{"url": "http://www.esakal.com/mumbai/kalyan-news-indu-sarkar-movie-pulled-congress-workers-63024", "date_download": "2018-06-19T16:47:17Z", "digest": "sha1:3GYARNQW5I2R4XK7CL326BRGNI3ZDLKL", "length": 14146, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "kalyan news indu sarkar movie Pulled off congress workers कल्याणः 'इंदू सरकार' चित्रपटाचा शो काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाडला बंद | eSakal", "raw_content": "\nकल्याणः 'इंदू सरकार' चित्रपटाचा शो काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाडला बंद\nशुक्रवार, 28 जुलै 2017\nकल्याण: मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंदू सरकार' चित्रपटाचा शो आज (शुक्रवार) सकाळी कल्याण पूर्व मधील मेट्रो मॉल मध्ये असलेल्या आयनॉक्स चित्रपटगृहात होणार होता. परंतु, काँग्रेस कार्यकर्त्यांनी तो बंद पाडला.\nकल्याण: मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंदू सरकार' चित्रपटाचा शो आज (शुक्रवार) सकाळी कल्याण पूर्व मधील मेट्रो मॉल मध्ये असलेल्या आयनॉक्स चित्रपटगृहात होणार होता. परंतु, काँग्रेस कार्यकर्त्यांनी तो बंद पाडला.\nमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम इंदु सरकार हा चित्रपट करीत असल्याचे सांगत कल्याण जिल्हा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली आयनॉक्स चित्रपट गृहात पहिला शो मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंदू सरकार' चित्रपट सुरु होताच काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते आत घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 'मोदी सरकार हाय हाय, मधुर भांडारकर हाय हाय.. जब ताक सूरज चांद रहेजा इंदिरा तेरा नाम रहेगा' अशा घोषणा देत हा शो बंद पाडला. शिवाय, मधुर भांडारकरच्या फोटोला चपला मारून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त केला.\nभाजपच्या सांगण्यावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करण्याचे काम करण्यात आले असून, हा मधुर नव्हे तर मोदी भांडारकर आहे. मधुरला भाजप सरकारने दिलेल्या 'पद्मश्री' पुरस्काराची परतफेड म्हणून त्याने हा चित्रपट बनवल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला.\nआंदोलनमध्ये शैलेश तिवारी, शकील खान, कांचन कुलकर्णी, रत्नप्रभा म्हात्रे, अमित म्हात्रे, वर्षा गुजर आदींनी सहभाग घेतला होता. घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत आंदोलनकर्त्याना ताब्यात घेतले.\nई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nजेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत\nपंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ\nस्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी\nटोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट\nपुनर्गठित कर्जदारांनाही माफी - मुख्यमंत्री\nलालूप्रसाद, राहुल यांना योग्य वेळी उत्तर देऊ: नितीशकुमार\nराज्यातील 82 पेट्रोल पंपांत मापात पाप\nपरराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरविण्याचा काँग्रेसचा अजेंडा: सुषमा स्वराज\nमुजोर बॅंक अधिकाऱ्यांना धडा शिकवा - सुनील तटकरे\nकाँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात\nमहिला तस्करी रोखावीच लागेल - मुख्यमंत्री\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-milk-and-milk-product-adulteration-75862", "date_download": "2018-06-19T16:28:52Z", "digest": "sha1:BHZDDPWY5J2VBMGXU6ZRAB4TG5TVURF6", "length": 14928, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news Milk and milk product adulteration सांगलीत दुग्धजन्य पदार्थांकडे अन्न-औषधची डोळेझाक | eSakal", "raw_content": "\nसांगलीत दुग्धजन्य पदार्थांकडे अन्न-औषधची डोळेझाक\nशुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017\nतासगाव - तासगाव तालुक्‍यातील डोर्ली येथील कृत्रिम दुधाच्या कारखान्याचा पर्दाफाश झाल्यानंतर आता तालुक्‍यातील दुग्धजन्य पदार्थ आणि बेकरी पदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनाही अन्न आणि औषध प्रशासनाने ‘स्वच्छते’चे धडे शिकवावेत, अशी मागणी होत आहे. अशा डेअऱ्यांमधून तयार होणारी उत्पादने ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत.\nतासगाव - तासगाव तालुक्‍यातील डोर्ली येथील कृत्रिम दुधाच्या कारखान्याचा पर्दाफाश झाल्यानंतर आता तालुक्‍यातील दुग्धजन्य पदार्थ आणि बेकरी पदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनाही अन्न आणि औषध प्रशासनाने ‘स्वच्छते’चे धडे शिकवावेत, अशी मागणी होत आहे. अशा डेअऱ्यांमधून तयार होणारी उत्पादने ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत.\nदुग्धजन्य पदार्थ जसे की खवा, बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, पेढे यासारखे पदार्थ बनविण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे नियम आहेत. अशा पदार्थांचा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंध असल्याने हे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी सर्वसामान्य ग्राहकांची माफक अपेक्षा असते. मात्र सध्या तासगावातील काही डेअऱ्यांमधून कोणताही विधिनिषेध न बाळगता असे पदार्थ बनविण्याचे काम सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून या डेअऱ्यांची आणि बेकरी पदार्थ तयार केले जाणाऱ्या भट्ट्यांची तपासणी केली जाते की नाही असा प्रश्‍न पडू लागला आहे.\nसारे नियम कायदे धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी दररोज खेळ खेळला जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन जागे होणार काय, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.\nडेअरी आहे का उकीरडा असा प्रश्‍न पडावा अशा परिस्थितीत डेअरी उत्पादने तयार केली जातात. जेथे दूध उतरून घेतले जाते तेथेच बाजूला भट्टी, तेथेच फ्रीज तेथेच दुधाचे कॅन, तेथेच पॅकिंग अशा स्थितीत पसरलेल्या प्रचंड दुर्गंधी पसरलेल्या परिस्थितीतच दुधापासून खवा, श्रीखंड, आम्रखंड बनविले जातात आणि त्याची विक्री केली जाते.\nअक्षरशः त्या ठिकाणी गेल्यास प्रचंड दुर्गंधीने उलटी येईल की काय अशा परिस्थित कामगार काम करत असतात. विशेष म्हणजे हे सारे पहात ग्राहक ते पदार्थ खरेदी करत असतात. हे पाहिल्यावर नक्‍की अन्न आणि औषध प्रशासन विभाग करतो काय असा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही. अन्न आणि औषध प्रशासनाकडून आवश्‍यक ते परवाने तरी घेतले आहेत की नाही असा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही. अन्न आणि औषध प्रशासनाकडून आवश्‍यक ते परवाने तरी घेतले आहेत की नाही अशा ठिकाणची तपासणी केली जाते का अशा ठिकाणची तपासणी केली जाते का नियम पाळले जात नसल्यास काय कारवाई केली जाते नियम पाळले जात नसल्यास काय कारवाई केली जाते याबाबत सारा आनंदीआनंदच आहे. वर्षानुवर्षे या डेअऱ्यांमधून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जात असताना याची जबाबदारी कोणावर हा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.\nअस्वच्छ अशा परिस्थितीत तयार केले जाणारे पदार्थ किती आरोग्यदायी असतील याची कल्पनाच केलेली बरी. या पदार्थांमध्ये दुधाच्या स्निग्धांशाचे प्रमाण किती आणि त्यामध्ये मिसळलेल्या डालड्याचे प्रमाण किती याची कधी तपासणीही होत नाही. काही डेअऱ्यांमधून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांवर केवळ डेअरीच्या नावाव्यतिरिक्‍त तयार कोणतीही नोंद आढळत नाही.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत\nसांगली - येथील वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-2912.html", "date_download": "2018-06-19T16:36:12Z", "digest": "sha1:FT7TSOGVC6JJK44K5OECAHK7EZW6EJUK", "length": 6112, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर-दौंड रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Shrigonda नगर-दौंड रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.\nनगर-दौंड रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-दौंड रस्त्यावर चिखली घाटात ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने कोळगाव येथील दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील अन्य एक जण जखमी झाला. शहरानूर इसाक पिरजादे (वय ५०) असे ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर दुचाकीवरील सतीश नाना नलगे (वय ५०) हे गंभीर जखमी झाले. बुधवारी (२८ मार्च) दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात झाला.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअपघाताबाबत हकिकत अशी की, पिरजादे व नलगे हे दुचाकीवरून नगरवरून कोळगावला येत असताना चिखली घाटात नगरकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकी चालक शहरानूर पिरजादे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले सतीश नलगे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नगरला हलविण्यात आले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nबेलवंडी पोलिसांना माहिती मिळताच अपघातस्थळी पोलिस पथक रवाना झाले. अलताब मुरार पिरजादे (रा. कोळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्यामुळे त्याचे नाव समजू शकले नाही. अपघातात ठार झालेले पिरजादे यांचा मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आणला असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-2514.html", "date_download": "2018-06-19T16:36:19Z", "digest": "sha1:DO5EBJOVQOZBALZHJ3BAHZLGG2NSGSZA", "length": 4101, "nlines": 72, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल दरात वाढ. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Civic News सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल दरात वाढ.\nसलग बाराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल दरात वाढ.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्नाटक निवडणुकीनंतर आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.आज सकाळी 6 वाजता पेट्रोलच्या दरात पेट्रोल 36 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागलं अहमदनगर मध्ये आज पेट्रोलचा दर आहे 85 रुपये 61 पैसे तर डिझेल 20 पैशांनी वाढल्यामुळे ते थेट 72 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.\nदरम्यान, इंधन दरवाढीवर दीर्घकालीन उपाय काढण्यावर काम सुरुय, एवढंच उत्तर केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. पण वाढत्या इंधन दरवाढईमुळे देशभरात आता संतापाचा उद्रेक होऊ लागला आहे. या इंधन दरवाढीचा सगळ्यात जास्त फटका हा सर्वसामांन्याना होताना दिसतो.दरम्यान, इंधनाला जीएसटीमध्ये आणण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण या सगळ्यातून आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2010/02/", "date_download": "2018-06-19T16:00:51Z", "digest": "sha1:42ZYAHVHDVHVHCVBZPLUNU35XG3DR65S", "length": 25043, "nlines": 133, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: February 2010", "raw_content": "\nगाडीचा हॉर्न वाजला आणि \"ती' कानात वारं भरल्यासारखं पळत सुटली. माडीच्या पायऱ्या धाड-धाड उतरत अवघ्या काही सेकंदात ती रस्त्यावर पोहोचली.\n\"अगं पडशील जरा हळू' हे अम्माचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचलेही नाहीत.\nखाली \"तो' बाईकवर तिची वाट पाहत उभा होता. त्याने दिलेला गुलाबांचा गुच्छ हातात पकडत ती पटकन बाईकवर बसली. बाईकने वेग घेतला आणि त्या गल्लीतून बाहेर पडली. त्याच्या पाठीमागे बसून जाताना तिच्यासाठी स्वर्ग दोन बोटं उरला होता. गाडी हळू-हळू वळण घेत शहरातून बाहेर पडली आणि दोघांतील संवाद आकारू लागला.\nतो ः कशी आहेस\nती ः कशी दिसतेय\nतो ः थोडी खराब झाली आहेस (तिनं नुसतं हूँ केलं)\nती ः तू कसा आहेस\nतो ः एकदम मस्त आणि आज तू भेटल्यामुळे तर एकदम मुडच मुड.\nती ः आजचं प्लॅनींग काय\nतो ः आज व्हॅलंटाईन डे ना जाऊ नेहमीच्या ठिकाणी, मस्त गप्पा मारू, रात्री छानसं जेवण घेऊ.\nती ः मी याच दिवसाची तर वाट पाहते. नव्हे त्या साठीच जगते\nतो ः तर..तर कोणी ऐकेल तर काय म्हणेल... बरं तू काही शॉपींग करणारेस\nती ः नाही, मला आज फक्त तुझा सहवास हवा बाकी काहीही नको.\nतो ः ओके डिअर....\n....त्याने गाडीचा वेग वाढविला. तासाभरात दोघांचं फेवरीट ठिकाण आलं सकाळचे दहा वाजत आलेले असूनही \"त्या' टेकडीवरून खाली पाहिलं तरी दाट धुक्‍यामुळं फारसं काही दिसत नव्हतं. त्याने गाडी त्यांच्या ठरलेल्या झाडाखाली लावली. सॅकमधून चटई काढली, झाडाखाली अंथरली आणि तिच्या मांडीवर डोकं ठेऊन छानपैकी ताणून दिली. ती त्याच्या डोक्‍यावरून हात फिरवत राहिली आणि पुन्हा संवादांना जाग आली.\nतो ः कशी आहेस\nती ः आत्ता खरं तर खूप खूष आहे. तू सोबत आहेस ना 364 दिवस वाट पाहिल्यानंतर आजचा दिवस उगवतो आणि मग अक्षरशः पिसाटल्यासारखं होतं. काल रात्रीपासून आजच्या सकाळचे वेध लागले होते. मघाशी जेव्हा तुझ्या बाईकवर मागे बसले तेव्हा सारं जग मुठीत आल्यासारखं वाटलं 364 दिवस वाट पाहिल्यानंतर आजचा दिवस उगवतो आणि मग अक्षरशः पिसाटल्यासारखं होतं. काल रात्रीपासून आजच्या सकाळचे वेध लागले होते. मघाशी जेव्हा तुझ्या बाईकवर मागे बसले तेव्हा सारं जग मुठीत आल्यासारखं वाटलं आपण एरव्ही का भेटत नाही\n दरवर्षीप्रमाणे पुन्हा तोच प्रश्‍न विचारलास आणि तुला माझं उत्तर माहित आहेच. जाऊ दे अम्मा त्रास देते\nती ः फारसां नाही. वर्षभर तिचं ऐकते; मग आज ती मला काहीही म्हणत नाही. बरं तुझी तब्येत कशी आहे\nतो ः \"वेल अँड गुड' हल्ली काम जास्त झालं की थकवा जाणवतो.\nती ः औषधं घ्यावीत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये.\nतो ः तू आणि तुझा सहवास हेच माझं टॉनिक.\nती ः चल काहीतरीच\nतो ः लाजलीस...हाय कलेजा खल्लास झाला\nसंवादांचे मळे फुलत राहिले आणि दिवस यथावकाश मावळतीकडे झुकलां. बाईकने पुन्हा शहराच्या दिशेने धाव घेतली. छानशा रेस्टॉरंटमध्ये दोघांनी मस्तपैकी जेवण घेतलं. दिवसभराचा प्रत्येक क्षण एकमेकांच्या सहवासात दोघेही आसुसून जगले आणि निरोपाची वेळ आली.\nबाईक माडीखाली येऊन उभी राहिली. ती उतरली. त्यानं तिचा हात हातात घेतला.\nतो ः पुढच्या वर्षी भेट होईल असं वाटत नाही समजा काही घडलंच तर मित्र तुला फोन करेल. जमलंच तर येऊन जा\nतो ः डॉक्‍टरांचं म्हणणं शेवटची स्टेज सुरू आहे. बहुधा महिनाभरच हातात आहे. माझी इच्छा होती फक्त आजचा दिवस मिळावा आणि आज मी तुझ्या सहवासाचा आनंद आकंठ घेऊन जात आहे. जगलोच तर पुढच्या वर्षी भेटूच....नाहीतर फोन येईलच. बाय....\n....एवढं म्हणून त्यानं एकदा दिला डोळे भरून पाहून घेतलं. ती काही म्हणण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तो निघूनही गेला.\nजाणाऱ्या बाईकडे पाहत ती मटकन खाली बसली...दिवसभरात एकाही शब्दानं बोलला नाही. कशी तरी बाजूला जाऊन ती माडीच्या पायरीवर बसली आणि भूतकाळ समोर उभा राहिला. पाच वर्षांपूर्वी एचआयव्ही तपासणी कॅंपमध्ये भेटला. किती भरभरून बोलत होता. त्याचं ते बोलणंच आपल्याला आवडलं. आपणहून त्याच्याकडे ओढली गेले. खोलीवर बोलावल्यावर आला. अगदी भरभरून बोलला. बोलताना त्याला चुकीचे रक्त मिळाल्याने एचआयव्ही झाल्याचं समजले; पण सारं विसरून तो जगण्याशी लढतोय आणि इतरांनाही बळ देतोय हे पाहून त्याचा कित्ती हेवा वाटलां. भेटीतून दोघांत प्रेम वाढलं; एकदा अचानक प्रकृती बिघडल्यावर मी अगदी धावत पळत त्याच्याकडे गेले. त्या वेळी त्याने विचित्र अट घातली. \"माझ्यावर प्रेम करीत असशील तर वर्षात फक्त एकदाच भेटायचं ते ही \"व्हॅलंटाईन डे' ला कारण आपली पहिली भेट त्याच दिवशी झाली होती. त्यानंतर वर्षाचे 364 दिवस वाट पहायचे आणि एक दिवस त्याच्या सोबतीनं जगायचं सुरू झालं...\nतिनं डोळे पुसले...हळू-हळू माडीच्या पायऱ्या चढून खोलीपाशी आली. अम्मा होतीच.\n\"छान' एवढंच उत्तर दिलं आणि ती आतल्या खोलीत गेली. कपडे बदलताना त्याच्या सहवासाचं सोबत आलेलं अत्तर क्षीण होत गेलं; मात्र सगळा दिवस मनात खोलवर रूतून बसला.\nअम्माचे शब्द कानावर पडले, \"अगं उद्या रात्री तो शेठ भिकूमल येणार आहे' त्याला खूष कर दहा हजार देणार आहे. मी ऍडव्हान्स घेऊन ठेवलाय.\n\"हूँ' म्हणत तिनं लाईट घालविली. आजचा मयूरपंखी दिवस खऱ्या अर्थाने जगल्यानंतर आता ती 364 दिवस रोजच्या मरणाला सामोरे जाणार होती.\nकधी नव्हे ते डोळ्यांना सकाळी लवकरच जाग आली. (तसे आम्ही सूर्यवंशी. साधारण साडे दहा-अकरा हीच उठण्यासाठी आदर्श वेळ अशी आमची ठाम धारणा) डोळे चोळत टेरेसवर आलो आणि सेकंदात झोप उडाली. टेरेसवरून पुढील चार फुटांवरील काहीही दिसत नव्हतं. रात्री झोपेपर्यंत तरी समोर इमारती होत्या हे आठवत होतं. आत्ता मात्र गायब... मग लगेचच लक्षात आलं, अरे हा समोरचा शुभ्रधवल पडदा आहे धुक्‍याचा. गेले काही दिवस धुकं पडत असल्याचं फक्त ऐकलं होतं, आज लवकर उठल्यामुळे ते पहायला मिळालं एवढंच.\nधुकं पाहण्याचा कौटुंबिक सोहळा चहा घेत उरकला आणि गाडीवर मांड ठोकली. गच्च धुक्‍याने भवताल भरून गेलेला असल्यामुळे अगदी आस्ते-आस्ते आमची सवारी सुरू झाली. अगदी चार फुटांवरीलही दिसत नसल्याने गाडीच्या लाईट लागलेल्याच होत्या. समोरून येणारे बिचकत, अंदाज घेत मार्गक्रमण करीत होते. हळू-हळू आम्ही रंकाळा गाठला. रंकाळ्याच्या अगदी काठावर उभा राहिलो तरी रंकाळ्याचे अस्तित्वच जाणवत नव्हते. अवघ्या रंकाळ्याला धुक्‍यांनी कवेत घेतलं होतं. रंकाळ्याचे एरव्ही काठाशी सलगी साधणारे पाणीही आज स्तब्ध भासत होतं, बहुधा त्यालाही धुक्‍याने घट्ट मिठीमध्ये सामावून घेतलं असावं. एरव्ही काठाच्या एका बाजूवरून दिसणारा शालीनी पॅलेस धुक्‍यात विरघळून गेल्याचा भास होत होता. फिरायला आलेले नेहमीच्या रस्त्यावरूनही अंदाज घेत फिरत होते. धुक्‍याचे लोटच्या लोट येऊन वातावरण आणखी गहिरं करत होते. जणू ढगांचे पुंजके धरतीच्या भेटीला आलेत असंच वाटत होतं. अनेक उत्साही तरुणांचा या पुंजक्‍यांना पकडण्याचा अपेशी प्रयत्न चाललेला. काय धुकं पडलंय नाही आज असं ओठांचा चंबू करत काही चर्चेत रंगलेले. छोट्या दोस्तांच्या डोळ्यांच्या बाहुल्या धुक्‍यांचे कण बालमुठींत साठवताना भिरभिरत होत्या. झाडेही आधाशासारखी दवबिंदू टिपून तजेलदार बनू पाहत होती. सारी सृष्टी धुक्‍यांत न्हाऊन निघालेली. हे मोहक रुपडं डोक्‍यांत घट्ट करीत घराचा रस्ता धरला. घरी पोहोचेपर्यंत बऱ्यापैकी धुकं कमी झालेलं.\n...घरी आलो. पुन्हा टेरेसवर पोहोचलो. आता सारां परिसर स्वच्छ दिसत होता. सगळ्या इमारती जागच्या जागीच होत्या. (जरां बरं वाटलं) धुकं गायब झालं होतं; मात्र टेरेसवरील फुलझाडांवर ते दवबिंदूच्या रुपात अंग सावरून उरलं होतं.\nLabels: निसर्ग माझा मित्र\nपहिल्यावहिल्या प्रत्येक गोष्टीचं अप्रुप सर्वांनाच असतं पहिला पाऊस, पहिलं प्रेम, पहिली मैत्री (मैत्रीण), पहिलं \".....', पहिलं अपत्य, पहिलं आईपण, पहिलं बापपण इत्यादी इत्यादी. या साऱ्या पहिलेपणाच्या \"कळा' (आनंद या अर्थाने) ज्यांनी अनुभवल्यात त्यांनाच त्याच्यातली मजा माहीत.\n(वाचकांतील बहुतेकांनी या \"कळा' नक्कीच अनुभवल्या आहेत, याबद्दल माझ्या मनात जरासुद्धा शंका नाही) तर असो...\nनुकताच मी एक असाच \"पहिलावहिला' अनुभव घेतला. नव्या घरात राहायला आल्यापासून खिशाचा सल्ला घेतच अनेक बाबी होत असल्याने अनेक बाबींवर मर्यादा आल्या. त्यातच माझ्यासारख्या उधळ्या माणसाला याची जरा जास्तच झळ बसली. (बहुतेक जण उधळेच असतात) आम्हीही आस्ते-आस्ते घराचा लूक सुंदर करण्यासाठी धडपडत होतो; पण काही मजा येत नव्हती आणि मार्गही सुचत नव्हता. याच दरम्यान आमच्या स्नेह्यांच्या घरी आमचं जाणं झालं. त्यांच्या गॅलरीत मस्त फुललेली फुलझाडे पाहिली आणि आम्हाला \"आयडिया' मिळाली. दुसऱ्याच दिवशी तातडीने आमचा मोर्चा आम्ही कुंडीवाल्याकडे वळविला. मनासारख्या सात-आठ कुंड्या आणल्या.\nआता चर्चेला मुद्दा घेतला रोपे कोणती आणायची. झालं, त्यावर चहा रिचवत जोरदार चर्चा झडली. अखेर नर्सरीत जाऊन तेथे पाहून रोपे घेण्यावर एकमत झाले; मग आमचा कुटुंबकबिला एका नर्सरीत पोहोचला. अनेक रोपांची निगराणी केल्यानंतर \"होम मिनिस्टर'नी काही रोपांबद्दल होकाराची मोहर उमटवली. रोपे घरी आली.\nआता आमच्या गाडीने नदीकाठ गाठला. तेथून खास नदीकाठची माती घरी आली. (झाडे कशी लावायची या पुस्तकात \"नदीकाठची माती आणा', असेच लिहिले होते. आम्ही ती सूचना तंतोतंत पाळली. माती आणावयास गेल्याचा त्रास आम्हाला झाला; मात्र पुरेपूर आनंद बच्चेकंपनीने मनसोक्त मातीत खेळून लुटला)\nदोन दिवसांत शेणखत, गांडूळखत, नारळाच्या शेंड्या असा जामानिमा झाल्यानंतर आणलेल्या रोपांचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत कुंड्यांत रोपण झाले आणि टेरेसवर हिरवाईचे पहिले पाऊल पडले. मग रोज रोपांना पाणी घालणं, ठराविक दिवसांनंतर त्यांच्या मुळातील माती ढिली करणं खतांचा डोस देणं आणि रोज होणाऱ्या बदलांना अनुभवणं असा दिनक्रम आकार घेऊ लागलां. आस्ते-आस्ते रोपांची मुळे रुजली आणि आणलेल्या रोपांवरील पानांची हिरवाई आणि आमची मैत्री गडद होऊ लागली. शेवंती, जास्वंदीने आम्हाला पहिल्या पंधरा दिवसांतच फुलांचे समाधान दिले. (अर्थात जेव्हा रोपे आणली तेव्हाच त्यांच्यासोबत कळ्याही होत्या) आमचे लक्ष मात्र गुलाबाच्या रोपांकडेच लागलेले. त्याला केव्हा एकदा फूल लागते असेच आम्हाला झालेले. त्यामुळे रोज निरीक्षण सुरूच.\n...पंधरा दिवसांपूर्वी एका गुलाबाच्या फांदीवर पानांच्या बेचक्‍यांत फुगीर भाग दिसला आणि गुलाबाला पहिली कळी आल्याची वार्ता आम्हाला मिळाली. मग काय आम्ही आणखीनच ममत्वाने त्या रोपांकडे पाहू लागलो. आस्ते-आस्ते कळी बेचक्‍यातून बाहेर पडली, वाढू लागली. दोन दिवसांपूर्वी एकमेकांना कळीच्या घट्ट बिलगलेल्या गुलाबी पाकळ्या पाहिल्या आणि आम्ही तो आनंद तिच्याभोवतीच कॉफी पिऊन साजरा केला.\nआज सकाळी-सकाळी आमच्या \"होम मिनिस्टर'नी झोपेतून जागं केले आणि खिडकीतून बाहेर बोट दाखविलं. वाऱ्याच्या झुळकीवर तो \"गुलाब' मस्त डोलत होता. त्याच्या पाकळ्यांवर अंग चोरून बसलेले तुषार चमचमत होते. व्वा काय सकाळ आहे पहिला-वहिला गुलाब आमच्या अंगणात फुलला, त्याचं तातडीने फोटोसेशनही केलं आणि हा लाखमोलाचा आनंद दिवसभर आम्ही मिरविला.\nहे माझे मायबाप वाचक\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-kapashi-disease-identify-dead-illness-62097", "date_download": "2018-06-19T16:44:18Z", "digest": "sha1:YD6I76WR2ET32JGKZJHEIJAP76O5XAKH", "length": 21234, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news kapashi the disease, identify dead illness कपाशीतील करपा, मर रोग ओळखा | eSakal", "raw_content": "\nकपाशीतील करपा, मर रोग ओळखा\nमंगळवार, 25 जुलै 2017\nकपाशीमध्ये मर, कवडी, करपा, आकस्मित मर, दहिया या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो.\nहा रोग जमिनीत राहणाऱ्या फ्युजारीयम बुरशीमुळे होता. रोगाचा प्रसार रोगट बियाण्यांद्वारे व दूषित जमिनीद्वारे होतो.\nलक्षणे : सुरवातीस पाने पिवळे पडून, कोमेजतात आणि पानगळ होते, शेवटी संपूर्ण झाड वाळते.\nरोगप्रतिबंधक जातींचा वापर करावा.\nपिकाची फेरपालट करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास दीड ग्रॅम कार्बेनडाझिमची किंवा ३ ग्रॅम थायरमची प्रतिकिलो प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.\nकपाशीमध्ये मर, कवडी, करपा, आकस्मित मर, दहिया या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो.\nहा रोग जमिनीत राहणाऱ्या फ्युजारीयम बुरशीमुळे होता. रोगाचा प्रसार रोगट बियाण्यांद्वारे व दूषित जमिनीद्वारे होतो.\nलक्षणे : सुरवातीस पाने पिवळे पडून, कोमेजतात आणि पानगळ होते, शेवटी संपूर्ण झाड वाळते.\nरोगप्रतिबंधक जातींचा वापर करावा.\nपिकाची फेरपालट करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास दीड ग्रॅम कार्बेनडाझिमची किंवा ३ ग्रॅम थायरमची प्रतिकिलो प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.\nहा रोग कोलेटोट्रीकम इन्डिकम बुरशीमुळे होतो. प्रसार दूषित व रोगट बियाणे तसेच जमिनीतील रोगट झाडांच्या अवशेषांपासून होतो. दुय्यम प्रसार बुरशीच्या बीजाणूद्वारे हवा व जमिनीतून होतो.\nलक्षणे : रोपाच्या सुरवातीच्या बीजदलावर गोलाकार तपकिरी ठिपके येतात. जमिनीलगतच्या कोवळ्या देठावर चट्टे येऊन रोपे मरतात. बोंडावर लहान, गोलाकार, काळपट-करड्या रंगाचे व किंचित खोलगट चट्टे पडतात.\nशेतातील पाला पाचोळा, रोगट झाडे, फांद्या गोळा करून त्या नष्ट कराव्यात.\nरोग दिसताच कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nप्रारंभी पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होते. त्यानंतर पानामधील हरितद्रव्य नष्ट होऊन अँथेासायनिन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे पाने लाल रंगाची दिसू लागतात. यासच लाल्या असे म्हटले जाते. लाल्या हा कपाशीतील रोग नसून प्रामुख्याने अन्नद्रव्यांची कमरता (त्यातही मुख्यत्वे नायट्रोजन व मॅग्नेशियम) व अन्य काही कारणांमुळे दिसून येणारा परिणाम आहे.\nशेतात पाणी साचल्यास त्वरीत चर काढून ते शेताबाहेर काढून द्यावे.\nपावसाने बराच काळ उघडीप दिल्यास संरक्षित पाणी द्यावे.\nखतांची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी. त्यातही नत्राच्या मात्रा २ ते ३ वेळेस विभागून देणे अतिशय आवश्यक आहे.\nपाते लागणे, बोंडे भरणे यांसारख्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेत २ ते ३ वेळेस २ टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी द्यावी.\nलाल्याची लक्षणे दिसताच १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मॅग्नेशिअम सल्फेटच्या २ ते ३ फवारण्या द्याव्यात. किंवा २० ते ३० किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रतिहेक्टर या प्रमाणात जमिनीतून द्यावे.\nरसशोषक किडी आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर आढळून आल्यास आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण करावे.\nआकस्मिक मर (पॅरा विल्ट)\nलक्षणे : कपाशीच्या रोगग्रस्त झाडावरील पाने मलूल होतात. झाडातील ताठरपणा कमी होऊन झाड सुकू लागते. पाने पिवळी होतात व झाडावरील बोंडे जलद गतीने फुटून तशीच जलद वाळतात.\nशेतात भेगा पडू देऊ नयेत.\nजमेल तोपर्यंत कोळपण्या कराव्यात.\nपाण्याचा ताण पडल्यास शक्य असल्यास संरक्षित पाणी द्यावे.\nकपाशीचे शेत स्वच्छ ठेवावे.\nरोगाची लक्षणे दिसताच २४ ते २८ तासांत कोबाल्ट क्लोराईड १० पीपीएमची फवारणी करावी.\nहा बुरशीजन्य रोग असून मुख्यत्वे करून पानांवर येतो. रोगाची बुरशी पालापाचोळ्यावर असते.ती पुढील हंगामातील पिकास रोग होण्यास कारणीभूत ठरते. दुय्यम प्रसार बुरशीच्या बीजाणूद्वारे हवेतून होतो.\nरोगाचा प्रादुर्भाव दिसताच पायरॅक्लोस्ट्राॅबीन (२० टक्के डब्ल्यूजी) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा मेटीराम ५५ टक्के अधिक पायरॅक्लोस्ट्राॅबीन ५ टक्के डब्ल्यूजी २० ते २३ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यूपी २५० ग्रॅम प्रति ७५० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर फवारणी करावी.\nरोगाचा प्रादुर्भाव दिसताच कॉपर ऑक्सिक्लोराईड देखील २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारता येईल.\nझॅन्थोमोनास या जीवाणूमुळे होतो. रोगाचा प्रसार दूषित व रोगट बियाणे, शेतातील झाडांचे रोगट अवशेष यामुळे प्रथम होतो. तर दुय्यम प्रसार हवा, पावसाचे थेंब यांच्यामार्फत होतो.\nलक्षणे : पानाच्या खालील बाजूस शिरांशेजारी प्रथम लहान, पानथळ हिरवे ठिपके दिसून येतात. असे ठिपके तांबूस होऊन पुढे काळसर होतात. कालांतराने हे ठिपके एकमेकांत मिसळून पाने करपल्यासारखे दिसू लागतात. पानांच्या कडा काळ्या पडून पाने गळून पडतात. बोंडावर कोनात्मक काळपट ठिपके दिसतात, रोगग्रस्त बोंड न उमलता त्यातील कापूस कवडीसारखा होऊन कपाशीची प्रत बिगडते.\nरोग दिसताच कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० टक्के) १२५० ग्रॅम व स्ट्रेप्टोमायसीन * ५० ग्रॅम (१०० पीपीएम) प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारण्या कराव्यात.\nकिंवा सुडोमोनास फलुरोसन्स दोन टक्के द्रावणाच्या ३०, ६० व ९० दिवसांनी गरजेनुसार सल्ल्याने पुढील फवारण्या घ्याव्यात.\nदहिया रोग (ग्रे मील्ड्यू)\nपीकवाढीच्या काळात रोग वाढण्यास सुरवात होते. रोगाच्या वाढीस आर्द्रतेची गरज असते. अनुकूल हवामानात पुढील वर्षाच्या पिकावर रोग येण्यास बुरशी कारणीभूत ठरते. रोगाचा दुय्यम प्रसार बुरशीच्या बीजांद्वारे हवेतून होतो.\nरोगट पालापाचोळा जमा करुन नष्ट करावा.\nरोगाचा प्रादुर्भाव दिसताच ३०० पोताची गंधकाची भुकटी २० किलो प्रति हेक्टरी धुरळावी.\nकार्बेन्डाझिम ०.१ टक्के तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी करावी.\n- डॉ. डी. पी. कुळधर, ७०८३९४९६७० (लेखक कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nकालव्याला सरंक्षण भिंत नाही\nपुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या...\nलाच घेताना लाचलुचपत खात्याककडून एकाला अटक\nसातारा - थ्री फेज कनेक्‍शनसाठी सर्व्हे करून प्रस्ताव मंजुरीसाठी मेढा येथील उपअभियंता कार्यालयात पाठविण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्विकारल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.udyogvishwa.com/19-2015-07-03-05-39-58/770-2015-07-03-05-38-02", "date_download": "2018-06-19T15:58:19Z", "digest": "sha1:LOM5YLTBA3OS6SP5JAOX7MERISLKNPIC", "length": 6154, "nlines": 23, "source_domain": "www.udyogvishwa.com", "title": "संपादकीय - एप्रिल २०१८", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारायचे केंद्र सरकारने योजले आहे. ह्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग विश्वच नव्हे तर सामाजिक व राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे.\nसौदी अरेबिया कडून कच्चे तेल आयात करून त्यावर भारतात नाणार येथे प्रक्रिया करण्यात येईल. तयार झालेल्या पेट्रोल व डिझेल पैकी काही भाग भारतासाठी राखून ठेवला जाईल. प्रक्रियेमध्ये तयार झालेल्या इतर पदार्थांना सुद्धा मोठी बाजारपेठ आहे. एवढ्या मोठ्या रिफायनरीसाठी लागणाऱ्या ऊर्जेसाठी एक मोठे औष्णिक वीजकेंद्रसुद्धा ह्या प्रकल्पात समाविष्ट केले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार ह्या प्रकल्पाचे अनेक फायदे आहेत. पहिले म्हणजे हा प्रकल्प आपली तेलाची गरज बर्याच प्रमाणात भागवू शकेल. त्या क्षेत्रात असलेल्या मोनोपॉलीला काही प्रमाणात शह बसेल. एवढ्या मोठ्या प्रकल्पामध्ये अनेकांना नोकऱ्या मिळतील. रत्नागिरीमध्ये अनेक संलग्न उद्योग उभे राहतील व एक प्रकारे त्या भागात औद्योगिक क्रांतीच घडून येईल. मात्र ह्या प्रकल्पाच्या विरुद्ध सुद्धा मुद्दे मांडले जातात. एवढ्या मोठ्या प्रकल्पामुळे हवेचे व पाण्याचे खूप प्रदूषण होईल असे लोकांना वाटते. मासेमारी,आंबा काजूची कलमे ह्या सारख्या पारंपरिक उद्योगांवर अनिष्ट परिणाम होईल अशीही भीती व्यक्त होत आहे.\nआजच्या युगात औद्योगिक प्रगती महत्वाची आहे. ऐहिक विकासाची गंगा ह्याच मार्गाने कोकणात पोहोचू शकते. मात्र प्रदूषण,विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन, स्थानिकांसाठी नोकर्या ह्यासारख्या महत्वाच्या प्रश्नांची लोकांना पटतील अशी उत्तरे सरकारने शोधली पाहिजेत. त्या बाबतीत (कोणत्याही) सरकारचे 'Track Record फारसे समाधानकारक नाहीये. कोकणचे कॅलिफोर्निया करायचे स्वप्न आपण बघतो पण त्याच कॅलिफोर्नियात अनेक रिफायनरी असूनसुद्धा प्रदूषण आटोक्यात आहे हे मात्र सोयीस्करपणे विसरतो.\nकोकणात कुठल्याही नव्या प्रकल्पाची घोषणा झाली कि वादाचे आणि भांडणाचे फडच उभे रहातात. एनरॉन, जैतापूर ह्या प्रकल्पांच्या बाबतीत हेच झाले. 'आम्हाला वीज पाहिजे, मात्र वीजकेंद्र आमच्या जिल्ह्यात नको' ही भूमिका नेहमी कशी चालेल औद्योगिक प्रकल्पांमुळे कोकणातील निसर्गाची थोडी हानी होणार आहे हे मान्य पण केवळ सृष्टीसौंदर्य बघून पोट भरत नाही हे ही तेवढेच खरे आहे. त्याचबरोबर कुठलाही प्रकल्प पुढे नेताना स्थानिकांचे अनुमोदन व सहकार्य अनिर्वाय, हे तत्वसुद्धा महत्वाचे आहे.\nह्या सर्व गादारोळातूनच आपल्याला शाश्वत विकासाचा मार्ग शोधायचा आहे,नाही का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2011/02/", "date_download": "2018-06-19T15:53:02Z", "digest": "sha1:AQ3CLCWQEF6URCSZN7JNELXLV3B3WQLV", "length": 14068, "nlines": 122, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: February 2011", "raw_content": "\nबेल वाजली तिनं दार उघडलं धाप आवरत तो घरात आला. तिनं पटकन आत जाऊन पाण्याचा ग्लास आणला.\n\"तो' पाणी पित असताना तिनं खुणेनंच चहाविषयी विचारलं त्यानं होकारार्थी मान हलविली.\nआता त्याची धापही थांबली त्यानं शर्ट काढला. तिथंच खुर्चीवर टाकला. त्याच खुर्चीवर रेलून पाय लांबविले आणि \"ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही...' ची मस्त शीळ देत डोळे मिटले.\nतिच्या हाकेनं तो भानावर आला. त्यानं कप घेतला आणि चहाचे घोट घेऊ लागला.\nती समोरच्या खुर्चीवर बसून चहा घेऊ लागली आणि त्याच्या \"हॅपी मूड'मुळे सुखावली.\nआजारपणामुळे त्याचं हास्य विरलंय हे तिला माहित होतं, त्यामुळेच त्याचा आजचा मूड पाहून तिला बरं वाटलं.\nन राहवून तिनं विचारलंच,\"\"आज एकदम मूड चेंज, काय भानगड\n\"\"ह्या, भानगड-बिनगड काहीही नाही असंच बरं पटकन आवर. बाहेर जायचंय. किशोरीच्या कार्यक्रमाची दोन तिकिटं आणलीत\nतिच्या परवानगीची वाट न पाहता तो उठून आवरू लागला\nक्षणभर तिला काही कळेचना. तिनंही झटपट आवरलं त्याला आवडणारी गुलाबी रंगाची साडी नेसून ती तयार झाली.\nतिला पाहताच पुन्हा एकदा त्याच्या ओठांवर \"ए मेरी जोहराजबी...'ची शीळ आलीच.\nदोघेही रस्त्यावर आले. नेहमीप्रमाणे तिची पावलं बसस्टॉपकडे वळली, तोच \"टॅक्‍सी' या त्याच्या हाकाऱ्याने ती उडालीच. आज टॅक्‍सी\n तिला आज तो नेहमीपेक्षा वेगळा-वेगळा भासला आज त्याचा मूड एकदम कसा काय बदलला\nथिएटरच्या गेटसमोर टॅक्‍सी उभी राहिली आणि तिची विचारांची श्रृंखला खंडित झाली.\nत्यानं टॅक्‍सीवाल्याला पैसे दिले. तिच्या हातात कार्यक्रमाची तिकिटे देऊन तिला पुढे जाण्यास सांगितले.\nतिकिटं घेऊन ती अँपी थिएटरच्या पाठीमागील बाजूस गेली. समोर उभ्या स्वयंसेवकाच्या हातात तिकिटं दिली आणि बसण्याची जागा विचारली\nत्यानं तिकिटं हातात घेतली आणि मागून येण्याविषयी खुणावलं ती पाठोपाठ चालू लागली. \"किशोरी' मंचावर जेथे बसणार त्याच्या बरोबर समोर भारतीय बैठकीकडे त्या स्वयंसेवकाने खूण केली ती पाठोपाठ चालू लागली. \"किशोरी' मंचावर जेथे बसणार त्याच्या बरोबर समोर भारतीय बैठकीकडे त्या स्वयंसेवकाने खूण केली काहीशी अवघडून ती त्या बैठकीवर जाऊ बसली काहीशी अवघडून ती त्या बैठकीवर जाऊ बसली आत्तापर्यंतचे पाहिलेले सर्व कार्यक्रम थिएटरच्या शेवटच्या कोपऱ्यात बसूनच पाहिलेले असल्याने एकदम पहिल्या रांगेत जाऊन बसणे ही कल्पनाच ती करू शकत नव्हती आणि आत्ता तर खास बैठकीवर. तिचं लक्ष तिकिटांकडे गेलं. पहिल्या रांगेतील खास तिकिटे होती.\nएवढ्यात तो ही आलाच\n' असं म्हणून त्यानं तिच्या केसांत मोगऱ्याचा गजरा माळला.''\nअपूर्वाईने मोहरलेल्या तिच्या श्‍वासांत मोगऱ्याचा गंध काठोकाठ भरला ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली.\nतिची नजर चुकवत तो कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहू लागला\nतब्बलजीने तबला ठीक केला, तानपुऱ्यावरील मुलीनं तारांना ताण दिला. सतारीचे स्वर ठीक केले गेले आणि त्याच वेळी किशोरी मंचावर आल्या...\nस्वरांच्या एकेक लडी उलगडल्या आणि मैफलीत रंग भरू लागला.\n\"जाईन विचारीत रानफुला...' किशोरींनी सुरू केलं आणि... वाह च्या उत्स्फूर्त प्रतक्रिया उमटल्या\nत्यानंही तशीच दाद दिली. तल्लीन होऊन किशोरी ऐकत असताना त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या स्पर्शाचं गाणं तिच्याभोवती फेर धरून नाचू लागलं\nती गाणं विसरली. भूतकाळात गेली. पाच वर्षांपूर्वी अखेरच्या स्टेजच्या कॅन्सरशी झगडत असताना \"तो' आयुष्यात आला\nंसह घरातील सर्वांनी जेव्हा आपल्याला दूर लोटलं तेव्हा त्याने आधार दिला. जगण्याची उमेद जागवली. वर्षभर सेवा केली मरण लांबवलं\nएक दिवस चहाला म्हणून रेस्टॉरंटमध्ये गेलो, तेथे लग्नाविषयी विचारलं स्वतःविषयी सांगितलं त्यांना बापाची गरज नाही. नातवंडांसाठी आजोबा अनोळखी. पत्नी दहा वर्षांपूर्वीच गेली घरी एकटाच राहतो. कॅन्सरग्रस्तांच्या रुग्णालयात सेवाभावी वृत्तीनं काम करतो आणि आता आधाराची गरज आहे.\n\"नाही म्हणूच शकले नाही\nसहजीवन नव्याने सुरू झालं. सुखाचे दिवस आल्याचं वाटत असताना \"त्याला'ही ब्रेन ट्यूमर असल्याचं समजलं आणि आशेच्या पालवीने नव्याने फुललेल्या झाडाला दुःखाची वाळवी लागली गेले वर्षभर दोघेही एकमेकांच्या आधाराने जगत अखेरच्या दिवसाची वाट पाहत असताना... आज अचानक\nटाळ्यांचा गजर झाला आणि तिची विचारमालिका भंगली.\nत्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवले तेथून बाहेर पडले आणि चालत चालत नदीकाठी आले.\nनेहमीप्रमाणे अनेक जोड्या बसलेल्या.\nदोघेही एका ठिकाणी बसले... बराच वेळ कोणीच काही बोलले नाही\nपाण्यावर उमटणाऱ्या तरंगावर चांदणप्रकाशाचा खेळ रंगलेला.\nतिनं मौनाला बोलतं केलं\n स्वारी आज एकदम वेगळ्या मूडमध्ये...घरात शीळ घालून गाणं काय, येताना टॅक्‍सी, मग \"किशोरी' तीही पहिल्या रांगेत बसून...गजरा...रेस्टॉरंट आणि आता इथे... काय दोघांच्या मरणाची तारीख समजली की काय\nतो काहीच बोलला नाही फक्त नदीकडे पाहत राहिला\n\"बोल ना काही तरी नाही तर जाऊ या घरी' म्हणून ती उठू लागली\nआता त्याचं मौन सुटलं\n आपण अवघ्या काही दिवसांचे पाहुणे आहोत हे विसरलास काय\n असं म्हणत त्यानं शर्टाच्या आतून छानसा गुलाब आणि पाकीट काढलं आणि तिच्या हाती दिलं, म्हणाला, \"हॅपी व्हॅलेंटाईन\nआता तिला दिवसभराच्या त्याच्या वागण्याचा अर्थ उमगला तिचे डोळे भरले जाता जाताही तो आपल्याला आनंदाचे क्षण देतोच आहे तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला\nबराच वेळ रडल्यानंतर तिनं डोळे पुसले आणि पाकीट फोडून पाहिले.\n\"पुढच्या आठवड्यात आपण लंडनला जातोय\n\"दोघांवरही शस्त्रक्रिया करायची आहे. दोघांचेही कॅन्सर शेवटच्या स्टेजला असले तरी होप्स आहेत मग निदान जाता जाता दोघांसाठी एक डाव खेळून बघायला काय हरकत आहे मग निदान जाता जाता दोघांसाठी एक डाव खेळून बघायला काय हरकत आहे त्याचीच ही गिफ्ट\nत्यानंतर दोघे कितीतरी वेळ भविष्याविषयी बोलत राहिले\nLabels: याला जीवन ऐसे नाव\nहे माझे मायबाप वाचक\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/traffic-jams-experiment-23379", "date_download": "2018-06-19T16:23:34Z", "digest": "sha1:3XPFJJGWL3V6RHDYTJKSVKWUPHBRYWUW", "length": 10999, "nlines": 65, "source_domain": "www.esakal.com", "title": "Traffic jams on the experiment वाहतुकीवरील प्रयोगाचीच \"कोंडी' | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 डिसेंबर 2016\nकोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर विविध उपाय योजले. मात्र आठ-पंधरा दिवसांतच ते प्रयोग बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची परिस्थिती \"जैसे थे' आहे.\nकोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर विविध उपाय योजले. मात्र आठ-पंधरा दिवसांतच ते प्रयोग बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची परिस्थिती \"जैसे थे' आहे.\nकोथरूड, कर्वेनगर, वारजे या परिसरात ये-जा करण्यासाठी वाहनचालक कर्वे रस्त्याचा उपयोग करतात. अभिनव चौकात या वाहनांव्यतिरिक्त विधी महाविद्यालय रस्त्यावरून; तसेच म्हात्रे पुलावरून येणाऱ्या वाहनांची भर पडते. त्यामुळे या चौकात चहुबाजूंनी येणारी वाहने तेथील कोंडी वाढवितात. पौड फाटा ते डेक्कनदरम्यानच्या कर्वे रस्त्याची रुंदीही कमी असल्याने वाहनचालकांना संथ वाहतुकीबरोबरच वायूप्रदूषणाचाही सामना करावा लागतो.\nकर्वे रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्यावर अनेकदा वाहतूक पोलिस अभिनव चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे बंद करून वाहतुकीचे नियोजन करीत असल्याचे दिसून येते. येथील समस्या सोडविण्यासाठी या चौकात उड्डाण पूल बांधण्याचे नियोजन महापालिकेने केले होते;पण स्थानिक व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे तो प्रस्ताव मागे पडला.\nबालभारती ते पौड फाटादरम्यान रस्त्याचे नियोजन महापालिकेने खूप वर्षांपूर्वी केले. मात्र पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्या प्रस्तावाला विरोध करीत न्यायालयात धाव घेतली. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी अभिनव चौकामध्ये चक्राकार वाहतूक पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी नागरिकांच्या त्रासामध्ये भर पडल्याचे निदर्शनास आल्याने तो प्रयोगही बंद करावा लागला.\nकर्वे रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून महापालिकेने जुन्या कालव्यावरील रस्ता तयार केला;पण तो मार्ग अनेक ठिकाणी चौकांना छेदला जातो. त्या चौकात होणारी वाहतुकीची कोंडी; तसेच एसएनडीटी महाविद्यालयासमोर कर्वे रस्त्याला छेदताच येत नसल्याने वाहनचालकांना पौड फाटा उड्डाण पुलाखालून वळसा घालून जावे लागते. विधी महाविद्यालय रस्त्याने येणाऱ्या वाहनचालकांना अभिनव चौकातील वाहतुकीचे दिव्य पार पाडून पुन्हा कालव्यावरील रस्त्यावर जावे लागते.\nकालव्यावरील रस्ता कर्वे रस्त्याला छेदण्यासाठी एसएनडीटी महाविद्यालयासमोर ग्रेड सेपरेटर केल्यास अभिनव चौकातील वाहतुकीची कोंडी कमी होऊ शकणार आहे. त्याचबरोबर पाडळे पॅलेस चौकातून निसर्ग हॉटेललगतच्या गल्लीतून जाणाऱ्या वाहनांना पाळंदे कुरिअरजवळ कालव्यावरील मार्ग उपलब्ध करून दिल्यास म्हात्रे पुलाकडून येणारी निम्मी वाहने अभिनव चौकात न जाताच कोथरूड, कर्वेनगरच्या दिशेने जाऊ लागतील व वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. हे बदल करण्यासाठी महापालिकेबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची गरज आहे, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.\n-चहुबाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी\n-चक्राकार वाहतुकीचा प्रयोग फसला\n-विरोधामुळे उड्डाण पुलाला खो\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2012/02/", "date_download": "2018-06-19T15:49:05Z", "digest": "sha1:MLT7VTL5GN5RKOF7RINT2F7W5JTS4AQ4", "length": 26268, "nlines": 121, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: February 2012", "raw_content": "\n\"राजसाहेब' बाळाच्या पायात \"बळ' भरलं\n\"अवघ्या सहा वर्षांपूर्वी माझ्या पक्षाचा जन्म झाला आहे. लगेच त्याच्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा करू नका; देणार असाल तर एकहाती सत्ता द्या, माझ्यात नवनिर्माणाची धमक आहे. संधी द्या सोनं कसं करतात ते मी दाखवून देईन'\nहे आत्मविश्‍वास भरले आवाहन गेल्या काही दिवसांत \"मनसे' करणारे राज ठाकरे यांचा आत्मविश्‍वास शुक्रवारी जेव्हा महापालिकांचा निकाल लागला तेव्हा नक्कीच दुणावला असेल. मुंबईवर जरी महायुतीचा भगवा फडकला असला तरी त्याचवेळी मनसेच्या पदरातही मतदारांनी झुकते माप टाकलेच याकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. विशेषतः दादर-गिरगावच्या पट्ट्यामध्ये मनसेने धडक मारताना शिवसेनेचा बालेकिल्ला उध्वस्त करून \"मराठी टक्का' आपल्याकडे वळविण्यात मिळविलेले यश शिवसेना नेतृत्वाला विचार करावयास लावणारे आहे.\nप्रभावी वक्तृत्व, महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी महाराष्ट्राला घातलेल्या सादेला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे हे मनसेला मुंबई, नाशिक, पुणे या महानगरांत मिळालेल्या जागांवरून स्पष्ट होत आहे. नाशकात हा पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात राष्ट्रवादीपाठोपाठ तो दुसऱ्या क्रमांकावर आहे; तर ज्या मुंबईमध्ये त्यांना किंगमेकर होण्याची मनिषा होती तेथेही त्यांनी आपली ताकद चौपट वाढविण्यात यश मिळविलेले आहे. हे नक्कीच पक्ष विस्तारत आहे, बळ भरत आहे हे दर्शविणारे आहे.\nनाशकात तर हा पक्ष निर्विवादपणे किंगमेकर ठरू शकतो. आकडेवारीचा हिशोब केला तर आघाडी किंवा युती स्वबळावर सत्तेवर येऊच शकत नाही. एकतर दोघांना हातात घालावा लागेल किंवा मनसेच्या इंजिनाला जोडून घेऊन सत्तेचा प्रवास करावा लागेल हे स्पष्ट आहे. पुण्यात आघाडीची सत्ता येणार असली तरी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून दोन्ही कॉंग्रेसला हा पक्ष जेरीस आणू शकतो.\nराज्यातील या प्रमुख तीन महानगरांत उत्तम कामगिरी करणारा हा पक्ष रांगत आहे असे सांगणाऱ्यांना हे बाळ आता खऱ्या अर्थाने दमदार पावले टाकू लागले आहे हे समजून चुकले असेल.\nज्याप्रमाणे शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचाच काही वर्षांपूर्वीपर्यंत एकहाती करिष्मा होता.( गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे पक्षासाठी वर्षांत जीवतोड मेहनत घेत आहेत हे मुळीच नाकारता येत नाही, सर्व विरोधात असूनही त्यांनी मुंबईत सत्ता राखण्यात मिळविलेले यश त्यांची मुत्सद्देगिरी दाखवून देतेच.) त्याप्रमाणेच सध्या राज यानी मनसेसाठी एकहाती यश मिळवून दिले आहे. यामध्ये ज्याप्रमाणे त्यांचे कौतुक आहे, त्याचप्रमाणे त्यांच्यावर विश्‍वास ठेऊन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही आहे. राज यांच्यावरही जीव ओवाळून टाकणारी एक पिढी निर्माण होऊ लागली आहे, हेही या निकालाने स्पष्ट झाले. संपूर्ण महाराष्ट्रात पोचण्यासाठी राज यांना आणखी कष्ट घ्यावे लागणार आहेत हे नक्की. सध्या त्यांच्या पक्षाचा पाया महानगरांत विस्तारतो आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न पाहताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्ष पोचणे हेही अत्यंत आवश्‍यक आहे. (जिल्हा परिषदांचे निकाल पक्षासाठी अंतर्मुख करणारे आहेत, अर्थात तेथे राज यांनी ताकद लावलेली नाहीच हेही तेवढेच खरे, ज्या काही जागा निवडून आल्यात त्या राज यांचे नेतृत्व स्वीकारलेल्या शिलेदारांच्या कष्टाचा आरसा आहे. हेच शिलेदार भविष्यात मनसेचे भक्कम आधारस्तंभही होऊ शकणार आहेत. याकडे राज यांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्‍यक आहे) अर्थात या सर्वांची जाणीव राज यांना नक्कीच असेल.\nयदाकदाचित राज यांच्या हाती नाशकात सत्तेच्या चाव्या आल्याच तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असेल. नवनिर्माणाचे मॉडेल ते येथे सादर करू शकतील आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विश्‍वास देऊ शकतील. जर ते तसे नाही करू शकले तर त्यांनी दाखविलेली स्वप्ने ही भाषणांतील स्वप्नरंजनच ठरेल. एकमात्र खरे सध्या तरी प्रमुख महानगरांतील काही टक्के नागरिकांनी राज यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या स्वप्नांवर विश्‍वास दाखविलेला आहे. भविष्यात हे बळ वाढविणे आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकणे हेच मनसे नेतृत्वापुढे आव्हान असेल. तुर्तास या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अगदी मनसे शुभेच्छाः\nLabels: सहज वाटलं म्हणून\nमोबाईलची रिंग वाजली, झोपेतच त्यानं मोबाईल उचलला... कानावर आवाज पडला, \"आज आपण भेटायचं नक्की नं' तिच्या किणकिणत्या प्रश्‍नानं त्याची झोप उडाली.\n\"भेटायचं म्हणजे काय भेटायचंच मी अगदी वेळेत पोचतो.'\nगेले सहा महिने आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आज आयुष्यात येणार. वर्षभर ज्या आवाजावर आपण फिदा आहोत त्या आवाजाच्या गळ्यासोबत आपली पहिली भेट होणार. कशी असेल ती कशी दिसेल ती आवाजाप्रमाणेच गोड असेल का\nआकाशवाणीवर जेव्हा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, निवेदन करते तेव्हा ऐकत राहावे वाटते. पत्रमैत्री आणि फोनवरून संवाद सुरू झाल्यानंतर तिनं मला कधी झिडकारलं नाही. अनेक गोष्टी शेअर केल्या. मैत्रीण बनून अनेक चांगले सल्ले दिले. जेव्हा जेव्हा त्रास झाला तेव्हा हक्काने तिला सांगितले आणि तिनेही आपुलकीने प्रत्येक बाबीची चौकशी करून त्यावर सल्ला दिला. मध्यंतरी महिनाभर जेव्हा काही कारणाने फोनवर बोलणे होऊ नाही शकले तेव्हा आपण तिला किती \"मिस' केलं. काहीतरी प्रॉब्लेम झाला असं सांगून मला फार चौकशीही करू दिली नाही. आत्ताही मी गेले पंधरा दिवस भेटण्याचा आग्रह धरल्यानंतर मोठ्या मुश्‍किलीने तयार झाली भेटायला. कधी एकदा पुणे गाठतो असं झालंय.\nविचारांच्या लयीत त्यानं आवरलं. धावत-पळत रेल्वे गाठली. गाडी हलली आणि पुन्हा एकदा भोवताल विसरून त्याच्या विचारांची फुले उमलू लागली.\nगेले सहा महिने आपण तिच्यासोबत फोनवरून बोलतोय. किती बोलते. आपलेपणानं चौकशी करते. आश्‍वासक बोलते. समजून सांगते. अनेक प्रश्‍नांची उकल पटकन्‌ करते. तिची वैचारिक प्रगल्भता जाणवत राहते. माझ्यापेक्षा तीच मला मॅच्युअर वाटते. रोज फोनवर बोलणं होतं. मग तिचा आवाज दिवसभर मनात किणकिणत राहतो. तिचा आवाज आपल्याला जाम आवडतो बुवा आणि...ती....\nगाडी स्टेशनात शिरली आणि थांबतानाचा धक्का बसला तशी त्याची विचारांची तंद्री भंगली. स्टेशनमधून बाहेर येताच त्यानं रिक्षाला हात केला. \"बालगंधर्व...' सांगत तो रिक्षात बसला... रिक्षा चालू पडली आणि याची विचारांची गाडीही सुटली सुसाट...\n....काही वेळातच आपल्यासमोर तिचं सगुणसाकार रूप उभं राहील. आतापर्यंत फक्त आवाज ऐकून आपण तिला भेटायला एवढे आतूर झालो ती नेमकी कशी असेल...दिसायला सुंदर असेल की...आणि सुंदर नसली तर...आणि सुंदर नसली तर...छे, छे...ती सुंदरच असणार...एवढा गोड गळा आणि चेहरा कसलातरी कसा असेल...काही का असेना...जशी असेल तशी असेल...मैत्रीण आहे ती. मग दिसण-बिसणं फिजूल...\n...आयला पण उद्या तिला गाडीवरनं फिरवायचं म्हटलं तर... जरा तरी बरी असावी बुवा...हे....हे... हे... जशी असेल तशी घेऊन फिरू...आपली सख्खी मैत्रीण आहे हे महत्त्वाचे. भेटीच्या ओढीने...लागलेली हुरहूर त्याला दोन्ही बाजूंनी विचार करायला भाग पाडत होती. आता बास.. फार विचार नाही...जशी असेल तशी...ती आपली मैत्रीण...सखी\nरेस्टॉरंट आलं... तो रिक्षातून उतरला. भेटायचं ठरलेल्या रेस्टॉरंटच्या पायऱ्या चढून आत जाताना धडधड वाढली. वाढत्या हार्टबिट्‌सना \"ऑल इज वेल' समजावत तो आत गेला... त्याच्या भिरभिरत्या नजरेनं तिचा शोध सुरू केला. एका टेबलवर त्याची नजर स्थिरावली आणि त्याचा शोध बहुधा संपला. तो त्या टेबलजवळ जाऊ उभा राहिला...\n(हुश्‍श एक टेन्शन संपलं...दोघींपैकी कोणही असो. दोघीही दिसताहेत गोड..फाजील मनाचा कौल)\nतिघंही एकत्र बसूनही कमालीची शांतता. गर्दीतलं एकटेपण त्यानं अनुभवलं. मौनाला वाट मोकळी करून देत \"काय घ्यायचं आपण\n\"काहीही' दोघीही बोलल्या. (किणकिणता आवाज आला; पण नेमका कोणाचा पुन्हा त्याच्या डोक्‍यात प्रश्‍न)\nत्यानं वेटरला बोलावलं. काहीबाही ऑर्डर दिली. पुन्हा शांतता.\nतेवढ्यात दोघींपैकी एक उठली, \"बराय, तनया मी येते जाऊन...तुम्ही बसा बोलत' असं म्हणत ती त्याच्याकडे पाहून हसली आणि जाऊ लागली.\nतिनं काहीसं नाव सांगितलं. \"आपण असेच न बोलता बसून राहायचं एरव्ही फोनवर किती सुरेख बोलतेस आणि आज काय मौन व्रत, का मी भेटायला आलेलं आवडलं नाही तुला एरव्ही फोनवर किती सुरेख बोलतेस आणि आज काय मौन व्रत, का मी भेटायला आलेलं आवडलं नाही तुला\n\"नाही नाही तसं नाही...' तिचा किणकिणता आवाज कानावर पडला आणि दूरवर मंदिरात घंटा वाजल्याचा भास झाला. एवढ्यात वेटरने पदार्थ आणून ठेवले. पुन्हा संवाद बंद. फक्त काटेचमच्यांचा आवाज. ती मैत्रीणच काहीबाही विचारत होती आणि तो तिला उत्तरे देत राहिला. फोनवर अखंड बडबडणारी \"तनया' त्यांना ऐकत होती गप्प राहून.\nन राहवून तो म्हणालाच\n\"मला वाटतं मी आता निघावं\nत्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मैत्रीण उठली, \"चालू दे तुमचं' मी आहे येथेच...'म्हणत ती बाहेर पडली.\nआता तो रिलॅक्‍स झाला.\n\"खूप छान दिसतेस तू...पण आज काय बोलायची इच्छा नाही काय आणि हे काय मला तुझ्या डोळ्यांत मला पाहायचंय. पाहायचंय माझ्या मैत्रिणीचे डोळे कसे आहेत ते आणि हे काय मला तुझ्या डोळ्यांत मला पाहायचंय. पाहायचंय माझ्या मैत्रिणीचे डोळे कसे आहेत ते\nती काहीच बोलली नाही...\n\"ओ बाईसाहेब, मी तुमच्याशी बोलतोय...'\nतिने गॉगल काढला. तिच्या दोन्ही डोळ्यांवर लावलेल्या पट्ट्या इतका वेळ गॉगलमुळे त्याला दिसल्या नव्हत्या.\nती सांगू लागली, \"\"महिनाभरापूर्वी ऑफिस सुटल्यानंतर बसमधून येत होते. कोणी तरी फुगा फेकून मारला. नेमका चेहऱ्यावर आदळला. त्यात कसलंतरी रसायनमिश्रित पाणी होतं. आग-आग झाली. मी ओरडले, किंचाळले. बेशुद्ध पडले. कोणीतरी मला दवाखान्यात नेलं. डॉक्‍टरांनी तपासणी केली. तातडीनं ऑपरेशन केलं...पण डोळ्यांविषयी खात्री नसल्याचं मला सांगितलं. अशा अवस्थेत मला तुला भेटायचं नव्हतं. तुला वाईट वाटेल म्हणून मी तुला टाळत होते. मित्र म्हणून तुला सांगायला हवं होतं, पण...\nतिला त्याची काहीच हालचाल ऐकू आली नाही...\"अमेय...अमेय...' तिच्या हाकांना प्रतिसाद आलाच नाही....\nतो हादरला...तिची कहाणी ऐकून तो बाहेर पडला...सगळा परिसर भोवताली फिरतोय असं त्याला वाटलं. सकाळपासून पाहिलेल्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला...तिच्यासोबत सहजीवनाची पावले चालण्याचा विचारही संपला. ती दिसते गोड...आपल्याला शोभलीही असती...माझ्यासोबत सहजीवनाचं राहू दे पण, तिच्या आयुष्याचं काय काल-परवापर्यंत बहुरंगी असलेलं तिचं आयुष्य एकदम काळवंडलं...तिच्या आयुष्यातले सगळे रंग उडून गेले एका क्षणात. ज्या हरामखोराने फुगा मारला त्याला कल्पनासुद्धा नसेल किती भयानक परिणाम भोगावा लागतोय एका जीवाला. डोळे बरे होईपर्यंत तिला काम नाही. नंतरचं माहीत नाही. आता फक्त नरकयातना. नियती...नियती म्हणतात ती हीच का काल-परवापर्यंत बहुरंगी असलेलं तिचं आयुष्य एकदम काळवंडलं...तिच्या आयुष्यातले सगळे रंग उडून गेले एका क्षणात. ज्या हरामखोराने फुगा मारला त्याला कल्पनासुद्धा नसेल किती भयानक परिणाम भोगावा लागतोय एका जीवाला. डोळे बरे होईपर्यंत तिला काम नाही. नंतरचं माहीत नाही. आता फक्त नरकयातना. नियती...नियती म्हणतात ती हीच का परमेश्‍वराऽऽऽ. तो तेथेच कट्ट्यावर बसून राहिला अस्वस्थ, असहाय्य......\nकाही वेळ गेला. मैत्रिणीसोबत तनया रेस्टॉरंटमधून बाहेर पडली. बससाठी रस्ता ओलांडला. समोर कट्ट्यावर अमेय. दोघींना पाहून तो समोर आला. त्याला पाहून मैत्रीण सटकली. काही बोलण्यापूर्वी अमेयनं तनयाचा हात हातात घेतला.\n\"मीच आहे अमेय... तू जशी आहेस तशी मला मैत्रीण म्हणून हवी आहेस...माझी मैत्री तुला आवडेल असं म्हणत त्यानं गिफ्ट म्हणून आणलेली अंगठी तिच्या हातात ठेवली.\nत्याच्या या कृतीने पट्ट्यांआड तनयाचे डोळे पाणावले...आणि मैत्रिणीच्या चेहऱ्यावर एकाचवेळी आनंद आणि अश्रू चमकून उठले.\nLabels: याला जीवन ऐसे नाव\nहे माझे मायबाप वाचक\n\"राजसाहेब' बाळाच्या पायात \"बळ' भरलं\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/bollywood-actress-neha-dhupia-got-married-115404", "date_download": "2018-06-19T17:16:43Z", "digest": "sha1:WXR52S3B5L3OJZRKURELXDZ7MS3SPUFI", "length": 10355, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "bollywood Actress Neha Dhupia got married अभिनेत्री नेहा धुपिया अडकली विवाहबंधनात ! | eSakal", "raw_content": "\nअभिनेत्री नेहा धुपिया अडकली विवाहबंधनात \nगुरुवार, 10 मे 2018\nनेहा धुपियाने तिचा मित्र अंगद बेदी याच्याशी विवाह केला आहे. याबाबतचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर सगळीकडे याबाबत चर्चा सुरु आहेत.\nनवी दिल्ली : सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या विवाहाची चर्चा सुरु आहेत. त्यानंतर आता बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया विवाहबंधनात अडकली आहे. नेहा धुपियाने तिचा मित्र अंगद बेदी याच्याशी विवाह केला आहे. याबाबतचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर सगळीकडे याबाबत चर्चा सुरु आहेत.\nबॉलिवूड सेलिब्रिटी नेहा धुपियाने विवाहाची सुखद घोषणा केली. तिने तिचा मित्र अंगद बेदीशी विवाह केल्याचे सांगितले. त्यांच्या विवाहाबाबत अफवा पसरविण्यात आल्या होत्या. नेहा धुपियाने शिख समाजातील अंगद बेदी यांच्याशी विवाह केला. याबाबत तिने फोटोही टाकले आहेत. हा माझा आयुष्यातील मोठा निर्णय आहे. आज मी माझ्या मित्रासोबत आहे. आता मी त्याच्याशी विवाह केल्याने आता तो माझा पती झाला आहे. मी आता मिसेस बेदी झाली आहे.\nशमिता शेट्टीचा फॉलोअर्सना अनफॉलो करण्याचा सल्ला\n‘फादर्स डे’च्या निमित्ताने शमिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात शिल्पा आणि ती वडिलांच्या प्रतिमेवर फुलं अर्पण करताना दिसत...\n'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी\nमुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा...\nकॅन्सरशी झुंजणाऱ्या इरफानचे भावनिक पत्र...\nअभिनेता इरफान खान त्याच्या हटके अंदाजातील अभिनयाने प्रसिद्ध आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा त्याचा खुप मोठा फॅन क्लब नेहमीच त्याला विविध भूमिकांमध्ये...\nप्लॅस्टिक फेकणाऱ्या व्यक्तीला अनुष्का शर्माने दिली तंबी\nअभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नेहमीच सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे जोडपं सोशल...\nअभिनेत्री सई ताम्हणकर सॅव्ही पुरस्काराने सन्मानित\nसॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार मिळावा अशी अनेक सेलेब्सची इच्छा असते. असा हा पुरस्कार अभिनेत्री सई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathi-news-young-inspiration-network-competition-100440", "date_download": "2018-06-19T17:17:08Z", "digest": "sha1:NIPRMOUCKAOSQWKM4IQXEFFC5PVCIDMY", "length": 17105, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news young inspiration network competition अक्षय, हर्षल, पराग ठरले विजेते | eSakal", "raw_content": "\nअक्षय, हर्षल, पराग ठरले विजेते\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nऔरंगाबाद - सळसळत्या उत्साहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) वक्‍तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदविला. मराठी भाषा दिनानिमित्त झालेल्या स्पर्धेत अक्षय वानखेडे, हर्षल दहिफळे आणि पराग देशमुख विजेते ठरले आहेत.\nऔरंगाबाद - सळसळत्या उत्साहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) वक्‍तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदविला. मराठी भाषा दिनानिमित्त झालेल्या स्पर्धेत अक्षय वानखेडे, हर्षल दहिफळे आणि पराग देशमुख विजेते ठरले आहेत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्‍त विद्यमाने ‘सकाळ’ कार्यालयात मंगळवारी (ता. २७) ही स्पर्धा झाली. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिसभा सदस्य मयूर सोनवणे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. प्रा. महेश अचिंतलवार, परीक्षक प्रा. डॉ. पुंडलिक कोलते, दीपक पवार यांची उपस्थिती होती. रोपटे देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. नव्या पिढीतील वक्‍ता ज्ञानेश्‍वर चौथमल याचा या वेळी सत्कार करण्यात आला.\nस्पर्धेत जेएनईसीच्या अक्षय सुरेश वानखेडे याने प्रथम पारितोषिक पटकावले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हर्षल दहीफळे हिने द्वितीय, तर देवगिरी महाविद्यालयाच्या पराग तुकाराम देशमुख याने तृतीय पारितोषिक पटकावले. विजेत्यांना मयूर सोनवणे आणि डॉ. कोलते, श्री. पवार यांच्याहस्ते बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तर, सहभागी स्पर्धकांना तनिष्का सदस्या शुभांगी लातूरकर आणि अंजली भुमरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.\nमयूर सोनवणे म्हणाले, ‘‘मीदेखील ‘यिन’चा जिल्हाध्यक्ष होतो. ‘यिन’मुळे प्लॅटफॉर्म मिळाले.’’ तसेच तरुणांनी व्यसन आणि आत्महत्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेपूर्वी प्रा. अचिंतलवार यांनीही मार्गदर्शन केले. स्पर्धेत कांचनवाडीतील सीएसएमएसएसचे कृषी महाविद्यालय, एमजीएचे जेएनईसी, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी महाविद्यालय, फोस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालयाच्या २३ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन गणेश गलांडे, मिलिना पाटील यांनी केले. धीरज पवार यांनी आभार मानले.\nचिंतनशील वृत्तीचा गंध घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला चिंतन करायला भाग पाडले. विषयासंबंधी नानाविधी वृत्ती, प्रवृत्ती, संगती, विसंगती यांचा प्रत्येकाने आढावा घेण्याचा सहजतेने प्रयत्न केला. काही स्पर्धकांच्या बाबतीत विषयांच्या जाणिवा प्रगल्भ असल्याचा प्रत्यय आला.\n- पुंडलिक कोलते, परीक्षक\n‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे घेतलेली स्पर्धा युवकांना मराठी भाषेविषयी मंथन करायला लावणारी होती. बरेच स्पर्धक वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे असूनही मराठी भाषेविषयी खोलवर विचार करतात, हे समोर आले. मराठी भाषा आणि तरुण पिढी यांचे नाते किती घट्ट आहे, हे या स्पर्धेच्या निमित्ताने अधोरेखित झाले.\n- दीपक पवार, परीक्षक\nमराठी भाषेचे प्रबोधन ‘सकाळ’च्या माध्यमातून होत आहे. आम्हाला मराठीचा अभिमान आहे. म्हणूनच स्पर्धेत सहभागी झालो. येथे येऊन आमच्या भावना व्यक्‍त करायला मिळाल्या. तरुणांचे विचार ऐकायला मिळाले. तसेच बक्षीस भेटल्याचाही आनंद आहे.\n- अक्षय वानखेडे (प्रथम)\nस्पर्धेत तोलामोलाचे स्पर्धक होते. यात आवडलेली चांगली गोष्ट म्हणजे परीक्षकांचे मनोगत. त्यातून घेण्यासारखे खूप काही होते. स्पर्धेतून ज्या विषयांकडे तरुणाईचे लक्ष जात नाही, हे विषय हाताळल्याने त्याबाबत आणखी गोष्टी अभ्यासता आल्याचा आनंद आहे.\n- हर्षल दहिफळे (द्वितीय)\nराज्यभर स्पर्धेत सहभागी होतो. विषय अतिशय सुंदर होते. परीक्षकांच्या मनोगतातून शिकायला मिळाले ती आयुष्याची शिदोरीच होती. ‘सकाळ’ने दरवर्षी अशाप्रकारची स्पर्धा आयोजित करावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला चालना यातून मिळेल.\n- पराग देशमुख (तृतीय)\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-marathi-websites-medical-education-70023", "date_download": "2018-06-19T16:55:06Z", "digest": "sha1:ZMNBBZBUIFRKZJWN7MCAL2VH5YQPL3QF", "length": 13712, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Medical Education अधिवास प्रमाणपत्राशिवाय वैद्यकीय प्रवेश अशक्‍य | eSakal", "raw_content": "\nअधिवास प्रमाणपत्राशिवाय वैद्यकीय प्रवेश अशक्‍य\nरविवार, 3 सप्टेंबर 2017\nमुंबई : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिवास प्रमाणपत्र नसलेल्या राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना स्थानिक विद्यार्थ्यांच्या कोट्यातून प्रवेश देण्याची खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची अंतरिम मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. स्थानिक विद्यार्थ्यांना डावलून अशा प्रकारे प्रवेश देता येणे शक्‍य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.\nमुंबई : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिवास प्रमाणपत्र नसलेल्या राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना स्थानिक विद्यार्थ्यांच्या कोट्यातून प्रवेश देण्याची खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची अंतरिम मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. स्थानिक विद्यार्थ्यांना डावलून अशा प्रकारे प्रवेश देता येणे शक्‍य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.\nवैद्यकीय प्रवेश देताना वैद्यकीय महाविद्यालयांना 85 टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे तहसीलदार किंवा तत्सम यंत्रणेने दिलेले अधिकृत अधिवास प्रमाणपत्र आहे, अशा विद्यार्थ्यांना या कोट्यातून प्रवेश देणे बंधनकारक आहे. राज्य सरकारने प्रवेशासंबंधित निर्धारित केलेल्या शर्तीमध्ये याचा समावेश आहे. मात्र या नियमाला काही खासगी महाविद्यालयांनी रिट याचिकेद्वारे विरोध केला आहे. या याचिकांची सुनावणी न्या. अनुप मोहता आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे नुकतीच झाली.\nवैद्यकीय प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र 85 टक्‍क्‍यांतील अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे त्या जागांवर अधिवास प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकादारांच्या वतीने करण्यात आली. मात्र केवळ स्थानिक विद्यार्थ्यांच्या कोट्यातील जागा आहेत म्हणून त्यांच्यावर अधिवास प्रमाणपत्र नसलेल्या अन्य विद्यार्थ्याला संधी देणे अयोग्य आहे. या कोट्यातील प्रवेशाची मूळ अट अधिवास प्रमाणपत्रच आहे. त्यात बदल केले तर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्याला अंतरिम स्थगिती देणे योग्य ठरणार नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.\nराज्य सरकारने या कोट्यातील रिक्त जागांबाबत दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अशा जागा रिक्त राहत असतील तर सरकार त्याबाबत काय कार्यवाही करते, अशी विचारणा न्यायालयाने केली. याचिकेवर आता 20 सप्टेंबरला सुनावणी आहे.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nचोरटयांनी विहारीत टाकलेल्या मोटरसायकली हस्तगत\nसिडको (नाशिक) - अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये चोऱ्या करून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE", "date_download": "2018-06-19T16:32:26Z", "digest": "sha1:BINIJLT6JXVOPRJ6Z7VQGZHCR6F5VFJC", "length": 10485, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महाराष्ट्र विधानसभा - विकिपीडिया", "raw_content": "\n१३ वी महाराष्ट्र विधानसभा\nदेवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री), भाजप\nमहाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.\n१ली विधानसभा इ.स. १९६० सयाजी सिलम यशवंतराव चव्हाण (काँग्रेस)\nदुसरी विधानसभा १९६२ त्रंबक भराडे मारोतराव कन्नमवार\nवसंतराव नाईक (काँग्रेस) काँग्रेस: २१५/२६४; शेकाप: १५\nतिसरी विधानसभा १९६७ त्रंबक भराडे वसंतराव नाईक (काँग्रेस) काँग्रेस: २०३/२७०\nचौथी विधानसभा १९७२ एस.के. वानखेडे\nबाळासाहेब देसाई वसंतराव नाईक (काँग्रेस)\nवसंतदादा पाटील (काँग्रेस) काँग्रेस: २२२; शेकाप: ७\nपाचवी विधानसभा १९७८ शिवराज पाटील\nप्राणलाल व्होरा वसंतदादा पाटील (काँग्रेस)\nशरद पवार (बंडखोर काँग्रेस)\nराष्ट्रपती राजवट जनता पक्ष: ९९/२८८; काँग्रेस: ६९; काँग्रेस (आय): ६२\nसहावी विधानसभा १९८० शरद दिघे ए.आर. अंतुले (काँग्रेस)\nवसंतदादा पाटील (काँग्रेस) काँग्रेस: १८६/२८८; शरद काँग्रेस: ४७;\nजनता पक्ष: १७; भाजप: १४\nसातवी विधानसभा १९८५ शंकरराव जगताप शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस)\nशरद पवार (काँग्रेस) काँग्रेस: १६१; शरद काँग्रेस: ५४;\nजनता पक्ष: २०; भाजप: १६\nआठवी विधानसभा १९९० मधुकरराव चौधरी शरद पवार (काँग्रेस)\nशरद पवार (काँग्रेस) काँग्रेस: १४१/२८८\nशिवसेना + भाजप: ५२+४२\nनववी विधानसभा १९९५ दत्ताजी नलावडे मनोहर जोशी\nनारायण राणे (शिवसेना) शिवसेना: ७३ + भाजप: ६५;\nदहावी विधानसभा १९९९ अरूण गुजराथी विलासराव देशमुख\nसुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) काँग्रेस: ७५\nशिवसेना + भाजप: ६९+५६\nअकरावी विधानसभा २००४ बाबासाहेब कुपेकर विलासराव देशमुख\nअशोक चव्हाण (काँग्रेस) काँग्रेस + राष्ट्रवादी: ६९+७१\nबारावी विधानसभा २००९ दिलीप वळसे-पाटील अशोक चव्हाण\nपृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) काँग्रेस + राष्ट्रवादी: ८२+६३\nतेरावी विधानसभा २०१४ हरिभाऊ बागडे देवेंद्र फडणवीस (भाजप) भाजप: १२२\nमहाराष्ट्र विधिमंडळाचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओडिशा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • तमिळनाडू • तेलंगणा • त्रिपुरा • दिल्ली • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • पुडुचेरी • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोरम • मेघालय • राजस्थान • सिक्किम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जून २०१८ रोजी ११:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B2", "date_download": "2018-06-19T16:22:58Z", "digest": "sha1:LCMFSJFODCFQDCSCS3OO4PKUVN53IS2V", "length": 7339, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "परब्रोमिक आम्ल - विकिपीडिया", "raw_content": "\nजीएमओएल त्रिमितीय चित्रे चित्र १\nगोठणबिंदू वितळण्याआधीच विघटन, स्थायू असताना अस्थिर\nमुख्य धोके शक्तिशाली ऑक्सिडायझर[मराठी शब्द सुचवा]\nइतर ऋण अयन हायड्रोब्रोमिक आम्ल\nसंबंधित ब्रोमिनची ऑक्सिजनपासून बनलेली आम्ले हायपोब्रोमस आम्ल\nरसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)\nपरब्रोमिक आम्ल हे उदजन, ऑक्सिजन व ब्रोमिन यांपासून एक शक्तिशाली पण अस्थिर आम्ल असून त्याचे रासायनिक सूत्र HBrO4 आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०१५ रोजी १९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2018-06-19T16:22:53Z", "digest": "sha1:OPGGLF6OSK7COSQR5SHHEVO6TUJLV7ZG", "length": 2529, "nlines": 25, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "बाही tattoos संग्रहण - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nपुरूषांसाठी फिलिपिनो आदिवासी टॅटू\nपुरुषांसाठी अर्धी पट्टीतील टॅटू\nमहिलांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएन्एन्एन्एक्सएक्स आधा स्लीव्ह टॅटूस डिझाइन आइडिया\nपुरुषांकरिता सर्वोत्कृष्ट एक्सएन्एन्एन्एक्सएक्स आधा स्लीव्ह टॅटू डिजाइन आइडिया\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा\nगोपनीयता आणि कुकीज धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://techliebe.com/arunkumar-vaidya/", "date_download": "2018-06-19T15:55:59Z", "digest": "sha1:VDP3O5WP3AQVBKWIGMAGM5RXBULQFVQJ", "length": 7313, "nlines": 63, "source_domain": "techliebe.com", "title": "यशोगाथा : अरुणकुमार वैद्य | TechLiebe", "raw_content": "\nयशोगाथा – १ 2\n१९६५ च्या पाकिस्तान युद्धात खेमकरण सेक्टरमध्ये घमासान लढाई चालू होती. पाकिस्तानी लष्कराला अमेरिकेने दिलेल्या पॅटर्न रणगाड्यांचा कोण अभिमान पाकिस्तानच कशाला.. हा रणगाडा अभेद्य असल्याचा अमेरिकेचाही दावा होता. खेमकरण क्षेत्र हा तसा चिखलयुक्त दलदलीचा भाग. भारतीय सैन्याला त्यांच्या प्रमुखाने धोका पत्करून पुढे जाण्याचा आदेश दिला. अनेक पॅटर्न रणगाडेही जागेवर खिळवून ठेवून त्यांना नष्ट करण्याचा पराक्रमही त्या प्रमुखाच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने केला. त्यानंतर १९६९ मध्ये, पूर्व विभागाचा अधिभार घेऊन याच बहाद्दराने नागालँडमध्ये चाललेली घुसखोरी रोखली. अनेक घुसखोर आतंकवाद्यांनाही त्याने शिताफीने खिंडीत पकडले. १९७१ च्या युद्धातही त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने २० कि.मी. चा प्रदेश सहज काबीज करत पाकिस्तानचे रणगाडे बेचिराख केले होते.\nअत्यंत तडफदार स्वभाव, धोका पत्करण्याची सदैव तयारी आणि आपल्या कमांडमधील जवानांचा पूर्व विश्वास संपादन करण्याची हातोटी.. यामुळेच हा बहाद्दर म्हणजे ‘अरुणकुमार वैद्य’ यांनी लष्करप्रमुख पदापर्यंत पोहोचण्याचे कर्तृत्व गाजविले. मराठी मुलखाला अभिमान वाटावा अशीच जनरल वैद्य यांची कारकीर्द राहिली आहे. २७ जानेवारी १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले.\n१९४५ मध्ये, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर लगेचच ते लष्करात दाखल झाले. त्यानंतर जानेवारी १९८६ मध्ये, निवृत्त होईपर्यंत त्यांची कारकीर्द सतत बहरत गेली. १९७३ मध्ये, मेजर जनरल, दक्षिण आणि पूर्वोत्तर कमांडचे प्रमुखपद, १९८० मध्ये लेफ्टनंट जनरल अशी अनेक मानाची पदे भूषवित ते अखेरीस लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले. १९८४ च्या जूनमध्ये सुवर्णमंदिरात ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ ही कारवाई झाली तेव्हा लष्करप्रमुखपदी वैद्य होते. त्यांनी खंबीरपणे ही मोहीम यशस्वी केली. पण याच घटनेने दोन वर्षांनंतर त्यांना आपला प्राण गमवावा लागला, कारण शीख दहशतवाद्यांनी पुणे येथे १० ऑगस्टला त्यांची हत्या केली. निवृत्त होताना जगातील अत्यंत शिस्तबद्ध लष्करासाठी आपण काहीतरी भरीव कामगिरी करू शकलो याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले होते.\nयशोगाथा – २ →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/category/maharashtra-news/page/21/", "date_download": "2018-06-19T16:02:23Z", "digest": "sha1:DCG5GI2ZHACMZO3M7GH732AT6MPSNPF6", "length": 17266, "nlines": 104, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "घडामोडी Archives - Page 21 of 22 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nतीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज\nयेत्या तीन दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या शुक्रवारपासून पावसाचं पुनरागमन होईल असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे. ह्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा मिळणार आहे. राज्यभरात आत्तापर्यंत साधारणतः सरासरीपेक्षा निम्मा पाऊस आत्तापर्यंत पडल्याचे वृत्त होते. मुंबई उपनगरात पुढच्या २४ तासात पावसाची शक्यता आहे. लोकही या पावसाची आतुरतेने वाट पाहत […]\nबैलगाडी शर्यतला परवानगी नाही – मुंबई हायकोर्ट\nमुंबई: बैलगाडी शर्यतीला यंदाही परवानगी हायकोर्टाने नाकारली आहे. राज्य सरकारने जरी अधिसूचना काढली असली तरी बैलगाडी स्पर्धांदरम्यान बैलांना इजा होणार नाही याबाबत सरकार नियमावली तयार करुन सादर करत नाही, तोपर्यंत बैलगाडी स्पर्धांना परवानगी नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारनं बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते अजय मराठे यांनी […]\nआज कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव देशभर साजरा करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. मागील काही वर्षांपासून, उत्सवाला व्यवसायाचे गालबोट लागले होते. प्रचंड बक्षिसाच्या हंड्या फोडण्यासाठी जास्तीत जास्त थर लावण्याची स्पर्धाच सुरु झाली. आणि यातून गोविंदांचे जीव जाण्याच्या, किंवा गंभीर दुखापतीचं दुर्घटना समोर येऊ लागल्या. न्यायालयापर्यंत हा मॅटर गेला आणि संयोजक आणि याचिकाकर्ते असा […]\n“संत ज्ञानेश्वरांनी निर्मिलेली पसायदान ही प्रार्थना कोणत्याही धर्मचिन्हासोबत लावली गेली, तरीही ती त्या धर्माचे प्रतिनिधीत्व करते, असे सामर्थ्य असलेली ही एकमेव प्रार्थना आहे, तेच पसायदानाचे खरे सौंदर्य आहे” – महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे विश्‍वशांती केंद्र (आळंदी) आणि डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर जागतिक शांतता पुरस्कार अमेरिकेतील ‘चर्च ऑफ जीझस […]\nमविप्र महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा\nनांदगाव:आज मविप्रच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ७१ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे सदस्य विलास साळुंके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अस.आय.पटेल, उपप्राचार्य संजय मराठे, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.आर.टी.देवरे व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते यावेळी टी.वाय.बी.कॉम च्या विद्यार्थ्यांनी उपस्थितीतांना मिठाई वाटली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दिनेश […]\nमहाराष्ट्राच्या ४१ पोलिसांना राष्ट्रपती पदक\nवर्षभरात पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातील ४१ पोलिसांची या मनाच्या पदकाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयिक्त केएम मल्लिकार्जुन प्रसन्न, विशेष विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, लाचलुचपत विभागाचे विशेष महानिरीक्षक केशव पाटील यांचा समावेश आहे. राष्ट्रपती पदकवीर पोलिसांची यादी खालील प्रमाणे: केएम मल्लिकार्जुन प्रसन्न अतिरिक्त पोलीस आयुक्त […]\nमहामुंबईत मराठयांचा शिस्तबद्ध एल्गार\nमराठा क्रांती मूक मोर्चाच्या बहूप्रतिक्षीत शेवटचा महामोर्चा महानगरी मुंबईत दिमाखात आणि शांततेत पार पडला. सकाळी ११ वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला हा मोर्चा २ तासांनी दुपारी १ पर्यंत आझाद मैदानावर पोहोचला. हा ५८वा महामोर्चा होता. कालपासूनच राज्यभरातून मराठा बांधव महामोर्चासाठी महानगरीत दाखल व्हायला सुरुवात जाहली होती. आज सकाळी मुंबई पुणे महारस्ता भगवामय झाल्याची […]\nसुधारित मुंबई विकास आराखड्याची बांधकाम व्यवसायास चालना मिळण्याची शक्यता\nसुधारित विकास आराखडा बांधकाम विकासासाठी पूरक असल्याची शक्यता असल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.मुंबईच्या सुधारित विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावलीला सोमवारी रात्री महापालिकेच्या सभागृहात मंजुरी देण्यात आली होती. राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यावर विकास नियंत्रण नियमावली लागू होईल. नियमावलीमुळे विकासकामांना गती मिळण्याच्या तरतुदी आहेत. १२ मीटरवरील रस्त्यांना १ टीडीआर व १८ मीटरवरील […]\nदहावीचा निकाल जाहीर: ‘कोकण’च इथेही अव्वल \nराज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला . यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली . 91.46 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.51 आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला . यावर्षी दहावीच्या परीक्षेला १६,४४,०१६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४,५८,८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात 0.82 टक्क्यांनी घट झाली आहे. 48 हजार […]\nमुंबई २४ बाय सेवन ट्राफिक हेल्पलाईन 8454999999\nमुंबई ट्रॅफिक पोलिसांनी 8454999999 हा नवीन हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. सध्या १० लाईन्स असून लवकरच त्या ३० पर्यंत वाढवण्याचा विचार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रॅफिकची माहिती घेणे, कम्प्लेंट दाखल करणे, अपघातांची माहिती देणे किंवा इतर ट्राफिक समस्यांसाठी हा नंबर वापरता येऊ शकतो.\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T16:33:00Z", "digest": "sha1:3YVRO6M4IJT7YYFV3F5TJEJ4VOKHMPQK", "length": 4930, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बंगाली (नि:संदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\n(बंगाली या पानावरून पुनर्निर्देशित)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nतुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात वरीलपैकी योग्य तो दुवा घालावा.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या २० भाषा\nमँडेरिन · हिंदी/उर्दू · स्पॅनिश · इंग्लिश · पोर्तुगीज · अरबी · फ्रेंच · बंगाली · रशियन · जपानी · जर्मन · तेलुगू · पंजाबी · कोरियन · वू · बासा जावा · तमिळ · फारसी · मराठी · व्हियेतनामी · इटालियन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१८ रोजी १२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-809.html", "date_download": "2018-06-19T16:39:20Z", "digest": "sha1:XSPCZ4USXQNP32Q3XEP5HJJBEYQXPI4I", "length": 7561, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "चारा छावण्यातील अनियमिततेबाबत बाळासाहेब नाहाटासह 80 जणांवर गुन्हे दाखल. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Shrigonda चारा छावण्यातील अनियमिततेबाबत बाळासाहेब नाहाटासह 80 जणांवर गुन्हे दाखल.\nचारा छावण्यातील अनियमिततेबाबत बाळासाहेब नाहाटासह 80 जणांवर गुन्हे दाखल.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 2012 व 2014 दरम्यानच्या दुष्काळात श्रीगोंदा तालुक्‍यातील जनावरांच्या चारा छावण्यांमध्ये संबंधित संस्था व संस्थाचालकांनी केलेल्या अनियमिततेसंदर्भात तब्बल 81 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यात आठ मंडलाधिकाऱ्यांच्या तक्रारींवरून ही कारवाई करण्यात आली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nगुन्हा दाखल झालेल्यांमध्ये श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, पंचायत समितीचे माजी उपसभापती गणपतराव काकडे, सिद्धेश्‍वर देशमुख, बेबीताई मगर, ज्ञानदेव कोल्हटकर, भास्कर वागस्कर, रावसाहेब गायकवाड, काका गायकवाड, विलास लाकूडझोडे, देवराम शेळके, निवास नाईक, शोभा धस, दिलीप भोस, बाळासाहेब उगले, आदी बड्या असामींचा समावेश आहे.\nया प्रकरणाची पार्श्‍वभूमी अशी, श्रीगोंदा तालुक्‍यात 2012 ते 2014 दरम्यान जिल्ह्यातील सर्वाधिक चारा छावण्या होत्या. तालुक्‍यातील विविध संस्थांनी या चारा छावण्या चालविल्या होत्या. या चारा छावण्यांच्या चालकांनी शासनाने जारी केलेल्या नियम व सूचनांची अंमलबजावणी न करता मनमानी पद्धतीने त्या चालविल्याची तक्रार होत होती. यासंदर्भात न्यायालयात रिटपिटीशन (जनहित याचिका) दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार अखेर सरकारला या चारा छावण्यांवर कारवाईचे पाऊल उचलावे लागले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nश्रीगोंदा तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील तब्बल 81 सहकारी व अन्य संस्था तसेच या संस्थेने छावणी चालविण्याचे अधिकार दिलेल्या व्यक्‍तींविरुद्ध श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 प्रमाणे अनियमिततेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यात तालुक्‍यातील अनेक बडी मंडळी व वजनदार असामींचा समावेश आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nचारा छावण्यातील अनियमिततेबाबत बाळासाहेब नाहाटासह 80 जणांवर गुन्हे दाखल. Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, February 08, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2009/03/", "date_download": "2018-06-19T15:58:00Z", "digest": "sha1:O267IYMG2TLHO3K5ZIQ23J3TRY2LUZZW", "length": 11812, "nlines": 71, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: March 2009", "raw_content": "\nकुछ कुछ होता है\nदुपारचं जेवण उरकलं आणि माझं रिमोट घेऊन चॅनेल सर्फिंग सुरू झालं. एका पाठोपाठ एक चॅनेल मागे पडत गेलं आणि एका ठिकाणी थबकलो. शाहरूख-काजोल-राणीचा \"कुछ कुछ होता है' सुरू असल्याचं पाहिलं आणि हिला हाक दिली. कामाने वैतागलेली \"ही' काहीशी चरफडतच बाहेर आली. काय आहे (तमाम नवरा जमातीवर वैतागलेला प्रश्‍न)तिच्या प्रश्‍नाकडे (सवयीनं) दुर्लक्ष करीत, अगं \"कुछ कुछ होता है' लागलाय आवरून ये. काय (तमाम नवरा जमातीवर वैतागलेला प्रश्‍न)तिच्या प्रश्‍नाकडे (सवयीनं) दुर्लक्ष करीत, अगं \"कुछ कुछ होता है' लागलाय आवरून ये. काय म्हणताना तिचा मघाचा त्रासिक भाव कुठल्या कुठे पळाला आणि आलेच म्हणत ती किचनमध्ये शब्दशाः पळालीसुद्धा. पटणार नाही; पण पाचव्या मिनिटाला ती पदराला हात पुसत आली. अहो कुठपर्यंत आलाय सिनेमा म्हणताना तिचा मघाचा त्रासिक भाव कुठल्या कुठे पळाला आणि आलेच म्हणत ती किचनमध्ये शब्दशाः पळालीसुद्धा. पटणार नाही; पण पाचव्या मिनिटाला ती पदराला हात पुसत आली. अहो कुठपर्यंत आलाय सिनेमा असा नेहमीचा टिपीकल प्रश्‍न फेकत उत्तराची वाट न पाहता तिने माझ्या शेजारी बैठक मारली.झालं सिनेमातील एक-एक प्रसंग सरकू लागले आणि शेजारी हिच्या डोळ्यांतून गंगा-जमुना वाहू लागल्या. हिचा मुसमुसणारा आवाज ऐकला आणि पडद्यावरचा सिनेमा बाजूलाच राहिला. माझ्या मनःचक्षूवर वेगळाच सिनेमा सुरू झाला. माझ्या मनानं गतकाळाच्या डोहात बुडी मारली. अगदी चित्रपटात असतो तस्साच फ्लॅशबॅक सुरू झाला.... दहा वर्षांपूर्वीची पुण्यातली ती दुपार अवतरली. निलायम चित्रपटगृहासमोरची गर्दी आणि तुफान गर्दीत सुरू असलेल्या \"कुछ कुछ होता है' या चित्रपटाची तिकीटे मिळविण्यासाठीची माझी धडपड. हा चित्रपट पाहण्याचे प्लॅनींग हिच्यासोबत मी केलं तेव्हाच, तिकीटे मिळणार का असा नेहमीचा टिपीकल प्रश्‍न फेकत उत्तराची वाट न पाहता तिने माझ्या शेजारी बैठक मारली.झालं सिनेमातील एक-एक प्रसंग सरकू लागले आणि शेजारी हिच्या डोळ्यांतून गंगा-जमुना वाहू लागल्या. हिचा मुसमुसणारा आवाज ऐकला आणि पडद्यावरचा सिनेमा बाजूलाच राहिला. माझ्या मनःचक्षूवर वेगळाच सिनेमा सुरू झाला. माझ्या मनानं गतकाळाच्या डोहात बुडी मारली. अगदी चित्रपटात असतो तस्साच फ्लॅशबॅक सुरू झाला.... दहा वर्षांपूर्वीची पुण्यातली ती दुपार अवतरली. निलायम चित्रपटगृहासमोरची गर्दी आणि तुफान गर्दीत सुरू असलेल्या \"कुछ कुछ होता है' या चित्रपटाची तिकीटे मिळविण्यासाठीची माझी धडपड. हा चित्रपट पाहण्याचे प्लॅनींग हिच्यासोबत मी केलं तेव्हाच, तिकीटे मिळणार का हा गुगली टाकून हिनं मला बोल्ड करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी राणा भीमदेवी गर्जना केली होती,\" तिकीट ब्लॅकनं घेईन पण तुला शिनुमा दाखविन.' (तेव्हा आम्ही लग्नाआधीच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो ना हा गुगली टाकून हिनं मला बोल्ड करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी राणा भीमदेवी गर्जना केली होती,\" तिकीट ब्लॅकनं घेईन पण तुला शिनुमा दाखविन.' (तेव्हा आम्ही लग्नाआधीच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो ना त्यामुळे बहुधा असेल. आता नाही तर नाही...) गर्जनेप्रमाणे तिकीटे अक्षरशः ब्लॅकनेच घेऊन आम्ही चित्रपटगृहात प्रवेश केला. नेहमीप्रमाणे लेट लतीफ आम्ही इतरांचे पाय तुडवत कसे-बसे आमच्या सीटपर्यंत पोहोचलो. सिनेमा सुरू झाला असल्याने सुरवात ********* त्यामुळे बहुधा असेल. आता नाही तर नाही...) गर्जनेप्रमाणे तिकीटे अक्षरशः ब्लॅकनेच घेऊन आम्ही चित्रपटगृहात प्रवेश केला. नेहमीप्रमाणे लेट लतीफ आम्ही इतरांचे पाय तुडवत कसे-बसे आमच्या सीटपर्यंत पोहोचलो. सिनेमा सुरू झाला असल्याने सुरवात *********...