी संधीसाधूपणाचं राजकारण करत नाही.\nबाबासाहेबांमुळे मला तिकीट मिळालं. बहराइच मतदारसंघ अनुसूचित जातीजमातींसाठी आरक्षित नसता तर मी खासदार होऊ शकले नसते. मला कोणी (भाजप) तिकीट देईल यावर विश्वासच नव्हता.\nप्रतिमा मथळा बाबासाहेबांमुळे खासदार होऊ शकले असं सावित्रीबाई फुले सांगतात.\nमाझा विरोध नाही. घटना सर्वार्थानं लागू व्हावी यासाठी काम करणं ही खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे. घटना सर्वसमावेशकदृष्ट्या लागू व्हावी यासाठी पंतप्रधान मोदींनी विनंती केली आहे. घटना पूर्णांशाने लागू होण्यासाठी जे करावं लागेल ते मी करेन.\nआता ज्या कायद्याची चर्चा आहे तो होण्यापूर्वी अनुसूचित जाती-जमाती आणि आदिवासी महिलांसह गाव पेटवून देण्यात येत असे. सामूहिक बलात्कार आणि शोषण होत असे.\nकायदा आता झाला. अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीचं शोषण केलं तर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. लोकांना या कायद्याची भीती वाटते.\nदोन एप्रिलला भारत बंददरम्यान हिंसक क्रांती झाली. त्यावेळी कायद्याचं उल्लंघन करणारी जी व्यक्ती सुप्रीम कोर्टात गेली आहे, तिला कठोर शिक्षा व्हायला हवी.\nचार वर्षं गप्प का\nमी गप्प नव्हते. भारतात मागास, अनुसूचित जातीजमाती आणि आदिवासी महिलांबरोबर अन्याय होत आहे.\nसंविधानाची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीचे पुतळे जोडले जात आहेत. बाबासाहेबांची मूर्ती तोडणाऱ्यांवर कारवाई का होत नाही\n2014 मध्ये लोकसभेत मी दलितांचा मुद्दा मांडला होता. महिला आणि उपेक्षित वर्गाच्या प्रश्नाचा मुद्दा सातत्यानं मी मांडत आहे. बहुजन समाजातील व्यक्तींवर अत्याचार करण्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मी केली आहे.\n(केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचं सरकार आहे. तुमचं सरकार पावलं का उचलत नाही असा प्रश्न राजेश जोशी यांनी फेसबुक लाइव्हदरम्यान सातत्याने विचारला. अनेकवेळा विचारलेल्या या प्रश्नाला सावित्रीबाईंनी काहीही उत्तर दिलं नाही.)\nबसपात प्रवेश करणार का\nयोग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेईन. घटनेच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी मी गावापासून संसदेपर्यंत लढा देत आहे. न्याय्यहक्कांसाठीची लढाई सातत्यानं सुरू आहे. या कामासाठी मला गावोगावी जाऊन भटकावं लागलं तरी मी जाईन.\nदेशातल्या सगळ्या बहुजनांना मी संघटित करेन. घटनेची शिस्तबद्ध अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत भारत अखंड आहे असं म्हणता येणार नाही.\nमाझ्याकडे संघटनात्मक अधिकार आहे. मी असं करू नये असं कोणी म्हणत असेल तर ते माझ्या अधिकारावर गदा आणणारं आहे. माझी लढाई सुरूच राहील, त्यासाठी मला शहीद व्हावं लागलं तरी चालेल.\nदेशाच्या एकात्मतेला धक्का पोहोचवणाऱ्यांना धडा शिकवला जाईल. अखंड भारताच्या संकल्पनेची मी समर्थक आहे.\nसपा-बसपा आघाडीबद्दल काय वाटतं\nआघाडी होते आणि तुटतेही. विचारप्रवाहांवर आघाडी अवलंबून असते. दोन्ही पक्षाची माणसंच आघाडीचा निर्णय घेतात. देशात 85 टक्के माणसं बहुजन समाजाची आहेत. जातीनिहाय जनगणनेची मी मागणी केली आहे. सरकारने हे करणं आवश्यक आहे. यानंतर या समाजातली किती माणसं श्रीमंत आहेत, गरीब आहेत हे समजू शकेल.