ऍक्‍चुली मी सिनेमा \"एंन्जॉय' करण्यासाठी गेलो होतो, झालं मात्र भलतंच. चित्रपटातील भावूक प्रसंग सुरू झाले आणि मला मुसमुसलेला आवाज ऐकू येऊ लागला. शेजारी पाहतोय तर तोंडाला रुमाल लावून माझी सखीच हुंदके देत होती; आता मात्र माझं चित्रपटातलं लक्ष उडालं आणि अधून मधून ही किती रडतेय हे पाहण्यातच माझा वेळ चालला. प्रत्येक प्रसंगानंतर हिचे हुंदके वाढतच, गेले. सिनेमा संपेपर्यंत हिच्याजवळील दोन रुमालांसह माझ्याकडील रुमाल अक्षरशः ओले चिंब. तिचं ते चित्रपटातील व्यक्तीरेखांशी एकरूप होऊन चित्रपट अनुभवण्याची, जगण्याची मला कमालच वाटली. सिनेमा पाहताना अनेक जण तो चित्रपट जगतात हे मी ऐकलं होतं. ते अगदी जवळून अनुभवलं. त्या क्षणी मी मात्र कोरडाच. तिच्या शेजारी बसून अख्खा सिनेमा पाहिला, हिचं मुसमुसणं अनुभवलं; पण माझी सखी ज्या भावनांत वाहिली \"त्या' भावना मात्र माझ्यापर्यंत पोहचल्याच नाहीत. खरंतर त्यानंतर अनेकदा हा चित्रपट आमच्या दोघांमधील चेष्टेचाच विषय ठरला. (फ्लॅशबॅकमधून मी वर्तमानात)---आजही पुन्हा तोच अनुभव... सिनेमा संपेपर्यंत हिचं अखंड मुसमुसणं सुरूच. चित्रपट पाहून उठत-उठत ही म्हणाली, काजोल खरंच ग्रेट आहे नं ...ऍक्‍चुली मी सिनेमा \"एंन्जॉय' करण्यासाठी गेलो होतो, झालं मात्र भलतंच. चित्रपटातील भावूक प्रसंग सुरू झाले आणि मला मुसमुसलेला आवाज ऐकू येऊ लागला. शेजारी पाहतोय तर तोंडाला रुमाल लावून माझी सखीच हुंदके देत होती; आता मात्र माझं चित्रपटातलं लक्ष उडालं आणि अधून मधून ही किती रडतेय हे पाहण्यातच माझा वेळ चालला. प्रत्येक प्रसंगानंतर हिचे हुंदके वाढतच, गेले. सिनेमा संपेपर्यंत हिच्याजवळील दोन रुमालांसह माझ्याकडील रुमाल अक्षरशः ओले चिंब. तिचं ते चित्रपटातील व्यक्तीरेखांशी एकरूप होऊन चित्रपट अनुभवण्याची, जगण्याची मला कमालच वाटली. सिनेमा पाहताना अनेक जण तो चित्रपट जगतात हे मी ऐकलं होतं. ते अगदी जवळून अनुभवलं. त्या क्षणी मी मात्र कोरडाच. तिच्या शेजारी बसून अख्खा सिनेमा पाहिला, हिचं मुसमुसणं अनुभवलं; पण माझी सखी ज्या भावनांत वाहिली \"त्या' भावना मात्र माझ्यापर्यंत पोहचल्याच नाहीत. खरंतर त्यानंतर अनेकदा हा चित्रपट आमच्या दोघांमधील चेष्टेचाच विषय ठरला. (फ्लॅशबॅकमधून मी वर्तमानात)---आजही पुन्हा तोच अनुभव... सिनेमा संपेपर्यंत हिचं अखंड मुसमुसणं सुरूच. चित्रपट पाहून उठत-उठत ही म्हणाली, काजोल खरंच ग्रेट आहे नं माझ्या डोक्‍यात प्रश्‍न वळवळला...म्हणजे आज ही काजोलची भूमिका जगली माझ्या डोक्‍यात प्रश्‍न वळवळला...म्हणजे आज ही काजोलची भूमिका जगली खरंच असं काय आहे या सिनेमातखरंच असं काय आहे या सिनेमात साधा, स्वच्छ प्रेमाचा त्रिकोण आणि शाहरूख-काजोल आणि राणी मुखर्जीच्या अप्रतिम अभिनयाची केमिस्ट्री. प्रचंड प्रेम असूनही न मिळणारा सखा (शाहरूख) आणि \"त्याच्या' प्रेमात आपण अडसर ठरू नये म्हणून कसलीही खूण मागे न ठेवता निघून गेलेली आणि प्रेमाचा त्याग केलेली सखी (काजोल). निखळ मैत्रीच्या आतमध्ये असणारं एकमेकांवरील गाढ प्रेम, प्रेमातीत विश्‍वास आणि एकमेकांसोबतच आयुष्य जगणार असल्याची ग्रहीतकं. या ग्रहीतकांना बसलेला धक्का. त्यामुळे अक्षरशः कोलमडून गेलेली सखी. त्यातून तिचं \"त्या' दोघांमधून निघून जाणं. सखीच्या सोडून जाण्याने प्रेम मिळूनही अस्वस्थ झालेला सखा. प्रत्यक्ष त्याची असणारी \"ती' (राणी मुखर्जी). तिचं त्याच्या आयुष्यात अचानक येणं आणि तेवढ्याच अचानकपणे एक गोड छोकरी देऊन काळाच्या प्रवासाला निघून जाणं. कथेची गुंफण प्रेक्षकाला न गुंतवेल तर नवलच.... सिनेमा प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालणाराच. निदान माझ्या सखीसारख्या असंख्य संवेदनशील, हळव्या मनांसाठी तरी नक्कीच.... एक कबुली देतो. खरं तर आज सिनेमा पाहताना माझ्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या. एखादा थेंबही बहुदा बाहेर ओघळला; पण माझी सखी तेव्हा का रडली होती साधा, स्वच्छ प्रेमाचा त्रिकोण आणि शाहरूख-काजोल आणि राणी मुखर्जीच्या अप्रतिम अभिनयाची केमिस्ट्री. प्रचंड प्रेम असूनही न मिळणारा सखा (शाहरूख) आणि \"त्याच्या' प्रेमात आपण अडसर ठरू नये म्हणून कसलीही खूण मागे न ठेवता निघून गेलेली आणि प्रेमाचा त्याग केलेली सखी (काजोल). निखळ मैत्रीच्या आतमध्ये असणारं एकमेकांवरील गाढ प्रेम, प्रेमातीत विश्‍वास आणि एकमेकांसोबतच आयुष्य जगणार असल्याची ग्रहीतकं. या ग्रहीतकांना बसलेला धक्का. त्यामुळे अक्षरशः कोलमडून गेलेली सखी. त्यातून तिचं \"त्या' दोघांमधून निघून जाणं. सखीच्या सोडून जाण्याने प्रेम मिळूनही अस्वस्थ झालेला सखा. प्रत्यक्ष त्याची असणारी \"ती' (राणी मुखर्जी). तिचं त्याच्या आयुष्यात अचानक येणं आणि तेवढ्याच अचानकपणे एक गोड छोकरी देऊन काळाच्या प्रवासाला निघून जाणं. कथेची गुंफण प्रेक्षकाला न गुंतवेल तर नवलच.... सिनेमा प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालणाराच. निदान माझ्या सखीसारख्या असंख्य संवेदनशील, हळव्या मनांसाठी तरी नक्कीच.... एक कबुली देतो. खरं तर आज सिनेमा पाहताना माझ्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या. एखादा थेंबही बहुदा बाहेर ओघळला; पण माझी सखी तेव्हा का रडली होती याचं उत्तर मात्र मला आज मिळालं. मी आज तो चित्रपट \"अनुभवला' खरंच प्रेमाच्या त्या अवस्थांत \"कुछ कुछ होता है.' हे मला पटलं. गम्मत अशी की जेव्हा चित्रपटाची \"सिच्युएशन' मी प्रत्यक्ष जगत होतो तेव्हा मात्र मी चित्रटाशी समजरस झालोच नव्हतो...\nहे माझे मायबाप वाचक\nकुछ कुछ होता है\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/family-doctor/family-doctor-illness-65763", "date_download": "2018-06-19T16:59:05Z", "digest": "sha1:6IP6HSFGLJJQPWURLZB5WOXTRBJW6HXE", "length": 29051, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "family doctor Illness दुखणी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 11 ऑगस्ट 2017\n‘वात आणला दुखण्याने’ असे आपण म्हणून जातो, पण खरे तर ते उलट असते. म्हणजे की, वाताने दुखणे आणलेले असते. सर्व दुखणे चलनवलनाच्या अतिरेकामुळे किंवा अभावामुळे असते, म्हणजेच दुखणे हे वातामुळे असते. ताप आल्यास वाढणारा वात वेगळा आणि अपचनामुळे वाढणारा वात वेगळा. शरीरात कुठल्याही प्रकारे त्रिदोषांमध्ये असंतुलन निर्माण झाले तरी त्याचे पर्यवसान दुखण्यात होतेच. तेव्हा ज्याला दुखणे नको आहे त्याला वाताला सांभाळणे खूप आवश्‍यक असते.\n‘आई गं... आई आई गं ऽ ऽ’\n‘‘काही होत नाहीए, ऊठ’’ आई तिकडून सांगते.\n‘‘अजून थोडा वेळ तरी झोपू दे.’’\n‘‘अरे, शाळा कितीची आहे हे लक्षात घे. तू काय आता लहान आहेस का\nअशा तऱ्हेचा संवाद सकाळी चालू राहतो. नंतर मात्र आईचा धीर सुटतो. आई येऊन मुलाला हालवते.\n‘‘आई, नुसते हालवण्यापेक्षा थोडे अंग दाबून दिले तर मी लगेच उठतो.’’ मुलाचे समाधान करण्यासाठी का होईना आई पाठीवर खालून वरपर्यंत थोडा भार देऊन दाबते.\n‘‘अरे तुझे रोजचे हे काय चालले आहे झोप होत नाही का तुझी झोप होत नाही का तुझी\nअशी प्रश्नोत्तरे घरोघरी चालतात. सकाळी उठवत नाही याचे कारण सहसा आळस असे समजले जाते, पण हा आळस आलेला असतो अंग दुखण्यातून. अंग दुखण्याचे कारण आम किंवा वातदोष असला तरी अंग दुखले की जन्मदात्या, अन्न खाऊ घालणाऱ्या आईची आठवण होणे साहजिक आहे. आईने स्वयंपाक उत्तम केला होता, पण रात्री दोन घास कमी खाल्ले असते तर चालले असते, आईने केलेले पदार्थ पोटात जागा नसताना ढोसायचे कारण नव्हते, असे वाटू शकते.\nपण मुळी रात्री मी घरी जेवलोच नव्हतो. मग काय केले होते तर बाहेर जाऊन पाव-भाजी खाल्ली होती. मग पोटदुखी येणार हे बरोबरच आहे. पाव हा मुळात यीस्ट घालून केलेला पदार्थ. त्यावर लावलेले बटर हे खरे लोणी होते की, कच्च्या दुधावरची फॅट होती हे कळायला मार्ग नाही. अशा फॅटमध्ये भाजलेले पाव, त्याबरोबर वाटाणे, फ्लॉवर वगैरे वातूळ पदार्थ घालून केलेली भाजी. त्यातून बाहेर खाताना एखादी डिश जास्तीच खाल्ली जाते. अशा वेळी पोटदुखी, अपचन असे त्रास झाले नाहीत तरच नवल.\nहे सर्व वर्णन करायचे कारण एवढेच की, अंगदुखी किंवा एकंदर दुखणी अशा प्रकारच्या आहारातून उद्भवलेली असतात. हल्ली तर फॅशन झालेली आहे की संध्याकाळचे जेवण घरी करायचेच नाही. कधीतरी बाहेर खायला हरकत नसते. नियमाने प्रवास करणारे अनेक असतात किंवा नोकरी निमित्ताने बाहेर राहणारेही अनेक असतात. ही मंडळी रोज बाहेरचे अन्न खातात. पण ते स्वतःच्या प्रकृतीला न मानवणारे, वात वाढवणारे, रात्री-बेरात्री व कंठापर्यंत येईल एवढ्या प्रमाणात जेवत नाहीत. प्रकृती बिघडण्यासाठी ‘बाहेरचे जेवण’ हे एकमेव कारण होऊ शकत नाही, कारण बाहेरही डाळ-भात-भाजी-पोळी असे खाता येतेच.\nसाधारणतः प्रत्येक आजाराला ‘दुखणे’ असे म्हणतात. कारण आजारात दुःख हे असतेच. अगदी गुडघे, डोके, शरीर दुखत नसले तरी मानसिक दुःख हे खरेच. सर्व दुखणे चलनवलनाच्या अतिरेकामुळे किंवा अभावामुळे असते, म्हणजेच दुखणे हे वातामुळे असते. ताप आल्यास वाढणारा वात वेगळा आणि अपचनामुळे वाढणारा वात वेगळा. शरीरात कुठल्याही प्रकारे त्रिदोषांमध्ये असंतुलन निर्माण झाले तरी त्याचे पर्यवसान दुखण्यात होतेच. तेव्हा ज्याला दुखणे नको आहे त्याला वाताला सांभाळणे खूप आवश्‍यक असते. जसे सकाळी मुलांना उठवणे ही घरातील मोठ्यांची डोकेदुखी असते तसे रात्री झोप येत नाही या कारणामुळे मुले टीव्ही पाहात बसतात किंवा इतर काहीतरी करत बसतात. अशा मुलांमध्येही वाताचा प्रकोप झालेला असल्याने त्यांचा चित्तप्रक्षोभ झाल्याने ती अति उल्हसित झालेली असतात. अशा वेळी रात्री वेळेवर झोप येण्यासाठी अंगाला तेल लावून घेणे हे उपयोगी ठरतेच, तसेच रात्री लावलेल्या तेलामुळे वात कमी होण्यासही फायदा होतो. पोटात अपचन झालेले असले, पोटात आम तयार झालेला असला तर मात्र तेल लावून उपयोग होत नाही.\nजवळ जवळ सर्व प्रकारच्या दुखण्यांवर बस्ती, म्हणजे आयुर्वेदातील औषधी एनिमा, देणे आवश्‍यक असते. एखाद्या दिवशी रात्री जडान्न खाल्ले गेले किंवा जास्ती खाल्ले गेले तर आले-लिंबाचा रस किंवा एखादी पाचक गोळी घेऊन झोपणे इष्ट असते. परंतु तसे न करता हल्ली जरा रोज अंग दुखते, जरा आळस वाढलेला आहे, तेव्हा सकाळी धावायला वा चालायला जायला सुरुवात केली की बरे वाटेल, अशी स्वतःची समजूत काढून त्यानुुसार वागले तरी दुखणे बरे होत नाही. कारण दुखण्याचे मूळ वेगळेच काहीतरी असते. तेव्हा दुखण्याचे मूळ कारण शोधून काढून त्यावर इलाज करणे आवश्‍यक असते. केवळ रात्रीच जडान्न खाणे टाळायला हवे असे नाही तर, ज्यांना काही दुखणे आहे, काही त्रास आहे त्या सर्वांनाही आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे.\nतसे पाहिले तर पडले, झडले, शरीरावर आघात झाला तर ‘आई गं’ हा शब्द मुखातून आपसूक निघतो. पण पडल्यावर साधे खरचटलेले आहे की हाड मोडलेले आहे की भळाभळा रक्‍त वाहायला लागलेले आहे हे नंतर पाहिले तरी, शरीरावर झालेल्या आघाताचे सुरुवातीला दुःख होतेच. यावरही लगेच उपचार करावे. हाड मोडले असले तर चालता येत नाही, त्यामुळे व्यक्‍ती लगेच उपचार करण्यास जाते. पण खरचटणे, रक्‍त येणे वगैरे असल्यास कशामुळे खरचटले आहे, काय टोचल्यामुळे रक्‍त येते आहे हे नीट पाहून त्यानुसार उपचार करावे. कारण असे दुखणे क्षणिक असले तरी त्यातून मोठा आजार उद्भवू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्‍यक असते.\nएकूण ‘दुखणे’ नको असे वाटत असल्यास शरीराची एकूण अंगकाठी सांभाळून ठेवायला हवे. म्हणजेच पंचधातूंतून झालेल्या शरीरात पंचधातूंचे समत्व हवे. शरीरातील वात-पित्त-कफ या त्रिदोषांचे समत्व हवे. मला शौचाला एक दिवसाआड जावे लागते, पण जेव्हा होते तेव्हा साफ होते, तेव्हा सर्व ठीक आहे असे सांगणारे अनेक असतात. परंतु रोज सकाळी शौचाला होणे (वय वाढले असल्यास सकाळी व रात्री अशा दोन वेळा शौचाला होणे) चांगले असते. प्रत्येकाला लघवी साफ व्हावी. लघवी झाल्यावर पुन्हा पंधरा-वीस मिनिटांत मूत्रत्यागाची भावना येऊ नये. असे होणे हे मूत्राशय नीट रिकामा होत नसल्याचे लक्षण आहे. असे झाल्यास तेथे जडत्व निर्माण होऊन जांघेत दुखणे, ओटीपोटात दुखणे असे त्रास होऊ शकतात. मूत्रपिंडाचे विकार असतील, मूत्रमार्गाला सूज आली किंवा अवरोध झाला तरी दुःख उत्पन्न होते.\nसर्वांत लक्षात ठेवण्यासारखे दुखणे म्हणजे डोकेदुखी. डोकेदुखी होण्याची अनेक कारणे असतात. काही बाह्य कारणांमुळे डोके दुखू शकते तसे, लोकांचे वागणे ही डोकेदुखी असू शकते. परंतु त्यावर लोकांचे वागणे हसण्यावारी नेऊन स्वतः शांत राहणे हा श्रेष्ठ उपाय आहे. ज्यावेळी डोकेदुखी मानसिक नसते, त्यावेळी त्या डोकेदुखीचे कारण समजणे आवश्‍यकच असते. ‘मायग्रेन’ हे दुखणे स्त्रियांच्या अधिक परिचयाचे असते. मूत्र तपासून घेणे, अंगावर लाल-पांढरे जात नाही याची खारतजमा करणे, वारंवार सर्दी होते नाही ना याकडे लक्ष ठेवणे, हिमोग्लोबिन कमी झालेले नाही ना हे पाहणे आवश्‍यक असते. याचा सविस्तर विचार याच अंकात पुढे मुखपृष्ठकथेत केलेला आहे. अर्धे डोके न दुखता संपूर्ण डोके दुखत असेल तेव्हा पित्त डोक्‍यापर्यंत गेले असल्याची शक्‍यता असते. असे असल्यास रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर ब्राह्मीने संस्कारित केलेले ब्रह्मलीन तेल चोळणे, नाकात तुपाचे थेंब सोडणे वगैरे उपचार करून पित्ताची बाधा दूर होते का हे पाहणे आवश्‍यक असते. कोणत्या कारणाने पित्त वाढून डोक्‍यात गेले आहे याचे अवलोकन करावे. शरीरात उष्णता ज्यातून उत्पन्न होते ती भट्टी तर पोटात असते. तेव्हा या पित्तप्रकोपाची सुरुवात आहारापासूनच झालेली आहे हे लक्षात घ्यावे. यासाठी सूतशेखर, प्रवाळपंचामृत, कामदुधा घेतली, चमचाभर गुलकंद वा मोरावळा खाल्ला तरी उपयोग होतो. सितोपलादी टाकून दूध घेण्यानेही डोकेदुखीला आराम मिळू शकतो. पण असे इलाज करूनही डोकेदुखी थांबत नसली तर डोळ्याचा नंबर तपासून घ्यावा. तरीही डोकेदुखी थांबली नाही तर डोक्‍याचा एक्‍स रे, एम्‌आर्आय्‌ करणे वगैरे तपासण्या करणे आवश्‍यक असते. यातून मेंदूत कुठलाही कायमस्वरूपी विकार होत नाही ना याकडे लक्ष ठेवता येते.\nआणखी एक महत्त्वाची डोकेदुखी म्हणजे छातीत दुखणे. खालून आलेल्या वायूच्या प्रेशरमुळे छातीत दुखू शकते. आल्या-लिंबाचा रस घेण्याने किंवा एखादा ढेकर येऊन गॅस सरण्याने असे दुखणे कमी झाले तर हे दुखणे हृदयाचे नाही हे लक्षात येते. व्यायाम न करणाऱ्याच्या किंवा कायमची जागरणे वगैरे करणाऱ्याचे पित्त वाढून त्याच्या फासळ्या आकुंचन पावतात व त्या तेवढ्या प्रमाणात प्रसरण न झाल्यामुळे हृदयावर दाब येऊन छातीत दुखू शकते. श्वास कमी पडणाऱ्यांच्या हृदयाला त्रास होऊ शकतो व छातीत दुखू शकते. हृदयाच्या धमन्यांमध्ये अवरोध, हृदयाचा झटका वगैरे अन्य कारणांमुळेही छातीत दुखू शकते, यामुळे खांद्यापासूून हातात कळा येऊ शकतात. अशा वेळी हृदयाची तपासणी करून घेऊन योग्य उपचार करणे आवश्‍यक असते.\nऑफिसमध्ये बसून अनेक तास काम केल्यामुळे मान, खांदे यांचे स्नायू ताठ झाल्याने दुखू शकते. यावर मेरुदंडाला कुंडलिनी सारखे तेल लावणे, खांद्याला थोडा मसाज करणे, मान चारही बाजूला फिरविण्यासारखे व्यायाम करणे, बुबुळे फिरवून डोळ्याने खाली-वर पाहणे असे व्यायाम करणे इष्ट असते. अशा त्रासांकडे दुर्लक्ष केले तर त्यातून स्पाँडिलोसिस, स्लिप्ड डिस्क असे चिवट त्रास होऊ शकतात.\nअंग दुखते आहे पण काही महत्त्वाचे काम आहे, कामाला जाण्याशिवाय पर्याय नाही म्हणून वेदनाशामक गोळी घेणे हे एखाद्या वेळी चालू शकते, पण अशा वेदनाशामक गोळ्या वारंवार घेणे इष्ट नव्हे. शरीरात कुठल्याही प्रकारचे दुःख असले तर मुळापासून योग्य उपचार करावेत. चाळिशीनंतर पंचकर्माद्वारा अधून मधून शरीरशुद्धी करून घ्यावी. कुठल्याही प्रकारचे दुखणे अनुभवावे लागूू नये यासाठी ही योजना.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://devendradeshpande.blogspot.com/", "date_download": "2018-06-19T16:23:27Z", "digest": "sha1:XOGAHJZQNXHZIU7BIS2NQPJDNL25MUXP", "length": 30905, "nlines": 354, "source_domain": "devendradeshpande.blogspot.com", "title": "॥ देव-वाणी ॥", "raw_content": "\nमंगळवार, ऑगस्ट ०४, २००९\nतुझी मान ताठ दिसली तरी तुझी नजर नाही करडी\nमेघांनी चार अश्रू गाळले की कोसळतात दरडी\nसाधूंच्या तपस्येबरोबर विरक्तीचा प्रयत्न केलास जरी\nहिरव्या वनश्रीतून वाहणारे जीवन सांगते तुझी प्रेरणा खरी\nवरकरणी थंड दिसलास तरी तुझं अंतरंग तापलंय\nहिमालया, तुझ्यामध्ये काय काय लपलंय\nतश्याच चपळ, तश्याच शुभ्र, रौद्र सुंदर भावतात\nविजा जेव्हा तुझ्या अंगावरुन नद्या बनून धावतात\nकस्तुरी आणि फुले कितीतरी, गंध हुंगून गातात\nगंगेच्या निळ्या आरशात रूप बघत राहतात\nडोकं शुभ्र पिकलं तरी तू तरुणपण जपलंय\nहिमालया, तुझ्यामध्ये काय काय लपलंय\nतुझं एक शिखर आकाशापर्यंत जातं (आम्हाला सर्वात उंच वाटतं)\nढगांमध्ये डोकं बुडवून चिंब चिंब न्हातं\nढग घरी जातात तेव्हा लख्ख उन्हात दिसतं\nतुझ्या प्रत्येक शिखरापलिकडे आणखी उंच शिखर असतं\nआम्हीतरी आकाश तुझ्या उंचीनंच मापलंय\nहिमालया, तुझ्यामध्ये काय काय लपलंय\nपिऊन गळलेली दोन आसवे\nनव्या आशा, नवी उभारी\nआंब्याच्या मोहराआडून गातो तो सावळा\nकोण आपण, कुठून आलो\nकुठे चाललो, का चाललो\nपरवाचा वृध्द आजचं मूल\nकुठली वाट सोपी, कुठली अवघड\nचालावे हळू कि धावावे भरभर\nरमावे जरा कि वहावे\nमी आणि माझे सोबती\nतितकेच गुलाब आहेत खरे\nकोण आपण, कुठून आलो\nकुठे चाललो, का चाललो\nबाकी खोटे, चालणे खरे\nपावसानं रान माजलंय मस्त मजेत चरा\nहिरव्या कोवळ्या गवतानं पोटं चांगली भरा\nव्हा तुष्ट आणि पुष्ट आणि गर्वाने उंडरा\nआणि शक्तीच्या कैफात होऊ द्या बेसावध नजरा\n(म्हणा) \"धारदार शिंगांच्या जवळ येण्याची हिंमत होईल काय\nवाघाचे का कुणि कधि ऐकलेत वाजलेले पाय\nझाडे हिरवी झाडे पिवळी पाने ताजी पाने सुकली\nगवत खुरटे गवत लांब बांबू कवळे बांबू खांब\nचिखल वाळला चिखल माजला पाणी आटले पाणी फुगले\nऊन भडकले ऊन हरवले दिवस बुडले दिवस उगवले\nचट्टे-पट्टे दोन डोळे सतत रोखलेत दिसले काय\nवाघाचे का कुणि कधि ऐकलेत वाजलेले पाय\nवाटा फसव्या वाटा नागमोडी थोडी सपाटी फार झाडी\nकुठे दलदल कुठे खड्डे कुठे पोळी कुठे जाळी\nकुठे काटे कुठे वारुळे कुठे वेली कुठे बिळे\nफळे विषारी फुले विषारी गवत विषारी किडे विषारी\nदिवसाचं ठीक आहे, रात्री कुठे घ्याल ठाय\nवाघाचे का कुणि कधि ऐकलेत वाजलेले पाय\nमाझे पंजे माझे सुळे माझ्या बळकट स्नायूंचे पिळे\nमाझी लव माझी मिशी माझ्या अंगावरची नक्षी\nमाझी पकड माझी ताकत माझी झडप माझी पाळत\nमाझे तेज माझा रुबाब माझी जरब माझी भीती\nजंगलची कोणतीही वाट माझ्याच गुहेशी जाय\nवाघाचे का कुणि कधि ऐकलेत वाजलेले पाय\n॥ लांडग्याच्या मनाचे श्लोक ॥\nमना लांडग्या तू सकाळी निजावे बुडे सूर्य डोळे तसे ऊघडावे ॥\nअधी वास घ्यावा उभारून नाक गुहेतून बाहेर मग काढि डोकं ॥ १ ॥\nमना लांडग्या ऐक तू म्होरक्याचे बरे ऐकणे हीत रे टोळक्याचे ॥\nमिळोनि दबा झाडिमागं धरावा मिळोनि तसा पाठलाग करावा ॥ २ ॥\nमिळोनि धिराने धरावे जगावे मिळोनि धिराने करावे मरावे ॥\nमिळोनीच खावे मिळोनीच र्‍हावे कुणी साद देता मिळोनीच गावे ॥ ३ ॥\nमना लांडग्या तू शिकारीस जावे तुझ्या वाटचे तू गुहेशी आणावे ॥\nआधी खाऊ दे बालके आणि माता तुझा शेवटी राख तू मात्र वाटा ॥ ४ ॥\nमना अंधकारी कधि ना निजावे भुकेसाठी रात्रीस जागे रहावे ॥\nमना अंधकारात सामर्थ्य आहे मना अंधकाराविना व्यर्थ आहे ॥ ५ ॥\nनको सूर्य तो स्वच्छ पाडी प्रकाश नको चंद्र जो स्वच्छ दावी जगास ॥\nजगी अंधकारी तुझी भूक भागे उजेडात पंगूही मारील शिंगे ॥ ६ ॥\nकधी चंद्र दिसता आकाशात मोठा तया ऐकवावा शिव्यांचाच साठा ॥\nबुरे बोलता चंद्र लपतो ढगांत बरे बोलता नासी अंधारी रात ॥ ७ ॥\nमना लांडग्या वाट सोडू नये रे मना क्रूरता काही सांडू नये रे ॥\nमना जीव घेता नको बावरू तू मना जीव जाता नको घाबरू तू ॥ ८ ॥\nमना लांडग्या फक्त भूकेस खावे भरे पोट मग ना कुणाही छळावे ॥\nमना वाघ दिसता नदीच्या तटासी बरे वाट वळवून यावे गुहेसी ॥ ९ ॥\nमना लांडग्या रानि अपुल्या रहावे मना माणसांसी कधि ना दिसावे ॥\nमना लांडग्यासारिखे तू जगावे अखेरी गुहेशी सुखाने मरावे ॥ १० ॥\nत्याची पहिली झाली ओळख\nअलगद विणले गेले मागे\nजी सांगायचीच राहून गेली\nमी पुढची कविता लिहिली\nकुणाची गाथा कुणाची कथा\nथोडी कर्ज काढून लिहिली\nइथे घ्यावा पुन्हा जन्म\n\"मला ब्रह्म कळले, मला ब्रह्म कळले\"\nअसे ओरडून नाचताना, त्याच्या पायी तुडवल्या गेल्या\nफुलपाखराच्या वेदनेने इतक्या वर्षांनंतर\nत्याच्या डोळ्यांत पाणी आले\nआज त्याला थोडेसे ब्रह्म कळले\nवळणाच्या वाटांनो घेऊन चला लवकर आता\nडुबणार्‍या सूर्याजवळच माझा गाव दिसे छोटा\nतीन्हीसांजेला आकाशाच्या रंगात भिजुन\nथकलेल्या डोळ्यांतिल ओढीच्या पणत्या लावुन\nमी पोहोचीन जेव्हा घराकडे दिसतील मला सारी\nमाझ्या वाटेला आतुर डोळे लावुन बसलेली\nसांगेन तयांना मजेत आहे शहराच्या गर्दित\nआणखीन समाधानी पगाराच्या पहिल्या वाढीत\nभेटी देईन साडी आईला, घड्याळ बाबांना\nआणि बहिणीला ड्रेस गर्ली पिंकिश रंगाचा\nमग रात्र शांत उगवेल गंध पसरवेल आठवणींचा\nन रडता,पडता,धडपडता हुंदडलेल्या बालपणीचा\nमग डोळ्याला डोळा लागेल कसा, आई येईल\nथोपटताना कौतुक कुठल्याश्या मुलीचेही सांगेल\nमी झोपिन थोडा खोटा, थोडा खरा, तरीही जागा\nदुसर्‍या दिवशी मित्रांची घरामधे ही- गर्दी होईल\nगप्पांच्या खमंग प्लेटा चहामधे बुडवुन खातील\nकुणी अजुन परिक्षा देतो आहे, कुणी अजून काहीच नाही\nगाडी एकाची अजुन रुळाच्या आसपासही नाही\nमी जिंकुन एकच चिंतित दिसतो, बाकी कसे मस्तीत\nमी उगाच देतो सल्ला सारे जगा जरा शिस्तीत\nआणि अचानक वेळच होईल पुन्हा परत निघण्याची\nशहराच्या विहिरित श्वास कोंडवुन बुडी खोल घेण्याची\nमी निघेन येईन लवकर सांगून पुढच्या वेळेला\nसहज आठवले म्हणुन सांगतो\nएके काळी मीही निरागस होतो\nना आनंदा कारण लागे\nना अश्रूंची लाज बाळगे\nमाझे सारे भाव पहातो\nपवित्र वाटे स्तोत्रे म्हणता\nमाया, ममता अन्‌ मानवता\nमोजून देतो मोजून घेतो\nसगळी साधी भली माणसे\nआणि जीवन सुंदर भासे\nथोडा स्वार्थी होऊन टिकतो\nकाय कमवले, काय गमवले\nहिशोब मांडून काय फायदा\nबाण धनुष्यी, ज्ञान मनुष्यी\nमागे फिरणे नाही कायदा\nमी लिहिणार कविता माझी\nआजच सकाळी उमललेली ताजी\nकित्येक कवी खोदून गेले कल्पनांची लेणी\nकित्येकांना सापडल्या अमोल शब्दांच्या खाणी\nअजून तरीही दडून आहे प्रत्येक रानी प्रत्येक पाषाणी\nती मूर्ती घडवायला हातोडा-छिन्नी: माझी बुद्धी, माझी लेखणी\nकदाचित हेच लिहीन सारे\nमात्र शाईला असेल कायम\nशनिवार, ऑगस्ट १९, २००६\nहिमेश रेशमियाची गाणी सध्या एवढी लोकप्रिय का आहेत असा प्रश्न अनेक संगीत-रसिकांप्रमाणे मलाही कधीकधी पडतो.\nमाझ्या संगीत रसिकतेविषयी: मी थोडेफार हिंदुस्तानी शास्त्रीय गाणे शिकलो आहे. पॉप, रॉक, इत्यादी सर्व प्रकारही ऐकायला मला मनापासून आवडतात.\nमलाही खरेतर हिमेश रेशमियाची पुष्कळ गाणी आवडली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कसोटीवर त्याचा आवाज कदाचित फार चांगला ठरणार नाही. पण त्याच्या चाली छान असतात, तो गाण्यामध्ये भावना ओतू शकतो आणि बऱ्याच मंडळींना त्याची गाणी बाथरूममध्ये म्हणता येण्याइतकी सोपी असतात. पुष्कळ लोकांना तो केवळ 'वेगळा' म्हणून आवडत असेल; पण हे कळण्यासाठी हिमेशला काळाच्या कसोटीवर उतरावे लागेल.\nलोकांना काय आवडेल याचा रामबाण फॉर्म्युला ठरवणे मला तरी वाटते कठीण आहे. पण असा एखादा फॉर्म्युला उद्या निघाला तर त्या फॉर्म्युल्याला मात्र हिमेशच्या लोकप्रियतेच्या कसोटीवर उतरावे लागेल.\nशुक्रवार, ऑगस्ट १८, २००६\n॥ माझ्या ब्लॉगचा श्रीगणेशा ॥\nमी पुण्याचा आहे. गेली पाच वर्षे बंगलोरला नोकरीसाठी राहतो आहे. पुण्याला परत जायचं हे आल्यापासून मनात पक्कं आहे. मात्र प्रत्यक्ष पुण्याला परत जायचं हा निर्णय फार सोपा आहे असं नाही.\nमी ज्या क्षेत्रात काम करतो त्यातल्या दोन-चारच कंपन्या पुण्यात आहेत. पुन्हा पगार आणि काम चांगलं असेल का आणि नसलं तर परत बंगलोरला तर जायला लागणार नाही ना अशी भीती आहेच.\nपुण्यात राहणीमान बंगलोरपेक्षा स्वस्त आहे असा माझा गोड गैरसमज होता. पण पुणं आयटी मध्ये मागे नाही हे जगाला पटवून देण्यासाठी पुण्यातील जागांच्या किंमती बंगलोरच्या बरोबरीत वाढल्या आहेत. नाही म्हणायला, घरचं जेवण असेल त्यामुळे बाहेर खाण्याचा खर्च वाचेल.\nगेल्या पावसाळ्यात बंगलोरमधील माझ्या राहत्या घरात गटाराच्या पुराचं पाणी शिरलं. यापेक्षा पुणं बरं असं म्हणता म्हणता यंदाचा पावसाळा आला. यावर्षी पुण्यात पूर आणि बंगलोर कोरडं ठणठणीत\nपुण्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल न बोललेलंच बरं. त्यावर इतकं लिहून आणि बोलून झालं आहे की त्या शब्दांनी ते खड्डे भरून टाकता येतील. बंगलोरमध्ये मात्र पाऊस न आल्यामुळे नवे कोरे गुळगुळीत डांबरट रस्ते दिमाखात मिरवत आहेत.\nथोडक्यात काय तर मूलभूत सोयी-सुविधांच्या कुठल्याही कारणासाठी पुण्याला जाणं विशेष शहाणपणाचं नाही.\nपण तरीही पुण्याला तर जाणार आहेच. अश्या असंख्य कारणांसाठी की जी फक्त वेडेपणाचीच आहेत.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nहिमालयास तुझी मान ताठ दिसली तरी तुझी नजर नाही करड...\nमी एवढंच करतो श्रावणाची सर पाडते शब्दांचा सडा पार...\nप्रवास कोण आपण, कुठून आलो कुठे चाललो, का चाललो\nवाघाचा माज पावसानं रान माजलंय मस्त मजेत चरा हिरव्...\n॥ लांडग्याच्या मनाचे श्लोक ॥ मना लांडग्या तू सकाळ...\nसंस्कार तिन्हिसांजेच्या अंधारातिल दीपज्योतीच्या त...\nयमक जुळवता जुळवता यमक जुळवता जुळवता जी सांगायचीच ...\nटेकडी (च्या ओव्या) माझ्या घरातून मागे जाता टेकडी ...\nब्रह्म \"मला ब्रह्म कळले, मला ब्रह्म कळले\" असे ओरड...\nगावाच्या वाटेवर वळणाच्या वाटांनो घेऊन चला लवकर आत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ghanerada.blogspot.com/2017/02/blog-post.html", "date_download": "2018-06-19T15:43:32Z", "digest": "sha1:M3DD4UNQEMKVFKVQRJDATKFWTH24X5DA", "length": 1715, "nlines": 22, "source_domain": "ghanerada.blogspot.com", "title": "एक नंबरचा घाणेरडा ब्लॉग: दीर्घशेट्टी", "raw_content": "एक नंबरचा घाणेरडा ब्लॉग\nशी, शू, ढुंगण, खूप घाणघाण कायकाय, याविषयी लिखाण असलेला हा मायक्रोब्लॉग आहे. एकूण इथलं सगळ वातावरण, किळसवाणं, घनतारडं आणि गलिच्छ आहे.\nऑफिसमधल्या किंवा मॉलमधल्या वगैरे पब्लिक मुतार्‍यांमधे लघवीला गेल्यावर बरेचदा - मला त्यात लांबलचक, म्हणजे सिरीयसली तीन हात लांबीचा केस मुतारीच्या भांड्यात दिसतो. लोकांना एवढी लांब शेट्टं कशी येवू शकतात अशा माणसांच आडनाव दीर्घशेट्टी ठेवावं.\nका लांब केसांच्या माणसांचा डोक्याचा केस असतो तो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agro-agenda-milk-rate-issue-state-8428", "date_download": "2018-06-19T15:48:42Z", "digest": "sha1:KFZQEGLQI6YXVRYKOKRN3YBKVKIRWUHR", "length": 33462, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, AGRO AGENDA, milk rate issue in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्वांच्या प्रयत्नांनीच गोवर्धन उचलला जाईल...\nसर्वांच्या प्रयत्नांनीच गोवर्धन उचलला जाईल...\nरविवार, 20 मे 2018\nअतिरिक्त दूध झाल्यास प्रक्रिया वाढविणे, त्यासाठी मदत करणे, शेतकऱ्यांना थेट मदत करणे हीच भूमिका सरकारला बजवावी लागेल. डेअरी उद्योजकांवर सर्व ठिकाणी अविश्वास दाखवून चालणार नाही. दूध धंदा वाढीसाठी शेतकऱ्याला चांगला कर्जपुरवठा, साठवण-प्रक्रियेसाठी चांगल्या योजना, खते-बी बियाण्यांसाठी मदत, शुद्ध वंशाची जनावरे होण्यासाठी तंत्रज्ञान, अनुत्पादक जनावरांच्या नियंत्रणासाठी उपाय अशा सर्व बाबी हव्या आहेत. त्याविषयी कोणीही बोलताना दिसत नाही.\nअतिरिक्त दूध झाल्यास प्रक्रिया वाढविणे, त्यासाठी मदत करणे, शेतकऱ्यांना थेट मदत करणे हीच भूमिका सरकारला बजवावी लागेल. डेअरी उद्योजकांवर सर्व ठिकाणी अविश्वास दाखवून चालणार नाही. दूध धंदा वाढीसाठी शेतकऱ्याला चांगला कर्जपुरवठा, साठवण-प्रक्रियेसाठी चांगल्या योजना, खते-बी बियाण्यांसाठी मदत, शुद्ध वंशाची जनावरे होण्यासाठी तंत्रज्ञान, अनुत्पादक जनावरांच्या नियंत्रणासाठी उपाय अशा सर्व बाबी हव्या आहेत. त्याविषयी कोणीही बोलताना दिसत नाही. दूध कोंडी फोडण्यासाठी शेतकरी, ग्राहक, प्रक्रियादार, सहकारी संस्था, सरकार अशा सर्व घटकांना प्रयत्न करावे लागतील, असे डेअरी क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.\nशेती परवडत नसताना निश्चित भावाने आणि रोज पैसा मिळवून देणारे दूध हे एकमेव साधन सध्या शेतकऱ्यांच्या हातात आहे. दुधाची अवस्था कांदा किंवा टोमॅटोसारखी नाही. आज एक रुपया तर उद्या दहा रुपये भाव अशी स्थिती दुधात नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय वाढीसाठी शेतकरी, रतीब टाकणारा वर्ग, दूध सोसायट्या, प्रक्रिया उद्योग, संघ, ग्राहक या सर्व घटकांनी परस्परपूरक भूमिका घेतली पाहिजे.\nसंकलित होणाऱ्या सर्व दुधावर प्रक्रिया होत नाही. पिशवीबंद दुधाची मोठी बाजारपेठ आहे. दुर्देवाने देशात दूध प्रक्रियेला दुय्यम स्थान आहे. त्यामुळे घनरूप प्रक्रियायुक्त दुग्धपदार्थांपेक्षा द्रवरूप दुधाची हाताळणी इच्छा नसतानाही जास्त करावी लागते. युरोपात तसे नाही. तेथे प्रक्रियायुक्त पदार्थांचीच बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळे भारतात दुधाच्या पुरवठ्यापासून ते त्यावर प्रक्रिया, विक्री आणि ग्राहकांची मागणी अशा सगळ्याच बाबींचा अभ्यास करून सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे. आपल्याकडे दूध उत्पादक शेतकरी सोडला तर पुढील सर्व टप्प्यांवर किमान नफ्यावर काम करावे लागते. म्हणजेच संकलन करणारे, प्रक्रिया करणारे व नंतर मार्केटिंग करणारे असे तीनही घटक कमी पैशात काम करतात.\nडेअरी उद्योजक लुटारू नाहीत\nया पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून प्रतिलिटर १७ रुपयांनी दूध विकत घेऊन ते ५४ रुपयांना विकून मोठी लूट केली जाते असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही. दुधाच्या पुरवठा साखळीतील सर्व टप्प्यांचा अभ्यास केल्यास यातल्या अडीअडचणी लक्षात येतील. गायीचे दूध ग्राहकांना ३५ रुपयांनी विकले जात असून कोणीही ५० किंवा ५४ रुपये घेत नाही. मधल्या टप्प्यातील सर्व घटकांना आपआपली गुंतवणूक, नफा पाहूनच व्यवसाय करावा लागतो. पाण्याची बाटली आणि दुधाच्या बाटलीत तुलना करून पाण्यापेक्षा दूध महाग पडत असल्याचा निष्कर्ष काढणेही अन्यायकारक आहे. कच्चा माल आणि त्यापासून तयार होणारा माल यातील तफावत मोठी आहे. उदाहरणार्थ, पाण्याची बाटली तयार करणाऱ्यांना कच्चा माल असलेले पाणी केवळ दोन- अडीच रुपये लिटरने मिळते व त्यापुढील खर्च १६-१८ रुपये वाढून आपल्याला बाटली २० रुपयांना मिळते. तोच नियम दुधाला लावला तर १७ ते १८ रुपये दराने घेतले जाणारे गायीचे दूध (कच्चा माल ) पुढे ८० किंवा १०० रुपयांना कोणी विकते का या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे, असे एका डेअरी व्यावसायिकाने सांगितले.\nग्राहकांना दूध महाग मिळते ही वस्तुस्थिती आहे. पण, शेतकऱ्यांनादेखील त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळण्यासाठी सरकारने मधला वाटा भरून देणे हाच एक पर्याय आहे. कारण, दूध हाताळणाऱ्या किंवा प्रक्रिया करणाऱ्या घटकांना बाजारात परवडत नसतानाही जादा भाव सतत देणे शक्य नाही. दुधापासून भुकटी किंवा लोणी तयार करण्यासाठी देखील खर्च येतोच ना त्यामुळे भुकटी किंवा लोण्याच्या बाजारपेठेची काय स्थिती आहे हे पाहूनच कोणीही आपल्याला कच्च्या मालाचे भाव ठरवणार. कोणत्याही उद्योगाचा तो नियमच आहे.\nशेतकरीदेखील दुधाचा व्यवसाय कृषी उद्योगाच्या अंगाने करत आहेत हे आपल्याला वारंवार आता पटवून द्यावे लागेल. बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याचे तंत्र, त्यानुसार होणारी नफ्यातोट्यातील वाढ-घट याचे सूत्र दुधाला लावावे लागेल. यासाठी शेतकऱ्याला उद्यमशील करणे, उत्पादकता वाढविणे, दर्जा वाढविणे अशी कामेदेखील करावी लागतील. आमचे असे म्हणणे आहे की सरकारचा कोणत्याही उद्योगात कमीत कमी हस्तक्षेप हवा. हस्तक्षेप करायचा असल्यास वेळप्रसंगी मदत करण्याचीदेखील भूमिका हवी.\nजागतिक प्रवाहाचे भान हवे\nआपण आता `ग्लोबल व्हिलेज`च्या जगात आहोत. विदेशात द्रव स्वरूपातील दूध केवळ १०-१५ टक्के विकले जाते. भारतात हेच प्रमाण ४५ टक्के असल्याने इथे समस्याच जास्त दिसतात. जगात आपलेच दूध महाग आहे. गुणवत्तेच्या बाबतीतही ते पिछाडीवर आहे. विदेशात दूध प्रकल्पांचे किंवा दूध उत्पादकांचे आर्थिक गणित भुकटी किंवा बटर ऑईल या मूळ उत्पादनाशी निगडित आहे. जागतिक बाजारात आपली भुकटी किंवा बटर ऑईल खूप मागे आहे. त्यामुळे भारतीय डेअरी उद्योगाला एक तर आपला उत्पादन खर्च कमी करणे किंवा तोटा सहन करून उत्पादने विकणे असे दोनच पर्याय उरतात. भारतात दुधाचे उत्पादन वाढलेले आहे. मागणीपेक्षा दुधाचा भरपूर पुरवठा होतो आहे. गायीच्या दूध पुरवठ्याचा शुष्क काळ संपुष्टात येऊन बहुतेक पुष्ट काळ वाढलेला आहे. देशातील दूध उत्पादनात गायीच्या दुधाचा वाटा ५५ टक्के, म्हशीच्या दुधाचा ४५ टक्के तर इतर दुभत्या प्राण्यांचा वाटा १५ टक्के आहे. गायीच्या दुधाचा पुरवठा जादा असल्यामुळे प्रक्रियेचेदेखील संदर्भ बदलतात. (म्हशीच्या दुधाचे फॅट जादा असल्यामुळे त्याचे पदार्थ चांगले तयार होतात.)\nदुधावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना नेहमीच कमी भावात कच्चा माल मिळावा असेच वाटणार. ती स्थिती कोणत्याही प्रक्रिया उद्योगात असते. मात्र, शेतकरी वर्गाची गळचेपी करून कोणी प्रक्रिया करतो अशी स्थिती नाही. मागणी व पुरवठ्याचे गणित विचारात घेऊन प्रक्रियेत कच्च्या मालाचे भाव कमी- जास्त होतात. त्यामुळे भाव बदलाची मानसिकता शेतकरी वर्गाची देखील तयार झाली पाहिजे. दुसऱ्या बाजूला अडचणीच्या काळात त्यांना सरकारनेदेखील मदत केली पाहिजे.\nएका डेअरीचालकाच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकात दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार पुढे आले. अर्थात, मदत करताना खासगी प्रक्रिया उद्योग आणि सहकारी संघ असा भेद करता कामा नये. कारण, खासगी उद्योगदेखील शेतकऱ्यांचेच दूध घेतात. मदतीसाठी सरकारने व्यवस्थित यंत्रणा बसवावी. आपल्या मदतीचा गैरवापर होऊ नये याची काळजी सरकारने जरूर घ्यावी मात्र शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून मदतीचे वाटप व्हावे. उठसूठ खासगी प्रकल्पांवर शंका उपस्थित करणे योग्य नाही. सरकारने राज्यातील सर्व दूध गोळा करून आमच्या ताब्यात दिले तरी आमची हरकत नाही. विदेशात ७० टक्क्यांपेक्षा जास्त दुधावर प्रक्रियाच होते. तेथे उपपदार्थांची बाजारपेठ मुख्य असते. इकडे दुधाची बाजारपेठ मुख्य व उपपदार्थाला काहीच मागणी नसल्याचे चित्र आहे. सरकारने ही वस्तुस्थिती विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवेत.\nदुधाची उत्पादकता हा कळीचा मुद्दा\nदूध धंदा परवडणारा करण्यासाठी दुधाची उत्पादकता वाढविणे आपल्या हातात आहे. त्यासाठी सरकारी मदतीने भरपूर उपाय करता येतील. आम्ही उद्योजकदेखील व्यक्तीशः शेतकऱ्यांना तशी मदत करतो. दुधावर प्रक्रिया वाढवायची असेल तर सरकारला तसे जाळे तयार करावे लागेल. प्रक्रिया केंद्रे वाढवावी लागतील. साठवण गृहे वाढवावी लागतील. दुसरे असे की दुधाला ७०:३० सूत्र लावण्याची मागणीदेखील तपासून पाहिली पाहिजे. हे सूत्र ऊस उत्पादकांसाठी असून तेथे ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना जाण्यासाठी मुख्य वस्तू साखर आहे. इकडे दुधात आमची मुख्य वस्तू भुकटी आहे. भुकटीचेच बाजार पडलेले आहेत. दुधाचे रूपांतरण मूल्य जादा आहे. तेथे सतत चढ-उतार असतात. त्यामुळे जादा दूध झाल्यास तेथे प्रक्रिया वाढविणे, त्यासाठी मदत करणे, शेतकऱ्यांनाही मधला भाव मिळवून देणे हीच भूमिका सरकारला बजवावी लागेल. डेअरी उद्योजकांवर सर्व ठिकाणी अविश्वास दाखवून चालणार नाही, असेही हा डेअरीचालकाने नमूद केले.\nदूध उत्पादक शेतकऱ्यांना पैशांचे व्यवस्थापन, नफ्याचे गणित आणि उत्पादकतावाढीचे सूत्र सांगणे हे आपल्या हातात आहे. केवळ भावनेच्या भरात काहीही सांगत सुटल्यास शेतकऱ्यांचीही दिशाभूल होते. कोणत्याही व्यवसायातील चढउतार शेतकऱ्यांना काळजीपूर्वक सांगून त्यांना `कॅश मॅनेजमेंट`चे धडे दिल्यास शेतकऱ्यांचे गैरसमज होणार नाहीत. आम्ही ते काम सुरू केले आहे, असे डेअरी व्यावसायिकांचे म्हणणे आहे. “शेतकऱ्याला नफा केंद्रित व्यवसाय शिकवण्याची गरज आहे.\nनफा कमवणे हा गुन्हा नाही. मात्र, दुसऱ्याला ओरबाडून नफा घेणे हा गुन्हा समजला पाहिजे. शेतकऱ्याचे सबलीकरण करत त्याला नफा-तोट्याचे सूत्र सांगितल्यास दूध धंद्याविषयी चालू असलेला अपप्रचार थांबेल, असा विश्वास वाटतो. दूध धंदा वाढीसाठी शेतकऱ्याला चांगला कर्जपुरवठा, साठवण-प्रक्रियेसाठी चांगल्या योजना, खते-बी बियाण्यांसाठी मदत, शुद्ध वंशाची जनावरे होण्यासाठी तंत्रज्ञान, अनुत्पादक जनावरांच्या नियंत्रणासाठी उपाय अशा सर्व बाबी हव्या आहेत. त्याविषयी कोणीही बोलताना दिसत नाही,” असे कोल्हापूरमधील एका डेअरी अभ्यासकाने सांगितले.\nआणखी एका प्रतिथयश डेअरीचालकाच्या म्हणण्यानुसार, दुधाच्या भेसळीबाबतदेखील असाच बनाव केला जात आहे. भेसळीला कोणीही मान्यता दिलेली नाही. दुधाचा व्यवसाय दर्जा याच मुद्यावर चालतो. अर्थात काही अपप्रवृत्ती या व्यवसायात आहेत. त्याचे नियंत्रण सरकारने करावे. पण, सर्वच डेअरी उद्योजक भेसळखोर आहेत, असे चित्र उभे करू नये. शेवटी समाज हा विश्वासावर चालतो. विश्वास हा तयार करावा लागतो आणि टिकवून ठेवावा लागतो. तो विकत घेता येत नाही. राज्याच्या दुग्ध व्यवसायात विश्वासाचे नाते मोठ्या कष्टाने तयार झालेले आहे. चुका टाळल्या पाहिजेत पण विश्वास सतत वाढला पाहिजे. त्यासाठी शेतकरी, ग्राहक, प्रक्रियादार, सहकारी संस्था, सरकार अशा सर्व घटकांना प्रयत्न करावे लागतील. सगळ्यांचे हात लागले तरच हा गोवर्धन उचलला जाईल, याचे भान हरपू देता कामा नये.\nदूध सरकार government शेतकरी भारत कृषी उद्योग agriculture business ग्लोबल गणित mathematics तोटा कर्नाटक साखर भेसळ शेती अॅग्रोवन अॅग्रो अजेंडा\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल सातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील...\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही...\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या...अकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात...\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात मालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व...\nरिक्त पदांचा योजनांच्या अंमलबजावणीवर...अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागातील अनेक महत्त्वाची...\nनाशिकमध्ये जूनचा पंधरवडा कोरडाचनाशिक : यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती....\nमराठवाड्यात २२५३ विहिरींचे अधिग्रहणऔरंगाबाद : पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या गाव...\nपन्हाळा वन विभाग करणार सव्वालाख वृक्ष...कोल्हापूर ः पन्हाळा वन विभागाच्या रोपवाटिकेत यंदा...\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू...अमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना...\nनगरमध्ये पावसाचा खंड; पेरण्या खोळंबल्यानगर : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले तरी अजून...\n'एफआरपी'च्या मागणीसाठी सोमवारपासून...कोल्हापूर ः साखर कारखान्यांनी एफआरपीची...\nकर्जमाफीचा अर्ज आता तालुका निबंधकांकडे...सोलापूर ः शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या...\nसातारा 'झेडपी'कडून शेतकऱ्यांसाठी 'सेवा...सातारा : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत...\nपीकविमा वाटपाच्या आश्‍वासनानंतर उघडले...कुंभार पिंपळगाव, जि. जालना : पीकविम्याचे पैसे...\nपुणे जिल्‍ह्यातील धरणक्षेत्रात पावसाला...पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या पावसाला...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर भात...पुणे ः गेल्या पंधरवड्यात पश्चिमेकडील...\nबनपुरी येथील बंधाऱ्यातून पाणीगळतीढेबेवाडी, जि. सातारा : बनपुरी (ता. पाटण...\nपावसाअभावी जळगावमधील १३ तालुके कोरडेचजळगाव : जिल्ह्यात रविवारी (ता. १७) काही भागांत...\nसातारा जिल्हा परिषद कृषी विभागासाठी ५...सातारा : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (ता.१५...\nशाश्वत कृषी विकासासाठी समाज,...शेतीची तीव्रता वाढत चालली असून, त्याचे समाजावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/karnataka-assembly-election-kumaraswamy-cm-lottery-116618", "date_download": "2018-06-19T17:17:34Z", "digest": "sha1:24E73YKYRP6DTZAE3UV2TR4KD46OG5IT", "length": 16537, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "karnataka assembly election kumaraswamy cm lottery कुमारस्वामींना लागणार मुख्यमंत्रीपदाची लॉटरी? | eSakal", "raw_content": "\nकुमारस्वामींना लागणार मुख्यमंत्रीपदाची लॉटरी\nमंगळवार, 15 मे 2018\nबंगळूर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष ठरला असला, तरी काँग्रेस आणि जेडीएस (सेक्युलर) एकत्र येत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते आहे. हे दोन पक्ष एकत्र आल्यास कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरतील. एच. डी. कुमारस्वामी हे जनता दलचे (सेक्युलर) सर्वेसर्वा आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे सुपुत्र आहेत.\nबंगळूर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष ठरला असला, तरी काँग्रेस आणि जेडीएस (सेक्युलर) एकत्र येत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते आहे. हे दोन पक्ष एकत्र आल्यास कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरतील. एच. डी. कुमारस्वामी हे जनता दलचे (सेक्युलर) सर्वेसर्वा आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे सुपुत्र आहेत.\nकर्नाटक विधानसभा निवडणूकीत 222 जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकेल बहुमताचा 112 हा आकडा कोण गाठेल बहुमताचा 112 हा आकडा कोण गाठेल कर्नाटक विधानसभेची सत्ता कोण काबिज करतं हे आज स्पष्ट होईलच. परंतु, काँग्रेस आणि जेडीयू हे दोन पक्ष एकत्र आल्यास मुख्यमंत्रीपदाची माळ कुमारस्वामींच्या गळ्याच पडण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी विनाअट जेडीयूला पाठिंबा जाहिर केला आहे. यामुळे सध्यातरी मुख्यमंत्रीपदासाठी कुमारस्वामी हे दावेदार आहेत.\nहरदानहल्ली देवेगौडा कुमारस्वामी असे 58 वर्षीय कुमारस्वामींचे संपूर्ण नाव. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांना 'कुमारअण्णा' म्हणून ओळखले जाते. कुमारस्वामी यांना राजकारणाचे धडे घरातूनच मिळाले आहेत. जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या कुमारस्वामी यांनी 3 फेब्रुवारी 2006 ते 9 ऑक्टोबर 2007 या कालावधीत कर्नाटकच्या 18व्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. 1996 मध्ये रामनगरा जिल्ह्यातील कनकापुरा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी होत, कुमारस्वामी यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र 1998 साली याच मतदारसंघात पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यावेळी त्यांचा अत्यंत दारुण पराभव झाला होता. पराभव एवढा मोठा होता की त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. 1999 मध्ये सथनौर मतदारसंघातून कुमारस्वामींनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यावेळीही ते पराभूत झाले.\n2004 साली ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी कुणालाही बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी काँग्रेसच्या धरम सिंह यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पुढे कुमारस्वामी आपले समर्थक आमदार घेऊन सत्तेतून बाहेर पडले. त्यानंतर कुमारस्वामींनी भाजपला सोबत घेत सत्ता स्थापन केली आणि स्वत: मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, भाजपसोबतची सत्ताही फार काळ टिकली नाही आणि त्या सरकारमधूनही ते बाहेर पडले. खासदार, आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते या संसदीय पदांसोबत त्यांनी जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही सांभाळली आहे. ते जनता दल (सेक्युलर) पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत.\nदरम्यान, केंद्रामध्ये 1996 मध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय देवेगौडा यांनी घेतला होता. विशेष म्हणजे याचवेळी देशाचे 11वे पंतप्रधानपदान झाले. एच. डी. देवेगौडा हे जून 1996 ते एप्रिल 1997 या 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधानपदावर राहिले होते. देवेगौडा 1994 ते 1996 दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते. देवेगौडा यांना पंतप्रधानपदाची लॉटरी लागली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची लॉटरी कुमारस्वामींना लागणार का याकडे देशाचे लक्ष लागले आहे.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://anandnagri.com/newss/1/5/nanded.html/", "date_download": "2018-06-19T16:27:39Z", "digest": "sha1:N6UY35X5KB2VLU32BD6TKULQ4AMMPTVQ", "length": 11117, "nlines": 85, "source_domain": "anandnagri.com", "title": " Top news from nanded,bad news,car news, nanded News, Marathi nanded News, nanded News In Marathi, nanded News Headlines, Breaking nanded News, Daily nanded News In Marathi, Local News Of nanded, Marathi news paper, local nanded news in Marathi, nanded local news headlines in marathi", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nउदगीर बाजार समिती निवडणूक; जिकडे-तिकडे फ क्त शिवाजी हुडे\nउदगीर (प्रतिनिधी)-उदगीर बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगूल वाजला. तसे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरूद्ध छुपे डावपेच रचने चालू केले. या डावपेचात कालपर्यंत एका पक्षात असलेला कार्यकर्ता आज दुसऱ्याच पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता बनला आहे. नामांकन प्रक्रिया संपली, छाननी झाली व त्या छाननीत माजी सभापती शिवाजीराव हुडे यांचा अर्ज नामंजूर झाला तसे ...\nउदगीर बाजार समितीत शिवाजी हुडे यांच्यासह 31 जणांचे अर्ज बाद\nउदगीर (प्रतिनिधी)-माजी सभापती शिवाजीराव हुडे यांच्या उमेदवारीवर काल आक्षेप दाखल झाला होता. त्या अक्षेपाची सुनावणी होत निवडणूक निर्णय अधिकारी श्री कदम यांनी अक्षेपकर्त्यांचा आक्षेप ग्राह्य धरत हुडे यांच्यासह तब्बल 31 जनांचे उमेदवारी अर्ज नामंजुर केल्याने उदगीरच्या राजकारणात भुकंप झाला आहे. ग्रा.पं.च्या अर्थिक दुर्बल घटकात मतदार संघातील सर्वांचे अर्ज ...\nगोकुंदा गट व गणांतील उमेदवार चाचपणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक\nकिनवट (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तालुक्यातील सहाही गटांना भेटी देऊन तिथेच बैठक घ्यायची आणि इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांचे मत,अभिप्राय, सल्ला घेऊन योग्य व सक्षम व्यक्तीला उमेदवारी द्यावी असे ठरविले. त्यानुसार ...\nअर्धापूर - मालेगाव महामार्गावर ट्रकमधील चार लाखाचा गुटखा पकडून नष्ट\nनांदेड (वृत्तसंस्था)-अर्धापूर ते मालेगाव महामार्गावर ट्रकमधील अवैधरीत्या जाणारा चार लाख रुपये किमतीचा गुटखा पकडून नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. यात एक ट्रक व दोन आरोपी अर्धापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. वजिराबाद पोलीस ठाणे, येथे नोंद असलेल्या खुनाचा तपास करण्यासाठी गुरुवारी गुन्हे शाखेचे पथक ...\nमराठवाड्यातील 23 कारखान्याच्या चिमन्या पेटल्या\n♦22 लाख 79 हजार मे. टन ऊसाचे गाळप, 20 लाख 94 हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न बजरंग शुक्ला नांदेड- गेल्या 3 वर्षापासूनचा दुष्काळ यावर्षी मराठवाड्याच्या मुळावर बेतला मराठवाड्यातील 70 कारखान्यापैकी केवळ 23 कारखान्याच्या चिमन्या सन 2016-17 च्या गळीप हंगामात पेटल्या यातून 22 लाख 79 हजार 696 मे.टन ऊसाचे गाळप झाले. यापासून 20 ...\nपोलीस कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक समस्यांसाठी समन्वय समितीची स्थापना\nनांदेड (प्रतिनिधी)- पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता एका समन्वय समितीचे गठन केले आहे,त्यात अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत,या समितीत एकूण 21 सदस्य आहेत. पोलिसांच्या कुटुंबियांना अनेक तक्रारी असतात.वरिष्ठ पोलीस अधिकारी हे आपल्या विभागाच्या कामकाजांचा मूळ केंद्र बिंदू पोलीस शिपाई असतो,असे अनेकदा ...\nअल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या; युवकास 3 वर्ष सक्तमजुरी\nनांदेड, (प्रतिनिधी) - एका अल्पवयीन बालिकेसोबत तिचा विनयभंग करुन शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एका 21 वर्षीय युवकाला बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश आनंद पाटील यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. नायगाव तालुक्यातील एका गावातील आपल्या शेताच्या गोठ्यात एक अल्पवयीन बालिका दि.23 जुलै 2014 रोजी दुपारी साफसफाई करीत असताना त्याच ...\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nजिल्ह्यात 203 अंगणवाड्या आयएसओ\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/ahankar/", "date_download": "2018-06-19T15:59:58Z", "digest": "sha1:NI6H7FDZIYGUSPUC5DHF6IL7ORCT6UZW", "length": 10344, "nlines": 107, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "अहंकाराशी ओळख - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nकोणी जर कधी आपल्याला सांगितलं की कुणी आपल्याबरोबर २४ तास राहतं. त्याच्या इच्छेनुसार आपल्याला नाचवतं पण असं असूनही आपली त्याच्याशी फारशी ओळख नसते तर खरं वाटेल अहंकाराचं तसंच नाही का\nखूप ऐकत आलोय या अहंकाराबद्दल. प्रत्येक जागृत क्षणी आपला अहंकार एक तर सुखावत असतो किंवा दुखावत असतो. पण हा अहंकार म्हणजे नक्की आहे तरी काय याचा विचार कधी शांतपणे होतंच नाही. केवळ अहंकार सुखावल्यावर मिळणारं सुख आणि दुखावल्यावर होणारं दुःख यांच्या हिंदोळ्यावर अख्ख आयुष्य दोलायमान अवस्थेत व्यतीत होतं. गम्मत अशी आहे की या अहंकाराला एक ‘मन’ नावाचा मित्र खूप खट्याळपणे साथ करतो आणि हे दोघे मिळून हा सुख दुःख्खाचा खेळ खेळत राहतात.\nअहंकार सुखावतो म्हणजे नक्की काय होतं आणि दुखावतो म्हणजे नक्की काय होतं आणि दुखावतो म्हणजे नक्की काय होतं . मन सुखावतं म्हणजे नक्की काय होतं . मन सुखावतं म्हणजे नक्की काय होतं मनाला दुःख होतं म्हणजे नक्की काय होतं मनाला दुःख होतं म्हणजे नक्की काय होतं. पण या सुखदुःखाच्या जाणिवेनं अख्ख आयुष्य व्यापलेलं असतं हेही खरंच. मग अशा वेळी नक्की काय होतं हे न कळताच आपण सुख तरी कशाचं मानायचं आणि दुःख तरी कशाचं. पण या सुखदुःखाच्या जाणिवेनं अख्ख आयुष्य व्यापलेलं असतं हेही खरंच. मग अशा वेळी नक्की काय होतं हे न कळताच आपण सुख तरी कशाचं मानायचं आणि दुःख तरी कशाचं शरीर सुख दुःखाची भानगड त्यामानाने कळायला सोपी. सरळ सरळ कार्यकारण भाव त्याला लागू पडतो. इंद्रियजन्य असल्यामुळे त्याचं परिमाणही सांगता येतं थोड्याफार प्रमाणात. चांगला पदार्थ खाण्याचं सुख एक वेळ वर्णन करता येईल कारण जीभ या अवयवाचा प्रत्यक्ष संबंध त्या अनुभवाशी आहे. पण माझा अपमान झाला म्हणून वाईट का वाटतं आणि वाईट नक्की कोणाला वाटतं हेच सांगता येत नाही ही पंचाईत नाही का शरीर सुख दुःखाची भानगड त्यामानाने कळायला सोपी. सरळ सरळ कार्यकारण भाव त्याला लागू पडतो. इंद्रियजन्य असल्यामुळे त्याचं परिमाणही सांगता येतं थोड्याफार प्रमाणात. चांगला पदार्थ खाण्याचं सुख एक वेळ वर्णन करता येईल कारण जीभ या अवयवाचा प्रत्यक्ष संबंध त्या अनुभवाशी आहे. पण माझा अपमान झाला म्हणून वाईट का वाटतं आणि वाईट नक्की कोणाला वाटतं हेच सांगता येत नाही ही पंचाईत नाही का ही गोष्ट मनालाही लागू आणि अहंकारालाही.\nज्याची आपल्याशी इतकी ओळखच नाही अशा मनाच्या किंवा अहंकाराच्या सुख दुःखाशी आपण इतके निगडित असतो आणि आपलं सगळं भावविश्व आणि संपूर्ण आयुष्यं या दोन अनोळखी मंडळींवर अवलंबून असतं ही बाब सारासार विचारी म्हणवणाऱ्या माणसाच्या ध्यानात येत नाही ही गंमतच नाही का\nहे प्रश्न अर्जुनालाही पडले ते एक बरं झालं नाहीतर भगवंत आपल्याला थोडीच गीता सांगायला अवतरले असते..\nन्यु इंग्लिश स्कुलमध्ये फुटबॉल स्पर्धा\nसिद्धिविनायक मंदिरातील हनुमान मंदिराची स्थापना अशी झाली\nश्री ज्ञानॆश्वरमहाराज कृत हरिपाठ\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/bhor-six-arrested-assault-police-inspector-29681", "date_download": "2018-06-19T16:21:35Z", "digest": "sha1:LKFQQFBL5SN6RXM5BOCIOSI6654T7DAR", "length": 12625, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhor: Six arrested for assault on a police inspector भोरमध्ये पोलिस निरीक्षकाला मारहाण करणारे अटकेत | eSakal", "raw_content": "\nभोरमध्ये पोलिस निरीक्षकाला मारहाण करणारे अटकेत\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nपुणे: भोर येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांना मारहाण करणाऱ्या सहा जणांना आज (बुधवार) अटक करण्यात आली आहे.\nभोर तहसीलदार कार्यालयाबाहेर सोमवारी (ता. 6) पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. खोत यांना मारहाण केल्याप्रकरणी गणेश वाडकर, महेश कोंडे, अमित कोंडे, प्रकाश धुमाळ, शुभम खुटवड व संदीप खुळे यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण शिवसैनिक आहेत.\nपुणे: भोर येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांना मारहाण करणाऱ्या सहा जणांना आज (बुधवार) अटक करण्यात आली आहे.\nभोर तहसीलदार कार्यालयाबाहेर सोमवारी (ता. 6) पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. खोत यांना मारहाण केल्याप्रकरणी गणेश वाडकर, महेश कोंडे, अमित कोंडे, प्रकाश धुमाळ, शुभम खुटवड व संदीप खुळे यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण शिवसैनिक आहेत.\nदरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांची पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांच्याशी सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास झटापट झाली होती.\nउमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांसोबत त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात आले होते. अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणापासून शंभर मीटर अंतरावर कोणासही येण्यास परवानगी नसते; परंतु पोलिसांनी बॅरिकेट्‌स त्या अंतराच्या आतच लावले होते. शिवाय पोलिस बंदोबस्तही पुरेसा नव्हता. त्यामुळे चौकात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांनी स्वतः कार्यकर्त्यांना काठीने मारण्यास सुरवात केल्याने कार्यकर्त्यांची पळापळ झाली आणि त्यामध्ये काही कार्यकर्त्यांची पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांच्याशी झटापट झाली होती.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rajkiranjain.wordpress.com/2009/09/19/%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-06-19T16:14:11Z", "digest": "sha1:SNPRNPOUWDI4PTDOIYWVH3WLCXTDLQZN", "length": 4098, "nlines": 105, "source_domain": "rajkiranjain.wordpress.com", "title": "(( ती – सहा ओळीत )) | राज दरबार.....", "raw_content": "\n(( ती – सहा ओळीत ))\nमी आल्यावर तु पळतो का रे\nसांग तू गुदमरतो का रे \nटनांने वाढला देह काय करावे.\nवजन कसे घटवावे कुणास पुसावे\nमी पडल्यावर उचलशील कसा रे \n← काही क्षण…\tअंत… सुरवात →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nदरबारामध्ये आपले स्वागत आहे….\n« मार्च ऑक्टोबर »\naurashepard25444 on मामाचं गाव (इसावअज्जा)\nहृषीकेश on टोरंट – डाऊनलोड म्हणजे क…\nहेरंब ओक on पोस्टमेन इन द माउंटन (Postmen…\nस्क्रीन काळा मोठ्ठा गोळा\nकिस्सा, मज्जा, मौज – प्रवास\n21,312 ह्यांनी हा ब्लॉग वाचला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/amitabh-bachchan-9th-season-kaun-banega-crorepati-esakal-news-68985", "date_download": "2018-06-19T16:46:26Z", "digest": "sha1:JODJIKGWJ7XRXNDATQVZ3HNBII776DQP", "length": 12667, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amitabh Bachchan 9th season of Kaun Banega Crorepati esakal news 'कौन बनेगा..' आजपासून प्रत्येक घरात 'बिग बी' अवतरणार! | eSakal", "raw_content": "\n'कौन बनेगा..' आजपासून प्रत्येक घरात 'बिग बी' अवतरणार\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nअनेक वर्षं सातत्याने हा शो भारतातीलच नव्हे, तर जगभरातील भारतीयांचे मनोरंजन करतो आहे. मोठ्या पडद्यावर शहनशाह असलेल्या अमिताभ बच्चन यांनी छोटा पडद्याचेही आपण सम्राट असल्याचे दाखवून दिले ते याच शोमधून. कौन बनेगा करोडपती या शो ने सर्वांना वेड लावले. अनेकांना कोट्यधीश बनवले. याच शोचा नववा सीझन आजपासून येतोय. रात्री 9 वाजता पुन्हा एकदा बिग बी यांचा खर्जातला आपुलकीचा आवाज प्रत्येक भारतीयाला साद घालणार आहे.\nमुंबई : अनेक वर्षं सातत्याने हा शो भारतातीलच नव्हे, तर जगभरातील भारतीयांचे मनोरंजन करतो आहे. मोठ्या पडद्यावर शहनशाह असलेल्या अमिताभ बच्चन यांनी छोटा पडद्याचेही आपण सम्राट असल्याचे दाखवून दिले ते याच शोमधून. कौन बनेगा करोडपती या शो ने सर्वांना वेड लावले. अनेकांना कोट्यधीश बनवले. याच शोचा नववा सीझन आजपासून येतोय. रात्री 9 वाजता पुन्हा एकदा बिग बी यांचा खर्जातला आपुलकीचा आवाज प्रत्येक भारतीयाला साद घालणार आहे.\nअमिताभ बच्चन यांनी केलेल्या या प्रत्येक शोला रसिकांनी उचलून धरले. काही काळ हा शो शाहरूख खाननेही केला. पण त्याला तितके यश आले नाही. अमिताभ यांचा जनमानसावर असलेला प्रभाव, त्यांच्या व्यक्तिमत्वाची असलेली भव्यता आणि त्याचवेळी बोलण्यातले मार्दव प्रत्येकाला वेडे करून गेले. लोकांची पसंती लक्षात घेऊन हा शो आता पुन्हा येतो आहे. या नव्या शोमध्ये लाईफ लाईन असतील, पण बदलत्या तंत्राचा आधार घेत फोन अ फ्रेंड ही संकल्पना जाऊन आता त्याजागी व्हिडोओ अ फ्रेंड हा प्रकार आला आहे. शिवाय 7 कोटीचा जॅकपाॅटही यात असणार आहे. महत्वाची बाब अशी की आपल्या जोडीदारासोबत स्पर्धकाला हा खेळ खेळता येणार आहे.\nकाही दिवसांपूर्वीच अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून या शोची टिजर लिंक दिली होती. अभिषेक बच्चननेही या लिंकला रिट्विट करतानाच अब जवाब देने का वक्त आ गया है असे सांगितले होते. रात्री 9 वाजता सोनी वाहिनीवर हा शो लागणार आहे.\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत\nसांगली - येथील वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात...\nहडपसर येथे महापालिकेच्या खोदकामाने बीएसनएल सेवा विस्कळीत\nहडपसर - मगरपट्टा रस्त्यावर नोबेल रूग्णालयाजवळ महापालिकेने खोदकाम केल्याने हडपसर, मांजरी, खराडी, मगरपट्टा या भागातील, लॅंडलाईन, मोबाईल व इंटरनेट, सीसी...\nअन् 'नाच्या'चा जमावाने 'खेळ मांडला'\nआश्वी (संगमनेर) - लांबसडक केस, सणसणीत उंचीला साजेशी स्त्रीदेहाची लकब, कोणीही प्रथमदर्शनी स्त्री म्हणून सहज फसावं असं रुप लाभलेल्या त्याने अंगात...\nकार्डचा पिनकोड विचारून चाळीस हजारांवर डल्ला\nजळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत परिचारिकेस डेबिट कार्डचा पिनकोड विचारून तिच्या खात्यातून 40 हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली....\n#PuneIssues बेकायदा मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हे\nपुणे : बांधकाम शुल्क आणि मिळकतकर बुडविण्यासाठी महापालिकेची परवानगी न घेतलेल्या मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/governments-turi-hands-23-thousand-farmers-117466", "date_download": "2018-06-19T17:18:38Z", "digest": "sha1:XTAEJ4PBZJ7NSVRG4BSQFVMP5AGVRJLK", "length": 14696, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Government's Turi on the hands of 23 thousand farmers २३ हजार शेतकऱयांच्या हातावर शासनाच्या 'तूरी' | eSakal", "raw_content": "\n२३ हजार शेतकऱयांच्या हातावर शासनाच्या 'तूरी'\nशुक्रवार, 18 मे 2018\nएकूणच या वर्षी हमी भावाने तूर खरेदी योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेला शासन मुदतवाढ देणार का याकडे आता शेतकरयांचे लक्ष लागले आहे. यावर्षीही जिल्हा व परिसरात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे.\nलातूर : गेल्यावर्षी तूर खरेदीत रेकॉर्ड ब्रेक करणाऱया शासनाने यावर्षी मात्र तूर खरेदीतून शासनाने काढता पाय घेतला आहे. आता तर खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्यात आॅनलाईन नोंदणी करूनही २३ हजार शेतकऱयांची\nतूरच शासनाने खरेदी केली नाही. तर दुसरीकडे खरेदी केलेल्या साडेतीन हजार शेतकऱय़ांचे अद्याप २६ कोटी रुपयेही शासनाकडे थकले आहेत.\nएकूणच या वर्षी हमी भावाने तूर खरेदी योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेला शासन मुदतवाढ देणार का याकडे आता शेतकरयांचे लक्ष लागले आहे. यावर्षीही जिल्हा व परिसरात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे.\nशासनाने यावर्षी तुरीसाठी पाच हजार ४५० रुपये हमी भाव जाहीर केला होता. या हंगामात पहिल्यापासूनच बाजारात हमी भावापेक्षा एक हजार ते बाराशे रुपये कमी दर राहिले आहेत. यात शासनाने फेब्रुवारीपासून हमी भावाप्रमाणे तूर खरेदी केंद्र सुरु\nकेले. हमी भाव तरी मिळेल. या आशेने ४० हजारांवर शेतकऱयांनी याकरीता आॅनलाईन नोंदणी केली. पण शासनाने या शेतकऱयांना ठेंगाच दाखविला आहे.\nखरेदी केंद्र बंद झाल्यानंतर गेल्या तीन साडेतीन महिन्यात केवळ १७ हजार ८६२ शेतकऱयांची दोन लाख एक हजार क्विंटल तूर खरेदी केली आहे. यापैकी १४ हजार १९ शेतकरय़ांना ८३ कोटी\n५५ लाख रुपये पेमेंट केले आहे. तीन हजार ८८० शेतकऱयांचे २६ कोटी रुपये पेमेंट शासनाकडे थकले आहे. तूर देऊन पैसे मिळत नाही तर दुसरीकडे २३ हजार शेतकऱयांची तर तूरच खरेदी करण्यात आलेली नाही. या शेतकऱयाना आता हमी भावापेक्षा कमी भावाने बाजारात तूर विक्रीची वेळ आली आहे. शासन या योजनेला मूदत वाढ देणार का, याकडे शेतकऱयांचे लक्ष लागले आहे.\nआॅनलाईन नोंद केलेले शेतकरी संख्या--४०,७३७\nमॅसेज पाठवलेल्या शेतकरी संख्या--१९,५९८\nतूर खरेदी करण्यात आलेल्या शेतकऱयांची संख्या--१७,८६२\nपेमेंट केलेल्या शेतकऱयांची संख्या---१४०१९\nशासनाने केलेले एकूण पेमेंट----८३ कोटी ५५ लाख\nपेमेंट न केलेल्या शेतकऱय़ांची संख्या--३८८०\nएकूण थकलेले पेमेंट----२६ कोटी १७ लाख\nलातूर जिल्ह्यातील शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर तूर देऊनही अद्यापपर्यंत पेमेंट न मिळालेल्या शेतकऱयांची संख्या व एकूण थकलेले पेंमेंट पुढील प्रमाणे :-\nखरेदी केंद्राचे नाव - पेमेंट थकलेल्या शेतकरयांची संख्या - थकलेले पेमेंट\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-frp-issue-notice-manganga-mahakali-110456", "date_download": "2018-06-19T17:18:50Z", "digest": "sha1:QOC3TVIWBYPMPQ5XNAEMODCAOTQIFEII", "length": 12134, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News FRP Issue Notice to Manganga, Mahakali सांगली जिल्ह्यातील माणगंगा, महांकाली कारखान्यांना नोटीस | eSakal", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यातील माणगंगा, महांकाली कारखान्यांना नोटीस\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nसांगली - कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत न दिल्या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन सारख कारखान्यांची साखर जप्त करा असा आदेश साखर आयुक्तांनी दिला. यामध्ये आटपाडी येथील माणगंगा साखर कारखाना व कवठेमहांकाळच्या महांकाली सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.\nसांगली - कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत न दिल्या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांची साखर जप्त करा, असा आदेश साखर आयुक्तांनी दिला. यामध्ये आटपाडी येथील माणगंगा साखर कारखाना व कवठेमहांकाळच्या महांकाली सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.\nसाखर कारखान्यांचे हंगाम संपून महिना-दीड महिना झाला तरी अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत. याबाबत अनेक वेळा अंकुश' संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे दाद मागितली तरीही कारखानदार हलत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आयुक्तांच्या दारात ठिय्या मांडला. त्याची दखल घेऊन साखर आयुक्तांनी कारवाईचे आदेश काढण्यात आले.\nमार्च 2018 अखेर आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्याकडे 11 कोटी 19 लाख 15 हजार, तर कवठेममहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याकडे 23 कोटी 3 लाख 42 हजार रुपये थकीत आहेत.\nकलम 3 (3 ए)नुसार त्यावर विहीत दराने देय होणारे व्याजासह कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समूजन उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बगॅस, आदी उत्पादनांची विक्री करावी. आवश्‍यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वत:च्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहित पद्धतीद्वारे विक्री करून या रकमेतून ऊस पुरवठादारांना अदा करण्यात यावे, असे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nजलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयावर केळी फेक आंदोलन\nजळगाव ः वादळी वाऱ्यात केळीचे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्या कारणाने राष्ट्रवादी किसान सभेतर्फे आज (ता.19) जलसंपदा मंत्री...\nभर पावसाळ्यात परभणीत 32 टॅंकर\nपरभणी : पावसाळा सुरु होऊन 19 दिवस झाले असले तरी अद्याप पाणी परतले नसल्याने परभणी जिल्ह्यातील 22 गावे व 13 वाडी-तांड्यावर 32 टॅंकरने पाणी पुरवठा...\nदत्ता जाधव टोळीवर दुसरा मोक्का\nसातारा - साखर कारखान्याच्या भंगाराचे टेंडर मिळवून देण्यासाठी एका भंगार व्यावसायीकाला खंडणी मागितल्याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-805.html", "date_download": "2018-06-19T16:37:39Z", "digest": "sha1:CE26S4L2LK3PXSS3FQMZOTFUBED6LW2F", "length": 4488, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीरामपुरात ज्वेलरीचे दुकान फोडले,३० हजाराचा माल लंपास. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Shrirampur श्रीरामपुरात ज्वेलरीचे दुकान फोडले,३० हजाराचा माल लंपास.\nश्रीरामपुरात ज्वेलरीचे दुकान फोडले,३० हजाराचा माल लंपास.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर शहरातील मेनरोडवरील रमेश मार्केटमधील पौर्णिमा शॉपी, इमिटेशन ज्वेलरी या दुकानाचा छताचा पत्रा अज्ञात चोरट्याने उचकटून शॉपीतील किमती सेंट, पावडर, क्रीम, ज्वेलरी, बांगड्या आदी सुमारे ३० हजाराचा माल चोरुन नेला आहे.\nपौर्णिमा एजन्सीचे चालक राजेंद्र पवार व त्यांचा मुलगा बबलू पवार हे मंगळवारी रात्री ८.३० वाजता दुकान बंद करुन गेल्यानंतर बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोल्ड मार्केटच्या बाजुने दुकानाच्या छतावरून पत्रा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील सी.सी.टि.व्ही. कॅमेऱ्याच्या वायर तोडून चोरी केली.\nपवार सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानातील सामान चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. पवार यांनी चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली असता निरीक्षक संपत शिंदे व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पाहणी केली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-drama-subsidy-vijay-kenkare-102644", "date_download": "2018-06-19T17:19:04Z", "digest": "sha1:SUPU66UM3SQOJJN5TNSHLPIIR3SO6OAK", "length": 10893, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news drama subsidy vijay kenkare व्यावसायिक नाटकांना अनुदान नको - केंकरे | eSakal", "raw_content": "\nव्यावसायिक नाटकांना अनुदान नको - केंकरे\nमंगळवार, 13 मार्च 2018\nमुंबई - 'व्यावसायिक नाटके 40 वर्षांपासून रंगमंचावर सादर होत आहेत. आता त्यांनी काहीसे स्थिरस्थावर व्हायलाच हवे. त्यांना अनुदानाने पांगळे न करता आता नाट्याची भावी पिढी ज्या रंगभूमीपासून तयार होणार आहे, त्या बालरंगभूमी व प्रायोगिक रंगभूमीला अनुदान लागू करावे. व्यावसायिक नाटकांना अनुदान द्यायची गरज नाही,'' असे परखड मत ज्येष्ठ दिग्दर्शक रंगकर्मी विजय केंकरे यांनी व्यक्त केले.\nयशवंत नाट्य मंदिर येथे आज बालरंगभूमी अभियानाचे उद्‌घाटन विजय केंकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी हे सडेतोड मत मांडले. केंकरे म्हणाले, 'बालरंगभूमीवर यापूर्वी सुधा करमरकर यांच्यापासून रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकर यांच्यापर्यंत सगळ्यांनी नाटके लिहून बसवली; ती नाटके पाहून आम्ही मोठे झालो. मात्र, आज बालरंगभूमी अत्यंत वाईट परिस्थितीत असून त्याला आपण सारेच जबाबदार आहोत. ही परिस्थिती बदलायची असेल, तर त्याकडे अत्यंत गांभीर्याने बघावे लागेल.'' बालरंगभूमी व प्रायोगिक रंगभूमीला सशक्त करण्यासाठी त्यांना अनुदान द्या. ही भूमिका निर्मात्यांच्या जरी विरुद्ध असली तरीही ती वास्तववादी असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी या वेळी दिले.\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\n'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी\nमुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा...\nलाच घेताना लाचलुचपत खात्याककडून एकाला अटक\nसातारा - थ्री फेज कनेक्‍शनसाठी सर्व्हे करून प्रस्ताव मंजुरीसाठी मेढा येथील उपअभियंता कार्यालयात पाठविण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्विकारल्या...\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाबाहेर 'भीक मांगो' आंदोलन\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच्. डी व एम.फिल् च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन मार्च महिन्यापासून बंद केले असून या विरोधात...\nऔरंगाबाद - ऑक्सिजन हबवर महापालिकेचा हल्ला\nऔरंगाबाद : शहराचे 'ऑक्सिजन हब' असलेल्या हिमायतबागेच्या परिसरात महापालिकेने कचरा टाकणे सुरू केले आहे. आमखास मैदानामागील बागेच्या मोकळ्या जागेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-06-19T16:21:34Z", "digest": "sha1:22TUPOILGAOW67GLCTZVC3A5EPVLQESW", "length": 4086, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिरयालगुडा (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nमिरयालगुडा हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयपाल रेड्डी येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून आले होते.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मिरयालगुडा (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१५ रोजी ००:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/snowfall-continues-kashmir-valley-26769", "date_download": "2018-06-19T16:18:24Z", "digest": "sha1:TYXNTWEJD6WDVRNQTAD34TL3M2M4USH4", "length": 11772, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Snowfall continues in Kashmir valley काश्‍मीर खोऱ्यात हिमवृष्टी; वाहतूक विस्कळीत | eSakal", "raw_content": "\nकाश्‍मीर खोऱ्यात हिमवृष्टी; वाहतूक विस्कळीत\nगुरुवार, 19 जानेवारी 2017\n'गुरुवारपासून हवामानात सुधारणा होण्यास सुरवात होईल. त्यानंतर 22 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये पुन्हा एकदा जोरदार हिमवृष्टी होऊ शकेल,' असा हवामान विभागाचा अंदाज आहे.\nश्रीनगर : जोरदार हिमवृष्टीमुळे काश्‍मीर खोऱ्यातील बहुतांश भागाचा संपर्क तुटला आहे. गेल्या तीन दिवसांपासून काश्‍मीरमध्ये हिमवृष्टी होत आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग अद्याप बंद आहे. मात्र, हवामानात किंचित सुधारणा झाल्याने हवाई वाहतूक सुरू झाली आहे.\nया हिमवृष्टीमुळे राज्यातील डोंगराळ प्रदेशातील काही भागातील पाणी आणि वीजेच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या हिमवृष्टीमुळे काश्‍मीरमधील विद्यापीठांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.\nसोमवारपासून या भागात जोरदार हिमवृष्टीला सुरवात झाली. यामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला. 'हा महामार्ग अजूनही बंद आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत या मार्गावर आणखी वाहनांना परवानगी देणे शक्‍य नाही,' असे वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने काल (बुधवार) सांगितले होते. मंगळवारी श्रीनगरमध्ये केवळ एकच विमान उतरू शकले होते. पण त्यानंतर विपरित हवामानामुळे ते विमानही पुन्हा उड्डाण घेऊ शकले नाही. इतर सर्व उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.\n'गुरुवारपासून हवामानात सुधारणा होण्यास सुरवात होईल. त्यानंतर 22 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये पुन्हा एकदा जोरदार हिमवृष्टी होऊ शकेल,' असा हवामान विभागाचा अंदाज आहे.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nपाली खोपोली मार्गावर दोन भीषण अपघात\nपाली (जि. रायगड) - पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदिकरणाचे काम सुरु आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sfc.maharashtra.gov.in/UI/NewApplication/LoginPage.aspx", "date_download": "2018-06-19T16:22:29Z", "digest": "sha1:S6OOEUVFULEPHV4ZJSWXPHSGH2RQHXK5", "length": 1650, "nlines": 9, "source_domain": "sfc.maharashtra.gov.in", "title": "शालेय शिक्षण व क्रीडा विभाग", "raw_content": "\nशालेय शिक्षण व क्रीडा विभाग\nमहाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2015-16 या शैक्षणिक वर्षाकरीता परवानगी देणेबाबतचा अर्ज\nस्वयंअर्थसहाय्यित शाळेकरिता आपला अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदतीच्या दिवसाची वाट न बघता ऐनवेळेची धावपळ टाळण्यासाठी कृपया आजच आपला अर्ज भरा.\nनवीन अर्जदाराने युजरआयडी-पासवर्ड साठी येथे क्लिक करावे\nऑनलाईन भरणा/पेमेंट करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.\n© Copyright. सर्वाधिकार सुरक्षित मुख्य पृष्ठ| संपर्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6652", "date_download": "2018-06-19T16:40:40Z", "digest": "sha1:APEWLFMWBASZME3DNOSL7XRDWUQMLAAS", "length": 10418, "nlines": 122, "source_domain": "aisiakshare.com", "title": " स्वमग्न लोनसम | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nत्याला बघितल्या बघितल्या पहिल्यांदा मला आठवलं ते \"अलिबाबा चाळीस चोर\"...\nसुट्टीत... अशाच रण्ण उन्हाळ्यात.\nबहुतेक सुधा करमरकरांचं असावं कारण प्रॉडक्शन खूपच छान होतं.\nखास करून गुहेतला खजिना:\nत्यातल्या हंड्यातून सांडणाऱ्या धम्मक पिवळ्या सोनमोहोरा...\nत्यांचं ते पिवळं गारूड अस्संच\nमाझ्या सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडून डावीकडे वळलं की भस्सकन NH4 हायवेच लागतो.\nत्याच्या किंचित आधी हा हँडसम उभा असतो आजकाल...\nबाजूच्या रखरखटावर पिवळाई शिंपडत.\nत्याला रास असती तर ती लिओ असणार असं मला उगीचच वाटतं.\nआणि नाव असतं तर: ईशान अवस्थी.\nपेशा असता तर: प्रोफेसर.\nआणि हा राजबिंडा प्रोफेसर आख्ख्या वर्गानी बंक मारला तरी तत्व म्हणून रिकाम्या क्लासरूमला शिकवेल असंही वाटत राहतं.\nआठवत रहातात मग असे स्वमग्न आत्मे इथं तिथं पाहिलेले...\nआपल्याच मस्तीत आतल्या डोहात बुड्या मारणारे...\nबाहेरल्या जगाला एफ. ओ. देत भरभर आनंद सांडणारे.\nती मित्राच्या हळदीला 'वाजले की बारा'वर बेभान नाचणारी स्थूल बाई आठवते... जिचा नवरा अस्वस्थ चुळबुळ करत होता...\nती गोरेगाव स्टेशनावर पाहिलेली कानातल्या हेडफोन्सबरोबर मोठ्ठ्यानं 'शेप ऑफ यु' गाणारी मुलगी आठवते... जिच्या सावळ्या गालांवर मुंबईचा घाम ओघळत होता.\n'व्हिप्लाश'च्या शेवटच्या सीनमधला जीव खाऊन ड्रम्स वाजवणारा अँड्र्यू आठवतो... जेव्हा तो ओरडतो, \"आय'ल क्यू यु इन\nहा बहावाही एक दिवशी खच्चून ओरडणार नक्कीच ते पिवळं सुख मावेनासं होऊन...\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/rajasthan-news-seven-month-old-child-dies-due-treatment-rejected-62295", "date_download": "2018-06-19T16:43:41Z", "digest": "sha1:TAKAZCZSTFRZV2N7QYZJBB2FZA4KGGSD", "length": 13106, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajasthan news Seven-month-old child dies due to treatment rejected उपचार नाकारल्याने सात महिन्यांच्या बालकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nउपचार नाकारल्याने सात महिन्यांच्या बालकाचा मृत्यू\nबुधवार, 26 जुलै 2017\nराजस्थानमधील घटना; मृतदेह खांद्यावरुन नेहला\nकोटा: आदिवासी भागातील एका सात महिन्यांच्या बालकाला आरोग्य केंद्रातील डॉक्‍टराने उपचार नाकारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना राजस्थानमध्ये घडली. मृत्युपश्‍चात त्याचा मृतदेह सहा कि.मी अंतरापर्यंत खांद्यावरून नेण्याची वेळ त्याच्या कुटुंबीयांवर आल्याचेही समोर आले आहे.\nराजस्थानमधील घटना; मृतदेह खांद्यावरुन नेहला\nकोटा: आदिवासी भागातील एका सात महिन्यांच्या बालकाला आरोग्य केंद्रातील डॉक्‍टराने उपचार नाकारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना राजस्थानमध्ये घडली. मृत्युपश्‍चात त्याचा मृतदेह सहा कि.मी अंतरापर्यंत खांद्यावरून नेण्याची वेळ त्याच्या कुटुंबीयांवर आल्याचेही समोर आले आहे.\nमृत बालकाचे नाव सनी देओल सहारिया असून, त्याला रविवारपासून सर्दी व खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्याला चोरखाडी या गावापासून सहा कि.मी दूर अंतरावर असलेल्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी खांद्यावरून आणण्यात आले होते. या वेळी त्याची आजी, आजोबा व आई त्यासोबत होती. रुग्णालयात पोचल्यानंतर डॉक्‍टरची कामकाजाची वेळ संपली असून, ते घरी गेल्याचे सांगण्यात आले. नंतर या सर्वांनी सबंधित डॉक्‍टरचे घर गाठले व उपचाराची विनंती केली; मात्र सदर डॉक्‍टराने त्यांना त्यासाठी काही तास प्रतीक्षा करा किंवा 80 कि.मी दूर असलेल्या बराण जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.\nहे कुटुंब तेथे थांबून रुग्णवाहिका उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करत होते; मात्र ती त्यांना अखेरपर्यंत मिळाली नाही. नंतर खासगी वाहनाने बराणला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी आवश्‍यक पैसे जमा करण्यासाठी ते गावाकडे निघाले; पण रुग्णालय सोडताच चिमुकल्या सनीचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह अखेर त्याच्या कुटुंबीयांना खांद्यावरूनच घरी न्यावा लागला.\nया प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून, सदर बालकाला न्युमोनिया झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागेल, असेही संबंधित डॉक्‍टरने पालकांना सांगितले होते; मात्र याकडे दुर्लक्ष करत ते बालकासह तेथून घरी निघून गेले, असा खुलासा बराणच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने केला आहे.\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nशेगाव च्या 'श्रीं'ची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि.बुलडाणा) : संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी पायदळ दिंडी १९ जून रोजी सकाळी ७ वाजता वाजता टाळकरी, पताकाधारी,...\nलातुर - बार्शी रस्त्यावर कार व टेम्पोची धडक, तिघे जखमी\nकसबे तडवळे : लातुर - बार्शी राज्यमार्गावर कसबे तडवळे ते ढोकी दरम्यान उस्मानाबाद फाट्याजवळ इंडीका कार व टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील...\nतडगाव येथे आरोग्य शिबिरात 64 रुग्णांवर मोफत औषधोपचार\nपाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे रविवारी (ता. 17) मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात 64 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/kankavali-konkan-news-narayan-rane-exit-congress-66923", "date_download": "2018-06-19T16:58:53Z", "digest": "sha1:AQGDTU6FCJTBGH2K7WYYKCULPPVHJGJ3", "length": 15358, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "kankavali konkan news narayan rane exit in congress राणेंची कॉंग्रेसमधून आवराआवर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 18 ऑगस्ट 2017\nप्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा; आज दिल्लीवारी शक्‍य\nप्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा; आज दिल्लीवारी शक्‍य\nकणकवली / सावंतवाडी - कॉंग्रेसनेते नारायण राणे यांच्या कथित भाजप प्रवेश चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचालींना आज अचानक वेग आला. त्यांनी कॉंग्रेसमधील आपली आवराआवर सुरू केली असून, विश्‍वासू वरिष्ठ पदाधिकारी आणि तालुकाध्यक्षांची त्यांनी आज अचानक तातडीची बैठक घेतली. ते उद्या (ता. 18) दिल्लीकडे रवाना होणार असल्याचे समजते.\nकॉंग्रेसमध्ये गेले वर्षभर नाराज असलेले नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. राणेंनी याचा स्पष्ट शब्दांत कधीच इन्कार केला नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राणे यांच्यातील अंतर्गत संघर्ष गेला काही काळ सुरू आहे. मात्र चव्हाण यांनी अलीकडे राणेंच्या विरोधात जाहीर वक्तव्य केले नव्हते. चार दिवसांपूर्वी मात्र त्यांनी \"ज्यांना पक्ष सोडून जायचेय त्यांनी खुशाल जावे,' असे सूचित वक्तव्य केले होते. याला राणेंच्या गोटातूनही उत्तर देण्यात आले. राणे गेला महिनाभर अधूनमधून जिल्हा दौऱ्यावर येत होते.\nआमदार नीतेश राणे यांचाही जिल्ह्यात दीर्घकाळ मुक्काम होता. आठ-दहा दिवसांपूर्वी राणे यांनी कुलदैवत असलेल्या कांदळगाव येथे श्री देव रामेश्‍वराचे दर्शनही घेतले. आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता एखादा मोठा निर्णय घेण्याआधी ते कांदळगावमध्ये कुलदैवताच्या दर्शनाला आवर्जून जातात. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते.\nगणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार निश्‍चित झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपमधील हालचाली पाहता राणे यांचा प्रवेश निश्‍चित मानला जातो. मधल्या कालावधीतील केंद्रातील आणि राज्यातील महत्त्वाच्या निवडी असल्याने राणेंचा हा कथित प्रवेश बराच काळ पुढे लांबला; मात्र राज्यभरात ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील दोन महिन्यांत होऊ घातल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपने \"एकला चलो रे' अशी भूमिका घेत बड्या नेत्यांचे \"इनकमिंग' सुरू केले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील बडे नेते आणि कार्यकर्ते भाजपकडे ओढले जात आहेत.\nराणेंनी आज अचानक घेतलेल्या बैठकीनंतर सायंकाळी सिंधुदुर्गातील राजकीय हालचालींना वेग आला. राणे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचेही समजते. आजच्या बैठकीला राणेंचे प्रमुख समर्थक पदाधिकारी तसेच तालुकाध्यक्षांना बोलाविण्यात आले होते. पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात ही बैठक झाली. या गुप्त बैठकीत कथित भाजप प्रवेशाविषयी त्यांनी पहिल्यांदाच उघडपणे भूमिका मांडल्याचे समजते.\nवैद्यकीय महाविद्यालय टर्निंग पॉइंट\nनारायण राणे यांच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे वैद्यकीय महाविद्यालय पडवे येथे सुरू होत आहे. राणेंसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ऑगस्टमध्येच याचे उद्‌घाटन होईल, असे जाहीर करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपमधील बडा नेता हजेरी लावणार अशी चर्चा होती. या महाविद्यालयाचे उद्‌घाटन हा सिंधुदुर्गाची नवी राजकीय समीकरणे मांडणारा सोहळा ठरेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2018-06-19T16:15:52Z", "digest": "sha1:4UM7IRAG3ABUSOYFZ3IOSITRNXNMRDL6", "length": 20464, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उद्धव शेळके - विकिपीडिया", "raw_content": "\nउद्धव ज. शेळके (जन्मदिनांक- ८ आक्टोंबर १९३०) हे मराठी भाषेतील कादंबरीकार आहेत. त्यांची धग ही कादंबरी विशेष गाजली होती.\nउद्धव ज. शेळके हे अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यांनी लिहिलेली 'धग' ही कादंबरी ग्रामीण पार्श्वभूमीवरील असून इ.स. १९९०च्या दशकात या कादंबरीचे नागपूर आकाशवाणी केंद्राच्या प्रसारणातून क्रमशः वाचन केले गेले. वारांगनांच्या जीवनावरील \"डाळिंबाचे दाणे' ही त्यांची कादंबरीही प्रसिद्ध आहे.[१]या कादंबरीत वैदर्भीय बोली भाषा आली आहे\nइ.स. १९५० च्या दरम्यान शेळक्यांनी कथालेखनाला प्रारंभ केला. 'शिळान' हा त्यांचा पहिला कथासंग्रह त्यात त्यांनी केलेल्या वैदर्भीय ग्रामीण जीवनाच्या सूक्ष्म चित्रणामुळे व बोलीच्या वापरामुळे हा कथासंग्रह लक्षणीय ठरला. 'धग' च्या यशानंतर उद्धव शेळके यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. 'धुंदी', 'पुरुष', 'नांदतं घर', 'कोवळीक', 'गोल्डन व्हिला', 'नर्तकीचा नाद', 'पूर्ती', 'डाग', 'डाळिंबाचे दाणे', 'बाईविना बुवा', 'निर्माता', 'महामार्ग' अशा अनेक कादंबऱ्याचे लेखन त्यांनी केले.[२]\n↑ [१], दै. सकाळ मध्ये प्रसिद्ध लेख. दि. 17 ऑगस्ट 2013\n↑ \"उद्धव शेळके\" (मराठी मजकूर). पॉप्युलर प्रकाशन. २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n·लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर ·मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे ·उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात ·चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ ·सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n·चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी ·मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर ·शंकर नारायण नवरे ·गुरुनाथ नाईक ·ज्ञानेश्वर नाडकर्णी ·जयंत विष्णू नारळीकर ·नारायण धारप ·निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर ·स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार ·प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे ·सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १९३० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ एप्रिल २०१८ रोजी १८:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-526.html", "date_download": "2018-06-19T16:39:50Z", "digest": "sha1:XAQ3XNID2FTU3CH3G6F2LN67ENO4Z2TF", "length": 8165, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "'पशुसंवर्धन' मधून सेवानिवृत्त डॉ.शिंदेच्या निरोपावेळी गावकरी गहिवरले - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Karjat Pathardi Social News 'पशुसंवर्धन' मधून सेवानिवृत्त डॉ.शिंदेच्या निरोपावेळी गावकरी गहिवरले\n'पशुसंवर्धन' मधून सेवानिवृत्त डॉ.शिंदेच्या निरोपावेळी गावकरी गहिवरले\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माही जळगाव येथे (ता.कर्जत) सहा.पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ.बी.एम.शिंदे पशुसंवर्धन खात्यामधून ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त माही जळगाव ग्रामस्थांनी नुकताच त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.\nडॉ.बी.एम.शिंदे याचं मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र दगडवाडी ( पो.करंजी) आहे.जुलै १९८८ रोजी ते पशुधन पर्यवेक्षक म्हणून नगर तालुक्यातील खारे-कर्जुने येथे रुजू झाले.तर एप्रिल १९९० ते जुलै २०१२ अशी तब्बल २२ वर्षे त्यांनी पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे या गावी सेवा केली.\nपाथर्डी च्या पूर्व भागातील चिंचपूर इजदे या दवाखान्या अंतर्गत विठ्ठलवाडी,करोडी,मोहटा,पिंपळगाव टप्पा,चिंचपूर पांगूळ,वडगाव,जोगेवाडी, ढाकणवाडी,मानेवाडी आदीं गावाचां कार्यभार त्यांच्याकडे होता.\nतर तत्पर, विनम्र व प्रामाणिक सेवेमुळे कार्यक्षेत्रा बाहेरील पाथर्डी तालुक्यासह मराठवाड्याच्या हद्दीतील शिरूर,आष्टी तालुक्यातील सुमारे १५ गावांमधील डोंगरदऱ्यात वास्तव्यास असणाऱ्या शेतकरी पशुपालकांना ही डॉ.बी.शिंदे यांचाच आधार वाटे.\nत्यामुळेच चिंचपूर इजदे येथून झालेल्या बदली नंतर सुध्दा अनेक वर्षं त्या परिसरातील शेतकरी फोन वरून डॉ.शिंदे यांचाच सल्ला घेत. जुलै २०१२ ला पुन्हा खारे-कर्जुने (ता.नगर) येथे बदली झाली.या परिसरात खारे-कर्जुने सह निमगाव घाणा, इसळक,निंबळक या दुग्धोत्पादना मध्ये अग्रेसर असणाऱ्या गावांमध्ये ५ वर्षे सेवा केली.\nया कालावधी मध्ये परिसरात दुभत्या जनावरांसाठी ठोंबे,मका वाटप उपक्रम,हायड्रोपोनिक्स,अझोला,मुरघास सारखं चाऱ्याचं अत्याधुनिक तंत्रज्ञान व निकृष्ट चाऱ्यापासून सकस आहार बनविण्याचे प्रयोग व प्रात्यक्षिक,शेळी गटवाटप,गाय गटवाटप, आदिवासीं साठी तलंगा (कोंबड्या) वाटप,कडबाकुट्टी अशा वैयक्तिक लाभाच्या योजना,पशुपालक मेळावा,शिबिर, चर्चासत्र व त्या अंतर्गत रोगनिदान,वंध्यत्व मार्गदर्शन, उपचार,औषधी व माहितीपत्रक वाटप,कामधेनू अभ्यास सहल असे विविध कार्यक्रम, उपक्रम राबवून पशुपालक शेतकरी बांधवांना लाभ मिळवून दिला. परीसरातील शेतकरी आजही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.\nमागच्याच वर्षी ऑगस्ट २०१७ मध्ये कर्जत मधील माहिजळगाव येथे सहा.पशुधन विकास अधिकारी या पदासाठी बढतीवर बदली झाली.या ८ महिन्यांच्या कालावधीमध्ये ही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.याप्रसंगी अनेक ग्रामस्थ व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ.बी.शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\n'पशुसंवर्धन' मधून सेवानिवृत्त डॉ.शिंदेच्या निरोपावेळी गावकरी गहिवरले Reviewed by Ahmednagar Live24 on Wednesday, June 06, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/china-resorting-coercive-practices-achieve-goals-cia-62146", "date_download": "2018-06-19T16:54:27Z", "digest": "sha1:5LU3L65RGH45QSX3LBC6PTPKQWKOTDU2", "length": 8147, "nlines": 57, "source_domain": "www.esakal.com", "title": "China resorting to 'coercive practices' to achieve goals: CIA चीनचे धोरण \"आक्रमक, बळजबरी'चे: सीआयए संचालक | eSakal", "raw_content": "\nचीनचे धोरण \"आक्रमक, बळजबरी'चे: सीआयए संचालक\nमंगळवार, 25 जुलै 2017\nआशिया प्रशांत भागामध्ये अमेरिकेच्या प्रभावाची बरोबरी करणे, इतकीच चिनी महत्त्वाकांक्षेची मर्यादा नाही. ही केवळ आर्थिक बरोबरीची स्पर्धा नाही. चीनची महत्त्वाकांक्षा ही व्यूहात्मक आहे. त्यांना अमेरिकेबरोबर सर्व क्षेत्रांत स्पर्धा करावयाची आहे\nवॉशिंग्टन - आशिया-प्रशांत महासागर भागात राजनैतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चीनकडून सातत्याने \"अधिकाधिक आक्रमक, बळजबरीचे' धोरण राबविण्यात येत असल्याचे निरीक्षण सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचे सहाय्यक संचालक मायकेल कॉलिन्स यांनी नोंदविले आहे. दक्षिण चिनी समुद्रामध्ये चिनी नौदलाकडून सातत्याने दाखविण्यात येत असलेल्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर कॉलिन्स यांनी व्यक्त केलेले हे मत अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.\nदक्षिण चिनी समुद्राच्या 90% पेक्षाही जास्त भागावर चीनने दावा सांगितल्याने दक्षिण पूर्व आशियातील इतर देश (आसियान) व चीनमधील वातावरण अधिकाधिक तणावपूर्ण होत आहे. दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीनकडून कृत्रिम बेटे तयार करण्यात आली आहेत. चिनी नौदल व सैन्याचा मोठा वावर असलेल्या या बेटांमुळे या भागामधील इतर देशांना \"असुरक्षित' वाटू लागले आहे.\n\"आशिया प्रशांत भागामध्ये अमेरिकेच्या प्रभावाची बरोबरी करणे, इतकीच चिनी महत्त्वाकांक्षेची मर्यादा नाही. ही केवळ आर्थिक बरोबरीची स्पर्धा नाही. चीनची महत्त्वाकांक्षा ही व्यूहात्मक आहे. त्यांना अमेरिकेबरोबर सर्व क्षेत्रांत स्पर्धा करावयाची आहे,'' असे कॉलिन्स म्हणाले. कॉलिन्स यांनी यावेळी डोकलाम वादचा उल्लेख केला नाही. मात्र चीनचे परराष्ट्र धोरण अधिकाधिक आक्रमक होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे दक्षिण चिनी समुद्रासहच हिमालय प्रदेशातही चीनकडून दाखविण्यात येत असलेली आक्रमकता जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.\n'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी\nमुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nसावंतवाडीतील बंद प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील - राहूल इंगळे\nसावंतवाडी - पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील बंदावस्थेत असलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असा दावा येथील...\nघराणेशाहीमुळे सामान्यांसाठी राजकारणाची दारे बंद होतायेत : वरूण गांधी\nनवी दिल्ली : राजकारणातील घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते...\nअन् 'नाच्या'चा जमावाने 'खेळ मांडला'\nआश्वी (संगमनेर) - लांबसडक केस, सणसणीत उंचीला साजेशी स्त्रीदेहाची लकब, कोणीही प्रथमदर्शनी स्त्री म्हणून सहज फसावं असं रुप लाभलेल्या त्याने अंगात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/give-outstanding-rte-109186", "date_download": "2018-06-19T17:12:30Z", "digest": "sha1:HSGADX3UGDRRJRW7PYKDJPFIYXLP4VH4", "length": 12570, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Give an outstanding RTE आरटीईतील थकबाकी द्या | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nमुंबई - समाजातील वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदीनुसार सुरू असलेल्या राज्यातील प्रवेश प्रक्रियांवरील आर्थिक संकट अद्याप कायम आहे. मुलांच्या प्रवेशापूर्वी मागील थकबाकी द्या, अशी ठाम भूमिका संस्थाचालकांची आहे. यामुळे पहिल्या यादीतील प्रवेशाला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे.\nमुंबई - समाजातील वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदीनुसार सुरू असलेल्या राज्यातील प्रवेश प्रक्रियांवरील आर्थिक संकट अद्याप कायम आहे. मुलांच्या प्रवेशापूर्वी मागील थकबाकी द्या, अशी ठाम भूमिका संस्थाचालकांची आहे. यामुळे पहिल्या यादीतील प्रवेशाला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे.\nआरटीई तरतुदीअंतर्गत पहिल्या प्रवेश यादीतील प्रवेश प्रक्रिया राबवण्यास खासगी शाळा अद्यापही तयार नाहीत. 2012 पासूनची प्रवेश प्रक्रियेतील संपूर्ण थकबाकी देण्यात यावी, या भूमिकेवर संस्थाचालक ठाम आहेत. एकट्या मुंबईत 3 हजार 239 मुलांपैकी सोमवारपर्यंत केवळ 1 हजार 460 मुलांना प्रवेश मिळाला होता. यापूर्वी 4 एप्रिलला मुदतवाढ जाहीर करताना मुंबईचा आकडा एक हजाराच्या आसपास होता. मुंबईतील प्रवेश प्रक्रिया फारच संथ गतीने सुरू आहे. राज्यातील स्थितीही अद्याप फारशी समाधानकारक नाही. आरटीईतील आर्थिक थकबाकी येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण केली जाईल, असा विश्‍वास प्राथमिक शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला; परंतु अद्यापही 2017 मधील थकबाकींच्या तरतुदींबाबत तजवीज सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.\nसंपूर्ण परतावा मिळाल्याशिवाय एकही आरटीईचे प्रवेश खासगी शाळा स्वीकारणार नाही. संपूर्ण थकबाकीची रक्कम सरकारने जाहीर करावी. 2012 पासून 800 कोटींहून अधिक रकमेची थकबाकी सरकारवर आहे.\n- भरत मलिक, सदस्य, फेडरेशन ऑफ स्कूल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nकाश्मीरमधील कलम 370 हटवल्यास काय होईल\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युती होण्यापूर्वीपासून जम्मू काश्मीरमधील कलम 370 हा मुद्दाही चांगलाच गाजला होता. हा मुद्दा आता पुन्हा उफाळून...\nकेवळ नववी शिकलेल्या गर्भतपासणी करणाऱ्या युवकाला अटक\nसातारा - पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग चाचणी करत असल्याप्रकरणी केवळ नववी शिकलेल्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/tag/aaple-sarkar/", "date_download": "2018-06-19T16:05:21Z", "digest": "sha1:BY6IIPFZT5ZY6C3BQPJRODKRLUCHHVGO", "length": 6123, "nlines": 76, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "Aaple Sarkar Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nमहाराष्ट्र शासनाचे इ गव्हर्नन्स पोर्टल “आपले सरकार” : १५६ सेवांचा ऑनलाईन लाभ\n२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने आपले इ गव्हर्नस पोर्टल “आपले सरकार” प्रकाशित केले. काल पोर्टल मधील उपलब्ध सेवा https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ v महसूल विभाग v वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र v मिळकतीचे प्रमाणपत्र v तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र v ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र v पत दाखला v सांस्कृतिक कार्यक्रम परवाना v प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज v अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र v भूमिहीन प्रमाणपत्र v शेतकरी असल्याचा […]\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/konkan-news-chiplun-65264", "date_download": "2018-06-19T16:49:11Z", "digest": "sha1:3NMPAS5CMKMXUML6TMW3DXFIDOV5STLC", "length": 19511, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news chiplun मंडईच्या लिलावात भाजी विक्रेत्यांचाच ‘भाव’ | eSakal", "raw_content": "\nमंडईच्या लिलावात भाजी विक्रेत्यांचाच ‘भाव’\nमंगळवार, 8 ऑगस्ट 2017\nचिपळूण भाजी मंडईतील गाळे आणि ओट्यांची लिलाव प्रक्रिया पालिकेने तिसऱ्यांदा हाती घेतली आहे; मात्र भाजी विक्रेत्यांचे पालिकेला सहकार्य मिळत नाही. दोन वेळा झालेल्या लिलाव प्रक्रियेवर भाजी विक्रेत्यांनी विविध मागण्या मांडत बहिष्कार टाकला. आतापर्यंत त्या मागण्या पालिकेने मान्य केल्या. तरीही भाजी विक्रेते दररोज नवीन मागणी पुढे करत आहेत. त्यामुळे मंडईच्या प्रश्‍नात भाजी विक्रेतेच जास्त भाव खात असल्याचे दिसते. पालिका आणि भाजी विक्रेत्यांनी समन्वय साधून हा तिढा सोडवावा, अशी मागणी नागरिकांमधून सुरू झाली आहे. आजच्या विशेष सभेत या विषयावर तोडगा निघेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.\nजुनी मंडई २००४ मध्ये तोडण्यात आली. नवीन इमारतीसाठी २ कोटी ८१ लाख ९७ हजार १६६ रुपये खर्च झाला. २ वर्षांत इमारत बांधली; मात्र मूल्यांकन, उद्‌घाटन यात मंडई अडकली आहे. उद्‌घाटन झाले; पण मूल्यांकनाविना गाळ्यांचा लिलाव थांबला. लिलावावर भाजी विक्रेत्यांच्या बहिष्कारामुळे दहा वर्षे इमारत विनावापर आहे.\nमंडईत ५४ गाळे आणि ५२ ओटे आहेत. एका गाळ्याचे मासिक भाडे ६ हजार रुपये, तर ओट्याचे मासिक भाडे ७०० रुपये इतके आहे. गाळ्यांच्या भाड्यापोटी वर्षाला ३ लाख २४ हजार रुपये, तर ओट्यांच्या भाड्यापोटी ३६ हजार ४०० रुपये म्हणजे गाळे आणि ओट्याची भाड्याची वार्षिक रक्कम ३ लाख ६० हजार ४०० रुपये इतकी होते. मंडई दहा वर्षे बंद असल्यामुळे ३ कोटी ६० लाख ४ हजार रुपयांचे पालिकेचे उत्पन्न बुडाले आहे.\nफळ व भाजी विक्रेता संघटनेचे पदाधिकारी घाऊक व्यापारी आहेत. किरकोळ विक्रेते त्यांच्याकडून भाजी घेतात. लिलावात भाजी विक्रेत्यांनी संघटनेच्या विरोधात भूमिका घेतली तर भाजी बंद होईल. याशिवाय घाऊक विक्रेत्यांकडून थकीत पैशासाठी तगादा सुरू होईल, या भीतीने कोणीही स्वतंत्र भूमिका घेत नाही.\nमंडईची संपूर्ण इमारत भाजी विक्रेता संघटनेच्या ताब्यात द्या, आम्ही मंडई चालवतो, पालिकेला दर महिना भाड्यापोटी ठराविक रक्कम देतो, अशी मागणी विक्रेता संघटनेकडून करण्यात आली.\nयामध्ये भाजी विक्रेता संघटनेच्या काही प्रतिनिधींचे आर्थिक हित पालिकेच्या लक्षात असल्यामुळे पालिकेने मंडई चालविण्यास पालिका सक्षम असल्याचे सांगत नकार दिला.\nशॉपिंग सेंटरसाठी हवेत गाळे\nव्यावसायिक गाळ्यांमध्ये भाजी मंडई सुरू करा आणि मंडईतील गाळे शॉपिंग सेंटरसाठी द्या, अशी मागणी होती. पालिकेचे उत्पन्न वाढण्यासाठी नव्या मंडईत शॉपिंग सेंटरमध्ये जास्त गाळे बांधले. त्या गाळ्यात भाजी विक्री करण्यास पालिकेने परवानगी दिल्यावर मागील बाजूचे भाडे कमी करण्याची मागणी पुढे आली.\nखुला लिलाव अंगलट येणार\nमंडईतील ९ गाळ्यांचा लिलाव रद्द करून खुल्या पद्धतीने लिलाव करण्याची मागणी आहे. सांस्कृतिक केंद्राजवळील गाळे घेण्यासाठी व्यावसायिकांनी दहा लाख अनामत भरली. मध्यवर्ती ठिकाणच्या गाळ्यांसाठी पंधरा लाख रुपये अनामत देण्याची अनेकांची तयारी आहे. भाजी विक्रेत्यांना स्पर्धा जड जाईल. पूर्वीच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेल्या ९ व्यावसायिकांना गाळे दिले गेले नाहीत, तर ते पालिकेच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतात. भाजी विक्रेत्यांनी त्यांना माघारीची विनंती केली तर नव्याने लिलाव प्रक्रिया शक्‍य आहे. मंडई तोडल्यानंतर १४ व्यावसायिकांना रस्त्याच्या कडेला व्यवसायाची परवानगी दिली; मात्र दहा वर्षांत शहरात २१० भाजी विक्रेते तयार झाले. ५० ते १०० रुपये दिवसांचे भू भाडे देऊन ते रस्त्याच्या कडेला व्यवसाय करतात. मंडईत हक्काच्या जागेसाठी त्यांना लाखो रुपये गुंतवावे लागतील. ते त्यास तयार नाहीत.\nभाजी विक्रेत्यांची अनामत रक्कम परत देणार\nअनामत रकमेवर ८ टक्के व्याज; त्यामुळे वार्षिक भाडे २४ हजार रुपये\nमंडईच्या मोकळ्या जागेत किरकोळ विक्रेत्यांचे पुनर्वसन; पालिका देणार पत्र्याची शेड\nसमोरून प्रवेशद्वार व हवा खेळती राहण्यासाठी इमारतीत सुधारणा\nमंडईची चुकीची रचना पालिकेच्या निदर्शनास आधी आणून दिली नाही. इमारत बांधल्यावर रचनेत बदल करणे शक्‍य नाही. आम्ही भाजी विक्रेत्यांच्या मागणीनुसार मंडईत सुधारणा करत आहोत. त्यासाठी ४० लाखांची कामे सुरू आहेत. आणखी मागण्यांसाठी चर्चा करू. त्या आधी विक्रेत्यांनी लिलावात भाग घ्यावा.\n- सुरेखा खेराडे, नगराध्यक्ष\nरीतसर लिलाव करूनही भाजी विक्रेते पालिकेला सहकार्य करत नसतील, तर विक्रेत्यांचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. रस्त्याकडेच्या व्यवसायामुळे वाहतूक कोंडी होते. त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे.\n- विश्‍वास चौधरी, चिपळूण\nयापूर्वी दोन वेळा ९ गाळ्यांचा लिलाव झाला आहे. तिसऱ्या लिलावात गाळे घ्यायचे आहेत, त्यांनी पालिकेशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना सहकार्य करू.\n- अनिल राजेशिर्के, मालमत्ता विभागप्रमुख\nमंडईतील गाळ्यांची लिलाव प्रकिया करण्यापूर्वी चर्चेसाठी नगराध्यक्षांकडे वेळ मागितली आहे. पालिकास्तरावर सकारात्मक निर्णय झाला तर ठीक; नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्च न्यायालयाकडे दाद मागू.\n- सुधीर शिंदे, फळ व भाजी विक्रेता संघटना\nईपीएस 95 कर्मचार्‍यांनी केले मुंडन आंदोलन\nबुलडाणा : ईपीएस-95 अंतर्गत येणार्‍या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी मंगळवारी (ता.19) जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडन आंदोलन केले. यावेळी कर्मचारी भविष्य...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nपुणे : धायरी पुलाकडुन भगवती पॅलेस हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मादुकोश अपार्टमेंटच्या गेटसमोर बेकायदेशीररित्या बस पार्किंग केले जाते आहे. याविषयी...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/miraj-news-tree-68094", "date_download": "2018-06-19T16:49:24Z", "digest": "sha1:7W4XDSZ6JWQVRNYMVALK53TODSXUVDQ3", "length": 13077, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "miraj news tree तोडलेल्या झाडांना नवसंजीवनी | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nमिरज - मिरज-सांगली रस्त्याच्या सहा पदरीकरणात बळी पडलेल्या काही वटवृक्षांना नवजीवन देण्याची धडपड वृक्षप्रेमींनी सुरू ठेवली आहे. रुंदीकरणासाठी ६६ झाडे तोडण्यात आली; त्यातील सात झाडांचो पुनर्रोपण करण्यात येणार आहे.\nमिरज - मिरज-सांगली रस्त्याच्या सहा पदरीकरणात बळी पडलेल्या काही वटवृक्षांना नवजीवन देण्याची धडपड वृक्षप्रेमींनी सुरू ठेवली आहे. रुंदीकरणासाठी ६६ झाडे तोडण्यात आली; त्यातील सात झाडांचो पुनर्रोपण करण्यात येणार आहे.\nयातील पहिले पुनर्रोपण काल पूर्ण झाले. शुक्रवारपर्यंत आणखी दोन झाडांचे पुनर्रोपण होईल. रोटरी क्‍लब, आयएमए, अंबाबाई संस्था, कन्या महाविद्यालय आणि महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रस्त्याच्या कामासाठी विविध प्रकारची झाडे तोडण्यात आली असली तरी पुनर्रोपणासाठी फक्त वटवृक्षांनाच प्राधान्य दिले आहे. ती जगण्याची शक्‍यता जास्त आहे; शिवाय त्यावर जैवविविधताही फुलत असल्याने ती पर्यावरणानुकूल ठरतात. काल सतरा फूट लांबीचे खोड वंटमुरे कॉर्नर परिसरात लावण्यात आले. क्रेनच्या मदतीने उचलून व ट्रॅक्‍टरच्या मदतीने वाहतूक करून जागेवर नेण्यात आले. काही टन वजनाचे खोड भर वाहतुकीच्या रस्त्यातून वाहून नेणे ही कसरत होती; ती यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.\nउर्वरित झाडांची खोडे वीस फुटांहून जास्त लांबीची आहेत; त्यामुळे त्यासाठी मोठी यंत्रणा वापरणार असल्याची माहिती सुधीर गोरे, सुबोध गोरे यांनी दिली. तीन झाडे वंटमुरे कॉर्नर येथे महापालिकेच्या खुल्या जागेत लावण्यात येतील. उर्वरित झाडांसाठी जागेचा शोध सुरू आहे. काल पुनर्रोपण केलेली झाडे जगवण्याची हमी डॉ. अजय चौथाई व डॉ. ब्याकुडी यांनी दिली आहे. या उपक्रमासाठी महापालिकेचे उद्यान अधिकारी एम. बी. कोरे, रोटरी क्‍लबचे व्ही. डी. गोखले, मारुती नाईक, प्रा. राजू झाडबुके, विशाल गोसावी आदी परिश्रम घेत आहेत.\nजुना अनुभव चांगला नाही\nमिरज-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी काही वर्षांपूर्वी झाडे तोडण्यात आली होती. त्यातील बावीस झाडांचे पुनर्रोपण शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात करण्यात आले होते. त्यातील एकही झाड जगले नाही. सार्वजनिक बांधकाम व महापालिकेने पाण्याची व्यवस्था न केल्याने झाडांचा बळी गेला. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले.\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nशिवण्यातील नागरिकांनी श्रमदानाने बुजविले रस्त्यावरील खड्डे\nशिवणे - दांगट इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गणेश मंदिरापासुन ते दत मंदिर व सोसायटी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेजची...\nहॅलो माझ्याशी कुणी बोलता का\nनागपूर : हॅलो... मी सुयश... माझ्याशी कुणी बोलेल का तुम्हाला वेळ आहे का तुम्हाला वेळ आहे का माझे आई-बाबा बिझी असतात. घरात मी एकटाच आहे. मला खूप खूप बोलायचं आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-06-19T16:20:38Z", "digest": "sha1:RQYSCZBXQBXUJNM6ZZHNT3NYGA56TURU", "length": 4475, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:थायलंडचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\n(साचा:थायलंडाचे पंतप्रधान या पानावरून पुनर्निर्देशित)\nमनोपकोर्ण ·बाहोन ·बिपुलसोंग्राम ·अभयवोंग्शे ·पुण्यकेत ·श. प्रामोद ·अभयवोंग्शे ·प्रीति ·धाम्रोंग ·अभयवोंग्शे ·बिपुलसोंग्राम ·बोधे ·थानोम ·सरित ·थानोम ·सान्य ·शे. प्रामोज ·कुकृत प्रामोद ·श. प्रामोद ·दानिन ·क्रियांगसाक ·प्रेम ·जतिजय ·आनंद ·सुचिंत ·मीचय† ·आनंद ·चुआन ·पांहान ·चावालित ·चुआन ·तक्षिन ·चिज्जय† ·तक्षिन ·सुरयुत ·सामक ·सोमजय ·चौवरात† ·अभिसित ·यिंगलक ·चान-ओचा\nसैनिकी पदाधिकारी \"इटालिक\" ढंगात, तर काळजीवाहू पंतप्रधान \"†\" चिन्हाने दर्शवले आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ फेब्रुवारी २०१५ रोजी १४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6655", "date_download": "2018-06-19T16:42:57Z", "digest": "sha1:DQI4ETVXAW35X6OVXIZORMKVVAZGE5ZO", "length": 27385, "nlines": 264, "source_domain": "aisiakshare.com", "title": " बाबुरावपेंटर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nइतकी वर्षं इथं राहूनही बाबूराव पेंटर हे नाव किंवा त्यांच काम ऐकूनच माहीती आहे. त्यांची चित्रं कधी पाहीलीच नव्हती. बाबूराव पेंटर म्हणजे कोल्हापूराची शान असणाऱ्या नावांपैकीतलं एक. पण आम्हाला माहीती असलेलं ते वेगळंच. म्हणजे त्याचं असं की आमची शाळा पेटाळ्यात, मिस्त्रींचं घरपण पेटाळ्यातच आमच्या शाळेच्या शेजारीच त्यांचं घर आहे. आम्ही त्या घरात जाऊन बागडूनही आलो. त्या घरात कायम अंधार असतो, म्हणजे अजूनही असतो. पण तिथं जायला मला आवडायचं. अजूनही त्या घराच्या आसपास असायला आवडतं मला. सोबतची पोरं पोरी भूताचं घर म्हणायचे त्या घराला कारण तिथं अंधार आणि कवडसे पडून त्यात तरंगणारे धूळीचे कण धुक्यासारखे दिसायचे. खेरीज तिथं खाली एक दोन कुठलेतरी मोठे मोठे पुतळे मोठा कपडा टाकून झाकून ठेवलेले, आणि इझल पण होते ज्यावर कागद किंवा कॅनव्हास काहीच लावलेलं नव्हतं. विशेष गम्मततीची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडं हलणारे प्रचंड मोठे इजल होते. यामुळं एकदा तिथं जाऊन लपंडाव खेळताना एक मुलगा अक्षरशः ओरडत, किंचाळत, बोंबा ठोकत बाहेर आला होता. पण मला आवडायचं तिथं. मी तर एकदा हलक्या पावलांनी तिथं वरच्या मजल्यावर पण गेले होते. तिथं एक बाई होत्या काहीतरी काम करत मी त्यांना काहीवेळं पाहून, खालून माझ्या नावानी हाका मारायला सुरुवात झाल्यावर पळून गेले. पण नंतर तिनचारवेळा परत गेले, पैकी एकदा त्या बाई परत दिसल्या यावेळी त्यांनीही पाहीलेलं मला आणि आता त्या ओरडणार असं वाटून मी धाड् धाड् जिना उतरून येताना चप्पल तुटलेली अशी काहीतरी वेडगळ आठवणही आहे. आणि नंतरच्यावेळीमात्र त्या बाईंनी मला एक लिमलेटची गोळी दिली मी वरच्या मजल्यावर जाण्याआधीच. हे इतकं असूनही ते घर कोणाचं आहे हे माहीत नव्हतंच आमच्या शाळेच्या शेजारीच त्यांचं घर आहे. आम्ही त्या घरात जाऊन बागडूनही आलो. त्या घरात कायम अंधार असतो, म्हणजे अजूनही असतो. पण तिथं जायला मला आवडायचं. अजूनही त्या घराच्या आसपास असायला आवडतं मला. सोबतची पोरं पोरी भूताचं घर म्हणायचे त्या घराला कारण तिथं अंधार आणि कवडसे पडून त्यात तरंगणारे धूळीचे कण धुक्यासारखे दिसायचे. खेरीज तिथं खाली एक दोन कुठलेतरी मोठे मोठे पुतळे मोठा कपडा टाकून झाकून ठेवलेले, आणि इझल पण होते ज्यावर कागद किंवा कॅनव्हास काहीच लावलेलं नव्हतं. विशेष गम्मततीची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडं हलणारे प्रचंड मोठे इजल होते. यामुळं एकदा तिथं जाऊन लपंडाव खेळताना एक मुलगा अक्षरशः ओरडत, किंचाळत, बोंबा ठोकत बाहेर आला होता. पण मला आवडायचं तिथं. मी तर एकदा हलक्या पावलांनी तिथं वरच्या मजल्यावर पण गेले होते. तिथं एक बाई होत्या काहीतरी काम करत मी त्यांना काहीवेळं पाहून, खालून माझ्या नावानी हाका मारायला सुरुवात झाल्यावर पळून गेले. पण नंतर तिनचारवेळा परत गेले, पैकी एकदा त्या बाई परत दिसल्या यावेळी त्यांनीही पाहीलेलं मला आणि आता त्या ओरडणार असं वाटून मी धाड् धाड् जिना उतरून येताना चप्पल तुटलेली अशी काहीतरी वेडगळ आठवणही आहे. आणि नंतरच्यावेळीमात्र त्या बाईंनी मला एक लिमलेटची गोळी दिली मी वरच्या मजल्यावर जाण्याआधीच. हे इतकं असूनही ते घर कोणाचं आहे हे माहीत नव्हतंच आमच्या घरी विचारल्यावर भूताचं घर असंच सांगत असू आम्ही. नंतर तिथं जाणं बंद झालं. कारण असं काही विशेष नाहीच पण बंद झालं इतकंच आमच्या घरी विचारल्यावर भूताचं घर असंच सांगत असू आम्ही. नंतर तिथं जाणं बंद झालं. कारण असं काही विशेष नाहीच पण बंद झालं इतकंच काॅलेजला जायला लागल्यावर समजलं की ते घर बाबूराव पेंटरांचं आहे.\nही माझी बाबुराव पेंटरांसंदर्भातली आठवण आहे.\nआमच्या शाळेशेजारी एक 'गोल सर्कल' आहे त्यात एक बाबुराव पेंटरांनी तयार केलेल्या कॅमेऱ्याची प्रतिकृती आहे. आमच्या लहानपणी ती तेवढीच होती आता तिथे त्याच्यासोबत काही म्युरल्सही आहेत. खरंतर उत्तम असं असणारं ते काम काहीसं दुर्लक्षित राहिलेलं आहे.\nभारतातला लिओनार्दो म्हण्टलं जायचं बाबुराव पेंटरना. मिस्त्री घराण्यातच कला आहे. वडीलांकडूनच बाबुराव पेंटरनी चित्रकला आणि शिल्पकला शिकायला सुरूवात केली. गंधर्व नाटक कंपनीसाठी पडदे रंगवण्याचं - नेपत्थ्यात वापरले जातात ते पडदे रंगवण्याचं काम बाबुराव पेंटर करत असत. त्यांच्या या कामामुळं ते कलाक्षेत्रात ओळखले जाऊ लागले.\n१९१७-१८ च्या सुमारास त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची (MFC) स्थापना केली आणि त्याच कंपनीमार्फत त्यांनी 'सैरंध्री' हा स्त्री पात्रं असणारा पहीलावहीला सिनेमा बनवला. या सिनेमाबद्दल असं ऐकलं आहे की यातील कीचकवधाचा जो सीन आहे ती इतका प्रभावी आहे की तो पाहताना काही प्रेक्षक घाबरून किंचाळत तर काही प्रेक्षक बेशुद्धही पडले होते. इतक्या प्रभावीपणे त्यांनी हा सीन चित्रित केला होता. मग नंतर हा सीन सिनेमातून वगळण्यात आला आणि तेव्हापासून ब्रिटीश सरकारने 'सेन्साॅर'पद्धतीला सुरुवात केली.\nफ्लॅशबॅक हा प्रकारही चित्रपट क्षेत्रात रूढ केला तो बाबुराव पेंटरांच्या या महाराष्ट्र फिल्म कंपनीनेच. 'सावकारी पाश' नावाचा हा मूकपट होता ज्यात फ्लॅशबॅक प्रकार वापरला. ह्या मूकपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे परदेशी चित्रपट प्रदर्शनात पाठवलेला हा भारतातला सर्वात पहीला चित्रपट होता. त्याकाळी तंत्रज्ञान इतकी प्रगत नव्हतं की अंधारात चित्रिकरण करता येईल.\n\"सिंहगड\" नावाच्या सिनेमात रात्र आहे असा एक प्रसंग चित्रित करायचा होता. आणि बाबुराव पेंटरांना अगदी नैसर्गिक वाटेल असंच ते दृश्य हवं होतं. म्हणून धाडस करून त्यांनी रात्रीच त्या दृश्याचं चित्रण करायचं ठरवलं. पण कॅमेरा वगैरे गोष्टी इतक्या विकसीत नव्हत्या यावर तोडगा म्हणून त्यांनी रस्त्यावर दारूगोळ्यातली दारू - गनपावडर पसरून शूटिंगच्यावेळी ती पेटवून देऊन तेवढ्याच प्रकाशात बाकी मिट्ट असणाऱ्या आंधारात ते शूटिंग केलं आणि त्यांना हवा तसा इफेक्ट मिळवला.\nया महाराष्ट्र फिल्म कंपनीतून करियरला सुरूवात करणारे दिग्गज म्हणजे व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, पृथ्वीराज कपूर, मास्टर विनायक, बाबुराव पेंढारकर, मास्टर विठ्ठल, ललिता पवार, वगैरे.\nचित्रकला, शिल्पकला, कॅमेरा तयार करून चित्रिकरण करणे, रंगांसंबधी आणि रंग मिश्रणासंबंधी कसलंही विशेष शिक्षण न घेता प्रचंड माहिती असणारे आणि त्या संदर्भात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये काही व्याख्यानं देणारे बाबुराव पेंटर, कलामहर्षी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांची चित्रं १९३० पासून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई मध्ये आहेत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांची शिल्पं आजही इथं कोल्हापूरात बघायला मिळतात. आज आमच्या कलापुरातल्या ह्या महर्षीचा जन्मदिवस.\nकलामहर्षी बाबुराव पेंटर यांची काही चित्रं आणि फोटो;\n-पहिलं चित्र, 'जलवाहिनी' तैलरंगात काढलेलं हे चित्र.\n-दुसरं चित्रं, 'रंगपंचमी' हेही तैलरंगात काढलेलं चित्र, हे चित्र औंधच्या संग्रहालयात पहायला मिळतं, याचबरोबर तिथे 'वटपूजा', 'रूपगर्वीता' , 'देवळात जाताना' यासारखी काही चित्रंही पहायला मिळतात.\n-तिसरं चित्र 'लक्ष्मी' हे चित्र फाळके फॅक्टरीसाठीचं होतं. हेही तैलरंगातीलं चित्र आहे. हे चित्र कोल्हापूर म्युझियममध्येही पहायला मिळतं.\n-शेवटचं जे चित्र आहे ते चित्रकारमित्र अन्वर हुसैन यांनी काढलेलं बाबुराव पेंटर यांचं अप्रतिम स्केच आहे.\n-हा फोटो बाबुराव पेंटर फाळके फॅक्टरीसाठी लक्ष्मीचं चित्रं काढत असतानाचा आहे.\n-आणि हा फोटो मिस्त्री त्यांनी स्वतः तयार केलेल्या कॅमेऱ्यानी शूटिंग करत असतानाचा आहे.\nछान आहे लेख. पण चित्रं किंवा\nछान आहे लेख. पण चित्रं किंवा लिंक्स नाही दिसत.\nपण चित्रं किंवा लिंक्स नाही\nपण चित्रं किंवा लिंक्स नाही दिसत.\nती फक्त पुण्यवान लोकांनाच दिसतात.\n(येशू मेला सगळ्यांच्या पापांसाठी.) आता सगळ्यांचं पुण्य वाढलंय का पाहा\n- (पापी) 'न'वी बाजू.\nमला क्रोममध्ये दिसतंय, पण फायरफॉक्समध्ये दिसत नाहीये. कदाचित हा गूगलचा चावटपणा असावा. गूगलमध्येही ऐसीच्या आयडीनं लॉगिन करूनच दिसतंय; प्रायव्हेट टॅब उघडली तर गायब.\nअवंती, तुझ्या फेसबुकवरून फोटो डकवलेत. आता येशूचं बलिदान कारणी लागलं का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nफोटो ब्लॉगवर टाका, पब्लिश\nफोटो ब्लॉगवर टाका, पब्लिश करून लिंक्स काढा.\n( ब्लॉग साठी खोटा/पर्यायी जिमेल वापरता येतो.)\nफोटो दिसत नाहीयेत, त्यामुळे\nफोटो दिसत नाहीयेत, त्यामुळे कशाबद्दल बोलत आहेत काही कळत नाहीये.\nस्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का\n-- ऐसीकृपे पावन जाले.\nपरवा मिपाच्या धाग्यावरही ( नेदरलँड) हाच प्रकार झाला. दहापैकी नऊजणांना फोटो दिसत नव्हते. उगाच पापपुण्याची टोचणी.\nशेअरिंग लिंक फर योर वेबसाइट नियमांमध्ये अदितीचा ऐसीअक्षरे आइडी बसतो. आणि तिचा क्रोम ब्राउजर सिंक केलेला असल्याने तिथे दिसतात फोटो.\nअरे वा, कलामहर्षींचे नाव आले,\nअरे वा, कलामहर्षींचे नाव आले, बरे वाटले.\nआमचे कॉलेज शिक्षण त्यांच्याच चिरंजीवाच्या म्हणजेच रविन्द्र मेस्त्रींच्या संस्थेत. कलानिकेतन महाविद्यालय, कोल्हापुर.\nत्यांचे दुसरे चिरंजीव अरविंद मेस्त्री कलानिकेतनचे प्राचार्य होते.\nअग्नी-कोल्हा वापरतोय, एक पण चित्र दिसत नाही.\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/pune-peoples-most-forgetful/", "date_download": "2018-06-19T16:04:57Z", "digest": "sha1:45M6ZIKD6KBHXZ2FTRM34IUNT64UFT54", "length": 7889, "nlines": 101, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "विसरभोळ्या शहरांच्या यादीत पुणे सातव्या क्रमांकावर ! - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nविसरभोळ्या शहरांच्या यादीत पुणे सातव्या क्रमांकावर \nपुणेकरांवर नेहमीच अनेक विनोद होत असतात. असाचं एक विनोदी विक्रम पुणेकरांच्या नावावर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सुशासनाच्या यादीत पुण्याचा देशात पहिला नंबर लागला होता.परंतू आता आलेल्या नव्या सर्वेक्षणात पुण्यातील लोक विसरभोळे असल्याचं समोर आलयं.\nकॅब सेवा देणाऱ्या उबर या कंपनीने लॉस्ट अॅंड फाउंडस इंडेक्स नावाने एक सर्वेक्षण केलं आहे. यातं सर्वाधिक विसराळू शहरांच्या यादीत पुणे सातव्या क्रमांकावर आहे, तर बंगळुरुने पहिला क्रमांक पटकावला आहे.\nटॅक्सीत प्रवासा दरम्यान कोणत्या शहारातील लोकं आपल्या वस्तू विसरतात, या आधारावर हा सर्वेक्षण केला गेला. सकाळी ६ व दुपारच्या जेवणानंतर लोक सर्वाधिक वस्तू विसरतात असेही या सर्वेक्षणातून समोर आलयं.\n७३ अंकांनी वाढून सेन्सेक्स ३२९९६.७६ वर बंद\nअॅट्रोसिटी कायद्याबद्दल सरकारी अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा \nजातेगाव ग्रामपालीकेकडून स्वच्छता आभियानाकडे सदस्यांनी फिरवली पाठ\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/ganesh-festival-2017-talegaon-ganesh-ustav-ganesh-visarjan-68470", "date_download": "2018-06-19T16:43:17Z", "digest": "sha1:WP65ESMOA7PR5UM6J2AHWADGHFZF3MJK", "length": 13413, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "ganesh festival 2017 talegaon ganesh ustav ganesh visarjan विसर्जनाऐवजी मूर्ती दान करा | eSakal", "raw_content": "\nविसर्जनाऐवजी मूर्ती दान करा\nशनिवार, 26 ऑगस्ट 2017\nतळेगाव दाभाडे - पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशमूर्तींचे विसर्जन न करता मूर्ती दान कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले आहे. यासाठी गाव व स्टेशन विभागवार प्रत्येकी पाच मूर्ती संकलन केंद्र व विसर्जनासाठी कृत्रिम पाण्याच्या हौदाची सोय नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. सेवाभावी संस्था व पर्यावरणप्रेमी यांनी यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.\nतळेगाव दाभाडे - पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशमूर्तींचे विसर्जन न करता मूर्ती दान कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले आहे. यासाठी गाव व स्टेशन विभागवार प्रत्येकी पाच मूर्ती संकलन केंद्र व विसर्जनासाठी कृत्रिम पाण्याच्या हौदाची सोय नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. सेवाभावी संस्था व पर्यावरणप्रेमी यांनी यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.\nगणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा यासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध सेवाभावी संस्था, नगरसेवक व अधिकारी असे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपनगराध्यक्ष सुनील शेळके, सभागृह नेते सुशील सैंदाणे, नगरसेवक संग्राम काकडे, अमोल शेटे, अरुण भेगडे, शोभा भेगडे, रजनी ठाकूर, विलास काळोखे, महेश महाजन, विश्‍वनाथ मराठे, डॉ. गणेश सोरटे, संजय निकाळजे, दिनेश कुलकर्णी आदी रोटरी क्‍लब, इनरव्हील क्‍लब, फ्रेंड्‌स ऑफ नेचर, स्मायलिंग हार्ट, निसर्गराजा या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.\nपर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून शहराचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन रोटरी क्‍लबचे माजी अध्यक्ष विलास काळोखे यांनी केले. नगर परिषदेच्या वतीने नागरिकांनी गणेशमूर्तींचे विहीर अथवा तळ्यामध्ये विसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात आले. मूर्तीदान करावी, असे सुचविले आहे, मूर्ती दान करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी मूर्ती संकलन व विसर्जनासाठी कृत्रिम हौदाची व्यवस्था गाव व स्टेशन येथे विविध ठिकाणी करण्यात आली आहे. यामध्ये गाव विभागात बनेश्‍वर मंदिर, मारुती मंदिर, गोपाळे गुरुजी यांच्या घराशेजारी, गोपाळ परदेशी यांच्या घराशेजारी; तर स्टेशन विभागात यशवंतनगर येथील गोल ग्राउंड, तळ्याजवळ, आंबी पूल, कातवी पूल, कातवी रस्ता, वतननगर आदी ठिकाणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी शहरातून सुमारे अडीच हजारांहून अधिक मूर्तींचे दान झाले होते.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nकालव्याला सरंक्षण भिंत नाही\nपुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या...\nसावंतवाडीतील बंद प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील - राहूल इंगळे\nसावंतवाडी - पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील बंदावस्थेत असलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असा दावा येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-jammu-kashmir-issue-and-politics-118254", "date_download": "2018-06-19T17:14:23Z", "digest": "sha1:JYGUJS4HJK4NPXX4JP4AJYC6G2X3VEBA", "length": 19500, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial jammu kashmir issue and politics विकासकाले... (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 22 मे 2018\nभावनिक आवाहने आणि शाब्दिक फुलोरा असलेल्या भाषणांची काश्‍मीर खोऱ्यात वानवा नाही. वानवा आहे ती विश्‍वासार्हतेची. राजकीय वर्गाबाबत स्थानिक जनतेत निर्माण झालेली दरी कशी बुजविणार, हा खरा प्रश्‍न आहे.\nभावनिक आवाहने आणि शाब्दिक फुलोरा असलेल्या भाषणांची काश्‍मीर खोऱ्यात वानवा नाही. वानवा आहे ती विश्‍वासार्हतेची. राजकीय वर्गाबाबत स्थानिक जनतेत निर्माण झालेली दरी कशी बुजविणार, हा खरा प्रश्‍न आहे.\nकाश्‍मीरचा पेच अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचा होत चालल्याचे दिसते. तेथील परिस्थिती आटोक्‍यात ठेवण्यासाठी आणि हिंसाचारावर काबू मिळविण्यासाठी लष्कर प्रयत्नांची शर्थ करीत आहे; परंतु पाकप्रशिक्षित दहशतवादी, घुसखोर विरुद्ध लष्कर असा हा सरळसोट व निव्वळ संघर्ष नाही. तशा संघर्षाला तोडीस तोड उत्तर देण्याची क्षमता भारतीय लष्कराने सिद्ध केली आहे आणि पाकिस्तानी कावा जगासमोर आणण्यासाठी राजनैतिक पातळीवरही परिणामकारक प्रयत्न झाले आहेत. पण मूळ दुखणे आहे, ते काश्‍मीरच्या जनतेचे दुरावलेपण का वाढते आहे, हे. तेथील स्थानिक तरुणांना सरकार, प्रशासन, सुरक्षा दले यांच्याविरुद्ध भडकावले जात आहे आणि तशा प्रकारच्या प्रचाराला जास्तच प्रतिसाद मिळतो आहे, ही काळजी करण्याजोगी बाब आहे आणि त्यावर देशातील आणि प्रामुख्याने या राज्यातील राजकीय वर्गाने उत्तर शोधायचे आहे. काश्‍मीर खोऱ्यातील चार-पाच जिल्ह्यांत हे दुरावलेपण आणि खदखद तीव्र असल्याचे दिसते. जवानांवरच्या दगडफेकीतून, कधी दहशतवाद्यांना उघड पाठिंबा व्यक्त करून किंवा ‘बंद’-हरताळ अशा मार्गांनी त्याचे उद्रेक वारंवार अनुभवास येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्‍मिरी तरुणांना मुख्य प्रवाहात सामील होण्याचे जे आवाहन केले आहे, ते या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाचे असले, तरी त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, याचे भलेमोठे प्रश्‍नचिन्ह समोर उभे आहे. रमजानच्या काळात शस्त्रसंधी लागू करावा, अशी मागणी जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केली होती आणि केंद्र सरकारने ती काही अटींवर मान्यही केली. पण सरकारने जे पाऊल टाकले आहे, त्याचा गैरफायदा दहशतवादी उठवण्याची शक्‍यताच जास्त. रमजानच्या काळात अशा रीतीने शांतता निर्माण करण्याचा यापूर्वी झालेला प्रयत्न फसला होता, हे विसरण्याजोगे नाही. तीनशे मेगावॉट ऊर्जानिर्मितीची क्षमता असलेल्या किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या उद्‌घाटन समारंभात बोलताना मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शस्त्रसंधीची मागणी मान्य केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आणि सरकारने एक पाऊल पुढे टाकले तर काश्‍मिरी जनता दहा पावले पुढे येईल, असे सांगितले. पण भावनिक आवाहने आणि शाब्दिक फुलोरा असलेल्या भाषणांची काश्‍मीर खोऱ्यात वानवा नाही. वानवा आहे ती विश्‍वासार्हतेची. राजकीय वर्गाबाबत जनतेत निर्माण झालेली दरी कशी बुजविणार, हा खरा प्रश्‍न आहे.\nपीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजप यांनी समझोता करून सरकार बनविल्यानंतर प्रभावी राजकीय संपर्क-संवाद वाढेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. ती पूर्णपणे फोल ठरली आहे. भाजपचे तर सोडाच, पण ‘पीडीपी’चे आमदारही आपापल्या मतदारसंघात जाऊन लोकांशी बोलताहेत, हे दृश्‍य दुर्मीळ झाले आहे. अनेक जण तर तिकडे जाण्याचेच टाळतात. सरकार, लष्कर आणि देशविरोधी द्वेषभावना भडकावणाऱ्यांचे त्यामुळे फावते. त्यामुळेच काश्‍मिरींना विकासाच्या विधायक मार्गावर त्यांना कसे आणायचे हा कळीचा प्रश्‍न आहे आणि त्याचे लोकशाहीत ज्या राजकीय प्रक्रियेतून उत्तर शोधायचे असते ती प्रक्रियाच गोठल्यागत झाली आहे. त्यामुळेच विकासप्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात केंद्र सरकार कोणतीही कसर ठेवत नसतानाही त्याचे अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. तेथील पेच अधिक गुंतागुंतीचा झाला असून, याचा फटका पुन्हा प्रामुख्याने काश्‍मिरींनाच बसणार आहे. दहशतवादी कारवायांपासून निदान यापूर्वी पर्यटन केंद्रे, पर्यटक हे बाजूला होते. आता त्यांनाही लक्ष्य करण्यात येत असून त्यातून काश्‍मिरींच्या रोजगारावरच गदा येणार आहे. त्या वैफल्यातून पुन्हा हिंसाचार वाढू शकतो. या दुष्टचक्रातून नंदनवनाला कसे मुक्त करायचे, हे आव्हान आहे. त्यामुळेच काश्‍मीर प्रश्‍नावरील राजकीय तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना वेग द्यावा लागेल. काश्‍मीर खोरे आणि लडाख यांच्यातील संपर्क आणखी दृढ करणाऱ्या झोजिला येथील बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. अशा प्रकल्पांना गती देण्याचा सरकारचा उत्साह स्तुत्य असला, तरी उत्तम सुव्यवस्था हीच विकासाची पूर्वअट असते, हे लक्षात घेऊन राजकीय तोडग्यासाठी मुळापासून प्रयत्न सुरू करावे लागतील. तेथे संवादासाठी ज्या व्यक्तीला पाठवायचे, ती केवळ शिफारशी करणारी नको, तर निर्णयाचे अधिकार असलेली राजकीय व्यक्ती हवी. अशा प्रयत्नांतूनच विनाशाची भुयारे खणणाऱ्यांना चोख उत्तर देता येईल. म्हणजे लढा आहे, तो विकासाकडे पाठ फिरविणाऱ्या ‘विपरीत बुद्धी’शी.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1907.html", "date_download": "2018-06-19T16:39:31Z", "digest": "sha1:G7FL3TRRSGOI4QWKNS2AOTBFSQFVFWBW", "length": 5686, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शेतातून चोरट्यांनी पळवल्या १७० शेळ्या ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शेतातून चोरट्यांनी पळवल्या १७० शेळ्या \nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शेतातून चोरट्यांनी पळवल्या १७० शेळ्या \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्याच्या गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शेतातच चोरी झाल्याची घटना समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूल येथील शेतातून तब्बल १७० शेळ्या चोरीला गेल्या आहेत. मूल शहरात कुरमार मोहल्ल्यात कुरमार समाज वास्तव्याला आहे. शेळी आणि मेंढीपालन हे त्यांचे परंपरागत व्यवसाय आहेत. या समाजातील पोचू बिरा कटकेलवार याने बुधवारी या १७० शेळ्या चारण्यासाठी नेल्या होत्या.\nया शेळ्या दिवाकर कटकेलवार आणि सुखदेव कंकलवार या दोघांच्या होत्या. संध्याकाळी चरून परत आलेल्या या शेळ्यांना पोचूने त्याच्या घरापासून जवळच असलेल्या एका शेतातील जाळीमध्ये बांधलं होतं. हे शेत मुख्यमंत्री फडणवीस यांचे वडिलोपार्जित शेत आहे. मात्र, या शेळ्या रात्री दहा वाजताच्या सुमाराला तिथून गायब झाल्याचं पोचूच्या लक्षात आलं. जाळीच्या कुंपणात बंदिस्त असलेल्या शेळ्या गायब झाल्याने पोचूने त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही त्याला शेळ्यांचा काहीही थागंपत्ता लागला नाही. शेळ्यांची चोरी झाल्याचं लक्षात येताच त्याच्यासह कुरमार समाजातील इतरांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शेतातून चोरट्यांनी पळवल्या १७० शेळ्या \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6656", "date_download": "2018-06-19T16:42:11Z", "digest": "sha1:4PJ6JVJIAGOY5AC4MMSMTZUJMEXQXLEM", "length": 21847, "nlines": 215, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मराठी यु ट्यूब वर बदलते वारे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमराठी यु ट्यूब वर बदलते वारे\nकोरी पाटी प्रोडक्शनच्या \"गावाकडच्या गोष्टी\" च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी यू ट्यूब वर ग्रामीण भागातल्या वेब सिरीजचा ऊत आला आहे. कोरी पाटी चे वेगळेपण असे की अतिशय अल्पावधीत त्यांनी \"भाडीपा\" सारख्या स्टार कास्ट असलेल्या मराठी चॅनेल पेक्षा दुप्पट सबस्क्रायबर्स मिळवले आहेत. तुम्हाला हे चॅनेल माहीत नसेल तर त्यांचा हा इंटरव्ह्यू पहा.\nमराठी टीव्हीवरील मालिकांच्या पात्रांचं आर्थिक/सामाजिक बॅकग्राऊंड हे सामान्य लोकांपेक्षा बऱ्याचदा फार वेगळं असतं. मोठ्या-मोठ्या बंगल्यात राहणारी लोकं आणि त्यांच्या सतत दिवाणखान्यात/भारी हॉटेलमध्ये होणाऱ्या अति-नाटकी गप्पा यामुळे मला तरी या मालिका पहायला कंटाळा येतो.\nयाउलट नवीन मराठी वेबसिरीज या ग्रामीण भागात/ छोट्या शहरात शूट केलेल्या असतात. त्यातली पात्र आपापल्या भागातल्या बोलीत बोलतात आणि अभिनयाचा पहिलाच अनुभव असल्याने कदाचित - ही पात्रं अतिशय नॅचरल वाटतात.\nएखाद्या कथानकात गरीब पात्रं असली म्हणजे त्या कथानकात फक्त त्यांच्या हालअपेष्टा वगैरे दाखवाव्यात (जे की बऱ्याच समांतर सिनेमामध्ये होतं) असं नाही. हालअपेष्टा दाखवण्याऱ्या - टिपिकल ट्रॅजिक गोष्टी पहायला लोकांना फार कंटाळवाणं होतं - कारण आपल्या रोजच्या आयुष्यात एवढे प्रश्न असतात तर स्क्रीनवर दुसऱ्यांचे प्रश्न पहायला कोणाला आवडेल\n\"गावाकडच्या गोष्टी\" या वेबसिरीजमध्ये या गोष्टींचा अतिरेक टाळला आहे आणि विनोदाचा चांगला वापर केला आहे. यातली पात्र आर्थिकदृष्टया गरीब आहेत - पण दीनवाणी नाहीत, आपल्याच मजेत जगतात.\nया आणि अशा कारणांमुळे या नवीन वेबसिरीज सध्या लोकप्रिय होत असाव्यात.\nदुसरी गोष्ट म्हणजे जरी अशा बऱ्याच वेबसिरीज येत असल्या - तरी त्या सर्वांचा दर्जा एकसारखा आहे असं नाही. त्यांच्या दर्जात बरीच तफावत आहे, पण या प्रयत्नातूनच अनेक नवीन कलाकार आणि लेखक उदयास येतील असं वाटतं.\nएकूणच या मराठी युट्युबवरच्या बदलत्या घडामोडींवर तुमचे काय मत आहे\nहा लेख वाचून \"गावाकडच्या गोष्टी\"चे सगळे म्हणजे 25 एपिसोड्स (मधून मधून फास्ट फॉरवर्ड करत) पाहिले. मराठी मालिकांतील पात्रांची काय सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असते कल्पना नाही, पण हिंग्लिश वेब सीरिजची अतिशहरी उच्चवर्गीय तरुण पात्रं, विषय, भाषा, चित्रीकरण स्थळं याहून संपूर्ण वेगळी अशी ही सीरिज पाहायला मजा आली. अभिनय वाईट नाही. संवाद साधे सोपे. पात्रं खरीखुरी वाटतात. मालगुडी डेजची आठवण आली, थोडा सैराटचाही प्रभाव असावा. मुंबई विरुद्ध गाव, नोकरी विरुद्ध शेती हे फार ताणलं आहे, ते पटलं नाही. लग्नाचे भाग बघायला कंटाळा आला. पण एकंदर आवडली.\nलग्नाचे भाग बघायला कंटाळा आला\nलग्नाचे भाग बघायला कंटाळा आला\nहो. मला तो लहान मुलं खोटा बाप शाळेत आणतात, तो एपिसोड सगळ्यात जास्त आवडला.\nस्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का\nयासोबतच इनोदी वेबसिरीजचा उत आला आहे. त्यांच्यातला एक स्टार म्हणजे गडहिंग्लजचा अभि रोकडे.\nभाडिपा म्हणजे ताकातली भेंडी आहे. मंदार का कुणी स्टँडप वाला आहे त्याचा कोंडकीय स्टँड अप भाडिपाने प्रकाशित केला आणि नंतर घाबरून काढूनही घेतला.\nअभि रोकडेची भाषा, उपमा मनोरंजक आहेत. अजून तासून तासून उत्तम पटकथा केल्या तर मजा येइल. सध्या सगळंच हौशी, बहुदा बालिश आणि कच्चं आहे.\nकधी ऐकला नव्हता हा प्रकार\nनंतर घाबरून काढूनही घेतला.\nपोलीस केस केली भाऊजींनी असं ऐकून आहे.\nअजून एक - डोनाल्ड ट्रम्प च मराठी डबिंग करणारं एक चॅनेल आहे. काही काही व्हिडीओ मस्त आहेत त्यांचे.\nस्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का\nअजून एक - डोनाल्ड ट्रम्प च मराठी डबिंग करणारं एक चॅनेल आहे. काही काही व्हिडीओ मस्त आहेत त्यांचे.\nखास रे हे चॅनेल. बार्शीची पोरं आहेत.\nह्या सर्वांना मुख्य आव्हाने म्हणजे सातत्य आणि वैविध्य हीच आहेत. तेच तेच पाहून वैताग येतो.\nअर्ली बर्ड्स मात्र मोका मारतील. परंतु त्यांनी व्यावसायिक + दर्जा गणित सांभाळून केलं तर. आता जे ह्यात उतरतील त्यांना मात्र व्यावसायिकता व्यवस्थित सांभाळावी लागेल.\nमायक्रो जाहिराती : अभि रोकडेच्या व्हिडिओत एक गोष्ट ध्यानात आली की हे लोक लोकल रेडिओ एफ एम सारखं मॉडेल वापरत आहेत. दोन तीन तालुके कव्हर करतील अशी जाहिरात क्षेत्रे त्याना सापडत आहेत. कपड्यांची दुकाने(बस्ता टाईप), सूट देणारी इलेक्ट्रॉनिक्स दुकाने इत्यादी जाहिराती ते करताना दिसतात.\nखास रे ची पोरं बार्शी आहेत पण सेटल पुण्यात झालेली आहेत. बार्शीचे काही खास शब्द लहेजा आणि करंट गोष्टी पक्क्या माहीत असलेले आहेत. त्यांना व्हिडीओ शूटींग आणि डबिंग मिक्सिंगचा पक्का अनुभव असल्याने आणि काही इपितर कट्टा स्टैल बोलणारे नग असल्याने मजा येते पाहताना. नार्कोस आणि डेडपूलचे डबिंग बरेच फिरले आहे व्हटसपवर.\nआता त्यांना मराठी चित्रपटवाल्यांनी प्रमोशनसाठी पकडल्याने नवीन काही येतेय असे वाटत नाही.\nचांगल्या वेब सिरिज ला जर प्रमोशनच्या सुपाऱ्यात पैसा मिळत असेल तर ह्यात पडायला हरकत नाहीये राव.\nमाझी अशी थियरी आहे की 'बबन' लोकप्रिय होण्यामागे ह्या खास रे, महाराष्ट्रियन मीम वगैरे लोकांच्या विनोदाचा हातभार होता. ज्या प्रकारे तो विनोद हातोहाती पसरत होता ते पाहून तसले विनोद फिल्ममध्ये घातले आणि लगेहाथ फिल्म सुपरहिट झाली.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\n) भाडिपावर केस केली हे कब हुवा एवढं काय उचकवलं भाऊजींना\nतसेही भाडिपाचे स्टँडप पुचाट आहेत.\nएवढं काय उचकवलं भाऊजींना\nएवढं काय उचकवलं भाऊजींना\n\"होम मिनिस्टर\" वर त्या स्टॅन्डअपमधे केलेले जोक आवडले नसावेत.\nस्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://collectorkolhapur.blogspot.com/2009/12/e-lokshahi-din.html", "date_download": "2018-06-19T16:22:15Z", "digest": "sha1:JKQLOJYKVMNIOIJ365LKAZ4F7YQXPEQJ", "length": 15668, "nlines": 112, "source_domain": "collectorkolhapur.blogspot.com", "title": "ज़िल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर: E-Lokshahi Din", "raw_content": "\nमा. जिल्हाधिकारी, श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पूढाकाराने हा ब्लोग निर्माण केलेला असुन आपण या मध्ये विविध विशयांवर आपली मते मांडावी व विविध विशयांवर चर्चा घडुन यावी हा याचा मुख्य उद्देश आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या आदेशाने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा स्तरावर दर बुधवारी तालुका स्तरावर लोकशाही दिन संपन्न होतो. त्यावेळी सर्व विभागप्रमुख हजर असतात व त्याच्या समवेत चर्चा करुन नागरिकांची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो व साधारणपणे एका महिन्यात त्याचे निराकारण केले जाते.\nपण त्यासाठी नागरिकांना दूर दूर गावातुन जिल्हा वा तालुका मुख्यालयी यावे लागते व त्यासाठी वेळ व प्रवास खच त्याना द्यावा लागतो. पुन्हा जिल्हा व तालुक्यातील गांवाची संख्या व नागरिकांची सख्या पाहता एक दिवस कमी पडतो. पुन्हा अधिका-यांची वेळ मर्यादा – तीन चार तास पहाता साधारणपने पन्नास ते पच्याहत्तर नागरिकाच्या तक्रारी निटपणे ऐकता येतात. यामुळे सवाचे समाधान होऊ शकत नाही.\nत्यावर नवा अभिनव् तक्रार निवारणाचा व चोख समाधनाचा उपाय म्हणजे कोल्हापुर जिल्हाधिका-यांची “दैनंदिन 'ई' लोकशाही दिन\" उपक्रम होय. येथे आपण दररोज केव्हाही आपली तक्रार नोदवु शकता, गा-हाणे मांडु शकता, सुचना व माहीती जिल्हा प्रशासनास देऊ शकता, ते ही आपलं गाव न^ सोड्ता. यामुळे आपला वेळ व प्रवास खर्च वाचणार आहे. पण त्याही पेक्षा आपण केलेल्या तक्रारी बाबत अधिकारी काय करतात हे ही आपण पाहु जाणु शकणार आहे. ते शक्य होणार आहे ईलेक्ट्रोनिक माध्यमाद्वारे इंटरनेट व ई-मेल द्वारे.\nदैनंदिन ई लोकशाही दिन म्हणजे काय \nकोल्हापुर जिल्हाधीकारी कार्यालयाची वेबसाईट संकेतस्थळ आहे. त्याचा पत्ता आहे.\nया पत्यावर कोणताही नागरिक भेट देऊ शकतो व ई लोकशाही दिन या आयकॉनवर क्लिक करुन तेथे आपली तक्रार, गा-हाणे वा सुचना नोदवु शकतो. आणि ई मेल द्वारे पाठवू शकतो.ज्याच्याकडे सगणक व इटरनेट ची सुविधा उपलब्ध नाही. ते गावात सुरु झालेल्या किवा होणा-या ई महा सेवा केंद्रावर किवा कोण्त्याही सायबर कँफेवर जाऊन तेथील चालकाच्या मदतीने ई मेल द्वारे आपली तक्रार नोंदवु शकतो. आपणास दुस-या दिवशी म्हणजे 24 तासात त्याची पोहोच मिळु शकते.\nजिल्हाधिकारी कोल्हापुर कायर्यालयात एक खास सगणक विभाग दररोज दहा ते सहा कार्यरत असेल व त्याचा इटरनेट चालु असेल. आपला ई मेल या काळात आल्यास तात्काळ तो दिसेल व त्याची त्वरेने पोहोच अवघ्या एका तासाच्या आत दिली जाईल. जर नागरिक दहा ते सहा वेळेच्या व्यतिरिक्त ई मेल व्दारे तक्रार नोदवणार असतिल तर दुस-या दिवशी त्याना पोहोच मिळेल.\nतसेच प्रत्येक ई मेल मधिल तक्रार लशात घेवुन ती संबंधित अधीकारी कार्यालयाकडे सुस्पष्ट आदेशासह पाठवली जाईल व तक्रादाराचे काम केव्हा पुण होईल याची एक तारीख दिली जाईल. त्या तारखेस संबंधित अधिकारी तक्रारदारास ई मेल द्वारे उत्तर पाठवतील, तसेच टपालानेही उत्तर त्याच्या पत्यावर पाठवतील. आणि त्याचे पुण समाधान होईल अशा पध्द्तीने कार्यवाही केली जाईल.\nजिल्हाधिकारी कार्यालयामाफत दररोज याचा आढावा घेतला जाईल व संबधीत अधिका-यांना ई मेल द्वारे स्म्ररणपत्र पाठवले जाईल. तसेच दर महिन्याच्या नेहेमिच्या लोकशाही दिनाच्या वेळी आढावा घेतला जाईल. प्रत्येक नागरीकास आपल्या तक्रारीची सदस्थिती पहायला मिळेल.\nहा अभिनव नागरिकांच्या सोईचा उपक्रम दिनाक 7 डिसेबर 2009 च्या लोकशाही दिनापासुन सुरु करण्यात येत आहे. याची माहिती सर्वांना व्हावी म्हणुन एक माहितीफलक प्रत्येक तहसिल, पंचायत समिती व सर्व जिल्हा तालुका उपविभागीय कार्यालयात लावला जाईल. तसेच प्रत्येक गावाच्या ग्रांमप्चायत व तलाठी कार्यालयात लावला जाईल.तरी नागरीकानी ई लोकशाही दिन उपक्रमाचा फायदा घ्यावा व गावातुन तक्रार नोदवुन आपला वेळ खर्च वाचवावा. आम्ही असे अभिवाचन देतो की आपला प्रत्येक ई मेल तकारीचे 100 % निवारण होण्यासाठी सर्व संबधित अधिका-याकडे पाठपूरावा करु.\nPosted by लक्ष्मीकांत देशमूख at 4:17 AM\nई-लोकशाही दिनाच्या क्रांतीकारी निर्णया बद्दल आपले हार्दीक अभिनंदन.\nयामुळे जनतेचा वेळ, पैसा, इंधन, कागद तर वाचणार आहेच. त्याशिवाय जे मानसिक समाधान व दिलासा मिळणार आहे ते अनमोल आहे.\nआपले सर्व सहकारी व इतर संलग्न कार्यालये या उपक्रमात मनापासून () सहभागी होतील व आपले प्रयत्न सुफळ संपूर्ण होतील अशी खात्री वाटते.\nहार्दीक शुभेच्छा व धन्यवाद.\nमा. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-amalner-enchroachment-66957", "date_download": "2018-06-19T16:45:10Z", "digest": "sha1:FXUZHT7B4ZCPB7EXLTNLTPPCWXB4LMVB", "length": 13094, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news amalner enchroachment अमळनेर शिक्षण मंडळाची बेकायदेशीर 18 दुकाने होणार जमीनदोस्त | eSakal", "raw_content": "\nअमळनेर शिक्षण मंडळाची बेकायदेशीर 18 दुकाने होणार जमीनदोस्त\nशुक्रवार, 18 ऑगस्ट 2017\nअमळनेर : उच्च न्यायालयाच्या आदेशाने धुळे रोडवरील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाची 18 बेकायदेशीर दुकाने पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात येत आहेत.\nशैक्षणिक उद्देशासाठी दिलेल्या जागेवर व्यापारी संकुल बांधली म्हणून माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यावर 26 जुलै रोजी न्यायालयाने ही दुकाने पाडण्याचे आदेश दिले होते. नगरपरिषदेने 18 पर्यंत दुकाने पाडन्याविषयी नोटीस दिल्या होत्या. 18 रोजी सकाळीच साडेसात वाजता नगरपरिषदेणे 2 जेसीबी मशीनसह दुकाने पडण्यास सुरुवात केली.\nअमळनेर : उच्च न्यायालयाच्या आदेशाने धुळे रोडवरील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाची 18 बेकायदेशीर दुकाने पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात येत आहेत.\nशैक्षणिक उद्देशासाठी दिलेल्या जागेवर व्यापारी संकुल बांधली म्हणून माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यावर 26 जुलै रोजी न्यायालयाने ही दुकाने पाडण्याचे आदेश दिले होते. नगरपरिषदेने 18 पर्यंत दुकाने पाडन्याविषयी नोटीस दिल्या होत्या. 18 रोजी सकाळीच साडेसात वाजता नगरपरिषदेणे 2 जेसीबी मशीनसह दुकाने पडण्यास सुरुवात केली.\nयावेळी मुख्याधिकारी उत्कर्ष गुटे, संजय चौधरी, बांधकाम अभियंता प्रवीण जोंधळे, संजय पाटील, युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, दिलीप सर्जे शेखर देशमुख, महेश जोशी, अविनाश संदनशिव, ज्ञानेश्वर संदनशिव, प्रसाद शर्मा, ए पी आय ढोबळे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश मोरे, डॉ. आर.एस. पाटील, डॉ. विलास महाजन, यांच्यासह अग्निशामक दल, रुग्णवाहिका आर.सी.पी. प्लाटून 11 पोलिस 2 महिला पोलिस उपस्थित आहेत.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nवारज्याच्या जखमी गिर्यारोहकाला लेहमधून आज चंडीगडला\nआणणारभाजपचे आता 'लक्ष्य 350'; शहा यांची निवडक मंत्री, पदाधिकाऱ्यांशी चर्चा\nराहुल आजकाल केवळ त्रागाच करतात : प्रसाद\nपूर्वी माफी देऊनही शेतकरी कर्जबाजारी कसा\nकोमेजल्या जिवांना 'रयत'ची संजीवनी\nकोकण मार्गावरील खड्ड्यांची 22 ऑगस्टपर्यंत दुरुस्ती\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6657", "date_download": "2018-06-19T16:42:00Z", "digest": "sha1:CJ4KCHVFAWKEDIPQQRIC4D7DEX7XTD7N", "length": 9158, "nlines": 109, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ये रे ये रे पावसा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nये रे ये रे पावसा\nये रे बाबा लौकर\nमोरांपासून बेडकांपर्यंत सारे आकाशाकडे डोळे लावून बसलेयत\nतुझ्या वर्षावात चिंब व्हायला\nअभिजात कवींपासून र ट फ शब्दजुळार्‍यांपर्यंत सगळे टपलेयत तुझी रिमझिम अन् आपापल्या उबळी\nइथली झाकणगायब माणूसगिळी मॅनहोलं केव्हाची वाट पाहून र्‍हायलीयेत\nतुझ्या ढगफुटीत ओतप्रोत तुंबायला\nबघ, भेगाळलेला शेतकरी पण तयार झालाय पुढच्या दुष्काळापर्यंत\nमॅनहोलवर झाकणं बसवलेली असतात. पण पाणी तुंबते तेंव्हा आंतल्या पाण्याचा दाबाने ती वर उचलली जातात. आणि वर पाणी भरलेले असल्यामुळे , मॅनहोल उघडे आहे, हे लक्षांत येत नाही.\nबाकी, पावसाला सगळेच सारखे. मोर, बेडूक, सिद्धहस्त कवी, नवशे कवी, हिरो, हिरॉईन आणि व्हिलनसुद्धा पावसाला त्यांचे काय \nपाऊस कुणासाठी पडत नाही, प्रत्येकाला आपलं वाटत असतं, आपल्यासाठीच म्हणून\nइसपे झब्बू देना पडेगा अभी\nइसपे झब्बू देना पडेगा अभी\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-06-19T16:30:39Z", "digest": "sha1:LQQC2NIKIYKJU7KAP7TRQX7YATTNMIB6", "length": 10856, "nlines": 266, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आयर्लंड फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nआयरिश स्वतंत्र राज्य 1–0 बल्गेरिया\n(पॅरिस, फ्रान्स; २८ मे १९२४)\n(डब्लिन, आयर्लंड; १६ नोव्हेंबर १९८३)\n(उबेरलेंदिया, ब्राझील; २७ मे १९८२)\nपहिली फेरी, १९८८, २०१२\nआयर्लंड फुटबॉल संघ हा आयर्लंडचे प्रजासत्ताक देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आयर्लंड आजवर ३ फिफा विश्वचषक व २ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.\n१९९४ १६ संघांची फेरी\n२००२ १६ संघांची फेरी\n/ २०१२ साखळी फेरी\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (युएफा)\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • इंग्लंड • एस्टोनिया • फेरो द्वीपसमूह • फिनलंड • मॅसिडोनिया • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लंड • इस्रायल • इटली • कझाकस्तान • लात्व्हिया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • माल्टा • मोल्दोव्हा • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • उत्तर आयर्लंड • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मारिनो • स्कॉटलंड • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • वेल्स\nनिष्क्रिय: सी.आय.एस. • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nयुएफा यूरो २०१२ अंतिम संघ\nचेक प्रजासत्ताक • ग्रीस • फ्रान्स • इंग्लंड\nक्रोएशिया • आयर्लंडचे प्रजासत्ताक\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१७ रोजी १८:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://rajkiranjain.wordpress.com/2011/03/04/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%8B/", "date_download": "2018-06-19T16:08:40Z", "digest": "sha1:C6GYCYFSB5NBLYA2XNFVVDEOIE4CYIQ7", "length": 11270, "nlines": 108, "source_domain": "rajkiranjain.wordpress.com", "title": "गणराज रंगि नाचतो, नाचतो………… | राज दरबार.....", "raw_content": "\nगणराज रंगि नाचतो, नाचतो…………\nदेव मानावा अशी माणसं, देवानं पृथ्वीवर पाठवणे कधीच बंद केले आहे, युग-युग गेले, कोणी नाही आला, हाताच्या छापाला कंटाळलेली, संघटीत गुन्हेगारीला व मंदिर-मसजिद मध्ये पोळलेली जनता, एक प्रकारे वैतागलेली जनता. काहीतरी वेगळी नशा हवी होती, या सगळ्या व्यापातून, या सगळ्या कटकटीतून दूर जाण्यासाठी. त्याच वेळी देव देवदुतासारखा धावला व जनतेला देव सापडला, खराखुरा हसत-बोलत खेळत असलेला देव… \n१९८९ ला कसोटी मध्ये, बलाढ्य अश्या पाकिस्तान समोर १६ वर्षाचे एक पोरं उभ होते, जेमतेम १५ धावा करून बाहेर आला, पण त्याच टिमबरोबर दुसर्‍या कसोटीमध्ये त्यांने अर्धशतकी धावा करून आपली हलकीशी चुणूक दाखवली, देवलोकांचे असेच असते, सर्वांची सुरवात संकटातूनच होते, आपला तो कृष्ण बघा, जन्माच्या आधीपासून संकटात..पण पाऊले हळूहळू टाकत गेला अजून ही जनमनसावर राज्य करत आहेच ना, हजारो वर्ष झाली तरी. तर हा आमचा नवा देव, समजले असेलच, तरी ही सांगतो.. सचिन रमेश तेंडुलकर, जगासाठी. आमच्या साठी, सच्या, सचीन.. तेंडल्या बस्स दुसरे नाव नाही गरजेचे.\nवासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादिर व नवखा वकार युनूस यांच्या समोर क्रिकेट जिवनाची सुरवात वयाच्या १६ व्या वर्षी करणे म्हणजे मजाक नाही महाराज, त्यासाठी दैवी काहीतरी हवे तुमच्याकडे… जेव्हा आम्हाला क्रिकेट म्हणजे काय हे समजले तो पर्यंत केसं पांढरी होण्याची वेळ आली होती अनेकांची, तेव्हा त्याच्या रक्तात क्रिकेट खेळत होतं.. तुम्ही कुठल्या जगप्रसिध्द, महान खेळाडूचा अगदी चड्डी न घालता येण्याच्या वयापासून हातात क्रिकेटची बॅट देऊन, हसमुख पोझ दिलेला फोटो पाहिला आहे.. सांगा बरं नसेल आठवतं कसं आठवणार दुसरा कोणी नाहीच आहे सच्या सोडून..\nज्याच्या रक्तात क्रिकेट आहे, ज्याचे बालपण क्रिकेट खेळण्याची स्वप्ने पाहत गेले, तो सोडून दुसरा कोण उचलणार भारतीय क्रिकेट संघाचा गोवर्धन कृष्णानं तर करंगळीवर पेलवलं काही दिवस.. यांने तर आपल्या बॅटवर गेली २१ वर्ष पेलून धरलं आहे व अजून धरून उभाच आहे हा विक्रमादित्य कृष्णानं तर करंगळीवर पेलवलं काही दिवस.. यांने तर आपल्या बॅटवर गेली २१ वर्ष पेलून धरलं आहे व अजून धरून उभाच आहे हा विक्रमादित्य देव नाहीतर हा कोण आहे सांगा पाहू \n९८ शतके, हा हसण्याचा अथवा ९ व ८ हा आकडा लागोपाठ लिहण्याएवढा सोपा खेळ नाही राज्या, एकाग्रता, जिद्द, रक्तबंबाळ होऊन ही, फक्त खेळण्याची जबरदस्त इच्छा शक्ती, व त्यापेक्षा जास्त तेथे सच्या लागतो… मग कुठे कोणाच्या नावापुढे ९८ शतक असे लिहले जाईल… हे करणारा शतकात एखादाचं असे लिहले जाईल… हे करणारा शतकात एखादाचं तुम्ही नियम बदला, पध्दत बदला, मैदाने बदला काही फरक नाही पडणार जेव्हा देव उभा असेल पीच वर तेथे बाकीच्या गोष्टींची काय मोजदाद \nएक चांगला माणूस, एक चांगला कुटुंबवत्सल गृहस्थ व खेळावर जिवापाड प्रेम करणारा खेळाडू, ही तीन रुपे, सगळ्यांना संभाळणे जमतेच असे नाही. पण देव काही करू शकतो… काही संभाळू शकतो.\nजगात सर्वात जास्त धावा असलेला खेळाडू, एका वर्षात सर्वात जास्त धावा, जगात सर्वात जास्त धावा असलेला एकमेव खेळाडू, जगात सर्वात जास्त शतके, जगात सर्वात जास्त वेळा ९० ते ९९ दरम्यान ऑट झालेला खेळाडू.. जगात एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारा एकमेव.. किती एकमेव उदाहरणे देऊ असे सगळे रेकॉर्ड देवाच्याच नावाने असतात…\nदेवाच्या सगळ्या शतकांची माहिती व इतर काही गोष्टी येथे देणार आहे.. हाच धागा अद्यावत होत राहिलं, देव पुराण सांगण्यास आज शब्द कमी पडत आहेत साहेब\nपुन्हा एकदा या धाग्यावर लवकर या, अपडेट्स लवकरच असतील…. देवाचे शतकाचे शतक झाले की लगेच \n← मैं और मेरा लॅप्पी. अक्सर बाते करते है…. – डायरीची पानं\tगिधाडं →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nदरबारामध्ये आपले स्वागत आहे….\n« फेब्रुवारी एप्रिल »\naurashepard25444 on मामाचं गाव (इसावअज्जा)\nहृषीकेश on टोरंट – डाऊनलोड म्हणजे क…\nहेरंब ओक on पोस्टमेन इन द माउंटन (Postmen…\nस्क्रीन काळा मोठ्ठा गोळा\nकिस्सा, मज्जा, मौज – प्रवास\n21,312 ह्यांनी हा ब्लॉग वाचला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6658", "date_download": "2018-06-19T16:42:35Z", "digest": "sha1:2CSY46HM7RAC6LAUTOAUFQ62YET5J5DG", "length": 22370, "nlines": 209, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ४ जून- बिजिंगच्या तियानानमेन चौकात कम्युनिस्ट चिनच्या कत्तलीत मारल्या गेलेल्या १०,००० चिनी युवकांच्या बलिदानाचा २९ वा स्मरणदिन! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n४ जून- बिजिंगच्या तियानानमेन चौकात कम्युनिस्ट चिनच्या कत्तलीत मारल्या गेलेल्या १०,००० चिनी युवकांच्या बलिदानाचा २९ वा स्मरणदिन\n४ जून- बिजिंगच्या तियानानमेन चौकात कम्युनिस्ट चिनच्या कत्तलीत मारल्या गेलेल्या १०,००० चिनी युवकांच्या बलिदानाचा २९ वा स्मरणदिन\n१९८९ च्या एप्रिल पासून चिनमध्ये लोकशाहीच्या मागणीसाठी चिनी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले. बिजिंगच्या तियानानमेन चौकात हजारो युवा ठाण मांडुन बसले. आंदोलने शेकडो शहरात पसरली. डेंग जियाओपिंगने धमक्या देऊनही युवक माघार घेईनात. कम्युनिस्ट सरकारने निःशस्त्र विद्यार्थ्यांच्या दमनासाठी सैन्याच्या आरमर्ड डिव्हिजन्स तैनात केल्या\n४ जून १९८९ ला ३ लाख चिनी सैनिकांनी रणगाडे चालवून आणि गोळीबार करून तियानानमेन चौकात १० हजारांहून जास्त युवकांची कत्तल केली.\nकम्युनिस्ट सरकारने मेलेल्यांचा आकडा ३०० सांगितला\nभारतीय कम्युनिस्टांनी आजतागायत यावरुन चिनी सरकारवर टिका केल्याचा उल्लेख नाही\nया चित्रात एक निःशस्त्र, निर्भय युवक चिनी रणगाड्यांच्या समोर उभा दिसत आहे\nसर्व अनामिक हुतात्म्यांना नमन\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nचीन कॅपिटलिस्ट आणि कम्युनिस्ट असं दोन्ही एकाच वेळी आहे\nज्या दिवशी हे घडले त्याच्या कित्येक वर्षे आधी ( नेमकं सांगायचं तर - १९७८ मधे, डेंग झाओपिंग यांच्या नेतृत्वाखाली) चीन ने लिबरलायझेशन केले होते. सबब हे जे घडले त्या वेळी चीन हा पूर्णपणे कम्युनिस्ट नव्हता वा ना धड कॅपिटलिस्ट होता. आजही चीन हा पूर्ण कम्युनिस्ट (किंवा कॅपिटलिस्ट) आहे असं म्हणताना जीभ अडखळते. आज चीन कॅपिटलिस्ट आहे आणि कम्युनिस्ट पण आहे - असं दोन्ही एकाच वेळी आहे. तसेच चीन मधे आजही NDRC आहे जे नियोजन आयोगाची भूमिका पार पाडते. NDRC हे समाजवादाचे मूलभूत अंग आहे. व समाजवाद हा साम्यवादाच्या दिशेने जाण्याचा मार्ग आहे.\nचीन चे नेते (उदा डेंग झाओपिंग) इतके द्रष्टे होते की त्यांनी क्रायसीस (उदा. एक्स्टर्नल डेब्ट टू जीडीपी रेश्यो खूप वाढणे) निर्माण व्हायची वाट न पाहता १९७८ मधे पुनर्रचना घडवून आणल्या.\nभारतीय कम्युनिस्टांनी आजतागायत यावरुन चिनी सरकारवर टिका केल्याचा उल्लेख नाही\nभारतीय कम्युनिस्टांनी स्टॅलिन, माओ सारख्या लोकांचा इतिहास दाबला हे खरं आहे असं मानू. पण आजही भारतीय कम्युनिस्ट ज्या कम्युनिझम ला आरत्या ओवाळतात तो कम्युनिझम भारतीय प्रोलेटेरियट (व्हॉटेव्हर दॅट मीन्स) ला गोड वाटतो - त्याचं काय उपेक्षित, वंचीत, दडपले गेलेले, रंजलेगांजलेले, शोषित, पीडीत, तळागाळातले, अल्पभूधारक, भूमिहीन, Heart of Darkness या सगळ्या लोकांना कॅपिटलिस्ट पार्टी काढण्यापासून कोणी रोखले आहे उपेक्षित, वंचीत, दडपले गेलेले, रंजलेगांजलेले, शोषित, पीडीत, तळागाळातले, अल्पभूधारक, भूमिहीन, Heart of Darkness या सगळ्या लोकांना कॅपिटलिस्ट पार्टी काढण्यापासून कोणी रोखले आहे दर वेळी एजंट (कम्युनिस्ट पार्टी) ला जबाबदार का धरावे दर वेळी एजंट (कम्युनिस्ट पार्टी) ला जबाबदार का धरावे प्रिन्सिपल ला जबाबदार का धरू नये \nभारतीय कम्युनिस्टांनी आजतागायत यावरुन चिनी सरकारवर टिका केल्याचा उल्लेख नाही\nतत्कालीन भारत सरकार आणि अमेरिकन सरकार/त्यांचे प्रेसिडेंट - यांनी काय प्रतिक्रिया/टीका केली होती या घटनेवर\nस्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का\nड्रॅगनची भूक फक्त नेपाळ, सिक्किम वा अरुणाचल प्रदेश गिळून भागणार नाही. संपूर्ण भारत हेच त्याचे लक्ष आहे. (अखंड भारताचे संघोट्यांचे स्वप्न शेवटी चीनच पूर्ण करेल.) त्यानंतर कोणी, 'खळ्ळ-खटॅक' ही करु शकणार नाही.\nसवी सन १९९४. स्थळ नेदरलँड\nसवी सन १९९४. स्थळ नेदरलँड मधील एक विद्यापीठ. सहविद्यार्थी असलेल्या एका छान मैत्री झालेल्या उच्चशिक्षित चिनी सहकार्याला* मी या विषयी प्रश्न विचारल्यावर त्याने चेहरा ब्लँक केलां आणि म्हणाला असलं काहीही घडलं नाहीये . हा सगळा पाश्चात्य मीडिया चा कावा आहे. तो खोटं बोलत असेल असं वाटलं नाही . बहुधा त्यांचे तत्कालीन सरकार या विषयी नागरिकांना \"असं काही नव्हतंच \" हे पटवून देण्यात यशस्वी झालं असावं.\n* हा चिनी मित्र हुशार होता , जवळचा मित्र होता . जगातल्या कुठल्याही विषयावर आम्ही बोलत असू . ( या गप्पांचा शेवट हमखास या अमेरिकनांना अक्कल नाही या सुवचनाने होत असे ) हा एकाच वेळी कम्युनिस्ट आणि कॅपिटॅलिस्ट होता.आता हा चीन मधील सिनो डच कंपनी चा एमडी आहे . त्याची हि मते ठाम होती आणि आहेत .तिबेट बद्दलही त्याची अशीच ठाम मते आहेत.\nसरकारी प्रचाराने काय काय साधले जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण.\nमाझ्या सहकर्मचारी चिन्याला त्याची मतं काय ते विचारून पाहिलं पाहिजे. पण माझ्या ओळखीचे सगळे चिनी लोक फार चष्मिष्ट छापाचे, सरळमार्गी घासू लोक आहेत. मुक्त जगात काय सुरू असतं, याचाही त्यांना गंध नसतो.\nपण हल्लीच उत्तर कोरियातल्या लोकांची मतं एनबीसीवर ऐकली. आपल्या देशात सगळं आलबेल आहे आणि अमेरिकाच काय ती दुष्ट आहे, अशी त्यांची मतं होती. पैकी अमेरिका या विषयावर एकमत होऊ शकेलही; पण त्यांतल्या गुंतागुंतीपासून ते लोक आलिप्त असावेत असं वाटलं. न्यू यॉर्करमधलं रिपोर्टिंगही अशाच छापाचं वाटलं.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमुक्त जग हा लैच रेसिस्ट वाक्प्रचार आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nनव्वदच्या दशकाच्या अखेरीला अमेरिकेत दोन चिनी मुली भेटल्या होत्या. त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनात भाग घेतला होता. नंतर त्या अमेरिकेत आल्या होत्या. कम्युनिस्टांवर त्यांचा अर्थात राग होता. त्याच सुमाराला एक चिनी जोडपं भेटलं होतं. नवरा हायटेक काम करत होता, बायको एमआयटीत एआयमध्ये पीएचडी करत होती. त्यांनी मात्र आपल्याला ह्या सगळ्यापासून विभक्त ठेवलं होतं. म्हणजे ते डिनायलमध्येच होते. सुरुवातीला मी त्यांची थोडी खेचत असे, पण नंतर मला वाटलं की आपलं डोकं शाबूत ठेवण्यासाठीची ती त्यांची स्ट्रॅटेजी असावी, मग मी नाद सोडून दिला. आजही संपर्क आहे, पण राजकारण हा विषय वर्ज्य असतो.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-150315.html", "date_download": "2018-06-19T16:38:11Z", "digest": "sha1:5QLFYTR434G2ZY4CKUM3ZPAWE5PVRGNR", "length": 4146, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राहुरीत चोरट्यांचा धुमाकूळ दीड लाखाचे सोन्याचे दागिने व २५ हजार पळवले. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Crime News Rahuri राहुरीत चोरट्यांचा धुमाकूळ दीड लाखाचे सोन्याचे दागिने व २५ हजार पळवले.\nराहुरीत चोरट्यांचा धुमाकूळ दीड लाखाचे सोन्याचे दागिने व २५ हजार पळवले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील चिंचोली परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत दीड लाखाचे सोन्याचे दागिने व २५ हजारांची रोकड पळवून नेल्याने खळबळ उडाली आहे. चिंचोली येथे बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी एकाच रात्रीत अनेक ठिकाणांना लक्ष्य करत घरफोड्या केल्या.\nचोरीच्या घटनेनंतर पळून जात असताना ३० हजारांचा नेकलेस चोरट्यांच्या हातातून रस्त्यातच पडला. चिंचोली येथील डाॅ. अनिल लोखंडे यांच्या दवाखान्याबाहेर असलेला सीसीटिव्ही फोडून संरक्षक भिंतीतून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कटावणीच्या साह्याने दवाखान्याच्या शटरचे कुलूप तोडत असताना डाॅ. लोखंडे यांना जाग आली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nराहुरीत चोरट्यांचा धुमाकूळ दीड लाखाचे सोन्याचे दागिने व २५ हजार पळवले. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, June 15, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/youngest-and-oldest-corporator-nashik-32603", "date_download": "2018-06-19T17:22:14Z", "digest": "sha1:KNMWW4B2PDBNCC422RW6NHVLWMAVWZ74", "length": 13282, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "youngest and oldest corporator from nashik सर्वांत तरुण अन्‌ ज्येष्ठ कारभारणी! | eSakal", "raw_content": "\nसर्वांत तरुण अन्‌ ज्येष्ठ कारभारणी\nसोमवार, 27 फेब्रुवारी 2017\n80 वर्षे आणि 21 वर्षे\nविकास प्रक्रियेतील सर्वांत तरुण अन्‌ ज्येष्ठ कारभारणी नाशिककरांनी निवडून दिल्या आहेत. त्यातील एक आहेत वयाची ऐंशी वर्षे गाठलेल्या भिकूबाई किसन बागूल आणि दुसऱ्या आहेत अवघ्या 21 वर्षे चार महिन्यांच्या प्रियंका किशोर घाटे. भिकूबाई बागूल यांनी साडेचार हजार, तर प्रियंका घाटे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर चार हजार दोनशेहून अधिक मताधिक्‍क्‍याने मात केली.\nमहापालिका स्थापनेनंतर पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच नाशिककरांनी भारतीय जनता पक्षाच्या रूपाने राजकीय पक्षाला एकहाती सत्ता दिली. तसेही नाशिककर नेहमीच 'व्हायब्रंट' राहिले आहेत. कुणी काहीही म्हटले तरी, नाशिककरांना करायचे तेच ते करत आले आहेत. लाटेवर स्वार होण्याचा नाशिकचा इतिहास आहे. अगदी आताच्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मागे टाकत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. 66 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपने नाशिकच्या माध्यमातून आणखी एक वेगळा पैलू राज्यापुढे ठेवलाय.\nभिकूबाई बागूल तिसऱ्यांदा सभागृहात पोचल्या आहेत. त्यांनी यापूर्वी एकदा तीन सदस्यांच्या प्रभागातून, तर एकदा वॉर्डमधून निवडणूक जिंकली होती. भाजपचे प्रदेश नेते सुनील बागूल यांच्या त्या मातोश्री होत. भिकूबाई यांचा उत्साह आजही वाखाणण्याजोगा आहे. आपल्या प्रभागातील कोणती कामे राहिली आहेत अन्‌ ती कशी मार्गी लावायची, याचे वेळापत्रक त्यांनी विजयानंतर दुसऱ्याच दिवशी तयार केले आहे. त्यांचा एक मुलगा संजय यांनीही नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. पंचवटीतले बागूल घराणे पूर्वी शिवसेनेमध्ये होते. नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि गेल्या दोन वर्षांत भारतीय जनता पक्ष असा सुनील बागूल यांचा राजकीय प्रवास झाला आहे.\nरिपब्लिकन चळवळीतील किशोर घाटे यांची प्रियंका ही कन्या. त्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी बी. कॉम. ही पदवी गेल्यावर्षीच संपादली असून, आता एम. कॉम.चे शिक्षण घेताहेत. उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर प्रियंका मितभाषी म्हणून ओळखल्या जायच्या; पण निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला आणि त्यांनी संवादाचे कौशल्य अवगत केले. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा हे आपल्या प्राधान्यक्रमाचे विषय असतील, असे सांगत प्रियंका यांनी शहर विकासाचे आपले व्हिजन निश्‍चित केले आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2018-06-19T16:28:57Z", "digest": "sha1:DMRRDTRQISOHPGFIICVDOD7BUE65D5PU", "length": 4355, "nlines": 64, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "चर्चा:मराठी विक्शनरी प्रकल्प पाने - Wiktionary", "raw_content": "चर्चा:मराठी विक्शनरी प्रकल्प पाने\n हा कुठल्या भाषेतला शब्द् आहे मराठीत निर्वाह् म्हणजे पोट भरणे. दुसरा अर्थ शब्दकोशात दिलेला नाही. -जे-J १२:३२, २२ मे २००७ (UTC)\nउपजीविका, उदरनिर्वाह, चरितार्थ, निर्वाह, जीविका, योगक्षेम, पोटपाणी - पोट भरणे \"शेती हेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे\"मराठी शाब्दबंध\nनिर + वह् =perform ,to manage सम्भाषणसंस्कृतम शब्दकोशः\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २००७ रोजी १६:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://textmap.es/mr/2721", "date_download": "2018-06-19T16:17:29Z", "digest": "sha1:JF2A5NEBKYHZMABGWVQV23DLN44MJAWX", "length": 2681, "nlines": 14, "source_domain": "textmap.es", "title": "Palma, Balearic Islands, Balearic Islands, Spain — TextMap", "raw_content": "\nसर्व अन्न मनोरंजन कार आरोग्य आणि सौंदर्य इतर\nऔषध दुकान कार भाड्याने देण्याची एजन्सी कार सर्व्हिस बँक बीएमडबल्यू विक्रेता बाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह हॅम्बर्गर रेस्टॉरन्ट नाईट क्लब शॉपींग सेंटर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स दुकान एस्प्रेसो बार सायकल दुकान जिम विमानतळ हेअर सलून हॉटेल दागिन्यांचे दुकान वाहन दुरुस्ती चित्रपटगृह कन्साइनमेन्टचे दुकान पेस्ट्रीचे दुकान रूग्णालय गहाणवटीचे दुकान पिझ्झा रेस्टॉरन्ट मुखत्यार प्रवास एजन्सी उपाहारगृह चावी तयार करणारा चपलांचे दुकान ब्युटी सलुन हुक्का बार सुशी रेस्टॉरन्ट कँडी स्टोअर गॅस स्‍टेशन पशुचिकित्सक विमा एजन्सी धुलाई केद्र दंत चिकित्सालय पाळीव प्राणी स्टोअर\nअधिक 560,661 कंपन्या आम्हाला आधीच आहेत\nTextmap मदत भाषा निवडा\nपृष्ठ लोड वेळ 0.1081 से.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/eco-friendly-ganapati/", "date_download": "2018-06-19T16:05:09Z", "digest": "sha1:O5Q754BSH2ALXLBAR7W7VVF6P5BGEJXY", "length": 12188, "nlines": 102, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "कला शिक्षक विजय चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम -पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून जनजागृती - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nकला शिक्षक विजय चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम -पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून जनजागृती\nनांदगाव (प्रतिनिधी) – येथील व्ही.जे. हायस्कूलचे कलाशिक्षक विजय चव्हाण हे गेल्या आठ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असून, आपल्या कल्पकतेने वेगवेगळे उपक्रम राबवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृती करत आहे.त्यांनी नांदगाव मधील नरेंद्रस्वामी नगर मध्ये आपल्या राहत्या घरी हा उपक्रम राबविला असून दरवर्षी नांदगाव शहरातील अनेक मान्यवरांनी या उपक्रमास भेट देवून कौतुक केले आहे.त्यांनी त्या परिसरात शाडूमातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा घेवून परिसरातील सर्व नागरिकांना शाडूमातीचेच गणपती बसविण्यास प्रोत्साहीत केले आहे. त्यांना यात चांगले यश मिळत आहे. त्यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाने व्ही. जे. हायस्कूलच्या २०० विद्यार्थ्यांनी या वर्षी शाडूमातीचे गणपती घरी बसविले आहेत.\nगणपतीची आरास ही पूर्णपणे पर्यावरणपूरक असून त्यासाठी ते स्वतः बनविलेलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापणा करतात.सजावटीसाठी कागद, पुठ्ठा, कापड, माती, रोपटे, धान्य इत्यादी साहित्याचा वापर करून सजावट केली जाते. त्यांच्या घरी सकाळ-संध्याकाळ आरती होते, त्यासाठी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना सहकुटुंब आमंत्रित केले जाते,या वर्षी पंचायत समिती सभापती सौ. सुमनताई निकम, नांदगावचे तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख, माजी सैनिक संघटनेचे सर्व सदस्य,जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य यांनी व इतर मान्यवरांनी भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले.आरती साठी परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी एकत्र जमतात. आरती आगोदर पर्यावरणपूरक गणेशोत्सव का साजरा करावा या संदर्भात व्हिडीओ क्लिप दाखवली जाते. तसेच दरवर्षी सेल्फी काढण्याच्या नादात किती तरुणांना प्राण गमवावे लागत आहेत या संदर्भात व्हिडीओ क्लिप दाखवली जाते. तसेच दरवर्षी सेल्फी काढण्याच्या नादात किती तरुणांना प्राण गमवावे लागत आहेत याची जाणीव देखील तरुणांना करून दिली जात आहे. या वर्षीची आरास देखील त्याच संबंधी तयार केली आहे. दरवर्षी अशाच वेवेगळ्या विषयांचे प्रबोधन केले जात आहे.त्याचा चांगला परिणाम देखील जाणवू लागला आहे.\nगणेश विसर्जन सुद्धा पर्यावरणपूरक पद्धतीने केले जाते. घरासमोर कृत्रिम विसर्जनकुंड तयार करून परिसरातील व शाळेतील विद्यार्थ्यांचे शाडूमातीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते ,तीच माती पुन्हा पुढच्या वर्षी मुर्त्या तयार करण्यासाठी वापरली जाते. सर्व जमा झालेले निर्माल्य एकत्रित करून कंपोष्ट खत तयार केले जाते. अशाप्रकारचे उपक्रम सर्व गणेशभक्तांनी व गणेश मंडळांनी राबवावे असे आवाहन विजय चव्हाण यांनी केले.\nबातमी: प्रा. सुरेश नारायणे\nस्थगिती उठेपर्यंत मुंबईतील शांतता क्षेत्रे कायम राहणार: उच्च न्यायालयाचा निर्णय\nव्ही. जे. हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्रसेनेचे नांदगाव रेल्वेस्टेशनवर स्वच्छता अभियान\nरिझर्व्ह बँकेची मॉनेटरी पॉलिसी जाहीर: व्याजदरात कपात नाही, महागाई १७ महिन्यांच्या उच्चांकावर\nमविप्र महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-06-19T16:12:14Z", "digest": "sha1:DI4UXFHW4XEJRDIAYFQYFTPE27546J64", "length": 31010, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दादोबा पांडुरंग तर्खडकर - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदादोबा पांडुरंग तर्खडकर (तथा दादोबा पांडुरंग) (९ मे, १८१४ - १७ ऑक्टोबर, १८८२) हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा, परमहंससभा आणि प्रार्थना समाज ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्‍न करणार्‍या संस्थांचे संस्थापक सदस्य होते.\n५ दादोबा पांडुरंग यांचे प्रकाशित साहित्य\nदादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तरखड ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात खेतवाडी येथे झाला. त्यांच्या इतर भावंडांपैकी भास्कर पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर हेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते.\nदादोबांचे प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळांत झाले. ह्या काळातच त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने फार्शी आणि संस्कृत ह्या भाषांचे प्राथमिक ज्ञान संपादित केले. १८२५ मध्ये त्यांना मुंबईच्या हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळीच्या (म्हणजेच दि बॉम्बे नेटिव स्कूल ॲन्ड स्कूल बुक सोसायटीच्या) शाळेत घालण्यात आले. पुढे ह्या शाळेचे नाव एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट झाले. १८३५ साली दादोबा त्याच शाळेत \"असिस्टंट टीचर\" ह्या पदावर कामाला लागले.\n१८३३मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली. त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ साली गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात छापून महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केली. [१]\n१८५० साली शिक्षणविभागाकरता ह्या व्याकरणाची दुसरी आवृत्ती दादोबांनी तयार केली. ही आवृत्ती शाळाखात्याकरता असल्याने मेजर थॉमस कॅन्डी, कृष्णशास्त्री चिपळूणकर ह्यांसारख्या शिक्षणविभागातील समकालीन विद्वानांकडून त्या आवृत्तीचे कसून परीक्षण करण्यात आले. ही आवृत्ती अमेरिकन मिशन प्रेसच्या छापखान्यात छापून प्रकाशित करण्यात आली.\n१८६५ साली दादोबांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती मराठी लघु व्याकरण ह्या नावाने प्रकाशित केली. हे पुस्तक पुढे बराच काळ शालेय शिक्षणात प्रचलित होते. १८८२पर्यंत ह्या लघु व्याकरणाच्या १२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १९४४पर्यंत ह्या ग्रंथांच्या सुमारे १ लाख प्रती विकल्या गेल्या.\nदादोबांच्या मृत्यूपर्यंत महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या़ ७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १८७९च्या सातव्या आवृत्तीपर्यंत दादोबा आपल्या व्याकरणात सुधारणा करत राहिले. १८८१ साली दादोबांनी मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका हा ग्रंथ प्रकाशित केला. ह्या ग्रंथात आपल्या मोठ्या व्याकरणात समाविष्ट करता न आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणे त्यांनी संकलित केली आहेत.\nदादोजींचे मराठी व्याकरणविषयक अग्रेसर कार्य महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.\nतर्खडकरांचे इ.स. १८४६सालापर्यंतचे आत्मचरित्र हे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयात महत्त्वाचे आत्मचरित्र मानण्यात येते. हे आत्मचरित्र १९४७मध्ये अ.का. प्रियोळकर यांनी संपादित करून पुन:प्रकाशित केले. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.\nया आत्मचरित्राचे ’दादोबा पांडुरंग यांचे आत्मवृत्त’ नावाचे मराठी रूपांतर झाले आहे.\nदादोबा पांडुरंग यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]\nमहाराष्ट्र भाषेचे व्याकरण, (पहिली आवृत्ती) व्याकरण दादोबा पांडुरंग तर्खडकर १८३६\nमहाराष्ट्र भाषेचे व्याकरण (दुसरी आवृत्ती) व्याकरण दादोबा पांडुरंग तर्खडकर १८५०\nमराठी भाषेचे व्याकरण (तिसरी आवृत्ती) व्याकरण दादोबा पांडुरंग तर्खडकर १८५७\nमराठी लघु व्याकरण शालोपयोगी व्याकरण दादोबा पांडुरंग तर्खडकर १८६५\nआत्मचरित्र आत्मचरित्र दादोबा पांडुरंग तर्खडकर १८४६\nमराठी नकाशांचे पुस्तक नकाशासंग्रह दादोबा पांडुरंग तर्खडकर १८३६\nइंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका वैचारिक दादोबा पांडुरंग तर्खडकर १८६०\nशिशुबोध वैचारिक दादोबा पांडुरंग तर्खडकर १८८४\nधर्मविवेचन वैचारिक दादोबा पांडुरंग तर्खडकर १८६८\nअ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमान्युएल स्वीडनबॉर्ग वैचारिक (इंग्रजी) दादोबा पांडुरंग तर्खडकर १८७८\nमोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका व्याकरण दादोबा पांडुरंग तर्खडकर १८८१\n↑ प्रियोळकर, अनंत काकबा (१९४७). रावबहादूर दादोबा पांडुरंग : आत्मचरित्र व चरित्र, पृ. २८९-३०८. केशव भिकाजी ढवळे, मुंबई.