\n(संभाषणाच्या अखेरीस सावित्रीबाईंनी मायावती आणि कांशीराम यांच्या 'जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी' या नाऱ्याचा संदर्भ दिला. बंडखोरीचा सूर आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले आहेत)\nभारतात लोक 'घासफूस' जास्त खातात की 'लेग पीस'\nसंतापलेल्या दलितांची आंदोलनं ठरणार मोदी आणि संघासाठी डोकेदुखी\nब्लॉग : दलित आणि आदिवासी लोकांना सुरक्षा हवी की ब्राह्मणांना\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nइस्लामिक स्टेटच्या रडारवर अफगाणिस्तान; आत्मघाती हल्ल्यात 52 ठार\nहिटलरचं स्वस्तिक : जर्मनीत नाटकावरून रंगला वाद\nसेक्स वर्करच्या जीवनात जेव्हा प्रेम फुलतं...\nआईच्या योनीतील स्राव नवजात बाळांना का लावण्यात येतं आहे\nवाघा बॉर्डरवर पाकिस्तानी क्रिकेटपटूचा 'तमाशा'\nगडचिरोली पोलिसांच्या कारवाईत 10हून अधिक 'नक्षलवादी' ठार\nमहाभियोग प्रस्ताव व्यंकय्या नायडूंनी स्वीकारला नाही तर\nमेघालय: जगातल्या सगळ्यांत मोठ्या गुहेत डायनासोरचे अवशेष\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=24&t=663&p=946", "date_download": "2018-04-22T14:08:56Z", "digest": "sha1:XWHPZIBCMLFZVH3DROOKBJSENZOHUWWY", "length": 4515, "nlines": 132, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "Happy Birthday sachin! - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान General वाढदिवस सेलिब्रेशन फ़ोरम\nइथे मराठी कॊर्नर च्या सभासदांचे वाढदिवस साजरे केले जातिल.\nReturn to “वाढदिवस सेलिब्रेशन फ़ोरम”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A5%87", "date_download": "2018-04-22T14:09:49Z", "digest": "sha1:OGCR3BEUYSJI652KYTOYHHFU24F5YESM", "length": 3387, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पीठे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १५:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/bhikmango-protest-bbvp-pune-esakal-news-74409", "date_download": "2018-04-22T14:52:20Z", "digest": "sha1:3CLAMINVSEHQT35KDQ2HEYDTUQNBMBJN", "length": 12147, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhikmango protest by BBVP pune esakal news 'रिबविप'चे पुणे विद्यापिठात भिकमांगो आंदोलन | eSakal", "raw_content": "\n'रिबविप'चे पुणे विद्यापिठात भिकमांगो आंदोलन\nमंगळवार, 26 सप्टेंबर 2017\nभारतीय बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे आज पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात कुलगुरूंसमोर भिक मांगो आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्या करूनही त्याकडे लक्ष न दिल्याने भारिविप तर्फे हा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रतिकात्मक भिक आणि खेळण्यातील अॅम्ब्यूलन्स देऊन या प्रकाराचा निषेध करण्यात आला. कुलगुरूंनीही या सर्व मागण्यांचा विचार करून त्या तातडीने पूर्ण करू असे आश्वासन दिले.\nपुणे : भारतीय बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे आज पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात कुलगुरूंसमोर भिक मांगो आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्या करूनही त्याकडे लक्ष न दिल्याने भारिविप तर्फे हा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रतिकात्मक भिक आणि खेळण्यातील अॅम्ब्यूलन्स देऊन या प्रकाराचा निषेध करण्यात आला. कुलगुरूंनीही या सर्व मागण्यांचा विचार करून त्या तातडीने पूर्ण करू असे आश्वासन दिले.