\n[महाराष्ट्र भाषेचे व्याकरण (दुसरी आवृत्ती, १८५०)]\n[महाराष्ट्र भाषेचे व्याकरण (तिसरी आवृत्ती, १८५७)]\n[केकावलीवरील दादोबाकृत यशोदापांडुरंगी टीका (१८६५)]\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n·लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर ·मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे ·उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात ·चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ ·सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n·चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी ·मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर ·शंकर नारायण नवरे ·गुरुनाथ नाईक ·ज्ञानेश्वर नाडकर्णी ·जयंत विष्णू नारळीकर ·नारायण धारप ·निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर ·स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार ·प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे ·सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १८१४ मधील जन्म\nइ.स. १८८२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी ००:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/blood-donation-drive-at-churchgate-station-12836", "date_download": "2018-06-19T16:08:39Z", "digest": "sha1:PEPDEVDS2T6WBME7QXBKJQYA6GG52FF5", "length": 6333, "nlines": 116, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "चर्चगेट स्थानकावर रक्तदान शिबीर", "raw_content": "\nचर्चगेट स्थानकावर रक्तदान शिबीर\nचर्चगेट स्थानकावर रक्तदान शिबीर\nचर्चगेट रेल्वे स्थानकावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयात अपात्कालिन परिस्थितीत अनेक वेळा रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशावेळी रक्त उपलब्ध व्हावे यासाठी गुरुवारी सेवा ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी बुधवारी देखील दादर, वांद्रे, अंधेरी स्थानकांवर रक्तदान शिबीर राबवण्यात आले. यामध्ये 80 प्रवाशांनी रक्तदान केले.\nरक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना यावेळी विशेष भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले. चार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या शिबीरातील संस्थांना मदत केली. गुरुवरी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही शिबीर घेण्यात आली.\nरक्ताची गजर आपल्याला वर्षाच्या 12 महिने आणि महिन्याच्या 30 दिवस लागते. त्यामुळे आपण सगळ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला पाहिजे\n- अनिल गोरे, रक्तदान शिबिराचे आयोजक\n मुंबई, ठाण्यातील ५०० रुग्णालये बेकायदा\nनायर रुग्णालयामधील ‘त्या’ एमआरआय मशीनच्या दुरुस्तीचा खर्च ९४ लाख\nज्येष्ठांसाठी स्वतंत्र आरोग्य कक्षाची मागणी\nनालेसफाईसाठी रेल्वेला पैसे देऊ नका - राष्ट्रवादीची मागणी\nकेशवसूत उड्डाणपुलाखाली फेरीवाल्यांचा धंदा जोरात\nमहापौर म्हणतात, पाणी तुंबलं नाही तर साचलं\nलहान मुलांवरील लैंगिक अत्याचार चिंताजनक - हायकोर्ट\nमाहीम-दादर चौपाटी चकाचक : मंजुरीपूर्वीच कंत्राटदार काम बहाल\nप्रभादेवी मंदिराला कमानी स्वरुपात प्रवेशद्वार उभारणार\nलव्हाटे दाम्पत्याने इच्छामरणाची मागणी घेतली मागे\nझोपडपट्टयांमधील झाडांच्या छाटणीसाठी पैसे मोजाच\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2011/03/", "date_download": "2018-06-19T15:49:28Z", "digest": "sha1:LGQ4YP3Q4G7UQ23XRQ472NCESTDB3TYT", "length": 6286, "nlines": 73, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: March 2011", "raw_content": "\nपुन्हा आले डोळा पाणी\n\"दमलेल्या बाबाची कहाणी...' हे गाणं साधारणपणे दोन वर्षांपूर्वी झालेल्या \"आयुष्यावर बोलू काही'च्या पाचशेव्या भागामध्ये सलील आणि संदीप यांनी सादर केलं आणि पाहता पाहता अवघ्या मराठी मनाला \"बाबा'ला वाटणारी काळजी अंगावर आली. समस्त बाबा लोकांनी त्यावेळी लपून-छपून का होईना रडली. त्यानंतर या गाण्याची पारायणं करत अनेक बाबांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आईपुरतीच मर्यादीत राहिलेली \"माया' संदीपने \"बाबा'साठीही किती मोलाची आहे हे शब्दबद्ध केले आणि बाबा लोक भावनांना वाट मोकळी करून देऊ लागले. पहिल्यांदा झालेल्या या कार्यक्रमात ही कविता ऐकताना घराघरांतून बाबा लोक आपल्या लेकीसह रडले. बाबा आणि मुलीमधील असलेल्या नाजूक नात्यातला ओलावा, जिव्हाळा, माया, काळजी सगळं सगळं अगदी थेटपणे समोर आलं आणि काळजाला भिडलं. संदीपने लिहिलं अप्रतिम पण त्या जोडीला दोघांनी ते सादरही केलं अप्रतिम.\nदोन वर्षानंतर जेव्हा \"आयुष्यावर बोलू काही'चा भाग \"साम'मराठीवरून 30 तारखेला प्रक्षेपीत झाला तेव्हाही दोन वर्षांपूर्वीचाच अनुभव अनेकांना आला. गाणं संपताना गालावरून ओघळलेल्या अश्रूंनी सलील-संदीपला दाद दिली. (गेल्या वर्षभरात अनेकांनी तो अनेकदा घेतला. हे गाणं म्हणजे त्यांच्या भावना मोकळ्या करण्याचं जणू साधनच बनलं) सातशेव्या भागातही दोघांनी ही कविता सादर करताना तेवढ्याच आर्तपणे सादर केली आणि उपस्थितांना पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं, हे त्यांच्या सादरीकरणाचं शंभरनंबरी यश.\nएवढ्या तेवढ्या कारणांनी वाद घालणारे, रुसवा धरणारे, इगो कुरवाळत आपल्या हाताशी असलेले सुंदर क्षण गमावणारे आपण किती करंटे आहोत. हे पुन्हा एकदा ही कविता ऐकताना जाणीव झाली. म्हणजे पहा...\"लग्न ठरल्यावर कसे होईल...' या कल्पनेनं डोळ्यांच्या कडा भरून येतात आणि जवळ असताना आपण त्याची फारशी फिकीर करत नाही हा विरोधाभास आपण जपत राहतो. म्हणूनच मग संदीप-सलीलला मनापासून दाद द्यावी वाटते. त्यांच्यामुळे कोठेतरी माणूसपण जागं राहतं. काही क्षण का होईना आपल्याच प्रतिरुपासाठी डोळे ओलावतात. तिच्या भविष्याच्या काळजीने मन भरून येतं. काही क्षण काही होईना \"मी' विसरतो, इगो बाजूला राहतो, प्रत्येकातील \"बाबा' हुरहुरतो.\nहे माझे मायबाप वाचक\nपुन्हा आले डोळा पाणी\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1108.html", "date_download": "2018-06-19T16:36:58Z", "digest": "sha1:NILNZLCKWS5WGREP4TMIGVMW27WEJKVT", "length": 5162, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर-जामखेड रोडवरील अपघातात तीन जखमी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nनगर-जामखेड रोडवरील अपघातात तीन जखमी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर - जामखेड रोडवरील दशमीगवान शिवारात शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप ट्रकच्या मागच्या बाजूस जाऊन आदळला. या वेळी झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले असून, त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत स्थानिक नागरिकांकडून समजलेल्या माहितीनुसार- एमएम12 -एनएक्स- ०९५३ ही पिकअप जामखेडकडून नगरकडे जात होती. दशमीगवान शिवारात या पिकअपने नगरकडून जामखेडच्या दिशेने चाललेल्या मालवाहू ट्रक क्र. एपी २९- 7612 या ट्रकला जोराची धडक दिल्याने ट्रक पलटी झाली. या वेळी तीनजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात पिकअपचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातग्रस्तांना स्थानिक नागरिकांनी मदत करून रुग्णालयात पाठवले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत अपघाताची नोंद झाली नव्हती.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2012/03/", "date_download": "2018-06-19T15:53:41Z", "digest": "sha1:LZL7TUAFVH3G5CBTUYBC4JDVWBC5R7RR", "length": 7197, "nlines": 93, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: March 2012", "raw_content": "\n\"सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष आता \"नेटभेट'वर'\nगुढीपाडव्यानिमित्त प्रकाशित केलेल्या \"सृजन...'च्या अंकास वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभार.\nआता हा अंक नेटभेटवरही उपलब्ध झाला असून त्याची लिंक सोबत देत आहे. अंकाबद्दल जरूर जरूर कळवा.\n'सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष...'\nअंक सोबतच्या लिंकवर वाचता येईल.\nदिवाळीमध्ये \"सृजन ई दिवाळी अंक' प्रकाशित केला, त्याला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर आता मराठी नववर्षाच्या प्रारंभी असाच अंक करावा असे अगदी ऐनवेळी सुचले आणि \"सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष' हा अंक आकाराला आला. अगदी कमी वेळेमध्ये हा अंक सजविण्याचा प्रयत्न केला आहे. गडबड झाली आहे खरी पण आता पूर्णत्वाचा आनंदही लाभला आहे. अगदी ऐनवेळी काही तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे गुढीपाडव्यादिवशी हा अंक अपलोड करू शकलो नाही याची सल आहेच. असो यातूनही काही नवीन शिकायला मिळाले हे मात्र नक्की. एक प्रयोग आपल्यासारख्या सुजाण साहित्यरसिकांपुढे ठेवत आहे. त्याला प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा. त्रुटींबद्दल जरूर लिहा. पुढील वेळी त्या सूचना आम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.\nतुम्हा सर्वांच्या प्रतिसादाची वाट पाहत हा अंक आपल्यासमोर ठेवत आहे. प्रतिक्रिया जरूर जरूर कळवा.\nनवीन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा\n'सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष...'\nअंक सोबतच्या लिंकवर वाचता येईल.\nदिवाळीमध्ये \"सृजन ई दिवाळी अंक' प्रकाशित केला, त्याला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर आता मराठी नववर्षाच्या प्रारंभी असाच अंक करावा असे अगदी ऐनवेळी सुचले आणि \"सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष' हा अंक आकाराला आला. अगदी कमी वेळेमध्ये हा अंक सजविण्याचा प्रयत्न केला आहे. गडबड झाली आहे खरी पण आता पूर्णत्वाचा आनंदही लाभला आहे. अगदी ऐनवेळी काही तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे गुढीपाडव्यादिवशी हा अंक अपलोड करू शकलो नाही याची सल आहेच. असो यातूनही काही नवीन शिकायला मिळाले हे मात्र नक्की. एक प्रयोग आपल्यासारख्या सुजाण साहित्यरसिकांपुढे ठेवत आहे. त्याला प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा. त्रुटींबद्दल जरूर लिहा. पुढील वेळी त्या सूचना आम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.\nतुम्हा सर्वांच्या प्रतिसादाची वाट पाहत हा अंक आपल्यासमोर ठेवत आहे. प्रतिक्रिया जरूर जरूर कळवा.\nनवीन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा\nहे माझे मायबाप वाचक\n\"सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष आता \"नेटभेट'वर'\n'सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष...'\n'सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष...'\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/memberblogs/memberblogs/2014/01", "date_download": "2018-06-19T16:33:26Z", "digest": "sha1:WCEDZT2AE3ANMRUCOGPTU2CFXTH6CH2B", "length": 51591, "nlines": 298, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "January | 2014 | Marathi corner member's blogs| मराठी कॉर्नरच्या सभासदांचे ब्लॉग", "raw_content": "Marathi corner member's blogs| मराठी कॉर्नरच्या सभासदांचे ब्लॉग\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nकच्छ हा गुजरातमधील भारताच्या पश्चिम टोकाला असलेला एक जिल्हा. भारतातील जिल्ह्यांमध्ये आकाराने सर्वात मोठा – ४६ हजार चौरस कि.मी. व्यापणारा पण सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक. भारताची पूर्वोत्तर राज्ये, जम्मू-काश्मीर आणि जैसलमेरनंतर कमी लोकसंख्येची घनता असलेल्या प्रदेशांमध्ये याचाच क्रमांक लागतो – दर चौ.कि.मी. मागे केवळ ४६ लोकसंख्या असलेला. गुजरातेतील सुरतमध्ये ही लोकसंख्येची घनता दर\nतुम्ही एकटे असता म्हणून तर लिहिता. आणि लिहिता म्हणून तर एकटे असता . तुम्हाला लिहायचं असतं म्हणून तुम्ही एकटे असता आणि तुम्हाला एकट्याला असायचं असतं म्हणून तुम्ही लिहिता . तुम्ही एकटे होत जाता जसजसे लिहिता तसे आणि लिहित जाता जसजसे एकटे होता तसे ………\nराहूल गांधींची मुलाखत …\nगेल्या दहा वर्षात प्रथमच राहूल गांधींनी अर्णब गोस्वामींना ८० मिनिटांची प्रदिर्घ मुलाखत दिली आणि मोदी भक्तांनी आणि मिडियाने त्यांच्यावर हल्ला चढवला. या मंडळींना मोदी करण थापरच्या मुलाखतीतून पळून जावे लागले ह्पोते हे मात्र सोयिस्करपणे विसरले गेले. राहुलला अडचणीत आनणारे प्रश्न वारंवार विचारले जावुनही त्यांनी तसे केले नाही. राजकीय नेता म्हणून राहुल गांधी अजुन गेंड्याच्या कातडीचे झाले नाहीत हे मात्र सिद्ध झाले. (आणि होऊही नये…)\nअर्नब जानीवपुर्वक मोदी विरुद्ध राहुल असे द्वंद्व पेटवण्याच्या प्रयत्नांत असतांना रहुलनी फक्त तीन वेळा त्यांचे नांव घेतले. अर्नब पत्रकार आहे व त्यांना टी.आर.पी. हवा आहे हे उघड आहे. परंतु हा संघर्ष राहुल विरुद्ध मोदी हा नसून दोन विचारधारांमधील आहे हे राहुलनी अधोरेखित केले. भाजपची विचारधारा सत्तेच्या केंद्रीकरणाकडे जात असून आपल्याला सत्तेचे विकेंद्रीकरण हवे आहे असे राहूल म्हणाले. किंबहुना हाच खरा आधुनिक भारतासमोरील व लोकशाहीसमोरील कळीचा मुद्दा आहे हे अर्णब यांनी लक्षात घेतले नाही. आम आदमी पक्षाचे यश हा याच जनभावनेचा संदेश आहे हे उघड आहे. भारतीय लोकशाहीला सत्तेचे केंद्रीकरण परवडनारे नाही, हे आपण आणिबाणीच्या काळात अनुभवले आहे.\nपुर्वी या बाबत कोन्ग्रेसने काय केले हा खरे तर गैरलागू प्रश्न आहे. पिढ्या बदलतात तसे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचेही विचार कालानुरुप बदलतात. राहूल जर बदलाचे सुतोवाच आणि तशी कृती करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचे स्वागत व्हायला हवे.\nअर्णबनी शिख हत्याकांड आणि गुजरातचा नरसंहार एकाच तराजुत मोजला. शिख हत्याकांड सर्वस्वी वाईटच होते पण ते सरकार प्रायोजित नव्हते आणि कोंग्रेसने शिख समुदायाची त्यासाठी जाहीर माफी मागितली आहे, तसे भाजपने केलेले नाही. गुजरातमधील दंग्यांच्या केसेस अन्य राज्यात चालवाव्या लागल्या एवढी नामुष्की होऊनही ज्यांना त्यांचे समर्थ करावे वाटते त्यांनी खुशाल करावे.\nराहुल गांधींचा मुख्य भर महिला व तरुनांचे सबलीकरण, सत्तेचे विकेंद्रीकरण, ग्रामीण भारताचा व एकुणातीलच देशाचा विकास यावर होता. ते वारंवार तेच सांगत होते. परंतु पत्रकारांना सहसा विकासाबाबत बोलायचे नसते. माहिती अधिकार, पंचायत राज, अन्नसुरक्षा, लोकपाल, रोजगाराचा हक्क इत्यादी जमेच्या बाजू सध्याच्या केंद्र सरकारकडे आहेत. गेल्या दहा वर्षात जेवढ्या राजकारण्यांवर, उच्च-पदस्थ अधिका-यांवर खटले भरले गेले, जेलयात्रा करावी लागली ती तशी तत्पुर्वी झाली होती काय या प्रश्नाचा विचार करण्याचे तारतम्य राहुल अथवा कोंग्रेसच्या टीकाकारांत नाही, हे कशाचे लक्षण आहे\nआज भारत हा जगातील सर्वात तरुण राष्ट्र आहे आणि नव्या पिढीच्या आकांक्षा साकार व्हायच्या तर राजकारणातील त्यांचा सहभाग वाढणे आवश्यकच आहे. राहुल गांधी त्यासाठीच प्रयत्न करत आले आहेत. कार्यकर्त्यांनीच आपला उमेदवार निवडावा यासाठी त्यांनी १५ लोकसभेच्या जागाही मुकर्रर केलेल्या आहेत. या जागा कमी आहेत याबद्दल कुचेष्टा करतांना इतर पक्षांनी याबाबत काय केले हा प्रश्न नाही काय\nही बाब मान्य केलीच पाहिजे कि हा दोन विचारधारांमधील संघर्ष आहे…व्यक्तींमधील नाही. व्यक्तिकेंद्रीत राष्ट्रीय राजकारण करण्याचे व राबवण्याचे दिवस संपले आहेत. भाजपाची विचारधारा (जनस्मरण कमी असले तरी) काय आहे हे आणि ती खरोखरच लोकशाही मुल्यांना जपणारी आहे काय या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच माहित आहे. कोंग्रेस (केवळ पक्ष म्हणून नव्हे) ही एक विचारधारा आहे. या धारेत स्वातंत्र्योत्तर कालात चढ-उतार झाले असतील, आणि आता ती लोकशाहीची मुल्ये जपत नव्या परिवर्तनाला स्वीकारत असेल तर तिचे स्वागत करायला हवे.\nराहूल अट्टल राजकारणी नाही आणि हीच त्यांच्या जमेची बाजू आहे. संवेदनशील राजकारणी असे त्यांचे वर्णण करता येईल. त्यांने सरकारला अनेक निर्णय फिरवायला कोंग्रेसच्या व्यासपीठाचा उपयोग केला याला अनेक लोक “नौटंकी” म्हणून हीणवतात. वस्तुस्थिती अशी आहे कि कोंग्रेसमद्धेच आता जुने नेते आणि राहुलमुळे नव्या पिढीचे नेते अशी दुफळी झालेली आहे. जुन्यांना आपली सत्ताकेंद्रे व त्यामुळेच आलेली मनमानी सोडायची नाहीय. ती सोडायला भाग पाडण्यासाठी राहूल कोंग्रेसच्याच व्यासपीठाचा उपयोग करत असतील आणि त्याचा फायदा आम्हाला-तुम्हालाच होणार असेल तर त्याला हास्यास्पद ठरवणा-यांच्या बुद्धीचा विचार करायला हवा.\nअलीकडच्याच चाचण्यांमुळे आज चित्र असे दिसते कि संधीसाधु पक्ष आणि त्यांची काहीही होवो—सत्तेतच रहायचे अशा मनोवृत्तीची नेतृत्वे भाषा बदलू लागली आहेत. अशाच संधीसाधुंमुळे देशाचे वाटोळे झालेले आहे. त्यांना कसे हटवायचे व नवी सत्ता-विकेंद्रित अवस्था कशी आनायची हे नागरिकांसमोरील मोठे आव्हान आहे. पंचायत राजमुळे सत्तेचे वितरण झाले पण ते अधिक सक्षम करायला हवे याबाबत दुमत असायचे कारण नाही. भ्रष्टाचाराची अधिकाधिक प्रकरणे माहितीच्या अधिकारामुळेच उजेडात आलीत. तत्पुर्वी प्रकरणे उजेडात येत नव्हती म्हणून भ्रष्टाचार होत नव्हता असे आहे कि काय अधिक प्रकरणे उजेडात आली म्हणून ब्रष्टाचार-भ्रष्टाचार ओरडण्यापेक्षा यामुळेच भविष्यातील भ्रष्टाचार नियंत्रणात येईल हे आपण लक्षात घ्यायला हवे.\nमी राहूल अथवा कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. पण विचारधारा महत्वाची आहे. लोकशाही समृद्ध होईल अशाच विचारधारेला समर्थन देणे ही आजच्या उद्रेकी आणि विक्षोभी काळाची गरज आहे.\nयुवराज : थँक्यू मोईली अंकल.\nमोईली : थँक्यू कशासाठी युवराज\nयुवराज : मी नऊच्या ऐवजी बारा म्हटलं आणि तुम्ही ते\nलगेच जाहीरही करुन टाकलंत म्हणून.\nमोईली : त्यात काय मोठं युवराजजी, इटस्…\nपुढे अधिक वाचा… >>\nकिरणोत्सव किरणोच्छाव सोहळा कोल्हापुर\nदिनांक तारिख Date ३१. १.( जानेवारी ) २०१४ साला वेळ p . M ५. २४ / 5.24\nभेटी 180,000 / १८०, ०००\nएक लाख ऐंशी हजार ; 000\n“अभ्यास कर म्हणून सांगितलं तर कधी आमचं ऐकलं आहेस का तू सगळ स्वतःच्या मनानेच. सांगणारे वेडे आहेत का मग सगळ स्वतःच्या मनानेच. सांगणारे वेडे आहेत का मग त्यापेक्षा आधीच संग ना नाही जमणार म्हणून, कशाला आमचा वेळ आणि पैसा फुकट घालवू तुझ्यासाठी. माझचं चुकलं. कशाला विश्वास ठेवला काय माहित. काय करायचं ते कर आता, कानाला हात या पुढ.”\nऑक्टोबरला पण बारावीची परीक्षा नापास झाल्यानंतर पप्पांचं लांबलचक आणि कधी न संपणार भाषण.\nआजकाल प्रत्येक व्यक्ती कुणावर तरी अवलंबून असतोच. एकट्याने करायचं धाडस नसेल कदाचित म्हणून अनेकांना सोबत घेत असेल. पण जेव्हा तो आपला विश्वास, आपली अपेक्षा, आपला वेळ एखाद्यावरती खर्च करत असेल तर तेवढंच परत मिळण्याची हमी सुद्धा तो मागत असतो.\nकाही जन देतात हमी, आणि त्या तितक्याच कसोशीने आणि आत्मियतेने पूर्ण करतात. आपल्यावरच विश्वास सार्थ ठेवतात.\nपण काही जन नाही करू शकत पूर्ण, त्याच कारण काही का असेना पण कधीकधी सगळ्या गोष्टी पूर्ण करण जमत नाहीत. एकावेळी अनेक गोष्टी नाही जमत त्यांना. सोप्या भाषेत म्हणजे ते multitasker नसतात.\nपण यामुळे त्यांच्यावरती अपेक्षा लावून बसलेले कित्येक जनांचा मात्र सपशेल अपेक्षाभंग होतो. एखाद्याने आपला विश्वासघाताच केलाय जणू असा त्यांचा अविर्भाव असतो.\nआपला अपेक्षाभंग झाला तर त्रास होन स्वाभाविक आहे, पण आपण अपेक्षा बाळगल्याच नाही तर.\nआपण आपलं बघायचं. मी कसा वागतोय, माझं कुठे काही चुकतंय का, बस, विषयच संपला.\nजे आहे ते चांगल अस म्हणा कि राव, जगुद्या समोरच्याला पण. मान्य आहे चुकतोय तो, पण तुम्हीच त्याला हाड तुड केली तर बाकीच जग तर खाऊन टाकेल त्याला.\nत्याच्यावर आपला विश्वास टाकण्यापेक्षा त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढवायला मदत करा.\nसोडा सगळ त्याच्यावर, काय हव ते करू द्या, तुम्ही फक्त चांगल मार्गदर्शन करा.\nमुळात मुलांकडून काही expect करण्यापेक्षा त्यांना accept करायला शिका.\n(वरचा संवाद जरी खरा असला तरी माझे बाबा मला पहिल्यापासून support करतच आले आहेत, त्यामुळे तो संवाद फक्त विषय मांडणी करता आहे. )\nउसळी चवळीलाल हरबरे हिरवे मुग व कच्चे शेंगदाणे\nसर्व दिवस / रात्र पाणी मध्ये पातेले घालून भिझत ठेवले झाकण ठेवले\nदुसरे दिवस ला पाणी सर्व काढले परत धुतले पांढरे स्वच्छ कपडा मध्ये\nघातले बांधून ठेवले रात्र / दिवस परत ठेवले मस्त मोड आली\nतिखट मीठ कच्चे तेल बरोबरखाल्ले कांही परतून काढले असे पण मस्त लागतात\nबसल्या बसल्या चरायला खावयाला वामकुक्षी\nडोळ्यांना या पापण्यांना सोपवावे लागते.\nआसवांना पापण्यांशी थोपवावे लागते.\nमी म्हणावे शब्द माझा हरवला आहे जरी\nही कविता काळजाची प्राणाइतकी आहे खरी\nबोलायचे नसतानाही मी बोलतो आहे जसा\nकाय वाट्टेल ते वाटो, मी आहे हा असा\nसंपेल ही मैफिल जेंव्हा खंत ना राहो अशी\nझोपताना आसवांनी भिजवायची राहिली उशी.\nगांधी म्हणजे तुमच्या आमच्या बापांचा बाप,\nगांधी म्हणजे हिंसेवर ओढलेला चाप.\nगांधी म्हणजे संयम आणि कणखरतेचा कणा,\nगांधी म्हणजे जगत्गुरु तुकोबाची वीणा.\nगांधी म्हणजे लोकशाहीत शांततेचा दूत,\nगांधी म्हणजे स्वावलंबी चरख्यावरच सूत.\nगांधी म्हणजे त्याग आणि सहिष्णुतेची मूर्ति,\nगांधी म्हणजे सत्य आणि सत्याग्रहाची स्फूर्ति.\nगांधी म्हणजे शांती आणि क्रांतीचा आधारस्तंभ\nगांधी म्हणजे तिरंग्यातील तो़च शुभ्र रंग.\nहा अकाश हा अकाश चं\nब्लॉग पोस्ट १, ४७४\nदिनांक तारिख Date 30. 1 ( जानेवारी ) 2014 साल ला\n३०. १ ( जानेवारी ) २०१४ साल ला\nतिस जानेवारी दोन हजार चौदा साल ला\nवसुधालय ब्लॉग पोस्ट १, ४७४\nएक हजार चारशे चौर्याहत्तर चौऱ्या हत्तर वां ब्लॉग पोस्ट होता आहे\nप्रतिक्रिया ६७७ / 677 सहाशे सत्त्याहत्तर\nएकलाख एकूणऐंशी हजार पाचशे ऐंशी\nआपण सर्वांना धंयवाद धन्यवाद\nएकलाख एकूणऐंशी हजार पाचशे ऐंशी\nॐ मी व माझा भाच्चा\nमि लग्न च्या आधी चि\nपौष अमावास्या शाकंभरी महिना\nॐ भुर्वव स्व: ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धिमही धियो यन: प्रचोदयात्\nलेख खरंतर उशिरा येतो आहे. डॉ. सी. एन. आर. राव यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली तेव्हा यायला हवा होता पण तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या मिडियामध्ये जयजयकाराच्या घोषणा दुमदुमत होत्या. मागच्या लेखामध्ये आलेला एक धागा याही लेखात आहे – व्यक्तिपूजा आणि निरपेक्ष मूल्यमापन. साधारणपणे राजकारणी, खेळाडू, कलाकार यांच्या कारकीर्दीचं वेळोवेळी मूल्यमापन होत असतं. गांधी-नेहरू यांनी कोणत्या चुका केल्या, सचिनच्या पुलशॉटपासून त्याने निवृत्त व्हावं की नाही याच्या चर्चा, सिनेमाची समीक्षा तर नेहमी होतच असते. यात काही गैर नाही उलट प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला याला सामोरं जावंच लागतं. पण या अग्निपरीक्षेतून एक वर्ग अलगदपणे सुटला आहे आणि ते कुणाच्या फारसं लक्षातही आलेलं दिसत नाही. वर्तमानपत्रात वेळोवेळी झळकणाऱ्या ‘जगप्रसिद्ध’ शास्त्रज्ञांची यातून सुटका झाली आहे. यामागे अर्थातच वेगवेगळी कारणे आहेत. एकतर शास्त्रज्ञ म्हणजे कुणीतरी ‘लार्जर दॅन लाईफ’, विसराळू, प्रयोगशाळेत तासनतास काम करणारा प्राणी अशी जनमानसात (यात संपादकही येतात) प्रतिमा असते. त्यामुळे शास्त्रज्ञांनी कोणतंही विधान केलं तर ते तपासून न बघता हेडलायनीत टाकायचं हा शिरस्ता असतो. दुसरं म्हणजे शास्त्रज्ञाच्या कारकीर्दीचं मूल्यमापन करण्यासाठी संशोधन नेमकं कसं चालतं याची किमान तोंडओळख असणं गरजेचं असतं. लोकांकडे इतका वेळ किंवा इच्छा नसते त्यामुळे जगप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञाने कुठलातरी शोध लावला अशी बातमी वाचली की संपादक, वाचक सगळे खूश होतात आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातात. शोध नेमका काय आहे, जागतिक पातळीवर त्याचं स्थान काय या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं.\nलेख लिहिण्याचं कारण म्हणजे नुकतंच डॉ. राव यांनी आयआयटी मद्रास येथे बोलताना काही विधानं केली. कलाकार, लेखक यांची विधाने तर्कसंगत नसतील तर समजू शकतो, शास्त्रज्ञांचं सगळं आयुष्य मोजून-मापून विधाने करण्यात गेलेलं असतं. त्यामुळे शास्त्रज्ञांकडून भोंगळ विधाने आली तर आश्चर्य वाटतं. डॉ. राव यांचा पहिला मुद्दा होता की शास्त्रज्ञांनी ‘सेफ’ विषयात काम करू नये, त्याऐवजी जास्त संशोधन न झालेल्या वाटा चोखाळाव्यात. “In research, we must not want to do safe work.” सल्ला उत्तम आहे पण खुद्द डॉ. राव यांच्या कारकीर्दीकडे पाहिलं तर काय दिसतं डॉ. राव यांच्या संशोधनामध्ये विशेष प्रसिद्धी मिळाली असं संशोधन ‘हाय टेंपरेचर सुपरकंडक्टिव्हिटी’ आणि ‘नॅनोपार्टीकल्स’ या दोन विषयात होतं. हे दोन्ही विषय त्या-त्या काळात सर्वात लोकप्रिय होते. विज्ञानात तत्कालीन लोकप्रिय विषयात संशोधन करण्याचा फायदा हा की संशोधनासाठी निधी चटकन मिळू शकतो. हे अर्थातच डॉ. राव यांनाही चांगलंच ठाऊक असणार. मुद्दा हा की डॉ. राव यांनी अनवट वाटा चोखाळून किती संशोधन केलं डॉ. राव यांच्या संशोधनामध्ये विशेष प्रसिद्धी मिळाली असं संशोधन ‘हाय टेंपरेचर सुपरकंडक्टिव्हिटी’ आणि ‘नॅनोपार्टीकल्स’ या दोन विषयात होतं. हे दोन्ही विषय त्या-त्या काळात सर्वात लोकप्रिय होते. विज्ञानात तत्कालीन लोकप्रिय विषयात संशोधन करण्याचा फायदा हा की संशोधनासाठी निधी चटकन मिळू शकतो. हे अर्थातच डॉ. राव यांनाही चांगलंच ठाऊक असणार. मुद्दा हा की डॉ. राव यांनी अनवट वाटा चोखाळून किती संशोधन केलं मी रसायनशास्त्रज्ञ नाही त्यामुळे या मुद्द्यावर इतर मते जाणून घ्यायला आवडेल.\nपुढचा मुद्दा. हा तर सिक्सरच आहे. शास्त्रज्ञांनी निधी किंवा नोकरी यांच्याकडे लक्ष न देता निरलसपणे काम करावं. “He emphasised the importance of working without seeking benefits, money and grants, calling to mind exemplary scientists such as Newton and Faraday.” इतकं विनोदी वाक्य बरेच दिवसात ऐकलं नव्हतं. आणि जर असं असेल तर खुद्द डॉ. राव यांनी हा सल्ला अमलात का आणला नाही सी. व्ही. रामन यांनी एक स्पेक्ट्रोमीटर घेऊन जे जागतिक दर्जाचं संशोधन केलं तसं डॉ. राव यांनी का केलं नाही सी. व्ही. रामन यांनी एक स्पेक्ट्रोमीटर घेऊन जे जागतिक दर्जाचं संशोधन केलं तसं डॉ. राव यांनी का केलं नाही त्यांना प्रचंड निधी, अनेक सहकारी, पोस्टडॉक्स, विद्यार्थी यांची गरज का पडावी त्यांना प्रचंड निधी, अनेक सहकारी, पोस्टडॉक्स, विद्यार्थी यांची गरज का पडावी आजपर्यंत डॉ. राव यांनी संशोधनासाठी जो निधी मिळवला तो करदात्यांच्या पैशातून आला होता. बंगलोरमध्ये डॉ. राव यांनी ‘जवाहरलाल नेहरु इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. त्यासाठीही सरकारकडून निधी मिळाला होता. मग इतरांनी हे करू नये असा सल्ला ते कसा देऊ शकतात आजपर्यंत डॉ. राव यांनी संशोधनासाठी जो निधी मिळवला तो करदात्यांच्या पैशातून आला होता. बंगलोरमध्ये डॉ. राव यांनी ‘जवाहरलाल नेहरु इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. त्यासाठीही सरकारकडून निधी मिळाला होता. मग इतरांनी हे करू नये असा सल्ला ते कसा देऊ शकतात प्रयोगशाळा, संगणक इ. न वापरता आजच्या काळात न्यूटनसारखं संशोधन शक्य आहे का प्रयोगशाळा, संगणक इ. न वापरता आजच्या काळात न्यूटनसारखं संशोधन शक्य आहे का आणि पैशाचा मोह न बाळगता संशोधन करायचं तर शास्त्रज्ञ आणि त्याच्या कुटुंबीयांनी खायचं काय आणि पैशाचा मोह न बाळगता संशोधन करायचं तर शास्त्रज्ञ आणि त्याच्या कुटुंबीयांनी खायचं काय नोबेलविषयी बोलताना डॉ. राव म्हणाले, “If you want to get a Nobel prize, you must live very long, as long as you can,” म्हणजे काय दीर्घायुष्य = नोबेल हे समीकरण कोणत्या तर्कात बसतं उलट बहुसंख्य शास्त्रज्ञांनी त्यांच्या तरुणपणी केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल मिळालं आहे. नोबेलसाठी जे गुण आवश्यक असतात त्याचा डॉ. राव यांनी उल्लेखही करू नये याचं आश्चर्य वाटतं.\nवर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या संशोधनाच्या बातम्या आणि प्रत्यक्षात चालणारं संशोधन यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. डॉ. राव यांनी १५०० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले याचा उल्लेख प्रत्येक बातमीत आला होता. अधिकाधिक निबंध = सर्वोत्तम संशोधन हा निकष बहुतेक वेळा फसवा असतो. याचं एक उत्तम उदाहरण फ्रेडरिक सॅंगर याचं आहे. (जॉन बार्डीनही चालू शकेल.) बायोकेमिस्ट्रीमध्ये संशोधन करणाऱ्या सॅंगरने आयुष्यभरात राव यांच्या तुलनेत फारच कमी निबंध प्रकाशित केले पण या संशोधनातून त्याला दोन वेळा नोबेल पारितोषिक देण्यात आलं. संशोधनामध्ये सध्याचं स्पर्धात्मक युग बघता ‘पब्लिश ऑर पेरिश’ याला तरणोपाय नाही. पण केवळ संख्येवर लक्ष केंद्रित केलं तर गुणवत्ता खालावते हे कटू सत्य आहे.\nडॉ. राव यांचा गौरव करताना सगळीकडे त्यांना ‘फादर ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी इन इंडिया’ असं संबोधित करण्यात येत होतं. यात एक ग्यानबाची मेख आहे आणि ती फक्त या विषयातील शास्त्रज्ञांनाच कळू शकेल. नॅनो तंत्रज्ञान म्हणजे काय आपल्याला डोळ्यांनी जी लहानात लहान वस्तू बघता येते तिचा आकार सुमारे ५० मायक्रॉन असतो. १ मायक्रॉन म्हणजे एका मीटरचे दहा लाख भाग केले तर त्यातील एका भागाची लांबी. आपल्या केसाची जाडी साधारण ५० ते २०० मायक्रॉन असते. एक मीटर लांबीचे शंभर कोटी भाग केले तर त्यातील एका भागाच्या लांबीला एक नॅनोमीटर असं म्हणतात. या नॅनो पातळीवरचं जग आपल्या नेहमीच्या जगापेक्षा बरंच वेगळं असतं. ‘ऍलिस इन वंडरलॅंड’मध्ये फिरताना ऍलिस जशी पावलोपावली आश्चर्यचकित होते तसंच या नॅनोजगतात फिरताना आपणही भांबावून जातो. तिथे जायचं झालं तर तिथली सृष्टी, तिथले नियम यांची ओळख करून घ्यावी लागते. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने या अतिसूक्ष्म जगाचं नुसतं निरीक्षणच नाही तर त्या जगात मनसोक्त विहार करता येणंही आता शक्य झाले आहे. यासाठी जे तंत्रज्ञान आणि ज्या संकल्पना वापरल्या जातात त्यांना एकत्रितपणे ‘नॅनोटेक्नॉलॉजी’ असं नाव दिलं गेलं आहे. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, नवीन औषधांची निर्मिती अशा अनेक क्षेत्रांमध्ये या नॅनो तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. डॉ. राव रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी नॅनोपार्टीकल्स या विषयात बरंच संशोधन केलं आहे. पण नॅनोपार्टीकल्स हा नॅनोतंत्रज्ञानाचा एक भाग आहे. नॅनो तंत्रज्ञानामध्ये नेहमी वापरला जाणारा एक महत्त्वाचा घटक ‘स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप’ आपल्या पुणे विद्यापीठात तयार करण्यात आला. नॅनोतंत्रज्ञानामध्ये ज्या अनेक शाखा येतात आणि ज्यावर भारतातील अनेक शास्त्रज्ञ काम करत आहेत त्यांच्याशी डॉ. राव यांचा दूरान्वयानेही संबंध नाही. अशा परिस्थितीत डॉ. राव यांना ‘फादर ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी इन इंडिया’ म्हणून संबोधित करणे फक्त अतिशयोक्तीच नव्हे तर साफ चूक आहे. डॉ. राव यांच्या विकीवरील पानात नॅनोटेक्नॉलॉजी हा शब्दही सापडत नाही.\nडॉ. राव यांनी नेहमीच भारतीय राजकारण्यांची विज्ञानाबद्दलची उदासीनता आणि भारतातील विज्ञानाची खालावलेली पातळी यावर प्रखर टीका केली आहे. टीका योग्य आहेच पण इथेही एक तळटीप आहे. डॉ. राव यांनी आजपर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. यापैकी एक म्हणजे पंतप्रधानांना वैज्ञानिक सल्ला देणाऱ्या समितीचं अध्यक्षपद. इंदिरा गांधी, राजीव गांधी, देवेगौडा, गुजराल आणि मनमोहन सिंग या सर्वांच्या कार्यकालात डॉ. राव यांच्याकडे हे पद होतं. दर वर्षी बजेटमध्ये कुठल्या संशोधनाला किती निधी द्यायचा, देशाचं वैज्ञानिक धोरण ठरवायचं यासारख्या कामांमध्ये डॉ. राव यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. (ते एकटेच नव्हे, त्यांच्याबरोबर काम करणारे समितीमधील सर्व शास्त्रज्ञ.) याखेरीज देशाचं वैज्ञानिक भवितव्य ठरविणाऱ्या असंख्य कमिट्यांवर डॉ. राव यांनी काम पाहिले आहे. याचा अर्थ काय होतो आज भारतीय विज्ञानाची जी परिस्थिती आहे त्याला काही अंशी तरी डॉ. राव जबाबदार आहेत. आता डॉ. राव यांनी यावर टीका करणं म्हणजे घरमालकाने आपलंच घर किती अस्ताव्यस्त आहे असं म्हणण्यासारखं आहे. फक्त राजकारण्यांवर सगळा दोष ढकलणे कितपत योग्य आहे\nसंशोधन मुख्यत्वे दोन ठिकाणी चालत असतं. संशोधन संस्था आणि विद्यापीठं. संशोधनासाठी कुणाला किती निधी द्यायचा हे डॉ. राव ज्या कमिट्यांवर असतात त्या कमिट्या ठरवितात. यात बहुतेक वेळा विद्यापीठांना सावत्र वागणूक मिळते. विद्यापीठात संशोधन करण्यासाठी निधी मिळवणे किती दुरापास्त असतं हे तिथल्या प्राध्यापकांना चांगलंच ठाऊक असतं. संशोधनातील हे नाजूक कंगोरे कधीच समोर येत नाहीत पण त्या-त्या वर्तुळांमध्ये हे सुपरिचित असतं. भारतातील विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये कमीत कमी निधीमध्ये, अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करत उत्तम संशोधन चालतं पण दुर्दैवाने याला मिळायला हवी तेवढी प्रसिद्धी कधीच मिळत नाही.\n“With great power comes great responsibility.” देशाच्या विज्ञानाचं भवितव्य अनेक वर्षे हातात असताना या जबाबदारीचा नेमका कसा वापर केला गेला याचं शक्य तितक्या निष्पक्षपणे मूल्यमापन होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सध्याची ‘गुण गाईन आवडी’ संस्कृती बघता हे शक्य नाही हे ही तितकंच खरं आहे. कदाचित आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर एकही नोबेल का नाही याचं एक कारण या दृष्टिकोनामध्ये दडलं असावं.\nद्विभाषिक क्षणिका/ चश्मा /उम्मीद\nडोळे झाले माझे अधू\nदिखती नहीं है दिल्ली.\nमिळेल कुठे तो जादूचा चश्मा\nदिखाए मुझे जो लालकिला.\nझाले शरीर जरी म्हातारे\nदिल अभी जवान है.\nवरेल का मला ती षोडसी\nउम्मीद अभी कायम है.\nतक्षशिला विद्यापीठ : हिंदूंची छाती गर्वाने फुलवणार्‍या प्राचीन भारतीय विद्यापिठांपैकी एक \nतक्षशिला विद्यापीठ : हिंदूंची छाती गर्वाने फुलवणार्‍या प्राचीन भारतीय विद्यापिठांपैकी एक \n‘भारतात प्राचीन काळापासून पुष्कळ मोठी विद्यापिठे अस्तित्वात होती. त्यातील तक्षशीला, नालंदा, विक्रमशिला, नागार्जुन, काशी, प्रतिष्ठान, उज्जयिनी, वल्लभी, कांची, मदुरा, अयोध्या ही विद्यापिठे प्रसिद्ध होती.\nबद्रिनाथ (उत्तरांचल), रामेश्‍वरम (तामिळनाडू), द्वारिका (गुजरात), जगन्नाथपुरी (उडीसा).\nहरिद्वार (उत्तरखंड), प्रयाग (उत्तर प्रदेश), उज्जैन (मध्य प्रदेश) ,नाशिक (महाराष्ट्र)\nअश्वत्थामा बलि व्यास हनुमंत\nहिरा मोती प्रवाळ गोमेद\nसातू चे पिठ याचे लाडू\nसातू चे पिठ याचे लाडू\nमराठी नाटक मंतरलेली चैत्रवेल झलक\nजागतिक कट यांची आमटी\nयेथे मराठी कॉर्नरच्या सभासदांचेच ब्लॉग जोडले जातिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://aniruddhabanhattimarathi.wordpress.com/2013/08/20/62/", "date_download": "2018-06-19T16:02:10Z", "digest": "sha1:LJ5573HR5A5V5MSC4K75ZQ6FFJDNIV5G", "length": 6662, "nlines": 156, "source_domain": "aniruddhabanhattimarathi.wordpress.com", "title": "aniruddhabanhattimarathi", "raw_content": "\nऑगस्ट 20, 2013 अनिरुद्ध बनहट्टी\tयावर आपले मत नोंदवा\nपण कपाळी कुंकू गोंदले\nअगदी थोडे उरले आता\nसतारीचे दिड दा दिड दा\nअजून का पडेना पडदा\nअगदी थोडे अगदी थोडे\nदेवा तू असशील तर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nअनिरुद्ध बनहट्टी on पावसाचा पडदा\nसंदीप जगताप on पावसाचा पडदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-illegal-school-pimpri-64626", "date_download": "2018-06-19T16:35:12Z", "digest": "sha1:PBHCDBAEWFRMXAWTUM4I772AK2OXD7MY", "length": 12233, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news illegal school in pimpri अनधिकृत शाळांना ‘अभय’ | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 5 ऑगस्ट 2017\nपिंपरी - कायद्यात सुधारणा करण्याची आवश्‍यकता असल्याचे निदर्शनास आल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत अनधिकृत शाळांविरुद्धची कारवाई स्थगित करण्याचे आदेश २० ऑगस्ट २०१२ रोजी तत्कालीन राज्य सरकारने शिक्षण विभागाला दिले होते.\nपिंपरी - कायद्यात सुधारणा करण्याची आवश्‍यकता असल्याचे निदर्शनास आल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत अनधिकृत शाळांविरुद्धची कारवाई स्थगित करण्याचे आदेश २० ऑगस्ट २०१२ रोजी तत्कालीन राज्य सरकारने शिक्षण विभागाला दिले होते.\nअद्याप कायद्यात सुधारणा केलेली नसल्याने यंदा अनधिकृत शाळांचे पीक शहरात फोफावले आहे. एकाही अनधिकृत शाळेवर शिक्षण मंडळाने कारवाई केलेली नाही. साधी नोटीसही बजावलेली नाही. शिक्षण विभागाच्या मान्यतेशिवाय पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत १६ शाळा सुरू आहेत. यात सर्वाधिक इंग्रजी माध्यमाच्या आहेत. बहुतांश शाळा १५ वर्षांपासून सुरू आहेत. अशा शाळांची माहिती पालकांना होण्यासाठी त्यांची यादी जाहीर करण्याचे सोपस्कार दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षण मंडळ पार पाडते; परंतु पालकच त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मराठी माध्यमाच्या अनेक शाळांनी अनधिकृतपणे इंग्रजी माध्यमाचेही वर्ग सुरू केलेले आहेत. तसेच, काही शाळांचे मान्यता प्रस्ताव अद्यापही शिक्षण विभागाकडे पडून आहेत.\nदंडाची एकही कारवाई नाही\nशिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार, अनधिकृत शाळांकडून एक लाख रुपये आणि तेथून पुढे दररोज दहा हजार रुपये दंड आकारण्याचे व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सरकारने शिक्षण मंडळाला दिलेले आहेत. मात्र, येथील पदाधिकाऱ्यांनी गेल्या १५ वर्षांत एकाही अनधिकृत शाळेविरुद्ध कारवाई केल्याचे अथवा दंड आकारल्याचे ऐकिवात नाही.\nसरकारच्या आदेशानुसार अनधिकृत शाळांना कारवाईबाबत नोटीस बजावलेली नाही.\n- बी. एस. आवारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत\nसांगली - येथील वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात...\nशिवण्यातील नागरिकांनी श्रमदानाने बुजविले रस्त्यावरील खड्डे\nशिवणे - दांगट इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गणेश मंदिरापासुन ते दत मंदिर व सोसायटी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेजची...\nकालव्याला सरंक्षण भिंत नाही\nपुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-udatare-dist-satara-agrowon-maharashtra-8568", "date_download": "2018-06-19T16:12:29Z", "digest": "sha1:FTY57GLI6VI4MHNLWMQI2Y6DSWFWHIXQ", "length": 18602, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, udatare dist. satara, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबियाणे, लागवड तंत्रात केला बदल\nबियाणे, लागवड तंत्रात केला बदल\nशुक्रवार, 25 मे 2018\nसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील शंकर जगताप यांनी बियाणे, लागवड तंत्रात बदल करत सोयाबीन पिकाच्या यशस्वी प्रयोगाद्वारे उत्पादनात वाढ केली आहे. उत्पादनातील वाढ योग्य नियोजनातून टिकवण्यास यश मिळवले आहे. बीजप्रक्रिया, यंत्राद्वारे पेरणी, बियाण्यात बदल, योग्यवेळी आंतरमशागत या बाबींचा खूप चांगला फायदा झाल्याचे ते सांगतात. खतव्यवस्थापन केवळ जमिनीत खते देऊनच नव्हे तर पिकाच्या पुनरोत्पादनाच्या अवस्थेत फवारणीच्या माध्यमातून काही टाॅनिकची मात्रा दिल्यास त्याचा उत्पादनवाढीवर खूप फरक पडतो असेही ते सांगतात.\nसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील शंकर जगताप यांनी बियाणे, लागवड तंत्रात बदल करत सोयाबीन पिकाच्या यशस्वी प्रयोगाद्वारे उत्पादनात वाढ केली आहे. उत्पादनातील वाढ योग्य नियोजनातून टिकवण्यास यश मिळवले आहे. बीजप्रक्रिया, यंत्राद्वारे पेरणी, बियाण्यात बदल, योग्यवेळी आंतरमशागत या बाबींचा खूप चांगला फायदा झाल्याचे ते सांगतात. खतव्यवस्थापन केवळ जमिनीत खते देऊनच नव्हे तर पिकाच्या पुनरोत्पादनाच्या अवस्थेत फवारणीच्या माध्यमातून काही टाॅनिकची मात्रा दिल्यास त्याचा उत्पादनवाढीवर खूप फरक पडतो असेही ते सांगतात.\nहवामान खात्याकडून पाऊस वेळेत होईल असे सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. यामुळे खरीप नियोजन विस्कळित होते. हे संभाव्य धोके लक्षात घेऊन नियोजन करतो. दरवर्षी अडीच ते तीन एकरावर सोयाबीन पेरतो. उन्हाळ्यात नांगरट करुन एकरी ४ ते ५ ट्रॉली शेणखत टाकले जाते. पावसाचा अंदाज घेऊन १० ते २५ जून या कालावधीत पेरणी केली जाते. मागील तीन हंगामापासून डी. एस. २२८ या सोयाबीन वाणाची लागवड करतो. पेरणीपूर्वी बियाण्यावर बीज प्रक्रिया केली जाते.\nसोयाबीनची ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली जाते. आठ फणी पेरणी यंत्रात सात फण्यात सोयाबीन तर एका फण्यात मुगाची पेरणी केली जाते. यामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला तर मुगावर होत असल्याने सोयाबीनचे नुकसान होत नाही. त्याबरोबरच मुगाचे उत्पादन मिळत असल्याचे सुनील सांगतात.\nमागील तीन वर्षापासून सोयाबीनच्या वाणात बदल केला आहे. तज्ज्ञ तसेच या बियाण्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून डीएस २२८ या वाणाची निवड केली. हा वाण उगवण चांगली होते, शिवाय उत्पादनात वाढही मिळते.\nसोयाबीन लागवडीनंतर तणनाशक फवारणी करत नाही. त्याऐवजी उगवणीनंतर पहिली भांगलणी केली जाते. साधारणपणे फूलकळी सुरू झाल्यापासून सरासरी तीन कीटकनाशक व टॉनिकच्या फवारण्या करतो. या फवारण्यांमुळे कीडनियंत्रण होते.\nसोयाबीन हे खरिपातील प्रमुख पीक असल्याने यामध्ये उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. बियाणे, लागवड तंत्र तसेच इतर नियोजनाच्या जोरावर एकरी सरासरी १३ ते १५ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळते. त्याबरोबर काही प्रमाणात तुरीचे उत्पादन मिळत असते.\nबीजप्रक्रिया करूनच लागवड केली जाते.\nपेरणीच्या वेळी शिफारश केलेल्या खताच्या मात्रा दिल्या जातात.\nपिकातील बदलांची निरीक्षणे केली जातात.\nकीड व उत्पादनवाढीसाठी वेळेत फवारण्या केल्या जातात.\nया हंगामात सरीवर लागवड\nमागील तीन ते चार वर्षाच्या अनुभवानुसार सोयाबीन भरणी तसेच उगवणीच्या काळात पाऊस होत नसल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नाही. पेरणी केलेल्या सोयाबीनला पाणी देणे जिकिरीचे ठरत असल्याने यंदा सरीवर सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे. यासाठी साडेतीन फूट सरी सोडली असून, सरीच्या दोन्ही बाजूस लागवड करणार आहे. यामुळे पावसाने ओढ दिल्यास सरीने पाणी देता येणार असल्याने अपेक्षित उत्पादन मिळेल.\nसंपर्क : सुनील जगताप, ९७६२४३८५४३\nसोयाबीन यंत्र खत हवामान ऊस पाऊस खरीप कीटकनाशक\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nदुधानंतर आता गायींचे दर घसरलेसांगली : गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने मागणी...\nमुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना...मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार;...पुणे : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने कोकण...\nतेलबिया आयात शुल्कवाढ, साठामर्यादा...मुंबई ः केंद्र सरकारने नुकतेच आयात होणाऱ्या कच्चे...\nदूध दर, एफआरपीप्रश्नी मोर्चा काढणार ः...कोल्हापूर : उसाची थकीत एफआरपी व गाय दूध...\nकर्जमाफीच्या याद्या क्लिष्टपरभणी : जिल्ह्यात यंदा खरीप पीककर्ज वाटपाची गती...\nराज्यात मुगाचा पेरा घटण्याचे संकेतपुणे : राज्यात पावसाचा खंड सुरू असल्यामुळे यंदा...\nबायोगॅस स्लरीतून मातीची समृध्दीजालना जिल्ह्यातील कडवंची येथील अठरा शेतकऱ्यांकडील...\nखर्च कमी करणारी आंतरपीक पद्धतीपुणे जिल्ह्यातील बोरीपार्धी येथील दिलीप थोरात...\nकोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणारआज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...\nउद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...\n बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...\nकृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...\nयवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...\nपीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...\nअल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...\nखरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...\nशेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...\nकीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...\n...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agro-agenda-milk-rate-issue-state-8432", "date_download": "2018-06-19T16:12:54Z", "digest": "sha1:7JIHELPSH5P2COPA6VYPQV3J64HYEFLD", "length": 21765, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, AGRO AGENDA, milk rate issue in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउपाय आहेत, इच्छाशक्ती हवी \nउपाय आहेत, इच्छाशक्ती हवी \nरविवार, 20 मे 2018\nपुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना लिटरमागे सहा ते दहा रुपयांचे अनुदान देणे, हाच तातडीचा उपाय असल्याचा सूर दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी, प्रक्रिया उद्योजक, शेतकरी नेते आणि दूध उत्पादकांमध्ये उमटत आहे. त्याचबरोबर राज्य सरकार थातूरमातूर उपाययोजना जाहीर करून वेळकाढूपणा करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या समस्येवर अनेक उपाय आहेत, पण ते राबवण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारने दाखवायला हवी, अशी भूमिका या क्षेत्रातून मांडण्यात येत आहे.\nपुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना लिटरमागे सहा ते दहा रुपयांचे अनुदान देणे, हाच तातडीचा उपाय असल्याचा सूर दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी, प्रक्रिया उद्योजक, शेतकरी नेते आणि दूध उत्पादकांमध्ये उमटत आहे. त्याचबरोबर राज्य सरकार थातूरमातूर उपाययोजना जाहीर करून वेळकाढूपणा करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या समस्येवर अनेक उपाय आहेत, पण ते राबवण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारने दाखवायला हवी, अशी भूमिका या क्षेत्रातून मांडण्यात येत आहे. मूळ समस्या समजून न घेता सहकारी संघांवर कारवाई करण्याने प्रश्न सुटणार नाही, याकडेही या क्षेत्रातील धुरिणांनी लक्ष वेधले आहे. सरकारने राजकीय गणिते बाजूला ठेऊन या विषयाची तड लावण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत तर दूध आंदोलनाचा भडका उडून परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.\nदेशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत दूध भुकटीचे दर कोलमडले असून, भुकटीला उठाव नाही. देशात सुमारे साडे तीन लाख टन भुकटी पडून आहे. `गोकुळ`चे संचालक व इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी अडीच वर्षांपूर्वीच दूध भुकटीच्या संभाव्य संकटाचा इशारा देऊन उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भुकटी निर्यातीसाठी अनुदान, भुकटीचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्याचे धोरण आणि शालेय पोषण आहार व अंगणवाडी योजनेत भुकटीचा समावेश करणे, याबाबतीत तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. तसेच बाहेरच्या राज्यांतून येणाऱ्या दुधावर नियंत्रण, दूध भेसळीला प्रतिबंध, दुधाच्या उत्पादन खर्चात कपात आदी दीर्घकालीन उपाय करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nभारत सरकार गरीब देशांना आर्थिक मदत करत असते. त्याऐवजी या देशांना दूध भुकटीचा पुरवठा करावा, अशी सूचना वारणा दूध संघाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी केली आहे. या उपायामुळे भुकटीचा अतिरिक्त साठा कमी होईल आणि शेतकऱ्यांना जादा दर मिळेल, असे ते म्हणाले.\nराज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये भाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सरासरी १७ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने आंदोलकांना चुचकारण्यासाठी अतिरिक्त भुकटी तयार केलेल्या दुधापोटी प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला; परंतु या निर्णयामुळे थेट शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकत नाही. तसेच हे अनुदान अपुरे व ३० दिवसांसाठीत दिले जाणार आहे. शिवाय केवळ नव्याने तयार होणाऱ्या अतिरिक्त भुकटीलाच या अनुदानाचा लाभ होणार आहे. बहुतांश दूध संघांकडे शिल्लक भुकटीचा साठा प्रचंड प्रमाणात आहे. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार नाही.\nराज्यात ६० टक्के दूध संकलन खासगी दूध संघामार्फत तर ३९ टक्के संकलन सहकारी संघांमार्फत होते. केवळ एक टक्का दूध संकलन सरकारी संघाकडून होते. आरे आणि महानंद हे अनुक्रमे सरकारी आणि सहकारी महासंघसुद्धा सरकारने जाहीर केलेला २७ रुपये दर देऊ शकत नाहीत. खासगी संघांनी तर अतिशय तुटपुंजा दर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ सहकारी संघांवर कारवाईचा बडगा उचलला असून, खासगी संघांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. सहकारी संघांवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व अाहे. दूध संघांच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष उफाळून यावा आणि त्याचे राजकीय भांडवल करणे सुकर व्हावे, या राजकीय दृष्टिकोनातून दुधाचा प्रश्न हाताळला जात असल्याचा आरोप होत आहे. या राजकीय साठमारीत सहकारी दूध चळवळच नेस्तनाबूत होण्याचा धोका असून, तो आगीशी खेळ ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.\nदूध उत्पादकांना प्रतिलिटर ६ ते १० रुपये अनुदान द्या\nभुकटीचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करणे\nशालेय पोषण आहार व अंगणवाडी योजनेत भुकटीचा समावेश\nबाहेरच्या राज्यांतून येणाऱ्या दुधावर नियंत्रण\nदुधाच्या उत्पादन खर्चात कपात\nगरीब देशांना आर्थिक मदतीएेवजी दूध भुकटीचा पुरवठा\nराज्यात ज्या ठिकाणी दूध चळवळ कोलमडली तिथे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर झाल्याचे दिसते. शेतीला पूरक असा दुधाचा जोडधंदा मोडून पडला तर ग्रामीण अर्थकारण उद्ध्वस्त होईल. शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.\n- अरुण नरके, माजी अध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन\nदूध सरकार government topics आंदोलन agitation भेसळ भारत विनय कोरे राष्ट्रवाद शेतकरी आत्महत्या शेती अॅग्रोवन अॅग्रो अजेंडा\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nदुधानंतर आता गायींचे दर घसरलेसांगली : गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने मागणी...\nमुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना...मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार;...पुणे : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने कोकण...\nतेलबिया आयात शुल्कवाढ, साठामर्यादा...मुंबई ः केंद्र सरकारने नुकतेच आयात होणाऱ्या कच्चे...\nदूध दर, एफआरपीप्रश्नी मोर्चा काढणार ः...कोल्हापूर : उसाची थकीत एफआरपी व गाय दूध...\nकर्जमाफीच्या याद्या क्लिष्टपरभणी : जिल्ह्यात यंदा खरीप पीककर्ज वाटपाची गती...\nराज्यात मुगाचा पेरा घटण्याचे संकेतपुणे : राज्यात पावसाचा खंड सुरू असल्यामुळे यंदा...\nबायोगॅस स्लरीतून मातीची समृध्दीजालना जिल्ह्यातील कडवंची येथील अठरा शेतकऱ्यांकडील...\nखर्च कमी करणारी आंतरपीक पद्धतीपुणे जिल्ह्यातील बोरीपार्धी येथील दिलीप थोरात...\nकोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणारआज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...\nउद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...\n बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...\nकृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...\nयवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...\nपीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...\nअल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...\nखरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...\nशेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...\nकीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...\n...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-three-student-death-school-slab-colapse-69071", "date_download": "2018-06-19T17:00:48Z", "digest": "sha1:P7VOGY7Y22WJDTYF5U5YF5UPQM7WAMAH", "length": 13338, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar news three student death in school slab colapse शाळेचा स्लॅब कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nशाळेचा स्लॅब कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nनगर जिल्ह्यातील घटना; वर्गशिक्षिकेसह तेरा जखमी\nनगर - निंबोडी (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीच्या वर्गाच्या इमारतीच्या छताचा स्लॅब कोसळून सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. वर्गशिक्षिका व 12 विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.\nनगर जिल्ह्यातील घटना; वर्गशिक्षिकेसह तेरा जखमी\nनगर - निंबोडी (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीच्या वर्गाच्या इमारतीच्या छताचा स्लॅब कोसळून सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. वर्गशिक्षिका व 12 विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.\nत्यांच्यावर जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nश्रेयस प्रवीण रहाणे (वय 11), वैष्णवी प्रकाश पोटे (वय 11) व सुमीत सुनील भिंगारदिवे (वय 11, सर्व रा. निंबोडी, ता. नगर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. निंबोडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटण्याच्या वेळी जोरदार पावसाला सुरवात झाली. पाचवीच्या वर्गातील अर्धे विद्यार्थी बाहेर आले असतानाच या वर्गखोलीच्या छताचा स्लॅब कोसळला. त्या वेळी शिक्षिका लीना पाटील यांच्यासह 15 विद्यार्थी वर्गात होते.\nस्लॅब कोसळण्याचा आवाज ऐकून जवळच राहणाऱ्या शंकर बेरड तातडीने घटनास्थळी आले. गावातील तरुणही मदतीसाठी धावले. महापालिकेचे अग्निशामक दल, जिल्हा प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन व पोलिस निंबोडीत दाखल झाले. जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने शहरातील रुग्णालयात हलविले. अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आदींनी शाळेला भेट दिली.\nशाळा सुटण्याला पाच मिनिटांचा अवधी असताना पाऊस सुरू झाला. त्यामुळे वस्तीवरील विद्यार्थी लवकर घरी जावेत, या उद्देशाने शिक्षकांनी पाच मिनिटे आधी शाळा सोडली. वर्गातून अर्धे विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर छताचा स्लॅब कोसळला. तशा परिस्थितीतच वर्गशिक्षिका लीना पाटील यांनी जिवाची पर्वा करता वर्गात प्रवेश केला. जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी छताचा दुसरा भाग कोसळल्याने पाटील जखमी झाल्या.\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-3103.html", "date_download": "2018-06-19T16:31:49Z", "digest": "sha1:P7IIZVS57KHRVDNJ22XMD3CLODNJWL5H", "length": 6549, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शिवसेने पाठोपाठ निलेश लंकेंचा राष्ट्रवादीला धक्का ! किंगमेकर धुरपते लंकेंच्या गळाला. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Parner Politics News शिवसेने पाठोपाठ निलेश लंकेंचा राष्ट्रवादीला धक्का किंगमेकर धुरपते लंकेंच्या गळाला.\nशिवसेने पाठोपाठ निलेश लंकेंचा राष्ट्रवादीला धक्का किंगमेकर धुरपते लंकेंच्या गळाला.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील पंचायत समिती सदस्य सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते हे नीलेश लंके यांच्या गळाला लागले आहेत. १ जूनला उद्योजक सुरेश धुरपते यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जामगाव येथे अभीष्टचिंतन सोहळा व लंके प्रतिष्ठानच्या शाखेचे उद्घाटन होत आहे.\nजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ढवळपुरीतील जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया झावरे व भाळवणीतील पंचायत समिती सदस्य सुनंदा सुरेश धुरपते यांना निवडून आणण्यात सुरेश धुरपते यांनी किंगमेकरची भूमिका बजावली होती.\nपंचायत समितीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर काँग्रेसला सभापतिपद, तर राष्ट्रवादीला उपसभापतिपद देण्याचे ठरले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सुरेश धुरपते यांच्या पत्नी सुनंदा यांना उपसभापतिपदाचा शब्द देऊनही तो पाळला नसल्याने ते नाराज झाले होते.\nत्यानंतर भाळवणी येथील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी धुरपते यांची सोशल मीडियावर बदनामी केली. या कुरघोडीच्या व बदनामीच्या राजकारणाला कंटाळून सुरेश धुरपते यांचे लंके यांच्याशी सख्य निर्माण झाले असून हंगे येथील लंकेच्या वाढदिवसाला धुरपते यांनी हजेरी लावत लंके तालुक्याचे आमदार झाले पाहिजेत, अशी जाहीर भूमिका मांडली होती.\nत्यामुळे आता धुरपते यांच्या वाढदिवसानिमित्त जामगाव येथे अभीष्टचिंतन कार्यक्रमाचे सूत्र लंके यांनी हातात घेतले अाहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीला दे धक्का तंत्र अवलंबले असून सुरेश धुरपते काय राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nशिवसेने पाठोपाठ निलेश लंकेंचा राष्ट्रवादीला धक्का \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-06-19T16:32:45Z", "digest": "sha1:AAOMEITCDAOIVKW4ZEX643SGQ2PDPSQA", "length": 8065, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुप्रिया सुळे - विकिपीडिया", "raw_content": "\nसप्टेंबर, इ.स. २००६ – इ.स. २००९\nसुप्रिया सुळे (जन्म: ३ जून १९६९) ह्या भारताच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील राजकारणी व बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या कन्या असून गेले अनेक वर्षे त्या राजकारणात सक्रीय आहेत.\n१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\nभारतीय जनता पक्ष (२३)\nउप-निवडणुकांआधी: गोपीनाथ मुंडे – मृत\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (४)\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२)\nप्रीतम मुंडे (गोपीनाथ मुंडे (मृत) यांच्या जागी)\n१५व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\n१७व्या लोकसभेतील महाराष्ट्रातील खासदार\nइ.स. १९६९ मधील जन्म\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारणी\n१५ वी लोकसभा सदस्य\n१६ वी लोकसभा सदस्य\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१८ रोजी ०३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/ipl-premier-league-sunil-gavaskar-ambati-rayudu-cricket-113620", "date_download": "2018-06-19T17:05:33Z", "digest": "sha1:VLWT6ZIVICVQJL43ASEUOEXYRAJWBL5Z", "length": 14017, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "IPL premier league sunil gavaskar ambati rayudu cricket रायुडूच्या खेळातील सातत्य कमालीचे | eSakal", "raw_content": "\nरायुडूच्या खेळातील सातत्य कमालीचे\nगुरुवार, 3 मे 2018\nपराभव विसरून नव्याने पुन्हा विजयाच्या मार्गावर येणे हे संघांसाठी खूप महत्त्वाचे आहे. चेन्नई सुपर किंग्जने हे करून दाखवले. मुंबईविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यावर त्यांनी दिल्लीविरुद्ध नव्या सलामीच्या जोडीसह जबरदस्त प्रदर्शन केले. मुंबईविरुद्धचा पराभव विसरून जात त्यांनी दिल्लीविरुद्ध सहज विजय मिळविला. फलंदाजीचा क्रम बदलल्यानंतरही अंबाती रायुडूच्या खेळावर परिणाम झाला नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यात आपण कसे उपयुक्त फलंदाज आहोत, हेच त्याने दाखवून दिले.\nपराभव विसरून नव्याने पुन्हा विजयाच्या मार्गावर येणे हे संघांसाठी खूप महत्त्वाचे आहे. चेन्नई सुपर किंग्जने हे करून दाखवले. मुंबईविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यावर त्यांनी दिल्लीविरुद्ध नव्या सलामीच्या जोडीसह जबरदस्त प्रदर्शन केले. मुंबईविरुद्धचा पराभव विसरून जात त्यांनी दिल्लीविरुद्ध सहज विजय मिळविला. फलंदाजीचा क्रम बदलल्यानंतरही अंबाती रायुडूच्या खेळावर परिणाम झाला नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यात आपण कसे उपयुक्त फलंदाज आहोत, हेच त्याने दाखवून दिले.\nधावांचा वेग कसा आणि कधी वाढवायचा, तसेच कुठल्या चेंडूवर एकेरी, दुहेरी धावा घ्यायचे, हे तो चांगले जाणतो. याचमुळे चेन्नईची ताकद वाढते. धोनीदेखील फॉर्ममध्ये असल्यामुळे चेन्नईला कुठल्याही धावसंख्येचा पाठलाग करण्याचा विश्‍वास मिळाला आहे. शेन वॉटसन आणि सुरेश रैना हेदेखील त्यांच्या फलंदाजीतील खोली वाढवतात. गोलंदाजी या एकाच आघाडीवर चेन्नईला अन्य संघांप्रमाणे चिंता आहे. अर्थात, याला सनरायझर्स हैदराबादचा अपवाद आहे. पॉवर प्ले आणि अखेरच्या षटकातील गोलंदाजीत सध्या तरी त्यांचा हात धरणारा कुणी नाही. त्यांच्या गोलंदाजांनी एकदा नव्हे, तर तीनदा संघाच्या कमी धावांचा बचाव केला आहे.\nकोलकाता नाइट रायडर्सची गोलंदाजीदेखील समतोल आहे. फलंदाजांना ते सहजतेने फटकेबाजीस मोकळीक देत नाहीत. कर्णधार कार्तिक वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा चांगला उपयोग करून घेताना दिसतो. पहिल्या दोन सामन्यात त्याचे निर्णय चुकले होते; पण नंतर तो चांगला स्थिरावला. त्यांची फलंदाजीदेखील चांगली होत आहे. बंगळूरविरुद्धच्या विजयात ख्रिस लीन खेळपट्टीवर टिकून उभा राहिला. शुभमन गिल या युवा फलंदाजानेदेखील संधी मिळाल्यावर आपली छाप पाडली आहे. शॉर्ट पिच गोलंदाजी होत असेल, तर नारायण हा सर्वोत्तम पर्याय आहे.\nईडन गार्डन मैदान कोलकतासाठी तारक ठरले आहे. त्यामुळे आता ते धोनीची मक्तेदारी मोडू शकतात का\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाबाहेर 'भीक मांगो' आंदोलन\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच्. डी व एम.फिल् च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन मार्च महिन्यापासून बंद केले असून या विरोधात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/hemant-desai-write-article-editorial-116944", "date_download": "2018-06-19T17:05:21Z", "digest": "sha1:DPX4TAILQ3RDPBG6TQSNEX2QJUHIF2OU", "length": 26299, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "hemant desai write article in editorial ई-कॉमर्सपेठेतील स्पर्धेत ग्राहकांचा फायदा | eSakal", "raw_content": "\nई-कॉमर्सपेठेतील स्पर्धेत ग्राहकांचा फायदा\nगुरुवार, 17 मे 2018\nभारतीय ई-कॉमर्सपेठ 30 अब्ज डॉलरची असून, ती विस्तारतच जाणार आहे. तिचा अधिकाधिक हिस्सा आपल्याकडे असावा, यासाठी \"फ्लिपकार्ट-वॉलमार्ट' आणि \"ऍमेझॉन' यांच्यात जो सुपरहिट सामना होईल, त्यात ग्राहकांचा फायदा होण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या सरकारने लहान विरुद्ध मोठे, स्थानिक विरुद्ध परदेशी या वादांपलीकडे जाऊन, खऱ्या अर्थाने समतलावरील स्पर्धेचे वातावरण निर्माण करावे.\nभारतीय ई-कॉमर्सपेठ 30 अब्ज डॉलरची असून, ती विस्तारतच जाणार आहे. तिचा अधिकाधिक हिस्सा आपल्याकडे असावा, यासाठी \"फ्लिपकार्ट-वॉलमार्ट' आणि \"ऍमेझॉन' यांच्यात जो सुपरहिट सामना होईल, त्यात ग्राहकांचा फायदा होण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या सरकारने लहान विरुद्ध मोठे, स्थानिक विरुद्ध परदेशी या वादांपलीकडे जाऊन, खऱ्या अर्थाने समतलावरील स्पर्धेचे वातावरण निर्माण करावे.\nमल्टिब्रॅंड रिटेलमध्ये परदेशी भांडवलाला विरोध करण्यात डावेच नव्हे तर उजवेदेखील आक्रमक भूमिका घेत आले आहेत. अगदी लोकसभा निवडणुकीच्या 2014 च्या भाजपच्या जाहीरनाम्यातही हा विरोध नमूद केलेला आहे. पण हा जाहीरनामा प्रसृत करण्यात आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी \"वॉलमार्ट'ने भविष्यात भारतात आणखी 50 दुकाने काढण्याची घोषणा केली. भारती समूहाशी असलेली होलसेल कॅश अँड कॅरीमधील भागीदारी संपुष्टात आल्याप्रकरणी \"वॉलमार्ट'ची ही घोषणा होती. त्याच वेळी आपल्या \"बेस्ट प्राइस मॉडर्न होलसेल स्टोअर्स'मार्फत रेस्तरॉं, कॅंटिन व किराणा दुकाने (हे सर्व कंपनीचे ग्राहक आहेत.) यांच्याकरिता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा मनोदयही कंपनीने प्रकट केला होता. किमान नवीन पंचवीसेक घाऊक दुकाने उत्तर प्रदेश व उत्तराखंड या भाजपशासित राज्यांत उघडण्याची तिची योजना असल्याचे गतवर्षीच स्पष्ट झाले. आता तर \"वॉलमार्ट'ने सोळा अब्ज डॉलर मोजून ( एक लाख सात हजार कोटी रुपये) \"फ्लिपकार्ट' ही भारतीय ई-कॉमर्स कंपनीच खरेदी केली आहे. सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी आपला हिस्सा विकून टाकला आहे. दुसरे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांनी आपला हिस्सा ठेवला असून, ते कंपनीचे अध्यक्ष राहतील. म्हणजे कंपनीतून भारतीयांना पूर्णतः हाकलण्यात आलेले नाही. शिवाय \"वॉलमार्ट'-\"फ्लिपकार्ट' व्यवहारानंतर दोन्ही ब्रॅंडनावे स्वतंत्र असतील. भारतीय ई-कॉमर्स कंपनीचे संचालक मंडळही स्वतंत्र असेल. त्यामुळे पुन्हा एकदा \"ईस्ट इंडिया कंपनी'चे राज्य येणार, असे म्हणून छाती बडवून घेण्याचे कारण नाही\nकाही वर्षांपूर्वी \"वॉलमार्ट'ने भारतातील व्यवसाय वृद्धिंगत करताना भारतीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी छोटी-मोठी लाच दिल्याचा आरोप करणारे वृत्त होते. परंतु या बाबतीत प्रश्न असतो तो नियमनाचा आणि सरकारी यंत्रणा त्याबद्दल किती दक्ष आहेत याचा\nसंरक्षणापासून अन्य सर्व क्षेत्रांत परकी भांडवल येऊ शकते, अगदी सिंगलब्रॅंड रिटेलमध्येही. मग मल्टिब्रॅंडमध्ये का नाही, याचे तर्कसंगत उत्तर मिळत नाही. अशा वेळीच \"वॉलमार्ट'सारख्या कंपन्यांना दलालांची साखळी मोडून काढून, थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून उत्तम गुणवत्तेचा शेतीमाल तयार करून, तो बाजारपेठेत विकता यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने लाल गालिचा अंथरण्याचे धोरण स्वीकारले, हे योग्यच झाले. \"वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या माध्यमातून परदेशी कंपन्या आणि शेतकरी यांची साखळी तयार करण्यात येणार आहे. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी यांसह पिकांच्या उत्पादनासाठी ही पावले टाकली जातील. पहिल्या टप्प्यात दहा लाख, तर नंतरच्या टप्प्यात 25 लाख शेतकऱ्यांना त्यात सामावून घेतले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेच जाहीर केले होते.\nआणखी दोन वर्षांत देशातील रिटेल किराणा व्यापार व्यवसाय दहा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. \"वॉलमार्ट'च्या घाऊक कक्षेत 50- 60 लाख किराणा दुकाने येणार आहेत. \"फ्लिपकार्ट'ला आलिंगन दिल्यामुळे \"वॉलमार्ट'चे सध्याचे 14 टक्के ऑनलाइन वापरकर्ते आहेत, ते आठ वर्षांत 50 टक्‍क्‍यांपर्यंत वाढतील. तसेच 17 कोटी नवे वापरकर्ते \"वॉलमार्ट'शी जोडले जातील, असा होरा आहे. सध्या \"वॉलमार्ट'चे ई-कॉमर्समधील अस्तित्व जेमतेम आहे आणि या क्षेत्रात \"ऍमेझॉन'चाच दबदबा आहे. \"ऍमेझॉन'चाही \"फ्लिपकार्ट'वर डोळा होता, तो उगाच नाही. पण या पुढे \"फ्लिपकार्ट-वॉलमार्ट'शी \"ऍमेझॉन'चा कडवा मुकाबला असेल. भारतीय ई-कॉमर्सपेठ 30 अब्ज डॉलरची असून, ती विस्तारतच जाणार आहे. तिचा अधिकाधिक हिस्सा आपल्याकडे असावा यासाठी जो सुपरहिट सामना होईल, त्यात ग्राहकांचा जास्त फायदा होण्याची शक्‍यता आहे.\nदेशातील उत्पन्नविषयक आकडेवारीनुसार, 2017-18 मधील ठोक खासगी उपभोग्य खर्च दीड लाख कोटी डॉलर असून, त्यात रिटेल ई-कॉमर्स विक्रीचा हिस्सा अवघा 1.3 टक्के आहे. उपभोग्य खर्च वर्षाला 17 टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. मात्र जसजसे नागरीकरण वाढून लोकांची जीवनशैली स्मार्ट फोनयुक्त, गतिमान व आधुनिक होणार आहे, त्या प्रमाणात ऑनलाइन रिटेल विक्री उपभोग्य खर्चाच्या तिपटी-चौपटीने वाढेल, असे भाकीत आहे. म्हणूनच \"वॉलमार्ट' ही \"फ्लिपकार्ट'साठी अब्जावधी रुपये मोजत आहे स्थापनेनंतर केवळ दहा वर्षांत \"फ्लिपकार्ट'चे व्यापारमूल्य 20\nअब्ज डॉलरवर पोचले. तिच्या कब्जात \"मिन्त्रा', \"जबॉंग' या वस्त्रप्रावरण कंपन्याही आल्या. \"ईबे' हे देशातील पहिले ई-कॉमर्स संकेतस्थळ, \"फोनपे' हे मोबाइल ऍपही \"फ्लिपकार्ट'कडे आले आहे. ई-कॉमर्सकरिता प्रचंड भांडवल लागते आणि ते छोट्या-मध्यम कंपन्यांकडे नसते. त्यामुळेच \"मिन्त्रा', \"जबॉंग' या कंपन्या \"फ्लिपकार्ट'कडे आल्या, तर \"पेटीएम' व \"बिगबास्केट'मध्ये \"ऍमेझॉन'चे, तसेच चीनच्या \"अलिबाबा' या जगद्विख्यात कंपनीचे सर्वाधिक भागभांडवल आहे. तेव्हा या क्षेत्रातील भारतीय कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आर्थिक शक्तीपुढे टिकू शकत नाहीत. परंतु, उद्या एखादी भारतीय कंपनी \"वॉलमार्ट', \"ऍमेझॉन'समोर उभी राहण्याच्या अवस्थेप्रत येणारच नाही, असे नव्हे. आयटी, बायोटेक, दूरसंचार अशा अनेक क्षेत्रांत भारतीय कंपन्या देशातच नव्हे, तर देशाबाहेरही दिमाखातच उभ्या आहेत. शिवाय 25 वर्षांपूर्वी\nजागतिकीकरणासंबंधात ज्या पद्धतीने वाद घातले जात होते, तसे अजूनही करणे निर्बुद्धपणाचे होईल. \"वॉलमार्ट'ची उत्पादने एकूण 70 देशांत तयार होतात. सत्तावीस देशांतील 11 हजार दुकाने ही कंपनी चालवते. सरासरी 32 अब्ज डॉलर इतक्‍या मालाचा साठा तिच्याकडे असतो. उत्पादकांशी सहकार्य करून काम करत असल्याने खर्च कमी होतो आणि पुरवठ्याचे व्यवस्थापनही कार्यक्षमतेने होते. फूडपार्क, शीतगृहे आणि संकलनकेंद्रे यातही \"वॉलमार्ट' गुंतवणूक करेल, अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडे स्थानिकरीत्या बनवलेली उत्पादने आपल्या ऑफलाइन आणि ऑनलाइन चॅनेलमार्फत विकण्याची परवानगी गतवर्षीच \"ऍमेझॉन'ला देण्यात आली आहे. ऍमेझॉन इंडिया रिटेल प्रा. लि.तर्फे पुण्यात खाद्यवस्तू ऑनलाइन विकण्याचा पथदर्शी प्रकल्प सुरूही झाल्याचे कळते.\nगंमत म्हणजे, \"वॉलमार्ट'च्या भागधारकांना हा सौदा महागडा वाटत आहे. त्यामुळे त्याबाबतची घोषणा झाल्यावर शेअर बाजारात कंपनीच्या समभागांचे मूल्य घसरले. \"वॉलमार्ट'ने जास्त दाम मोजले, म्हणजे त्यात भारतीय कंपनीचा लाभ झाला, एवढेच नाही, तर \"फ्लिपकार्ट'चे कर्मचारीही करोडपती झाले. भारतीय कंपनीवर घाला घातला गेला, असे ज्यांना वाटते, त्यांनी हा मुद्दाही ध्यानात घ्यावा. ई-व्यापारामुळे भारतीय ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी बदलल्या आहेत. पण ग्राहकांना भरपूर सूट-सवलती द्याव्या लागत असल्याने \"फ्लिपकार्ट'ला 24 हजार कोटी रु.चा संचित तोटा आहे. तसेच \"वॉलमार्ट'सारख्या कंपनीमुळे भारतातील शेतकरी व पुरवठादार आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या फायद्याचे धनी होऊ शकतील. \"फ्युचर ग्रुप'चे बियाणी हेदेखील किमान दहा टक्के भागभांडवल ग्लोबल रिटेलरला विकण्याच्या मनःस्थितीत आहेत. \"वॉलमार्ट-फ्लिपकार्ट' सौद्यातील भांडवली लाभावर कर आकारणे नियमात बसत असल्यास, केंद्र सरकारने ते जरूर करावे. बहुराष्ट्रीय रिटेल कंपन्यांना कोणत्याही अतिरिक्त सवलती देऊ नयेत.\nमात्र लहान विरुद्ध मोठे, स्थानिक विरुद्ध विदेशी या वादांपलीकडे जाऊन, खऱ्या अर्थाने समतलावरील स्पर्धेचे वातावरण निर्माण करावे.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaakatha.blogspot.com/2014/07/blog-post_23.html", "date_download": "2018-06-19T16:31:12Z", "digest": "sha1:WM3H5NJ2NU57P3OMHYTE5DFQLHHFE4PC", "length": 44241, "nlines": 190, "source_domain": "mahaakatha.blogspot.com", "title": "महाकथा Mahaakatha: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह", "raw_content": "\nठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nठाकूर दशरथप्रसाद हे युपी मधलं एक बडं प्रस्थ होतं. ते एक मोठे जमीनदार होते. राजकारणातही त्यांचं मोठं वजन होतं.\nत्यांच्या तरुणपणी त्यांचं लग्न झालं. पण त्यांना मूळ-बाळ कांही होईना. मग त्यांनी दुसरं लग्न केलं. दुस-या बायको पासूनही त्यांना मूळ-बाळ होईना. मग त्यांनी तिसरं लग्न केलं. तिलाही मूळ-बाळ होईना.\nमग ठाकूर दशरथप्रसाद आपल्या तिन्ही बायकांना घेऊन या विषयातील एका जाणकार उर्फ तज्ञ डॉक्टरांना भेटले. डॉक्टरांनी त्या सगळ्यांची तपासणी केली. त्यांना कुणातच कांही दोष आढळला नाही, त्यामुळे त्यांनी या चौघांना निर्दोष जाहीर केलं. ठाकूरसाहेबांना सांगितलं, प्रयत्न करत रहा, कधी ना कधी फळ मिळेलच.\nआणखी दोन वर्षे झाली, पण ठाकूर साहेबांना कांही मुलबाळ होईना.\nमग ठाकूर दशरथप्रसाद यांनी आपला खानदानी जालीम उपाय अमलात आणण्याचं ठरवलं. ते आपल्या तीनही बायकांना, म्हणजे कुसुम, सुमन आणि कलावती यांना घेऊन वैष्णोदेवीला गेले. ठाकूर साहेबांनी देवीला नवस केला, ‘मला मुले होऊ देत, मी त्या सगळ्यांच्या नावापुढे ‘प्रसाद’ हा शब्द लावेन’ मग त्यांनी आणि त्यांच्या तिन्ही बायकांनी देवीचा प्रसाद खाल्ला, आणि गावी परत आले.\nचाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की ठाकूर दशरथ यांच्या नावापुढे प्रसाद हा शब्द का आहे ते. चाणाक्ष नसलेल्या वाचकांसाठी: कारण दशरथप्रसाद यांच्या वडिलांनाही मूळ-बाळ होत नव्हते, म्हणून ते वैष्णोदेवीला गेले होते आणि तेथे नवस करून देवीचा प्रसाद खाल्ला होता वगैरे वगैरे... असो.\nवैष्णोदेवीला जाऊन आल्यावर वर्षाभरातच ठाकूर दशरथप्रसाद यांना त्यांच्या तीन बायकांपासून चार मुले झाली. कांही वाचकांना असा प्रश्न पडेल की असे कसे काय तर सर्वात धाकट्या बायकोला म्हणजे कलावतीला जुळे झाले. हे सयामी जुळे होतं, एकेमेकांना चिकटलेले होतं. डॉक्टरांनी मोठे प्रयत्न करून, जोर लावून त्या दोघांना वेगवेगळे केलं.\nदेवीला केलेल्या नवसानुसार, घराण्याच्या ‘प्राण जाये पर वचन न जाये’ या उक्तीला जागत ठाकूर दशरथप्रसाद यांनी आपल्या मुलांची नावे रामप्रसाद, लखनप्रसाद, भरतप्रसाद आणि शत्रुघ्नप्रसाद अशी ठेवली. ही सगळी मुले हळू हळू मोठी झाली, शाळेला जाऊ लागली. पुढे कॉलेजलाही जाऊ लागली. सगळे जण ग्रॅज्यूएट झाले.\nहे चारी भाऊ स्वभावाने फार वेगवेगळे होते. रामप्रसाद हा फार शांत स्वभावाचा, कमी बोलणारा, एकवचनी होता. तो इतका सज्जन होता की लोक त्याला देवच समजत. याउलट लखनप्रसाद हा जरा तापट, अविचारी होता. पण तो नेहमी रामप्रसादच्या आज्ञेत रहायचा. भरतप्रसादचा नेमका स्वभाव काय आहे हे कोणालाच कळत नसे. तो थोडा रिझर्वड मनाचाव वाटे. पण त्याचे रामप्रसादवर खूप प्रेम होते. सगळ्यात धाकटा शत्रुघ्नप्रसाद भारदस्त आणि जरबी आवाजाचा होता, त्याने नुसते ‘खामोश.....’ असे म्हंटले की लोक आणि म्हशी देखील चिडीचूप होत असत. केवळ तेवढ्या भांडवलावर, अभिनय करता येत नसतानाही पुढे त्याला बॉलीवूडमध्ये व्हिलनचे काम मिळाले. त्याच भांडवलावर भांडवलदारांच्या एका पक्षाने त्याला आपल्या पक्षात घेतले आणि खासदारही केले. विशेष म्हणजे त्याच्याही पुढच्या काळात त्याच्या मुलीलाही हिंदी सिनेमात हिरोईनचे काम मिळाले. आकाराने ती हुबेहूब शत्रुघ्नप्रसादसारखी सारखी दिसत असे. पण नंतर तिने डायेटिंग करून आपलं आकार कमी करून घेतला. असो. तिच्याबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन.\nपुढे रामप्रसाद एमबीए करण्यासाठी दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये दाखल झाला. तिथ पहिल्या वर्षाच्या दुस-याच दिवशी त्याची सीता जनकसिंह नावाच्या बिहारी मुलीशी ओळख झाली. तिची स्टोरी वेगळीच होती. तिचे वडील जनकसिंह हे एक मोठे शेतकरी आणि शेतक-यांचे नेते होते, शिवाय ते कुर्मी समाजाचे होते. त्यामुळे बिहारच्या राजकारणात त्यांचे खूप वजन होते. एकदा ते शेतात गेले असताना तेथे त्यांना एक मोठी लाकडी पेटी दिसली. त्यांनी ती पेटी उघडून बघितली तर तिच्यात एक लहान बाळ होते. ती म्हणजेच सीता. म्हणजेच ती सीता जनक सिंहाची खरी उर्फ जिनेटिक उर्फ बायालॉजीकल मुलगी नव्हती किंवा मानलेली मुलगीही नव्हती, तर सापडलेली मुलगी होती. सीता शेतक-याची मुलगी असूनही गोरीपान आणि खूप सुंदर होती याचे कारण आता (पुन्हा चाणाक्ष वाचकांच्या) लक्षात आलेच असेल. असो, पण त्याने काय फरक पडतो शेवटी मुलगी ती मुलगी. जनक सिंहानी तिला आपली एकुलती एक मुलगी म्हणून वाढवलं.\nनंतर रामप्रसाद आणि सीता या दोघांची चांगलीच गट्टी जमली. पुढे दोघेही एमबीए झाले. तोपर्यंत सीतेच्या वडिलांनी तिच्यासाठी चांगलीचांगली स्थळे पाहून ठेवली होती, पण तिने रामप्रसादच्याच गळ्यात माळ घालायचे ठरवले होते. तिनं तिच्या वडिलांना तसं सांगितलं, तर रामप्रसादनं त्याच्या वडिलांना.\nठाकूर दशरथप्रसाद आणि जनकसिंह कुर्मी यांचीही या लग्नाला फुल्ल परवानगी होती. रामप्रसाद आणि सीता यांचे वाजत-गाजत लग्न झाले. त्याच हॉलमध्ये लखनप्रसादचेही लग्न उरकून घेण्यात आले. त्यानं उर्मिला नावाची एक मुलगी पसंत केली होती.\nपण या दोन्ही लग्नांना भरतप्रसादच्या आईचा, म्हणजे कलावतीचा कडक विरोध होता. तिची इच्छा त्या दोघांनी तिच्या माहेरच्या नात्यातल्या मुलींशी लग्ने करावीत अशी होती.\nपुढे कलावती सीता आणि उर्मिला यांचा सारखा छळ करू लागली. रामप्रसाद आणि लखनप्रसाद यांना आपआपल्या बायकांना घेऊन घरातनं निघून जाण्यासाठी त्यांच्यावर प्रेशर आणू लागली, त्यामुळे ठाकूर दशरथप्रसाद यांचे ब्लड प्रेशर वाढले. नंतर त्यांना हार्ट अॅटॅक आला आणि त्यात ते वारले.\nरामप्रसादने सीतेला घेऊन कायमचे घराबाहेर पडायचे ठरवले. लखनप्रसादही त्या घरात वैतागला होता, म्हणून त्यानेही रामप्रसादबरोबर जायचे ठरवले होते. पण उर्मिलेचे सीतेशी पटत नसल्याने (कारण त्या दोघी जावा-जावा होत्या) तिने मात्र घर सोडायला नकार दिला.\nते तिघे घर सोडून चालले तेंव्हा भरतप्रसाद म्हणाला, ‘दादा, तुला जायचे असले तर जा, पण तुझे शूज तेवढे मला देवून जा, आठवण म्हणून’\nरामप्रसादाने लगेच त्याला आपले नवे कोरे इम्पोर्टेड शूज उदार मनाने देऊन टाकले आणि दुसरे जुने कानपुरी शूज घालून तो बाहेर पडला. त्याच्या मागोमाग लखनप्रसाद आणि सीता हेही बाहेर पडले.\nरामप्रसाद, लखनप्रसाद आणि सीता सरळ पुण्याला आले. आधी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिले. मग जॉब शोधू लागले आणि रहाण्यासाठी फ्लॅटही शोधायला लागले. हे लोक परप्रांतीय असल्याने आणि त्यावेळी पुण्यात परप्रांतीयांच्या विरोधात चळवळ चालू असल्याने त्यांना फ्लॅट मिळायला खूप अडचणी आल्या. लोक परप्रांतीयांना, विशेषत: यूपी-बिहारवाल्यांना भाड्याने घर देत नसत. तसेच हे तिघे शाकाहारी असल्याने मांसाहारी लोकही त्यांना आपल्या सोसायटीत घर देत नसत. मग त्यांनी महात्मा गांधींच्या मार्गाने जायचे ठरवले. त्यासाठी ते पुणे कॅम्पात गेले आणि महात्मा गांधी रोडवरून फिरू लागले. तिथे त्यांना ‘सोराबजी अॅन्ड दोराबजी इस्टेट एजन्सी’ अशी एक पाटी दिसली. तिथं चौकशी केल्यावर त्यांना लगेच एका पॉश एरियात तीन बेडरूमचा एक चांगला फ्लॅट कमी भाड्यात मिळाला. (इथे पुन्हा चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की ते तिघेजण होते म्हणून त्यांनी तीन बेडरूमचा फ्लॅट घेतला.)\nलवकरच तिघांनाही चांगले जॉब देखील मिळाले. रामप्रसादाला एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून, लखनप्रसादला असिस्टंट मॅनेजर म्हणून आणि सीतेला एका इंग्रजी दैनिकात प्रोडक्शन मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली.\nएकदा ते दोघे भाऊ एका बस स्टॉपवर बसची वाट बघत उभे असताना एक सुंदर तरुणी तेथे आली. बस स्टॉपवर दुसरे कोणीच नव्हते. रामप्रसाद तिचे निरीक्षण करू लागला. ती रंगाने काळीसावळी आणि खूप सुंदर होती. तिने तिच्या केसांना सरसोच्या तेलाऐवजी खोबरेल तेल लावलेलं होते, त्यामुळे सहन न होणारा विचित्र असा वास येत होता. तिची नखे खूपच लांबडी होती आणि ती नेल कलरने रंगवली होती. दहा बोटांना दहा वेगवेगळे रंग लावलेले होते.\n‘हॅलो, आय एम शार्प नक्खानी’ ती त्याला म्हणाली.\n‘हे असले कसले विचित्र नाव’ रामप्रसादने नवलाने विचारले.\n‘अॅक्चुअली माझं नाव शूर्प नखा आहे, पण एका न्यूमरॉलॉजिस्टनं मला सांगितलं की नावात बदल कर म्हणजे तुझं लवकर लग्न होईल. तिनं मला शार्प नक्खानी हे नाव सुचवलं. या नावामुळे माझी बुद्धीही माझ्या नखांसारखीच शार्प होईल असं पण म्हणाली. एवढं सांगण्यासाठी तिनं माझ्याकडनं चक्क दहा हजार रुपये घेतले’\n‘एवढ्या सल्ल्यासाठी एवढी फी आर यू टॉकिंग अबाउट श्वेता आर यू टॉकिंग अबाउट श्वेता\n‘त्यापेक्षा तू महावीर सांगलीकरांच्याकडे जायला पाहिजे होतस. रास्त फीत तुला चांगला सल्ला मिळाला असता. शिवाय सावळ्या मुलींना भरपूर कन्शेशन देतात ते फीमध्ये’\n‘गेले होते, पण ते फार बिझी असतात. त्यांच्या ऑफिस समोर सावळ्या मुलींची रांगच लागलेली असते. त्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही लवकर. मला तर फार घाई आहे, म्हणून तर मी श्वेता सहानीकडे गेले’\nमग ती राम प्रसादला म्हणाली,\n‘याह,’ राम प्रसाद म्हणाला, ‘बट माय ब्रदर इज जस्ट सेपरेटेड’ त्याने लखनप्रसादकडे बोट दाखवले. शार्प नक्खानी लगेच लखनप्रसादजवळ गेली आणि आपल्या नखाने त्याच्या दंडावर पोक करत म्हणजे टोचत म्हणाली, ‘वुड यू लाईक टू मॅरी वुईथ मी\nया प्रश्नाचा नाही, पण नखाने टोचण्याचा लखनप्रसादला राग आला. त्याला नखे वाढलेले लोक, विशेषत: स्त्रिया अजिबात आवडत नसत आणि तो स्वत:चीही नखे सारखी म्हणजे दिवसातून तीन-चार वेळा तरी कट करत असे. त्यामुळे त्याच्याकडे नेहमी नेल कटर असे. त्याने रागाच्या भरात शार्प नक्खानीची नखे आपल्या जवळच्या नेल कटरने कट करून टाकली. ती जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, ‘केवढ्या कष्टाने मी माझी नखे वाढवली होती.... गिनीज बुकमध्ये माझे नाव येण्यासाठी. यू फूल, थांब आता मी माझ्या दादालाच तुझं आणि तुझ्या दादाचं नाव जाऊन सांगते.... मे आय नो युअर नेम्स प्लीज\n‘सांग सांग... मी नाही घाबरत. घे लिहून ... आय एम लखनप्रसाद अॅन्ड माय दादा इज रामप्रसाद’\nआपल्या छोट्या पर्समधनं तिनं एक मोठी डायरी काढली आणि रडत रडतच तिने त्या दोघांची नावे लिहून घेतली. मग रडत-ओरडतच निघून गेली.\nत्यावेळी इंडिया–पाकिस्तानची कबड्डीची मॅच चालू असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता, त्यामुळे भर रस्त्यात बस स्टॉपवर ही घटना घडूनही कोणाच्या लक्षात आली नाही.\nत्या तिघांना शनिवारी-रविवारी सुट्टी असे. एके रविवारी सकाळी एक फेरीवाला त्यांच्या बिल्डींग जवळून ‘पैठणी घ्या पैठणी, पैठणी लेव पैठणी’ असा मराठी-हिंदीत ओरडत गेला. सीतेला पैठणी हा प्रकार फार आवडत असे, दिसली पैठणी की घे विकत असा प्रकार ती करत असे. तिने रामप्रसादला त्या फेरीवाल्याला घेऊन यायला सांगितले. रामप्रसाद लगेच बाहेर निघाला, तेंव्हा लखन प्रसाद म्हणाला, ‘दादा नको जाऊस, या फेरीवाल्यांच्या पैठण्या डुप्लिकेट असतात’ पण भावाचे ऐकायचे का बायकोचे असा प्रश्न येतो तेंव्हा नवरे बायकोचेच ऐकायचे असते. त्या प्रथेनुसार रामप्रसाद फेरीवाल्याला आणायला गेला.\nथोड्या वेळाने सीता लखनप्रसादला म्हणाली, ‘भाऊजी, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन थोडी कोथिंबीर आणि खोबरे घेऊन या’\nआज खमंग पोहे खायला मिळणार या आनंदात लखनप्रसाद भाजी मार्केटकडे चालला. जाताना म्हणाला, ‘वहिनी, डोअरबेल वाजली तरी आयबॉलमधनं बघून बाहेर कोण आलंय याची खात्री करून घ्या, मगच दार उघडा. महाराष्ट्र म्हणजे कांही तुमचा बिहार नाही. त्यात हे पुणं आहे. इथं कधी कोण घरात घुसेल ते सांगता येत नाही. इथला क्राईम रेटही जास्त आहे. दिवसाढवळ्या मोठमोठ्या लोकांना भर रस्त्यात गोळ्या घालून मारतात इथले लोक’\nते ऐकून सीता हसत म्हणाली, ‘मी यूपीवाल्यांना घाबरत नाही तर पुण्याच्या लोकांना कशाला घाबरेल एक बिहारी सब पे भारी...’\n‘माहिती आहे,’ लखनप्रसाद तोंड वेंगाडत म्हणाला, ‘चाळीस किलो पण वजन नाही, आणि म्हणे सब पे भारी. बी सिरिअस, सावध रहा जरा’\nलखनप्रसाद दाराबाहेर गेला आणि त्याने जोराने दार ओढून ते बंद केले.\nलखनप्रसाद गेल्यावर थोड्या वेळाने टिंग- टॉन्ग..टिंग-टॉन्ग अशी डोअर बेल वाजली. सीतेला वाटले की रामप्रसाद फेरीवाल्याला घेऊन आला. म्हणून तिने आयबॉलमध्ये न बघताच घाईघाईत दार उघडले. बाहेर एक उग्र दिसणारा साधू उभा होता. ‘भिक्षा दे माय’ तो त्याच्या करड्या आवाजात म्हणाला. सीता घाबरून आत पळू लागली, पण त्या साधूने तिचा हात धरून तिला ओढले आणि उचलून आपल्या खांद्यावर ठेवले. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडून शब्दही फुटेना. तो साधू तिला घेऊन बिल्डींगच्या बाहेर आला. तिथं नो पार्किंग एरियात त्याची कार उभी होती. त्याने सीतेला कारमध्ये कोंबले. बिल्डींगच्या वॉचमनला कांहीतरी गडबड ऐकू आली आणि तो दिवसाढवळ्या झोपेतून खाडकन जागा झाला. तो कारकडे धावला आणि त्याने त्या साधूला कारमधून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, पण त्या साधूने वॉचमनला एका ठोशातच लोळवले. मग तो साधू कार घेवून भरधाव वेगाने निघून गेला.\nथोड्या वेळाने रामप्रसाद परत आला, त्याने आपल्या फ्लॅटची बेल वाजवली. पण दार उघडले गेले नाही. एवढ्यात लखनप्रसाद पण आला. दादाच्या बेलला सीता दार उघडत नाही, मग निदान आपण बेल वाजवली तर सीता दार उघडेल या आशेने लखनप्रसादनेही बेल वाजवून बघितली. पण आतून कांहीच उत्तर नाही. त्यामुळे त्या दोघांनी दार तोडायचे ठरले, तेवढ्यात बिल्डींगचा वॉचमन आला. त्याने एका साधूने सीतेला कारमधून पळवले आणि ती कार विमानतळाच्या दिशेने गेली असे सांगितले.\n‘तू त्या साधूला आत का सोडलेस’ रामप्रसादाने वॉचमनला जाब विचारला.\n‘माझी नजर चुकवून तो आत शिरला’, वॉचमन आपली नजर झुकवत म्हणाला, ‘मला त्यावेळी जरा डुलकी लागली होती’\nरामप्रसादाने त्याला त्या साधूचे वर्णन करायला सांगितले. वॉचमन म्हणाला, ‘तो आसाराम बापूसारखा दिसत होता, पण त्याची दाढी काळी होती आणि डोळे रामदेव बाबासारखे होते’\nहे ऐकल्यावर लगेच ते दोघे भाऊ एका मोटर सायकलवरून वेगाने विमानतळाच्या दिशेने गेले. ते तिथे पोहोचले तेंव्हा एका छोट्या प्रायव्हेट विमानात बसून एक साधू आणि एक महिला हैद्राबादला गेल्याची माहीती त्यांना मिळाली. मग त्यांनीही हैदराबादला जायचे ठरवले. तिकीट वगैरे काढण्यात बराच वेळ गेला.