\nया महिनाअखेरीपर्यंत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल. तसेच नव्या अभ्यासक्रमाच्या मुलांना नव्याने संधी दिली जाईल आणि बोगस महाविद्यालयासंबंधी कारवाईचे आश्वासन कुलगुरूंनी दिले. शिवाय रिचेकिंग प्रकरणी पैसे घेऊन पास केले जात असल्याची सीआयडी चौकशी व्हावी, अन्यथा कुलगुरूंची गाडी अडवू अशी ताकीद अॅड. मंदार जोशी यांनी यावेळी दिली. याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना भेटणार असल्याची माहीतीही त्यांनी दिली. या आंदोलनाचे नेर्तृत्व राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, शहराध्यक्ष रोहित कांबळे, सरचिटणीस सूरज गायकवाड, विद्यार्थी युवती प्रदेशाध्यक्ष चित्राताई जानुगडे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष वैभव पवार यांनी केले.\nविश्वास गोफण यांनी केले 45 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप\nपाली : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या भस्मासुराने पर्यावरणाचा समतोल बिघडविला आहे. मात्र, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करायचा असेल तर...\nलोकन्यायालयात 4 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांची वसूली\nनिफाड : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र...\nसनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे\nभिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे...\nटीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ\nअकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन...\nकुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने\nबंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/75192", "date_download": "2018-04-22T14:53:25Z", "digest": "sha1:WIVCPQV54Q5RJP5GOJWWEMF7YV3OFR3D", "length": 18384, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news share market watch कोसळता कोसळे पाऊस आणि बाजारही | eSakal", "raw_content": "\nकोसळता कोसळे पाऊस आणि बाजारही\nसोमवार, 2 ऑक्टोबर 2017\nशेअर बाजार वर जाताना जिन्याने जातो तर खाली येताना लिफ्टनं येतो, असं म्हटलं जातं. त्याचं तंतोतंत प्रत्यंतर गेल्या आठवड्यात आलं. जागतिक बाजार मंदीत उघडले, तसे देशी बाजारही सोमवारी नैराश्‍यपूर्ण वातावरणातच उघडले आणि त्याच प्रकारे बंद झाले. बीएसई निर्देशांक २९६ अंशांनी (३१,६२६), तर निफ्टी ९१ अंशांनी (९८७३) खाली बंद झाले. २९ ऑगस्टपासूनची ही सर्वात मोठी घट. प्रत्येक एका चढत्या शेअरमागे तीन शेअर घसरले होते.\nशेअर बाजार वर जाताना जिन्याने जातो तर खाली येताना लिफ्टनं येतो, असं म्हटलं जातं. त्याचं तंतोतंत प्रत्यंतर गेल्या आठवड्यात आलं. जागतिक बाजार मंदीत उघडले, तसे देशी बाजारही सोमवारी नैराश्‍यपूर्ण वातावरणातच उघडले आणि त्याच प्रकारे बंद झाले. बीएसई निर्देशांक २९६ अंशांनी (३१,६२६), तर निफ्टी ९१ अंशांनी (९८७३) खाली बंद झाले. २९ ऑगस्टपासूनची ही सर्वात मोठी घट. प्रत्येक एका चढत्या शेअरमागे तीन शेअर घसरले होते.\nखासगी बॅंका, रिॲलिटी शेअर्स हे घसरण्यामधले प्रमुख घटक होते. ल्युपिन (-२ टक्के), नोव्हास्टीस्‌ (७ टक्के), औषध कंपन्यांतील हे शेअरही घसरले. नाही म्हणायला कॅपॅसिट इन्फ्राप्रॉजेक्‍ट हा २५० रुपयाला आयपीओमधून व १८३ पट जादा भरणा झालेला शेअर मात्र ३१ टक्केवर, ३४२ रु.