\nदोघे भाऊ हैदराबादला पोहोचले. तेथे त्यांनी आधी एक पोलीस स्टेशन गाठले. तिथल्या वरिष्ठ अधिका-यास सगळा प्रकार सांगितला. सगळं ऐकून घेतल्यावर तो अधिकारी म्हणाला, ‘अहो काय सांगायचे तुम्हाला... आमच्याकडे माणसंच नाहीत तपास करायला. आमची निम्मी माणसं नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यात गुंतली आहेत आणि निम्मी राजकारण्यांच्या संरक्षणात. मलाही रोज पार्ट्यांना जायचं असल्याने वेळ मिळत नाही. तुम्ही असं करा, माझा एक डिटेक्टिव्ह मित्र आहे, त्याला भेटा.. तो शोधून काढेल तुमच्या बायकोला’\nमग त्या अधिका-याने टेबलच्या ड्रॉवरमधून एक व्हिजिटिंग कार्ड काढलं आणि रामप्रसादला दिलं. रामप्रसादाने ते कार्ड बघितले. त्यावर लिहिले होते,\nस्पेशालिस्ट इन किडनॅपिंग केसेस\nचाणाक्ष रामप्रसादने ओळखलं की हा डिटेक्टिव्ह सुपर जिनिअस दिसतोय. म्हणूनच त्याने आपला फोन नंबर असा सांकेतिक भाषेत दिला आहे, जेणेकरून तो केवळ सेन्स ऑफ सिक्रेसी असणा-या आणि हुशार लोकांनाच कळावा. रामप्रसादने लगेच त्या नंबरला फोन करून हनुमंत राव ऑफिसमध्ये असल्याची खात्री करून घेतली आणि ते दोघे भाऊ लगेच पोलीस स्टेशनाच्या बाहेर आले आणि रिक्षा करून हणमंत रावाच्या ऑफिसकडे निघाले.\nया कथेचे पुढचे भाग:\nडिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nLabels: Mahaveer Sanglikar, मराठी कथा, मराठी लघुकथा, रामायण, समाज सुधारक\nकृपया पुढील पेज लाईक करा:\nभयकथा: न जन्मलेली बाळं\n-महावीर सांगलीकर चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर.... किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तीस वर्षं ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं...\n-महावीर सांगलीकर फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अ...\n-महावीर सांगलीकर पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. त...\n-महावीर सांगलीकर थंडीचे दिवस, रात्रीची वेळ. घाटाच्या अलिकडच्या गावात एस. टी. स्टॅण्डवर बस थांबली. ड्रायव्हर, कंडक्टर खाली उतरले. कांह...\nसिंगल मदर (भाग 3)\nमहावीर सांगलीकर इकडं पुण्यात सुनिल आपल्या व्यवसायात आणि खोट्या-खोट्या संसारात मग्न तर तिकडं कोल्हापुरात सुनिलची आई त्याच्यासाठी स्थळं...\n-महावीर सांगलीकर 8149703595 फादर जोसेफ ब्यांड यांना विल्यम नावाचा मुलगा होता. तरुणपणी शिक्षणासाठी तो कलकत्ता इथं होता. भा...\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\n-महावीर सांगलीकर राजस्थानातील एका आर्मी बेसवरचा एक दिवस. तिथल्या एका इमारतीमधल्या एका विशेष रूममध्ये लांबलचक टेबलाभोवती पाच मुली एकेक...\n-महावीर सांगलीकर दिनकर कदम तुम्हाला आठवतच असेल. तोच तो, ‘दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी’ मधला. तो शाळेत असताना जाईनं त्याला आपल्या प्...\n(मागील प्रकरणावरून पुढे चालू) दुस-या दिवशी मी पुन्हा सायबर कॅफेत गेलो आणि डायरेक्ट विषयालाच हात घातला. ‘दहा वर्षांपूर्वी तू मला जी ...\n-महावीर सांगलीकर एक हत्तीण आणि तिचं पिल्लू एका गल्लीतनं चालले असताना त्या गल्लीतलं एक कुत्रं पाठीमागून त्यांच्यावर भुंकायला लागलं. या...\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम| MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nमोटीव्हेशनल कथा: शिवानी द ग्रेट\nशिवानी द ग्रेट: भाग 2\nशिवानीचं लग्न: भाग 1\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 6: रावन्ना-2ची सुटका\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nभयकथा: न जन्मलेली बाळं\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nअंजली. . . .\nसिंगल मदर (भाग 2)\nसिंगल मदर (भाग 3)\nगौरी आणि फेस रीडर\nव्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव\nअमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nआठवणी: माझं आजोळ अंकलखोप\nहौशी लेखकांसाठी चार शब्द\nमी कथा कशी लिहितो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-3112.html", "date_download": "2018-06-19T16:39:04Z", "digest": "sha1:ISJDIOLR6AW573YRIUKYRRHNFR7QOB3M", "length": 11851, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आमदार मोनिका राजळेंच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nआमदार मोनिका राजळेंच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत \nदैनिक पुढारी अहमदनगर :- विधान सभेच्या नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्री मंडळाच्या संभाव्य विस्तारात नगर जिल्ह्याला राज्यमंत्री पद वाट्याला येऊन आमदार मोनिका राजळे यांचे नाव पक्षीय पातळीवर अग्रक्रमांकावर असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनीही याबाबत सूचक मौन बाळगले आहे.तर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या देखील राजळेंचा मंत्री मंडळात समावेश करून घेण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमाजी आमदार स्व.राजीव राजळे यांनी पाथर्डी-शेवगाव मतदार संघात पक्ष बांधणीसाठी विशेष प्रयत्न करत पाथर्डी तालुक्यात पंचायत समिती,तालुका खरेदी विक्री संघ,नगरपालिका,वृद्धेश्वर कारखाना अशा विविध ठिकाणी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती.\nजिल्ह्यात राजकीय दृष्ट्या वजनदार घराणे म्हणून राजळे कुटुंबीयांकडे पाहिले जाते.नगर दक्षिणेत भाजप पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी राजळेंचा मंत्री मंडळात समावेश करून सहकार चळवळीवरही पकड ठेवण्यासाठी राजळेंच्या राजकीय वर्तुळाचा फायदा पक्षाला होऊ शकतो.आमदार बाळासाहेब थोरात, जेष्ठनेते यशवंतराव गडाख अशा दिग्गज नेत्यांचे नातेसंबंध राजळे कुटूंबाशी आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nराजळेंच्या ताब्यातील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना गडाख कुटूंबाच्या देखरेखीखाली वाटचाल करणार असून आमदार मोनिका राजळे यांचे हस्ते गाळप हंगाम सुरू करून त्यांना सक्रिय करण्याच्या प्रयत्नाचे त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले आहे.पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, पालिकेचे उपनगराध्यक्ष बजरंग घोडके आदी कार्यकर्त्यांसह विविध गावांच्या कार्यकर्त्यांनी मोनिका राजळेंच्या नेतृत्वाला नव्याने झळाळी देण्यासाठी ठिकठिकाणी लावलेले फ्लेक्सबोर्ड लक्ष वेधून घेत असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.\nराजीव राजळे यांच्या निधनानंतर आमदार मोनिका राजळे यांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह,ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह विविध पक्षातील आमदार,खासदार,आजी-माजी मंत्री,राज्यातील सर्व पक्षीय नेते यांनी धाव घेत राजळे कुटूंबाचे सांत्वन केले होते.\nग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी तर दोन दिवस सलग राजळेंकडे आल्या.तालुक्याला सुद्धा स्व.राजीव राजळे यांनी गेल्या १५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत राज्यभर केलेली नेतृत्वाची पेरणी पहायला मिळाली. राजीव यांच्या निधनानंतर मोनिका यांच्या नावाच्या मंत्री पदासाठी गांभीर्याने विचार सुरू झाला.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे खाते बदल झाल्यास त्यांची नाराजी रोखण्यासाठी सुध्दा मोनिका यांच्या मंत्री पदाचा वापर करता येईल,असे डावपेच आखले जात आहेत.आमदार राजळे या पंकजा मुंडे गटाच्या समजल्या जातात.\nसांत्वनासाठी आलेल्या पंकजा यांनी शोकाकूल अवस्थेत असलेल्या आमदार मोनिका राजळेंच्या कानात काहीतरी \"गुप्तवार्ता\" सांगून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.या कान गोष्टींचा संबंध मंत्री पदाशी जोडला जात आहे.\nउत्तम संवाद व संघटन कौशल्य,सासर-माहेरचा राजकीय वारसा व विविध संस्थांच्या कामकाजांची माहिती स्वच्छ प्रतिमा व सकारात्मक कार्यपद्धती मुळे आमदार मोनिका राजळे पक्षात अजात शत्रू म्हणून ओळखल्या जातात.मंत्री मंडळात भाजपला महिलांचा टक्का वाढवयाचा आहे.आगामी निवडणुकांच्या दृष्टीने व्यूहनितीचा भाग म्हणून भाजप कडून राजळें ना मंत्री मंडळात संधी मिळू शकते,असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआमदार मोनिका राजळेंच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-907.html", "date_download": "2018-06-19T16:38:52Z", "digest": "sha1:BSPUZHZKOBDW554IY7VON5ODK3G3KWWU", "length": 4307, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "बँकेतून पैसे काढून वृद्धेची फसवणूक. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News Newasa बँकेतून पैसे काढून वृद्धेची फसवणूक.\nबँकेतून पैसे काढून वृद्धेची फसवणूक.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे गावात एकटी राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेचे मंजूर घरकुलाचे आलेले पैसे गावातीलच व्यक्तीने महिलेला फसवून बँकेतून काढून घेतल्याची तक्रार महिलेच्या मुलाने नेवासे पोलिस स्टेशनला दिली आहे.\nपोलिसांना दिलेल्या तक्रारीत सुरेगाव गंगा येथील मच्छिंद्र बर्डे याने म्हटले आहे की, त्याची आई गयाबाई बर्डे हिस घरकुल मंजूर झाले होते. त्यातील पहिला हप्ता २५ हजार आईच्या नावावर सेन्ट्रल बँक नेवासे येथे जमा होता. गावातील अशोक मनोहर शिंदे व छाया नवधर यांनी त्याच्या आईला नेवाशाला घेऊन गेले व १३ मार्चला त्यांनी ५ हजार रुपये काढले व आईला २ हजार देऊन ३ हजार ठेवून घेतले.\nत्यानंतर पुन्हा १५ मार्च रोजी परत या दोघांनी आईला नेवाशाला घेऊन गेले व २५ हजार रुपये काढले व परत आईला फक्त २ हजार देऊन २३ हजार रुपये खर्च केले. अशिक्षित असल्याचा फायदा घेत दोघांनी पैसे काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikidaa.com/2018/02/13/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2018-06-19T16:20:20Z", "digest": "sha1:KQAIQVCLHDNJ6JZUWMKGHGIDBABC3J7Y", "length": 19406, "nlines": 111, "source_domain": "www.marathikidaa.com", "title": "बालपणात झाला या फेमस अभिनेत्री वर अत्याचार! बघा खूपच ओळखीचा चेहरा आहे!! – ONLINE MARATHI", "raw_content": "ONLINE MARATHI आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल…..\nहि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nभारतीय सैन्य दल भरती 2018 टेक्निकल ग्रॅजुएट कोर्स\nतंबाखूमुळे दातांवर पडलेले डाग नष्ट करा या घरगुती सोप्या उपायाने\nकाही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nकेळे खाल्याने हे फायदे होतात.\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nतुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nया गोष्टी सहजासहजी कोणाला देत नाहीत किन्नर, जर या तुम्ही मिळवू शकलात त्यांच्याकडून तर बदलेल तुमचे भाग्य.\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nनवऱ्याच्या ह्या गोष्टी बायकोला आवडत नाहीत\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजाणून घ्या काय होते जेव्हा माणसांसाखे महिलांना पण भोगावे लागते स्वप्न् दोष\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nदेशामधला सगळयात श्रीमंत क्रिकेटर आहे विराट कोहली, पण या खेळाडू समोर आहे गरीब\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nश्रीदेवींनी ओढवून घेतला होता स्वतःच्या हातानी मृत्यू… समोर आलेलं कारज वाचून हैराण च व्हाल😱😱..\n‘त्याने’ लघवी करताना पाहिले अन सलमान ठरला दोषी… पुनमचंद बिष्णोई यांची दोन मिनिटाची लघुशंका पडली सलमान ला महागात..\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nदहावीच्या परीक्षेत केवळ 35 गुण मिळावे म्हणून मुलीने केले असे काही ज्याने संपूर्ण शाळा झाली आश्चर्यचकित पाहून आपल्याला ही विश्वास बसणार नाही.\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nअशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत\nमृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nHome / HEALTH / बालपणात झाला या फेमस अभिनेत्री वर अत्याचार बघा खूपच ओळखीचा चेहरा आहे\nबालपणात झाला या फेमस अभिनेत्री वर अत्याचार बघा खूपच ओळखीचा चेहरा आहे\nबालपणात झाला या फेमस अभिनेत्री वर अत्याचारबघा खूपच ओळखीचा चेहरा आहे\nबॉलीवुड खूपच प्रसिद्ध एक्ट्रेस सोनम कपूर आज कोणत्याच ओळखीसाठी मोहताज नाही आहे.आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो सोनम ने राजीव मसनद च्या फेमस टीवी शो ‘बॉलीवुड रॉउंड ‘ मध्ये आपल्या बालपणात जोडलेली अशी घटना सांगितली आहे I माहिती झाल्यावर तुम्हा खूप हैरानी झाली तर नवल नाही.हो बॉलीवुडचां सदाबहार अभिनेता अनिल कपूर याची मुलगी सोनम कपूर हिने सांगितले की तिचे बालपणात शारीरिक शोषनाची शिकार झाली आहे.सोनम हीची ही गोष्ट समजल्यावर तिथे असणारा प्रत्येक जन दंग राहिला.\nबॉलीवुड मध्ये सोनम कपूरला आपल्या अनोख्या स्टाइल आणि फैशन साठी खूपच ओळखलं जातं.युवा पीढ़ी साठी एक खूपच आदर्श ठरलेली सोनाम ने खूप कमी वयात खूप मोठे यश मिळवलेले आहे.आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या शो मध्ये सोनम हिच्यासोबत अजून चार अभिनेत्री सुद्धा तिथे होत्या. ज्यामध्ये जिनमें राधिका आप्टे, विद्या बालन, अनुष्का शर्मा आणि आलिया या होत्या.\nजेव्हा सोनम ने ह्या घटनेबद्दल सांगितले तेव्हा त्या शोमध्ये उपस्थित असल्या बाकीच्या अभिनेत्रींनी ऐकून खूपच हैराण झाल्या की सोनम कपूर सेक्सुअल अब्यूज बद्दल सांगत होती.त्याचवेळी त्यांनी आपल्या बालपणात झालेल्या घटनेबद्दल सांगितलं पण सोनम ने हे नाही सांगितल की तिच्यासोबत अशी हरकत करणारा तो कोण होता.त्या शो मध्ये राजीव ने त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं पूर्ण प्रयत्न केला पण सोनमने त्याच्याबद्दल बिलकुल काहीच सांगितले नाही.\nसोनम कपूर ने सांगितले की जे बालपणात जे काही माझ्यासोबत झाले आहे ते खूपच वाईट झाले आहे.हे आगत असताना तिच्या डोळ्यात पाणी येतं होते. सोनम कपूर हीच्या मतानुसार जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती खूप नासमझ होती.पण जस जस ती मोठी होत गेली तेव्हा तिला कळले की जे तिच्या सोबत झाले आहे ते खूपच वाईट आहे.\n1 लाख लोकांनी वाचलेली पोस्ट या सुदंर पत्निनी आपल्या पतीचे जे हाल केले ते तुम्हाला पहवणार नाही\n४ लाख ३० हजार लोकांनी वाचलेली पोस्ट पैश्यासाठी या अभिनेत्रीने केलय बऱ्याच लोकांसोबत …..\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nमुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते. जोपर्यंत आपण …\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nलग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे जाणून घ्या लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड …\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का. आजही लग्नापर्यंत मुलीचं व्हर्जिन असणं महत्वाचं मानलं …\nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी येथील काहनी गावात लग्नाच्या एक तासापूर्वी …\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली राशीच्या नुसार बघा गर्लफ्रेंडचे …\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nआपले फेसबुक पेज LIKE करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/news-901.html", "date_download": "2018-06-19T16:29:42Z", "digest": "sha1:I4P6HGDP6MF3UOYFTRDCZR7AAI2Z3Y5G", "length": 6597, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "चौकशी समितीला ठेकेदार सचिन लोटकेचा ठेंगा. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nचौकशी समितीला ठेकेदार सचिन लोटकेचा ठेंगा.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :-पथदिवे घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीसमोर येऊन स्वतःची बाजू मांडण्याची तसदी संबंधित कामांचा ठेकेदार सचिन लोटके याने घेतलीच नाही. चौकशी समितीने सकाळी ११ वाजता त्याला बोलावले होते, पण तासभर वाट पाहूनही तो न आल्याने चौकशी समितीने त्यासंदर्भातील स्वतःचे अंतिम मत नोंदवण्याचे काम सुरू केले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nदरम्यान, समितीचे काम अंतिम टप्प्यात असून, अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले असल्याने हा अहवाल मंगळवारी (९ जानेवारी) अंतिम होऊन आयुक्त घनश्याम मंगळे यांच्याकडे सादर होणार आहे.\nपथदिव्यांची बोगस बिले करून ४० लाख रुपये लाटल्याप्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे व नगर रचना विभागाचे सहायक संचालक संतोष धोंगडे यांची द्विसदस्यीस समिती नेमण्यात आली आहे. या समितीने विद्युत, बांधकाम, लेखा परीक्षण व लेखा अशा चारही विभाग प्रमुखांसह प्रभाग समिती १ व २८ चे प्रभाग अधिकारी तसेच या दोनही वॉर्डांचे संबंधित नगरसेवकांचे म्हणणे जाणून घेतले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया पथदिवे उभारणीच्या प्रकरणाशी संबंधित सचिन लोटके नावाच्या ठेकेदारालाही त्याचे म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आले होते. सोमवारी (८ जानेवारी) सकाळी ११ ची वेळ त्याला देण्यात आली होती; मात्र, दुपारी १२ वाजेपर्यंत तो आलाच नाही. त्यामुळे त्याला याबाबत काही म्हणणे सादर करायचे नसावे, हे समजून समितीने अंतिम अहवालाच्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-ncp-sharad-pawar-karad-75628", "date_download": "2018-06-19T16:30:56Z", "digest": "sha1:WXNJCVD42XMLTKBOLSB6YYTWWKVNDZ32", "length": 12537, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news ncp sharad pawar in karad ...त्यावेळी राजकीय भुकंप ठरलेलाच असतो | eSakal", "raw_content": "\n...त्यावेळी राजकीय भुकंप ठरलेलाच असतो\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\nकऱ्हाड (सातारा): माजी केंद्रीय कृषी शरद पवार कृष्णे काठी जेंव्हा जेंव्हा रेठरे बुद्रूकला येतात. त्यावेळी राजकीय भुकंप ठरलेलाच असतो. आजच्या त्यांचा दौराही असाच काही संकेते देवून गेला. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या घरी त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या टीम सह दिलेली भेट अनेकांच्या भुवया ताणून जाणारी ठरली.\nकऱ्हाड (सातारा): माजी केंद्रीय कृषी शरद पवार कृष्णे काठी जेंव्हा जेंव्हा रेठरे बुद्रूकला येतात. त्यावेळी राजकीय भुकंप ठरलेलाच असतो. आजच्या त्यांचा दौराही असाच काही संकेते देवून गेला. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या घरी त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या टीम सह दिलेली भेट अनेकांच्या भुवया ताणून जाणारी ठरली.\nज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पाहुणचार व घरगुती स्वागत असा औपचारिक कार्यक्रम अविनाश मोहिते यांना आयोजीत केला होता. यावेळी सांगली व सातारा जिल्ह्यातील राष्ट्रावादीची कोअर टीम त्यांच्या सोबत होती. त्यात विधान परिषद सभापती रामारजे नाईक निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, जनता उद्योग समुहाचे प्रमुख राजेश पाटील वाठारकर उपस्थीत होते. यावेळी मोहिते कुटूबियांसमवेत श्री. पवार यांनी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. यावेळी सर्वच नेत्यांनी न्याहरी केली. त्यानंतर फोटो सेशन झाले.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nसंधीसाधू दुटप्पीपणा आणि सोयीची हिंदुविरोधी सहिष्णूता\nग्रामीण भारताचा मूक आक्रोश (वरूण गांधी)\nमहावितरणच्या लिपिकास लाच घेताना पकडले रंगेहाथ\nहल्लेखोर बिबट्या अजूनही मोकाटच; वासराचा पाडला फडशा\nसरकार आणि संघटनेच्या वादात, चिमुकले जीव वेठीला\nआता मोजा कीटकनाशकांचे बळी\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nपुणे : धायरी पुलाकडुन भगवती पॅलेस हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मादुकोश अपार्टमेंटच्या गेटसमोर बेकायदेशीररित्या बस पार्किंग केले जाते आहे. याविषयी...\n\"मविप्र'च्या ताब्याचा वाद पेटला : भोईटे-पाटील गटाच्या समर्थकांत हाणामारी\nजळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद आज चांगलाच पेटला दुपारी संस्थेचा ताब्या घेण्यावरुन नरेंद्र पाटील व भोईटे गटातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agro-agenda-milk-rate-issue-state-ranjitshing-deshmukh-8424", "date_download": "2018-06-19T15:51:18Z", "digest": "sha1:UW4CQCUPKCPUVQZTN667CJPN5EIOV3HS", "length": 26579, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, AGRO AGENDA, milk rate issue in state, Ranjitshing Deshmukh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे : रणजितसिंह देशमुख\nसरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे : रणजितसिंह देशमुख\nरविवार, 20 मे 2018\nमहाराष्ट्र सध्या दुधाच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या तिढ्यामुळे ढवळून निघाले आहे. राज्यात अतिरिक्त दुधामुळे निर्माण झालेली समस्या, तिचे विविध पैलू आणि या संकटावर मात करण्यासाठी पुढची दिशा काय असावी, कोणत्या उपाययोजना करण्यावर भर दिला पाहिजे आदी विषयांवर राजहंस सहकारी दूध संघाचे अध्यक्ष व महानंदचे संचालक रणजितसिंह देशमुख यांच्याशी केलेली ही खास बातचीत.\nमहाराष्ट्र सध्या दुधाच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या तिढ्यामुळे ढवळून निघाले आहे. राज्यात अतिरिक्त दुधामुळे निर्माण झालेली समस्या, तिचे विविध पैलू आणि या संकटावर मात करण्यासाठी पुढची दिशा काय असावी, कोणत्या उपाययोजना करण्यावर भर दिला पाहिजे आदी विषयांवर राजहंस सहकारी दूध संघाचे अध्यक्ष व महानंदचे संचालक रणजितसिंह देशमुख यांच्याशी केलेली ही खास बातचीत.\nदर मिळत नसल्यामुळे सध्या दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आंदोलनही सुरू आहे. दूध धंद्यात तयार झालेली ही समस्या सरकारकडून कशी हाताळली जातेय\nश्री. देशमुख : राज्यातील सर्वसामान्य शेतकरी व शेतमजूर वर्गाला सर्वांत चागला जोडधंदा म्हणून दुग्धक्षेत्राकडे पाहिले जाते. महिला, अल्पभूधारकांना दुधाच्या धंद्यामुळे उत्पन्नाचा चांगला मार्ग गवसला. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दूध धंद्याचं महत्त्व मोठं आहे. मात्र, दूध धंद्यातील या समस्यांकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. सरकारचा दृष्टिकोन योग्य नाही. साखरेप्रमाणे दुधाबाबत सरकार वेळोवेळी पावले टाकत नाही. लाखो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या दूध धंद्यातील समस्या वेळीच हाताळल्या जाव्यात असं सरकारला का वाटत नाही, याचंच मला कोडं आहे.\nराज्यात जादा दुधाची समस्या अचानक कशी तयार झाली\nश्री. देशमुख : ही समस्या अचानक तयार झालेली नाही. यात सरकारचा अभ्यास कमी पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू झाल्यावरच सरकारला जाग आली आहे. मुळात गेल्या हंगामात चांगला पाऊस झाला होता. चारा-पाणी चांगला असल्यामुळे दुभत्या जनावरांची ठेप ठेवली गेली. त्यात पुन्हा सरकारने दुधाचा भाव प्रतिलिटर २७ रुपये जाहीर केल्यामुळे दुभत्या गायी विकत घेणाऱ्यांचीही संख्या वाढली. पण या पोषक वातावरणात दूध पावडरच्या बाजारपेठांमध्ये प्रतिकूल घडामोडी झाल्या आणि सगळे गणित बिघडले. पावडरचे बाजारभाव प्रतिकिलो २४० रुपयांवरून १४० पर्यंत घसरल्यामुळे पावडर प्लान्टचालकांची खरेदी कमी केली. त्यामुळे बाजारात जादा दूध येऊ लागले. परिणामी भाव घसरले.\nदूध पावडरचा प्रश्न निकाली निघेल का\nश्री. देशमुख : अजून तरी काहीच चिन्हे दिसत नाहीत. मुळात राज्याचे दूध संकलन १२० लाख लिटरवरून १३०-१४० लाख लिटरच्या पुढे गेले आहे. त्यामुळे पावडर करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. पावडरचा प्रश्न हा केवळ आपल्याकडे नाही; तर युरोपातही जादा दूध आणि पावडरची समस्या तयार झाली आहे. भारतीय पावडरची निर्यात करणे हाच उपाय आपल्यासमोर आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत जगाच्या बाजारपेठेत आपल्या पावडरला ग्राहकच नाही. आखाती देश व इतर देशांना युरोपातूनच चांगली पावडर मिळते आहे. त्यामुळे राज्यातील दूध पावडरला सध्या ग्राहक नाही. अमूलकडे तर १२०० कोटी रुपयांची पावडर पडून आहे. आमच्या राजहंसकडे ७०० टन, गोवर्धनकडे सात हजार टन पावडर पडून आहे. सर्व खासगी-सहकारी संघांची जवळपास अशीच स्थिती आहे. पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा अडकल्यामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा राहिलेला नाही. त्याचा सर्वांत जास्त फटका दूध उत्पादकांनाच बसतो आहे.\nदूध उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी काय उपाय आहेत\nश्री. देशमुख : पावडरला अनुदान देणे आणि जादा साठे कमी करणे हाच जादा दूध हाताळण्याचा प्रभावी उपाय आहे. शेतकऱ्यांना मात्र सरकारने थेट अनुदान देण्याची गरज आहे. दूध संघ सध्या शेतकऱ्यांना २०-२१ रुपये देत असून, सरकारी भाव २७ रुपये आहे. हा मधला ६-७ रुपयांचा फरक सरकारने थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा करण्याची गरज आहे.\nराज्य सरकारने पावडर प्लान्टचालकांसाठी प्रतिलिटर तीन रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले. दूधदराची समस्या सोडविण्यासाठी त्याचा कितपत उपयोग होईल\nश्री. देशमुख : प्लान्टचालकांना केवळ मार्च महिन्याच्या पावडर निर्मितीचा आधार घेत अनुदान मिळणार आहे. अनुदान सरसकट निर्मितीसाठी नसून जादा पावडरसाठीच आहे. मात्र, हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या पदरात कसे पडेल, याविषयी संभ्रम आहे. उदारणार्थ राजहंसचे दूध संकलन पावणेचार लाख लिटर आहे आणि विक्री फक्त सव्वादोन लाख लिटरची आहे. एक लाख लिटर दुधाची आम्ही पावडर केल्यास त्याला तीन रुपये अनुदान मिळेल. पण, कोणत्या दूध उत्पादकाला कोणत्या निकषावर अनुदानाची रक्कम द्यायची याविषयी संभ्रम राहील. त्यापेक्षा कर्नाटकच्या धर्तीवर सरळ शेतकऱ्याला सात रुपये अनुदान सरकारने दिल्यास हा प्रश्न मार्गी लागेल.\nराज्यात दुधाचा एकच ब्रॅंड करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. त्याला तुमची तयारी आहे काय\nश्री. देशमुख : ही संकल्पना चांगली आहे. आमचा त्याला विरोध नाही; पण राजहंस ब्रॅंड तयार करण्यासाठी आम्ही २५ वर्षे काम केले आहे. पण एका रात्रीत या ब्रॅंडला मोडीत काढता येणार नाही. एकच ब्रॅंडसाठी सर्वांनी एकत्र बसून व्यवस्थित चर्चा करून मार्ग काढावा लागेल. याशिवाय राज्य सरकारमध्ये एक ब्रॅंडविषयी संभ्रम आहे. शासनाचा ब्रॅंड आरे असून, सहकारचा ब्रॅंड महानंद आहे. मग, नेमका कोणता ब्रॅंड ठेवायचा हा प्रश्न अजूनही कायम आहे.\nदुधाच्या मार्केटिंगमध्येच नफा जातो. त्यामुळे शेतकरी व ग्राहकांनाही तोटा होतो हे खरे आहे काय\nश्री. देशमुख : होय. ही वस्तुस्थिती आहे. समजा शेतकऱ्यांकडून २१ रुपये लिटरने दूध विकत घेतल्यास प्रक्रियेला १० रुपये खर्च येतो. आम्ही ते दूध ३२ रुपयांना विकतो. मात्र, मार्केटिंगवाले १२-१३ रुपये जादा घेऊन ग्राहकांना दूध विकतात. डीलर, सबडिलर, रिटेलर या साखळीत दुधाची किंमत वाढते. अमूलच्या बाबतीत मात्र हे होत नाही. तिथे फक्त तीन ते साडे तीन रुपये वाढतात. कारण अमूलच्या दुधाची विक्री मुळात ब्रॅंडवर चालते. राज्यातील दुधाची विक्री कमिशनवर चालते. जो जास्त कमिशन देतो त्याचेच दूध खपवले जाते. त्यातून स्पर्धा वाढते. परिणामी शेतकरी आणि ग्राहक या दोहोंचे नुकसान होते. यात शासनाने आता काही तरी हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे.\nराज्यात खासगी व सहकारी दूध संस्थांना वेगळे नियम लावले जातात का\nश्री. देशमुख : राज्यात सहकारी दूध संघांकडून फक्त ४० टक्के दूध संकलन होते. उरलेले जवळपास ६० टक्के दूध खासगी डेअरीचालक घेतात. सरकार मात्र केवळ सहकारी संस्थांच्या मागे हात धुऊन लागली आहे. आम्ही तीन महिने तोटा सहन करून २७ रुपये दर दिला; पण खासगी प्लान्टचालकांनी हा दर दिला नाही. पण त्यांच्यावर सरकारने काहीच कारवाई केली नाही. सहकारी संघांवर मात्र कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे आम्ही न्यायालयात जाऊन कारवाईवर स्थगिती आणली. सरकारच्या या अशा धोरणामुळे सहकारी दूध संघ तोट्यात गेले आहेत. सरकारने लवकर पावले टाकली नाही, तर दुधातून सहकार संपुष्टात येईल. सहकारी संघ दुग्ध क्षेत्रातून संपले तर शेतकऱ्यांना कोणीही वाली उरणार नाही.\nमहाराष्ट्र मात mate विषय topics दूध चालक सरकार government ऊस पाऊस गणित mathematics भारत तोटा स्पर्धा day शेती अॅग्रोवन अॅग्रो अजेंडा\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल सातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील...\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही...\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या...अकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात...\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात मालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व...\nरिक्त पदांचा योजनांच्या अंमलबजावणीवर...अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागातील अनेक महत्त्वाची...\nनाशिकमध्ये जूनचा पंधरवडा कोरडाचनाशिक : यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती....\nमराठवाड्यात २२५३ विहिरींचे अधिग्रहणऔरंगाबाद : पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या गाव...\nपन्हाळा वन विभाग करणार सव्वालाख वृक्ष...कोल्हापूर ः पन्हाळा वन विभागाच्या रोपवाटिकेत यंदा...\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू...अमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना...\nनगरमध्ये पावसाचा खंड; पेरण्या खोळंबल्यानगर : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले तरी अजून...\n'एफआरपी'च्या मागणीसाठी सोमवारपासून...कोल्हापूर ः साखर कारखान्यांनी एफआरपीची...\nकर्जमाफीचा अर्ज आता तालुका निबंधकांकडे...सोलापूर ः शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या...\nसातारा 'झेडपी'कडून शेतकऱ्यांसाठी 'सेवा...सातारा : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत...\nपीकविमा वाटपाच्या आश्‍वासनानंतर उघडले...कुंभार पिंपळगाव, जि. जालना : पीकविम्याचे पैसे...\nपुणे जिल्‍ह्यातील धरणक्षेत्रात पावसाला...पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या पावसाला...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर भात...पुणे ः गेल्या पंधरवड्यात पश्चिमेकडील...\nबनपुरी येथील बंधाऱ्यातून पाणीगळतीढेबेवाडी, जि. सातारा : बनपुरी (ता. पाटण...\nपावसाअभावी जळगावमधील १३ तालुके कोरडेचजळगाव : जिल्ह्यात रविवारी (ता. १७) काही भागांत...\nसातारा जिल्हा परिषद कृषी विभागासाठी ५...सातारा : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (ता.१५...\nशाश्वत कृषी विकासासाठी समाज,...शेतीची तीव्रता वाढत चालली असून, त्याचे समाजावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/rethare-budruk-satara-news-bullock-cart-competition-acche-din-65799", "date_download": "2018-06-19T16:47:04Z", "digest": "sha1:V3PD6NE7XSMYS362JFEROFFKBKOYQNDV", "length": 13477, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "rethare budruk satara news bullock cart competition acche din सर्जा- राजाच्या जोडीला ‘अच्छे दिन’ | eSakal", "raw_content": "\nसर्जा- राजाच्या जोडीला ‘अच्छे दिन’\nशुक्रवार, 11 ऑगस्ट 2017\nशर्यतीवरील बंदी उठल्याने खिलार बैलांचा भाव वधारला\nशर्यतीवरील बंदी उठल्याने खिलार बैलांचा भाव वधारला\nरेठरे बुद्रुक - बंदी उठल्यामुळे ग्रामीण भागाचे भूषण असलेल्या सर्जा- राज्याच्या जोडीला ‘अच्छे दिन’ पाहायला मिळणार आहेत. बैलगाडी शर्यतींमध्ये खिलार बैलांचाच दबदबा राहतो. मागील चार वर्षे शर्यतीवरील बंदीने ही व्यवस्थाच कोलमडली होती. शर्यतींचा मार्ग मोकळा झाल्याने बैलांच्या जोपासनेला गतवैभव प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या किमतीदेखील वधारतील. गेल्या २० वर्षांत प्रगत तंत्राबरोबर यांत्रिकतेचा देखील शेतीत वावर वाढला आहे. त्या अगोदर बहुतांश शेती बैलांच्या साहाय्याने कसली जायची. त्यामध्ये खिलार वळू, खोंड व बैलांना खूप महत्त्व होते. त्यामुळे प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये बैलजोडी हे चित्र ठरलेले होते; परंतु यांत्रिकीकरणाच्या झपाट्यात बैलजोड्यांचे महत्त्व कमी होत गेले, तरीदेखील काही कष्टाळू शेतकरी बैलांकडूनच शेतीच्या मशागती करून घेतात. शेतीसाठी बैलजोडी सांभाळताना शेतकऱ्यांना जातिवंत जनावरे पाळण्याचा छंद लागला. त्यातून बैलजोडी जोपासणे ही ग्रामीण संस्कृतीच बनलेली पाहायला मिळते. गावोगावच्या जत्रांमध्ये बैलगाडी शर्यती ठरलेल्या होत्या. त्या पाहण्यासाठी लांब पल्ल्याहून शौकीन यायचे. त्यामुळे हीच संस्कृती काही काळ जणू उत्सवच साजरा करायची. बैलपोळा व धुलीवंदनला तर या बळिराजाच्या जोडीला शेतकरीही सजायचा. बैलांच्या जपणुकीमुळे साधारण २० वर्षांपूर्वी बैलगाडी शर्यतींना सोन्याचे दिवस होते. पळणाऱ्या बैलांना मोठी किंमत मोजण्यासही शेतकऱ्यांची तयारी असायची.\nजोपासलेल्या खोंडांना सराव देऊन शर्यतींमध्ये उतरवले जायचे. एखाद्या- दुसऱ्या शर्यतीत तो खोंड नामांकित झाला, की त्याची किंमत दोन ते पाच लाखांपर्यंत जायची. त्यातून हे खिलार बैल नावारूपास यायचे. त्यामुळे इतर राज्यातही त्यांना मागणी राहायची. तो काळ बैलांच्या वैभवाचा सुवर्णकाळ राहिला. बैलगाडी शर्यतींवर चार वर्षांपूर्वी बंदी घातल्याने एकूणच हे वैभव अडचणीत आले. बंदी उठल्यामुळे आता पुन्हा या सर्जा- राज्याच्या जोडीला गतवैभव मिळल्याने त्यांना अच्छे दिन पाहायला मिळणार आहेत.\nबैलगाडी शर्यतींवरील बंदी उठल्याने शेतकऱ्यांच्या खिलार बैलांना चांगले दिवस आले आहेत. बंदीमुळे शेतीचे गणितही चुकले होते. खिलार बैले ही शेतकऱ्यांची शान आहे. तेच शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देतील.\n- नितीन दहिभाते, शेतकरी व खिलार बैलांचे जोपासक, शेरे (ता. कऱ्हाड)\nपाणी प्रश्न हा पुर्ण तालुक्याचा प्रश्न आहे - शिवाजी काळुंगे\nमंगळवेढा- मंगळवेढा तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्न हा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकत्यांच्या गावाचा नसून तो पुर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न आहे....\n#PurandarAirport पुरंदर परिसरातील जमिनीतून सोन्याचा धूर\nविमानतळाच्या घोषणेनंतर भाव चौपट पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या परिसरातील जमिनीतून सध्या सोन्याचा धूर निघू लागला आहे....\nकर्जमाफी, तूर, हरभऱ्याचे 22 हजार कोटी रखडले सोलापूर - हमीभावाने विकलेली तूर - हरभऱ्यांची रक्कम...\nशेतीतील कामांसाठी आता सेवा पुरवठादार\nसातारा - कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यांत्रिकीकरण, शेतमजुरी, रोगराई, औधषे या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा...\nपिंपळे गुरव येथे योग सप्ताह संपन्न\nनवी सांगवी (पुणे) - येथील ओम नमो: चिकित्सालय व ओम नमो: परिवर्तन परिवार यांचे वतीने योग सप्ताह निमित्त नुकतेच मोफत योग शिबीराचे आयोजन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6660", "date_download": "2018-06-19T16:44:25Z", "digest": "sha1:PLHL2ONKG7FKB7FDP2YKW346YB6EYKRP", "length": 63237, "nlines": 1049, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आजचे दिनवैशिष्ट्य - १४ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआजचे दिनवैशिष्ट्य - १४\nआधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.\nआज ऑफीसला येताना एफ एम वर\nआज ऑफीसला येताना एफ एम वर राखी गुलजार आणि विजू शाह (तू चीज बडी है मस्त मस्त आणि ओये ओये या गाण्यांचे संगीतकार आणि कल्याणजी वीरजी शाह यांचे पुत्र) यांचे वाढदिवस आहेत असे कळले.\nराखी तर स्वातंत्र्य दिनी जन्मली. एफ एम वाले काहीही भकतात.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nराखी गुलजार चा बड्डे....\nराखी गुलजार चा बड्डे नसला म्हणून काय झालं. गाणी मस्त आहेत. म्हणून काढत नाही.\nयातल्या दुसऱ्या व तिसऱ्या - अशा दोन्ही गाण्यांमधे \"पवन\" ला स्त्री मानून उल्लेख आहे. \"आंचल ना छोडे मेरा पागल हुई है पवन्\", \"ए री पवन\". (आणखी - वैजयंतीमाला च्या \"पवन दिवानी\" मधे पण). पण सर्वसामान्यपणे पवन हे पुरुषाचे नाव मानले जाते. विशेष आहे आनंद बक्षींची (आणि मजरूहची) शायरी.\n\"सुन री पवन, पवन पुरवैया, मैं\n\"सुन री पवन, पवन पुरवैया, मैं हूं अकेली अलबेली तू सहेली मेरी बन जा\" असं गाणं आहे त्यात पण पवन ला सहेली बनायला सांगितलंय. बहुधा हिंदीत पवन हा शब्द स्त्रीलिंगीच असतो. पवन हे पुर्षाचं नाव का असतं हे ठाऊक नाही.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nपवन हे पुर्षाचं नाव का असतं\nपवन हे पुर्षाचं नाव का असतं हे ठाऊक नाही.\nपवन हे (पौराणिक कहाण्यांनुसार) हनुमंताच्या पित्याचं नाव आहे म्हणून कदाचित \nविजु शाह हे अंडररेटेड\nविजु शाह हे अंडररेटेड संगीतकार वाटतात. मोहरा, विश्वात्मा, गुप्त या सिनेमांमधली गाणी मस्तं आहेत. सिग्नेचर ९०.\nमोहरा आणि विश्वात्माबद्दल सहमत.' तू चीज बडी है मस्त मस्त' हे गाणं म्हणजे व्यवस्थित भिमपलास आहे. विश्वात्मामधील 'सात समंदर' हेसुद्धा भिमपलासाच्या जवळ जाणारं आहे. गुप्तमधल्या गाण्यांत पार्श्वसंगीताचे तुकडेच्या तुकडे उचलले आहेत. तरीही 'मुश्किल बडा ये प्यार है' आणि 'मेरे ख्वाब्बों में तू' ही आपली फेवरिट.\nअख्खे ब्लूज् संगीत भीमपलासावर\nअख्खे ब्लूज् संगीत भीमपलासावर आधारित आहे असे ऐकिवात आहे.\nअनूजा(त्यांच्या उच्चाराप्रमाणे नू दीर्घ) कामत ह्या एक शास्त्रीय संगीताची सुरेख माहिती देणाऱ्या युट्यूबर आहेत. त्यांच्या एका व्हिडीयोमध्ये ऐकले आहे. दुवा शोधावा लागेल.\nजरा बघून सांगाल का \nजरा बघून सांगाल का मलाही काय म्हणल्या आहेत हे ऐकण्यात रुची आहे ( त्यांचे काही व्हिडिओ बघितले आहेत)\nअबापटबोवा, हा घ्या दुवा\nमाझे विधान अतिरंजित होेते. क्षमस्व. पण; आर्त तरीही मंद, संयत चालींची सगळ्याच गाण्यांमध्ये, विशेषत: ब्ल्यूज्, भीमपलासची पकड त्या तीव्र स्थानी दिसतेच. (नैनों मे बद'राऽ' छाए, खिलके बि'छऽड'नेको... इ.) एक हार्लेम ऑन माय माईंड असे काहीसे गाणे ऐकले होते, त्यातही हे जाणवले होते. ब्लूजचे संदर्भ पटकन आठवत नाहीत.\nविष्णुपंत , चिल माडी\n++माझे विधान अतिरंजित होेते.++\nचिल माडी . एवढं सिरियसली घेऊ नका हो .\nया ताई हुशार असाव्यात . त्यांनी कुठेही 'आधारित 'म्हणलेलं नसून फक्त (काही ) चालीतील साम्य दाखवायचा प्रयत्न केलाय. त्यांनी scatting आणि तराणा यांची तुलना दाखवलीय त्याचंही फक्त तसंच .\nजोपर्यंत त्या 'आधारित' म्हणत नाहीत तोपर्यंत ते टेक्निकली चूक ठरत नाही . परंतु भीमपलास आणि ब्लूज , scatting आणि तराणा यांचा संबंध दाखवणे जरा ओढून ताणून वाटते.\n ऐका दोन्ही आणि मजा घ्या .. बाकी सोडून द्या ..\nतू चीज बडी है मस्त मस्त' हे\nतू चीज बडी है मस्त मस्त' हे गाणं नुसरत च्या दम मस्त कलंदर चे पद्धतशीरपणे बॉलीवूडकरण आहे. जसे की मेरा पिया घर आया, सासों की माला, सानु एक पल, इन्ना सोना तुझे, आत्ता आलेले मेरे रष्के कमर, आणि नुसरत ची बरीच गाणी. जिथे सुफी मौला / देव असेल तिथे हिरॉइन. आणि समजत नसलेले उर्दू शब्द काढून तिथे फालतू मिळमिळीत हिंदी शब्द. बाकी विजू शाह अत्यंत सुमार संगीतकार आहे.\nअसेल बॉ. आपल्याला आवडलं.\nमला ते रष्के कमर फारच आवडायचं\nमला ते रष्के कमर फारच आवडायचं. नवीनही बरंय, पण बर्रीच काटछाट केलेली आहे.\n- श्री टॅनोबा चौदावे\nउन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल\nऱ्या= ऱ+्+या. डोक्यात नका जाऊ र्या र्या करून.\n१९५६ : 'हाऊंड डॉग' गाण्यात\n१९५६ : 'हाऊंड डॉग' गाण्यात एल्व्हिस प्रेस्लेने आपली विख्यात कंबरेची प्रक्षोभक हालचाल प्रथम सादर केली.\nजरा दाताखाली आल्यासारखं नाही का वाटत हे वाक्य\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nअर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम स्मिथ (१७२३), अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स (१८८३)\nदोघांचा जन्मदिवस एकाच दिवशी.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nकेन्स बद्दलची अख्यायिका -\nकेन्स बद्दलची अख्यायिका -\nबड्डे : अभिनेता सुनील दत्त\nबड्डे : अभिनेता सुनील दत्त (१९२९)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nपहिल्यापासून संशय होताच की\nपहिल्यापासून संशय होताच की तुम्ही मोत्सार्ट चे चाळीस नंबरी फ्यान आहात ते.\nगेल्या शतकातील सर्वच हिंदी गाणी ढापलेली आहेत असे म्हणण्याला प्रत्यवाय नसावा.\nएकदा सालं ते प्रत्यवाह,अर्हता\nएकदा सालं ते प्रत्यवाह,अर्हता वगैरे शब्दांचा अर्थ सांगून टाका बरं . इथं सभ्य लोकं असतात. सरकारी भाषा वापरू नका .\nहे घ्या अन्ना - एकदम गंगा.\nहे घ्या अन्ना - एकदम गंगा.\nयात alienation = अन्यसंक्रामण, pacification = प्रशमन वगैरे हायक्लास शब्दांबरोबर double cross = फशी पाडणे वगैरे विनोदही आहेत.\nचिंजं, \"इतना ना मुझसे तू\nचिंजं, \"इतना ना मुझसे तू प्यार बढा\" आणि \"आंसू समझ के क्युं मुझे\" ही दोन्ही गाणी झकास आहेतच. शंकाच नको.\nमी जरा कमी परिचीत/प्रचलित () (म्हंजे विविधभारती वर कमी वेळा लागणारं) गाणं काढून इथे डकवायचा उद्योग करत होतो.\nहॅप्पी बड्डे : अभिनेत्री\nहॅप्पी बड्डे : अभिनेत्री श्यामा (१९३५)\nहिचं कमी परिचीत आणि गोड असं गाणं मला माहीती नसल्यामुळे हे आणखी एक मस्त गाणं डकवतो. \"सुन सुन सुन सुन जालिमा\" मस्तच आहे.\nबापटगुरुजी, सुन सुन जालिमा हे\nबापटगुरुजी, सुन सुन जालिमा हे क्रॉस्बीच्या झिंग ए झाँगवर बेतलेले आहे हे तुम्हांस ठाऊक असेलच.\nसंदर्भ: शुभ्र काही जीवघेणे - अंबरीश मिश्र.\nश्यामाचं हे गाणं रेडिओवर फार ऐकू येत नाही -\nआणि (त्याच चित्रपटातलं) हेदेखील -\nयूट्यूब हुशार आहे. आता मला हे रेकमेंड केलं -\nआता ही लावणीही बघून टाका म्हणजे मराठी संस्थळ खूश होईल -\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\n१६९० - सिद्दी यादी सकट याने\n१६९० - सिद्दी यादी सकट याने मुंबईतला माझगांव किल्ला उद्ध्वस्त केला.\nहा सिद्दी यादी सकट कोण याचे नाव पहिल्यांदाच ऐकले. तसेच, मुंबईत किती किल्ले होते/आहेत\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nहा सिद्दी यादी सकट कोण\nइथे थोडी माहिती मिळेल.\nहा सिद्दी जर यादीसकट येण्याऐवजी यादीशिवाय आला असता, यादी घरीच विसरला असता, तर मुंबईतले शिवडी, माझगाव नि कोणतेकोणते किल्ले जे त्याने उद्ध्वस्त केले, ते कदाचित वाचू शकले असते काय\nनाही म्हणजे, यादीच नाही म्हटल्यावर कोठलेकोठले किल्ले उद्ध्वस्त करायचे, झालेच तर टार्गेट मीट किंवा एक्सीड झाले की नाही, हे कसे कळणार\nम्हणून याद्या ठेवणे ही एक चांगली सवय आहे. अप्रेझलच्या वेळी उपयोगी पडते.\nशहाणा मुलगा होता सिद्दी यादी सकट. चांगल्या सवयी होत्या त्याला. (कदाचित ममवंचा पितामह किंवा आदिपुरुष असावा काय\nसिद्दीला विसरभोळेपणाचा त्रास असावा. लिंबू-कोथिंबीर आणायला जाई तर मिरच्या हमखास विसरे. जनानखान्यांत जाताना बायकांची नावे विसरे. त्याच्या आईने मग त्याला याद्या करायची सवय लावली. मग सिद्दी सगळीकडे यादीच घेऊन जाई. बाजारात, जनानखान्यात, हमामखान्यात() आणि बऱ्याच ठिकाणी.\nएकदा काय झाले, त्याने केली मुंबईवर चाल मुंबईकरांची हीऽ तारांबळ उडाली. सिद्दी एका हातात नंगी तलवार, नि दुसऱ्या हातात एक कागद घेऊन येताना पाहून मुंबईकर सैरावैरा धावू लागले... कोणी विचारले, की हा एकच किल्ला घेऊन गप्प बसेल का हा मर्कट\nतर उत्तर आले- नाही एक यादीच केली आहे त्याने एक यादीच केली आहे त्याने तो बघा- आला सिद्दी, यादीसकट\nमित्रहो, इथे ते उत्तर देणाऱ्याचा शिरच्छेद केला गेला- रणांगण हे बाष्कळ श्लेष करण्याची जागा नव्हे ह्याची समज द्यायला.\nसिद्दी यादी सकटला थोपवायला\nसिद्दी यादी सकटला थोपवायला सिद्दी विनायक होता म्हणून काळा किल्ला आणि शीवचा किल्ला वाचला असावा.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nयावरून आठवले. द्रौपदीला जे पांचाली म्हणतात, ते तिचे पांच अली (पाँच अली१) होते, म्हणून.\n१ युधिष्ठिरअली, भीमअली, अर्जुनअली, नकुलअली आणि सहदेवअली.\nहॅप्पी बड्डे : अभिनेत्री\nहॅप्पी बड्डे : अभिनेत्री डिंपल कपाडिया (१९५७)\nसुरेश वाडकरांच्या मस्त आवाजातलं हे गाणं. डिंपल व विनोद खन्ना वर चित्रीत झालेलं.\nहॅप्पी बड्डे : संगीतकार वसंत\nहॅप्पी बड्डे : संगीतकार वसंत देसाई (१९२२)\nवसंतरावांची अनेक गोड गाणी आहेत. त्या \"ऐ मालिक तेरे बंदे हम\" ने वैताग आणला होता.\nहे पहिलं जरा रडवं आहे. पण फक्त लताबाईंसाठी ऐकावं. \"तुझ्या प्रीतीचे दु:ख मला\" ची धुन.\nकृपया ते आडनाव 'गार्लंड' असे लिहिता येईल काय\n'न'बांची आवडती भडकाऊ श्रेणी देण्यात येत आहे.\nहॅपी बड्डे : बॅडमिंटनपटू\nहॅपी बड्डे : बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण (१९५५)\nहॅप्पी बड्डे : क्रांतिकारक\nहॅप्पी बड्डे : क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल (१८९७)\nये जो घांव है सीने पे\nहमे पागल ही रहने दो....\nहम पागल ही अच्छे है.\n(ऐकीव माहीतीवर आधारित क्वोट)\nहॅप्पी बड्डे : अभिनेत्री\nहॅप्पी बड्डे : अभिनेत्री पद्मिनी (१९३२)\nपुण्यस्मरण : पु.ल.देशपांडे (२०००)\nपंचवीस मार्क कमी पडून नापास झालेले चिरंजीव तीर्थरूपांना म्हणाले,'मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे.'_ पु. ल. देशपांडे\n...एके काळी (कम्युनिस्ट) पूर्व जर्मनी तर मार्क्सवादी होतेच, परंतु (कॅपिटलिस्ट) पश्चिम जर्मनीसुद्धा होते. किंबहुना, अंमळ जास्तच.\nटॉम सॉवेल पण मार्क्सवादी होते\nटॉम सॉवेल पण मार्क्सवादी होते. पूर्वी.\nपुण्यस्मरण : मेहदी हसन (१३\nपुण्यस्मरण : मेहदी हसन (१३ जून २०१२)\nवो जिनके होते है खुर्शीद आस्तीनोंमे\nउन्हे कहीं से बुलाओ... बडा अंधेरा है.\nएक बस तू ही नही जो मुझसे खफा हो बैठा - बद्दल तुम्हाला सलाम ओ, निर्णयन मंडल.\nही एक गझल पण ऐकून टाका.\nशे सारखा क्रांतिकारक मानव इतिहासात झाला नसावा\nबड्डे : क्रांतिकारक चे गव्हेरा (१९२८)\nशे सारखा महान () क्रांतिकारक मानवी इतिहासात झाला नसावा. न कधी होईल.\nबड्डे : सज्जाद हुसेन (१५ जून\nबड्डे : सज्जाद हुसेन (१५ जून १९१७)\nमधुबालेचे गाणं लावलंत हे ठीकाय. पण सज्जाद चं हे अधिक चांगलं आहे. इथे ऑडिओच देतो आहे. पण यात पडद्यावर मधुबाला व दिलीपकुमार आहेत. युट्युब वरचे व्हिडिओज बरोबर नाहीत.\nहे सुंदरच आहे, पण अधिक परिचित आहे. तुम्हाला हे माहीत आहे का त्यातलंच पण अपरिचित -\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nडिलीट का झाले म्हणे\nहो. ऐकलंय. ठीकठाक आहे.\nहो. ऐकलंय. ठीकठाक आहे.\nमाझ्या एका मित्राने सज्जादबद्दल बरंच काही सांगितलं होतं. फार मनस्वी होता म्हणे सज्जाद. म्हणे घरी तीन श्वान पाळले होते व त्या तीन श्वानांच्या गळ्यात पाट्या होत्या व त्यांच्यावर म्हणे - ३ मोठ्या संगीतकारांची नावं लिहिली होती. येणाऱ्याजाणाऱ्या प्रोड्युसरला सज्जाद सांगायचा की बघा ते तिथे आहेत व मी इथे. हे मान्य असेल तरच मी तुमच्याबरोबर काम करेन.\nफार मनस्वी होता म्हणे सज्जाद.\nफार मनस्वी होता म्हणे सज्जाद. म्हणे घरी तीन श्वान पाळले होते व त्या तीन श्वानांच्या गळ्यात पाट्या होत्या व त्यांच्यावर म्हणे - ३ मोठ्या संगीतकारांची नावं लिहिली होती. येणाऱ्याजाणाऱ्या प्रोड्युसरला सज्जाद सांगायचा की बघा ते तिथे आहेत व मी इथे. हे मान्य असेल तरच मी तुमच्याबरोबर काम करेन.\nनिळ्या अक्षरांतल्या प्रकाराला माज म्हणतात. मनस्वीपणा नव्हे.\nनिळ्या अक्षरांतल्या प्रकाराला माज म्हणतात. मनस्वीपणा नव्हे.\nआणखी एक ऐकीव माहीती - तलत महमूद ला एकदा सज्जादने सिगरेट ओढताना पाहिले. आणि तलतला \"गलत\" महमूद म्हणायला लागला.\nसज्जाद म्हणजे तोच ना\n\"एक लता गाती है, बाकी सब रोती है...\" म्हणणारा \nफार मनस्वी होता म्हणे सज्जाद.\nसज्जादचे किस्से हिंदी सिनेव्यवसायात गाजले होते. अत्यंत उर्मट होता. पण एकेका गायकाकडून त्यानं असं काही गाऊन घेतलं आहे की ज्याचं नाव ते. तलतकडून एका गाण्याला न्याय मिळत नव्हता म्हणून ते सतरा वेळा गाऊन घेतलं असा एक किस्सा आहे. लताचा आवाज वरच्या पट्टीत जाऊ शके म्हणून नौशाद आणि शंकर-जयकिशनसारखे संगीतकार गाणीच्यागाणी वरच्या पट्टीत बांधत. आणि त्यांच्यासाठी लता किंचाळत असे ते लोक डोक्यावर घेत. पण सज्जाद पूर्ण त्याउलट. बोर्डावर लावलेलं 'काली काली रात' किंवा 'रुस्तम सोहराब'मधलं 'ए दिलरुबा' वगैरे गाणी नीट ऐकलीत तर लक्षात येईल की लता नेहमीपेक्षा खालच्या पट्टीत गाते आहे. तिला ते गायला अवघड जाई असं म्हणत. एरवी सगळीकडे मिजास करणारी लता सज्जादसमोर पूर्ण नमली, कारण तिला कळत होतं की हे गाणं वेगळं आहे. नंतर अनेक वेळा ती सज्जादची आठवण काढत असे. आता हे ऐका -\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nएरवी सगळीकडे मिजास करणारी लता\nएरवी सगळीकडे मिजास करणारी लता सज्जादसमोर पूर्ण नमली\nकिस्सा : सज्जादने लताबाईंना एकदा (सगळ्यांच्यासमोर) स्वच्छ सांगितले - \"लताजी ठीकसे गाइये. ये सज्जाद का गाना है, नौशाद का नही\".\nअंमळ हुशार लोकांना चारचौघांत कसं वागावंं-बोलावं हे फारसं समजत नाही; देवपूजा करणारे लोक त्याला मनस्वीपणा समजतात. त्या माणसाला या वर्तनामुळे मित्र-मैत्रिणी होत्या का, व्यक्ती म्हणून तो हे सगळं कसं सांभाळत असे, वगैरे लिहिलं गेलं आहे का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअंमळ हुशार लोकांना चारचौघांत कसं वागावंं-बोलावं हे फारसं समजत नाही; देवपूजा करणारे लोक त्याला मनस्वीपणा समजतात.\nसज्जादच्या बाबतीत हे तितकंसं खरं नसावं. आताप्रमाणेच तेव्हाही हिंदी फिल्म व्यवसाय हांजीहांजी, हितसंबंध पाळणं आणि कोण कुणाच्या कंपूत वगैरे गोष्टींवर चालत असे. सज्जादला हे मान्यच नव्हतं आणि त्यासाठी वाटेल ती किंमत देण्याची त्याची तयारी होती. उदा. त्यानं संगीत दिलेली पहिलीच फिल्म दोस्त - त्यात नूर जहाँची दोन गाणी बेफाम गाजली -\nनूर जहाँ त्या वेळी नं. १ होती आणि तिचा पती शौकत रिझवी निर्माता होता. त्याच्या मते गाणी गाजण्याचं सगळं श्रेय त्याच्या बायकोचं होतं. हे सज्जादला मान्य होणं शक्यच नव्हतं (आणि ते खरंही नव्हतं). त्यामुळे पुन्हा सज्जाद आणि नूर जहाँ एकत्र आले नाहीत. त्या काळचा नूर जहाँचा दबदबा पाहता हा सज्जादच्या करिअरवर आपल्या हातानं कुऱ्हाड मारण्याचा निर्णय होता असं म्हणता येईल. असं त्यानं अनेकदा केलं.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nअंबरिश मिश्रंच्या 'शुभ्र काही जीवघेणे'मध्ये त्यांच्यावर एक प्रकरण आहे. गब्बर सिंग आणि चिंतातुर जंतू ह्यांसारख्या दर्दी लोकांनी हे पुस्तक मिळवून वाचावेच. सवडीने काही रोचक भाग उद्धृत करेन.\nसज्जाद हुसेन हे १९ वेगवेगळी वाद्ये वाजवू शकत होते. अतिशयोक्ती वाटते. पण अगदी चारपाच वाद्ये वाजवता येणं ही सुद्धा जबरदस्त बात है.\nचिंजं, तुम्ही बोर्डावर डकवलेलं गाणं \"काली काली रात\" व हे खालील गाणं \"वो तो चले गये ए दिल\" - या दोन गाण्यांच्या चालींमधे साम्य जाणवतंय मला. तुम्हालाही जाणवतंय का ओ \nबड्डे : गायक व संगीतकार हेमंत\nबड्डे : गायक व संगीतकार हेमंत कुमार (१९२०)\nबड्डे : अभिनेता मिथुन\nबड्डे : अभिनेता मिथुन चक्रवर्ती (१९५०)\nयाचं एखादं बऱ्यापैकी गाणं जर कुणाला सापडलं तर इथे डकवा रे, दोस्तानु.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nबड्डे : क‌वी शाह‌रियार‌ (१९३६\nबड्डे : क‌वी शाह‌रियार‌ (१९३६)\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/shiv-sena-rebel-candidates-mumbai-29100", "date_download": "2018-06-19T17:09:33Z", "digest": "sha1:AVNPIAE6HHIX6XLDYIAGFBGGDXR436TJ", "length": 13507, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "shiv sena rebel candidates in mumbai शिवसेनेतील नाराजांसाठी विरोधकांचा गळ! | eSakal", "raw_content": "\nशिवसेनेतील नाराजांसाठी विरोधकांचा गळ\nरविवार, 5 फेब्रुवारी 2017\nशिवसेनेतील नाराज कोणत्या भागात राहतो. तो त्याच्या नाराजीचा मतांवर किती परिणाम होऊ शकतो आदींचा अंदाज घेऊन विरोधकांकडून अशा नाराजांशी \"बोलणी' केली जात आहे. नाराजांच्या उपद्रवमूल्यानुसार त्याचा \"भाव' चढणार आहे. निवडणुकीचे मैदान तापू लागल्यावर हे भाव अधिक वाढू लागतील, असे बोलले जात आहे.\nमुंबई - महापालिका निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने उतरवलेल्या उमेदवारांमुळे पक्षात प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यांच्यासाठी विरोधक गळ टाकून बसले आहेत. त्यामुळे नाराजांची समजूत काढण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. वेळ पडल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही नाराजांना गोंजारणार आहेत.\nपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी किमान 114 नगरसेवकांची कुमक आवश्‍यक आहे. शिवसेनेला सत्ता कायम ठेवायची झाल्यास किमान 100 नगरसेवक निवडून आणावे लागतील. मात्र, तिकीट वाटपात झालेल्या घोळामुळे पक्षात कमालीची नाराजी पसरली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भागांत बंडखोरी झाली आहे. येथील बंडखोरांसह नाराजांकरिता विरोधकांनी गळ टाकले आहेत. अनेक नाराजांना विरोधी पक्षातील नेत्यांकडून फोन येऊ लागले आहेत. \"निवडणुकीला मदत करा, तुमचे काय ते बघू', अशी व्यावहारिक बोलणी केली जात आहेत. मात्र, सध्यातरी हे नाराज गळाला लागले नसले तरी निवडणुकीचे मैदान तापल्यावर त्यांची नाराजी शिवसेनेला महागात पडू शकते. त्यामुळे या नाराजांना थांबवण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर देण्यात आली. विभागप्रमुख आज सकाळपासून या नाराजांच्या भेटी घेत आहेत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच काही नाराज मानले नाहीत तर स्वत: उद्धव ठाकरे अशांची समजूत काढण्याची शक्‍यता आहे.\nशिवसेनेतील नाराज कोणत्या भागात राहतो. तो त्याच्या नाराजीचा मतांवर किती परिणाम होऊ शकतो आदींचा अंदाज घेऊन विरोधकांकडून अशा नाराजांशी \"बोलणी' केली जात आहे. नाराजांच्या उपद्रवमूल्यानुसार त्याचा \"भाव' चढणार आहे. निवडणुकीचे मैदान तापू लागल्यावर हे भाव अधिक वाढू लागतील, असे बोलले जात आहे.\nशिवसेनेच्या नाराजांवर ज्या प्रकारे विरोधकांची नजर आहे, त्याचप्रमाणे कॉंग्रेस आणि भाजपमधील नाराजांवर शिवसेनेची नजर आहे. इतर पक्षांतील नाराजांना गोंजारण्याची जबाबदारी शिवसेनेने विभागप्रमुखांसह उमेदवारांवरच सोपवली आहे.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-06-19T16:23:27Z", "digest": "sha1:EEPZKFNW25ICPBDJLY4E4F5B5LX3GWYV", "length": 4173, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दख्खनचे पठारला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nदख्खनचे पठारला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख दख्खनचे पठार या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारत ‎ (← दुवे | संपादन)\nसह्याद्री ‎ (← दुवे | संपादन)\nगोदावरी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nदख्ख्ननचे पठार (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभारत ‎ (← दुवे | संपादन)\nभारताचा भूगोल ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मासिक सदर/मे २०१५ ‎ (← दुवे | संपादन)\nएरंडोल ‎ (← दुवे | संपादन)\nसातवाहन साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nदख्खनेचे पठार (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख/मार्च २०१२ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मासिक सदर/मे २०१५ ‎ (← दुवे | संपादन)\nखडक्या लावा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/31-march/", "date_download": "2018-06-19T15:53:41Z", "digest": "sha1:WE56QGQK6DR5G24JSBHSYAK7YKBEW3CH", "length": 6145, "nlines": 101, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "३१ मार्च - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१. संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्मदिन (१८४३).\n२. कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्मदिन (१८७१).\n३ पं. श्यामजी कृष्ण वर्मा यांचा स्मृतीदिन (१९३०).\nबळवंत पांडुरंग किर्लोस्कर: अण्णासाहेब किर्लोस्कर\nचित्रकार रघुवीर शंकर मुळगावकर\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mekunu-gearup-arabia-sea-8551", "date_download": "2018-06-19T15:44:45Z", "digest": "sha1:QRVJJEIYN4SQ55NJCUS7I6PBCUWLDRXI", "length": 16256, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Mekunu to gearup in Arabia Sea | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्र\n‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्र\nगुरुवार, 24 मे 2018\nपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’ चक्रीवादळाने बुधवारी (ता.२३) सकाळी साडेआठ वाजता तीव्र रूप धारण केले आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंत हे वादळ अतितीव्र होणार असून, ओमान आणि येमेनच्या किनाऱ्याजवळच्या ताशी १६० ते १८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही वादळी प्रणाली भारतापासून दूर असल्याने पश्‍चिम किनारपट्टीवर व लक्षद्वीप बेटांवर त्याचा विपरीत परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’ चक्रीवादळाने बुधवारी (ता.२३) सकाळी साडेआठ वाजता तीव्र रूप धारण केले आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंत हे वादळ अतितीव्र होणार असून, ओमान आणि येमेनच्या किनाऱ्याजवळच्या ताशी १६० ते १८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही वादळी प्रणाली भारतापासून दूर असल्याने पश्‍चिम किनारपट्टीवर व लक्षद्वीप बेटांवर त्याचा विपरीत परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nबुधवारी सकाळी नैऋत्य अरबी समुद्रात असलेले वादळ ताशी १२ किलोमीटर वेगाने ओमान आणि येमेनच्या किनाऱ्याकडे झेपावत आहे. सकाळी साडेआठ वाजता हे वादळ सोकोट्रा बेटापासून २७० किलोमीटर अग्नेयेकडे, तर ओमानच्या सलालाहपासून ६७० किलोमीटर दक्षिणकडे समुद्रात थैमान घालत होते. गुरुवारी सकाळपर्यंत त्याचे अतितीव्र वादळात रूपांतर होणार आहे. या वेळी वारे ताशी १५० ते १६० किलोमीटर वेगाने फिरणार असून, ताशी १८० किलोमीटर वेगाने झोत वाहणार अाहेत. शनिवारी हे वादळ सलालाहजवळ किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. या वादळाने अरबी समुद्रावरील बाष्प ओढून घेतल्याने येमनच्या किनाऱ्यालगत दाट ढग गोळा झाले आहेत. गुरुवारी अरबी समुद्रातही १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळून उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे अंतर्गत अरबी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nनैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून) प्रगतीस पोषक हवामान तयार होत आहे. शनिवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या ७२ तासांमध्ये माॅन्सून दक्षिण अंदमानात दाखल होणार अाहे. तर, माॅन्सूनचे आगमन होताच अंदमानात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शनिवारी अग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळच्या किनाऱ्यालगत वेगवान वारे वाहणार आहे. साेमवारपासून (ता.२८) केरळसह पश्‍चिम किनाऱ्यावर मुसळधार पावसाची शक्यता अाहे. मासेमारीसाठी किनाऱ्यालगतच्या समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nअरबी समुद्र समुद्र सकाळ ओमान भारत किनारपट्टी हवामान विभाग sections मासेमारी मॉन्सून माॅन्सून ऊस पाऊस\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nदुधानंतर आता गायींचे दर घसरलेसांगली : गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने मागणी...\nमुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना...मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार;...पुणे : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने कोकण...\nतेलबिया आयात शुल्कवाढ, साठामर्यादा...मुंबई ः केंद्र सरकारने नुकतेच आयात होणाऱ्या कच्चे...\nदूध दर, एफआरपीप्रश्नी मोर्चा काढणार ः...कोल्हापूर : उसाची थकीत एफआरपी व गाय दूध...\nकर्जमाफीच्या याद्या क्लिष्टपरभणी : जिल्ह्यात यंदा खरीप पीककर्ज वाटपाची गती...\nराज्यात मुगाचा पेरा घटण्याचे संकेतपुणे : राज्यात पावसाचा खंड सुरू असल्यामुळे यंदा...\nबायोगॅस स्लरीतून मातीची समृध्दीजालना जिल्ह्यातील कडवंची येथील अठरा शेतकऱ्यांकडील...\nखर्च कमी करणारी आंतरपीक पद्धतीपुणे जिल्ह्यातील बोरीपार्धी येथील दिलीप थोरात...\nकोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणारआज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...\nउद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...\n बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...\nकृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...\nयवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...\nपीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...\nअल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...\nखरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...\nशेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...\nकीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...\n...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0", "date_download": "2018-06-19T16:33:02Z", "digest": "sha1:GSRN52L5FPQTXZZQQ3LLFQPEK5WKDJL6", "length": 5090, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गॅरी गिलमोर - विकिपीडिया", "raw_content": "\nफलंदाजीची पद्धत डाव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने जलद मध्यम\nफलंदाजीची सरासरी २३.०० ४२.००\nसर्वोच्च धावसंख्या १०१ २८*\nगोलंदाजीची सरासरी २६.०३ १०.३१\nएका डावात ५ बळी ३ २\nएका सामन्यात १० बळी - n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ६/८५ ६/१४\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७५ (उप-विजेता)\n१ इयान चॅपल (क) • २ ग्रेग चॅपल • ३ एडवर्ड्स • ४ गिलमोर • ५ लिली • ६ मॅककॉस्कर • ७ मॅलेट • ८ मार्श (य) • ९ थॉमसन • १० टर्नर • ११ वॉकर • १२ वॉल्टर्स\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6663", "date_download": "2018-06-19T16:43:30Z", "digest": "sha1:AXZN3K2NH2J3UJJL7KQKNGAZANLFWJIO", "length": 9292, "nlines": 145, "source_domain": "aisiakshare.com", "title": " तिथे ओठंगून उभी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n- श्री टॅनोबा चौदावे\nउन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल\nऱ्या= ऱ+्+या. डोक्यात नका जाऊ र्या र्या करून.\n१४, मोबाईलवरुन टंकताना ऱ्या ला पटवनं लै वैताग आणतं जिथं र्या लगेच हाती लागतं. बाकी कशात काय जाऊ शकतं तो आपापला प्रश्नै.\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://aniruddha-bapu-my-sadguru.blogspot.com/2012/07/blog-post_28.html", "date_download": "2018-06-19T16:16:12Z", "digest": "sha1:SCDFZ3IOPGZOKLGMW2D2LGAXSLSR3GGQ", "length": 16929, "nlines": 90, "source_domain": "aniruddha-bapu-my-sadguru.blogspot.com", "title": "Aniruddha Bapu - The Sadguru: मी अनिरुद्ध आहे", "raw_content": "\n(प. पू. अनिरुद्ध बापू ह्यांचा दै. प्रत्यक्षमध्ये ५ नोव्हेंबर, २००६ रोजी प्रकाशित झालेला अग्रलेख)\nडॉ. अनिरुद्ध धै. जोशी.\nजन्म : त्रिपुरारि पौर्णिमा, १८ नोव्हेंबर १९५६\nपहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी.\nमाता : सौ. अरुंधती जोशी.\nपिता : डाँ. धैर्यधर जोशी.\nसंगोपन : आजी - सौ. शकुंतला नरेंद्र पंडित.\n(माहेरचे नाव - मालती गोपीनाथशास्त्री पाध्ये)\nविशेष प्रभाव : माई - सौ. द्वारकाबाई गोपीनाथशास्त्री पाध्ये\nशालेय शिक्षण : डाँ. शिरोडकर हायस्कूल-परळ-मुंबई\nमाँटेसरीपासून ते अकरावी एस. एस. सी. पर्यंत\nएस. एस. सी. - इ. स. १९७२\nवैद्यकीय शिक्षण : नायर हॉस्पिटल - मुंबई\n(टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय)\nएम. बी. बी. एस. - इ. स. १९७८\nएम. डी. (मेडिसीन) - इ. स. १९८२\nमाझी माई माझ्या लहानपणापासून नेहमी म्हणायची, \" हा नं काय करील त्याचा कधी पत्ता लागत नाही, \" तर माझी आई मला 'चक्रमादित्य चमत्कार' म्हणायची. बहुतेककरून माझ्या बालपणीच्या ह्या चक्रमपणाचाच विकास कायम होत राहिला आहे. प्रत्येकाला शालेय शिक्षणानंतर अगदी कुठलाही पाढा आठवला नाही तरी 'मी एके मी ते मी दाहे मी' हा पाढा सहजतेने येत असतो.\nकारण हा 'मी' दाही दिशांना मनाच्या घोड्यावर बसून पाहिजे तेव्हा पाहिजे तसा उधळू शकतो. मी असा आहे आणि मी तसा आहे, मी काही असा नाही आही मी काही तसा नाही, मला हे हवे आणि मला ते नको, मी हे केले आणि मी ते केले, अशा अनेक रुपांनी हा प्रत्येकाचा 'मी' जीवनभर धिंगाणा घालत राहतो आणि हा अनिरुद्ध तर लहान मुलांच्या 'धांगडधिंगा' शिबिराचा खंदा समर्थक मग ह्या अनिरुद्धाचा 'मी' स्वस्थ थोडाच बसणार\nमी असा आहे आणि मी तसा आहे - मी कसा आहे हे फक्त मलाच माहीत आहे. पण मी कसा नाही हे मात्र मला अजिबात माहीत नाही. मी कसा आहे ते माझ्या त्या त्या स्थितीतील अस्तित्व असणाऱया त्या मानवावर अवलंबून नाही, त्या त्या परिस्थितीवरदेखिल अवलंबून नाही. बाजूचा माणूस आणि परिस्थिती कशाही प्रकारची असो, मी मात्र तसाच असतो कारण मी सदैव वर्तमानकाळातच वावरतो आणि वास्तवाचे भान कधी सुटू देत नाही. भूतकाळाची जाणीव व स्मृति वर्तमानकाळातील अधिकाधिक सभानतेपुरतीच आणि भविष्यकाळाचा वेध वर्तमानकाळात सावध होण्यापुरताच, ही माझी वृत्ती.\nमी चांगला आहे की वाईट आहे - हे ठरविण्याचा अधिकार मी प्रच्छन्न मनाने सर्व जगाला देऊन टाकलेला आहे कारण मुख्य म्हणजे इतर कोण मला काय म्हणतात ह्याची मला जराही पडलेली नसते. फक्त माझा दत्तगुरु आणि माझी गायत्रीमाता ह्यांना आवडेल असे आपण असावे हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे आणि त्यांच्याच वात्सल्यामुळे मी त्यांना पाहिजे तसाच घडत राहिलो आहे.\nमी काही असा नाही मी काही तसा नाही - मी कसा नाही, कुठे नाही आणि कधी नाही हे मात्र मला खरच माहीत नाही पण मी कशात नाही हे मात्र मला नीट माहीत आहे व हाच माझ्या प्रत्येक वाटचालीतील प्रकाश आहे.\nमला हे हवे आणि मला ते नको - मला भक्तकारण हवे आणि राजकारण नको, मला सेवा करावयास हवी पण कुठलेही पद नको, मला मित्रांच्या प्रेमाचे सिंहासन हवे पण सत्ता नको, मला अहिंसा हवी पण दुबळेपणा नको, मला सर्वसमर्थता हवी पण शोषण नको, बल हवे पण हिंसा नको, मला परमेश्वराच्या प्रत्येक भक्ताचे दास्यत्व मी स्वीकारणे हवेहवेसे तर दांभिक ढोंगबाजी व खुळचट श्रद्धांचे () नायकत्व नको.अनेकांना मी कुणालाही भेटायला जात नाही म्हणुन माझा राग येतो. परंतु मला कुणाकडूनही काही द्यायचेही नाही.\nमग कुणालाही भेटण्याचा प्रश्न येतोच कुठे मी भेटतो फक्त माझ्या मित्रांना कारण 'आप्तसबंध' म्हणजेच देण्याघेण्याशिवायची आपुलकी हे एकमेव मला भेटीसाठी कारण असते, म्हणून मला निर्व्याज आपुलकीची भेटगाठ हवी, पण देण्याघेण्याची किंवा विचारमंथनांची भेटगाठ नको असते. मला ज्ञान नको म्हणजे ज्ञानाचे पोकळ शब्द व देखावे नकोत पण मला परिश्रमपूर्वक ज्ञानाचा रचनात्मक कार्यासाठी होणारा निःस्वार्थ विनियोग हवा असतो.\nमी हे केले आणि मी ते केले - 'मी काहीच करत नाही, ना-मी सर्वकाही करत असतो' ही माझी अंतिम श्रद्धाआहे. मग हा माझा 'मी' स्वस्थ बसून निष्क्रिय आहे काय ते तर मुळीच नाही. या अनिरुद्धाचा 'मी' त्या 'ना-मी' च्या प्रत्येक श्रद्धावानाच्या जीवनप्रवाहाला पहात राहतो आणि त्या प्रवाहाची गती थांबणार नाही व पात्र कोरडे होणार नाही, ह्याची काळजी घेण्यासाठी त्या 'ना-मी' चा स्त्रोत त्याच्याच प्रेमाने श्रद्धावानाच्या जीवननदीच्या कुठल्याही डोहाला फोडून सतत प्रवाहित राहण्यासाठी ओतत राहतो.\nमला सांगा, ह्यात माझे काय\nसत्य, प्रेम व आनंद ह्या तीन मूलाधार गुणांचा मी निःसीम चाहता आहे व म्हणूनच असत्य, द्वेष आणिदुःख ह्यांचा विरोध हा माझा नैसर्गिक गुणधर्म आहे; ह्याचाच अर्थ, हे कार्यदेखील आपोआपच घडत असते. कारण जो स्व-भाव आहे तो आपोआपच कार्य करीत राहतो, त्यासाठी काही मुद्दामहून करावे लागत नाही.\nप्रभुरामचंद्रांचा मर्यादायोग, भगवान श्रीकृष्णांचा निष्काम कर्मयोग आणि श्रीसाईनाथांचा मर्यादाधिष्टित भक्तियोग हे माझे आदर्श आहेत. मी स्थितप्रज्ञ नाही, मी प्रेमप्रज्ञ आहे. माझी बांधीलकी 'वास्तवाशी' म्हणजेच स्थूल सत्याशी नसून, ज्याच्यात पावित्र्य उत्पन्न होते अशा मूलभूत सत्याशी आहे.\nमला काय करायचे आहे मी काय करणार आहे मी काय करणार आहे मी अग्रलेख का लिहितो आहे मी अग्रलेख का लिहितो आहे तिसऱया महायुद्धाविषयी एवढे मी का लिहितो आहे तिसऱया महायुद्धाविषयी एवढे मी का लिहितो आहे मी प्रवचन का करतो आहे मी प्रवचन का करतो आहे ह्याचे उत्तर माझी ह्रदयक्रिया कशी चालते व मी श्वास कसा घेतो ह्यांइतकेच सोपे आहे, खरे म्हणजे तेच उत्तर आहे.\nमाझ्या मित्रांनो, पवित्रता व प्रेम ह्या दोन नाण्यांना मी विकला जातो, बाकी कुठलेही चलन मला विकत घेऊ शकणार नाही. खरं म्हणजे, ह्या अनिरुद्धाचा 'मी' फक्त तुमचा आहे, तो माझा कधीच नव्हता आणिकधीही नसेल.\nचिन्मय पादुका पूजन म्हणजेच नवविधा भक्ती\nवदावे अनिरुद्ध सेवावे अनिरुद्ध - हाच जीवनाचा खरा म...\n९ मापदंड व श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा\nआधी कोंबडी का आधी अंड......\nमला बापूनी काय दिले .....\nमी पाहिलेले अनिरुद्ध बापू\nमी पाहिलेले अनिरुद्ध बापू\n॥ हरि ॐ ॥ १९१७ होळी पोर्णिमा ह्या दिवशी श्री साईबाबांच्या सूचनेनुसार श्री साईबाबांची मूर्ती हेमाडपंतांच्या घरी प्रकटली. ती मूर्ती आजही त...\nमला बापूनी काय दिले .....\nहरी ओम मला बापूनी काय दिले ..... खरेच हे सांगण्यास शब्द आणि त्याहून हे जीवनच अपुरे आहे.... एवढे भरभरून दिले आहे मला माझ्या सदग...\nआधी कोंबडी का आधी अंड......\nहरी ओम लहानपणी गमतीखातर एक प्रश्न विचारला जाई कि आधी कोंबडी का आधी अंड...... आज मोठे झाल्यावर सुद्धा या प्रश्नाचे उत्तर ना मला मिळा...\nचिन्मय पादुका पूजन म्हणजेच नवविधा भक्ती\nश्रवण - कीर्तन - विष्णुस्मरण | चरणसेवन - अर्चन - वंदन | दास्य - सख्य - आत्मनिवेदन | भक्ती हे जाण नवविधा || ९५ || (श्री साई...\n९ मापदंड व श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा\nपरम पूज्य बापूंनी दिलेली ९ मापदंड १. आन्हिक दररोज दोन वेळा करणे . २. आन्हिक , रामरक्षा ,सद्गुरुगायत्रीमंत्र , सद्गुरुचलीसा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rajkiranjain.wordpress.com/2011/03/28/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7/", "date_download": "2018-06-19T16:08:13Z", "digest": "sha1:VGWB5PONIYJTWDLAGCM5Z2LXXZDNXPF5", "length": 13561, "nlines": 140, "source_domain": "rajkiranjain.wordpress.com", "title": "कविता स्पर्धा २०११ | राज दरबार.....", "raw_content": "\nयशस्वीपणे पुर्ण झालेल्या लेखन स्पर्धा २०१० नंतर मी मराठी.नेट सदस्यांसाठी व वाचकांसाठी कविता स्पर्धा २०११ ही नवीन स्पर्धा सुरू करत आहे. यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा, आपल्या मित्र-मैत्रिणींना कळवावे आणि या जालावरील लेखनाच्या अभिसरणामध्ये आपला वाटा उचलावा ही विनंती.\nस्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. लेखन मुद्रण माध्यमात पूर्वप्रकाशित झालेले नसावे. लेखन फक्त तुमच्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित असल्यास ब्लॉग दुवा द्यावा. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन कविता द्याव्यात\nएक लेखक ३ पेक्षा अधिक प्रवेशिका सादर करू शकत नाही.\nवृत्तबद्ध, छंदबद्ध व मुक्तछंद प्रकारातील कविता कविता येथे देणे अपेक्षित आहे.\nस्पर्धा १ एप्रिल २०११ ते ३० एप्रिल २०११ या कालावधीसाठी खुली राहील. त्यानंतर मे २०११ च्या सुमारास अंतिम निकाल जाहीर केला जाईल, जो मीमराठी.नेट या संकेतस्थळावर तसेच संबंधित संस्थांच्या मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.\nस्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील जी पुस्तक स्वरूपात असणार आहे. या तिघांव्यतिरिक्त ७ उत्तेजनार्थ स्पर्धकांना मीमराठी.नेट तर्फे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.\nस्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. विजेते लेखन मी मराठी तर्फे मुद्रण माध्यमात प्रसिद्ध करावयावे झाल्यास लेखकांशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला जाईल.\nस्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन नि मीमराठी संचालक मंडळ राखून ठेवत आहे.\nसदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मधे होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. मीमराठी.नेट येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.\nप्रवेशिका सादर करण्याची पद्धत.\n१. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात मीमराठी.नेट इथे प्रकाशित करावे लागेल.\n२. यासाठी लेखकाला मीमराठी.नेट चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणाही व्यक्तीला मीमराठी.नेट चे सभासदत्व विनामूल्य होता येते.\n३. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत माहिती admin@mimarathi.net आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहित धरले जाणार नाही. प्रवेशिका म्हणून सादर करावयाचे असलेल्या लेखनाचा मीमराठीवरील स्पर्धेतील धाग्याचा दुवा/ लिंक , संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पत्ता देणे बंधनकारक आहे.\n४. सदर स्पर्धा मीमराठी.नेट चे मालक व कुटुंबियाव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी खुली आहे.\n५. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.\n६ एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.\n७. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.\n८. निकालाबाबत मीमराठी.नेट ने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास मीमराठी.नेट बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.\nस्पर्धेसाठी लेखन करण्यासाठी मदत :\nडाव्या बाजूला असलेल्या मार्गदर्शकातून लेखन करा येथे टिचकी मारा.\nव तेथे असलेला “कविता स्पर्धा २०११” ह्या विभागामध्ये आपले लेखन प्रकाशित करा.\nहा धागा वाचूनच प्रवेशिका पाठवाव्यात ही विनंती.\nकविता स्पर्धा २०११ मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा…\n← बंद मंदिरातील धर्म.. – भाग २\tथोडा है…. थोडे की जरूरत है.. →\n3 responses to “कविता स्पर्धा २०११”\nकल्पी जोशी एप्रिल 2, 2011 येथे 6:12 pm\nनमस्कार मी कल्पी जोशी\nस्पर्धेसाठी मी तिनपेक्षा जास्त कविता दिलेल्या आहेत हे लक्षात आले माझ्या त्यातीला जास्त आलेल्या कविता स्पर्शेत घेउ नये\nकल्पी जोशी एप्रिल 2, 2011 येथे 6:14 pm\nमला फ़ार ईछा आहे या स्पर्धेत भाग घेण्याची\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nदरबारामध्ये आपले स्वागत आहे….\n« फेब्रुवारी एप्रिल »\naurashepard25444 on मामाचं गाव (इसावअज्जा)\nहृषीकेश on टोरंट – डाऊनलोड म्हणजे क…\nहेरंब ओक on पोस्टमेन इन द माउंटन (Postmen…\nस्क्रीन काळा मोठ्ठा गोळा\nकिस्सा, मज्जा, मौज – प्रवास\n21,312 ह्यांनी हा ब्लॉग वाचला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/olympus-sh-25mr-point-shoot-camera-gold-price-p9ePXz.html", "date_download": "2018-06-19T16:39:54Z", "digest": "sha1:SLXHAH7GX6Q2LKQ54JF4LR2S22EJJFF6", "length": 18089, "nlines": 450, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये ऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड किंमत ## आहे.\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्डक्रोम, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 21,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड दर नियमितपणे बदलते. कृपया ऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 7 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे F3.0 - F5.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.0 Megapixels\nशटर स्पीड रंगे 4-1/2000 sec\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nऑप्टिकल झूम 10x to 15x\nमिनिमम शटर स्पीड 4 sec\nऑडिओ विडिओ इंटरफेस Audio / Video Output\nपिसातुरे अँगल 24 mm Wide-angle\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nविडिओ फॉरमॅट MOV, H.264\nइनबिल्ट मेमरी 43 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nऑलिंपस श २५मर पॉईंट & शूट कॅमेरा गोल्ड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/no-one-killed-democracy/?cat=64", "date_download": "2018-06-19T15:50:09Z", "digest": "sha1:JUUDTXMXTTKAY2EGDA5Z37C3VYPAHFUK", "length": 21151, "nlines": 113, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "नो वन किल्ड डेमोक्रेसी! - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nनो वन किल्ड डेमोक्रेसी\nभारताच्या संविधानकारांनी संविधानाच्या प्रास्ताविकेत एका सार्वभौम लोकशाही गणराज्याचा आदर्श रेखाटलेला आहे. त्या गणराज्यात नागरिकांना समानतेचा न्याय मिळेल, सर्वांगीण स्वातंत्र्य लाभेल, लोकशाहीच्या मूल्यांची जपवणूक केल्या जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. निरपेक्ष आणि लोकशाही मूल्यावर आधारित निवडणुकांच्या द्वारे जनतेचे प्रतिनिधी निवडल्या जातील, संवैधानिक नीती मूल्यांना अधीन राहून ते ‘लोकांनी लोकांसाठी’ असलेले ‘लोकांचे’ राज्य चालवतील, घटनात्मक पदावरील व्यक्ती देशाची एकात्मता व घटनात्मकता जपण्यासाठी राज्यघटनेला बांधील असतील, असा विश्वासही त्यांना वाटला होता. गेल्या सात दशकापासून लोकशाहीचा हा प्रयोग अव्याहतपणे सुरू असतांना आपण तदवतच राजकीय पक्षांनी घटनेशी खरंच इमान राखले आहे का यावर स्वतःला लोकशाहीवादी म्हणविणाऱ्या प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची वेळ आज आली आहे.\n१५ मे रोजी कर्नाटक विधानसभेचे निकाल स्पष्ट झाल्यावर सत्तेसाठी आसुसलेल्या राजकीय पक्षांनी जी ‘नाटकं’ रंगवली, सत्तालोलुप राजकारणाचे जे हिडीस दर्शन घडविले, ते पाहून लोकशाहीची मान नक्कीच शरमेने खाली गेली असेल. कर्नाटक निवडणूक निकालातून त्रिशंकू परस्थिती निर्माण झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राजकारणाने तळ गाठले. आमदार फोडफोडीचा खेळ रंगला. खरेदी विक्रीच्या घोडेबाजाराने शंभर कोटींचा उच्चांक गाठला.\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nअनैतिक आघाड्या, आमदारांची पळवापळवी, आदी प्रकारातून लोकशाहीची राजरोस विटंबना सुरू असतांना ‘राजकारण’ या गोंडस नावाखाली आपल्या गैरकृत्याचं समर्थन राजकारण्यांनी सुरू केलं आहे. आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात आपलाच निर्णय किती लोकशाहीवादी हे पटवून देण्याचा किळसवाणा युक्तिवाद पक्षांकडून करण्यात येत आहे. आणि सामान्य जनता ही या कृत्याला राजकारणाचा अपरिहार्य भाग समजून मान्य करत असेल, तर हे लोकशाहीचं फार मोठं दुर्दैव म्हटले पाहिजे.\nबर्‍यावाईट कुठल्याही प्रसंगातून आपले राजकीय स्वार्थ साधून घेत सत्ता मिळविण्याची स्पर्धा म्हणजे राजकारण, ही व्याख्या आता राजकारणात रूढ झाल्याने राजकारणी सत्ताप्राप्तीसाठी लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवू लागले आहेत. कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीचा प्रारंभच लोकशाहीला वाकुल्या दाखवून झाला. निवडणूक आयोगाने जाहीर करण्याआधीच निवडणुकीच्या तारखा भाजपाकडे लीक झाल्या होत्या. प्रत्यक्ष प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी नुसती पातळी सोडली नाही तर, एकमेकांवर चिखलफेक करण्यात कोण किती तळ गाठतो याची स्पर्धाच कर्नाटकात बघायला मिळाली.\nधर्मनिरपेक्षता, विकास अजेंडा, पारदर्शी निवडणूक आदी बाबी राजकारणात केवळ अंधश्रद्धा म्हणून शिल्लक असल्याचे या निवडणुकीने अधोरेखित केले. निवडणूक निकालानंतर तर स्वार्थाच्या राजकारणाला उधाण आले. १०४ जागा घेऊन भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने त्यांनी सत्तेचा दावा केला तर काँग्रेसने जेडीएस ला पाठिंबा देत बहुमताचे आकडा गाठून कर्नाटकच्या गादीवर आपला हक्क सांगितला. वास्तविक त्रिशंकू कौल असल्याने घटनामक पद असलेल्या राज्यपालाची भूमिका निष्पक्ष असायला हवी हाती. पण कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल तर नेमकं काय करावं, याबाबत स्पष्ट घटनात्मक तरतूद नसल्याने या संदिग्धतेचा सोयीस्कर फायदा घेत भाजपाच्या येडियुरप्पाना मुख्यमंत्रीपदाची शपथ देऊन बहुमत सिद्ध करण्यासाठी मुक्तहस्ते १५ दिवसाचा अवधी प्रदान केला. आकड्याच्या गणितावर चालणाऱ्या लोकशाहीमध्ये बहुमताच्या आकड्याचा आदर केला जाण्याचे संकेत यावेळी गुंढाळून ठेवण्यात आले, हे वेगळं सांगायला नको.\nकाँग्रेस आणि जेडीएस सुप्रीम कोर्टात गेल्यावर कोर्टाने राज्यपालांनी दिलेला अवधी रद्द करत बहुमत सिद्ध करण्यासाठी काही तासांची मुदत दिली. त्यामुळे येडियुरप्पाचे मुख्यमंत्री पद दीड दिवसाचे ठरले. दरम्यानच्या काळात बहुमताच्या जमवाजमवीसाठी लोकशाहीचा आव आणणाऱ्या पक्षाकडून करण्यात आलेले गैरप्रकार सर्वश्रुत आहे. या घडामोडीत काँग्रेस आणि जेडीस धुतल्या तांदळासारखी राहिली असेही नाही. निवडणुकीत एकमेकांवर शरसंधान करणाऱ्या या दोन्ही पक्षांनी फक्त भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी निवडणुकोत्तर आघाडी केली. आपल्या आमदारांना नजरकैदेत ठेवले.अर्थात हा प्रकार राजकारणात्त पहिल्यांदाच घडला असे नाही. याअगोदरही अशा गैरप्रकारातून लोकशाही तावून सुलाखून निघाली आहे.\n‘जिसकी लाठी उसकी भैस’ या नियमानुसार ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी तिचा अमर्याद वापर करून घेतला आहे. काँग्रेसकडे केंद्रात सत्ता होती त्यावेळी त्यांनीसुद्धा याच प्रकारे सैविधानिक तत्वांना हरताळ फासून सत्तेचं राजकारण केलं. आता भाजपाकडे सत्ता असल्याने ते तिचा पाशवी वापर करून घेत आहेत. भाजपचे सरकार गडगडल्यानंतर जेडीएस आणि काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ३७ जागा घेणारा पक्ष सत्तेत आणि १०४ जागा घेणारा बाहेर म्हणून लोकशाहीची थट्टा चालविल्याचा कळवळा काहींनी येत आहे. पण लोकशाही प्रेमाचे गळे काढणाऱ्यांनी गोवा मणिपूर, मेघालय मध्ये काय झाले, याचं उत्तर देऊन आपला लोकशाहीवाद पटवून दिला पाहिजे. केवळ सोयीच्या ठिकाणी लोकशाहीचा वापर न लोकशाहीच्या मूल्यांवर अजोड श्रद्धा ठेवण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होते आहे.\nभारतीय राजकारणात अनेक गोष्टी अपरिहार्य म्हणून स्वीकारण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला दिसत नाही. अनेक राजकीय श्यक्यता लक्षात घेऊन घटनाकारांनी काही बाबतीत घटनेत स्प्ष्ट नियम केले नसावेत. त्यासाठी त्यांनी घटनात्मक पदांना काही अधिकार प्रदान केले होते. अर्थात त्याचा वापर विवेकाने करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडूनही आज या अधिकारांचा सोयीस्कर वापर होताना दिसतोय. राजकीय पक्षांकडून तर लोकशाहीचे जाहीर धिंडवडे काढल्या जात आहे. राहिला प्रश्न ज्यांच्यासाठी लोकशाहीचं निर्माण केल्या गेलं त्या जनतेचा. तर ती सुद्धा कुठे लोकशाहीच्या मूल्य संवर्धनासाठी आग्रही आहे.\nनिवडणुकीच्या राजकारणात कोणते राजकीय खेळ चालतात आणि मतांचा बाजार कसा मांडला जातो, याचे असंख्य किस्से गावापासून शहरांपर्यंत सर्वत्र चघळले जातात. समाजमाध्यमावर त्याबद्दल काळजीचे सूरही उमटतात. पण ‘असे चालणारच’ अशा नाइलाजाच्या सुरात ही चर्चा संपते. मग यांनी हे केलं, आणि त्यांनी ते केलं. भाजपने लोकशाहीचा गळा आवळाला कि काँग्रेसने खून केला, असल्या आरोपात काय हाशील मुळात आरोप करण्याचा नैतिक अधिकार आहे तरी कुणाकडे मुळात आरोप करण्याचा नैतिक अधिकार आहे तरी कुणाकडे लोकशाहीने नागरिकांना, राजकारण्यांना, विविध घटनात्मक पदांना अधिकार दिले तसे कर्तव्यही सांगितले आहेत. पण ते कुणालाच पाळायचे नसतील तर ‘नो वन किल्ड डेमोक्रेसी’ असंच म्हणावं लागेल..\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nडॉ. प्रभाकर मांडे यांना ‘मसाप जीवनगौरव’ आणि राजा शिरगुप्पे यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार\nपंढरपूर आणि हज यात्रा…\nदलित बंधू कोठे जाणार आहेत\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-news-regarding-tree-plantation-programme-dongargan-village-dist-kolhapur?tid=162", "date_download": "2018-06-19T16:11:19Z", "digest": "sha1:CLG2FZXGNCQSXGXR4OKABTO4AKJOX7P4", "length": 18282, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special news regarding tree plantation programme in Dongargan village, Dist. Kolhapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयंदाही डोंगरगणकरांचा वृक्ष लागवडीचा संकल्प\nयंदाही डोंगरगणकरांचा वृक्ष लागवडीचा संकल्प\nगुरुवार, 7 जून 2018\nदुष्काळमुक्तीसाठी जलसंधारणाच्या कामासोबत वृक्ष लागवडही महत्त्वाची आहे. आम्ही गावकऱ्यांनी दहा वर्षांपूर्वी श्रमदानातून दरवर्षी वृक्ष लागवडीचा संकल्प केला, तो दरवर्षी सुरूच ठेवला आहे. यंदाही आम्ही झाडे लावणार आहोत. अन्य गावांनाही आम्ही झाडे लावण्याबाबत सतत अवाहन करतो.\nसरपंच, डोंगरगण (ता. जि. नगर)\nश्रीरामेश्‍वर देवस्थान म्हणून राज्यभर ओळख असलेल्या डोंगरगण (ता. नगर) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून यंदा अकरा हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी सुरू केलेल्या रोपवाटिकेत सात हजार रोपे तयार केली असून चार हजार रोपे वन विभाग देणार आहे. गावशिवार आणि परिसरात असलेल्या माळरानावर आतापर्यंत तब्बल तीन लाख झाडे लावली आहेत. या कामामध्ये युवकांचा पुढाकार अधिक असतो.\nडोंगरगण येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून वृक्ष लागवड करण्याला दहा वर्षांपासूनच सुरवात केली आहे. सुरवातीला गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘बीज बॅंक'' उपक्रम राबवला. उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या झांडाच्या सुमारे सहा लाख बिया संकलित केल्या. पावसाळ्यात त्या गावशिवारात लावल्या. त्याचा चांगला फायदा झाला. गावाच्या मालकीचे परिसरात २२७ हेक्‍टर माळरान आहे. तेथे गावकरी श्रमदानातून झाडे लावण्यासाठी खड्डे खोदतात. गेल्या दहा वर्षांपासून गावकऱ्यांचा अविरत उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत ग्रामस्थांनी एकत्र येऊन तीन लाख वृक्षांची लागवड केली आहे. त्यातील १ लाख ५३ हजार झाडे जगली आहेत. त्यात पाचशे वडाची झाडे असून लिंब, चिंच, जांभूळ, आवळा, रिठा, करंजी यासह औषधी वनस्पतीचा समावेश आहे. दरवर्षी वृक्ष लागवडीचे काम सुरूच असून यंदा करा हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. यंदा गावाने पाणी फाउंडेशनच्या उपक्रमातही सहभाग घेत गावशिवारात तब्बल दीड महिना दिवस-रात्र श्रमदान केले आहे.\nगावात पडणारा पाऊस, त्याचे होणारे व्यवस्थापन, पर्जन्यमापक बसविण्यासह सात हजार वृक्ष लागवड, त्यावर होणारा खर्च, तसेच पाणीवापराबाबत ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये घेण्यात आला आहे. श्रमदानातून लाखो लिटर पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत निर्णय झाला. यामध्ये पाणीवापराबाबतची माहिती, गावात पडणारा पाऊस, जनावरांच्या वर्गवारीनुसार त्यांना पिण्यासाठी लागणारे पाणी, गावातील प्रत्येक कुटुंबाला रोज लागणारे पाणी व पाणीबचतीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. गावात होणाऱ्या पावसाची नोंद ठेवणे, श्रमदानातून झालेल्या कामाची नोंद ठेवणे, तसेच गावाच्या पूर्वेकडील डोंगरापासून पश्‍चिमेपर्यंत श्रमदानातून झालेल्या कामाचे मूल्यमापन करणे, यासाठी ग्रामस्थ संघटित होऊन प्रयत्न करणार आहेत. वृक्ष लागवडीसाठी सात हजार रोपे तयार असून, गावठाण हद्दीत त्यांचे रोपण होणार आहे. गावातील पाचशे शेतकऱ्यांचे मातीपरीक्षण झाले आहे. सामूहिक शेतीसाठी प्रयत्न करण्याचे ग्रामसभेत ठरले आहे.\nहजारे, पवारांनी केले कौतुक\nडोंगरगण गावकऱ्यांनी श्रमदानातून विकासाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श योजना संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गावाला भेट देऊन श्रमदानातून केल्या जात असलेल्या कामाचे कौतुक केले आहे. येथील रामेश्‍वर देवस्थान सर्वदूर परिचित असल्याने येथे भाविकांची सतत वर्दळ असते. भाविकही श्रमदानातून झालेल्या कामाचे कौतुक करतात.\nजलसंधारण वृक्ष नगर वन forest\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nस्वच्छतेसाठी यमाजी पाटील वाडी...आटपाडी, जि. सांगली (प्रतिनिधी) : ‘स्वच्छतेकडून...\nपरभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ‘...परभणी (प्रतिनिधी)ः ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना...\nसुधारित केळी शेतीतून विकास साधणारे...जळगाव जिल्ह्यातील पिलखेडे गाव केळीसाठी प्रसिद्ध...\nयंदाही डोंगरगणकरांचा वृक्ष लागवडीचा...श्रीरामेश्‍वर देवस्थान म्हणून राज्यभर ओळख...\nवडाळा गावाने तयार केली तब्बल २८ कोटी...पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेमध्ये उत्तर...\n‘जल है तो कल है’चा मंत्र धामणा गावाने...पाण्याचे महत्त्व समजलेल्या धामणा (ता. जि. नागपूर...\nस्वच्छता, पाणी, शिक्षण, अारोग्यावर...ढोरखेडा (ता. मालेगाव, जि. वाशीम) हे गाव...\nग्रामविकासाच्या नव्या संकल्पना स्पष्ट...तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथील सरपंच...\nकचरा प्रक्रियेद्वारे गांडूळखत...गावे आणि शहरांमधून सध्या कचऱ्याचा ज्वलंत प्रश्न...\nप्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...\nदुग्ध व्यवसायातून डौलापूरने उंचावला...दर आणि बाजारपेठ यांचा अभाव असल्याने कधीकाळी दुग्ध...\nयुवकांनी घेतली ग्राम विकासाची जबाबदारीशेतकरी, शेतमजुरांच्या मुलामुलींना शालेय जीवनातच...\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...\nशिक्षण, शेती अन ग्रामविकासात संस्कृती...नांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) सारख्या...\nग्रामपंचायत स्तरावरील कामे मुदतीत पूर्ण... ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कामे दिलेल्या...\nहस्ता गावाने एकजुटीने पकडला विकासाचा...अौरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील हस्ता...\n‘डोणूआई’ शेतकरी गट : एकीतून प्रगतीकडेपुणे जिल्ह्यातील डोणे येथे वीस शेतकऱ्यांनी डोणूआई...\nवेंगुर्ला तालुक्यातील गावांनी जपलाय...सह्याद्रीच्या कडेकपारीत शेकडो वैशिष्ट्यपूर्ण व...\nसामूहिक शक्तीमुळेच बल्लाळवाडी झाले...सर्व घटकांनी एकत्र आले, तर गावाचा निश्चितच...\nशिक्षण, ग्रामोद्योगाला दिली चालनाआत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मायेची ऊब आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2018-06-19T16:24:35Z", "digest": "sha1:TOG65CJHXUZTYXHMCUICGZPMMH6HHMQI", "length": 2101, "nlines": 23, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "अँकर टॅटू संग्रह - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 25 अँकर टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा\nगोपनीयता आणि कुकीज धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-503.html", "date_download": "2018-06-19T16:37:11Z", "digest": "sha1:UJNL4JJZU77E4JPKDNKOYJZWPJKHW757", "length": 4096, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आमदार संग्राम जगताप पुन्हा रुग्णालयात दाखल. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nआमदार संग्राम जगताप पुन्हा रुग्णालयात दाखल.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव हत्यांकाड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पुन्हा घाटी रुग्णालयाच्या मेडिसीन विभागात दाखल करण्यात आहे.\nएप्रिल महिन्यात केडगाव उपनगरातील भररस्त्यात शिवसेनेच्या संजय कोतकर, वसंत ठुबे या पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.प्रकरणात जगताप यांच्यासह १० जण कोठडीत आहेत.\nसध्या न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार जगताप यांना २१ मे रोजी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्यांना दोन जूनला वॉर्ड दोन मधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर तासाभरातच त्यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना पुन्हा दाखल करण्यात आले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/3794", "date_download": "2018-06-19T16:29:39Z", "digest": "sha1:J266C4O6LUPQVMWOH6BPK5XP6TS3A2EY", "length": 20874, "nlines": 262, "source_domain": "aisiakshare.com", "title": " छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच\nया पर्वात विषय देताना एकच एक विषय न देता वाचलेल्या पुस्तक, लेखनातला उतारा देणं अपेक्षित आहे. बंडखोरीचा नियम पाळत (किंवा आपण पुस्तकं वाचत नाही याची जाहिरात करत) पुढचा विषय देत आहोत - काच. (हा विषय सायली आणि मी संयुक्तपणे ठरवला आहे.) काचेतून आरपार दिसतं, काचेतून प्रकाश परावर्तित, अपवर्तित होतो, काच ठिसूळ असते, असे काचेच गुणधर्म दाखवणाऱ्या छायाचित्रांची या भागात अपेक्षा आहे. काचेसारख्या परावर्तन, ठिसूळपणा असे गुणधर्म दाखवणाऱ्या इतर वस्तूंचे फोटोही या स्पर्धेसाठी चालतील. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे काचेचे फोटो अपेक्षित आहेत.\n१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.\n२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील\n३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)\n४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट ३ मार्च २०१५ रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.\n५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.\n६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.\n७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.\n८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.\n९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.\n१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.\nगेल्या भागातले संयुक्त विजेते फोटो - एक आणि दोन\nसें. थॉमस कॅथेड्रल मुंबई (चर्चगेट मधले चर्च \nकॅमेरा : कॅनन १०००डी\nलेन्स : कॅनन 55-250\nधागा वर काढत आहे (१)\nचित्र जालावरून. स्पर्धेसाठी नाही.\nचार डोळे दोन काचा दोन खाचा\nयात कोठे प्रश्न येतो आसवांचा \nउमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला\nकोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला\nअसाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...\nअसंच एकदा घरी वेळ घालवण्यासाठी काढलेला फोटो. विषयाला पूर्णतः धरून नाही म्हणून स्पर्धेसाठी देत नाहीये.\nएकाच साईडला कसे काय बुड्बुडे\nएकाच साईडला कसे काय बुड्बुडे\nस्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का\nसंध्याकाळी घरी येताना एका सिग्नलला थांबल्यावर एका विशिष्ट वेळी,साधारण ५.३० च्या सुमारास\nबरोबर पाठीमागच्या खिडकीतुन पश्चिम दिशेतुन सूर्य मावळताना पडलेले सूर्यकिरण\nआणि ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर हाताशी बराच वेळ असताना काढलेला फोटो.\nफोटो स्त्रोतः आयफोन कॅमेरा.\nधागा वर काढत आहे (२)\nनिकाल देण्यासाठी उशीर झाला,\nनिकाल देण्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. या स्पर्धेसाठी कमी फोटो आल्यामुळे निराशा झाली.\nसायलीशी चर्चा करून हा निकाल जाहीर करत आहे -\n२. बोका - या प्रकारचे फोटो काढताना पांढुरका भाग ओव्हरएक्सपोज होण्याची भीती असते. बोका यांनी ते टाळलेलं दिसतंय.\n१. नंदन - दृश्य, प्रेक्षक आणि प्रेक्षकांची प्रतिमा दाखवणारं चित्र, त्यातले रंग सगळंच आवडलं.\nनंदनने पुढचा विषय द्यावा.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6665", "date_download": "2018-06-19T16:45:28Z", "digest": "sha1:SMXG2WDPRCSE6NBCKB7Y4HMHRGZ3KMBE", "length": 29160, "nlines": 282, "source_domain": "aisiakshare.com", "title": " एक उनाड संध्याकाळ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nएके दिवशी मला 'एक उनाड संध्याकाळ' कशी व्यतीत करावी लागली, त्याचा एक किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचे असे झाले, मी कामावरून रोज संध्याकाळी बरोबर पाचच्या दरम्यान ऑफिसमधून घरी येतो. दुपारी १२ च्या दरम्यान आमच्या सौं.नी मला ऑफिसमध्ये फोन केला. \"अहो आज संध्याकाळी चार वाजता माझ्या आठ दहा मैत्रिणी पार्टीकरीता आपल्या घरी येणार आहेत. आमचं सर्व आटपायला निदान सहा तरी वाजतील. तर आज तुम्ही घरी जरा उशीरा याल का आज संध्याकाळी चार वाजता माझ्या आठ दहा मैत्रिणी पार्टीकरीता आपल्या घरी येणार आहेत. आमचं सर्व आटपायला निदान सहा तरी वाजतील. तर आज तुम्ही घरी जरा उशीरा याल का आणि हो बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या\"\n ऍडजस्ट करणे भागच होते. मी विचार केला, कामावरूनच तासभर उशिरा निघू. पण मग आठवले. कामावर थांबलो तर भेटणाऱ्या प्रत्येकाला उशिरापर्यंत थांबण्याचे कारण समजावून सांगताना नाकी नऊ येणार. तसंच घरी जाताना ट्रेनला गर्दीही वाढत जाणार होती. ट्रेनला होणाऱ्या गर्दीचा विचार करून माझ्या अंगावर काटा आला. म्हणून मी ऑफिसमधून सुटल्याबरोबर माझी नेहमीची गाडी पकडली.\nगाडीत बसल्या बसल्या मी हा तास दीडतासाचा वेळ कसा काढायचा याचा विचार करू लागलो. तीनचार तास काढायचे असते तर नाटक सिनेमा वगैरेचा तरी बेत केला असता. पण मला दीडदोन तासच काढायचे होते. बाकीचा वेळ उगाच फुकट गेला असता. बरं दुसऱ्या दिवशी लवकर उठून परत कामावर जायचे होते. त्यामुळे मी तो विचार रहित केला. बाजारात खरेदी वगैरे काही करायची नसल्याने तसाही वेळ काढणे शक्य नव्हते. बरं विंडो शॉपिंग करण्यात मला काही रस नसतो. ज्या गावी जायचे नाही त्या गावचा रस्ता का पहा देवळात, बागेत वेळ काढायचा म्हटले तरी तिथे एकट्याने जाण्यात काही मजा नव्हती. आणि तसंही म्हटलं तर कल्याणमध्ये देवळं आणि बागांची वानवाच आहे. संसारी माणसाला मित्रमंडळीही अशीही कमीच असतात. आणि आता नेमके ती घरी भेटण्याची शक्यताही नव्हती. वेळ कसा काढायचा हा विचार करून माझं डोकं भणभणायला लागलं. पण निर्णय काही होईना.\nआणि पहाता पहाता कल्याण स्टेशन आलेसुद्धा. मी प्लॅटफॉर्मवर उतरलो. काहीच ठरलेले नसल्याने मला समजेना की मी डावीकडे जाऊ की उजवीकडे मी गोंधळलेलो असताना समोरच माझा नेहमीचा घरी जाणारा पूल दिसला. माझे पाय आपोआप तिकडे वळले. मी पूलाच्या पायऱ्या चढू लागलो. आता मला वेळच काढायचा असल्याने एक एक पायरी शक्य तितका सावकाश चढत होतो. पण पायऱ्या त्या असून किती असणार मी गोंधळलेलो असताना समोरच माझा नेहमीचा घरी जाणारा पूल दिसला. माझे पाय आपोआप तिकडे वळले. मी पूलाच्या पायऱ्या चढू लागलो. आता मला वेळच काढायचा असल्याने एक एक पायरी शक्य तितका सावकाश चढत होतो. पण पायऱ्या त्या असून किती असणार संपल्या लवकर. मी पूलावर आलो. पूलाचं एक टोक माझ्या घराच्या दिशेने जात होते. तिथून माझे घर मला खुणावत होते. पण मी मोठ्या अनिच्छेनेच दुसऱ्या टोकाच्या दिशेला वळलो. मी शक्य होईल तितके सावकाश पावलं टाकत चालत होतो. पूल जिथे संपतो त्या टोकाला मी जाऊन उभा राहिलो. खाली वाकून पाहिले तर तिथून बाजाराची सुरवात होताना दिसत होती.\n बाजारात चक्कर मारून वेळ काढू. पुन्हा मी शक्य तितके सावकाश पायऱ्या मोजत मोजत खाली उतरलो. बाजार चांगलाच फुललेला होता. रस्त्याकडेला भाजी, फळे विकणारे ओरडून ओरडून माल विकत होते. गिऱ्हाईकांशी हमरीतुमरीवर येऊन मालाचा सौदा करत होते. दुकानांच्या बाहेर माल लटकवलेला होता. त्यांच्या शोकेस नवीन मालांनी सजवलेल्या होत्या. रिक्षा, बस, मोटारगाड्या गर्दीतून हॉर्न वाजवत वाट काढत होत्या. सर्वत्र गडबड गोंधळ चालू होता. आणि मी शक्य तितक्या सावकाश पाय उचलत बाजारात चालत होतो. जो कोणी आडवा येईल, त्याला मोठ्या अदबीने आणि औंदार्याने प्रथम जायला वाट करून देत होतो. निरपेक्ष वृत्तीने दुकानांच्या शोकेसकडे पहात होतो. बाजाराला शक्य तितका मोठ्ठा वळसा घालून पुन्हा स्टेशनच्या पूलाजवळ येऊन पोहोचलो. हातातल्या घड्याळाकडे पाहिले. अरेरे मुश्किलीने फक्त अर्धा तास उलटला होता.\nम्हटलं, इकडेतिकडे विनाकारण हिंडत बसायला नको. सरळ घरीच जाऊया. सावकाश जाऊ म्हणजे वेळ निघेल. मी पुन्हा पूल चढून वर आलो. आणि घराच्या दिशेने निघालो. पूलावरून रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीचे डब्बे मोजले. उभ्या असलेल्या रेल्वे इंजिनाचे बारकाईने निरीक्षण केले. यार्डातल्या तीस चाळीस लाईनी मोजून घेतल्या. चांगला वेळ गेला. आता घरच्या रस्त्याला लागलो. दुतर्फा फेरीवाले आपला माल लावून बसले होते. त्यांच्या मालाचे निरीक्षण करत चालू लागलो. कोण काय विकत घेतंय ते पाहू लागलो. दुकानात असलेल्या गिऱ्हाईकांकडे पाहून घेतले. पुन्हा बरा वेळ गेला.\nअसं करत करत आमच्या बिल्डिंगजवळ येऊन पोहोचलो. बिल्डिंगमध्ये शिरतेवेळी आमचे शेजारी नेमके भेटले. त्यांच्याशी हवापाण्याच्या गोष्टी बोलता बोलता घराच्या दरवाजापाशी पोहोचलो आणि थबकलोच. दरवाजात दहा बारा चपलांचा ढीग पडलेला होता. बंद दरवाजातून बायकांचा जोरजोरात हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. आणि मला आठवले. मिसेस म्हणाली होती, बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या. पण मी शेजाऱ्याशी बोलण्याच्या नादात कधी घरी पोहोचलो होतो ते मला समजलेच नाही. याचा अर्थ सहा वाजून गेले तरी पार्टी अजून संपली नव्हती.\nमी उलट्या पावली जिने उतरून बिल्डिंगच्या बाहेर पडलो. मला पुन्हा प्रश्न पडला. आता काय करावे कुठे जावे मी वाट फुटेल तिथे रस्त्याने चालत राहिलो. अशीच दहा पंधरा मिनिटे चाललो असेन आणि माझा मोबाईल वाजला. मिसेस बोलत होती. \"अहो, कुठे आहात या घरी, सर्व मैत्रीण गेल्यात.\" मला किती आनंद झाला म्हणून सांगू या घरी, सर्व मैत्रीण गेल्यात.\" मला किती आनंद झाला म्हणून सांगू मी परत फिरलो. आणि झपझप चालत घरी गेलो. अक्षरशः उडतच गेलो म्हणाना मी परत फिरलो. आणि झपझप चालत घरी गेलो. अक्षरशः उडतच गेलो म्हणाना हा\nकाळेसाहेब तुम्ही आत्मचरित्र घ्याच लिहायला आता. डीटीपी होईपर्यंत तरी मी राहीन असे वाटत नाही.\n@ अभ्या, प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार. आपण मी लिहिलेले सर्व लेख वाचून प्रतिसाद देता, ह्याकरीता मी आपला आभारी आहे.\nतुम्ही आत्मचरित्र घ्याच लिहायला आता. >>> हा हा आत्मचरित्र हा प्रकार नक्कीच हाताळून पाहीन.\nलेख लिहिता येतो म्हणजे किमान\nलेख लिहिता येतो म्हणजे किमान वाचनाची संवय असेल असं ग्रुहित धरल्यास्,उनाडपणे भटकण्यापेक्षा, कल्याणमध्ये एखाद्या वाचनालयात बसला असता तर वेळ सत्कारणी लागला असता. रच्याकने बस स्टँड अगर रेल्वे स्टेशनवर्,निवांतपणे बाकावर बसून , इतरांची लगबग्,गडबड बघण्यात काय मजा असते हे मी अनेकवेळा अनुभवून पाहिले आहे, तुम्ही पण एखादेवेळी असा अनुभव घ्यावा.\n@ अक्षरमित्र, आपल्या सुचनेची नोंद घेतली आहे.\nहेच लिहायला आलो होतो.\nहेच लिहायला आलो होतो.\nसार्वजनिक वाचनालय कल्याण. धूमकेतू टेलरच्या मागे.\n(एडिट: हा हा हा.)\nघरी येऊ नका अशी सूचना फॅमिलीकडून का मिळाली असावी आपले हे घरी येऊन मैत्रिणींमध्ये उनाड वागण्याऐवजी बाहेरच उनाडक्या करू देत असं वाटलं असेल.\nलेख प्रसन्न आहे.. ऑल इज वेल असं गुड फीलिंग देणारा. छान.\n@ आदूबाळ, गवि प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार.\nआपल्या आजु बाजुला कायकाय घडतय ते बघुन, वहिवर उतरवीने हा गुण सगल्यांनकडे नसतो.\nलेख वाचुन आनंद झाला.\n@ jay_ganesh, प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार. आपणांस लेख आवडल्याचं वाचून मलाही आनंद झालाय. You makes me feel someone special. Thanks\nवेळ कसा काढायचा हा विचार करून\nवेळ कसा काढायचा हा विचार करून माझं डोकं भणभणायला लागलं.\nइवढुस्सा दीड तासाचा वेळ घालवायचं कसलं टेन्शन घेता सका सर.. आमच्या गावात गटारातून गाळ काढणाऱ्यांपासून कुठं कुणी बोअर घेत असेल तर ते ससल्ल बघत किमान डझन दोन डझन लोक ४-४ तास टैमपास करतेत.\nखुद्द आम्ही तर टैमपास हा एकमेव उद्योग असल्यासारखं जगतो.\nसंसारी माणसाला मित्रमंडळीही अशीही कमीच असतात.\nआमचे संसारी मित्र याला अपवाद दिसतात. अट्टल टोणगे आहेत. असली इष्टापत्ती आली असती त्यांच्यावर तर बियर ढोसत रात्री ११-१२ वाजेपर्यंत चैन तर केलीच असती वर बायकोलाच मैत्रिणींवरून झापून मोकळे..\nकामावर थांबलो तर भेटणाऱ्या प्रत्येकाला उशिरापर्यंत थांबण्याचे कारण समजावून सांगताना नाकी नऊ येणार.\nहा चोंबडेपणा करणाऱ्या उपासमाजग्यांना फुटवायचे स्किल अद्यापपर्यंत तुमच्यात आले नसावे. आम्ही या प्रश्नांना चँडलर बिंगच्या बाण्याने परतवत असतो..\nबाकी, चुक्कुन अगदी चुक्कुनच हं, समजा दिसला तुम्ही एखाद्या मैत्रिणीला, तर काय एवढं आभाळ कोसळलं असतं\nहॅ हॅ हॅ..(हे जय भद्रकालीच्या चालीवर वाचा..)\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\n मस्तं प्रतिसाद लिहिलाय. फारच आवडला.\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://kedarbhope.blogspot.com/2013/08/", "date_download": "2018-06-19T16:28:03Z", "digest": "sha1:VRNO6YQH774RAQPZO4ZZXLSHYCXLVMF6", "length": 17346, "nlines": 204, "source_domain": "kedarbhope.blogspot.com", "title": "August 2013 - Kedar Bhope", "raw_content": "\nपेमराज सारडा महाविद्यालयाचे लाचखोर प्रा राजेंद्र कुंभार यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा\nपेमराज सारडा महाविद्यालयाचे लाचखोर प्रा राजेंद्र कुंभार यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा - या मागणीचे निवेदन महाविद्यालयाचे प्राचार्य सहदेव मेढे यांना देतांना छात्रभारती चे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, उप शहराध्यक्ष गजानन भांडवलकर, संघटक भरत वाकळे आदींसह मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले छात्रभारती चे कार्यकर्ते . मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे\nपेमराज सारडा महाविद्यालयाचे लाचखोर प्रा राजेंद्र कुंभार यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा Bhope Kedar 3:31 AM\nशिष्यवृत्ती संदर्भात विरोधी नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले\nशिष्यवृत्ती संदर्भात विरोधी नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले\nशिष्यवृत्ती संदर्भात विरोधी नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले Bhope Kedar 2:30 AM\nशिष्यवृत्ती संदर्भात विरोधी नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले\nशिष्यवृत्ती संदर्भात विरोधी नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले\nशिष्यवृत्ती संदर्भात विरोधी नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले Bhope Kedar 2:29 AM\nशिष्यवृत्ती संदर्भात विरोधी नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले\nशिष्यवृत्ती संदर्भात विरोधी नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले\nशिष्यवृत्ती संदर्भात विरोधी नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले Bhope Kedar 2:28 AM\nशिष्यवृत्ती संदर्भात विरोधी नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले\nछात्रभारती तर्फे शिष्यवृत्ती बाबत विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांच्याशी शिष्यवृत्ती संदर्भात चर्चा करताना छात्रभारती चे केदार भोपे, भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, आदींसह कार्यकर्ते\nयाबाबत विधान परिषदेत आवाज उठविण्याचे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले\nशिष्यवृत्ती संदर्भात विरोधी नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले Bhope Kedar 2:27 AM\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीतील कारभार सुधारा … छात्रभारती चे कुलगुरू डॉ वासुदेव गाडे यांना निवेदन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीतील कारभार सुधारा …\nछात्रभारती चे कुलगुरू डॉ वासुदेव गाडे यांना निवेदन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीतील कारभार सुधारा … छात्रभारती चे कुलगुरू डॉ वासुदेव गाडे यांना निवेदन Bhope Kedar 6:02 AM\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीतील कारभार सुधारा … छात्रभारती चे कुलगुरू डॉ वासुदेव गाडे यांना निवेदन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीतील कारभार सुधारा …\nछात्रभारती चे कुलगुरू डॉ वासुदेव गाडे यांना निवेदन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीतील कारभार सुधारा … छात्रभारती चे कुलगुरू डॉ वासुदेव गाडे यांना निवेदन Bhope Kedar 5:59 AM\nपुनर्मुल्यांकन पद्धतीत सुधारणार करू डॉ वासुदेव गाडे यांचे आश्वासन\nपुनर्मुल्यांकन पद्धतीत सुधारणार करू\nडॉ वासुदेव गाडे यांचे आश्वासन\nपुनर्मुल्यांकन पद्धतीत सुधारणार करू डॉ वासुदेव गाडे यांचे आश्वासन Bhope Kedar 5:57 AM\nपुणेविद्यापीठाच्या तालिबानी प्रवृत्तीच्या परिपत्रकाचा छात्रभारती तर्फेजाहीर निषेध\nपुणेविद्यापीठाच्या तालिबानी प्रवृत्तीच्या परिपत्रकाचा छात्रभारती तर्फेजाहीर निषेध\nनुकत्याच पुणेविद्यापीठानेत्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांसाठी जाहीर केलेल्या परिपत्रकामध्येविद्यार्थ्यांची\nमुस्कटदाबी करण्याचेकाम केलेआहे . या परिपत्रकानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला जर त्याच्या महाविद्यालय अथवा कॉलेज विषयी\nकाही तक्रार असेल आणि त्या विद्यार्थ्यानेजर त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वृत्तपत्रेअथवा टी व्ही\nयांसारख्या प्रसिद्धीमाध्यमांचा वापर केला असेल तर त्या विद्यार्थ्याला महाविद्यालय रु५००० (पाच हजार ) पर्यंत दंड करूशकते\nआणि त्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्याचा महाविद्यालयाला अधिकार असेल असा तालिबानी फतवा काढला आहे. अशा प्रकारे\nतालिबानी फतवा काढून विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी करणाऱ्या विद्यापीठाच्या या प्रवृत्तीचा छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे\nजाहीर निषेध करण्यात येत आहे.\nभारतीय घटनेनुसार प्रत्येक भारतीयाला त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची तरतूद केलेली आहे. त्यानुसार\nप्रत्येक भारतीयाला त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलण्याचा, लिहण्याचा,आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याचा अधिकार\nदिलेला आहे. पुणेविद्यापीठाचा हा फतवा म्हणजेएक प्रकारेभारतीय राज्य घटनेचीच पायमल्ली करण्याचा प्रकार आहे. हा अधिकार\nपुणेविद्यापीठ च काय तर अन्य कोणीही विद्यार्थ्यांकडून हिरावून घेऊ शकत नाही. हा प्रकार म्हणजेपुणेविद्यापीठ आणि विविध\nशैक्षणिक संस्था चालक यांच्या संयुक्त प्रयत्नातून झालेली मुस्कटदाबी होय . पुणेविद्यापीठानेअसा फतवा काढण्याआधी बोगस पी\nएच डी धारक प्राध्यापक आणि नेट सेट पात्रतेसाठी आंदोलन करून विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या प्राध्यापकांविषयी काय कारवाई\nकेली हेजाहीर करावेआणि मग च विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा फतवा काढावा. विद्यापीठाने काहीही करावे आणि विद्यार्थ्यांनी\nयाविषयी काहीही एक बोलायचे नाही असा या फतव्यामागील हेतू असावा अशी शंका आता उपस्थित होत आहे.\nतरी विद्यापीठानेहेपरिपत्रक त्वरित रद्द करावेअन्यथा विद्यापीठाविरोधात आंदोलनाबरोबरच कायदेशीर लढाई लढण्यासही\nविद्यार्थी मागेपुढेपाहणार नाहीत याची पुणेविद्यापीठानेदखल घ्यावी.\nपुणेविद्यापीठाच्या तालिबानी प्रवृत्तीच्या परिपत्रकाचा छात्रभारती तर्फेजाहीर निषेध Bhope Kedar 11:51 PM\nपुस्तकी गराड्यातील विद्यार्थी ....\nकायद्याचा धाक फक्त विद्यार्थ्यांनाच का \nपुस्तकी गराड्यातील विद्यार्थी ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/my-marathi/", "date_download": "2018-06-19T16:06:40Z", "digest": "sha1:WQZDETUGA7OE3X34QVE6TUPTKPJHDWTA", "length": 9959, "nlines": 132, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "माझी माय मराठी - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\n|| जन्म मला दिला ज्यांनी ते माझे मायबाप मराठी ||\n|| हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवराय मराठी ||\n|| १३व्या शतकात लिहिली आहे ज्ञानेश्वरीे मराठी ||\n|| श्रीमनाचे श्लोक सांगणारे समर्थ रामदास मराठी ||\n|| तुकाराम-ज्ञानदेव-मुक्ता-जनाबाईंचे अभंग मराठी ||\n|| या संताच्या पुण्यभूमीत राहतात लोकं ती मराठी ||\n|| स्वच्छ-शुद्ध-उच्चार तिचे, बोलण्यास गोड मराठी ||\n|| अ आईपासूनी-ज्ञ ज्ञानेश्वरापर्यंत आहे माय मराठी ||\n|| सुरेश भटांची एक कविता जगात प्रसिद्ध मराठी ||\n|| ऐकुनीया धन्य व्हावे ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ ||\n|| भक्तिसंपन्न अशा महाराष्टाची राज्यभाषा आहे मराठी ||\n|| सहयाद्रीच्या दरी-खोऱ्यातुन आवाज गुंजतो मी मराठी ||\n|| स्वराज्याचे आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके मराठी ||\n|| सावरकर-चाफेकर बंधू-टिळक-गोखले-आगरकर मराठे ||\n|| स्वातंत्र्याच्या लढ्यात पहिले उतरलेे ते वीर मराठी ||\n|| शिक्षणाचा हक्क महिलांना मिळवून दिला ज्यांनी, ||\n|| त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होते मराठी ||\n|| भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर मराठी ||\n|| चित्रपटसृष्टीचे भारतात पाहिले पाऊल पडलेे मराठी ||\n|| ‘राजा हरिशचंद्र’ हा पहिला चलचित्र आणला ज्यांनी, ||\n|| ते आमुचे थोर दादासाहेब फाळके होते हो मराठी ||\n|| भारताची गानकोकिळा गायिका लता मंगेशकर मराठी ||\n|| क्रिकेटचा देव जग म्हणती ज्याला तो सचिन तेंडुलकर मराठी ||\n|| महाराष्ट्रातील कलावंतांचा सन्मान “झी गौरव” मराठी ||\n|| महाराष्ट्राच्या या मातीत थोर मराठी कवी जन्मले ||\n|| एक त्यातील कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज येऊनिया गेले ||\n|| सातासमुद्रापार नेली त्यांनी आपुली मायबोली मराठी ||\n|| जागतिक भाषांच्या यादीत पंधराव्या स्थानी उभी मराठी ||\n|| म्हणुनिया २७ फेब्रुवारी या त्यांच्या जन्मदिना दिवशी ||\n|| साजरा केला जातो ‘जागतिक भाषा दिन मराठी’ ||\nकविता: रोहिदास गो. चौधरी\nसेन्सेक्स ३४००० पल्ल्याड, आज १६० अंशांची झेप.\nनांदगाव येथील महाविद्यालयात क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती साजरी\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2018-06-19T16:33:36Z", "digest": "sha1:IVU2YVU5I4CNVDXH4PGOZOFRADFS7SMO", "length": 8698, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माहितीचा अधिकार कायदा - विकिपीडिया", "raw_content": "\nमाहितीचा अधिकार अधिनियम - २००५ हा कायदा १२ ऑक्टोबर, २००५ रोजी अंमलात आला. (१५ जुन, २००५ रोजी तयार झाल्यापासून १२० व्या दिवशी). मात्र या कायद्यातील काही तरतूदी ताबडतोब अंमलात आणण्यात आल्या उदा. सार्वजनिक प्राधिकरणांच्या (सरकारी कार्यालये) जबाबदार्या [से. ४(१)], जनमाहिती अधिकारी व सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांची पदे [से. ५(१) व से. ५(२)], केंद्रिय माहिती आयोगाची स्थापना (से. १२ व १३), राज्य माहिती आयोगाची स्थापना (से. १५ व १६), कायद्यातून गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना वगळणे (से. २४) आणि कायद्यातील तरतूदी अंमलात आणण्यासाठी नियम बनविण्याचा अधिकार (से. २७ व २८).\n३ कलम ४ ख\n४ हे सुद्धा पहा\nमाहितीचा अर्थ हा कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये, अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ई-मेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्धीपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविधा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने (मॉडेल), कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधारसामग्री, फायलींवरचे अधिकाऱ्यांचे अथवा मंत्र्यांचे अभिप्राय होय. त्याकाळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणाकडून मिळविता येईल.\nहा कायदा सर्वप्रथम स्वीडन मधे 1766 ला लागु झाला त्यानंतर भारत हा 12 ऑक्टोबर 2005 ला आशा प्रकारचा कायदा करणारा 54 वा देश ठरला\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nराज्य माहिती आयोग महाराष्ट्र राज्य\nभारतीय दंड संहिता • अस्पृश्यता कायदा • कंपनी कायदा • कारखाना कायदा • किमान वेतन कायदा • कुटुंब न्यायालय कायदा • केंद्रीय विक्रीकर कायदा • जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी कायदा • जीवनावश्यक वस्तू कायदा • नागरिकत्व कायदा • नागरी कमाल जमीन धारणा कायदा • प्रताधिकार कायदा • बंगाल जिल्हा कायदा • भारतीय न्यास कायदा • भारतीय नुकसानभरपाई कायदा १९२३ • लैंगिक शोषण कायदा • बालविवाह कायदा • माहिती तंत्रज्ञान कायदा • माहितीचा अधिकार कायदा • विशेष आर्थिक क्षेत्र कायदा • हिंदू विवाह कायदा • बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम • भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१\nवन्यजीव संरक्षण (परीशिष्ट) कायदा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०१८ रोजी १३:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:Community_Portal", "date_download": "2018-06-19T16:30:44Z", "digest": "sha1:72UWS2THASDXKVZA26KEDR2LNA4WJL6Q", "length": 23147, "nlines": 318, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "विक्शनरी:Community Portal - Wiktionary", "raw_content": "\nविक्शनरीनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे*कृपया, आपण इथे संदेश लिहू शकता.चर्चा पानावर विक्शनरीनगरी पानातील माहिती संदर्भातच लिहावे. आपली इतर मते विक्शनरी:चावडी येथे मांडावीत.\nमराठी विक्शनरी अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सद्याच्या मराठी विकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोचवण्याच्या प्रयत्नांत मराठी विक्शनरी खचितच महत्वाची भूमिका पार पाडत आहे.\nविक्शनरीची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ह्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो. पुढे वाचा, चर्चा करा, ई मेल यादी\n१.१ विक्शनरी प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll\n१.४ तुम्ही मुख्यत्वे तीन प्रकारांनी मदत करू शकता\n१.६ मराठी विकिपीडियातील वाचनीय लेखांची सूची\n२ करणे योग्य यादी\n२.३ इंग्रजी विकिपीडियातून भाषांतर करण्या योग्य लेख\n३.१ मराठी विकिपीडिया संबधीत वाचनीय लेखांची सूची\n३.२ इंग्रजी विकिपीडियातून भारत\nविक्शनरी प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll\nमी (User:Mahitgar) मराठी विक्शनरीचा Administrator होवू इच्छितो. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विक्शनरी अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.\nमी मराठी भाषेचे व्याकरण या विषयाबाबतीत मराठी विकिपीडियावर भर घातली आहेच .येत्या काळात मराठी विकिपीडियास लागणाऱ्या भाषांतरांच्या संदर्भात विक्शनरीच्या सहकार्याची मोठी गरज भासणार आहे. यासंदर्भात माझ्याकडे पुरेशी पुस्तक स्वरूपात संसाधनेही उपलब्ध आहेत.\nमी मराठी विकिपीडियावर १००० पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.माझे मराठी विकिपीडियावरील योगदान(My contributions on Marathi Wikipedia)\nAdministrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.\nआशा आहे आपण लवकरच आपले मत Wiktionary:कौलयेथेच खाली stewards सोयी करिता इंग्रजीत नोंदवावे ही विनंती. क.लो.अ.\nमराठी विकिपीडिया अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सद्यःच्या मराठी विकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोचवण्याच्या प्रयत्नांत मराठी विकिपीडिया खचितच महत्वाची भूमिका पार पाडत आहे.\nविकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ह्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो.\nहा/हे विक्शनरी पान किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला जात आहे.\nतरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करुन मदत करू शकता. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. जर हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाका.\n'कोण कोण आलंय' हे कळावे म्हणून ही यादी आहे.या यादीतील् येतानाची नोंद करणे व जाताना नोंद वगळणे स्वतःची स्वतः करावयाची असल्यामुळे यादी अद्ययावत असेलच असे नाही. २ तासापेक्षा अधिक काळात संपादन न केलेल्या सद्स्याची नोंद वगळून यादी सतत अद्ययावत ठेवण्यास मदत करा.\nSr.No. मी आलोय ~~~~ माझे योगदान माझ्या चर्चा आज प्रकल्पात /वर्गीकरणात काम करण्याचा मानस आहे (Optional)\n२ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n३ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n४ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n५ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n६ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n७ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n८ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n९ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n१० Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n\"Ravikiran jadhav (चर्चा) १७:२२, २५ फेब्रुवारी २०१८ (UTC)\"\nतुम्ही मुख्यत्वे तीन प्रकारांनी मदत करू शकता\n१. माहिती आणि ज्ञान पुरवणे हे कोणत्याही ज्ञानकोशाचे उद्दिष्ट असते. तुमच्या क्षेत्रातले ज्ञान ह्या ज्ञानकोशाद्वारे तुम्ही लोकांना उपलब्ध करू शकता.\n२.इंग्लिश आणि इतरही भाषांमधली विविध क्षेत्रांतली माहिती मराठीत भाषांतरित करून ह्या मराठी ज्ञानकोशात तुम्ही भर घालू शकता.\n३. इतर लेखकांनी पुरवलेल्या माहितीत लहानमोठ्या चुका तुम्हाला आढळल्या तर त्या चुका तुम्ही दूर करू शकता. (अर्थात विकीच्या सर्वसाधारण तत्त्वांना धरून)\nमराठी विकिपीडियातील वाचनीय लेखांची सूची\nमराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजीराजे भोसले, पु. ल. देशपांडे\nसंगणक टंक, ऑपरेटिंग सिस्टिम, मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स\nमहाराष्ट्र पर्यटन, भारत पर्यटन\n\"विकि महाराष्ट्र अभिमान गौरव निशाण\" मराठी विकिपीडिया वरील उत्कृष्ट योगदानाबद्दल , मराठी विकिपीडियाच्या तिसऱ्या वर्धापन दिनी देण्यात येत आहे. - Ganeshk (talk) 01:04, 25 September 2006 (UTC)\nमराठी विकिपीडिया प्रकल्प पाने\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमराठी विक्शनरीच्या प्रथमिकता :\nविक्शनरी: आदर्श मांडणी क्रम\nमराठी विकिपीडिया वरील उपयूक्त साहाय्य पानांची विक्शन्रीवर नक्कल पाने उतरवून त्यांचे विक्शनरीकरण करणे.\nश्री कोल्हापुरींनी सुचवल्या प्रमाणे , विकिपीडीयावरील कॉमन संचिकेचे मराठीकरण पूर्ण करणे‍. ज्यामुळे मराठी विक्शनरीचे मराठीकरण आपोआप पूर्ण होईल.\nमुखपृष्ठ धूळपाटी पानावर मराठी विकिपीडियाच्या तूलनेत तसेच इंग्रजी विक्श्नरीच्या तूलनेत चर्चा करणे.\nइंग्रजी विकिपिडीया प्रमाणे मराठी विकिपीडियाच्या 'अलीकडिल बदल' विशेषपृष्ठात विक्शन्रीच्या 'अलिकडील बदलचा' दुवा देणे.\nWikipedia वर शोध कसा घ्यावा\nविकिपीडिया:नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nविकिपीडिआ वर शोध कसा घ्यावा\nइंग्रजी विकिपीडियातून भाषांतर करण्या योग्य लेख\nमराठी विकिपीडिया संबधीत वाचनीय लेखांची सूची\nहा लेख अपूर्ण आहे, तो तुम्ही वाढवत रहावेत.\nया व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे\nइस सदस्य की मातृभाषा हिन्दी है\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०१५ रोजी २१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%AD", "date_download": "2018-06-19T16:21:12Z", "digest": "sha1:ZN66RGGOGWOK67KSMQDBTV3BTNQUTTXV", "length": 4478, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३३७ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३३७ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १३३७ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १३३७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३३० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी १२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6667", "date_download": "2018-06-19T16:43:41Z", "digest": "sha1:APKPZKM5Z36QBMJEZBRX6V4BXVKQGKI6", "length": 19679, "nlines": 94, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पद्मा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n(फोटो दिसत नसेल तर इथे पाहावा.)\nमाझ्या आज्जीचं नाव पद्मावती. अगदी अकाली आजोबा गेले. लहान लहान मुलं, थोरल्यांची शिक्षणंही पूर्ण नव्हती झाली अजून. गावाकडं घर, मळा सगळं होतं. शिक्षण काहीच नाही बाईचं. पण बाई करारी, धोरणी, धाडसी. मुलांच्या शिक्षणासाठी भिर्डीतून सगळं बिऱ्हाड कोल्हापूरात हलवलं. बाळंतपणात एक लेक गेली, पाठोपाठ नवऱ्याचं अचानक जाणं, हातात पैसाच नाही. घरी खाणारी तोंडं दहा. कमावणारं असं कुणीच नव्हतं. शेतीतून येईल तेच धान्य. गावाकडं लोकांनी खुळ्यात काढलं. 'बघबाई जातीस शहरात कसं निभवणार' असंही काहीजणं म्हणाली. पण मुलांनी शिकायलाच पाहीजे ह्या एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन ती सगळ्या मुलांना घेऊन कोल्हापूरात आली. गावाकडं जायची सुगीच्या काळात. रयतांवर विश्वास टाकलेला. थोरला मुलगा शिक्षकाची नोकरी करू लागला. त्याच्या पाठचाही शिक्षकच झाला. पण पगार फार कमी मिळत होते. त्यातून आमच्या घराण्याचा गुणधर्म म्हणजे लष्करच्या भाकऱ्या भाजायच्या, आपण उपाशी राहतील पण लोकांची पोटं भरतील असली तुकारामी प्रवृत्ती. तसंच होत होतं. धाकट्यांच्या शाळा सुरू झाल्या होत्या. थोरल्यांच्या जुजबीच पगाराच्या नोकऱ्या. इथं कोल्हापूरात आल्यावर एका वाड्यात तात्पुरतं भाडं भरून रहायला सुरूवात केली. एकट्या तरूण बाईनं त्यावेळी आठ मुलं आणि गावाकडच्या शेतमळ्याला सांभाळण्याची जबाबदारी अतिशय उत्तम पार पाडली होती. कोल्हापूरात आल्यावर ज्या वाड्यात भाड्यानं रहात होते भिर्डीकर त्याचा अर्धा भाग नंतर विकत घेतला काकांनी. घर विकत घेतलेलं बघायला मात्र ती नव्हतीच. धाकट्यांची शिक्षणं, लग्न बघेपर्यंत ती जगली नाही. कॅन्सरमुळं ती ७० च्या दशकात गेली. पुढं पाच सहा वर्षांनी हे घर काकांनी विकत घेतलं. तिच्या कष्टांमुळं, तिच्या जिद्दीमुळंच हे होऊ शकलं होतं. तिच्या आठवणीत घराला 'पद्मा' नाव दिलं. घरात रहायला जाऊन पन्नास वर्षं पूर्ण झाली म्हणून आम्ही सर्व भिर्डीकर काही वर्षांपूर्वी तिथे जमून तो दिवस साजरा केला होता. आम्हा सर्व मुलांचे जन्म बालपण तिथलंच.\nतिथल्या अंगणात दगड का माती, पळापळी, लपंडाव पासून क्रीकेट, तगडवालं बॅडमिन्टन असे खेळ खेळत असणारे आम्ही दिसतो आहोत. तिथल्या अंगणात दिवाळीला रांगोळ्या काढण्यापासून, फटाके उडवण्यापासून रंगपंचमीला रंग खेळत असणारी आमची ध्यानं दिसताहेत. तिथल्याच अंगणातल्या उघड्या मोरीत पुरुषांच्या मुलांच्या आणि लहान मुलिंच्या रोजच्या अंघोळ्या झाल्याहेत त्यावेळी अंगणात अखंड पेटता असणारा, धगधगणारा तांब्याचा हा थोरला बंब दिसतोय.\nपद्माच्या माळ्यावर असणारी अगणित पुस्तकं आणि जुन्या पत्रांच्या चवड्या नजरेसमोर येताहेत. त्यांच्या घाणेरड्या वासामुळं दिवाळीच्यावेळी माळ्याकडं फिरकूच नये असं वाटणारे शेणाचे पांडव तिथं नीटच विराजमान होऊन बसलेले दिसताहेत. सोप्यात दादांकडे, काकांकडे, बाबांकडे सतत येत असणाऱ्या मित्रांचा ओघ आणि त्यांच्या चर्चांचा, गप्पांचा जमलेला फड दिसतो आहे. सतत चहा नाष्टा करत असणाऱ्या आई काकवा दिसताहेत. मधूनमधून पेटीकोट चड्ड्या आवरत बागडणाऱ्या आम्ही बहीणी दिसतो आहोत. उन्हाळ्याच्या दिवसातल्या सुट्टीच्या दिवशी गोधड्या पाण्यातून काढून त्या खिडकीला दारावर वगैरे टाकून खोली थंडगार, अंधारी करून तिथंच काहीतरी वाचत लोळणारे बाबा आणि काका दिसताहेत. माजघरात गेल्यावर प्रचंड दुःखं असतानाही आपलं अख्खं आयुष्य आमच्यासाठीच घालवलेल्या मावशी दिसताहेत. त्यांचं ते सुबक सुंदर लावलेलं साड्यांचं कपाट दिसतंय. त्यांच्या काॅटवर, मऊ मऊ उशी पांघरूणात झोपण्यासाठी मरणारे आम्ही दिसतो आहोत. रोजच्या रोज जेवायला बसणाऱ्या पंगती दिसताहेत. पाटपाणी करणाऱ्या आई काकवा दिसताहेत. दिवाळीच्यावेळी बसकी शेगडी घेऊन त्यावर फराळ करत असणाऱ्या मावशी नजरेसमोर येताहेत. स्वयंपाकघराच्या एका पायरीवर कुठलीतरी काकू किंवा आई किंवा कुठलीतरी ताई कावळा शिवून घेऊन बसलेली दिसतेय. तिथल्या कटांजनात आमची मुंडकी अडकवून घेतलेली आणि नंतर शेंबूड गळेपर्यंत रडणारी आम्ही एकजात सगळी भिर्डिकरांची पोरं दिसून हसायला येतंय. वरच्या मोठ्या खोलीत अभ्यासाला बसलेलं कुणी ना कुणी दिसतंय. तिथंच दादा आमच्याकडून छोट्याशा नाटुकल्या बसवून घ्यायचा ते दिसतंय. मोठ्या खिडकीत बसून दिदी माझ्या हातावर मेंदी गिरगुटताना दिसतेय. छोट्या खोलीत टेबल मधोमध घेऊन त्यावर टेबलटेनिस खेळणारे दादा लोकं दिसताहेत. आणि टेपरेकाॅर्डवर गाणी ऐकत बसलेल्या ताया. पत्र्यावरच्या पसरट कुंडीतला फुललेला ब्रह्मकमळ आजपण तसाच दिसतोय आणि तो बघण्यासाठी डोळे तारवटून जागलेले आम्हीही दिसतो आहोत. दादाचा साखरपुडा झाला तेव्हा काहीही न कळत असणाऱ्या आम्हा बच्चेकंपनीनं अमराठी वहिनीशी सिनेमाहिंदी आणि 'my name is,..., what is your name' असले प्रश्न विचारल्यामुळं बोर झालेल्या वहिनीचा चेहराही येतोय डोळ्यासमोर. चौथ्या दिवशी चार दिवसांचं सगळं धुणं बडवत असणारी कुणीतरी घरचीच बाई दिसतेय मोरीत. आणि त्याचवेळी पायरीवर बसलेल्या मला 'तुला काऽऽऽऽपी केलंय बग' असं म्हणणारी इन्नीही दिसतेय.\nइथंच आम्ही जन्मलो, इथंच खेळलो. भांडलोही खूप. गोड कडू सगळ्या आठवणी इथल्या.\n(फोटो दिसत नसेल तर इथे पाहावा.)\nपद्मा आता म्हातारं झालंय. एक एक वसा निखळतोय. आठवणी ठेवाव्यात, जपाव्यात. पण जुनं सोडून द्यावं. पद्मा पाडून नवीन होतंय. नवीन रूपात सगळ्यांसमोर येईल ते काही दिवसात. रोज एक वसा, एक भिंत पाडणं सुरू आहे.\nपद्मा व्हायच्या आधी कुणाचंच काहीच होऊ शकणार नाही अशी परीस्थिती होती भिर्डीकरांची. नातवंडं तर ती बघू नाही शकली, पण ती असती तर खात्रीनं सांगते तिला तिच्या प्रत्येक नातवंडाचा अभिमान वाटला असता. सगळी नातवंडं उच्चशिक्षित आहेत. सगळी उत्तम ठीकाणी नोकऱ्या करतात आणि गालबोट लागू नये म्हणून 'ही' करंटी आहेच पण तो मुद्दा नव्हे. ती आज असती तर सगळ्यांचं सगळं छान बघून आनंदली असती. आयुष्यभर खाल्लेल्या खस्ता विसरून गेली असती. आणि शांत, निवून उरलेलं आयुष्य जगली असती असं वाटतं.\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-story-digital-india-modi-365-8604", "date_download": "2018-06-19T15:51:52Z", "digest": "sha1:X4ZM533GOSCJK4ETSD27WL7XSO2LEPRG", "length": 23285, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, story of digital india, MODI 365 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांची\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांची\nशनिवार, 26 मे 2018\nनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी सोशल मीडियावर स्वार होत. त्याचा निवडणुकीच्या धुमाळीत बिनचूक वापर करून विरोधकांना नामोहरम करत त्यांनी सत्ता मिळवली. तथापि, २०१९ च्या निवडणुकीपर्यंत विरोधकांनीही हे अस्त्र अवगत केल्यानं आता पुढं काय\nनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी सोशल मीडियावर स्वार होत. त्याचा निवडणुकीच्या धुमाळीत बिनचूक वापर करून विरोधकांना नामोहरम करत त्यांनी सत्ता मिळवली. तथापि, २०१९ च्या निवडणुकीपर्यंत विरोधकांनीही हे अस्त्र अवगत केल्यानं आता पुढं काय\nभ्रष्टाचारी काँग्रेसची दहा वर्षांची सत्ता उलथवून टाकायला छप्पन्न महिन्यांपूर्वी, २०१३ मधल्या सप्टेंबरच्या अखेरीस दिल्लीत झालेलं नरेंद्र मोदींचं देवदुर्लभ स्वागत अनेकांना आठवत असेल. ते दिल्लीकडे निघाले, विमानतळावर पोचले, स्वागताच्या कमानी, दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी अन्‌ त्यांनी पाहिलं, ते बोलले अन्‌ त्यांनी राजधानी जिंकली जणू. एखाद्या दिग्विजयी सेनापतीच्या थाटात. सेनापतीच ते... पुढे जगातला सर्वांत मोठा राजकीय पक्ष बनलेल्या भारतीय जनता पक्षाचे अन्‌ बहुचर्चित डिजिटल आर्मीचेही.\nसिलिकॉन व्हॅलीपासून भारतातल्या छोट्या-मोठ्या आयटी कंपन्यांमधील हजारो तंत्रज्ञांची डिजिटल आर्मी. जोडीला कार्यकर्त्यांची फळी. डॉ. मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी आदींचे प्रतिमाभंजन, यथेच्छ निंदानालस्ती आणि दुसरीकडे, मोदींच्या महिमामंडनाची सुनियोजित मोहीम सोशल मीडियावर आधीच सुरू झाली होती. नेहरू, गांधी खानदानाचे मूळ वगैरेंपासून धार्मिक दंगलीत होरपळलेल्या गुजरात विकासाच्या मॉडेलचे कर्तेधर्ते, भल्या पहाटे फोनवर पदार्थविज्ञानाच्या शंकांचे निरसन करणारा तज्ज्ञ, केदारनाथवरून हजारो गुजराती भाविकांची सुटका करणारे कुशल प्रशासक. इतकेच कशाला, भारत-चीन युद्धावेळी मेहसाना रेल्वेस्थानकावर जवानांना चहा पाजणारा देशप्रेमी अन्‌ वडनगरच्या शर्मिष्ठा तलावात मगरींना न भीता पोहणाऱ्या शूर बाल नरेंद्रांपर्यंत बरेच काही\nसोशल मीडियाचे ब्रह्मास्त्र घेऊन मोदी रणांगणात अवतरले. रोमांचित देश लाटेवर स्वार झाला. युवक भारावले. सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे घेऊन कुणी परमेश्‍वरच अवतरल्याचे चित्र निर्माण झाले. ‘अच्छे दिन’साठी हवा तापली. ‘अब की बार...’ने निवडणुकीच्या वातावरणात भर घातली. पक्षाचा मीडिया सेल, आयटी सेल, कॉल सेंटर्स कार्यान्वित झाले. ट्विटर, फेसबुक ओसंडून वाहिले. तोंडओळख होत असलेल्या व्हॉट्‌सॲपवर पोस्ट्‌सचा माराच. काँग्रेस पुरती भांबावली. सोशल मीडियावर हल्ला कुठून होतो, हेच समजे-उमजेपर्यंत आधी दिल्लीतली आणि नंतर एकामागोमाग एक राज्ये काँग्रेस, संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या हातून निसटली. नितीशकुमारांचा संयुक्‍त जनता दल आणि लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल यांच्या मदतीनं मिळालेल्या बिहारमधल्या यशाचा थोडा दिलासा. नंतर पंजाब हाती आलं. गोवा, मणिपूरमध्ये इज्जत वाचली, पण पारडं भारी आहे ते भाजपचंच. त्यामागं आहे सोशल मीडियाचा प्रभावी वापर. त्याची शक्‍तिस्थळे आहेत- इतिहास, देशाची वाटचाल, नेते व पक्षांच्या पूर्वेतिहासाचे प्रचंड संशोधन. आकडेवारीचा खेळ. विविध मुद्यांवर भाजपची भूमिका तपशिलाने मांडणाऱ्या वॉररूममधील पोस्ट. त्या तळागाळापर्यंत पोचविणारी सूत्रबद्ध यंत्रणा. व्हॉट्‌सॲपचे हजारो-लाखो ग्रुप, लाखो ट्विटर हॅंडल्स अन्‌ तितकीच फेसबुक पेजेस. त्यावर विरोधकांना नामोहरम करणारा जोरदार प्रचार. ‘पप्पू’ राहुल गांधी हे त्याचं ठळक उदाहरण.\nडिजिटल आर्मीचा उलगडा होत गेला. मोदी यांनी आयटी सेलमधल्या निवडक दीडशे लोकांची बैठक घेतली. त्यांपैकी ज्यांना ट्रोल म्हणता येईल असे तेजिंदर बग्गा दिल्लीत पक्षप्रवक्‍ते झाले. आयटी सेलप्रमुख अमित मालवीय राष्ट्रीय प्रवक्ते बनले. दरम्यान, स्वाती चतुर्वेदी यांचं ‘आय एम अ ट्रोल : इनसाइड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ बीजेपीज्‌ डिजिटल आर्मी’ हे पुस्तक आलं. कुणी अभिषेक मिश्रा छोट्या छोट्या व्हिडिओंमधून भाजपच्या सोशल मीडियातल्या यशाची उकल करत राहतो. भाजपचे नेते किंवा मंत्री जे दावा करतील, त्यातील सत्य तपासणाऱ्या फॅक्‍टचेकर वेबसाइट एकामागोमाग एक सुरू झाल्या. पोस्टकार्ड आणि अन्य वेबसाइटवरून दिल्या जाणाऱ्या बातम्यांची पोलखोल होऊ लागली.\nखरंतर म्हणायला हवं, की थॅंक्‍यू मिस्टर प्राइम मिनिस्टर प्रचाराच्या नव्या आयुधांसह त्यांनी चार वर्षांत बरंच काही दिलं. ५६ इंच छाती, पेड प्रचारक, ट्रोल, भक्‍त, पिद्दी वगैरे शब्द ओठांवर खेळले. लोकप्रियता फॉलोअर्समध्ये मोजली गेली. विरोधक सक्रिय बनले. मध्यरात्रीही सोशल मीडियाचा विचार करू लागले. सगळ्या पक्षांचे आयटी सेल, सोशल मीडिया टीम तयार झाल्या. त्यांचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण झालं. साडेतीन वर्षे वैयक्तिक ट्विटर हॅंडलसाठी राहुल गांधींची हिंमत झाली नाही. मे २०१७ मध्ये काँग्रेसनं कन्नड अभिनेत्री रम्या किंवा दिव्या स्पंदनाला आयटी सेलचं प्रमुख नेमलं. तेव्हा विरोधकांचा रथ सत्ताधाऱ्यांच्या पातळीवर आला. ‘फेकू’ हे ‘पप्पू’ला उत्तर आहे.\nगुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ट्विटरवर चालविलेल्या वीस हॅशटॅगची इम्प्रेशन्स होती ३५ कोटी, तर ताज्या कर्नाटक निवडणुकीत सोळा हॅशटॅग पोचला तब्बल ८७ कोटींपर्यंत. तरीही ट्‌विटरवर ४ कोटी २६ लाख, तर फेसबुकवर ४ कोटी ३० लाख फॉलोअर्स असलेले सेनापती मोदी अजूनही प्रबळ आहेत. अश्‍वमेधाच्या घोड्यांचा लगाम विरोधकांनी धरलाय हे नक्‍की, पण केवळ घोडे रोखून भागत नाही. रणांगणात युद्ध जिंकावं लागतं. प्रतीक्षा आहे, डिजिटल घोडे रोखण्याचं दुःसाहस दाखविणाऱ्यांशी पुढच्या वर्षी होणाऱ्या भाजपच्या प्रत्यक्ष लढाईची.\nनरेंद्र मोदी narendra modi राजकारण politics सोशल मीडिया काँग्रेस दिल्ली राजकीय पक्ष political parties भारत राहुल गांधी धार्मिक दंगल गुजरात चीन ट्विटर फेसबुक लालूप्रसाद यादव पंजाब कर्नाटक\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nदुधानंतर आता गायींचे दर घसरलेसांगली : गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने मागणी...\nमुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना...मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार;...पुणे : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने कोकण...\nतेलबिया आयात शुल्कवाढ, साठामर्यादा...मुंबई ः केंद्र सरकारने नुकतेच आयात होणाऱ्या कच्चे...\nदूध दर, एफआरपीप्रश्नी मोर्चा काढणार ः...कोल्हापूर : उसाची थकीत एफआरपी व गाय दूध...\nकर्जमाफीच्या याद्या क्लिष्टपरभणी : जिल्ह्यात यंदा खरीप पीककर्ज वाटपाची गती...\nराज्यात मुगाचा पेरा घटण्याचे संकेतपुणे : राज्यात पावसाचा खंड सुरू असल्यामुळे यंदा...\nबायोगॅस स्लरीतून मातीची समृध्दीजालना जिल्ह्यातील कडवंची येथील अठरा शेतकऱ्यांकडील...\nखर्च कमी करणारी आंतरपीक पद्धतीपुणे जिल्ह्यातील बोरीपार्धी येथील दिलीप थोरात...\nकोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणारआज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...\nउद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...\n बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...\nकृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...\nयवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...\nपीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...\nअल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...\nखरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...\nशेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...\nकीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...\n...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-830.html", "date_download": "2018-06-19T16:37:22Z", "digest": "sha1:647L6QH5YCB7OYTVB2YLY4UBVUB6B4FJ", "length": 14733, "nlines": 90, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "छिंदमचा राजीनामा त्याचे गुरू खा.दिलीप गांधींनीच महापौर कार्यालयाकडे पाठवला होता ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Politics News छिंदमचा राजीनामा त्याचे गुरू खा.दिलीप गांधींनीच महापौर कार्यालयाकडे पाठवला होता \nछिंदमचा राजीनामा त्याचे गुरू खा.दिलीप गांधींनीच महापौर कार्यालयाकडे पाठवला होता \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छिंदमची बुद्धी भ्रष्ट झाली असून खासदार श्री. दिलीप गांधी यांनीच शिवद्रोही छिंदमचा राजीनामा महापौर कार्यालयात पाठवला होता असा खुलासा माजी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी केला आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम ने उपमहापौर पदाचा राजीनामा दिलाच नाही असा खुलासा नगरविकास विभागाकडे केला होता,महापौर कदम यांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर करुन, राजकीय षडयंत्र करुन माझी बनावट सही असलेला उपमहापौर पदाचा राजीनामा तयार करुन मंजूर करण्याचा गुन्हा केलेला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे, असा खुलासा श्रीपाद छिंदमने नगरविकास विभागाकडे केला होता.\nया आरोपास उत्तर देताना कदम यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे कि, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अपशब्द व गलिच्छ भाषा वापरणाऱ्या शिवद्रोही श्रीपाद छिंदमच्या कृत्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली.\nभारतीय जनता पार्टीचा नगरसेवक व शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांचा कट्टर समर्थक असणाऱ्या छिंदमचे प्रकरण अंगलट आल्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी खा. गांधी यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन त्यांची हकालपट्टी केली.\nत्याचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेण्यात आल्याचे माध्यमांसमोर जाहीर करून त्याच्या प्रतीही त्यांनी दिल्या. त्याच्या दुसर्‍या दिवशीच खा. गांधी यांच्या कार्यालयातून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची प्रत महापौर कार्यालयात व आयुक्त कार्यालयात आणून दिली.\nमहापौरांनी ती प्रत नगरसचिव कार्यालयाकडे सादर केल्यानंतर प्रशासनाने राजीनाम्यावर पुढील कार्यवाही केली. विभागीय आयुक्तांकडे नवीन उपमहापौर निवडणुकीसाठी प्रस्ताव पाठविला. निवडणूक जाहीर होऊन शिवसेनेचा बिनविरोध उपमहापौर झाला.\nमनपाच्या महासभेतही सर्व नगरसेवकांनी छिंदमच्या अशोभनीय कृत्याचा निषेध करत त्याचा नगरसेवक पद रद्द करण्याचा एकमुखी ठराव मंजूर केला. त्यानंतर आता, बुद्धी भ्रष्ट झालेल्या छिंदमला आपण राजीनामा दिला नसल्याचा साक्षात्कार झालाय.\nउपमहापौर निवडणूक होऊन दोन-तीन महिने लोटल्यानंतर मी उपमहापौरपदाचा राजीनामा दिलाच नसल्याचे व महापौरांनी त्याच्या लेटरहेड चा गैरवापर करून गंभीर गुन्हा केल्याच्या बोंब ठोकण्यास छिंदम ने सुरुवात केली आहे. छिंदमचा राजीनामा त्याचे गुरू असलेल्या खासदारांनीच महापौर कार्यालयाकडे पाठवला होता हे जग जाहिर आहे.\nत्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत घोषणा केली होती. असे असताना निव्वळ महापौरांची बदनामी करण्याच्या उद्देशाने छिंदमने बेछूट व तथ्यहीन आरोप करण्यास सुरुवात केली आहे. यातून त्याची बुद्धी खरोखरच भ्रष्ट झाल्याचे सिद्ध होत आहे.\nछिंदमने नगरविकास विभागाला मी स्वतःची स्वाक्षरी असलेला राजीनामा दिलेला नसल्याचे म्हटले आहे. यावरून त्याचा राजीनामा जाहीर करणारे व महापौर कार्यालयाकडे पाठविणारे खा. श्री दिलीप गांधी व भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.\nछत्रपती शिवऱायांबाबत अपशब्द वापरून सर्व पातळ्या ओलंडलेल्या नैतिकता गमावलेल्या छिंदम ने घेतलेल्या आक्षेपांवर भारतीय जनता पक्ष व खा. श्री दिलीप गांधी यांनी सपशेल मौन बाळगले आहे.\nकेवळ अंगाशी आलेले प्रकरण थांबवण्याची वेळ, वेळ मारून नेण्यासाठी छिंदमचा राजीनामा जाहीर करून खासदार गांधी व भाजप ने वेळ मारून नेली का छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या शिवद्रोही छिंदमचा राजीनामा खासदारांनी घेतलाच नाही का\nछिंदम ची हकालपट्टी करून आणि त्याचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेऊन छत्रपती शिवरायांबद्दल भाजपच्या मनात आदर आणि प्रेम असल्याचे दाखवून देणाऱ्या भाजप ने व खासदाराने तमाम शिवप्रेमींची दिशाभूल केली नाही ना\nउपमहापौर निवडणुकीच्या वेळी आक्षेप न घेणारा छिंदम आज दोन-तीन महिन्यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगत महापौरांवर बेछूट आरोप करतो. त्याचा राजीनामा घेतला असे जाहीर करून तो महापौर कार्यालयाकडे पाठवणारे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार गांधी यांनी यावर चकार शब्दही बोलायला तयार नाहीत.\nकिंबहुना कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे उपमहापौरपदाच्या राजीनाम्या वरून खासदार गांधी व छिंदम संगमताने जनतेची व शिवप्रेमीची दिशाभूल तर करत नाही ना\nमनपाच्या महासभेत नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव होत असताना खासदार पुत्र व भाजप नगरसेवक श्री. सुवेंद्र गांधी, श्री बाबासाहेब वाकळे यांनी आम्ही जेलमध्ये जाऊन छिंदम चा नगरसेवक पदाचा राजीनामा घेऊन येवु, अशी घोषणा केली होती. त्याचाही भाजपला विसर पडला आहे.\nछत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल नाक घासून माफी मागितली असल्याचे विनवणी करणारा व्हिडिओ तयार करून पाठविणारा छिंदम आता पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न करतो. न्यायालयातही त्याने माफी न मागता गुन्हा कबूल न करता जामीन मिळवला आहे.\nहे कोणतेही अशोभनीय कृत्य केले नसल्याचे भासवत नगरसेवक पद रद्द करण्याच्या ठरावालाही आक्षेप घेतो. भारतीय जनता पार्टीचे नेते यावर चुप्पी साधून त्याला उघडपणे मदत करत असल्याचे यावरून स्पष्ट होतेय.\nत्यामुळे छिंदम बरोबरच भाजपाच्या विरोधातही शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तमाम शिवप्रेमी व शिवसेने मार्फत भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष यांना याचा जाब विचारणार आहोत, असे संभाजी कदम यांनी सांगितले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nछिंदमचा राजीनामा त्याचे गुरू खा.दिलीप गांधींनीच महापौर कार्यालयाकडे पाठवला होता \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-jayant-patil-comment-113650", "date_download": "2018-06-19T17:06:48Z", "digest": "sha1:CRAHEZR4ZDVR5HGXMIAIVX6WGDR5P7XW", "length": 14059, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Jayant Patil comment सरकार उलथवण्यासाठी यापुढेही साथ द्या - जयंत पाटील | eSakal", "raw_content": "\nसरकार उलथवण्यासाठी यापुढेही साथ द्या - जयंत पाटील\nगुरुवार, 3 मे 2018\nइस्लामपूर - राज्यातील जातीयवादी सरकार उलथवून लावण्यासाठी जनतेने मला यापुढेही साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. राज्यात फार कमी मतदारसंघ असे आहेत; जिथे सातत्य आहे आणि त्यापैकी एक मी असल्याचा अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.\nइस्लामपूर - राज्यातील जातीयवादी सरकार उलथवून लावण्यासाठी जनतेने मला यापुढेही साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. राज्यात फार कमी मतदारसंघ असे आहेत; जिथे सातत्य आहे आणि त्यापैकी एक मी असल्याचा अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीनंतर जयंत पाटील यांचे प्रथमच तालुक्‍यात आगमन झाले. त्यानिमित्ताने त्यांची भव्य मिरवणूक काढून शहरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘साहेब, तुम्ही इस्लामपूरच्या बाबतीत निश्‍चिंत राहा, राज्यात लक्ष घाला आणि हे सरकार उलथवून टाका’, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.\nसायंकाळी ५ वाजल्यापासून पंचायत समितीच्या आवारात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. शहरात ठिकठिकाणी अभिनंदन, स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्यांचे कासेगावत सायंकाळी ८ च्या सुमारास आगमन झाले. येथे त्यांनी राजारामबापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. नंतर नेर्ले, पेठनाका येथेही त्यांचे जोरदार स्वागत झाले. रात्री ९ वाजता जयंत पाटील इस्लामपुरात आगमन झाले. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघाली. यात तालुक्‍यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.\nतरुण मोटारसायकलवरून सहभागी झाले होते. तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, मानसिंग नाईक, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, विजयभाऊ पाटील, दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, संग्राम पाटील, शहाजी पाटील, दिलीप पाटील, पी. आर. पाटील, शामराव पाटील, विनायक पाटील, छाया पाटील, प्रतीक आणि राजवर्धन पाटील उपस्थित होते.\nभाजपच्या विक्रम पाटलांच्या गळ्यात पुष्पहार\nआमदार पाटील यांची जल्लोषी मिरवणूक सुरू असताना योगायोगाने रस्त्यात भेटलेल्या भाजपच्या विक्रम पाटील यांना जयंतरावांनी थेट जवळ बोलावत त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला. या प्रसंगाने अनेकांच्या भुवया उंचावल्या; मात्र खुद्द जयंतरावांनी हा पुष्पहार त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घातला असल्याचे स्पष्टीकरण जागेवरच दिले.\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/subhash-deshmukhs-gives-instruction-smart-city-company-officials-119273", "date_download": "2018-06-19T17:03:44Z", "digest": "sha1:WES2UKXRUM4GG6ZNV6FHRXLNS32OMIUE", "length": 15839, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Subhash Deshmukh's gives instruction to smart city company officials सुभाष देशमुख यांच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्‍या | eSakal", "raw_content": "\nसुभाष देशमुख यांच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्‍या\nशुक्रवार, 25 मे 2018\nसोलापूर - \"कुणाला खुश करण्यासाठी नको तर पारदर्शीपणे कारभार करा'', अशा शब्दांत सहकारमंत्री म यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या. प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.\nस्मार्ट सिटी सल्लागार समितीची बैठक श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशीकला बत्तुल, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.\nसोलापूर - \"कुणाला खुश करण्यासाठी नको तर पारदर्शीपणे कारभार करा'', अशा शब्दांत सहकारमंत्री म यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या. प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.\nस्मार्ट सिटी सल्लागार समितीची बैठक श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशीकला बत्तुल, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.\nस्मार्ट सिटीअंतर्गत शहरात नव्या तेरा रस्त्यांच्या कामाला मंजुरीचा प्रस्ताव आला होता. त्यावेळी श्री. नरोटे यांनी हे सर्व रस्ते शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून जातात. शिवाय अनेक रस्ते हे गल्लीबोळापर्यंत नेले आहेत. स्मार्ट सिटीमध्ये अशा पद्धतीने रस्ते करायचे आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी सहकारमंत्री देशमुख यांनी त्याची गंभीरपणे दखल घेतले. ते म्हणाले,\"\"कुणाला एकाला खुश करण्यासाठी अशा पद्धतीने काम करू नका. पारदर्शी काम करा. एबीडी एरियामध्ये ज्या परिसराचा समावेश होतो, त्या ठिकाणच्या रस्त्यांना प्राधान्य द्या. प्रकल्पाचे काम अत्यंत संथपणे सुरु आहे. ते वेगाने सुरु करण्याबाबत प्रयत्न करा.''\nयावेळी घनकचरा व्यवस्थापन, ई टॉयलेट्‌स, एबीडी क्षेत्रातील पाणीपुरवठा, स्मार्ट चौक व स्मार्ट रस्त्यांच्या कामाची प्रगती, होम मैदानावरील काम, शहरात बसविण्यात येणारे एलईडी, सोलर रुफटॉप, शहरात विविध ठिकाणी वॉल पेंटींग करणे, लाईट ऍन्ड साऊंड शो, डिपार्टमेंट गार्डन, आखाडा, दहा किलोमीटर परिसरातील रस्त्यांचा विकास, नॉर्थकोट, लक्ष्मीमंडई, महापालिकेची जुनी व नवी ईमारत, महापालिका शाळांमध्ये सुधारणा या विषयांवर चर्चा झाली.\nआक्षेप असणारे रस्ते -\nपार्क चौक ते कोंतम चौक, बाराईमान चौक ते रंगा चौक, सरस्वती चौक ते दत्त चौक, पांजरापोळ चौक ते भुलाभाई चौक, पांजरापोळ चौक ते मेंडके अड्डा, बाळीवेस मल्लिकार्जुन मंदीर ते चौपाड मंदीर, दत्त चौक ते जिल्हा परिषद चौक, लक्ष्मी मार्केट ते विजापूरवेस, भय्या चौक ते गांधी चौक, फडकुले सभागृह ते डफरीन चौक, एलआयसी कॉर्नर ते नॅशनल हायस्कूल, शुभराय आर्ट गॅलरी ते पटवर्धन चौक.\n\"सीईओ'पदी तुमची नियुक्ती कुणी केली - सहकारमंत्री\nस्मार्ट सिटीच्या सीईओपदी तुमची नियुक्ती कोणी केली, असा प्रश्‍न सहकारमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना विचारला. त्यावेळी, शासनानेच नियुक्ती केल्याचे सांगितले. एकाचवेळी दोन जबाबदाऱ्या सांभाळणे शक्‍य आहे का असे विचारल्यावर, आयुक्तांनी मी जबाबदारी सोडायला तयार आहे, असे वक्तव्य केले.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/police-recruitment-exam-candidate-arrested-crime-110993", "date_download": "2018-06-19T17:05:46Z", "digest": "sha1:HISAGZXPNHJD7OR4YALI722YOFYK42JH", "length": 10987, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "police recruitment exam candidate arrested crime पोलिस भरती परीक्षेत 'मुन्नाभाई'चे प्रताप उघड | eSakal", "raw_content": "\nपोलिस भरती परीक्षेत 'मुन्नाभाई'चे प्रताप उघड\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nजळगाव - जिल्हा पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत गुरुवारी लेखी परीक्षेदरम्यान दंडावर मायक्रोचीप व कानात इअरफोन टाकून \"मुन्नाबाई एमबीबीएस' चित्रपटाप्रमाणे कॉपी करण्याच्या बेतात असलेल्या उमेदवारास पकडले. त्याच्यावर गुन्हा नोंदवत त्यास अटक करण्यात आली आहे. त्याला फोनवरून उत्तरे सांगणाऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.\nजळगाव - जिल्हा पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत गुरुवारी लेखी परीक्षेदरम्यान दंडावर मायक्रोचीप व कानात इअरफोन टाकून \"मुन्नाबाई एमबीबीएस' चित्रपटाप्रमाणे कॉपी करण्याच्या बेतात असलेल्या उमेदवारास पकडले. त्याच्यावर गुन्हा नोंदवत त्यास अटक करण्यात आली आहे. त्याला फोनवरून उत्तरे सांगणाऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.\nजिल्हा पोलिस दलातर्फे 112 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र उमेदवारांची आज पोलिस कवायत मैदानावर लेखी परीक्षा होती. परीक्षा सुरू झाल्यावर सकाळी पावणेसातच्या सुमारास मदन महाजन डेडवाल (वय 21, रा. जोडवाडी, जि. औरंगाबाद) हा तरुण \"मेटल डिटेक्‍टर'मधून (डीएफएमडी) आत जाताना यंत्राचा \"बीप' वाजला.\nपोलिसांनी त्याची शारीरिक तपासणी केली. तेव्हा त्याच्या दंडाला आतून मायक्रोचीप व कानात कॉर्डलेस इअरफोन आढळला.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nखडवलीत नऊ वर्षाच्या चिमुकलीवर जन्म दात्यानेच केला बलात्कार\nटिटवाळा - कल्याण तालुक्यातील खडवलीत पूर्वेला पाण्याच्या टाकी जवळ रहात असलेल्या राजू पाटील या नराधमाने बाप लेक या नात्याला काळीमा फासला आहे, त्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lj.maharashtra.gov.in/1233/Notary-Cell", "date_download": "2018-06-19T16:35:59Z", "digest": "sha1:66WX2NQNUYLM7N4TOMOCENM7JEXMV4EP", "length": 3043, "nlines": 59, "source_domain": "lj.maharashtra.gov.in", "title": "नोटरी कक्ष-महाराष्ट्र लोकसेवा आयोग विभाग", "raw_content": "\nविधि व न्याय विभाग\nप्रधान सचिव - सचिव नामावली\nप्रधान सचिव - सचिव व विधि पराशर्मी यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव-सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार यांचा कार्यकाल\nप्रधान सचिव /सचिव (विधि विधान) यांचा कार्यकाल\nमहाराष्ट्र राज्य विवाद धोरण\nराज्य विधि आयोगाचे अहवाल\nतुम्ही आता येथे आहात :\nनोटरी अधिनियम किंवा अध्यादेश\n© विधि व न्याय विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2018-06-19T16:32:52Z", "digest": "sha1:24JOFCFR4GTXNVCA5GVMY2GWECTMP5JF", "length": 9272, "nlines": 280, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९३० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे\nवर्षे: १९२७ - १९२८ - १९२९ - १९३० - १९३१ - १९३२ - १९३३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी १३ - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.\nजानेवारी ३१ - ३एम या अमेरिकन कंपनीने स्कॉच टेप विकायला सुरुवात केली.\nमार्च १२ - महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेस सुरुवात.\nएप्रिल २१ - कोलंबस, ओहायो येथील तुरुंगात आग. ३२० ठार.\nमे १ - सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.\nमे ४ - ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.\nजुलै ७ - अमेरिकेत हूवर धरणाचे काम सुरू.\nजुलै २८ - रिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.\nमार्च ३ - इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष.\nमार्च ११ - डेव्हिड जंटलमन, चित्रकार.\nमे १२ - तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.\nमे ३१ - क्लिंट ईस्टवूड, अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.\nजून ६ - फ्रँक टायसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nजून २७ - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी.\nजून २८ - इतमार फ्रँको ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.\nजुलै ११ - जॅक अलाबास्टर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट ३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.\nसप्टेंबर ७ - बोद्वॉँ पहिला, बेल्जियमचा राजा.\nसप्टेंबर २९ - रामनाथ केणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर २ - जयसिंगराव घोरपडे, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nनोव्हेंबर ५ - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.\nमार्च २ - डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक.\nमार्च ८ - विल्यम हॉवार्ड टाफ्ट, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\nजुलै ७ - आर्थर कोनन डॉयल, इंग्लिश लेखक.\nइ.स.च्या १९३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१८ रोजी २१:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/demand-cancel-bjps-registration-sangli-113316", "date_download": "2018-06-19T17:07:49Z", "digest": "sha1:RO6XURDIKOI24JK5F23SZDHZ5W54KYOK", "length": 12601, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Demand to cancel BJPs registration in Sangli भाजपची 'पाकीट' संस्कृती | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 1 मे 2018\nसांगली : पालिका निवडणुकीच्या तोंडावर व आचारसंहिता लागू असताना भाजपतर्फे भेटवस्तूंचे वाटप केले जात आहे. ही भाजपची 'पाकीट' संस्कृतीच आहे, असा आरोप सुधार समितीचे कार्याध्यक्ष ऍड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पक्षाची मान्यताही रद्द करण्यात यावी, अशी मागणीही समितीतर्फे करण्यात आली.\nसांगली : पालिका निवडणुकीच्या तोंडावर व आचारसंहिता लागू असताना भाजपतर्फे भेटवस्तूंचे वाटप केले जात आहे. ही भाजपची 'पाकीट' संस्कृतीच आहे, असा आरोप सुधार समितीचे कार्याध्यक्ष ऍड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पक्षाची मान्यताही रद्द करण्यात यावी, अशी मागणीही समितीतर्फे करण्यात आली.\nऍड. शिंदे म्हणाले,''पालिका निवडणुकीत लोकांना भेटवस्तू वाटा असे आवाहन खुद्द महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केले होते. त्याची अंमलबजावणी तातडीने करत 'भाजप'तर्फे पाकिटे वाटण्याचे काम सांगलीत सुरू आहे. आचारसंहितेचा भंग करून अशी पाकिटे वाटली जात आहे. भारतीय दंड विधान संहिता तसेच रेप्रेसेंटशन ऑफ पीपल्स ऍक्‍ट नुसार हा गुन्हा आहे. पक्षांची मान्यता रद्द करण्यात यावी. तसेच पाकीट वाटपाबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पाकीट वाटपाची घोषणा करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी.''\nते म्हणाले,''भाजपसह कॉंग्रेस व इतर पक्षांचे कार्यकर्ते पैठणी वाटप, सोने वाटप, लकी ड्रॉ, स्पर्धा घेत आहेत. मुळात अशा स्पर्धा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही परवानगी न घेता नागरिकांना भुलवण्याचे काम सुरू आहे.'' यावेळी गजानन गायकवाड, जयंत जाधव, ऍड. अरुणा शिंदे, तेजश्री अवघडे, अलका पाटील, तानाजी रुईकर, हर्षवर्धन आलासे, संतोष शिंदे, युवराज नायकवडे, महालिंग हेगडे, आसिफ मुजावर, सचिन चोपडे, शकील शेख, रमेश डफळापुरे उपस्थित होते.\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\n\"मविप्र'च्या ताब्याचा वाद पेटला : भोईटे-पाटील गटाच्या समर्थकांत हाणामारी\nजळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद आज चांगलाच पेटला दुपारी संस्थेचा ताब्या घेण्यावरुन नरेंद्र पाटील व भोईटे गटातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-rti-election-70117", "date_download": "2018-06-19T16:58:28Z", "digest": "sha1:VDEGQGV3D5HKWCVADGL2KTI6AXV2F2NE", "length": 14076, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news rti election निवडणुकीपूर्वी जाहिरातींवर दीड कोटीची उधळण | eSakal", "raw_content": "\nनिवडणुकीपूर्वी जाहिरातींवर दीड कोटीची उधळण\nरविवार, 3 सप्टेंबर 2017\nनागपूर - आर्थिक संकटाशी झुंजतानाही तीन वर्षांमध्ये जाहिरातींवर साडेतीन कोटींची उधळण केल्याने महापालिका आहे की जाहिरात एजन्सी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पूर्वी वर्षभरातच जाहिरातींवर दीड कोटीचा खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून सष्ट झाले.\nनागपूर - आर्थिक संकटाशी झुंजतानाही तीन वर्षांमध्ये जाहिरातींवर साडेतीन कोटींची उधळण केल्याने महापालिका आहे की जाहिरात एजन्सी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पूर्वी वर्षभरातच जाहिरातींवर दीड कोटीचा खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून सष्ट झाले.\nमहापालिका दरवर्षी निविदा, जाहीर सूचना व विकासकामांच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करते. निविदा व जाहीर सूचनांच्या जाहिरातीवर होणारा खर्च फारच कमी असून विकासकामांच्या जाहिरातींवरील खर्च अधिक असल्याचे समजते. महापालिकेने विकासकामांच्या जाहिरातीवर मनपा निवडणुकीपूर्वीच्या वर्षभरात अर्थात जानेवारी २०१६ ते जानेवारी २०१७ या काळात १ कोटी ४५ लाख २७ हजार रुपये खर्च केले. ऑक्‍टोबर २०१४ ते जानेवारी २०१६ या सव्वा वर्षाच्या काळात महापालिकेने जाहिरातींवर १ कोटी १३ लाख रुपये खर्च केल्याची माहिती महापालिकेने आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिली आहे.\nसव्वा वर्षात १ कोटी १३ लाख तर एका वर्षात दीड कोटीचा खर्च जाहिरातीवर करण्यात आला. अर्थातच, शहरात केल्या गेलेल्या विकासकामांच्या जाहिरातीवर अधिक खर्च करण्यात आला. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या काळामध्ये सर्वाधिक ६६५ जाहिराती महापालिकेने विविध माध्यमातून दिल्या. फेब्रुवारी २१ ला महापालिकेची निवडणूक पार पडली. अर्थात सर्वाधिक जाहिरातींची संख्या व सर्वाधिक खर्च या निवडणुकीपूर्वीच करण्यात आला. महापालिका निवडणुकीपूर्वीच नव्हे तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वीही महापालिकेने तब्बल ४८५ जाहिराती विविध माध्यमातून दिल्या. इतर काळात मात्र जाहिरातीद्वारे विकासकामांच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.\nअभय योजनेच्या प्रचारासाठी १४ लाख\nनुकताच थकबाकीदारांसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला थकबाकीदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. मात्र या योजनेच्या प्रचारासाठी जाहिरातींवर १४ लाख ३७ हजार रुपये खर्च करण्यात आला. मालमत्ता व पाणी कराच्या एकूण ४३२ कोटींच्या थकबाकीपैकी महापालिकेच्या तिजोरीत केवळ ४५ कोटी रुपये आले. यात मालमत्ता कर थकबाकीदारांकडून ३१.६० तर पाणी कर थकबाकीदारांनी १३.६१ कोटी रुपये भरले.\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nपदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष - अशोक जाधव\nदेवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात...\nआधीच्या उमेदवाराकडून मतदारांचा भ्रमनिराश - विनायक राऊत\nकुडाळ - शिवसेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय मोरे यांना पाचही जिल्ह्यात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीच्या उमेदवाराने...\nकाश्मीरमध्ये मुफ्ती सरकार का कोसळलं\nनवी दिल्ली - भाजपाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nचिंचवड-केशवनगर येथे वाहतूक कोंडी\nपिंपरी - चिंचवड-केशवनगर येथे क्राँक्रीट रस्त्याच्या कामासाठी महापालिका शाळेपासून पुढे एकेरी मार्ग करण्यात आला आहे. मात्र, येथून सर्रास दुहेरी वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pimpri-news-old-people-one-crore-102630", "date_download": "2018-06-19T17:20:32Z", "digest": "sha1:GAWPO6FYVHMDCLLLOD25AK7XBBLLU27T", "length": 15000, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pimpri news old people one crore ज्येष्ठांसाठी एक कोटी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 13 मार्च 2018\nपिंपरी - शहरातील एकूण लोकसंख्येच्या १८-२० टक्के असणारा ज्येष्ठ नागरिक हा घटक महापालिका स्तरावर आतापर्यंत दुर्लक्षित राहिला होता. मात्र, ज्येष्ठांची ही व्यथा जाणून घेत यंदा प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वसमावेशक असे ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केले आहे. हे धोरण तयार करतानाच त्यासाठी स्वतंत्रपणे एक कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. महापालकेच्या या निर्णयामुळे ज्येष्ठांमध्ये सध्या आनंदाचे वातवरण आहे.\nपिंपरी - शहरातील एकूण लोकसंख्येच्या १८-२० टक्के असणारा ज्येष्ठ नागरिक हा घटक महापालिका स्तरावर आतापर्यंत दुर्लक्षित राहिला होता. मात्र, ज्येष्ठांची ही व्यथा जाणून घेत यंदा प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वसमावेशक असे ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केले आहे. हे धोरण तयार करतानाच त्यासाठी स्वतंत्रपणे एक कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. महापालकेच्या या निर्णयामुळे ज्येष्ठांमध्ये सध्या आनंदाचे वातवरण आहे.\nज्येष्ठांसाठी धोरण निश्‍चित करावे, अशी ज्येष्ठ नागरिक महासंघाची गेल्या अनेक महिन्यांपासूनची मागणी होती. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याचे गांभीर्य ओळखून धोरण राबविण्याचा निर्णय घेतला.\n- सूर्यकांत मुथियान, कार्याध्यक्ष, महासंघ\nराज्य सरकार ज्येष्ठ नागरिक धोरण आहे. त्या अनुषंगाने महापालिकेनेदेखील धोरण तयार करावे, अशी स्थानिक ज्येष्ठ नागरिक महासंघाची मागणी होती. त्यानुसार महापालिकेच्या वतीने प्रारुप आराखडा तयार केला होता. त्यावर ज्येष्ठांच्या हरकती व सूचना मागवून मागील आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब केला. आगामी सर्वसाधारण सभेसमोर हे धोरण सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n- प्रवीण अष्टीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त, महापालिका\nविरंगुळा केंद्रात फिजिओथेरेपी, नेत्रतपासणी, प्रथमोपचार, रक्तदाब, रक्तशर्करा तपासण्याची व्यवस्था, आरोग्य प्रशिक्षण सुविधा\nशिक्षण कार्यक्रम सुनिश्‍चित करून विविध यंत्रणांच्या वापरातून त्यांना बळकटी देण्याचा प्रयत्न\nआरोग्यविषयक, मानसिक समुपदेशनाची सुविधा\nखासगी रुग्णालय व तज्ज्ञांनाही त्यात सहभागी करून घेणे\nविविध करमणूक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन\nग्रंथालयाची सुविधा मोफत अथवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे\nसिनेमागृह, नाट्यगृहात सवलतीच्या दराने प्रवेश देणे. आसने आरक्षित करणे\nनाना-नानी उद्यानांसारख्या सुविधांची व्यवस्था\nशहरांतर्गत वाहतूक व्यवस्था व त्यात आसने आरक्षित करणे\nजागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करणे\nसामाजिक कार्यात क्रियाशील असणाऱ्या पाच जणांचा गौरव\nसक्षम असणाऱ्यांना अर्धवेळ नोकऱ्या, लघुउद्योगामध्ये प्राधान्य देणे\nलघुकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे\nमहापालिकेकडून नवीन टाउनशिप किंवा मोठ्या संकुलास परवानगी देताना तेथे वृद्धाश्रम स्थापनेसाठी प्रयत्न करणे\nज्येष्ठ नागरिक संघांना, महासंघांना, विरंगुळा केंद्रांना आवश्‍यक साहित्य, सेवांसाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देणे\nआधारकार्ड दाखविल्यानंतर महापालिकेच्या सर्व सुविधा मिळाव्यात\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rajkiranjain.wordpress.com/2009/09/12/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-06-19T16:07:56Z", "digest": "sha1:EBLRYWML5Y3DG3GFRD5RKNBS3WA5LNFN", "length": 12839, "nlines": 106, "source_domain": "rajkiranjain.wordpress.com", "title": "पाप येवढे आहेत डोक्यावर… | राज दरबार.....", "raw_content": "\nपाप येवढे आहेत डोक्यावर…\nकर्म, आराध्य व मी ह्यात सध्या गुरफटलो आहे मी काय शेवटचे लिहू तुझ्यासाठी काही असेच शब्द, जे माझ्या मनातून उमटत आहेत. काय नाही दिलेस तु मला जिवनामध्ये जेवढे जगलो सुखाने जगलो, काही क्षण दुखाचे तर काही क्षण सुखाचे जेवढे जगलो सुखाने जगलो, काही क्षण दुखाचे तर काही क्षण सुखाचे माझे कर्मभोग तरी ही तु साथ होतीस, दुखात ही तु सुखी होतीस… पण तुझे अश्रु देखील मी कधी फुसले नाही, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा देखील मी तुझ्या जवळ नव्हतो, कष्टांना तु आपलसे केलेस, माझ्यासाठी कधी तरी रक्त देखील सांडलेस.\nजेव्हा तुला मी उमजलो तेव्हा देखील मी असाच होतो आज ही असाच आहे, सध्या वयाच्या बाबतीत मी अश्वथामा आहे, मरण नाही पण सुखाचा मणी कोणी तरी, कोणी तरी काय ज्याने दिला त्यानेच काढून घेतला आहे, भळभळती जख्म अशीच उघड सोडून दिली आहे त्याने माझ्यासाठी, एकच शब्द जगणे सोडला आहे माझ्यासाठी, पण का व कुणासाठी ह्याचा काही आधार मागे पाहतो तो काही शव माझ्या खांद्यावर आहेत असेच आपल्याचे, कोणी आपलं होतं, कोणी रक्ताचे तर काहींचे ऋणानूबंध. पण सध्या शव उचलून उचलून दमलो आहे, काल जे शव श्मशानामध्ये पोहचवले त्याचा चेहरा पण नाही पाहीला.. कारण ते शव देखील माझेच होते मरत कोणीही असो, पण क्षणा क्षणाला चिता माझीच जळते.. असेच अगणीत वेळा मी जळलो आहे. कधी तरी एक शव माझा ही असेल असेच निपचित पडलेले. सुखासुखी जगामध्ये अवचितपणे कोठेतरी हरवलेले.. कोणाला काय पडले आहे दुस-याच्या खांद्यावर कोणाचे वजन आहे ह्यांची मागे पाहतो तो काही शव माझ्या खांद्यावर आहेत असेच आपल्याचे, कोणी आपलं होतं, कोणी रक्ताचे तर काहींचे ऋणानूबंध. पण सध्या शव उचलून उचलून दमलो आहे, काल जे शव श्मशानामध्ये पोहचवले त्याचा चेहरा पण नाही पाहीला.. कारण ते शव देखील माझेच होते मरत कोणीही असो, पण क्षणा क्षणाला चिता माझीच जळते.. असेच अगणीत वेळा मी जळलो आहे. कधी तरी एक शव माझा ही असेल असेच निपचित पडलेले. सुखासुखी जगामध्ये अवचितपणे कोठेतरी हरवलेले.. कोणाला काय पडले आहे दुस-याच्या खांद्यावर कोणाचे वजन आहे ह्यांची कोणी गाते आहे कोणी हसत आहे कोणी जगाचे रंगबिरंगी रुप पाहात आहे..समोरुन गेलेल्या यात्रे मध्ये कधीतरी मी पण असेल ह्याची कुणाला चाहूल आहे कोणी गाते आहे कोणी हसत आहे कोणी जगाचे रंगबिरंगी रुप पाहात आहे..समोरुन गेलेल्या यात्रे मध्ये कधीतरी मी पण असेल ह्याची कुणाला चाहूल आहे हे शब्दजाल आहेत मला ही माहीत आहे कधी तुझ्या समोर मी हे लिहलेले बोलेन ह्यांची खात्री मला ही नाही तरी ही..\nपण जाण्याआधी काही वचने आहेत काही संस्कार आहेत त्यांना पुर्ण करणे आहे, नांदत आहे ती दुस-यांच्या घरी तीचे देखील पहावयाचे आहे मला माहीत आहे त्यामुळे मी सध्या जिवंत आहे, एकुलती एक असली तरी काय झाले तीच्यासाठी देखील मी एकुलता एकच आहे, दुखःची काय कमी ह्या जगामध्ये, पण सध्या मी तुमच्या बरोबर सुखात ही नाही, किती घाव होत असतील तुझ्या मनावर ह्याची थोडीफार कल्पना आहे पण माझा ना-इलाज आहे, तु जी आहेस ते मी शत जन्मी देखील होऊ शकत नाही, तु जे भोगले ते सहन करण्याची शक्ती माझ्यात कधीच येणार नाही, पण मी तुझ्या पोटी आलो हे भाग्य माझे पण मी तुझ्या पोटी आले हे दुर्भाग तुझे आहे ..\nतु जगलीस माझ्यासाठी, मी पण मी माझा अहंम, माझा मी व दुस-यांचे अधिकार, हक्क ह्यांना संभाळात मी तुझा हक्क कधी हिरावून घेतला हे कळालंच नाही, आज उमजलं आहे पण… ती वेळ निघून गेली आहे, तो काळ, ती वर्षे ते तप मागे पडले आहेत… तु माझ्यासाठी वेचलेल्या कष्टांना, तु माझ्या आठवणीमध्ये सांडलेल्या प्रत्येक अश्रुंचा मी देणेदार आहे, कर्ज आधीच तुझे माझ्या अंगावर होते… सध्या मी कर्जामध्ये दबलेला आहे…\nकिती स्वप्ने असतील व किती कल्पना तुझ्या माझ्यासाठी… भांडी घासलीस दुस-या घरची तर कधी कपडे धुतले.. नशेचा कहर तु झेलला जन्मभर.. मी देखील असाच अडाणी राहिलो, किती प्रयत्न केलेस तु मला शिकवण्यासाठी पण मी मुर्ख असाच शिकण्यापासून पळत राहिलो… माझ्यासाठी कधी पाटल्या विकल्या तर कधी मंगळसुत्रातील सोने.. तुला काय वाटले मला आठवत नाही ते दिवस, मी लहान होतो पण असाच निगरट होतो.. , माझ्यापुढे मी कुणालाच पाहत नाही, माझा गर्व माझा अहंम म्हणजेच माझे सर्वस्व आहे असेच समजत होतो पण एक एक करुन सगळे सोडून गेले कधी देवाची करणी तर कधी नशीबाची खेळी… कधी जिंकलो तर कधी हरलो पण ह्या खेळामध्ये मी तुला काही क्षण विसरलो.. त्याच कर्मांची फळे मी भोगली आहेत… ज्यांच्यासाठी जगलो तेच गेले.. आपल असं कोणीच राहिले नाही जवळपास, अमर नात्यांच्या ग्वाही देणारे आज पलिकडे बसले आहेत, मला ह्या जगात एकटेच सोडून… कोणी येतं काही क्षण मध्येच पण नाते न जपता फायदा जपून..