वर बंद झाला. नशीबवान लोकांना १५००० च्या गुंतवणुकीवर ६००० रु. फायदा झाला. भेलच्या अंतिम ३९ टक्के लाभांश (एकूण ७९ टक्के) व दोनास एक बोनसवर शिक्कामोर्तब ही मंगळवारची प्रमुख घटना. बाजार मात्र सुस्तच होता. लगेच दुसऱ्या दिवशी भारतीय लष्करानं म्यानमारच्या हद्दीवर सर्जिकल स्ट्राईक केला, अशा बातमीनं बाजार कोसळला तो चांगला ४४० अंशांनी (३१,१६० बीएसई सेन्सेक्‍स). निर्देशांक जवळ जवळ ३ महिन्यांच्या तळाच्या स्तरांवर बंद झाले. सरळ सरळ सलग सातव्या दिवशीची ही घसरण\nपरतीच्या पावसानं धुमाकूळ माजवला आहे. रस्त्यात गुडघा गुडघाभर पाणी झालं आहे आणि त्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय हवामान खातं मात्र देशात सरासरीपेक्षा ५ टक्के कमी पाऊस झाल्याचं सांगते, ही मजेशीर गोष्ट शेवटचे दोन दिवस बाजार तसा निवांतच होता. फारच चंचलता अनुभवयास मिळाली. सकाळच्या सत्रात बाजार तेजी दाखवे; पण बंद होताना पुनः दिवसाच्या तळावर.\nसंपूर्ण आठवड्याचा विचार केला, तर मागील दोन आठवड्यांसारखीच चालू आठवड्यानंही मुंबई निर्देशांकानं ६३९ अंश तर निफ्टीनं १७६ अंश घसरण नोंदवली.\nगुरुवारच्या सप्टेंबर सत्राच्या अखेरच्या दिवसामुळं आठवडाभर बाजारात बऱ्यापैकी चंचलता होती.\nआयसीआयसीआय लोंबार्ड या ६६१ रु.ला दिलेल्या आयपीओचं चालू आठवड्यात लिस्टिंग झालं तेच मुळी पाच-सहा रुपये खालच्या भावानं. (अर्ज करणाऱ्या सर्व लहान गुंतवणूकदारांना हे शेअर्स ॲलॉट झाले होते) पण ब्लॉक डीलमुळं सुरुवातीची मरगळ नाहीशी झाली आणि तो ६९४ पर्यंत (५ टक्के वर) चढला.\nएसबीआय लाईफ इन्शु. आयपीओचा भरणा झाला खरा; पण तो जेमतेमच. सर्वच छोटे गुंतवणूकदार नशीबवान ठरले आहेत. ७०० रु. ला दिलेल्या या शेअर्सची इनिंग, मंगळवारी ३ तारखेला सुरू होते आहे. बघूया, लिस्टिंगदिवशी गुंतवणूकदारांच्या पदरात काय पडतं ते सोशल मीडियानं जीवन ढवळून टाकलं आहे. शेअर मार्केटही त्याला अपवाद नाही. काही काही मजेशीर पोस्ट येत असतात. परवा एक पोस्ट आली होती.\nसणासुदीनिमित्त ॲमॅझॉन इ.नी जाहीर केलेल्या ‘सेलकडं’ कशाला जाताय ‘दलाल स्ट्रीटवर’ याहूनही एक मोठा सेल आहे. त्याकडं जा ‘दलाल स्ट्रीटवर’ याहूनही एक मोठा सेल आहे. त्याकडं जा गेल्या दोन आठवड्यांत शेअर बाजारात जी घसरण (१५ ते २० टक्के) झाली होती व आहे, त्याला उद्देशून ते होतं.\nगोदरेज ॲग्रोवेटचा आयपीओ ४६० रु. दरानं ४ तारखेपासून खुला होत आहे. करड्या बाजारात त्याला २५ टक्के अधिमूल्य आहे. पोल्ट्री आणि फिश व्यवसायात कंपनी आहे. यावरूनही एक व्हॉटस्‌ॲपच आलाय. त्यांच्या उद्योगाकडं बघून कुणीतरी एका शाकाहारी विशिष्ट समाजातल्या बांधवांना आवाहन केलंय की या इश्‍यूला अर्ज करू नये. ही मजेशीर गोष्ट नाही का\nत्यानं काय साध्य होणार आहे दारू, सिगारेटचे शेअर्स न घेणारेही मी पाहिले आहेत. आपल्या आपल्या ठिकाणी प्रत्येक जण बरोबर एवढंच इथं म्हणता येईल. असो.\nइंडियन हॉटेलचा राईट इश्‍यू (रेकॉर्ड डेट ५ ऑक्‍टोबर, इश्‍यू साईज १५०० कोटी) १३ ऑक्‍टोबरला खुला होईल.\nपाचास एक प्रमाणात ३६ टक्के कमी दरानं, ११६ चा ७५ ला शेअर मिळणार आहे. ११६ दर टिकल्यास व जादा शेअर मिळाल्यास रिटर्न बरे मिळेल (अल्पावधीसाठी). अशोक लेलॅंड (१२३), जिलेट इं. (५५९८), प्रॉक्‍टर गॅंबल (८४१७), राजेश एक्‍स्पोर्ट (८१७), प्रमुख शेअरनी ५२ आठवडे उच्चतम भाव दाखविले आहेत. नवीन आठवड्यातील वाटचालीवर ४ ऑक्‍टोबरच्या पतधोरणाचा परिणाम दिसावा. २ ऑक्‍टोबर, सोमवारी गांधी जयंतीनिमित्त बाजार बंद असेल.\nस्वामिनाथन आयोगासाठी 'जेल भरो' आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील\nश्रीरामपूर : \"सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा...\nनवा चित्रपट : बियाँड द क्‍लाउड्‌स\nगुन्हेगारी विश्‍व आणि माणुसकीचा गहिवर... मुंबईतील एका फ्लाय ओव्हरवर दोन माणसं भेटतात. पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुबत्ता, भव्य होर्डिंग्ज व...\nमालवणात समुद्री उधाणाचा किनारपट्टीस फटका\nमालवण - सागरी उधाणाचा जोरदार फटका आज जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास बसला. समुद्राच्या अजस्र लाटांच्या मार्‍यामुळे उधाणाचे पाणी किनार्‍यालगत घुसल्याने...\nलग्नाच्या मांडवातून थेट श्रमदानास..\nसांगली - जिल्ह्यातील वांगी गावचे सुपुत्र विशाल मधुकर सुतार यांचा लिंब गावातील माया हिच्याशी आज साडेबाराच्या मुहूर्तावर विवाह झाला. विशाल हा...\nबोर्डी- मोफत वैद्यकीय शिबीरात 200 रुग्णांची तपासणी\nबोर्डी- बोर्डी महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि नवी मुंबई येथील डॉ. जी.डी. पोळ फाउंडेशन संचलीत वाय.एम.टी.आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=29&t=1789&start=10", "date_download": "2018-04-22T13:59:10Z", "digest": "sha1:IP2MZIXL2773PVKRXHXNDJTN2JU6FB3L", "length": 14586, "nlines": 136, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "\"गुंता\" - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान लेखकांचा अड्डा ललित विभाग\nया विभागात केवळ ललित लेखनच असावे..एखादा विषयाला केंद्रबिंदू ठेवुन त्यावरील आपले विचार व्य्क्त करावेत...यावर कुणावरही टीका असू नये....\n*येथे पोस्ट केले जाणारे ललित जर तुमचे नसेल तर त्या त्या पोस्टच्या शेवटी \"संकलित\" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या\n* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.\nलिखाणाची पण एक गम्मत असते. लिहावेसे वाटते तेव्हा लिहायला समोर काहीच नसते. किवा लिहिण्याची परिस्थिती नसून ड्रायव्हिंग किवा अशी काहीशी अस्थिर अवस्था असते. डोक्यात विचारांचे थवेच्या थवे उडू लागतात. एका मागोमाग एक.. लयबद्ध .. शिस्तीने. एखाद्या उघड्या खिडकीतून कोणा काळाचे प्रतिबिंब उमटते. गुंतता- गुंतता विचारांचे विषयवार लेखन करावेसे वाटते. परंतु लिखाण होत नाही. लिखाण होणार नाही हे पुर्वानुभ्वे लक्षात घेता ; हे लक्षात आले असल्याचेही नमूद करण्याची नोंद मन घेते. आणि पुन्हा विचार ..आणि पुन्हा एक \" गुंता \"\nमाझ्या एक पेशंट सांगायच्या ; रोज संध्याकाळी आणि हटकून रविवारीच शिंका येतात. विचारांचे देखील असेच असावे. विचारांची शिंक रोज रात्री झोपताना येतेच आणि झोपेची तल्लफ भल्यामोठ्या मौषा रजित विचारांची उब अनुभवते.\nगुंता हा मनुष्य जीवनाचा वगरे म्हणण्यापेक्षा रोजच्या रुटीन चाच भाग आहे असे म्हणावे लागेल. हवी ती गोष्ट , शक्य असलेली गोष्ट प्रत्यक्षात येताना दिसत नाही. हव्या त्या वेळेस हवे तसे वागता-बोलता येत नाही. अशापासून ते अनंत पराकोटीच्या तीव्रतेचा गुंता असू शकतो. आणि गम्मत म्हणजे गुंता नाही असे समजणार्यांची गुंता होण्यास सुरुवात झालेली असते हे जाणावे. प्रत्येक जण गुंतत जातो ; \" आपल्या \" गोष्टी शोधायला. माझे प्रोफेशन , शरीर शास्त्र सांगते कि शरीरात कमतरता किवा आभाव असणार्या गोष्टी शिरीरल्या हव्याशा वाटू लागतात. आजच्या भाषेत त्याला क्रेव्हिंग म्हणावे. लहान मुले / बालान्तिनीने तांदूळआतले खडे खावेत ; किवा पाटीवरची पेन्सिल खावी तसेच हे. मन धावत असते \" आपल्या \" हव्याशा गोष्टी मिळविण्यासाठी.