पुढे निघून जातात असेच नेहमी प्रमाणे मला एकटे टाकुन \nआज तुझ्यापासून दुर आहे, हजारो किलोमिटर पण मनाने तुझ्या चरणावरच लोटांगण घातले आहे.. तु मला एकदा माफ कर, ह्या जन्माची कसर नक्कीच भरुन काढेन, पुढील जन्मात तुझ्या पोटी येईन \nपण ह्याची खात्री नाही, पाप येवढे आहेत डोक्यावर…\n← शेयर मार्केट (बेसिक) भाग -२\tजगणं \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nदरबारामध्ये आपले स्वागत आहे….\n« मार्च ऑक्टोबर »\naurashepard25444 on मामाचं गाव (इसावअज्जा)\nहृषीकेश on टोरंट – डाऊनलोड म्हणजे क…\nहेरंब ओक on पोस्टमेन इन द माउंटन (Postmen…\nस्क्रीन काळा मोठ्ठा गोळा\nकिस्सा, मज्जा, मौज – प्रवास\n21,312 ह्यांनी हा ब्लॉग वाचला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/around-you/sewri-railway-crossing-kept-open-for-devotees-657", "date_download": "2018-06-19T16:13:31Z", "digest": "sha1:JRW7PZP7V645FYVFWZE52MTGF6XJLIRK", "length": 5102, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शिवडी रेल्वे पोलिसांचा चोख बंदोबस्त", "raw_content": "\nशिवडी रेल्वे पोलिसांचा चोख बंदोबस्त\nशिवडी रेल्वे पोलिसांचा चोख बंदोबस्त\nशिवडी - गणपती विसर्जनानिमित्त शिवडी बंदर फाटक परिसरात वडाळा जीआरपी आणि आरपीएफ रेल्वे पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. एरवी संध्याकळी 5.30 ते 8.30 यावेळेत हे रेल्वे फाटक बंद असते. पण गणपती विसर्जनानिमित्त फाटक दिवसभर उघडे ठेवण्यात आले होते. शिवडी बंदर फाटक बंदोबस्तावेळी वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरिक्षक आय.बी.सरोदे, पोलीस उपनिरिक्षक सदाशिव खोत, मंगेश साळवी, संतोष गव्हाणे आदी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.\nकिल्ले स्वच्छतेचा घेऊ वसा\nफेरीबोट बंद पडल्याने दळणवळण ठप्प\nपोलिसांसाठी बाप्पांनी वाढवला मुक्काम\nडब्बेवाल्यांनीही उचलली स्वच्छतेची जबाबदारी\nपोलिसांचे भय संपता संपेना\nगणेश आगमन स्पर्धेत मंगेश म्हात्रे प्रथम\nआकाश अंबानीची निमंत्रणपत्रिका पाहिलीत का\n'आधी डेब्रिज उचला, मग सायकल ट्रॅक बांधा'\nवरळीत साकारली मुंबईतील सर्वात उंच होळी\nवडाळा पुलावर झोपडपट्टीधारकांची चिंधीगिरी\nउद्योग राज्यमंत्र्यांची धारावीला भेट\n'स्मारक साडेबारा एकरमध्येच हवं'\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/around-you/state-government-promotes-organ-donation-34", "date_download": "2018-06-19T16:12:59Z", "digest": "sha1:ZRQGS25M2VRF2UXWIXSGUI7IOOYQ7SZ2", "length": 4999, "nlines": 107, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "अवयवदानाविषयी जनजागृती अभियान", "raw_content": "\nअवयवदानासंदर्भात जनजागृतीसाठी 'महाअवयवदान अभियान' राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचे शुभारंभ करण्यात आले. दरम्यान नरिमन पॉईंट येथील एअर इंडिया इमारतीच्या आवारातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत सर्व विभागाचे सचिव, मेडिकल आणि विविध महाविद्यालयाचे सुमारे पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनीही उपस्थिती लावली. पुढील तीन दिवस हा उपक्रम राबवला जाणार आहे.\nकिल्ले स्वच्छतेचा घेऊ वसा\nपंतप्रधानाच्या वाढदिवसानिमित्त मोफत चहा\nस्वस्त भाजीपाला शेतक-यांना परवडेना\nगोरेगावमध्ये आरोग्य शिबीराचं आयोजन\nदादरमध्ये भरली महाराष्ट्र व्यापारी पेठ\nआधार कार्डवरून लागला 'त्या'चा शोध\nआकाश अंबानीची निमंत्रणपत्रिका पाहिलीत का\n'आधी डेब्रिज उचला, मग सायकल ट्रॅक बांधा'\nवरळीत साकारली मुंबईतील सर्वात उंच होळी\nवडाळा पुलावर झोपडपट्टीधारकांची चिंधीगिरी\nउद्योग राज्यमंत्र्यांची धारावीला भेट\n'स्मारक साडेबारा एकरमध्येच हवं'\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/user/login?destination=node/6513%23comment-form", "date_download": "2018-06-19T16:40:16Z", "digest": "sha1:7POEB3DTZKJ2KUCOPQSRPUWUNLV6FBHT", "length": 6241, "nlines": 67, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सदस्य खाते | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nया सदस्यनामाचा परवलीचा शब्द/पासवर्ड\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/recounting-corruption-18071", "date_download": "2018-06-19T16:21:59Z", "digest": "sha1:HGXXA7MOZ64FZNVVEYTN5TOCVRQEK7GC", "length": 12824, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Recounting is corruption फेरमतमोजणी हा गैरव्यवहार; निवडणूक संपली असल्याची ट्रम्प यांची स्पष्टोक्ती | eSakal", "raw_content": "\nफेरमतमोजणी हा गैरव्यवहार; निवडणूक संपली असल्याची ट्रम्प यांची स्पष्टोक्ती\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nवॉशिंग्टन - ग्रीन पार्टीकडून विस्कनसिनमधील मतांची फेरमतमोजणी करण्याची मागणी अत्यंत चुकीची असून, असे करणे हे गैरव्यवहारासारखे असल्याचे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालांना आव्हान न देता त्यांचा मान राखण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.\nवॉशिंग्टन - ग्रीन पार्टीकडून विस्कनसिनमधील मतांची फेरमतमोजणी करण्याची मागणी अत्यंत चुकीची असून, असे करणे हे गैरव्यवहारासारखे असल्याचे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालांना आव्हान न देता त्यांचा मान राखण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.\nग्रीन पार्टीच्या उमेदवार जिल स्टेन यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी करण्यात आली असून, स्टेन यांनी मिशिगन आणि पेनिल्साव्हानिआ येथेही पुन्हा मतमोजणीची मागणी केली होती. आठ नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी अतिशय कमी मतांच्या फरकाने हिलरी क्‍लिंटन यांना पराभूत केले होते. पेनिल्साव्हानिआ आणि विस्कनसिन सोबतच मिशिगनमध्येही अत्यंत कमी मतांनी ट्रम्पनी बाजी मारली होती.\nन्यूयॉर्कचे अब्जाधीश ट्रम्प यांनी जिंकण्यापूर्वीदेखील निवडणुकीत गैरव्यवहार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी निवडणूक निकालांना आव्हान देण्याऐवजी त्यांचा आदर करावा, असे म्हटले आहे.\nग्रीन पार्टीच्या उमेदवाराकडून याचिका दाखल केल्यानंतर ट्रम्प यांनी लोकांनी मतदान केले असून, आता निवडणूक संपली असल्याचे विधान केले आहे. हिलरी क्‍लिंटन यांनीदेखील ही बाब स्वीकारल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान पुन्हा मतमोजणीची याचिका निवडणूक आयोगाने स्वीकारली असून, हिलरी क्‍लिंटन यांच्या प्रचार विभागाने फेरमतमोजणीसाठी ग्रीन पार्टीसोबत उतरणार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी मिशिगन आणि पेनिस्लाव्हानियामधील फेरमतमोजणीलाही पाठिंबा दर्शविला आहे.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nपदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष - अशोक जाधव\nदेवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात...\nकालव्याला सरंक्षण भिंत नाही\nपुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A2%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T16:33:39Z", "digest": "sha1:NQD6MYBGK7UDCCIY4P6F6ADXELLK27TC", "length": 5763, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गढी - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nआक्रमणापासुन बचाव व्हावा म्हणुन बांधलेले किल्लासदृष्य घर वा राजवाडा.या वास्तुचा वापर राजदरबारी वा तत्कालिन श्रीमंत राहण्यासाठी करीत असत.शक्यतोवर, या वास्तुचे बांधकाम उंच जागेवर किंवा टेकडीवर/पहाडावर,आक्रमणास आणि पोचण्यास त्रासदायक अश्या जागी असे.यात आक्रमणापासुन बचावाची किंवा आक्रमण झाल्यास परतविण्याची अनेक साधने आणि युक्त्या केलेल्या असत.\nतेराव्या शतकातील लीडच्या गढीचे दृष्य\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ghanerada.blogspot.com/2017/02/", "date_download": "2018-06-19T15:44:40Z", "digest": "sha1:M7OK2UG4TFJUEJ3GG36FBWQ7TRR5EK7A", "length": 2554, "nlines": 26, "source_domain": "ghanerada.blogspot.com", "title": "एक नंबरचा घाणेरडा ब्लॉग: February 2017", "raw_content": "एक नंबरचा घाणेरडा ब्लॉग\nशी, शू, ढुंगण, खूप घाणघाण कायकाय, याविषयी लिखाण असलेला हा मायक्रोब्लॉग आहे. एकूण इथलं सगळ वातावरण, किळसवाणं, घनतारडं आणि गलिच्छ आहे.\nहा पण पॅटर्न पाहिला आहे मी - काही उंचेपुरे, बलदंड लोक, मुतारीच्या दोन्ही बाजूवर उंचावर हात ठेवून, मुतारीच्या क्युबिकलमधून इकडेतिकडे बघत धार सोडतात. कॉन्फिडन्स म्हणून ठिके पण पॅंटला नंतर वास नाही का येत\nअशा लोकांना मुतारझन म्हणावे का काय असे वाटते. (कन्फर्म नाही झाले अजून)\nऑफिसमधल्या किंवा मॉलमधल्या वगैरे पब्लिक मुतार्‍यांमधे लघवीला गेल्यावर बरेचदा - मला त्यात लांबलचक, म्हणजे सिरीयसली तीन हात लांबीचा केस मुतारीच्या भांड्यात दिसतो. लोकांना एवढी लांब शेट्टं कशी येवू शकतात अशा माणसांच आडनाव दीर्घशेट्टी ठेवावं.\nका लांब केसांच्या माणसांचा डोक्याचा केस असतो तो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/bjp-option-congress-22281", "date_download": "2018-06-19T16:16:57Z", "digest": "sha1:2CCBZQMM6LETU6F3JY3LBWEPPQM4BMS7", "length": 25412, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP option Congress? भाजपला पर्याय कोण? काँग्रेस ? | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 21 डिसेंबर 2016\nसिटिझन जर्नालिस्ट बनू या\n'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे.\nआपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः\n'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ.\nई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist\nप्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर\n तर त्याचे उत्तर काँग्रेस असे द्यावे लागेल. महाराष्ट्राचा विचार केल्यास काँग्रेसकडे कणा असलेला एकही नेता नाही. तरीही पालिका निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली. याला सर्वांत महत्त्वाचे कारण असे वाटते की ज्यांना आपण असुरक्षित आहोत असे वाटते असा समाज पुन्हा काँग्रेसकडे वळतो आहे असे दिसते.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपणच \"नंबर वन' असल्याच्या कितीही वल्गना करीत असले तरी राज्यात खरा सामना भाजप आणि काँग्रेस यांच्यातच आहे. भाजपचा कडवा विरोधक म्हणून काँग्रेसलाच लोक पसंती देत असल्याचे चित्र नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. देशात भाजपचा कडवा विरोधक कोण असा विचार केल्यास अर्थात काँग्रेस असेच उत्तर मिळते. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे किंवा इतर चिल्लर पक्ष भाजपला कधीच आव्हान देऊ शकत नाहीत. दुसरी एक गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मित्र की शत्रू हेच कळत नाही. पक्षाच्या बदलत्या भूमिकेमुळे मतदारांचाही या पक्षावरील विश्वास हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच आपली ताकद या ना त्या कारणाने वेळोवेळी दाखवून दिली. काँग्रेसप्रमाणेच प्रारंभी या पक्षाकडे सर्व जातीजमातीचे लोक आकर्षित झाले होते. तेल्यातांबोळ्यांचा पक्ष म्हणून पाहिले जात होते. दुसऱ्या फळीतील जे नेते होते त्यांच्याकडे पक्षाचे शक्तीस्थळ म्हणून पाहिले जात होते. त्यामध्ये छगन भुजबळ, दिवंगत नेते आर.आर. आबा पाटील, दिलीप वळसे पाटील, दिलीप सोपल, अजित पवार आदींचा समावेश होता. काळाच्या ओघात आबांचे निधन झाले. भुजबळ तुरुंगात आहेत. काही नेते पक्षाबाहेर आहेत तर काही बिनचेहऱ्याचे नेते आहेत. वास्तविक 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सत्तेवर आली तेव्हा पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संधी नाही असे बोलले जात होते. पण राजकीय पंडितांचे भविष्य चुकीचे ठरले. पाच वर्षातच युतीला सत्तेवर खाली खेचण्यात या दोन्ही पक्षांना यश आले. पुढे पंधरा वर्षे आघाडीने सत्ता भोगली. मात्र आता अनेक आरोपांच्या पिंजऱ्यात या पक्षाच्या नेत्यांना उभे करण्यात विशेषत: भाजप नेते यशस्वी झाल्याचे दिसून येते. दोन्ही पक्षातील काही नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप झाले. या पक्षांची प्रतिमा मलिन करण्यात युती यशस्वी झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी जशी आघाडी तोडली तशी युतीही तुटली. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. बहुमत मिळाले नाही. शिवसेनेने पाठिंबा देण्याअगोदर राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा भाजपला देऊ केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. शिवसेनाही बॅकफूटवर गेली. इतकेच नव्हे तर या नव्या समिकरणाला विरोध करून ती विरोधीपक्षाच्या खुर्चीवर जाऊन बसली. त्यावेळी राज्यातील जनतेने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. इतकेच नव्हे तर घातकी पक्षाची उपमाही नेटीझननी दिली होती. या टीकेतून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सुटले नाहीत.\nराज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच भुजबळ तुरुंगात गेले. अजित पवार, सुनील तटकरे यांची जलसिंचनप्रकरणी चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादीचेच भ्रष्ट आमदार रमेश कदम तुरुंगात आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीत तोंड लपवीत का होईना या पक्षाला लोकांपुढे जावे लागले. भाजप सत्तेवर आल्यापासून जितका शिवसेनेने भाजपला विरोध केला त्यातुलनेत दहा टक्केही विरोध राष्ट्रवादी काँग्रेसने केला नाही. याला दोन महत्त्वाची कारणे असू शकतात. एकतर आपण भाजप सरकारविरोधात बोललो तर लगेच मुख्यमंत्री चौकशीची फाइल बाहेर काढतात. आपला भुजबळ होऊ नये या भीती पोटीच काही मुलुखमैदानी तोफाही भीतीने गारठल्या आहेत. जर आज आरआर आबा असते किंवा भुजबळ तुरुंगात नसते तर फडणवीस सरकारला या दोन नेत्यांनी \"सळो की पळो' करून सोडले असते. पक्षात काही नेते आहेत त्यांनाही उबग आली आहे की हे समजण्यास मार्ग नाही.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रारंभी पाठिंबा दिला. नंतर टीका करण्यास सुरवात केली. हे एक उदाहरण आहे. पण अशी अनेक उदाहरणे देता येतील. जे विरोधी बाकावर बसलेले आहेत पण मुके झाले आहेत. बोलण्याचे किंवा सरकारवर तोफ डागण्यास घाबरतात. जनतेच्या दरबारात या सरकारविरोधात जनमत निर्माण करण्याची चांगली संधी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होती. पण ती त्यांनी गमावली. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना घाम गाळण्याची सवयच राहिलेली नाही. आपण शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची पोरं असल्याच्या वल्गना ते करतात. सरकारविरोधात आंदोलने, निदर्शने करायची कोणी ज्या महात्मा गांधीजींनी तुरुंग हे माझ्यासाठी मंदिर आहे असे म्हटले होते. त्याच गांधीजींचा वारसा सांगणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना मात्र तुरुंगाच्या भीतीने घाम फुटतो हे वास्तव आहे.\nआज जर देशात काँग्रेस सत्तेवर असती आणि त्यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला असता तर भाजपने काँग्रेसविरोधात रान उठविले असते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत बेंबींच्या देठापासून आरोळी देत काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्याची भाषा केली असती. प्रवाहाविरोधात पोहण्यासाठी जो खमकेपणा लागतो तो या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये(राज्यातील) नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाचे उच्चमध्यमवर्ग आजही स्वागत करीत आहे. कारण त्यांच्यामध्ये भ्रष्टाचाराविषयी प्रचंड चीड आहे. भ्रष्ट मार्गाने पैसे कमविणाऱ्यांचा काळा पैसा बाहेर आला पाहिजे असे आजही त्यांना वाटते. पण, गोरगरीब जनतेला या निर्णयाची झळ पोचली याचे श्रेय काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घेता आले नाही असे म्हणावे लागेल.\nभाजप सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांच्या परिवारातील संघटनांच्या वादग्रस्त घोषणांसह काही गंभीर घटना पाहता देशात अल्पसंख्याकासह इतर समाजही पुन्हा काँग्रेसकडे वळत आहे हे चित्रही पाहण्यास मिळत आहे. वास्तविक राज्याचा विचार केल्यास राष्ट्रवादी नेहमीच स्वत:ला काँग्रेसपेक्षा श्रेष्ठ समजते. पण, हळूहळू या पक्षाचा जनाधार कमी होऊ लागला आहे. राष्ट्रवादीने मनसे होऊ नये याची वेळीच खबरदारी घेतली पाहिजे. अन्यथा भाजपला पर्याय म्हणून लोक काँग्रेसचा विचार करतील.\nशेवटी राहिला प्रश्‍न तो भाजपला पर्याय कोण तर त्याचे उत्तर काँग्रेस असे द्यावे लागेल. महाराष्ट्राचा विचार केल्यास काँग्रेसकडे कणा असलेला एकही नेता नाही. प्रचारातही ढोक असताना मतदार आजही काँग्रेसवर विश्वास दाखवितात. पालिका निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली. याला सर्वांत महत्त्वाचे कारण असे वाटते की ज्यांना आपण असुरक्षित आहोत असे वाटते असा समाज पुन्हा काँग्रेसकडे वळतो आहे असे दिसते. काँग्रेसला संपविण्याची भाषा आजपर्यंत दिग्गजांनी केली पण पक्ष संपला नाही. त्याने फिनिक्‍स पक्षाप्रमाणे उभारी घेतली. नोटाबंदीविरोधात इतर सर्वच पक्षाच्या तुलनेत काँग्रेसने जी आघाडी घेतली ती मान्य करावी लागेल. शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपेल असे बोलले जात होते. पण तसे झाले नाही. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आता काँग्रेस संपेल असे बोलले जात होते पण तसेही होताना दिसत नाही. कोणी कोणाला संपवित नाही नाही. काँग्रेसवर आजही लोकांचा विश्वास आहे. हेच या पक्षाच्या प्रस्थापित नेत्यांना कळत नाही.\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-elgar-will-continue-till-agriculture-comodity-gets-proper-prices", "date_download": "2018-06-19T15:50:26Z", "digest": "sha1:HHC75PNAQKMU4EPLLNUYBHLRS7TJI66V", "length": 14390, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Elgar will continue till agriculture comodity gets proper prices | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार सुरूच राहणार\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार सुरूच राहणार\nशनिवार, 26 मे 2018\nनगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे असून, केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांचे काहीच घेणे-देणे नाही. जगाचा पोशिंदा बळिराजा अडचणीत आला आहे. दुधाला व शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार, असा इशारा शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिला.\nनगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे असून, केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांचे काहीच घेणे-देणे नाही. जगाचा पोशिंदा बळिराजा अडचणीत आला आहे. दुधाला व शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार, असा इशारा शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिला.\nकळस बुद्रुक (ता. अकोले) येथे सकाळी ८ वाजता कळस बुद्रुक ग्रामस्थांतर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, सोन्याबापू वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, निवृत्ती मोहिते, अरुण वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, राजेंद्र गवई, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.\nग्रामस्थांनी कोल्हार घोटी राजमार्ग सुमारे दोन तास अडवून धरीत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध केला. या वेळी कळस बुद्रुक ग्रामस्थांनी आपापली सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेऊन या रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा दिला. डॉ. नवले म्हणाले, ‘भाजप सरकारच्या काळात शेतीमालाला बाजारभाव नाही. शेतीला केलेला खर्चसुद्धा फिटत नाही.\nत्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून, तो आत्महत्या करीत आहे. शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी लढा उभारीत असून, सर्व शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी होऊन ही चळवळ अधिक व्यापक करावी. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटेपर्यंत लढा कायम सुरू राहणार आहे.\nनगर भाजप सरकार government शेती डॉ. अजित नवले अजित नवले आंदोलन agitation\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल सातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील...\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही...\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या...अकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात...\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात मालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व...\nरिक्त पदांचा योजनांच्या अंमलबजावणीवर...अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागातील अनेक महत्त्वाची...\nनाशिकमध्ये जूनचा पंधरवडा कोरडाचनाशिक : यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती....\nमराठवाड्यात २२५३ विहिरींचे अधिग्रहणऔरंगाबाद : पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या गाव...\nपन्हाळा वन विभाग करणार सव्वालाख वृक्ष...कोल्हापूर ः पन्हाळा वन विभागाच्या रोपवाटिकेत यंदा...\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू...अमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना...\nनगरमध्ये पावसाचा खंड; पेरण्या खोळंबल्यानगर : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले तरी अजून...\n'एफआरपी'च्या मागणीसाठी सोमवारपासून...कोल्हापूर ः साखर कारखान्यांनी एफआरपीची...\nकर्जमाफीचा अर्ज आता तालुका निबंधकांकडे...सोलापूर ः शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या...\nसातारा 'झेडपी'कडून शेतकऱ्यांसाठी 'सेवा...सातारा : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत...\nपीकविमा वाटपाच्या आश्‍वासनानंतर उघडले...कुंभार पिंपळगाव, जि. जालना : पीकविम्याचे पैसे...\nपुणे जिल्‍ह्यातील धरणक्षेत्रात पावसाला...पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या पावसाला...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर भात...पुणे ः गेल्या पंधरवड्यात पश्चिमेकडील...\nबनपुरी येथील बंधाऱ्यातून पाणीगळतीढेबेवाडी, जि. सातारा : बनपुरी (ता. पाटण...\nपावसाअभावी जळगावमधील १३ तालुके कोरडेचजळगाव : जिल्ह्यात रविवारी (ता. १७) काही भागांत...\nसातारा जिल्हा परिषद कृषी विभागासाठी ५...सातारा : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (ता.१५...\nशाश्वत कृषी विकासासाठी समाज,...शेतीची तीव्रता वाढत चालली असून, त्याचे समाजावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1812.html", "date_download": "2018-06-19T16:32:14Z", "digest": "sha1:SSGFII4ENZF4VA6SNCJ4PNPHB3F7BZTO", "length": 5899, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्यात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Crime News Shrigonda श्रीगोंद्यात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ.\nश्रीगोंद्यात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे शनिवार दि.१७ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेताच्या बांधावर त्याच गावातील रहिवासी असणारे अण्णा रोहिदास काळे (वय ५३ वर्षे) यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काळे यांची हत्या की आत्महत्या याबाबत श्रीगोंदा पोलीस तपास करत आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत माहिती अशी की लिंपणगाव येथील नितीन बबन वाघमारे यांनी गावातीलच अनिल नानासाहेब रोडे यांची जमीन वाट्याने केली आहे. शप्निवार दि.१७ रोजी दुपारी साडेबारा वाजता वाघमारे हे त्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले असत. शेताच्या बांधाला एका पुरुषाचे प्रेत दिसले. याबाबत त्यांनी शेतमालक व गावकऱ्यांना माहिती दिली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nत्याठिकाणी आलेल्या एका महिलेने हे प्रेत आपले वडील अण्णा रोहिदास काळे यांचे असल्याचे सांगितले. परंतु काळे यांची हत्या की आत्महत्या याचा पोलीस शोध घेत आहेत. नितीन बबन वाघमारे यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/hitachi-waza-3200i-inv-rsd318eaea-15-ton-inverter-split-ac-price-pqMS4L.html", "date_download": "2018-06-19T16:08:24Z", "digest": "sha1:NZJ42PEO4QSKK4Q2JLIHGUAYIPI7Y2HC", "length": 17195, "nlines": 430, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये हिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा किंमत ## आहे.\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा नवीनतम किंमत Jun 14, 2018वर प्राप्त होते\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असाऍमेझॉन उपलब्ध आहे.\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 45,981)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा दर नियमितपणे बदलते. कृपया हिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 1.50 tons\nस्टार रेटिंग 3 Star\nएअर सर्कलशन हिंग म३ हर 583\nइतर कॉन्वेंईन्स फेंटुर्स Remote control\nइनेंर्गय इफिसिएंचय श 3 Star\nकूलिंग ऑपरेटिंग करंट 7\nपॉवर कॉन्सुम्पशन & वॅट्स 1640\nवेइगत व आऊटडोअर 35\nविड्थ स इनडोअर 15\nहिटाची माझा ३२००ई इन्व्ह र्स्ड३१८एअर 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-t350-point-shoot-digital-camera-black-price-p6yk9.html", "date_download": "2018-06-19T16:40:12Z", "digest": "sha1:LKLRWV7UWVG3HMS7GN4SKMAEWL4A37BU", "length": 16365, "nlines": 404, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स टँ३५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nफुजिफिल्म फिनेपिक्स टँ३५० पॉईंट & शूट\nफुजिफिल्म फिनेपिक्स टँ३५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nफुजिफिल्म फिनेपिक्स टँ३५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स टँ३५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स टँ३५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स टँ३५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स टँ३५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स टँ३५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स टँ३५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स टँ३५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 8 sec\nपिसातुरे अँगल 28 mm Wide Angle\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 1.1 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nईमागे स्टॅबिलिझेर CCD Shift\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 Dots\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफुजिफिल्म फिनेपिक्स टँ३५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-success-story-marathi-nimon-tal-chandwad-dist-nashik-agrowon-maharashtra-8540?tid=128", "date_download": "2018-06-19T15:57:23Z", "digest": "sha1:KUTB2CGDXY2IMITOWWGI2QJ6POJ47BCF", "length": 25770, "nlines": 191, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture success story in marathi, Nimon, tal. chandwad, dist Nashik, agrowon. maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले निमोण\nप्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले निमोण\nप्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले निमोण\nगुरुवार, 24 मे 2018\nनाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही या पिकात चांदवड तालुक्याची आघाडी\nअसते. याच तालुक्यातील निमोण गावातील कांद्याची कथाच वेगळी आहे. लाल किंवा पोळ कांदा शेतीत या गावाने स्वतंत्र अोळख तयार केली आहे. निवड पद्धतीने विकसित केलेल्या कांदा वाणाची लागवड सारे गाव करते. अल्पावधीत पक्व होणाऱ्या या कांद्याची प्रत काही अौर आहे. परिसरातील चांदवड, लासलगाव, मनमाड, उमराणे या कांद्याच्या मोठ्या बाजारांत गुणवत्ता आणि टिकवणक्षमतेमुळे निमोणचा कांदा आजपर्यंत भाव खात आलेला आहे.\nनाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही या पिकात चांदवड तालुक्याची आघाडी\nअसते. याच तालुक्यातील निमोण गावातील कांद्याची कथाच वेगळी आहे. लाल किंवा पोळ कांदा शेतीत या गावाने स्वतंत्र अोळख तयार केली आहे. निवड पद्धतीने विकसित केलेल्या कांदा वाणाची लागवड सारे गाव करते. अल्पावधीत पक्व होणाऱ्या या कांद्याची प्रत काही अौर आहे. परिसरातील चांदवड, लासलगाव, मनमाड, उमराणे या कांद्याच्या मोठ्या बाजारांत गुणवत्ता आणि टिकवणक्षमतेमुळे निमोणचा कांदा आजपर्यंत भाव खात आलेला आहे.\nनाही नदी, नाही नाला\nप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील या अोळी जणू निमोण गावासाठीच आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खळाळंत पाणी तर दूरच, पण वर्षानुवर्षं पाऊसही या गावावर रुसतो. तरीही गावच्या मातीची उमेदच जगावेगळी आहे. कांदा उत्पादकांचं गाव म्हणून निमोणनं ख्याती निर्माण केलीय.\nनाशिक जिल्ह्यात चांदवड या दुष्काळी तालुक्‍यातील हे दुष्काळी गाव. पावसाळ्यात जेमतेम पाऊस पडतो. त्यावर कसंबसं तग धरणारं हे गाव.\nस्वतःची अोळख तयार केली\nप्रतिकूलतेतही उभं राहताना स्वत:ची ओळख निर्माण करताना निमोणचा शेतकरी अत्यंत चांगल्या प्रतीचा कांदा पिकवतो. पिकविल्यानंतरही प्रतवारी करूनच विक्रीला नेणार, ही त्याची ओळख आहे. कुठलीही बारमाही सिंचनाची सोय नसतानाही शेतीत कायम वेगवेगळे प्रयोग करण्याची धडपड त्याच्यात दिसून येते.\nकांदा, भाजीपाला आणि पशुपालनही\nनिमोणची लोकसंख्या सुमारे तीन हजारांपर्यंत\nगाव शिवारात सुमारे ३५० कुटुंबे\nमुख्य व्यवसाय शेती आणि त्यातही मुख्य पीक कांदा.\nहंगाम व पाण्याच्या सोयीनुसार भाजीपाला पिके\nएकूण क्षेत्रापैकी तीन हजार एकरांवर कांदा, तर उर्वरित पंधराशे एकरांवर अन्य पिके आहेत.\nगावातील प्रत्येक शेतकऱ्याचे सरासरी क्षेत्र ८ एकर. पैकी पाच ते सहा एकरांवर कांदा.\nपन्नास टक्के शेतकरी पशुपालन व दुग्धव्यवसाय. त्यातून दूध व शेतीला शेणखत उपलब्ध होते.\nकांदा झाले मुख्य पीक\nसाधारण १९८० च्या दशकापर्यंत पावसाच्या पाण्यावर येणारी बाजरी, मका, मूग, भुईमूग अशी पिके घेतली जायची. त्या वेळी फक्त १० ते २० टक्के क्षेत्रावरच कांदा असायचा. मात्र, अर्थकारण सुधारण्यासाठी वीस वर्षांपासून कांदा हेच मुख्य पीक झाले आहे.\nकमी पाण्यात उत्पादनाचे तंत्र\nनिमोणला सुरवातीपासून पाण्याची अडचण. पावसाळ्यात पाऊस अत्यल्प. बारमाही वाहणारी नदी नाही. जुन्या काळातील दोन नद्या आहेत. त्यावर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाझर तलावाची कामे झाली. पाऊस पडला, तरच बंधाऱ्यात पाणी साठते. तरच पुढे शेती चांगली होते. इथली बहुतांश शेती मुरुमाड आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला थोडा पाऊस पडला, तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विहिरींना पाणी उतरते. त्या वेळी कांदापिकाची तयारी केलेली असते. रांगड्या भाषेत सांगायचे, तर विहिरींना नुसता घाम जरी आला, तरी इथला शेतकरी कांदा लागवडीचे धाडस करतो. अत्यल्प पाण्यातही चांगल्या प्रतीचा कांदा काढण्याचे कौशल्य इथल्या शेतकऱ्यांनी अवगत केले आहे.\nऑगस्टमध्ये नागपंचमी ते ऑगस्ट अखेरपर्यंत श्रावणसरी असतात. त्या कोसळल्यानंतरच्या गारव्यावरच लागवडीची तयारी केली जाते. त्या आधी सरी वाफे पाडून शेत तयार केलेले असते.\nश्रावण महिन्यात अत्यंत कमी पाणी दिले जाते. तोपर्यंत विहिरींमध्ये पाणीसाठा झालेला असतो.\nलागवडीपासून ते काढणीपर्यंत पिकाला कमी पाण्याची सवय ठेवली जाते. जोडीला शेणखताचा चांगला वापर होतो. यामुळे लागवडीपासून सुमारे ८० दिवसांत कांदा सशक्त व काढणीसाठी तयार होत असतो.\nपोळा सणापूर्वी या कांद्याची लागवड होत असल्याने त्यास पोळकांदा म्हणतात. त्याची हेक्टरी उत्पादकता रब्बी कांद्यापेक्षा कमी असते. ऑक्‍टोबरमध्ये हा कांदा बाजारात येतो. या काळात देशभरात कांद्याची कमतरता असते व त्यामुळे चांगला दर मिळतो. त्यामुळे उत्पादकता कमी असली, तरी त्याचे अर्थकारण बिघडत नाही. बाजारात चढ-उतार नेहमीच असतात. एखाद्या वर्षी तोटा जरी झाला, तरी दर वर्षी निष्ठेने पीक घेण्यात निमोणच्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. मग काही वर्षे नफ्याचीही मिळतात.\nचार महिने जमिनीला विश्रांती\nजून ते नोव्हेंबर या काळात कांदापिकात आकंठ बुडालेला निमोणचा शेतकरी डिसेंबर ते मार्च या काळात मात्र फारसे कोणते पीक घेत नाही. पाणी नसल्यामुळे ते शक्‍यही होत नाही. या काळात जमिनीला विश्रांती मिळते. एप्रिलनंतर हा शेतकरी पुढील हंगामाच्या तयारीला लागतो.\nशेतकऱ्यांनी विकसित केले वाण\nकमी पाण्यात खात्रीशीर उत्पादन कसे काढता येईल, याचा शोध घेताना वाणबदल करण्याचे इथल्या शेतकऱ्यांनी ठरविले. चांगल्या प्रतीचा गोल, रंगीत, चवदार, दुभाळका नसलेले कांदे अशा निकषांवर आपल्याच वाणांतून शोध घेतला. त्यातून मागील आठ वर्षांत निवड पद्धतीने वाण विकसित केले. त्याला स्थानिक भाषेत ‘चायना' असे म्हटले जाते. अन्य वाणाच्या कांद्याला जिथे किमान १०० दिवस काढणीस लागतात, तिथं हे वाण ८० दिवसांत काढणीला येत. कमी कालावधी, कमी पाणी व कमी खर्चात त्याची लागवड होते. यामुळे उत्पादनात एकरी १० ते १५ क्विंटलने वाढ झाली. निंदणी, कीडनाशक फवारणी, मजुरीच्या खर्चात बचत झाली. या म्हणीनुसार बीज शुद्ध करण्यावर भर दिला. काही वर्षांपासून सातत्याने त्यात सुधारणा केली. आता विश्‍वासार्ह बियाणे तयार करण्यात यश मिळाले.\nशेतकरी गटाने केली निर्यात\nनिमोणमधील शेतकऱ्यांनी गट तयार केला आहे. शासनाच्या \"आत्मा' यंत्रणेचेही सहकार्य त्यांना मिळते. गटाने मागील वर्षी सौदी अरेबिया देशाला दोन कंटेनर कांदा निर्यात करण्यात यश मिळवले. येत्या काळात मार्के.िटंग व निर्यात यावर गट भर देणार आहे.\nअध्यक्ष, अाई सप्तश्रृंगी शेतकरी गट, निमोण\nनाशिक nashik कांदा शेती पाणी ऊस पाऊस धरण सिंचन व्यवसाय दूध भुईमूग\nपाणीटंचाईवर मात करण्यासाठी निमोनच्या शेतकऱ्यांनी शेततळ्याची उभारणी केली आहे.\nकांद्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी, तर शेणखताचा वापर जास्त होतो.\nकांदा शेतीसाठी घेतलेल्या कष्टाला फळ मिळाले. या शेतीतून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. शिवारात टुमदार बंगले दिसत आहेत.\nपंकज दखणे, आई सप्तशृंगी शेतकरी गटाचे सचिव : शेतकरी गटाने कांदा निर्यात\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nखर्च कमी करणारी आंतरपीक पद्धतीपुणे जिल्ह्यातील बोरीपार्धी येथील दिलीप थोरात...\nबायोगॅस स्लरीतून मातीची समृध्दीजालना जिल्ह्यातील कडवंची येथील अठरा शेतकऱ्यांकडील...\nअल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...\nबचत गटाने दिली शेती, पूरक व्यवसायाला साथचिंचोली काळदात (ता. कर्जत, जि. नगर) गावातील दहा...\nफळबागेतून माळरान झाले हिरवेगारमिरज शहरात वकिली करताना चंद्रशेखर शिवाजीराव...\nमुरघास, शेणखत विक्रीमुळेच तरला ११०...पाथरे खुर्द (ता. राहुरी) येथील रखमाजी बन्सी जाधव...\nजिद्द २६ गुंठ्यात द्राक्षशेती यशस्वी...सातनदुधनी (ता. अक्कलकोट) येथील हिरगप्पा कुंभार २६...\nलहू काळे यांच्या व्यंगचित्रांचे...कोल्हापूर : कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्या वतीने ‘...\nजमीन सुपिकतेसह निरोगी अन्नाचे उत्पादनतरुण शेतकरी अरविंद जाधव (बोरगाव, जि. सांगली) २०१५...\nएकच एकर शेती; त्यात बारमाही बहुविध...अनसुर्डा (ता. जि. उस्मानाबाद) येथील दळवे...\nसुधारित केळी शेतीतून विकास साधणारे...जळगाव जिल्ह्यातील पिलखेडे गाव केळीसाठी प्रसिद्ध...\nभाजीपाला रोपनिर्मितीद्वारे शून्यातून...सतत दुष्काळाची छाया, प्रतिकूल हवामान, हुकमी...\nएकात्‍मिक बहुवीध शेतीतून आर्थिक...केळी पिकातून समृद्धीची वाट चोखाळणाऱ्या अंजनगाव...\nजळगाव जिल्ह्यात पीककर्ज वाटपात...जळगाव : जिल्ह्यात खरिपासाठी पीक कर्जवाटपासंबंधी...\nनाशिक जिल्ह्यात टंचाई स्थिती गंभीरनाशिक ः जिल्ह्यात गेल्या वर्षी ११३ टक्के पडलेला...\n‘संपूर्ण’ गटाची उद्योगप्रधान शेतीगुंडेगाव (ता. जि. नगर) येथील शेतकऱ्यांनी ‘संपूर्ण...\nलेट रब्बीत ज्वारीचे पीक ठरले यशस्वीबुलडाणा जिल्ह्यात कळंबेश्वर येथील परशुराम...\nबुद्धिकौशल्यातून लालासो झाले शेतीतील ‘...अशिक्षित असले तरी लालासो भानुदास साळुंखे-पाटील...\nपेरा शेणखताच्या ब्रिकेट्स...मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील शेतकरी...\nपर्यावरण संवर्धन, शिक्षण अन्‌...पुणे शहरातील ‘गच्चीवरील माती विरहित बाग` ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rajkiranjain.wordpress.com/2010/06/06/%E0%A4%88-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2018-06-19T16:09:41Z", "digest": "sha1:MSSTXC3D377BASHO3TOZ3KYKNRH37ZQF", "length": 7022, "nlines": 109, "source_domain": "rajkiranjain.wordpress.com", "title": "ई- खरेदी | राज दरबार.....", "raw_content": "\nआज शुक्रवार, आई अंबाबाईचे नाव घेऊन आपण एक नवीन सुविधा मीमराठीच्या वाचकांसाठी / सदस्यांसाठी घेऊन येत आहोत.\nज्यामध्ये आपण आपल्याच सदस्यांनी लिहलेली / प्रकाशीत केलेली पुस्तके / कविता संग्रह / संगणक प्रणाली / सेवा व सुविधा व इतर वस्तू / साहित्य विक्रीस उपलब्ध करुन देत आहोत.\nमी मराठी संकेतस्थळ व त्यांचे व्यवस्थापक सर्व व्यवहारामध्ये स्वतः लक्ष घालतील व येणारी / दिली जाणारी प्रत्येक वस्तू ही मी मराठी संकेतस्थळाकडूनच तुम्हाला मिळेल. सुविधा अजून प्राथ्रमिक स्वरुपात आहे, वेळोवेळी आपण त्यात योग्य ते बदल करत जाऊ. तुम्हाला ही काही अडचणी जाणवल्या तर त्या तुम्ही मला येथे सांगू शकता.\nआपल्या प्रिय सदस्य श्री श्रावण मोडक ह्यांच्या कबीरबानी ह्या ध्वनीफीत संग्रहाद्वारे आपण आपल्या विभागाचे लोकार्पण करत आहोत. तेथे तुम्हाला शेअर मार्केट टिप्स. नावाचा एक विभाग दिसेल तो खास तुमच्यासाठी टेस्टिंग करण्यासाठी बनवण्यात आला आहे त्याचा वापर करुन पहावा व अडचणी येथे सांगाव्यात जेणे करुन आपण एक उत्तम व सुरक्षित अशी एक प्रणाली तयार करु शकू. मी मराठी संकेतस्थळ आपले आभारी राहील.\n( टेस्टिंग साठी फक्त तुम्हाला शेअर मार्केट टिप्स हेच वाप्परण्याची परवानगी आहे.)\nज्यांना आपले / आपल्या मित्रांचे / आपल्या ओळखीतील व्यक्तींचे साहित्य / वस्तू / प्रणाली येथे विक्रीसाठी उपलब्ध व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी मला संपर्क करावा.\nयोग्य ते बदल व सुचना येथे नियमीतपणे दिल्या जातील.\n\tकबीर – सत्याचा आरसा →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nदरबारामध्ये आपले स्वागत आहे….\n« मे जुलै »\naurashepard25444 on मामाचं गाव (इसावअज्जा)\nहृषीकेश on टोरंट – डाऊनलोड म्हणजे क…\nहेरंब ओक on पोस्टमेन इन द माउंटन (Postmen…\nस्क्रीन काळा मोठ्ठा गोळा\nकिस्सा, मज्जा, मौज – प्रवास\n21,312 ह्यांनी हा ब्लॉग वाचला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-bhilar-history-veer-jiwaji-mahale-76257", "date_download": "2018-06-19T16:38:23Z", "digest": "sha1:W2FPHJZHDIHJ36ISQEQ2H3H7FWQUFK65", "length": 14097, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news bhilar history of Veer Jiwaji Mahale वीर जिवाजी महालेंचा इतिहास उलगडणार | eSakal", "raw_content": "\nवीर जिवाजी महालेंचा इतिहास उलगडणार\nसोमवार, 9 ऑक्टोबर 2017\nभिलार - ‘होता जिवा म्हणून वाचले शिवा’ या म्हणीतून प्रखर राष्ट्रीय बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूरवीर जिवाजी महाले यांची अत्यंत दुर्मिळ तलवार, शिक्के, अप्रकाशित व ऐतिहासिक कागदपत्रे, शिवकालीन नाणी आदी साधने प्रथमच शिवभक्तांसह नागरिकांना पाहण्यास मिळणार आहेत. उद्या (सोमवारी) प्रतापगडावर आयोजित शूरवीर जिवाजी महाले यांच्या ३८२ व्या राष्ट्रीय जन्मोत्सव सोहळ्यात हा दुर्मिळ योग जुळून आला आहे.\nभिलार - ‘होता जिवा म्हणून वाचले शिवा’ या म्हणीतून प्रखर राष्ट्रीय बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूरवीर जिवाजी महाले यांची अत्यंत दुर्मिळ तलवार, शिक्के, अप्रकाशित व ऐतिहासिक कागदपत्रे, शिवकालीन नाणी आदी साधने प्रथमच शिवभक्तांसह नागरिकांना पाहण्यास मिळणार आहेत. उद्या (सोमवारी) प्रतापगडावर आयोजित शूरवीर जिवाजी महाले यांच्या ३८२ व्या राष्ट्रीय जन्मोत्सव सोहळ्यात हा दुर्मिळ योग जुळून आला आहे.\nवीर जिवाजी महाले यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन लाखोंचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविले होते. त्यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठी दरवर्षी विविध ठिकाणी जिवा महाले यांची जयंती साजरी केली जाते. यावर्षी दुर्मिळ साधने व साहित्य प्रथमच शिवभक्तांसह नागरिकांना पाहण्यासाठी मिळणार आहेत. इतिहास संशोधक व लेखक दत्ताजी नलावडे यांच्या संशोधनातून शूरवीर जिवा महाले यांच्यासह त्यांच्या घराण्यातील शूरवीरांचा इतिहास प्रथमच प्रकाशात आला आहे. जिवाजी महाले यांचे वंशज जिवाजी महाले, संतोष सपकाळ-महाले यांच्याकडे हा दुर्मिळ ठेवा आहे. बारामती येथे ते स्थायिक झाले आहेत. त्यांचे मूळ गाव कोंढवली (ता. वाई) आहे. वाई धोम धरणात कोंढवली गाव बुडाले आहे. इतिहास संशोधक व लेखक दत्ताजी नलावडे यांच्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून शूरवीर जिवाजी महाले व त्यांच्या घराण्यातील शूरवीरांचा प्रखर राष्ट्रीय बाण्याचा इतिहास पुढे आलेला आहे. त्यांनी जिवाजी महाले यांच्या जीवनावर पुस्तक लिहिले आहे. सोमवारी प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या शूरवीर जिवाजी महाले यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतील शिवभक्त सहभागी होणार आहेत. कोल्हापूर येथील गिरीश नार्वेकर पथकाचे शिवकालीन मर्दांनी खेळ तसेच व्याख्यान आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना तोलामोलाची साथ देणाऱ्या वीर मावळ्यांचे वंशजही सहभागी होणार आहेत.\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-karad-crime-news-robbery-68001", "date_download": "2018-06-19T16:25:30Z", "digest": "sha1:NJX7KXY3TGHBKABH4WWYXTVXWPSJVW6Q", "length": 11760, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news karad crime news robbery रात्री दीड वाजता कराडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एक जखमी | eSakal", "raw_content": "\nरात्री दीड वाजता कराडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एक जखमी\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nघोगाव येथील भगवान पाटील यांचे घर फोडून चोरट्यांनी त्याच्या कपाटातील तीस हजारांची रोकड व तीन तोळे दागिने लंपास केले.\nकऱ्हाड : तालुक्यातील घोगाव, साळशिरंबे दोन वेगवेगळ्या गावात सात चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला. चोरट्यांनी दांडक्याने केलेल्या मारहाणीत राजाराम मदने (रा. घोगाव) जखमी आहेत. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रकार झाला.\nघोगाव येथील भगवान पाटील यांचे घर फोडून चोरट्यांनी त्याच्या कपाटातील तीस हजारांची रोकड व तीन तोळे दागिने लंपास केले. तेथीलच अशोक मारूती भावके याचेही घर फोडण्यात आले. त्यानंतर मदने वस्तीलगतच्या विवेक भोसले यांच्या फार्म हाऊस चोरटे गेले. तेथे काही सापडले नाही.\nत्यावेळी तेथील वाॅचमन राजाराम मदने यास बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना खोऱ्याच्या दांडक्याने मारहाण झाली. त्यात ते जखमी आहेत. त्याच रात्री साळशिरंबे येथेही दुचाकी व एका बोकडाची चोरी झाली. तीही याच टोळीने केल्याचा संशय आह. सकाळपर्यत पोलीस घटनास्थळी नव्हते.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:\nजगभरातील माध्यमं तिहेरी तलाकबद्दल काय म्हणताहेत\nकैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले; 50 जण जखमी​\nगेवराईत सशस्त्र दरोड्यात पती-पत्नी ठार, दोन मुली गंभीर\nगणेशोत्सव वर्गणीची रक्कम दिली 'एड्सग्रस्त' चिमुकल्यांसाठी \nरासायनिक कीटकनाशकांमुळे 9 महिला शेतमजुरांना विषबाधा​\nपुणे: वडगाव आनंद येथे मोटारीला आग; तिघांचा होरपळून मृत्यू​\nशिक्षण सभापती स्वत:च घडवतात गणेशमूर्ती​\nबाबासाहेब पुरंदरेंनी घेतली पंतप्रधानांची भेट​\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखडवलीत नऊ वर्षाच्या चिमुकलीवर जन्म दात्यानेच केला बलात्कार\nटिटवाळा - कल्याण तालुक्यातील खडवलीत पूर्वेला पाण्याच्या टाकी जवळ रहात असलेल्या राजू पाटील या नराधमाने बाप लेक या नात्याला काळीमा फासला आहे, त्याने...\nचोरटयांनी विहारीत टाकलेल्या मोटरसायकली हस्तगत\nसिडको (नाशिक) - अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये चोऱ्या करून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी...\nअजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर भाजपचा युती तोडण्याचा निर्णय\nनवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर होणारे सातत्याने हल्ले आणि रमजानच्या महिन्यातही झालेला गोळीबार या घटनांमुळे भाजप आणि पीडीपी सरकारमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-monsoon-reach-andaman-saturday-8584", "date_download": "2018-06-19T16:09:44Z", "digest": "sha1:UYLNUF4KZYYMRIZM6QBIAWYAZ7GN5RXI", "length": 16587, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Monsoon to reach Andaman on Saturday | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 25 मे 2018\nपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाले आहे. उद्या (शनिवार, ता. २६) अखेरच्या तासापर्यंत अंदमानात तो दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. साधारणपणे २० मेपर्यंत माॅन्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्याने हवामान विभागाने २३ मेपर्यंत माॅन्सून अंदमानात येण्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने माॅन्सून येण्यास विलंब होत आहे. गुरुवारी हवामान विभागाने अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शनिवारपर्यंत माॅन्सून अंदमानात दाखल होणार आहे.\nपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाले आहे. उद्या (शनिवार, ता. २६) अखेरच्या तासापर्यंत अंदमानात तो दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. साधारणपणे २० मेपर्यंत माॅन्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्याने हवामान विभागाने २३ मेपर्यंत माॅन्सून अंदमानात येण्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने माॅन्सून येण्यास विलंब होत आहे. गुरुवारी हवामान विभागाने अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शनिवारपर्यंत माॅन्सून अंदमानात दाखल होणार आहे.\nकेरळात साधारणपणे दरवर्षी एक जून रोजी माॅन्सून येतो. मात्र, हवामान विभागाने दोन ते तीन दिवस आधी म्हणजेच २९ मेपर्यंत माॅन्सून केरळमध्ये येण्याचे संकेत यापूर्वी दिले होते. परंतु, यंदा वेळेवर हवामान तयार न झाल्यामुळे तो वेळेवर येईल का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बंगालचा उपसागर व तमिळनाडूच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून साधारपणे १.५ आणि ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. मालदीव व कोमोरिन परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून ५.८ आणि ७.६ किलोमीटर उंचीवर असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nमेकुणू चक्रीवादळ तीव्रता वाढली\nअरबी समुद्राच्या नैऋत्येकडे असलेल्या मेकुणू चक्रीवादळीची तीव्रता गुरुवारी (ता. २४) अधिक वाढली. ही तीव्रता आजही कायम राहणार आहे. गुरुवारी ओमानच्या बेटापासून १८० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. सलालाहच्या किनाऱ्याजवळ वारे ४४० किलोमीटर वेगाने वारे थैमान घालत होते. यावेळी हे वारे ताशी १६०-१७० किलोमीटर वेगाने फिरत असून ताशी १९० किलोमीटर वेगाने चक्रीवादळाचे झोत वाहत होते. शनिवारी हे वादळ सलालाहजवळ किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातही वारे १३५ ते १४५ किलोमीटर वेगाने वाहत असून समुद्रातील लाटा खवळून उसळत होत्या. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता.\nमाॅन्सून हवामान भारत विभाग sections केरळ समुद्र मालदीव अरबी समुद्र मासेमारी\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nदुधानंतर आता गायींचे दर घसरलेसांगली : गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने मागणी...\nमुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना...मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार;...पुणे : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने कोकण...\nतेलबिया आयात शुल्कवाढ, साठामर्यादा...मुंबई ः केंद्र सरकारने नुकतेच आयात होणाऱ्या कच्चे...\nदूध दर, एफआरपीप्रश्नी मोर्चा काढणार ः...कोल्हापूर : उसाची थकीत एफआरपी व गाय दूध...\nकर्जमाफीच्या याद्या क्लिष्टपरभणी : जिल्ह्यात यंदा खरीप पीककर्ज वाटपाची गती...\nराज्यात मुगाचा पेरा घटण्याचे संकेतपुणे : राज्यात पावसाचा खंड सुरू असल्यामुळे यंदा...\nबायोगॅस स्लरीतून मातीची समृध्दीजालना जिल्ह्यातील कडवंची येथील अठरा शेतकऱ्यांकडील...\nखर्च कमी करणारी आंतरपीक पद्धतीपुणे जिल्ह्यातील बोरीपार्धी येथील दिलीप थोरात...\nकोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणारआज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...\nउद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...\n बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...\nकृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...\nयवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...\nपीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...\nअल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...\nखरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...\nशेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...\nकीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...\n...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pesticide-death-affected-families-gets-assistance-government-8472", "date_download": "2018-06-19T16:09:59Z", "digest": "sha1:2JHN6MRLX7TT6GX72CPX5IAX3WABAQAB", "length": 16487, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, pesticide death affected families gets assistance from government | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदत\nविषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदत\nमंगळवार, 22 मे 2018\nअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत पावलेल्या राज्यातील ६३ शेतकरी व शेतकरी मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत सरकारने मंजूर केली अाहे. यापूर्वी आठ कुटुंबांना मदतीची रक्कम देण्यात आली असून, उर्वरित ५५ कुटुंबीयांसाठी १.७० कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. मदतीची रक्कम तत्काळ संबधित कुटुंबांना वितरित करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत.\nअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत पावलेल्या राज्यातील ६३ शेतकरी व शेतकरी मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत सरकारने मंजूर केली अाहे. यापूर्वी आठ कुटुंबांना मदतीची रक्कम देण्यात आली असून, उर्वरित ५५ कुटुंबीयांसाठी १.७० कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. मदतीची रक्कम तत्काळ संबधित कुटुंबांना वितरित करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत.\nगतवर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकांवर कीटकनाशके फवारताना शेकडो शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होऊन, ६३ शेतकरी व शेतकरी मजुरांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश २२ फेब्रुवारी २०१८ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. मात्र त्यांचेपैकी यवतमाळ येथील मृत १२ शेतकरी व ९ शेतमजुरांपैकी केवळ आठ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाच प्रत्येकी दोन लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून विमा कंपन्यांकडून देण्यात आली. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व मृत शेतकरी व शेतकरी मजुरांच्या कुटुंबीयांना समान चार लाख रुपये मदत देणे अपेक्षित होते. त्यानुसार २६ शेतकरी व २९ शेतमजूर अशा एकूण ५५ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तत्काळ देण्यासाठी १.७० कोटी रुपये आकस्मिकता निधीतून वितरित करण्यास १५ मे रोजी शासन मंजुरी देण्यात आली आहे.\nया निधीतून मिळेल मदतीची रक्कम\nमंजूर मदतीची रक्कम मुख्यमंत्री साह्यता निधी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना व आकस्मिक निधीतून वितरित करण्यात येणार असून, त्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.\nसर्वाधिक बळी यवतमाळ, अकोला दुसऱ्या क्रमांकावर\nकीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याने, सर्वाधिक बळी २१ बळी यवतमाळ जिल्ह्यात गेले असून, दुसऱ्या क्रमांकावर अकोल्यात बळींची संख्या नऊ आहे. त्यानंतर नागपूर सात, चंद्रपूर चार, भंडारा तीन, गडचिरोली तीन, नांदेड चार, जळगाव दोन, सोलापूर दोन, अमरावती दोन, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.\nअकोला कीटकनाशक पूर खरीप मात mate कापूस सोयाबीन बळी bali २०१८ 2018 उच्च न्यायालय नागपूर यवतमाळ मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे अपघात चंद्रपूर नांदेड जळगाव सोलापूर अमरावती\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल सातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील...\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही...\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या...अकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात...\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात मालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व...\nरिक्त पदांचा योजनांच्या अंमलबजावणीवर...अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागातील अनेक महत्त्वाची...\nनाशिकमध्ये जूनचा पंधरवडा कोरडाचनाशिक : यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती....\nमराठवाड्यात २२५३ विहिरींचे अधिग्रहणऔरंगाबाद : पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या गाव...\nपन्हाळा वन विभाग करणार सव्वालाख वृक्ष...कोल्हापूर ः पन्हाळा वन विभागाच्या रोपवाटिकेत यंदा...\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू...अमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना...\nनगरमध्ये पावसाचा खंड; पेरण्या खोळंबल्यानगर : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले तरी अजून...\n'एफआरपी'च्या मागणीसाठी सोमवारपासून...कोल्हापूर ः साखर कारखान्यांनी एफआरपीची...\nकर्जमाफीचा अर्ज आता तालुका निबंधकांकडे...सोलापूर ः शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या...\nसातारा 'झेडपी'कडून शेतकऱ्यांसाठी 'सेवा...सातारा : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत...\nपीकविमा वाटपाच्या आश्‍वासनानंतर उघडले...कुंभार पिंपळगाव, जि. जालना : पीकविम्याचे पैसे...\nपुणे जिल्‍ह्यातील धरणक्षेत्रात पावसाला...पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या पावसाला...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर भात...पुणे ः गेल्या पंधरवड्यात पश्चिमेकडील...\nबनपुरी येथील बंधाऱ्यातून पाणीगळतीढेबेवाडी, जि. सातारा : बनपुरी (ता. पाटण...\nपावसाअभावी जळगावमधील १३ तालुके कोरडेचजळगाव : जिल्ह्यात रविवारी (ता. १७) काही भागांत...\nसातारा जिल्हा परिषद कृषी विभागासाठी ५...सातारा : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (ता.१५...\nशाश्वत कृषी विकासासाठी समाज,...शेतीची तीव्रता वाढत चालली असून, त्याचे समाजावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/sc-orders-probe-against-former-cbi-chief-ranjit-sinha-27313", "date_download": "2018-06-19T17:15:13Z", "digest": "sha1:K6HK7XGJF2LAGWOBD6ZHBVJ2HM56AQZ7", "length": 11853, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "SC orders probe against former CBI chief Ranjit Sinha सीबीआय करणार माजी सीबीआय संचालकांची चौकशी | eSakal", "raw_content": "\nसीबीआय करणार माजी सीबीआय संचालकांची चौकशी\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nया प्रकरणाच्या प्राथमिक मांडणीवरुन (प्राईमा फॅसी) सिन्हा यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचे दिसून येत आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी व्हावयास हवी\nनवी दिल्ली - देशभर गाजलेल्या कोळसा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी संचालक रणजित सिन्हा यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिले. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या एका न्यायालयीन समितीने दिलेल्या अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामधील खंडपीठाचे प्रमुख न्यायाधीश एम लोकुर यांनी सिन्हा यांची चौकशी करण्याचे आदेश दिले.\n\"या प्रकरणाच्या प्राथमिक मांडणीवरुन (प्राईमा फॅसी) सिन्हा यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचे दिसून येत आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी व्हावयास हवी,'' असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाची आवश्‍यकता नसल्याचे मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडून न्याय्य व नि:पक्षपाती चौकशी केली जाईल, असा आशावाद व्यक्त केला. या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात केंद्रीय दक्षता आयोगासही विश्‍वासात घेतले जावे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.\nया चौकशीसाठी विशिष्ट कालमर्यादा आखून घेण्याचे निर्देशही सर्चोच्च न्यायालयाकडून सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना देण्यात आले.\nन्यायालयीन समितीच्या अहवालामध्ये सिन्हा यांनी त्यांच्या निवासस्थानी य्या गैरव्यवहारामध्ये गुंतलेल्या काही जणांची भेट घेतल्याचे म्हटले आहे. य्या बैठकी य्या सर्वथा अयोग्य असल्याचे ताशेरे समितीने ओढले आहेत.\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nकाश्मीरमध्ये मुफ्ती सरकार का कोसळलं\nनवी दिल्ली - भाजपाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-number-plate-65526", "date_download": "2018-06-19T17:02:29Z", "digest": "sha1:X3KCDTQ3NPK4S4VB5HIX5SQIOMRKLI3U", "length": 19599, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news number plate डुप्लिकेट नंबरवर लागणार लगाम | eSakal", "raw_content": "\nडुप्लिकेट नंबरवर लागणार लगाम\nबुधवार, 9 ऑगस्ट 2017\nनागपूर - शहरात एकाच क्रमांकाची अनेक वाहने धावत असल्याची गंभीर बाब ‘सकाळ’ने उघडकीस आणल्यानंतर वाहतूक पोलिस विभाग आणि प्रादेशिक वाहन परिवहन कार्यालयात एकच खळबळ उडाली. दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांनी तातडीने तपास पथकांचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस आणि आरटीओ या दोन्ही विभागांच्या वतीने संयुक्‍त मोहीम राबविण्यात येणार आहे. गुन्हेगारी जगताशी संबंधित असलेले युवक ओळख लपविण्यासाठी किंवा पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सामान्य नागरिकांच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा क्रमांक स्वतःच्या वाहनांवर लावतात.\nनागपूर - शहरात एकाच क्रमांकाची अनेक वाहने धावत असल्याची गंभीर बाब ‘सकाळ’ने उघडकीस आणल्यानंतर वाहतूक पोलिस विभाग आणि प्रादेशिक वाहन परिवहन कार्यालयात एकच खळबळ उडाली. दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांनी तातडीने तपास पथकांचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस आणि आरटीओ या दोन्ही विभागांच्या वतीने संयुक्‍त मोहीम राबविण्यात येणार आहे. गुन्हेगारी जगताशी संबंधित असलेले युवक ओळख लपविण्यासाठी किंवा पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सामान्य नागरिकांच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा क्रमांक स्वतःच्या वाहनांवर लावतात. त्यानंतर त्या वाहनातून चोरी, लूटमार, चेन स्नॅचिंग किंवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतात. नरेंद्रनगरातील ताराचंद चरडे यांच्या दुचाकीचा क्रमांक शहरातील वेगवेगळ्या तीन दुचाकी गाड्यांवर आढळून आला. त्या दुचाकींचे ई-चालान चरडे यांच्या पत्त्यावर आल्याने ही गंभीर बाब समोर आली होती. यासंदर्भात अधिक चौकशी करून एका क्रमांकाची अनेक वाहने शहरात फिरत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने सोमवारी प्रकाशित केले होते.\nमंगळवारी सकाळी शहर वाहतूक पोलिस दलाचे प्रमुख रवींद्रसिंग परदेशी यांनी लगेच एक पथक तयार केले. यासोबतच परिवहन विभागाशी संपर्क साधून आवश्‍यक पत्रव्यवहार केला. आरटीओ विभागानेही सकारात्मक भूमिका घेत शहरातील सर्व वाहनांचा ‘डेटा’ वाहतूक पोलिस उपायुक्‍तांना दिला. यामध्ये वाहनांचा नोंदणी क्रमांक, वाहनमालकाचे मूळ नाव, वाहन चालविण्याचा परवाना इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच वाहतूक पोलिसांना मोबाईल ॲपद्वारेच वाहनमालक व वाहनांची माहिती लगेच मिळणार आहे. बनावट नंबर प्लेट वापरणारे त्यामुळे पोलिसांच्या सापळ्यात सापडणार आहेत. या कारवाईबाबत पोलिस आणि आरटीओ विभाग गंभीर आहेत. लवकरच विशेष मोहीम राबवून बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करून कारागृहात रवानगी करण्याची तयारी सुरू झाली आहे.\nएकाच क्रमांकाची अनेक वाहने शहरात फिरत असल्याच्या ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेऊन वाहतूक पोलिस आणि आरटीओचे अधिकारी-कर्मचारी सतर्क झाले, याचे स्वागत. निरपराध नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी चालान पाठवण्यापूर्वी वाहनाचा ‘मेक’ तपासण्याचा निर्णय स्तुत्य आहे. यासोबतच पोलिसांनी आणि आरटीओच्या पथकांनी आणखी एक गोष्ट केली पाहिजे. कोणतेही वाहन डुप्लिकेट नंबरचे असू शकते. त्यामुळे संशयास्पद वाहनचालकांना थांबवून आणि प्रसंगी नाकाबंदी राबवून गाड्या व कागदपत्रे बारकाईने तपासली पाहिजे. गाडीच्या कागदपत्रांवर लिहिलेला मेक व नंबर या दोन्ही गोष्टींची काळजीपूर्वक पडताळणी करण्याची मोहीमच छेडण्याची आवश्‍यकता आहे. निरपराध्यांच्या सुरक्षेसाठी नागपूरकरांकडून या कामीसुद्धा तपास यंत्रणांना सहकार्य मिळेल, याची आम्हाला खात्री वाटते.\nकोणत्याही निरपराध वाहनचालकाला नाहक त्रास होऊ नये म्हणून चालान पाठवण्यापूर्वी वाहनांचा ‘मेक’ तपासण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आरटीओ कार्यालयाच्या मदतीने लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. बोगस क्रमांकाचे वाहन मिळाल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल. आरटीओकडून डेटा प्राप्त करण्यात आला आहे. ‘सकाळ’ने घेतलेल्या भूमिकेशी आम्ही पूर्णतः सहमत आहोत. भविष्यात बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्यांवर आळा घालता येईल, असा प्रयत्न आम्ही निश्‍चित करू.\n- रवींद्रसिंग परदेशी (पोलिस उपायुक्‍त, वाहतूक शाखा)\nबनावट नंबर प्लेट म्हणजे सुरक्षेला धोका\nआरटीओ विभागाकडून एका वाहनाला एकच क्रमांक दिला जातो. त्यामुळे आरटीओ कार्यालयातून चूक होऊ शकत नाही. कुणी जाणीवपूर्वक बनावट क्रमांकाची किंवा इतर कुणाच्या तरी वाहनाच्या नंबरची कॉपी करून तशी नंबरप्लेट वाहनाला लावत असेल, तर तो सुरक्षेला धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी आणखी सतर्क होऊन त्यांचा शोध घ्यावा. आरटीओकडून पोलिस विभागाला सर्वतोपरी मदत केली जाईल. पोलिसांनी केवळ ड्रायव्हिंग लायसन्स न तपासता वाहनांची कागदपत्रे तपासण्याची आवश्‍यकता आहे. आरटीओकडूनही एक पथक कार्यरत आहे. आरटीओकडूनही अशा स्वरूपाच्या कारवाया करण्यात येतात. एकाच क्रमांकाची दोन वाहने आढळल्यास सामान्य नागरिकांनी ‘आरटीओ महाराष्ट्र’ या ॲपद्वारे, ‘ट्रान्सपोर्ट कंम्पलेंट्‌स महाऑनलाइन डॉट जीओव्ही डॉट इन यावर किंवा ०७१२-२५६०७८१ या फोन नंबरवर आरटीओ कार्यालयाला कळवावे. त्यावर तातडीने कारवाई करू.\n-शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (नागपूर शहर)\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikidaa.com/2018/03/11/hushr/", "date_download": "2018-06-19T16:11:10Z", "digest": "sha1:CXPYBVRXVDX6ALJRAZJGXD4EEEMFPMHP", "length": 16613, "nlines": 113, "source_domain": "www.marathikidaa.com", "title": "फक्त हुशार विध्यार्थी उत्तर देऊ शकतात,पहा तुम्हाला जमते का ??? – ONLINE MARATHI", "raw_content": "ONLINE MARATHI आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल…..\nहि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nभारतीय सैन्य दल भरती 2018 टेक्निकल ग्रॅजुएट कोर्स\nतंबाखूमुळे दातांवर पडलेले डाग नष्ट करा या घरगुती सोप्या उपायाने\nकाही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nकेळे खाल्याने हे फायदे होतात.\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nतुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nया गोष्टी सहजासहजी कोणाला देत नाहीत किन्नर, जर या तुम्ही मिळवू शकलात त्यांच्याकडून तर बदलेल तुमचे भाग्य.\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nनवऱ्याच्या ह्या गोष्टी बायकोला आवडत नाहीत\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजाणून घ्या काय होते जेव्हा माणसांसाखे महिलांना पण भोगावे लागते स्वप्न् दोष\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nदेशामधला सगळयात श्रीमंत क्रिकेटर आहे विराट कोहली, पण या खेळाडू समोर आहे गरीब\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nश्रीदेवींनी ओढवून घेतला होता स्वतःच्या हातानी मृत्यू… समोर आलेलं कारज वाचून हैराण च व्हाल😱😱..\n‘त्याने’ लघवी करताना पाहिले अन सलमान ठरला दोषी… पुनमचंद बिष्णोई यांची दोन मिनिटाची लघुशंका पडली सलमान ला महागात..\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nदहावीच्या परीक्षेत केवळ 35 गुण मिळावे म्हणून मुलीने केले असे काही ज्याने संपूर्ण शाळा झाली आश्चर्यचकित पाहून आपल्याला ही विश्वास बसणार नाही.\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nअशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत\nमृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nHome / Uncategorized / फक्त हुशार विध्यार्थी उत्तर देऊ शकतात,पहा तुम्हाला जमते का \nफक्त हुशार विध्यार्थी उत्तर देऊ शकतात,पहा तुम्हाला जमते का \nAS च्या परीक्षेत विचारलेला प्रश्न… नक्की शेअर करा\nएक स्त्री एका किराणा दुकानातून २०० रुपयांचे सामानखरेदी करते.\n( दुकानदार ० रुपय फायद्याने सामान विकतो )\nस्त्री दुकानदाराला १००० रुपयांची नोट देते. सुट्टे पैसे नसल्यामुळे दुकानदार शेजारच्या दुकानातून १००० रुपयांचे सुट्टे पैसे आणतो,२०० स्वतः ठेवतो आणि ८०० त्या स्त्री ला देतो.\nथोड्यावेळाने दूसरा दुकानदार ती १००० ची नोट घेऊन येतो व किराणा दुकान वल्याला परत देतो व ही नकली नोट असल्याचे निदर्शनास आणून देतो व तो किराणा दुकानदाराकडून १०००ची दुसरी नोट घेऊन जातो.\nतर आता तुम्ही सांगा किराणा दुकानदाराला एकूण किती रुपयांचे नुकसान झाले \nफक्त हुशार विध्यार्थी उत्तर देऊ शकतात,पहा तुम्हाला जमते का \n1 लाख लोकांनी वाचलेली पोस्ट कसं मिळवाल तुमचे दहावी आणि बारावीचे मार्कशीट PDF स्वरूपात \n४ लाख ३० हजार लोकांनी वाचलेली पोस्ट शेतकऱ्यांच्या मोर्चामागे नक्षलवाद्यांचा हात: पूनम महाजनांचे वादग्रस्त बोल\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nजेव्हा पण मिळेल एकांत तेव्हा नवरा-बायकोने ठेवले पाहिजे या गोष्टीचे ध्यान, त्यामुळे सुखी वैवाहिक जीवन …\nपंजाबच्या मुख्यमंत्र्यांची गायब झालेली घोडी मिळाली फेसबुक द्वारे\nपंजाबच्या मुख्यमंत्र्यांची गायब झालेली घोडी मिळाली फेसबुक द्वारे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची गायब झालेली घोडी मिळाली फेसबुक …\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल बातम्या चालू असतात …\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल या नवीन लग्न …\nकाही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात\nम्हाला समजल्यावर आश्चर्य आणि राग सुध्दा येईल की IAS, PCS सारख्या मोठ्या सरकारी नोकरीच्या मुलाखती …\nफेसबुक कधी काय व्हायरल होतील सांगता येत नाही आता तुम्ही हि १० फोटोस बघा :D\nफेसबुक कधी काय व्हायरल होतील सांगता येत नाही आता तुम्ही हि १० फोटोस बघा फेसबुक …\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nआपले फेसबुक पेज LIKE करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95", "date_download": "2018-06-19T16:32:01Z", "digest": "sha1:I4XAXTZYFT37YVA73YDB2ZXQECDFTUDD", "length": 3136, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोब्राह्मणप्रतिपालकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गोब्राह्मणप्रतिपालक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य चर्चा:Anupkadam ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comment/168505", "date_download": "2018-06-19T16:24:09Z", "digest": "sha1:5TYTT4XTQ7YHTNYGX3IHQXVYEKEYQEPX", "length": 14903, "nlines": 186, "source_domain": "aisiakshare.com", "title": " न्यूनगंड... कोंडमारा...घुसमट...लोकापवादाचे भय... | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nन्यूनगंड हा एकप्रकारचा शत्रू असल्यागत आहे. असल्यागत म्हणजे ज्यांनी त्यांच्यावर मात केली नाही त्यांच्यासाठी. बहुतेक वेळा करतच नाहीत.\n आपल्या भोवतालच्या लोकांमुळे, लोकापवदाच्या भयामुळे, परिस्थितीमुळे. पण मुख्य कारण लोकांमुळेच. तेच हे परिस्थिती, भय निर्माण करतात.\nन्यूनगंडाचे मला माहित असलेले प्रकार/कशाकशामुळे येऊ शकतो\nस्वभावाबद्दल / वागण्या /असण्या / बोलण्याबद्दल\nसोप्प उत्तर/अनुभव, प्रगती खुंटते\nमला लहानपणी रंगावरुन चिडवायचे, मग मी भसाभसा पावडर घोळसायचो. त्याच्यावर शाळेत चर्चा. पावडर बंद, रंग न्यूनगंड आॅन.\nमला किरकोळ शरिरयष्टीमुळे चिडवायचे, मी चिडायचो, चिडक्या xxच, बोलणं बंद, घुसमट मोड आॅन. कुणी समोर भाषण द्यायला गेलं, त्याच्या कुळाचा दबक्या आवाजात ऊद्धार, मलापण शिव्या घालणार हे. मंचावर जायचा फोबिया आॅन. आर्थिक परिस्थितीवरुन चिडवाणे, ऊगीच हलकेपणाची भावना यायची. दबून रहायचा मोड आॅन. आज भलेही ते अजूनही बोंबलत फिरुन वा सटरफटर काम करुन जगताहेत पण त्यांच्या ह्या देणग्यांच काय\nकुणाला बोलताना आपल्या डोळ्याला चिपडं तर नाही ना\nनाकातले केस बाहेर तर दिसत नाहीत ना\nचेहर्यावर कुठे काही लागलेलं तर नाही ना\nघरातनं बाहेर निघाल्यावर पँटची झीप ऊघडी तर नाही ना\nसमोरच्याला बोलून गेल्यावर त्याला वाईट तर वाटणार नाही ना\nनविन कुणी भेटायला येण्यापुर्वी ते सुपेरीयर अन् स्वतः किरकोळ वाटणे.\nआपल्या तोंडाचा वास तर येत नाही ना\nइंजिनीयरींगला सायकलवर जाऊन मी ती बाहेर दूर का लावत होतो\nतो/ती मला/तुला बघणार/बोलणार सुद्धा नाही.\nकुणाची भीड का लोटत नाही\nनाही करत/जमणार/होणार कधी बोलायला जमणार\nकोण कधी काय म्हणेल\nनुसतं लोकापवादाचे भय...न्यूनगंड...घुसमट...कोंडमारा...माय फूट.\nभय हेच खरे कारण.\nभय हेच खरे कारण.\nआनंदीपणा आणि स्वत:वरच विनोद हा उत्तम उपाय.\nतिसरा उपाय म्हणजे आजुबाजुचं 'पब्लिक' ज्या क्षेत्रात जायला घाबरतं,लाजतं त्यात मुसंडी मारणे.\nपण स्वत:वर विनोद स्वत: केला तरच जमतं, तोच विनोद दुस-या कुणी केला तर\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nन्यूनगंडावर मात करायची असेल तर थोडे उन्मत्त व्हावे. लोकांनी गर्विष्ठ म्हटले तरी चालेल. पण न्यूनगंडापासून सुटका होते. ती इंग्रजीत म्हण आहे ना,\nऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स, तसं\nराजकारणांत आपण ही उदाहरणे रोज बघतच असतो.\nम्हणूनच सगळ्यात शेवटचा शब्द घुसडलाय, माय फूट\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nऐसीवर लोकांनी काय काय वाचलंय\nऐसीवर लोकांनी काय काय वाचलंय आणि आपलं वाचन किती तोकडं आहे हे पाहूनसुद्धा येतो न्यूनगंड.\nरेल्वे टाइमटेबल, पुण्याची टेलिफोन डिरेक्टरी, झालेच तर अंकलिपी...\nतुम्ही वाचले आहेत का हे सगळे नसल्यास, यायलाच पाहिजे मग न्यूनगंड\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 8 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-807.html", "date_download": "2018-06-19T16:33:38Z", "digest": "sha1:NTPVE2ITFXAJW7SZVQPQA4NSMDBR5UQO", "length": 7005, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "फसवणूक केल्याने सरपंचांवर कारवाईचे आदेश - अहमदनगरLive24", "raw_content": "\nफसवणूक केल्याने सरपंचांवर कारवाईचे आदेश\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खिर्डी गणेश ग्रामपंचायतीच्या सरपंच सरला सोपान चांदर यांनी त्यांच्यावरील फौजदारी गुन्ह्याची माहिती निवडणुक लढविताना उमेदवारी अर्जात दडवुन ठेवत शासनाची फसवणुक केली म्हणून राज्य निवडणुक आयोगाने याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, अहमदनगर यांना दिले आहेत.\nत्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी २५ मे रोजी अध्यादेश क्रमांक १३४५ नुसार कोपरगावचे तहसिलदार किशोर कदम यांना कारवाई करण्याचे आदेश जारी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.\nयाप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, खिर्डी गणेश ग्रामपंचायतीची निवडणुक २०१७ मध्ये पार पडली. त्यात उमेदवारी अर्ज भरताना सरला चांदर यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्याची तपशिलवार माहिती लिहली नाही.\nत्याबाबत प्रतिस्पर्धी उमेदवार नंदा जनार्दन रोहोम व खिर्डी गणेशच्या ग्रामस्थांनी छाननीच्यावेळी आवश्यक ते सर्व कागदपत्र सादर करून सरला चांदर यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा म्हणून मागणी केली होती. मात्र त्यावेळी काही कारवाई न झाल्याने सरपंचपदाच्या निवडणुकीत सरला चांदर विजयी झाल्या.\nत्याच्या विरूध्द नंदा रोहोम यांनी राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे शपथपत्रात खोटी व अपूर्ण माहिती दिल्याची तक्रार दाखल करून त्यांचे सरपंचपद रद्द करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती.\nयाप्रकरणी निवडणुक आयोगाने हे प्रकरण तपासासाठी पाठविले. कोपरगाव पोलिस स्टेशन व तहसिलदार यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल कावि ग्राप-३६ दिनांक २२ मे २०१८ रोजी निवडणुक आयोग व जिल्हाधिकाऱ्यांना दिला.\nत्याची सुनावणी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्यासमोर होवुन राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील ११ ऑगस्ट २००५ व २०फेब्रुवारी २०१३ रोजीच्या परिपत्रकानुसार सरला चांदर यांनी प्रतिज्ञापत्रातील गुन्हेगारीबाबतची माहिती चुकीची व खोटी दिली म्हणून विनाविलंब त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आदेश पारीत केले.या आदेशाच्या प्रती तहसिलदार कोपरगाव व पोलीस ठाणे कोपरगाव यांना देण्यात आल्या आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahaakatha.blogspot.com/2014/07/blog-post_20.html", "date_download": "2018-06-19T16:31:50Z", "digest": "sha1:5E2IOAFJ7GUCIZNCZICRKARSU3FO23XR", "length": 27695, "nlines": 190, "source_domain": "mahaakatha.blogspot.com", "title": "महाकथा Mahaakatha: सुदीपच्या लग्नाचा प्लॅन", "raw_content": "\nसुदीपचे आईवडील त्यानं लग्न करावं म्हणून त्याच्या मागे लागले होते, पण तो लग्नाला अजिबात तयार होत नव्हता. ‘मी कधीच लग्न करणार नाही’ असं तो नेहमी म्हणत असे. कारण काय तर त्याच्या आई-बापाची सतत होणारी विनाकारण भांडणे त्यानं लहानपणापासून बघितली होती. पुढं त्याच्या मोठ्या भावाचं लग्न झाल्यावर कांही दिवसांनीच त्या भावाची आणि त्याच्या बायकोची छोट्या कारणावरून मोठी भांडणे झाली. भावाची बायको माहेरी निघून गेली ती परत आलीच नाही. असले प्रकार शेजारी-पाजारीही बरेच घडले होते. सुदीपचे अनेक विवाहित मित्रही त्याला आपापली बायको कशी भांडखोर आहे हे सतत सांगत असत. इतकंच नाही तर सुदीपचा बॉसदेखील बायकोला घाबरून असे, ती भांडते म्हणून. त्यामुळे विषाची परीक्षा घ्यायची कशाला असं सुदीपचे स्पष्ट मत होते.\nत्याला भांडणं हा प्रकार अजिबात आवडत नसे, आणि लग्न हे भांडण्यासाठीच करतात असा त्याचा रास्त समज झाला होता.\nएके दिवशी कुणी एक मध्यस्थ सुदीपसाठी स्थळ घेऊन आला. त्याच्या आई-वडिलांना भेटला. सुदीपच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी आणखीन एक प्रयत्न करायचं ठरवलं.\nसंध्याकाळी सुदीप ऑफिसमधनं परत आल्यावर त्याच्या आईनं त्याला नवीन स्थळाबद्दल सांगितलं. तो आईवर उचकलाच. म्हणाला, “तुला माझ्या लग्नाशिवाय दुसरं कांही सुचत नाही का परत जर माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी घर सोडून निघून जाईन.... सांगून ठेवतो”\n“जा म्हणे. पण आधी त्या पोरीला बघून घे. या रविवारी आपण तिच्या घरी तिला बघायला जायचं आहे” आई म्हणाली.\nमुलगी पहायला जाणे हा प्रकार तर त्याला अजिबात आवडायचा नाही. तो आईवर परत खेकसला, “मुलगी म्हणजे काय सिनेमा आहे का बघायला जायला\nपण त्याच्या आईचं टुमणं सुरूच राहिले. मग त्यानं ओरडून सांगितलं, ‘परत जर माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी जीव देईन’. तो तसं कांही करणार नाही हे आईला माहीत होते, त्यामुळे ती शांतपणे म्हणाली, “दे म्हणे, पण आधी त्या पोरीला बघून घे. ती शांत स्वभावाची आहे, तुझ्याशी भांडणार नाही अजिबात”\n“पण तू तिच्याशी भांडशील ना, त्याचं काय एका सुनेला पळवून लावलंस, आता आणखी एका पोरीचं वाटोळं करायचं आहे का तुला एका सुनेला पळवून लावलंस, आता आणखी एका पोरीचं वाटोळं करायचं आहे का तुला दादाचं वाटोळ केलंस आता माझंही वाटोळं करायचं आहे का तुला दादाचं वाटोळ केलंस आता माझंही वाटोळं करायचं आहे का तुला\nत्याचं हे बोलणं त्याच्या आईला फारच लागलं. “रहा असाच बिन लग्नाचा” असं रागानं म्हणत ती स्वयपाकघरात निघून गेली.\nएक आठवडा झाला. सुदीप संध्याकाळी ऑफिसवरनं घरी आला तर घरात कोणी पाहुणे आले होते. दोन मुली आणि एक वयस्क जोडपे. हे कोण असावेत याचा तो अंदाज बांधत होता, तेवढ्यात त्याची आई म्हणाली, “अरे हे पाहुणे कोण आहेत माहीत आहे का\nत्यानं ‘नाही’ अशी मान हलवली.\n“हे तुझ्या दीदीच्या सासरवरून आलेत. तुझ्या भाऊजींच्या जवळच्या नात्यातले आहेत. सहज पुणे फिरायला आलेत”\nतसा तो मनातनं घाबरलाच होता, एखादेवेळी हे लोक आपल्याला पहायला वगैरे आलेत की काय या कल्पनेनं. पण हे दीदीच्या सासरकडचे पाहुणे आहेत आणि पुणे फिरायला आलेत हे ऐकून त्याला हायसं वाटलं. त्यानं त्या सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या. त्या मुलींची नावं सुनिता आणि अनिता अशी होती.\nदुस-या दिवशी तो ऑफिसला गेला आणि संध्याकाळी परत आला तेंव्हा सुनिता घरी होती, पण तिचे आईवडील आणि अनिता त्याला दिसले नाहीत. त्यानं आईला विचारलं, तर ती म्हणाली, “ते पुणे पहायला गेलेत आणि तसंच पुढं त्यांच्या गावी जाणार आहेत”\n“आणि सुनिता नाही गेली\n“नाही. ती आता आपल्याकडं थांबणार आहे थोडे दिवस. जॉब शोधायचा आहे तिला पुण्यात”\nकुणाला जॉब पाहिजे असला तर सुदीपच्या अंगात उत्साह संचारत असे. त्यानं लगेच तिची चौकशी करायला सुरवात केली. शिक्षण, अनुभव वगैरे. म्हणजे एक प्रकारे तिचा इंटरव्ह्यूच घेतला. ती बरीच शिकलेली होती आणि थोडासा अनुभव होता तिला. शिवाय ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न अडखळता पटापट देत होती. “तुला उद्याच जॉब मिळेल आमच्याकडे” तो म्हणाला, “उद्या माझ्याबरोबर चल आमच्या कंपनीत”. तो इतक्या आत्मविश्वासाने “तुला उद्याच जॉब मिळेल” म्हणण्याचं कारण म्हणजे तो त्याच्या कंपनीत एचआर डिपार्टमेंटमध्ये चांगल्या हुद्द्यावर कामाला होता आणि तिथं सुनिताला योग्य अशी नोकरी उपलब्ध आहे हे त्याला माहीत होतं. शिवाय सुनिता सहज सिलेक्ट होईल याचीही त्याला खात्री होती.\nदुस-या दिवशी ती सुदीपबरोबर त्याच्या कंपनीत गेली, त्याच्या कारमध्ये बसून.\nसुदीपनं तिची एचआर मॅनेजरशी गाठ घालून दिली. सुनितानं अगदी आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिला. ती फारच हुशार दिसली. कंपनीनं तिला जॉब द्यायचे ठरवले. महिन्याला चाळीस हजार रुपये पगाराची ऑफर दिली. पण तिनं तिथं काम करायला नकार दिला. एवढ्या कमी पगारात काम करणं शक्य नाही असं तिनं सांगितलं. तिला पगाराची अपेक्षा विचारल्यावर तिनं असा आकडा सांगितला की इंटरव्ह्यू घेणारे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. ती पटकन उठली आणि निघून गेली. सुदीपच्या घरचा पत्ता तिला माहीतच होता. ती सरळ घरी गेली.\nसंध्याकाळी सुदीप घरी गेला तेंव्हा जरा रागातच होता. अशी चांगली ऑफर असताना सुनितानं ती संधी सोडली हे त्याला आवडलं नव्हतं.\nतो तिला म्हणाला, “तुला नोकरीचा फारसा अनुभव नाही मग तू एवढ्या मोठ्या पगाराची अपेक्षा का केलीस\n“कारण मला जॉब मिळवण्याची घाई नाही’ ती शांतपणे आणि हसत म्हणाली, ‘पुण्यात इतक्या कंपन्या आहेत, तुमच्याच कंपनीतच जॉब करायला पाहिजे असं कुठं आहे मला पाहिजे तसा जॉब मिळेलच दुसरीकडं कुठं तरी”\nपण ती जॉब शोधायला जातच नसे. घरीच सुदीपच्या आईला स्वयपाकात, बाकीच्या कामात मदत करत असे. मग मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स असल्या विषयाची पुस्तके वाचत असे. सारखा कांहीतरी विचार पण करत असे. तिचं आणि सुदीपच्या आईचे बरंच सूत जमलं होतं.\nतिचं बोलणं, तिचं वागणं, तिचं रूप सर्वच त्याला आवडलं होतं. सुनिता जवळपास नसताना एकदा तो आईला लाजत लाजत आणि लाडीगोडी लावत म्हणाला, “आई, सुनिता मला आवडली आहे. खूप छान मुलगी आहे. तिला विचार ना, माझ्याशी लग्न करेल का म्हणून.. तुझ्याशी पण तिचं चांगलं पटतं”\n“अरे,” आई म्हणाली,’ “तिचं लग्न आधीच ठरलंय..”\nहे ऐकून त्याचा चेहरा सर्रकन उतरला.\n“आणि तू तर लग्न करायचं नाही असं म्हणतोस ना\nत्यानं मान खाली घातली.\n“काळजी करू नकोस,” आई म्हणाली, “आपण दुसरी मुलगी बघू तुझ्यासाठी”\n“नाही... नको.. अजिबात नको...” तो म्हणाला.\nदुस-या दिवशी संध्याकाळी तो घरी आला तेंव्हा सुनिता त्याला दिसली नाही.\nत्यानं आईला विचारले, “सुनिता कुठं दिसत नाही ती\n“ती गेली तिच्या गावी” आई म्हणाली.\n” तो नाराज होत म्हणाला.\n“तुला कशाला सांगायला पाहिजे मला सांगून गेली ती” आई त्याच्या चेहऱ्याकडं बघत खोचकपणे म्हणाली.\nआई म्हणाली, “खूपच आवडलेली दिसते तुला ती तुला खरंच तिच्याशी लग्न करायचं आहे का तुला खरंच तिच्याशी लग्न करायचं आहे का\n“पण तिचं लग्न ठरलंय असे तूच म्हणालीस ना\n“ते बघता येईल काय करायचं ते ... मला सांग तुला तिच्याशी लग्न करायचं आहे का\n“हो” तो लाजत लाजत म्हणाला.\n“मग ऐक नीट. हीच ती मुलगी, जिचं स्थळ तुझ्यासाठी आलं होतं. पण तू तिला पहायला जायला देखील तयार नव्हतास. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन आखला. ती आपल्या घरी येऊन राहिली. ती तुला पसंत पडणार याची आम्हाला खात्रीच होती”\n“पण मग तर तिनं आमच्या कंपनीतला जॉब का नाकारला\n“कारण तिला आधीचाच चांगला जॉब आहे. तुझ्याएवढाच पगार आहे तिला.... खास रजा काढून प्लॅनमध्ये भाग घेतला तिनं”\n“कुठं जॉब करते ती\n“मग आता पुढं काय\n तुम्ही दोघांनी मिळून ठरवा. येईलच थोड्या वेळात ती”\n ती गावी गेली ना\n“ती पण एक थापच होती” आई हसत हसत म्हणाली.\n“आं....” त्याला आश्चर्य वाटलं.\n“अरे, पण एक गोष्ट तुला सांगायची राहिली बरं का..”\n“सुनिता थोडी भांडखोर आहे”\n“चालेल.... नाहीतरी तुला पाहिजेच ना कुणीतरी भांडायला\nशिवानीचं लग्न: भाग 1\nकृपया पुढील पेज लाईक करा:\nभयकथा: न जन्मलेली बाळं\n-महावीर सांगलीकर चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर.... किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तीस वर्षं ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं...\n-महावीर सांगलीकर फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अ...\n-महावीर सांगलीकर पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. त...\n-महावीर सांगलीकर थंडीचे दिवस, रात्रीची वेळ. घाटाच्या अलिकडच्या गावात एस. टी. स्टॅण्डवर बस थांबली. ड्रायव्हर, कंडक्टर खाली उतरले. कांह...\nसिंगल मदर (भाग 3)\nमहावीर सांगलीकर इकडं पुण्यात सुनिल आपल्या व्यवसायात आणि खोट्या-खोट्या संसारात मग्न तर तिकडं कोल्हापुरात सुनिलची आई त्याच्यासाठी स्थळं...\n-महावीर सांगलीकर 8149703595 फादर जोसेफ ब्यांड यांना विल्यम नावाचा मुलगा होता. तरुणपणी शिक्षणासाठी तो कलकत्ता इथं होता. भा...\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\n-महावीर सांगलीकर राजस्थानातील एका आर्मी बेसवरचा एक दिवस. तिथल्या एका इमारतीमधल्या एका विशेष रूममध्ये लांबलचक टेबलाभोवती पाच मुली एकेक...\n-महावीर सांगलीकर दिनकर कदम तुम्हाला आठवतच असेल. तोच तो, ‘दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी’ मधला. तो शाळेत असताना जाईनं त्याला आपल्या प्...\n(मागील प्रकरणावरून पुढे चालू) दुस-या दिवशी मी पुन्हा सायबर कॅफेत गेलो आणि डायरेक्ट विषयालाच हात घातला. ‘दहा वर्षांपूर्वी तू मला जी ...\n-महावीर सांगलीकर एक हत्तीण आणि तिचं पिल्लू एका गल्लीतनं चालले असताना त्या गल्लीतलं एक कुत्रं पाठीमागून त्यांच्यावर भुंकायला लागलं. या...\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम| MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nमोटीव्हेशनल कथा: शिवानी द ग्रेट\nशिवानी द ग्रेट: भाग 2\nशिवानीचं लग्न: भाग 1\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 6: रावन्ना-2ची सुटका\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nभयकथा: न जन्मलेली बाळं\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nअंजली. . . .