\nपूर्वी \"आपल्या\" गोष्टी आणि आपले व्यक्तिगत आयुष्य यांचा मेळ बसे. हे वाक्य आज अगदीच खोटे म्हणता येणार नाही. मात्र नाण्याच्या चांगल्या वाईट बाजू प्रमाणे यातील काही गोष्टीच्या अतिरेकीप्नामुळे वा इतर कारणांमुळे आज याच \"आपल्या\" गोष्टींचा मेळ आजकाल व्यायसायिक आयुष्याशी लागतो. कधीतरी एकत्र येणे , जेवणावळी , मेजवान्या , पार्ट्या यांची निमित्ते बदलत गेली. पुन्हा एकदा तोच मुद्दा - पर्सनल लीफ मधली स्पेस वाढवून माणूस सोशल होऊ लागला. तसा प्रयत्न करू लागला. सोशल लीफ वाढताना माणूस अधिकाधिक खुजा आणि एकाकी होऊ लागला. एकाच प्याला - रोज होऊ लागला.( ह्याला सोशल होण्याची लक्षणे म्हणतात\nवाळू किवा रेती दाबल्यावर सुटावी अशी प्रत्येक नाती (..ओह \"Contacts \" म्हणायचे हो \"Contacts \" म्हणायचे हो )विश्वाचा दाब पडतच मुठीतून काहीसे निसटू लागले. समाजासमोर दाखविण्यासाठी किवा काहींना आपला \" अहं \" जपण्यासाठी असे काहीसे गुंतागुंतीने वागावे लागले. भावनिक गुंतागुंत बाजूला ठवून व्यावहारिक म्हणविणारे सोशल होण्यासाठी अधिकाधिक आत्मकेंद्री होवून \" स्व\" मध्ये गुरफटले. झाले का ते \"सोशल\".... \nअहम आणि प्रथमा विभक्ती च्या ग्रहणामुळे माणसे सोशल होत दुरावू लागली. हक्काची अनु , जी भोंडल्या पासून ते आत्याच्या जावेच्या मुलाच्या मुंजीत सुद्धा आपल्या बरोबर असायची... ती अनु कुठेतरी लुप्त होऊन गेली. चौकोनी कुटुंबातल्या चौघांचे चार मोबाईल जास्त जवळचे झाले. पण हक्काने , अगदी कोणताही विचार न करता काहीसे हसू-रडू शेअर करायला Contact List शोधून तरी कोणी सापडेल का ह्याचे उत्तर देणे जरा कठीणच \nखूप नैराश्यवादी किवा विरोधीप्क्षासारखे लिहिण्याचा उद्देश नव्हे. पण घरातला सौवाद खजा होत मूक करणारा सोशलपणा सध्या तरी प्रकर्षाने दिसतो आहे. परंतु खर्या अर्थाने सोशल, माणसे जोडून-जपणारी माणसेही आहेत. अनेकांच्या आयुष्यात असतील पण ती ओळखण्याची नैतिक जबाबदारी ओळखून वागणे , हा यामागील उद्देश. प्रगती केवळ पैशात तोलता येत नाही. माणूस म्हणून झालेली प्रगती आपण ओळखणे , आणि पुढच्या पिढीला अशा प्रकारचे एक्स्पोजर मिळणे काळाआड जाऊ नये यासाठी डोळसपणे सोशल होणे गरजेचे आहे. ज्याने - त्याने आपली आवड , गरज, उपयुक्तता , मानसिक लवचिकता जोखून स्वतःसाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारे सोशल ठरणे म्हण्त्वाचे.\nसोशल साईट ला addict होणे, डिप्रेशन येणे , एकटे वाटणे, बोर होणे, सकारात्मक विचार्न्सार्नीचा आभाव , स्वतःच्या समस्यांची तीव्रता अधिक वाटणे, निराशावाद या सार्यांचे मूळ अनेकदा आपल्या सहज लक्षात येण्यापेक्षा काहीसे वेगळेही असू शकते. विरंगुळा हा गुन्हा नाही. पण \"गुंता\" फार वाईट. गुंतागूंत ....ते फक्त एक मानसिक Cycle नव्हे....It's a complicated \"Web\"....\nReturn to “ललित विभाग”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945604.91/wet/CC-MAIN-20180422135010-20180422155010-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}