\nसिंगल मदर (भाग 2)\nसिंगल मदर (भाग 3)\nगौरी आणि फेस रीडर\nव्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव\nअमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nआठवणी: माझं आजोळ अंकलखोप\nहौशी लेखकांसाठी चार शब्द\nमी कथा कशी लिहितो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/tag/farmer/", "date_download": "2018-06-19T15:58:00Z", "digest": "sha1:QV34F7S3NOF66UEI5FLV7AJEDWCD75IU", "length": 5864, "nlines": 76, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "Farmer Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज www.facebook.com/SmartMaharashtraOnline गेली दोन तीन दिवसांपासून शेतकरी संप चालू आहे.आंदोलन कस होतंय आंदोलन नक्की का होतंय अन येवडा सरकार वर असणारा शेतकऱ्यांचा राग, या साऱ्या गोष्टी नक्कीच बघणं गरजेचं आहे.सरकारच्या काही चुका होतात मान्य आहे. राधामोहन म्हटले त्याप्रमाणे शेतकरी प्रसार माध्यमात येण्यासाठीच आंदोलन करत आहेत का सरकार नक्कीच ह्या गोष्टींवर संवेदनशील आहे का सरकार नक्कीच ह्या गोष्टींवर संवेदनशील आहे का\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8", "date_download": "2018-06-19T16:27:30Z", "digest": "sha1:FDGUDDSFGD3H53P3BZJTIOPG7JZYBX7H", "length": 5627, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:प्रजनन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रजनन नवीन जीव निर्माण होण्याची एक जैविक प्रक्रिया आहे.\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► कुटुंबनियोजन‎ (७ प)\n► गर्भारपण‎ (१ क, ८ प)\n► जननेंद्रिये‎ (७ प)\n► प्रसूतिशास्त्र‎ (८ प)\n► मैथुन क्रिया‎ (४ प)\n► लैंगिक आरोग्य‎ (४ प)\n► लैंगिकता‎ (५ क, ४० प)\nएकूण २३ पैकी खालील २३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://rajkiranjain.wordpress.com/2010/05/14/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2018-06-19T16:08:47Z", "digest": "sha1:AATWEC4HDK4R443WUUBA6G65ZPORL7LN", "length": 25650, "nlines": 151, "source_domain": "rajkiranjain.wordpress.com", "title": "बुडीत खाते | राज दरबार.....", "raw_content": "\nसत्य घटना :- दिल्लीमध्ये वास्तव असताना घडलेली माझ्या नजरे समोर व काही अंशी मी देखील त्यात सामिल होतो म्हणून.\nअसाच कुठलातरी महीना मित्राच्या मामाच्या फार्म हाऊसवर बसलो होतो, अशीच संध्याकाळची वेळ.\n करुन मोठा आवाज झाला, आम्ही पळत बाहेर आलो तर एक ट्रॅक्टर रस्ता सोडून पलिकडील शेतामध्ये मस्तपैकी लोळत उलटा पडला होता. आम्ही धावाधाव करुन ड्राव्हअरला बाहेर काढला व बाकीच्या मजदुरांना.\nथोडे पाणी पाजले व कोणाला काही लागले नाही लागले ह्याची चौकशी केली. सर्वजण ठीकठाक होते किरकोळ खरचटलेले सोडले तर. मी जख्मांना लावण्यासाठी काही मलम इत्यादी मिळते का हे पाहण्यासाठी बाईक घेऊन गावाकडे निघून गेलो, मामा एकदम बोलघेवडा लगेच कुठे चालला होता, काय घेऊन चालला आहात काय काम असे अनेक शेकडो प्रश्न विचारुन घेतले होते व मी आल्यावर मला सांगितले की हे मोबाईल टॉवरचे काम करणारे मजदुर आहेत व ह्यांचा हेड आता येत आहेच.\nत्यांचा हेड थोड्यावेळाने आपली मारुती ८०० घेऊन लगबगीने आला व चारपाच शिव्या देऊन ड्राव्हर ला आमचे आभार मानले व आम्ही केलेल्या मदतीची परतफेड मी कशी करु असे सारखं सारखं बडबडत बसला. मी कंटाळून उठलो व आता रुम मध्ये जाऊन टीव्ही पाहू लागलो, गेला असेल एक तास दिडतास. मामाने मला आवाज दिला व म्हणाला हे घे गाडीची चावी व पटापट श्रीपादकडे जाऊन बाटल्या घेऊन ये मी फोन केला आहे. समोर तो त्या मजदुरांचा हेड अजून बसलाच होता मजदुर गेले होते. माझे डोके क्षणीक फिरलेच होते पण आपल्या स्कोडाची चावी हातात देऊन त्याने माझा राग शांत केला होता 😉 त्याला माहीत होते मला कसे कामाला पाठवायचे ते 😀\nमस्त पैकी तासभर मी स्कोडा एनएच-8ÿÿ वर मनसोक्त उडवून बाटल्या घेऊन परत आलो. मामाने एक नजर स्कोडावर टाकली व लगेच म्हणाला आत बसू या की बाहेर रे आता बाटल्या आल्या होता बाहेर कश्यासाठी बसतो मी… 😉 लगेच म्हणालो बाहेरच बसू गवतावर.. आता बाटल्या आल्या होता बाहेर कश्यासाठी बसतो मी… 😉 लगेच म्हणालो बाहेरच बसू गवतावर.. हळू हळू गप्पा चालू झाल्या वर जसे जसे पॅग मोकळे होऊ लागले तस तसे कळले की बाजूच्या दोनचार गावामध्ये जवळ जवळ ४-५ मोबाईल टॉवर लागणार आहेत व ह्याचा सर्व ठेका ह्या मजदुरांच्या हेडकडे होता व तो मामाला म्हणत होता की तुम्ही हो म्हणा व थोडी जागा बघा मी सगळा सेटअप करुन देतो व सगळे टॉवर तुमच्याच जागेत लावण्याची व्यवस्था करुन देतो. प्रत्येक महिन्याला एका टॉवरचे भाडे २०,०००/- रु. मामाच्या डोळ्यासमोर महिन्याचे ८०,००० ते एक लाख फिरु लागले होते तो पर्यंत. नंबरांची देवाण घेवाण करुन घेतली व तो व्यक्ती निघून गेला व मामा मला म्हणाला ” बघ, दुसर्‍याला मदत केल्यावर असा फायदा होतो. कह गये कबीर…….” मी म्हणालो ” कबीर पैसे देण्यासाठी येणार नाही आहे मामा.”\nपण माझे मनावर घेईल तो मामा कसला, लगेच दुसर्‍या दिवशी सेटींग आसपासच्या गावातील मोक्या मोक्याची जागा मिळेल त्या भावाने विकत घेतली ( आधीच काही शे कोटी जमीनी विकूनच आलेला पैसा होता हातात त्यामुळे नो प्रॉब्ल्म 😉 ) सगळी प्रोसेस झाल्यावर एक आठवड्याने त्यांने त्या हेडला (तिवारी त्याचे नाव) फोन करुन परत फॉर्म हाऊसवर बोलवून घेतला व आम्ही शुक्रवार ते सोमवार सकाळ वाजू पर्यंत पडीक मेंबर फॉर्म हाउसचे त्यामुळे मी पण हाजीर होतोच.\nप्लान पेपर मध्ये त्यांने थोडे हेरफार केले व एक रिपोर्ट तयार करुन आमच्या समोरच म्हणाला ” उद्या कोणी तरी चला माझ्याबरोबर त्यांच्यासमोरच मी हा लिफाफा माझ्या हेडकडे ( मालकाकडे) देईन व तुम्हाला माझे ऑफिसपण बघता येईल. ” मामा म्हणाला “ठीक आहे आम्ही येऊ उद्या सकाळी तुमच्या बरोबर. ” रात्रभर त्याला फुल्लपार्टी 😉\nदुसर्‍या दिवशी कॅनॉट प्लेसच्या एकदम पॉश ऑफिस मध्ये जाऊन आम्ही ते पेपर त्याच्या मालकाला दिले व तेथे आमची चांगलीच सेवा केली गेली.. दोन तीन तासाच्या मिटिंग नंतर आम्हाला एकदम पक्के आश्वासन देऊन पाठवणात आले की सात पैकी चार जागेवर नक्कीच टॉवर आम्ही उभे करु व त्याचे ऑफर लेटर व बाकीच्या गोष्टी २-३ दिवसामध्ये पुर्ण करुन काम चालू केले जाईल.\nमामा ने फार्म हाऊसवर फुल्ल्टू मोठी पार्टी दिली सगळ्यांसाठी.\nदोन एक दिवसामध्ये तो हेड ४८ पोस्टडेटेड चेक ( २०,०००/- रु.चा एक चेक) घेऊन हजर. व बरोबर लेबर काम चालू करणे आहे ऑफर लेटर हातात दिले मामा जाम खुष. गावामध्ये आता इज्जत अजून वाढणार होती ( आता महिना काहीच न करता प्रत्येक महिन्याला ८०,०००/- रु.येणार म्हणजे बाकीचे पब्लिक जळणार व ते जेवढे जळतील तेवढी इज्जतीत वाढ हा सरळ हिशोब 😉 ).\nटॉवरचे खड्डे खणून झाले होते, जनरेटरसाठी रुमचा पाया खणून झाला.\nहेड मामाकडे आला व म्हणाला “जरा काम थांबवावे लागेल. काही दिवस. त्यांने कंपनीमध्ये आलेल्या एका अडचणीचे नाव घेतले” व म्हणाला “मी बघतो काय करता येईल ते.” मामाने लगेच हरयाणवी स्पेशल हत्यार बाहेर काढले व म्हणाला “बघा काही चिरमिरी देऊन लवकर होते का ते इनकम चालू होईल लगेच बाकी काही नाही.” त्याने अशक्य अशी मान हलवली व म्हणाला ” मालकाकडूनच बुच लागले आहे बघतो तरी पण का करता येतं का ते ”\nमामाचे डोके फारच फिरले होते… त्याला कारण पण तसेच होते ४८ पोस्टडेटेड चेक हाता होते म्हणजे जवळ जवळ ९,५०,०००/- रु. तो हेड परत आला व म्हणाला ” बघा, सेटिंग होऊ शकते पण खुप महाग पडेल तुम्हाला नाही परवडणार” असे म्हणतातच मामाने त्याचे कॉलर पकडले व एकदम रागाने म्हणाला ” काय म्हणालास, नाही परवडणार..मला नाही परवडणार.. १०० कोस मध्ये माझ्या आजोबाच्या पेक्षा मोठा जमीनदार नव्हता, व आज ही जवळच्या पन्नास गावांना आम्ही विकत घेऊ एवढी ताकत आहे, तोंड संभाळून बोल” तो हेड जवळ जवळ त्याच्या पायातच लोळण घेऊ लागला व म्हणाला ” चुकलो, चुकलो सरकार, माफ करा. मी बोलतो आताच त्यांच्या पार्टनर बरोबर तो ५०% चा मालक आहे तो तयार झाला की दुसरा नाही म्हणूच शकत नाही” मामाने मिशीवर ताव दिला व म्हणाला ” आताच सांग काय ते, नाहीतर मग आम्ही बघू तुमचे काय करायचे ते ”\nतासभर तो फोनवर बोलत बोलत पुर्ण फार्म हाऊसला दहा चक्करा मारुन आमच्याकडे येऊ लागला. मी मामाला म्हणालो ” कसा वाटतो हा माणुस विश्वास ठेवण्यायोग्य ” मामा ताडकन म्हणाला ” धोकेबाज आहे हा, पण मी त्याचा बाप आहे ” मी गप्प बसलो. तो आला व म्हणाला ” दुसरे मालक भेटू म्हणत आहेत व तुम्हालाच फक्त कारण ते परवा इंग्लडला जाणार आहेत त्याच्या आधी भेटू म्हणत आहेत.” मामा ने हो म्हणून सांगितले व दुसर्‍या दिवशीची मिटिंग ठरली.\nदुसरा दिवस, दुपारचे दिड एक वाजला होता, मामाचा फोन आला व म्हणाला ” राज, एक काम कर रे, जसा आहेस तसाच जा घरी मी फोन केला आहे आई पॅकेट देईल ते घेऊन तु रेडिसनवर बार मध्ये ये. ” मी म्हणालो ” मामा, गाडी नाही आहे, अरुण घेऊन गेला आहे व मी अजून जेवलो नाही आहे” त्यावर माझा लगेच म्हणाला ” ऑफिसच्या बाहेर स्कोडा आहे, चावी माझ्या बॅगेत आहे व बॅग कुठे असते तुला माहीत आहे. चल पटापट नाटके करु नकोस.” आता काहीच पर्याय नव्हता म्हणून मी उठलो व त्यांच्या बॅगेतून चावी घेतली व सरळ त्यांच्या घरी गेलो. पॅकेट चांगलेच जड होते, पैसे घेतले व गाडी रेडिसनकडे वेगाने घेऊन जाऊ लागलो ते पॅकेट साईडलाच सीटवर पडले होते.\nमी पटापट गाडी पार्किंगमध्ये लावली व पॅकेट घेऊन सरळ आत बारकडे वळलो, एकदम कोपर्‍यामध्ये एका कोचावर मामा पसरलेला होता व बाकी तो हेड व एक सुटाबुटातला एक माणूस समोरील कोच मध्ये बसला होता व समोर वाईन, व्हिस्की व बियरचे ग्लास दिसत होते. मी मामाच्या बा़जूला जाऊन बसलो व ते पॅकेट मामाकडे सोपवले. मामा ने विचारले “मोजलेस का ” मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितले. त्यांनी मला पॅकेट परत दिले व म्हणाले ” मला मोजता आले असते तर मी भावाला नाही का बोलवला असता साल्या… ” व खळखळून हसले व मी पण हसलो. लगेच मोजायला घेतले काही वेळ पॅग इत्यादी गोष्टी सोडल्यातर माझे पैसे मोजणे सोडून कुठेच लक्ष नव्हते. ७ लाख होते पुर्ण. त्यांचे बोलणे झाले होते मामाने एका हाताने पॅकेट त्या सुटाबुटातल्या माणसाकडे सोपवले व एका हाताने त्याच्या हातातील पॅकेट घेतले. माझ्या मनात आले की एकदा ते पेपर पहावेत पण मामा पेक्षा जास्त गडबड ते दोघे जाण्यासाठी करत होते, तो व तो हेड दोघे लगबगीने आपला पॅग घेऊन निघून गेले….\n” झाले काम राज. मज्जा आली, वेटर स्कॉच घे रे.. ” मामा ओरडला. मला काहीच कळेना… मी म्हणालो ” म्हणजे ” मामा म्हणाला ” अरे टॉवरचे काम झाले” मी पण खुष.. मामापण खुष.. वेटर पण खुष… सगळेच खुष. 😉\nत्यानंतर काही दिवस मी बाहेर गेलो होतो…\nपरत आल्यावर शुक्रवारी नेहमी प्रमाणे मामाच्या फॉर्म हाउसवर..\nसगळे उदासपणे बीयर पीत होते….\nमी गेलो तर मामा माझ्याकडे तावातावाने आला व म्हणाला ” तु ते पॅकेट का नाही बघितलेस ”\nमी गोंधळलो मी म्हणालो ” कुठले पॅकेट \nमामा म्हणाला ” अरे ते त्या बिहारीने दिले होते ते… “\nमग माझ्या डोक्यात प्रकाश पडला तो त्या सुटाबुटातील माणसाबदल बोलत आहे.\nमी म्हणालो ” मी येण्याआधीच तुमचे सगळे ठरले होते मामा, म्हणून तर तुम्ही पैसे घेउन मला बोलवले… मला वाटले की तुम्ही बघीतले असतील पेपर.. “\nमामा ने झटकरुन हात कप्पाळावर मारला व म्हणला ” *****द फसवले रे त्यां ***च्यांनी. “\nमग कळली खरी हकीकत…. ती अशी.\nतो ट्रॅक्टर पलटणे हे नाटक होते.\nतो हेड येणे हे नाटक होते.\nतो हेड नकली होता.\nती लेबर नकली होती..\nकॅनोट प्लेसचे ते ऑफिस ऑन रेंट बेसिस वर होते…\nपेपर मध्ये व चेक मध्ये नाव असलेली असली कुठलीच कंपनी अस्तित्वात नव्हती…\nमोबाईल कंपनी सगळेच आसपासचे टॉवर टेंडर एकाच कंपनीला देत नाही…\nएकाच एरियामध्ये एकाच कंपनीचे चारपाच टॉवर लागू शकतच नाहीत.\nकाही महिन्याआधीच जवळच एका मोठ्या जमीनदाराच्या फॉर्म हाऊस बाहेर पण असाच एक टॅक्टर पलटला होता.. त्याला वीस लाखाचा गंडा बसला होता…\nमामा नशीबवान, फक्त सात लाखाचा गंडा… बाकी जमीन घेतली ती तर आज ना उद्या विकली की पैसे मोकळे होतीलच… \nमामाने कप्पाळावरचा हात काढत… आमच्याकडे पहात म्हणाला ” सात लाखाचे अजून एक बुडीत खाते…. “\nआम्ही ओरडलो ” काय अजून एक \nतो म्हणाला…. ” सांगतो…. काय झाले माहीत आहे का…. “\n← स्पर्श …\tफसवणूक →\nमस्त लिहिला आहेस प्रसंग..हल्ली पेवच फुटलंय फसवाफसवीचं..एव्हढी मेहनत चांगल्या कामात केली, तर ह्याहून जास्त कमावले असते त्यांनी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nदरबारामध्ये आपले स्वागत आहे….\n« एप्रिल जून »\naurashepard25444 on मामाचं गाव (इसावअज्जा)\nहृषीकेश on टोरंट – डाऊनलोड म्हणजे क…\nहेरंब ओक on पोस्टमेन इन द माउंटन (Postmen…\nस्क्रीन काळा मोठ्ठा गोळा\nकिस्सा, मज्जा, मौज – प्रवास\n21,312 ह्यांनी हा ब्लॉग वाचला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/category/great-personalities-of-maharashtra/page/6/", "date_download": "2018-06-19T16:00:51Z", "digest": "sha1:2BRURPA43VGVVYZ7KTIK2FPX2MRQW2S3", "length": 14634, "nlines": 98, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "महाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली Archives - Page 6 of 6 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nCategory: महाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nप्रल्हाद केशव अत्रे अर्थात आचार्य अत्रे (१३ ऑगस्ट १८९८ – १३ जून १९६९) हे मराठीतील हुरहुन्नरी व्यक्तिमत्व महाराष्ट्राने ज्या व्यक्ती आणि वल्लींवर प्रचंड प्रेम केले त्यापैकी एक अग्रणी महाराष्ट्राने ज्या व्यक्ती आणि वल्लींवर प्रचंड प्रेम केले त्यापैकी एक अग्रणी लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते अशा असंख्य रूपात महाराष्ट्राचे भावविश्व समृद्ध करणारा एक अवलिया लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते अशा असंख्य रूपात महाराष्ट्राचे भावविश्व समृद्ध करणारा एक अवलिया महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या […]\nमानवशास्त्र व समाजशास्त्र या विषयांतील जागतिक कीर्तीच्या संशोधिका; उत्कृष्ट लेखिका आणि स्त्री–स्वातंत्र्याचे उदाहरण ठरलेल्या पुरोगामी विचारवंत समाजाबद्दलचे लोकांचे आकलन समृद्ध करणार्या; सामाजिक, सांस्कृतिक व शारीरिक मानव– शास्त्रावर प्रभुत्व सिद्ध करणार्या जागतिक कीर्तीच्या संशोधिका इरावती कर्वे यांचा जन्म ब्रह्मदेशात झाला.मूळच्या इरावती गणेश करमरकर यांचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. १९२२ साली त्या मॅट्रिक आणि १९२६ साली […]\nसंगीताचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर : ( १८ ऑगस्ट १८७२—२१ ऑगस्ट १९३१ )\nमहाराष्ट्रातील एक योर संगीतप्रसारक, गायनाचार्य व गायक. त्यांचे मूळ आडनाव गाडगीळ; पण पूर्वीचे पलुसचे रहिवासी असल्याने ते पलुस्कर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म कुरुंदवाड येथे झाला. त्यांचे वडील दिगंवरपंत हे चांगले कीर्तनकार होते व कुरुंद वाडच्या छोट्या पातीचे राजे दाजीसाहेब यांच्या खास मर्जीतील होते. त्यामुळे राजघराण्यातच विष्णुबुवांचे शिक्षण सुरू झाले. विष्णूला लहानपणापासूनच गाण्याचे चांगले अंग […]\nमराठी ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते\nशंकर गणेश दाते [१७ ऑगस्ट, १९०५ – १० डिसेंबर, १९६४] हे मराठी सूचीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. इ.स. १८०० ते १९५० ह्या १५० वर्षांच्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मुद्रित मराठी ग्रंथांची विषयवार सूची त्यांनी दोन भागांत तयार करून प्रकाशित केलेली आहे. ह्या दोन्ही खंडांत मिळून २६६०७ इतक्या मराठी ग्रंथांची नोंद झालेली आहे. यालाच दातेसूची असेही म्हटले जाते. मात्र, मराठी ग्रंथसूचीव्यतिरिक्त त्यांनी मराठी लोककथांचेही संकलन केले आणि ग्रंथालयशास्त्रावर […]\nइतिहास संशोधक निनाद बेडेकर\nप्रसिद्ध इतिहास संशोधक निनाद बेडेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक संशोधक आणि शिवचरित्राचे व्याख्याते होते. शिवचरित्राशी संबंधित विविध पैलूंचा त्यांचा गाढा अभ्यास होता. विशेषतः कवी भूषणाचे छंद हे त्यांचा विशेष आवडीचे विषय होते. १९८७ मध्ये किर्लोस्कर कमिन्स कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेत पूर्णवेळ मराठी इतिहास संशोधन आणि भटकंतीला सुरुवात केली. त्यांनी देशविदेशांत सुमारे साडेतीन हजार व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्रासह मध्य […]\nजन्म १६ ऑगस्ट, १८७९: वराड, सिंधुदुर्ग मृत्यू ऑगस्ट २७, १९५५: मुंबई, महाराष्ट्र, भारत महाराष्ट्र-भाषाभूषण ज.र. आजगावकर (जन्म : वराड (मालवण तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा), १६ ऑगस्ट, इ.स. १८७९, – मुंबई, ऑगस्ट २७, १९५५) हे मराठी चरित्रकार, लेखक, पत्रकार होते. जीवन आजगावकरांचे मूळ गाव महाराष्ट्रातील सावंतवाडी संस्थानातले आजगांव. तेथेच त्यांचे इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंतचे शालेय शिक्षण झाले. चरितार्थासाठी त्यांनी […]\nपंडित विष्णु नारायण भातखंडे जन्मदिवस-१० ऑगस्ट १८६०\nपंडित विष्णु नारायण भातखंडे (१० ऑगस्ट १८६०– १९ सप्टेंबर १९३६) हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीताचे भास्कराचार्य होते. भारतात शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा म्हणून भातखंडे संगीत शास्त्राची निर्मिती केली आणि प्रशिक्षण केंद्रे स्थान केली. हिंदुस्तानी संगीत पद्धती नावाचा एक चार खंडांचा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे, आणि हिंदुस्थानी संगीत क्रमिक ग्रंथाची रचना केली आहे. या मध्ये धृपद, धुमार आणि ख्याल गायकी स्वरलिपी बद्ध केली आहे. त्यांचा जन्म मुंबई मधील वाळकेश्वर येथे १० […]\nजन्म : २७ जानेवारी १९२६ – मुंबई मृत्यू : १० ऑगस्ट १९८६ – पुणे भारतीय सैन्याचे जनरल म्हणून निवृत्त झालेले अरुणकुमार वैद्य, मराठी माणसाचा अभिमान आहेत. त्यांच्या नावे पाकिस्तानसोबतच्या १९६५ आणि १९७१ मधील युद्धे, ऑपरेशन ब्ल्यू स्टार असे अनेक पराक्रम आणि सैन्यासाठी त्यांनी केलेले अतुलनीय कार्य याचा फार मोठा खजिना आहे. यासाठी त्यांनी दोन वेळा महावीर […]\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/evm-lokshahi/", "date_download": "2018-06-19T16:06:26Z", "digest": "sha1:4J2UQ5KIPHSDOC6X57XG7HXAIC75QZIN", "length": 19736, "nlines": 111, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "ईव्हीएम: लोकशाहीचा तकलादू पाया? - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nईव्हीएम: लोकशाहीचा तकलादू पाया\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nलोकशाही म्हणजे, प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य.. या शासनपद्धतीचा ‘निवडणूक, हाच खरा आधारस्तंभ असतो. कारण, यामुळेच विधानसभा आणि लोकसभेच्या सद्श्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांचे आपले प्रतिनिधी निवडून द्यायची संधी जनतेला मतदानाद्वारे मिळते. त्यामुळे ही प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शी वातावरणात पार पडावी असे अपेक्षित आहे. यासाठी निवडणूक आयोग तसेच प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. परंतु, मतदान प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक उपकरण आल्यापासून मतदानप्रक्रियेच्या विश्वासाहर्तेबद्दल काही जण शंका उपस्थित करत आहेत. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येकवेळी इलेक्‍ट्रॉनिक यंत्रांवरून वादंग निर्माण होतात.\nमतदार यंत्रातच मोठा घोळ झाल्याचा आरोप पराभूत उमेदवार आणि त्यांच्या पक्षांकडून केला जातो आणि त्यावर जोरदार चर्चा चालते. उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक याठिकाणच्या विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या विश्वासर्हतेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. सोशल मीडियावर तर अशा प्रकारच्या संदेशाचा पाऊसच पडत आहे. काल पार पडलेली पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकही ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेतील बिघाडामुळे वादग्रस्त ठरली. पालघर जिल्ह्यात २७६ ठिकाणी तर भंडारा-गोंदियात सुमारे दोनशेहून अधिक ठिकाणी मतदान यंत्र बिघडण्याच्या तक्रारी अाल्या, त्यामुळे बराच वेळ मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम सदोष असल्याचा आरोप करत पुन्हा मतदान घेण्याच्या मागणीसह ईव्हीएम मॅनेज असल्याचे आरोपही सुरु झाले आहेत. अर्थात, इतर आरोपांप्रमाणे याही आरोपात राजकारण असण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.\nमात्र यामुळे जनता संभ्रमित होऊ लागली आहे. एकादा राजकीय पक्ष जिंकला तर तो ईव्हीएममुळे जिंकला अशा चर्चा चौकाचौकात ऐकायला मिळतात. त्यातच तांत्रिक बिघाडामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रयेबाबतच मतदारांच्या मनात संभ्रम असेल तर, ही बाब निश्चितच सुदृड लोकशाही चिंताजनक आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम राहू नये यासाठी या आक्षेपांचे तंत्रशुद्ध निराकरण करून मनातील संशय दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nपूर्वी निवडणुका ‘व्होटिंग बाय बॅलट’ म्हणजेच मतपत्रिकेद्वारे घेण्याची पद्धत रूढ होती. परंतु विविध प्रकारच्या निवडणुका घेताना अफाट लोकसंख्या, खूप उमेदवार, दुर्गम प्रदेश, अशिक्षित जनता वगैरे खूप समस्यांचा सामना निवडणूक आयोगाला करावा लागायचा. या किचकट प्रक्रियेमध्ये मनुष्यबळ व इतर साधनांवर खर्चही खूप होत होता. मतपत्रिका छापण्यासाठी लागणारा वेळ, त्यांची वाहतूक, त्या सुरक्षित ठेवण्याकरिता यंत्रणा व त्यांची मोजणी यावर उपाय म्हणून इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. मतदान प्रक्रिया सुलभ करण्याच्या गरजेपोटीच इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राचा जन्म झाला. १९९९ साली सर्वप्रथम अशाप्रकारचे इलेक्ट्रॉनिक यंत्र काही मतदारसंघात वापरात आणण्यात आले व २००४ च्या निवडणुकीनंतर त्यांचा वापर देशभरच्या निवडणुकांत करण्यात येऊ लागला. सुरवातीचा थोडा फार विरोध सोडला तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर हा भारतीय निवडणुकांच्या इतिहासात अत्यंत क्रांतिकारक बदल ठरला. मात्र दरम्यानच्या काळात या इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रात छेडछाड होत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.\nमतदानयंत्रांत विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून आपणाला हवे तसे मतदान करवून घेता येते असा दावा काही जणांनी केला आहे. टीव्ही वर याबाबत काही प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे मतदान यंत्रात घपला करता येतो का ‘अ’ उमेदवाराच्या समोरचे दाबलेले बटण ते मत ‘ब’ ला परस्पर फिरवू शकते का ‘अ’ उमेदवाराच्या समोरचे दाबलेले बटण ते मत ‘ब’ ला परस्पर फिरवू शकते का असे प्रश्न जनतेच्या मनात उठत आहेत. प्रत्येक निवडणुकीत मतदान यंत्रात हेराफेरी झाल्याचा आक्षेप सार्वत्रिक असतो. मध्यंतरी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सुलतानपूर मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये नारळ या निशाणीसमोर बटन दाबले तरी ते मतदान कमळ निशाणीला होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे या बूथवर फेरनिवडणूकही घेण्यात आली आहे. अशा सकृतदर्शनी रास्त वाटणाऱ्या या उदाहरणावरून हे सारे आक्षेप आणि पुढे आलेले तपशील अगदीच अनाठायी आहेत असे म्हणता येणार नाही.\nअर्थात प्रत्यक्षात खरेच तसे झाले आहे किंवा नाही याची खातरजमा अधिकृत यंत्रणेकडूनच होऊ शकेल. त्यासाठी निवडणूक यंत्रणेने किंवा न्यायालयाने हस्तक्षेप करून चौकशीचा आदेश दिल्याशिवाय त्यातील तथ्य कधीच बाहेर येऊ शकणार नाही. म्हणून निवडणूक आयोगाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे वाटते. नाहीतर मशीन हे शेवटी मशीन आहे. त्यात कोणी ना कोणी छेडछाड करणारच. प्रोग्रॅमिंगमध्ये किंचित जरी बदल केला तरी मशीन चुकीचे रिडिंग दाखवू शकते. अशा अफवा लोकांच्या मनात घर करतील आणि नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होईल.\nमागील काळात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मतदानयंत्रात घोळ करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते. यासंदर्भात काही तक्रारीही न्यायालयाकडे करण्यात आल्या होत्या मात्र निवडणूक आयोगाने याची कसलीही दाखल घेतल्याचे दिसले नाही. यावेळी पोटनिवडणुकींच्या निमित्ताने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जनतेचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास अबाधीत राहावा यासाठी निवडणूक आयोग असेल किंव्हा संबधीत यंत्रणा त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारी सरसकट धुडकावून न लावता या तक्रारींचे तंत्रशुद्ध निराकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरून लोकांच्या मनातील संशय दूर होईल. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जनतेचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास असणे अत्यंत जरुरीचे असून मतदार यंत्रांविषयीची विश्‍वासार्हता कायम ठेवणे ही निवडणूक यंत्रणेचीच जबाबदारी आहे.\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nसावरकर जयंती आणि मोदी – अरविंद विठ्ठल कुळकर्णी\nआपल्याकडे सांस्कृतिक अभिज्ञता नाही : डॉ. अरुणा ढेरे\nआनंदवनच समाजसेवेची शिदोरी- प्रकाश आमटे\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%AE%95%E0%AE%B4%E0%AF%81%E0%AE%A4%E0%AF%8D%E0%AE%A4%E0%AF%81", "date_download": "2018-06-19T16:31:21Z", "digest": "sha1:U2VEYJHZYYKG24NCXJQ5POTU4H7YEXR4", "length": 3088, "nlines": 73, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "கழுத்து - Wiktionary", "raw_content": "\nतमिळ शब्द ( हा शब्द तमिळ भाषेत वापरात येतो)\nகழுத்து (उच्चार:कळुत्तु) - ग्रीवा, गचांडी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://rajkiranjain.wordpress.com/2011/06/23/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2018-06-19T16:05:01Z", "digest": "sha1:TKZ7KGVE5CDK3Z26VZZC5WWW55RL5IEA", "length": 8546, "nlines": 117, "source_domain": "rajkiranjain.wordpress.com", "title": "विसापुर… | राज दरबार.....", "raw_content": "\nपुण्या-मुंबई हायवे वर इंद्रायणी नदीच्या काठी, कार्लाजवळ लोहगड व विसापुर हे दोन दुर्ग उभे आहेत.\n११०० मीटरच्या आसपास उंची असलेला विसापुर नेहमीच गुढ व अगम्य वाटतो दुरवरून पाहताना.\nलोहगडचा पिकनिक पॉइंट झाला आहेच, त्यामुळे देखील थोडा दुर्गम व चढण्यास अवघड असा विसापुर आपला वाटतो, जे फक्त फिरायचे खायचे व परतायचे या उद्देशाने येतात ते चूकून ही विसापुरकडे पाय वाकडी अजून करत नाही आहेत हे आपल्या सारख्या दुर्गप्रेमींचे भाग्य.\nतोरणा एवढा अवघड जरी नसला तरी चढणे तुमचा दम किती आहे हे पाहण्यास पुरेसे आहे.\nढासळलेली तटबंदी आपलं गडावर स्वागत करते, दुर्गप्रेमीनी वाटेत गडावर जाण्यासाठी मार्गदर्शक लावलेले आहेत ( दगडावर रंगाने).\nभरपावसात चढाई चालू केल्यावर एक वेगळाच आनंद तुम्हाला अनुभवता येई शकतो वरून वाहत येणारे पाणी व त्याच्यावर चढा-ओढ करत आपण आपली स्वतःसंगेच लढाई लढायची हा एक विस्मरणीय अनुभव ठरू शकतो.\nनिसर्गाचे भन्नाट रूप येथे पाहता येतं, जर नजर असेल तर जागोजागी विखुरलेले सौदंर्य पाहताना आपल्याला किती अनमोल ठेवा निसर्गाने दिला आहे याचेच अप्रुप वाटतं. वेगवेगळ्या कोनातून वरील गडाच्या तटबंदीचे दर्शन होत असते व आपण कधी एकदा वर पोहचू असे वाटत असते. गडावर पाहण्यासारखं खूप काही आहे, आपल्या अस्तित्वाच्या खुणा जपण्याचा हा गड आटोकाट प्रयत्न करत आहे.\nपण आपण एक समाज म्हणून त्या पुरातन वास्तूची किती काळजी घेतो, हे तेथे पसलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, गुटक्याचे पाऊच व कचरा पाहून समजते.\nगडावर थोडी स्वच्छता मोहिम राबवून स्वतःचीच मान खाली जाण्यापासून काही अंशी वाचवण्याचा प्रयत्न केला पण हात कमी पडले, कचरा जास्त होता. गडावर असलेल्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ आहेत ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब.\nनिसर्गाने दोन्ही हाताने श्रीमंती विसापुरवर उधळली आहे हे जागो जागी नजर फिरवल्यावर दिसून येते.\nगडाच्या रक्षणासाठी व कचरा टाकू लोकांना थोडीशी बुध्दी देण्या करता दोन दोन हनुमान आहेत गडावर.. तरी देखील दारूच्या बाटल्या व बीयरच्या बाटल्याचा खच गडावर दिसतोच..\n← सागरगड…..\tईर्शाळ – एक अविस्मरणीय अनुभव →\nराजे जुलै 6, 2011 येथे 9:07 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nदरबारामध्ये आपले स्वागत आहे….\n« मे नोव्हेंबर »\naurashepard25444 on मामाचं गाव (इसावअज्जा)\nहृषीकेश on टोरंट – डाऊनलोड म्हणजे क…\nहेरंब ओक on पोस्टमेन इन द माउंटन (Postmen…\nस्क्रीन काळा मोठ्ठा गोळा\nकिस्सा, मज्जा, मौज – प्रवास\n21,312 ह्यांनी हा ब्लॉग वाचला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/health/heart-problems-on-the-rise-among-children-13760", "date_download": "2018-06-19T16:17:16Z", "digest": "sha1:7UJTWO4JXFZTWF3QIWBZ77VMIOB5WQCC", "length": 17314, "nlines": 142, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "तुमच्या चिमुकल्यालाही ह्रदयरोग होऊ शकतो! | मुंबई लाइव्ह", "raw_content": "\nतुमच्या चिमुकल्यालाही ह्रदयरोग होऊ शकतो\nतुमच्या चिमुकल्यालाही ह्रदयरोग होऊ शकतो\nभारतातल्या जवळपास सर्वच मेट्रोपोलिटन शहरांमध्ये जीवनमान प्रचंड तणावपूर्ण झालं आहे. मुंबईही त्याला अपवाद नाही. याच तणावपूर्ण राहणीमानामुळे गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत ह्रदयरोगाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र आत्तापर्यंत प्रौढांमध्ये आढळणाररा ह्रदयरोग हळूहळू लहान मुलांमध्येही आढळू लागला असून त्याचं प्रमाण धक्कादायक रित्या वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे पुरेशा साधन-सुविधांअभावी या लगान मुलांवर वेळेवर उपचार करणं शक्य होत नाही. राज्य आरोग्य संचालयाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.\nशाळेत जाणाऱ्या मुलांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रासह मुंबईतील अनेक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी करुन ह्रद्य आणि पोटाचे विकार, डोळे तसंच अन्य आजारांनी ग्रासलेल्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. त्यानुसार 2016-17 मध्ये शालेय आरोग्य तपासणी सर्वेक्षणात 2,530 मुलांना गंभीर स्वरूपाचा हृदयविकार असल्याचे उघड झाले आहे. आणखी धक्कादायक म्हणजे ही सर्व मुलं 0 ते 15 वयोगटातील आहेत.\nराज्य आरोग्य संचालयाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, 2016 -17 या वर्षात मुंबईसह राज्यात 2,530 लहान मुलांना ह्रद्यविकाराच्या आजारानं ग्रासलं आहे. त्यातील 1,430 मुलांवर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर, 624 मुलांवर या ना त्या कारणावरुन उपचार झालेले नाहीत. तर, 165 मुलांवर शस्त्रक्रिया होणार असून अद्याप या शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत.\n2014-15 या वर्षी 3,493 लहान मुलांना हृदयविकार असल्याचे निदान झाले होते. त्यातील 2,226 मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यातील 39 मुलांच्या शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी योजनेतून करण्यात आल्या आहेत. तर 1,177 मुलांवर काही कारणास्तव उपचार झालेले नाहीत. यात निदान झाल्यानंतर उपचारासाठी न येणे, स्थलांतर तसेच शस्त्रक्रियेची गरज नसणे अशी अनेक कारणं आहेत.\n2015-16 मध्ये 3,899 मुलं हृदयरोगी असल्याचे निदान झाले असून यातील 2,523 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यातील 112 जणांना आरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. तर, 1,172 जणांवर उपचार करण्यात आलेले नाहीत. तर 92 शस्त्रक्रिया रखडल्या होत्या.\nही सर्व आकडेवारी लक्षात घेता लहान मुलांमध्ये हृदयविकाराचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालणारे आहे. कारण, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या रुग्णांची ही आकडेवारी असून प्रत्यक्षात मात्र हा आकडा अधिक असल्याचं बोलंल आहे.\nपस्तिशी उलटल्यानंतरच हृदयविकार होतो हा मुळातच गैरसमज आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही हृदयरोग होऊ शकतो. हा अनुवांशिक आजार असतो. मुळात नवजात बाळाच्या हृदयात छिद्र असतात हाही गैरसमजच आहे. कारण, बाळाचे हृदयाचे ठोके योग्य पद्धतीने पडायला 3 ते 4 आठवडे लागतात. विशेषतः नवजात बाळाला होणाऱ्या हृदयविकाराचे चार प्रकार आहेत.\nपडद्याला छेद - हृदयाच्या आतील भागात वर-खाली दोन्ही बाजूला पडदा असतो. खालच्या पडद्याला छेद असेल, तर अशुद्ध रक्त शुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये मिसळते.\nब्लू बेबी - अशुद्ध रक्त फुफ्फुसाद्वारे शरीरात पसरते. या बाळाला ‘ब्लू बेबी’ म्हणतात. ह्रदयापर्यंत जाणारी रक्तवाहिनीची नस या प्रकरणात दबलेली असते. त्यामुळे बाळाला प्राणवायू मिळत नाही. अशावेळी लहान मूल काळवटते किंवा निळसर पडते. अशावेळी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते.\nसिनॉसिस - हृदयाला चार मोठ्या झडपा असतात. त्यामुळे या तिसऱ्या प्रकरणात बाळाचा हृदयाचा झडपा नीट तयार होत नाहीत. याला ‘सिनॉसिस’ असं म्हणतात. यात रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही. अशावेळी बलूनचा वापर करावा लागतो.\nकार्डिओमायोपॅथी या चौथ्या प्रकारात हृदय आकुंचन पावते. हा प्रकार लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.\nहृदयविकाराचे प्रमाण लहान मुलांमध्ये वाढत आहेत. शीव रुग्णालयातील बाहृयरुग्ण विभागात महिन्याला जवळपास 100 लहान मुलं हृदयविकाच्या उपचारांसाठी येतात. पण, सर्वांनाच शस्त्रक्रियेची गरज पडते असं नाही. काही मुलांना औषधांनीही बरं करता येतं. याशिवाय प्रत्यारोपण करण्याची गरज साधारणतः 1 ते 2 टक्के प्रकरणांतच भासते. पण महत्त्वाची बाब म्हणजे अनेकदा निदान उशीरा होते, त्यामुळे आजार बळावतो. त्यामुळे हृदयविकाराचे वेळेवर निदान होणेही गरजेचे आहे.\nडॉ. मिलिंद फडके, हृदयविकार तज्ज्ञ आणि सहयोगी प्राध्यापक, शीव रुग्णालय\nहृदयविकार हा जन्मतःच होऊ शकतो. यामागे अनेक कारणे आहेत. मात्र, अनेकदा निदान व्हायला उशीर होतो. त्यामुळे आजार बळावतो. यामुळे हृदयविकाराच्या शंकेचे निरसन करण्यासाठी जन्म झाल्यापासून बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना टूडीइको कार्डिओग्राफी तपासणी डॉक्टरांकडून करून घेणे आवश्यक आहे. या तपासणीचा अहवाल बालरोग हृदयविकार तज्ज्ञांकडून बालरोग हृदयशल्यविशारद(सर्जन) कडून तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यात अहवालात दोष आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू करावेत.\nकेईएम रुग्णालयात महिन्याला 200 च्या आसपास रुग्ण बाहेरुन येतात. तर मुंबई आणि आसपासच्या परिसरातून 120 बालरुग्ण बाहृयरुग्ण विभागात उपचारांसाठी येतात. उपचार करण्यासाठी लहान मुलांमधल्या ह्र्दयविकाराच्या आजाराचं निदान लवकर होणं गरजेचं असतं.\nडॉ. अंकुर फादरपेकर, ह्रदयरोगतज्ज्ञ, केईएम रुग्णालय\nचार ते पाच दिवसांहून अधिक ताप राहणे\nहातापायाची बोटं आणि त्वचा लाल होणे\nजीभ आणि ओठ लाल होणे\nनिरोगी ह्रदयासाठी धावली 12,000 मुले\nडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट\nमुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा\n(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)\nआता खरा प्रवास सुरु- ललितकुमार साळवे\n'सुपरहिरो' रक्तदात्याची कर्करोगाशी झुंज\nआयुर्वेदाच्या साथीने कॅन्सरवर करा मात\nजाणून घेऊया ब्रेन ट्यूमर बद्दल... अाज जागतिक ब्रेन ट्यूमर दिन\nट्राॅमा हाॅस्पिटलमध्ये नाही एनआयसीयू विभाग, बालकं दगावण्याच्या घटना वाढल्या\nआजोबांनी गिळला दात, आॅपरेशनने वाचला जीव\nआता खरा प्रवास सुरु- ललितकुमार साळवे\nप्रशिक्षणार्थी डाॅक्टरांचा संप : २ महिन्यात वेतनवाढीवर मार्ग काढण्याचे अाश्वासन\nमहडमध्ये जेवणातून ८८ जणांना विषबाधा, ३ बालकांचा मृत्यू\n ८ वन रूपी क्लिनिकचं शटर डाऊन\nप्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मिटेना, पाचव्या दिवशीही सुरू\nतेल, मीठ अाणि साखर वापरा 'एक चम्मच कम' \nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaakatha.blogspot.com/2014/06/blog-post_4.html", "date_download": "2018-06-19T16:35:24Z", "digest": "sha1:N3AJERNCEWWX4JQJJQQR4CL6Y6RXQXU5", "length": 26380, "nlines": 149, "source_domain": "mahaakatha.blogspot.com", "title": "महाकथा Mahaakatha: अंजलीना ब्यांडची कथा", "raw_content": "\nफादर जोसेफ ब्यांड यांना विल्यम नावाचा मुलगा होता. तरुणपणी शिक्षणासाठी तो कलकत्ता इथं होता. भारताचा प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास हा त्याचा अभ्यासाचा विषय होता. अभ्यासासाठी कलकत्त्याच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये तो नेहमी जात असे. तिथं जर्मनीवरून एक तरुणी भारतीय धर्मांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी येत असे. तिची विल्यमबरोबर चांगलीच गट्टी जमली.\nपुढं विल्यमला पुण्यातील एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विल्यमनं त्या जर्मन तरुणीस पुण्याला बोलावून घेतले. तिलाही पुण्यातच नोकरी मिळाली.\nलवकरच त्या दोघांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मुलीचं नाव अंजली असं भारतीय पद्धतीचं ठेवण्यात आलं. सर्व काही ठीक चाललं असतानाच पहिलं महायुद्ध सुरू झालं. इंग्लंड आणि जर्मनीचे संबंध बिघडल्यामुळे विल्यम आणि त्याच्या बायकोचे संबंधही बिघडले. एके दिवशी तिनं नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या मुलीला घेवून ती जर्मनीला निघून गेली. मुलगा मात्र इथे पुण्यातच राहिला. त्याचं नाव जेम्स. जेम्स ब्यांड. तो तो नव्हे. आपणाला माहीत आहे त्या दुस-याचे नाव जेम्स बॉन्ड होते. हा जेम्स ब्यांड होता. उच्चारातील फरक आपल्या ध्यानात आलाच असेल. शिवाय जेम्स बॉन्ड हा 007 होता. जेम्स ब्यांड मात्र आपल्या नावापुढे कधीच आकडे लावत नसे. असो.\nतर अशा या जेम्स ब्यांडची आई त्याला आणि त्याच्या बापाला सोडून जर्मनीला निघून गेली तेंव्हा तो अवघा 16 वर्षांचा होता. ते त्याचं Matriculationचे वर्ष असल्यानं विल्यमनं पुण्यातल्यालच एका शिक्षिकेशी लग्न केलं. आपल्या नव्या आईच्या कडक शिकवणीमुळं ब्यांड चांगल्या मार्कानं पास झाला. त्यानंतर त्याला विल्यमनं इंग्लंडमधल्या रॉयल मिलिटरी अकादमीत पाठवलं. तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यावर जेम्स लवकरच भारतात परतला आणि सैन्यात अधिकारी म्हणून रुजू झाला. त्यावेळी पहिलं महायुद्ध चालू होतं. त्याची युद्धावर जाण्याची इच्छा होती, पण तो सैन्यात दाखल व्हायला आणि युद्ध संपायला एकच गाठ पडली. त्यामुळं त्याची पराक्रम गाजवायची इच्छा त्यावेळी अपूर्णच राहिली. असो.\nतिकडं जर्मनीत त्याची बहिण अंजली ब्यांड इंगजी हा स्पेशल विषय घेवून पदवीधर झाली. मग तिनं अनेक छोटेछोटे कोर्सेस केले. ती शिवणकामही शिकली. त्याकाळी कॉम्प्युटर नसल्यानं ती टाईपरायटर चालवायला शिकली. ती टायपिंग इतक्या वेगानं करत असे की ती वापरत असलेले भारीभक्कम टाईपरायटर देखील कांही दिवसातच खिळखिळे होत असत.\nमग तिनं नोकरी शोधायला सुरवात केली. लवकरच तिला एका मोठ्या कंपनीत छोटीशी नोकरी मिळाली. पण तिचं मन कांही तिथं रमेना. पुढं ती नोकऱ्या बदलत राहिली. पण तिला मनाजोगती नोकरी कांही मिळेना. तेंव्हा ती स्यांग ली नावाच्या एका चीनी न्यूमरॉलॉजिस्टकडं सल्ला घ्यायला गेली. त्यासाठी तिला चीनला जावं लागलं नाही, कारण स्यांग ली हा जर्मनीला नेहमी भेट देत असे. चक्क हिटलर देखील त्याच्याकडून सल्ला घेत असे. असो. स्यांग लीनं तिच्या नावात दोष असल्याचं सांगून नाव किंवा स्पेलिंग बदलायला सांगितले. तसं केल्यावर तिला महिनाभरात एक 'लई भारी' नोकरी मिळेल असं त्यानं सांगितलं. त्याच्या सल्ल्यानुसार तिनं आपलं नाव अंजलीना असं करून घेतलं.\n......आणि काय आश्चर्य... स्यांग लीनं सांगितल्याप्रमाणं थोड्याच दिवसात कुणाला कल्पनाही करता येणार नाही अशा ठिकाणी तिला नोकरी मिळाली. तिला तशी नोकरी मिळावी म्हणून आणि स्यांग ली चे शब्द नेहमी प्रमाणे खरे ठरावेत म्हणून की काय, जर्मनीवर युद्धाचे ढग जमू लागले. वेगवेगळ्या सरकारी खात्यात नोकरभरती सुरू झाली. एके दिवशी अंजलीनानं एका जर्मन पेप्रात वाचले की जर्मन सरकारच्या मुख्यालयात स्टेनो-टायपिस्टांची भरती चालू आहे. तिनं लगेच टायपिस्टच्या नोकरीसाठी एक अर्ज अक्षरश: खरडला. (आजही हा अर्ज जर्मन सरकारच्या अर्काइव्हजमध्ये पहायला मिळतो. त्याच्यावर जोरात खरडल्याच्या खुणा आहेत. कधी गेलात तर पाहून घ्या. असो ). कांही दिवसातच तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात आलं. ती वेळेआधी पाच मिनिटं इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहचली. तिथं इंटरव्ह्यूसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. अंजलीना सुंदर होती, पण तिच्यापेक्षा खूपच सुंदर तरुणी रांगेत उभ्या असलेल्या दिसत होत्या. त्यामुळं इथं कांही आपला निभाव लागणार नाही याची तिला पक्की खात्री झाली. ती परत फिरणारच होती, तेवढ्यात चक्क तिच्या नावाचा पुकारा झाला. दोन गार्ड तिच्याकडं आले आणि त्यांनी तिला चक्क सॅल्यूट ठोकला ते तिला अदबीनं इंटरव्ह्यू केबिन कडं घेवून गेले. तिथल्या वॉचमननेही तिला सॅल्यूट ठोकला आणि तिच्यासाठी अदबीनं केबिनचं दार उघडलं.. तिला कळेनाच की हे लोक आपल्याशी एवढ्या अदबीनं का वागत आहेत. त्या विचारातच ती केबिनमध्ये शिरली आणि तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावारच उरला नाही. तिथं इंटरव्ह्यू घेण्यासाठी तीन तरुण बाया बसल्या होत्या आणि त्या तिघीही अंजलीनाच्या हायस्कूलपासून कॉलेजपर्यंतच्या वर्गमैत्रिणी होत्या. त्यातली मधल्या खुर्चीवर बसलेली बया तर हिची खास मैत्रीण होती. कोण असावी बरं ती ते तिला अदबीनं इंटरव्ह्यू केबिन कडं घेवून गेले. तिथल्या वॉचमननेही तिला सॅल्यूट ठोकला आणि तिच्यासाठी अदबीनं केबिनचं दार उघडलं.. तिला कळेनाच की हे लोक आपल्याशी एवढ्या अदबीनं का वागत आहेत. त्या विचारातच ती केबिनमध्ये शिरली आणि तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावारच उरला नाही. तिथं इंटरव्ह्यू घेण्यासाठी तीन तरुण बाया बसल्या होत्या आणि त्या तिघीही अंजलीनाच्या हायस्कूलपासून कॉलेजपर्यंतच्या वर्गमैत्रिणी होत्या. त्यातली मधल्या खुर्चीवर बसलेली बया तर हिची खास मैत्रीण होती. कोण असावी बरं ती ती तर चक्क इव्हा ब्राऊन होती. हिटलरची प्रेयसी इव्हा ब्राऊन. ही आपला इंटरव्ह्यू घेणार\nत्या तिघी उठून उभ्या राहिल्या आणि धावतच तिच्याकडं आल्या. सगळ्यांनी तिला आळीपाळीनं मिठ्या मारल्या. मग त्या तिघी आपापल्या खुर्चीत जाऊन बसल्या. मैत्रिणीच्या भूमिकेतून बॉसच्या भूमिकेत शिरल्या. अंजलीनाला समोरच्या खुर्चीत बसण्याची ऑर्डर देण्यात आली. इव्हानं फाईलमधून अंजलीनाचा अर्ज बाहेर काढला. म्हणाली, 'तुझा जन्म इंडियात झाला आहे. इंडिया इंग्लंडच्या ताब्यात असल्यानं इंग्लंडसारखाच जर्मनीचा शत्रू आहे. मग तुला आम्ही कशी काय नोकरी देणार\nहे ऐकून अंजलीनाचा चेहरा पडला. तेवढ्यात इव्हा म्हणाली, 'पण आम्ही तुझी पूर्ण चौकशी केली आहे. तुझी आई तुझ्या बापाशी भांडून भारतातून तुझ्यासह इइकडं निघून आली. भांडणाचं कारणही तुझ्या आईचं देशप्रेम हेच होतं. तुलाही ते असणारच याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळं आम्ही तुला नोकरी देत आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. टायपिंग जरा स्लो करत जा. आणि पेननं लिहितानादेखील खरडत जावू नकोस. नीप आणि कागद दोन्ही खराब होतात. हा अर्ज बघ तुझा, किती ठिकाणी चक्क फाटला आहे. एक तारखेपासून रुजू हो. चल जा आता.'\n'धन्यवाद' ती म्हणाली, 'पण मला एका प्रश्नाचे उत्तर मिळालं तर बरं होईल'\n'माझ्या आई-बाबांचं भांडण झालं, आणि ते का झालं, हे तुम्हाला कसं काय कळलं माझी आई तर ते कुणालाही सांगत नाही. आख्ख्या जर्मनीत तर ही गोष्ट फक्त माझ्या आईला आणि मलाच माहीत आहे असं मी आत्तापर्यंत समजत होते'\n' ही माहिती मिळवणं कांही अवघड नाही. तुझे बाबा पुण्यात ज्या कॉलेजमध्ये शिकवतात, तिथं एक जर्मन विद्यार्थिनी आहे. तिनं मिळवली ही माहिती आमच्यासाठी. डायरेक्ट तुझ्या बाबांच्याकडून. आणि तुझा भाऊ भारतीय सैन्यात अधिकारी आहे हेही आम्हाला माहीत आहे.'\nहे ऐकून अंजलीना गारच झाली. आता गरमागरम चहा किंवा कॉफी घेतलीच पाहिजे असं तिला वाटू लागलं. ती बाहेर पडणारच होती, तेवढ्यात इव्हा म्हणाली, थांब, कॉफी पिऊन जा\n(माझ्या आगामी 'ब्यांड बाजा' या पुस्तकातील एका प्रकरणातील तुकडा )\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nLabels: दुसरे महायुद्ध, मराठी कथा, मराठी लघुकथा, मराठी विनोद, महावीर सांगलीकर\nकृपया पुढील पेज लाईक करा:\nभयकथा: न जन्मलेली बाळं\n-महावीर सांगलीकर चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर.... किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तीस वर्षं ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं...\n-महावीर सांगलीकर फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अ...\n-महावीर सांगलीकर पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. त...\n-महावीर सांगलीकर थंडीचे दिवस, रात्रीची वेळ. घाटाच्या अलिकडच्या गावात एस. टी. स्टॅण्डवर बस थांबली. ड्रायव्हर, कंडक्टर खाली उतरले. कांह...\nसिंगल मदर (भाग 3)\nमहावीर सांगलीकर इकडं पुण्यात सुनिल आपल्या व्यवसायात आणि खोट्या-खोट्या संसारात मग्न तर तिकडं कोल्हापुरात सुनिलची आई त्याच्यासाठी स्थळं...\n-महावीर सांगलीकर 8149703595 फादर जोसेफ ब्यांड यांना विल्यम नावाचा मुलगा होता. तरुणपणी शिक्षणासाठी तो कलकत्ता इथं होता. भा...\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\n-महावीर सांगलीकर राजस्थानातील एका आर्मी बेसवरचा एक दिवस. तिथल्या एका इमारतीमधल्या एका विशेष रूममध्ये लांबलचक टेबलाभोवती पाच मुली एकेक...\n-महावीर सांगलीकर दिनकर कदम तुम्हाला आठवतच असेल. तोच तो, ‘दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी’ मधला. तो शाळेत असताना जाईनं त्याला आपल्या प्...\n(मागील प्रकरणावरून पुढे चालू) दुस-या दिवशी मी पुन्हा सायबर कॅफेत गेलो आणि डायरेक्ट विषयालाच हात घातला. ‘दहा वर्षांपूर्वी तू मला जी ...\n-महावीर सांगलीकर एक हत्तीण आणि तिचं पिल्लू एका गल्लीतनं चालले असताना त्या गल्लीतलं एक कुत्रं पाठीमागून त्यांच्यावर भुंकायला लागलं. या...\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम| MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nमोटीव्हेशनल कथा: शिवानी द ग्रेट\nशिवानी द ग्रेट: भाग 2\nशिवानीचं लग्न: भाग 1\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 6: रावन्ना-2ची सुटका\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nभयकथा: न जन्मलेली बाळं\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nअंजली. . . .\nसिंगल मदर (भाग 2)\nसिंगल मदर (भाग 3)\nगौरी आणि फेस रीडर\nव्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव\nअमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nआठवणी: माझं आजोळ अंकलखोप\nहौशी लेखकांसाठी चार शब्द\nमी कथा कशी लिहितो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/savarkars-mercy-petitions-objections-facts/?cat=64", "date_download": "2018-06-19T15:46:29Z", "digest": "sha1:OLJCVTMTPNHRR2INW5VYCAIWT3JHAO5E", "length": 8647, "nlines": 106, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "सावरकरांनी माफी मागितली या आरोपांचे खंडन करणारे पुस्तक; Savarkar’s Mercy Petitions: Objections & amp; Facts - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nसावरकरांनी माफी मागितली या आरोपांचे खंडन करणारे पुस्तक; Savarkar’s Mercy Petitions: Objections & amp; Facts\nसावरकरांनी माफीनामे/ क्षमापत्र लिहिली का लिहिली तर का लिहिली लिहिली तर का लिहिली सावरकरांनी मनोधैर्य खचल्यामुळे व छळाला कंटाळून माफीपत्र पाठवली का सावरकरांनी मनोधैर्य खचल्यामुळे व छळाला कंटाळून माफीपत्र पाठवली का सावरकरांची क्षमापत्र पाठवण्यामागे काय भूमिका होती सावरकरांची क्षमापत्र पाठवण्यामागे काय भूमिका होती केवळ सावरकर ह्या एकाच अंदमानच्या बंदीवानाने अशी क्षमापत्र पाठवली का केवळ सावरकर ह्या एकाच अंदमानच्या बंदीवानाने अशी क्षमापत्र पाठवली काभगवान श्रीकृष्ण, आर्य चाणक्य व छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी असणाऱ्या कूटनीतिज्ञ सावरकरांची ही क्षमापत्र पाठवण्यामागची सत्यता व ह्यावरील सावरकरांचे स्पष्टीकरण व वास्तविकता वाचा श्री. अक्षय जोग ह्यांच्या लहान पुस्तिकेत Savarkar’s Mercy Petitions: Objections & amp; Facts.\nही किंडल पुस्तिका Amazon.in वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. एकाच पुस्तिकेत तुम्हाला मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत वाचता येईल.\nया पुस्तिकेचे मूल्य फक्त ₹५० आहे. पुस्तिका केवळ Kindle Edition मध्ये उपलब्ध आहे, पुस्तकरूपात नाही. Kindle App मोबाईलवर मोफत डाउनलोड करून वाचता येईल.\nसमर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे अंध अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती\nसागरमाला प्रकल्पामुळे कोकणातील मच्छिमारांना मोठा फायदा-भुमिपुत्रांना नोकऱ्या – नितीन गडकरी गडकरी\nकृषी संजीवनी अंतर्गत भालुर येथे दुधाळ जनावरांना टेगिंग करण्याच्या योजनेचे उदघाटन\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2018-06-19T15:42:35Z", "digest": "sha1:GK42JVPRWOXU5574KXGX4AOVP7QGJPZJ", "length": 5836, "nlines": 76, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "वाचन Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\n‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रमाचा तिसरा वर्धापनदिन १७ जूनला \nसलील कुलकर्णी आणि प्रतीक्षा लोणकर यांचा सहभाग मुंबई – वाचन चळवळ वृध्दींगत करुन लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या व्हिजन संचालित ‘चला, वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्ताने रविवार १७ जून रोजी होणारे उपक्रमाचे ३० वे पुष्प प्रसिध्द संगीतकार सलील कुलकर्णी आणि प्रसिध्द अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर […]\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-temperature-change-special-101028", "date_download": "2018-06-19T17:16:16Z", "digest": "sha1:42LY3GFRE64CGPYEGQ6N7DBKXBTPJHIH", "length": 22872, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Temperature change special सकाळी हुडहुडी, दुपारी तडाखा | eSakal", "raw_content": "\nसकाळी हुडहुडी, दुपारी तडाखा\nरविवार, 4 मार्च 2018\nकोल्हापूर - यंदा कोल्हापूर परिसरात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सकाळी धुके, थंडी आणि रात्री तीव्र गारठा, तर दुपारी उन्हाचा ‘तडाका’ असे विचित्र वातावरण आहे. १९ जानेवारीपर्यंत अचानक थंडी गायब झाली होती. ही थंडी १९ जानेवारीनंतर पुन्हा सक्रिय झाली. यामुळे फेब्रुवारीतील तापमान हे ३२ ते ३४ अंशापर्यंत राहिले.\nकोल्हापूर - यंदा कोल्हापूर परिसरात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सकाळी धुके, थंडी आणि रात्री तीव्र गारठा, तर दुपारी उन्हाचा ‘तडाका’ असे विचित्र वातावरण आहे. १९ जानेवारीपर्यंत अचानक थंडी गायब झाली होती. ही थंडी १९ जानेवारीनंतर पुन्हा सक्रिय झाली. यामुळे फेब्रुवारीतील तापमान हे ३२ ते ३४ अंशापर्यंत राहिले.\nहोळीचा सण झाला तरी लांबलेल्या थंडीमुळे सकाळी अन्‌ संध्याकाळी वातावरण आल्हाददायक राहिले; मात्र २३ मार्चनंतर उन्हाचा तडाखा वाढायला सुरवात होऊन तुलनेने यावर्षीचा उन्हाळा कडकच राहील, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितले, तर भारतीय हवामान खात्यानेही प्रसारित केलेल्या परिपत्रकात हा ‘कडक’ उन्हाळ्याचा अंदाज वर्तविला आहे.\nअसा राहील यंदा उन्हाळा\nॲक्‍युवेदरवरील नोंदीनुसार, यावर्षी मार्चमधील तापमान हे ३६,३७,३८ अंश कमाल, तर किमान १८ ते २२ अंशापर्यंत राहील. ११ आणि १२ मार्चला मात्र तापमान ४० अंशापर्यंत जाऊ शकते. १ आणि २ मार्चला तापमान हे ३४ ते ३५ अंश होते. म्हणजेच कडक उन्हाळ्याची मार्च म्हणजे, ‘ट्रायल’ राहील. १ ते ९ एप्रिलला तापमान ३८ अंश कमाल, तर किमान २० ते २२ अंश राहील. दोन एप्रिलला मात्र ४० अंशापर्यंत तापमान जाईल. ११ ते १६ एप्रिल दरम्यान तापमान ३९ अंश, तर १७ ते ३० एप्रिलला तापमान हे ३८ ते ३९ अंश राहील. एक ते १३ मे दरम्यान ३९ अंश तर १४ ते १९ दरम्यान ३६,३७,३८ अंश तापमान असेल. तापमानाची ही ‘रेंज’ ३१ मेपर्यंत राहील.\nदोन ते चार वर्षे कोल्हापूर परिसरात होळी येईपर्यंत तीव्र उन्हाचा झळांनी लोक त्रस्त होत असत. यंदा मात्र लांबलेल्या थंडीने होळी आल्हाददायक जाणवली. असे असले तरी, कडक उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य जपले पाहिजे. विशेषत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यानंतर उन्हाची वाढणारी तीव्रता आणि हवेतील आर्द्रतेच्या वाढत्या प्रमाणामुळे दुपारी टोपी, फूल पांढरे शर्ट, गॉगल, चामड्याचे चप्पल घालावे, पाणी भरपूर प्यावे, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला.\n२०१७ मधील कोल्हापुरातील उन्हाळा\nजानेवारीत ३४ ते ३७ अंश, तर फेब्रुवारीत ३२ ते ३९ अंशापर्यंत तापमान होते. मार्चमध्ये ३२ ते ३४ अंश तापमानाची नोंद झाली. म्हणजेच, जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हा तुलनेने ‘हॉट’ राहिला. मार्चमध्ये तापमान हे सर्वसाधारण राहिले; मात्र मार्चच्या शेवटच्या आठवड्यानंतर उन्हाचा तडाखा वाढून तो पूर्ण एप्रिल, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहिला. हवामान तज्ज्ञ डॉ. साबळे म्हणाले, ‘‘उन्हाळ्यासाठी मार्चचा पहिला आठवडा हा महत्त्वाचा राहतो. यावरच मॉन्सूनचे आगमन लवकर की उशिरा हे समजते. शिवाय उन्हाळा कडक राहील, की सर्वसाधारण राहील, हे ही समजते.’’ २०१७ मध्ये मार्चमधील तापमान सर्वसाधारण राहिल्याने मॉन्सून जून, जुलैमध्ये लांबला. उन्हाळा आणि मॉन्सूनचे हे असे गणित असते.\nभारतीय हवामान खात्याचा अंदाज\nयंदाचा उन्हाळा देशात तीव्र असेल. सरासरी तापमानात यावर्षी एक डिग्री सेल्सिअसने वाढ होईल, असे पत्रक भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केले. मार्च ते मे महिन्यात उष्णता खूप वाढेल. उत्तर-पश्‍चिम आणि मध्य भारतातील तापमानात एक अंशांची भर पडेल. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरयाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, ओरिसा, तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जास्तीत जास्त तापमानामुळे उष्ण लहरी वाहतील. ग्रीड बिंदू तापमानाची शक्‍यता ही ५२ टक्के असेल. एकूणच दक्षिण-पश्‍चिम आणि उत्तर-पश्‍चिम विभागातील उन्हाळा हा तीव्रच राहील, तर सरासरी कमाल तापमान हे सामान्यापेक्षा अधिक गरम जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरयाना-चंदीगड-दिल्ली, हिमाचल प्रदेश, पूर्व आणि पश्‍चिम राजस्थान, उत्तराखंड, पूर्व आणि पश्‍चिम उत्तर प्रदेश, पूर्व आणि पश्‍चिम मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, गुजरात, अरुणाचल प्रदेशात राहील. यावर्षी केरळ, तमिळनाडू, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा भागातील तापमानात ०.५ अंशाने घट होईल. उपविभागातील जास्तीत जास्त तापमानानील विसंगती ही ०.५ ते एक अंश राहील.\nयंदा मार्चचा पहिला आठवडा हा तुलनेने उष्ण राहिला. एकअर्थाने उन्हाळ्याची ही चांगली सुरवात झाली. अर्थातच, हे चांगल्या मॉन्सूनसाठी सुचिन्ह मानावे लागेल. यंदा उन्हाळा अतिशय कडक असेल. यामुळे मॉन्सूनचे आगमनही वेळेवर होईल. कोकणातील भिरा येथील आताचे तापमान हे ४० ते ४१ अंश आहे. हे तापमान ४४ अंशापर्यंत जाऊ शकते, तर अकोला, चंद्रपूरचे तापमान हे ४५ अंशापर्यंत जाईल. मालेगावचे तापमानही ४२ अंशांच्या पुढे जाईल.२३ मार्चनंतर उन्हाळा तीव्र होत जाईल. एप्रिलचा शेवटचा आठवडा उष्ण राहील.\n- डॉ. रामचंद्र साबळे,\nडोळे : सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे डोळ्यातील मॅक्‍युलर झीन, नेत्रावरणात पारपटलाच्या कडेवर लहान गेळ्यांची उत्पत्ती, पंखासारखे त्रिकोणी पटल निर्माण होणे, फोटोकेरायटीसीसमुळे काही काळ अंधत्व येऊ शकते. अनेक डोळ्यांचे विकारही उद्‌भवतात. अतिनील किरणांमुळे २० टक्के केसेसमध्ये अंधत्व येते किंवा अतिशय धुसर दिसते, असे सिद्ध झाले आहे. मेलानोमा नामक त्वचेचा कर्करोगही डोळ्यात उत्पन्न होतो. यासाठी डोळ्यांच्या संरक्षणासाठी विविध सनग्लासेस, गॉगल्सचा वापर करावा, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.\nत्वचा : अतिनील किरणांच्या प्रभावामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. याशिवाय त्वचेखालील पेशी, जनुकेही नष्ट होतात. त्वचादाह, त्वचेवर पुरळ उठणे, कंड सुटणे, भाजून निघणे, त्वचा लाल, काळी होते. मेलानीनचे प्रमाण कमी होऊन त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्वचा वृद्ध दिसू लागते. यासाठी दुपारी थेट उन्हात फिरणे टाळावे, टोपी, पूर्ण बाह्याचे पांढरे कपडे वापरावेत.\nसनस्ट्रोक : तीव्र डोकेदुखी, अतितहान लागणे, हृदयाची धडधड वाढणे, स्नायू आखडणे, चक्कर येणे आदी सनस्ट्रोकमुळे होऊ शकते. हृदयविकार, मूत्रविकार, मधुमेह, रक्तदाब, अल्कोहोलीझम, मानसिक विकार, वजन अतिकमी असणे किंवा अतिजास्त असणे अशा लोकांनी थेट कडक उन्हात जाणे टाळावे.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/30-march/", "date_download": "2018-06-19T16:02:48Z", "digest": "sha1:BH53SHI73YSUEST2VDKOPSIHYT6IKAC7", "length": 6089, "nlines": 100, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "३० मार्च - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१. समाजसेवक व कवी प्रा. वासुदेव गोविंद मायदेव यांचा स्मृतिदिन (१९६९). ‘\n२. चित्रकार रघुवीर मुळगावकर यांचा स्मृतिदिन (१९७६).\nनांदगाव पंचायत समितीद्वारे स्वच्छ भारत अभियानातर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-maratha-student-agitation-aurangabad-66237", "date_download": "2018-06-19T16:41:21Z", "digest": "sha1:HZP2E5NZI6T64M45RJIOLIOICNQJMXTI", "length": 12668, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad news Maratha student agitation in aurangabad मराठा आरक्षणासाठी टरबुजाला नासक्‍या दुधाचा अभिषेक | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणासाठी टरबुजाला नासक्‍या दुधाचा अभिषेक\nरविवार, 13 ऑगस्ट 2017\nमुंबई येथील मराठा क्रांती मुक मोर्चानंतरही समाजाच्या कुठल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. यात समाजाची निराशा झाली आहे. तसेच मोर्चे गप्प ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला. यामुळे यापुढचे मोर्चे, आंदोलने, निदर्शने हे आक्रमकच असतील. असा इशारा सेनेतर्फे देण्यात आला. तसेच सरकारच्या विरोधात सेनेतर्फे मुख्यमंत्र्यांचे प्रतिक म्हणून टरबुजाला नासक्‍या दुधाचा अभिषेक घालण्यात आला.\nऔरंगाबाद : क्रांती चौकात टरबुजाला नासक्‍या दुधाचा अभिषेक घालून मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेचा छत्रपती उदयनराजे भोसले सेनेतर्फे रविवारी (ता. 13) निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच गाजर दाखवत चॉकलेट वाटली.\nमुंबई येथील मराठा क्रांती मुक मोर्चानंतरही समाजाच्या कुठल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. यात समाजाची निराशा झाली आहे. तसेच मोर्चे गप्प ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला. यामुळे यापुढचे मोर्चे, आंदोलने, निदर्शने हे आक्रमकच असतील. असा इशारा सेनेतर्फे देण्यात आला. तसेच सरकारच्या विरोधात सेनेतर्फे मुख्यमंत्र्यांचे प्रतिक म्हणून टरबुजाला नासक्‍या दुधाचा अभिषेक घालण्यात आला. मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांबाबतच्या भुमिकेचा निषेध म्हणून सेनेतर्फे मुख्यमंत्र्यांनाच गाजर दाखवत चॉकलेट वाटण्यात आली. सकाळी सव्वा दहा ते पावणेबारा दरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी केली.\nसेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यावेळी किरण खैरे, मंगेश तोडकर, अजय देशमुख, अभिजीत तेजीनकर, उत्तम पवार, शिवाजी भुतेकर, मनोज मुरदाडे, तुषार जाधव, अज्जु उगले, कोमल औताडे, कोमल रंधे, लक्ष्मण नवले, दिपक भागडे, निखील शर्मा, अनिकेत मोझे, दत्ता पवार, दत्ता हुड, कृष्णा गांधिले, माधव पाटील, नाना आंबे यांची उपस्थिती होती.\nमुंबई मराठा क्रांती मोर्चा\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nचोरटयांनी विहारीत टाकलेल्या मोटरसायकली हस्तगत\nसिडको (नाशिक) - अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये चोऱ्या करून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-maratha-kranti-morcha-65614", "date_download": "2018-06-19T16:53:47Z", "digest": "sha1:MF3SYJNAIOURQIB3VP7DMNJPE4GWSCVI", "length": 14925, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news maratha kranti morcha कार्येकर्तेच स्वयंसेवक | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nमुंबई - शांततेत आणि उत्साहात झालेल्या मराठा मोर्चा कार्यकर्त्यांनीच स्वयंसेवक होऊन केलेल्या वैद्यकीय मदतीमुळे विशेष ठरला. अनेक प्रसिद्ध डॉक्‍टर सेवेसी तत्पर होते. त्यामुळे तातडीने उपचाराची आवश्‍यकता असलेल्या मोर्चेकऱ्यांना दिलासा मिळाला. वैद्यकीय सेवेबरोबरच स्वच्छतेसाठी पुढे आलेले कार्येकर्ते आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनी खजूर, बिस्किट आणि पाण्याची केलेली सोयही मोर्चाचे वेगळेपण ठरले.\nमुंबई - शांततेत आणि उत्साहात झालेल्या मराठा मोर्चा कार्यकर्त्यांनीच स्वयंसेवक होऊन केलेल्या वैद्यकीय मदतीमुळे विशेष ठरला. अनेक प्रसिद्ध डॉक्‍टर सेवेसी तत्पर होते. त्यामुळे तातडीने उपचाराची आवश्‍यकता असलेल्या मोर्चेकऱ्यांना दिलासा मिळाला. वैद्यकीय सेवेबरोबरच स्वच्छतेसाठी पुढे आलेले कार्येकर्ते आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनी खजूर, बिस्किट आणि पाण्याची केलेली सोयही मोर्चाचे वेगळेपण ठरले.\nमोर्चेकऱ्यांसाठी जे.जे. रुग्णालय परिसरात पाणी, वैद्यकीय मदतीचे स्टॉल्स होते. रेहमानी ग्रुप्सच्या ६० कार्यकर्त्यांची फळीच रस्त्यावर होती. हे कार्यकर्ते वॉकीटॉकीद्वारे संपर्कात होते. जमियत उलमा ए महाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी पाणीवाटप केले. जे.जे. रुग्णालयातील कामगार नेते कृष्णा रेणोसे यांच्यासह कर्मचारीही पाणी, बिस्किट वाटत होते. विशेष म्हणजे, या मोर्चात डॉक्‍टरही सहभागी झाले होते. डॉ. एस. एम. पाटील, डॉ. जी. एस. चव्हाण, डॉ. राजेश ढेरे, डॉ. पवन साबळे, डॉ. विकास कत्रे, डॉ. संजय सुरवसे, डॉ. देवकर यांच्यासह अनेक डॉक्‍टर मोर्चात सहभागी झाले होते.\nसीएसटी येथे एका मोर्चेकऱ्याला छातीत दुखू लागले. त्याला डॉक्‍टरांनी तपासून सेंट जॉर्जेस रुग्णालयात पाठविले. पायात गोळे येणे, चक्कर येणे अशा प्रकारच्या तक्रारी अनेक मोर्चेकऱ्यांच्या होत्या. ते मोर्चेकरी वैद्यकीय कक्षात येत होते, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.\nमोर्चा पुढे गेल्यानंतर त्या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी काही कार्यकर्त्यांनी घेतली होती. पाण्याच्या बाटल्या, खाऊच्या पिशव्या उचलण्याचे काम कार्यकर्ते करत होते. अनुचित घटना टाळण्यासाठी कार्यकर्त्यांनी मानवी साखळी केली. त्या साखळीतून महिला पोलिस आणि महिला कार्यकर्त्या जात होत्या. परिमंडळ २ चे उपायुक्त ज्ञानेश्‍वर चव्हाण, सहायक आयुक्त दिलीप शिंदे यांच्यासह अधिकारी जे.जे. उड्डाणपुलावर तैनात होते.\nमोर्चा दुपारी १२ च्या सुमारास जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसटीच्या दिशेने जात होता. मोर्चेकऱ्यांमुळे पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. तेव्हा एक रुग्णवाहिका जे.जे. रुग्णालयाच्या दिशेने जात होती. सायरन वाजताच कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर काही वेळाने आणखी एक रुग्णवाहिका आली. तिलाही पोलिसांच्या मदतीने मार्ग दिला.\nआरोग्य विभागाने मोटरसायकल रुग्णवाहिका सुरू केल्या आहेत. मोर्चादरम्यान जे.जे. परिसरात सुसज्ज रुग्णवाहिका आणि मोटरसायकल रुग्णवाहिकाही तैनात होती. मोटरसायकल रुग्णवाहिका पाहून अनेक जण छायाचित्र काढत होते.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikidaa.com/category/viral/", "date_download": "2018-06-19T16:13:50Z", "digest": "sha1:ER2L5ECM5FC4BVCFZ6VDLDEBWVHGK2LM", "length": 20622, "nlines": 147, "source_domain": "www.marathikidaa.com", "title": "VIRAL – ONLINE MARATHI", "raw_content": "ONLINE MARATHI आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल…..\nहि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nभारतीय सैन्य दल भरती 2018 टेक्निकल ग्रॅजुएट कोर्स\nतंबाखूमुळे दातांवर पडलेले डाग नष्ट करा या घरगुती सोप्या उपायाने\nकाही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nकेळे खाल्याने हे फायदे होतात.\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nतुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nया गोष्टी सहजासहजी कोणाला देत नाहीत किन्नर, जर या तुम्ही मिळवू शकलात त्यांच्याकडून तर बदलेल तुमचे भाग्य.\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nनवऱ्याच्या ह्या गोष्टी बायकोला आवडत नाहीत\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजाणून घ्या काय होते जेव्हा माणसांसाखे महिलांना पण भोगावे लागते स्वप्न् दोष\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nदेशामधला सगळयात श्रीमंत क्रिकेटर आहे विराट कोहली, पण या खेळाडू समोर आहे गरीब\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nश्रीदेवींनी ओढवून घेतला होता स्वतःच्या हातानी मृत्यू… समोर आलेलं कारज वाचून हैराण च व्हाल😱😱..\n‘त्याने’ लघवी करताना पाहिले अन सलमान ठरला दोषी… पुनमचंद बिष्णोई यांची दोन मिनिटाची लघुशंका पडली सलमान ला महागात..\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nदहावीच्या परीक्षेत केवळ 35 गुण मिळावे म्हणून मुलीने केले असे काही ज्याने संपूर्ण शाळा झाली आश्चर्यचकित पाहून आपल्याला ही विश्वास बसणार नाही.\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nअशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत\nमृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल…..\nकठुआ ह्या गावात एक घटना घडली, एक छोटीशी मुलगी होती, असिफा तिचे नाव, ती ८ वर्षाची असेल तिला ह्या वयात धर्म, जात, राजकारण ह्यातल्या कोणत्याच गोष्टी समजत नव्हत्या. आणि तिला ह्या सर्व गोष्टींशी देणे -घेणे नव्हते. तिचे हे वय होते खेळण्याचे, आणि ह्या जगात आली आहे तर ते समजण्याचे पण …\nहि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये\nहि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये हि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये दुनिया बहुत बड़ी है. इसमें कई चीज़ें ऐसी हैं जो हैरानी में डाल देती हैं. हालांकि अब इन्टरनेट का ज़माना है और मॉर्फ़ की हुई तस्वीरें …\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल बातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल टीवी पर न्यूज़ तो हम रोज ही देखते हैं. अक्सर टीवी पर आने वाली डिबेट्स भी सुनते हैं. कभी कभी इन डिबेट्स के दौरान गर्मागर्मी भी …\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल एक लोकतांत्रिक व्यवस्था में मतदान करना न केवल नागरिकों का अधिकार है बल्कि उनका कर्तव्य भी है. आज भी हमारे देश में ऐसे लोग बड़ी तादाद …\nभारतीय सैन्य दल भरती 2018 टेक्निकल ग्रॅजुएट कोर्स\nतंबाखूमुळे दातांवर पडलेले डाग नष्ट करा या घरगुती सोप्या उपायाने\nतुमच्या दातांची नेहमी ओरल सफाई केली पाहिजे. ओरल सफाई म्हणजे फक्त ब्रशिंग नसते. तुमचे तोंड पूर्ण प्रकारे स्वच ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश करणे गरजेचे आहे, माउथ वॉश आणि दिवसातून एक वेळेस गुळण्या करणे गरजेचे असते. जर तुम्ही नियमित रूपाने हे कार्य करत राहिलात तर लवकरच तुमच्या दातांवरील तंबाखू किंवा …\nकाही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात\nम्हाला समजल्यावर आश्चर्य आणि राग सुध्दा येईल की IAS, PCS सारख्या मोठ्या सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये काही असे प्रश्न विचारले जातात जे ऐकल्यावर तुम्हाला हसू येईल. तर काही वैयक्तिक प्रश्न असे विचारले जातात जे ऐकल्यावर तुम्हाला असे वाटेल की मुलाखत घेणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढावा. चला तर पहिले आपण पाहू असे …\nफेसबुक कधी काय व्हायरल होतील सांगता येत नाही आता तुम्ही हि १० फोटोस बघा :D\nफेसबुक कधी काय व्हायरल होतील सांगता येत नाही आता तुम्ही हि १० फोटोस बघा फेसबुक कधी काय व्हायरल होतील सांगता येत नाही आता तुम्ही हि १० फोटोस बघा दुनिया में तमाम ऐसे लोग हैं जो अपनी जिंदगी का रिस्क लेकर कारनामें करते हैं ये लोग अपनी जान का पूरा ख्याल …\nजगात कुठेही नाही त्या ५ वस्तू फक्त जपान मध्येच मिळतील झूम करून बघा\nजगात कुठेही नाही त्या ५ वस्तू फक्त जपान मध्येच मिळतील झूम करून बघा जगात कुठेही नाही त्या ५ वस्तू फक्त जपान मध्येच मिळतील झूम करून बघा तकनीक और प्रयोग करने के मामले में आज की दुनिया में जापान का कोई तोड़ नहीं है जापान समय-समय पर दुनिया को अपने …\nमुलीला प्रपोज़ करत होता बॉयफ्रेंड तेव्हा तिच्या वडिलांनी जे केले ते नक्की वाचा\nमुलीला प्रपोज़ करत होता बॉयफ्रेंड तेव्हा तिच्या वडिलांनी जे केले ते नक्की वाचा कहते बेटे जहां मां के लाडले होते हैं, वहीं बेटियां अपने पिता दिल के करीब होती हैं.. एक लड़की के लिए पिता ही वो पहला पुरूष होता है जो उसकी जिंदगी में आता है, जो उसकी देख-रेख …\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nआपले फेसबुक पेज LIKE करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/dilivery-zalyavar-bed-rest-ghyacha-dilivery-tips-in-marathi", "date_download": "2018-06-19T15:52:14Z", "digest": "sha1:H6TQENA4BR5VRSUD5DBFTDCNMZXGUNB3", "length": 8245, "nlines": 213, "source_domain": "www.tinystep.in", "title": "डिलिव्हरी झाल्यावर बेड रेस्ट का घ्यायचा - Tinystep", "raw_content": "\nडिलिव्हरी झाल्यावर बेड रेस्ट का घ्यायचा\nडिलिव्हरी झाल्यावर तुम्ही खुप आनंदी होतात कारण तुमच्या जीवनात नवीन व्यक्तीचा समावेश झाला असतो आणि तो तुम्हाला खूप कष्ट सहन करून मिळाला असतो म्हणून त्याचा आनंदही मोठाच असतो. आणि इतकी मोठी डिलिव्हरी झाल्यावर तुम्हाला आराम घ्यायचा असतो. आणि डॉक्टरही तेच सांगतात की, शक्य होईल तितका बेडरेस्ट घ्या. पण काही मॉम्स बेडरेस्ट घेत नाहीत आणि लगेच काही ना काही काम करायला लागतात. तर असे न करता बेड रेस्ट घ्यावा. काही मॉम्स जर लवकर बऱ्या होत असतील तर ह्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही बेडरेस्टच घ्यायचा नाही.\n५) जी टाके लावलेली असतात त्यासाठीही तुम्हाला बेडरेस्ट खूप उपयोगी ठरत असतो. ती टाकी लवकर भरली जातात. आणि ह्या बेडरेस्टचा फायदा तुम्हाला बाळाचे संगोपन करण्यात सोपे होते तुम्ही लवकर थकत नाहीत. आणि तुम्हाला रात्री बेरात्री बाळ रडतो तेव्हा उठायचे असते तेव्हा बेड रेस्ट घ्या.\nबाळाचे या ६ प्रकारच्या रडण्यामागे ही कारणे असू शकतात\nगरोदर स्त्रियांनी अशी घ्यावी आपल्या हृदयाची काळजी\nनव्या मातांसाठी ऑलिव्ह तेलाचे चार फायदे\nआयुष्यात शाररिक आणि मानसिक सकरात्मकता (पॉझिटिव्हिटी) यावी यासाठी काही मार्गदर्शक उपाय\nप्रसूतीच्या काही क्षणाअगोदर तिला कळले की, ती गरोदर आहे ......\nगरोदरपण संबंधित डॉक्टर हे शब्द बऱ्याचदा वापरतात पण त्याचा नेमका अर्थ काय \nतुम्ही पण या विनोदी कारणांमुळे आपल्या जोडीदाराशी भांडता का \nजाणून घ्या तुमचे मूल कुशीवर वळणे केव्हा सुरु करते\nतुम्हाला जर का जुळे होणार असेल तर या सात गोष्टी माहित असणे आवश्यक आहे\nपालकत्वाचे हे फायदे तुम्हांला माहिती आहेत का \nआईचे सिझेरियन झाले असेल तर मुलीचे पण सिझेरियनच होते का \nअपूर्ण झोप वजन लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, कसे काय बघूया\nवैवाहिक नात्यामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे या टिप्सचा वापर करा\nप्रसुतीनंतर आईला करण्यात येणाऱ्या मसाजबद्दल जाणून घ्या\nजाणून घ्या प्रेग्नन्सीदरम्यान जंक फुड खाल्ल्यास काय होतं \nमरमेड बेबी मत्स्यकन्येबाबतचे सत्य जाणून घ्या\nप्रेग्नन्सीदरम्यान मशरूम खाणं सुरक्षित आहे का \nतुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजणे सुरु करण्याआधी हे जाणून घ्या..\nया प्रकारे कोलेजन तुम्हांला सौंदर्यविषयक फायदे देतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/washington-news-india-pakistan-terrorist-and-usa-68113", "date_download": "2018-06-19T16:51:16Z", "digest": "sha1:FDHMRRD2SLTFWMXPVO4CEE443O7R6GPC", "length": 18660, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "washington news india pakistan terrorist and usa भारताकडून धोका हा पाकचा कांगावा; अमेरिकेने फटकारले | eSakal", "raw_content": "\nभारताकडून धोका हा पाकचा कांगावा; अमेरिकेने फटकारले\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nवॉशिंग्टन: भारताकडून धोका निर्माण होत असल्याचा कांगावा करत पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक दहशतवादाला खतपाणी घातले जात असून, ते तात्काळ थांबवा, अशा कठोर शब्दांत अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पाकिस्तानला फटकारले. अफगाणिस्तानात भारताकडून सुरू असलेल्या कार्यातून पाकिस्तानला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचा स्पष्ट निर्वाळाही या अधिकाऱ्याने दिला आहे.\nवॉशिंग्टन: भारताकडून धोका निर्माण होत असल्याचा कांगावा करत पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक दहशतवादाला खतपाणी घातले जात असून, ते तात्काळ थांबवा, अशा कठोर शब्दांत अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पाकिस्तानला फटकारले. अफगाणिस्तानात भारताकडून सुरू असलेल्या कार्यातून पाकिस्तानला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचा स्पष्ट निर्वाळाही या अधिकाऱ्याने दिला आहे.\nअमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते (एनएससी) मायकेल ऍन्टोन यांनी मंगळवारी तिखट शब्दांत पाकिस्तानला खडसावले. ते म्हणाले की, भारताकडून अफगाणिस्तानात जे कार्य सुरू आहे, त्यामुळे पाकिस्तानला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही. भारत तिथे आपला लष्करी तळ उभा करत नाही किंवा आपले सैनिकही तैनात करत नाही. त्यामुळे भारताकडून आपल्याला धोका असल्याचा कांगावा करत दहशतवाद्यांना मदत करणे पाकिस्तानने थांबवायला हवे. दहशतवाद्यांचे समर्थन करण्यासाठी भारत हे कारण होऊ शकत नाही.\nपाकिस्तानच्या सरकारकडून दहशतवाद्यांना थेट मदत केली जाते, ही दुर्दैवी बाब असल्याचे ही ऍन्टोन म्हणाले.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियाबाबतचे आपल्या सरकाचे नवे धोरण नुकतेच जाहीर केले. त्यावेळी दहशतवादाला खतपाणी घातल्याबद्दल ट्रम्प यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. तसेच, दहशतवाद्यांना पोसण्याचे पाकिस्तानने थांबविले नाही, तर मोठी किंमत बजवावी लागेल, असेही ट्रम्प यांनी पाकिस्तानला बजावले आहे. अफगाणिस्तानात शांतता निर्माण करण्यास आपले प्राधान्य आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकी सैनिकांची संख्याही वाढविण्यात येणार असून, तेथे स्थैर्य निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तानसंदर्भात भारताच्या सहभागासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्याच वेळी पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलण्यात येतील, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.\nकिंमत मोजण्यास तयार राहा\nदहशतवाद्यांना थेट मदत करण्याचे धोरण न थांबविल्यास पाकिस्तानला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. \"नाटो'बाहेरील महत्त्वाचा सहकारी देश असा दर्जा पाकिस्तान गमावून बसेल, असा इशारा अमेरिकी प्रशासनातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. दहशतवाद्यांची पाठराखण करणे पाकिस्तानने थांबवावे, अन्यथा त्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मंगळवारी म्हटले होते. पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्याबाबत अमेरिकेने बोटचेपे धोरण यापूर्वी घेतले होत, अशी विचारणा करण्यात आल्यानंतर संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस आणि परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले.\nदहशतवादाला खतपाणी घालणे थांबविले नाही तर ट्रम्प प्रशासनाकडून पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलली जातील. नव्या धोरणावर आम्ही काम करत आहोत. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल.\n- जेम्स मॅटीस, अमेरिकेचे संरक्षणमंत्री\nपाकिस्तान दहशतवादाला आश्रय देत असल्याचे मागील काही वर्षांत समोर आले आहे. त्यामुळे पाकिस्तानबाबतचा विश्वास काही प्रमाणात कमी झाला आहे. अमेरिकी सैनिकांच्या विरोधातील कारवायांचे नियोजन पाकिस्तानात बसून केले जात असल्याचे दिसून येते. योग्य माहिती असल्यास कोठेही दडून बसलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात आम्ही लष्करी कारवाई करू. पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक आणि लष्करी मदत घटविली जाऊ शकते.\n- रेस्क टिलरसन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री\nपाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त करण्यास मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेरेस हे मदत करतील, असे गुटेरेस यांच्या प्रवक्‍त्याने आज सांगितले. अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीवर राजकीय उत्तर शोधण्यास \"यूएन'चे प्राधान्य आहे. त्यामुळे पाकिस्तानला हवे असल्यास तेथील दहशतवाद्यांचे जाळे नष्ट करण्यासाठी \"यूएन'च्या सरचिटणीसांकडून मदत देण्यात येईल, असे ही प्रवक्‍त्याने स्पष्ट केले.\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत\nसांगली - येथील वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात...\nशिवण्यातील नागरिकांनी श्रमदानाने बुजविले रस्त्यावरील खड्डे\nशिवणे - दांगट इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गणेश मंदिरापासुन ते दत मंदिर व सोसायटी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेजची...\nकालव्याला सरंक्षण भिंत नाही\nपुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या...\nसावंतवाडीतील बंद प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील - राहूल इंगळे\nसावंतवाडी - पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील बंदावस्थेत असलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असा दावा येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-warna-thief-case-mainuddin-mulla-arrested-66248", "date_download": "2018-06-19T16:51:28Z", "digest": "sha1:5KYXICS4EET2ULGM7N55V2IR34XSNZTT", "length": 11130, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur news warna thief case mainuddin mulla arrested वारणा चोरी प्रकरण: सूत्रधार मैनुद्दीन मुल्लाला अटक | eSakal", "raw_content": "\nवारणा चोरी प्रकरण: सूत्रधार मैनुद्दीन मुल्लाला अटक\nरविवार, 13 ऑगस्ट 2017\nवारणानगर येथील वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक कॉलनीतील एका फ्लॅटमधील 12 मार्च 2016 झालेल्या 3 कोटी 11 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी मैनुद्दीन ऊर्फ मोहिद्दीन अबुबकर मुल्ला (वय 42, रा. बेथेलहेमनगर, मिरज) सांगली पोलिसांनी अटक केली.\nकोल्हापूर : वाराणानगर (ता. पन्हाळा) येथील कोट्यावधी चोरी प्रकरणातील मुुख्य सूत्रधार मैनुद्दीन मुल्लाला सीआयडीच्या पथकाने काल रात्री पिंपरी चिंचवड येथून अटक केली.\nन्यायालयाने त्याला 19 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे सीआयडीचे प्रभारी पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले. त्याच्या अटकेनंतर अनेकांचे दाबे दणाणले असून तपासाला गती मिळणार असे पोषक वातावरण तयार झाले आहे.दरम्यान पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र पाटील याच्या घरांवर तीन ठिकाणी तपास यंत्रणेकडून छापे टाकण्यात आले.\nवारणानगर येथील वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक कॉलनीतील एका फ्लॅटमधील 12 मार्च 2016 झालेल्या 3 कोटी 11 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी मैनुद्दीन ऊर्फ मोहिद्दीन अबुबकर मुल्ला (वय 42, रा. बेथेलहेमनगर, मिरज) सांगली पोलिसांनी अटक केली. मुल्लाकडून चोरीची रक्कमही जप्त केली. त्यानंतर या फ्लॅटची तपासणी करताना तेथे पुन्हा 1 कोटी 31 लाख 29 हजारांची रोकड पोलिसांना सापडली.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nखडवलीत नऊ वर्षाच्या चिमुकलीवर जन्म दात्यानेच केला बलात्कार\nटिटवाळा - कल्याण तालुक्यातील खडवलीत पूर्वेला पाण्याच्या टाकी जवळ रहात असलेल्या राजू पाटील या नराधमाने बाप लेक या नात्याला काळीमा फासला आहे, त्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/wablewadi-zp-school-start-4-june-120431", "date_download": "2018-06-19T17:13:32Z", "digest": "sha1:TXFUV3FPM3QN4KRER6QVCVGLSUTSUFF3", "length": 12839, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "wablewadi zp school start on 4 june वाबळेवाडीची शाळा 4 जून रोजी होणार सुरू | eSakal", "raw_content": "\nवाबळेवाडीची शाळा 4 जून रोजी होणार सुरू\nबुधवार, 30 मे 2018\nशिक्रापूर (पुणे): संपूर्ण पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा 15 जुन रोजी सुरू होत असताना येथील वाबळेवाडी इंटरनॅशनल शाळा मात्र 4 जून रोजीच सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे. शाळेसाठी सहा शिक्षकांची नव्याने उपलब्धतता शासनाने करुन दिल्याने आता शाळेत एकुण नऊ शिक्षक अध्यापनासाठी उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी दिली.\nशिक्रापूर (पुणे): संपूर्ण पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा 15 जुन रोजी सुरू होत असताना येथील वाबळेवाडी इंटरनॅशनल शाळा मात्र 4 जून रोजीच सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे. शाळेसाठी सहा शिक्षकांची नव्याने उपलब्धतता शासनाने करुन दिल्याने आता शाळेत एकुण नऊ शिक्षक अध्यापनासाठी उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी दिली.\nवाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेला यावर्षी इंटरनॅशनल ओजस शाळा म्हणून इयत्ता 8वी पर्यंत मान्यता देताना शासनाने शाळेत महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डच्या अभ्यासक्रमाचा आग्रहक करुन त्याची तयारीही सुरू केली. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आत्तापर्यंत केवळ तीनच होते. मात्र, इयत्ता बारावीपर्यंत शाळेला मान्यता देताना शासनाने तीन शिक्षकांच्या मदतील चार उपशिक्षक तर दोन पद्वीधर शिक्षक उपलब्ध करुन दिले आहेत.\nएकुण शिक्षक संचमान्यतेनुसार सुनिल पलांडे, संदीप गिते, जयश्री पलांडे, प्रतिभा पुंडे, शरीफा तांबोळी, दिलीप कुसाळे आदी सहा शिक्षक येथे नव्याने रुजू झाले असून, या सर्वांचे 21 दिवसांचे महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डच्या अभ्यासक्रमाबाबतचे विशेष प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण संस्थेत सध्या मुंबईत सुरू असल्याची माहिती मुख्याध्यापक वारे यांनी दिली. हे प्रशिक्षण 2 जुन रोजी पूर्ण होणार असून इयत्ता पहिली ते आठवीचे शाळावर्ग 4 जून पासून सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती, वाबळेवाडी ग्रामस्थ व पालकांनी एकत्रित घेतल्याची माहिती उपशिक्षक एकनाथ खैरे व सतीश वाबळे यांनी दिली.\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mumbaihikers.net/blog/2013/05/30/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2018-06-19T16:30:00Z", "digest": "sha1:7YTJMLTQPTAHY3O7SF54TCPLSOXV45A7", "length": 10369, "nlines": 172, "source_domain": "mumbaihikers.net", "title": "सह्याद्री मित्र स्नेह संमेलन - २०१३ : १५ व १६ जून २०१३ - ब्राह्मण सेवा मंडळ, दादर, मुंबई - Mumbai Hikers Network", "raw_content": "\nHome >> सह्याद्री मित्र स्नेह संमेलन – २०१३ : १५ व १६ जून २०१३ – ब्राह्मण सेवा मंडळ, दादर, मुंबई\nसह्याद्री मित्र स्नेह संमेलन – २०१३ : १५ व १६ जून २०१३ – ब्राह्मण सेवा मंडळ, दादर, मुंबई\nआपल्याला कळविण्यात आनंद होत आहे की आपण सर्व इतके दिवस आतुरतेने वाट पाहत असलेले ‘सह्याद्री मित्र स्नेह संमेलन – २०१३’ची तारीख नक्की झाली आहे. आपले हे लाडके संमेलन या वर्षी जून महिन्याच्या शनिवार-रविवारी, १५ व १६ तारखेला आपल्या भेटीसाठी येत आहे.\nस्थळ: तळमजला, ब्राह्मण सेवा मंडळ, दादर, मुंबई.\nया वर्षीच्या ‘सह्याद्री मित्र’ स्नेह संमेलनात आपण पुढील कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता.\n(कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे)\nसंमेलन, शनिवार दिनांक १५ जून २०१३ रोजी सकाळी १० वाजता सुरु होईल आणि ते रविवार दिनांक १६ जून २०१३ रोजी रात्रौ ०८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहील.\nसंमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी १०:३० वाजल्यापासुनच ‘महाराष्ट्राची दुर्गरत्ने’ या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. संमेलनाचाच एक भाग असणाऱ्या ‘सह्याद्री मित्र छायाचित्रण स्पर्धा – २०१३’मध्ये भाग घेतलेल्या छायाचित्रकारांनी पाठवलेल्या छायाचित्रांमधील निवडक ५० छायाचित्रे या प्रदर्शनात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.\nया दरम्यान प्रसिद्ध इतिहाससंशोधक माननीय श्री. अप्पा परब लिखित पुस्तकांच्या प्रदर्शनाचा लाभही प्रेक्षकांस होणार आहे. कित्येक दशके स्वतः भ्रमंती करून संपादित केलेल्या माहितीचा खजिना या पुस्तकांद्वारे माननीय अप्पांनी गिरि-दुर्गप्रेमींसाठी खुला केला आहे. प्रदर्शनात आवडलेली पुस्तके अल्प दरात प्राप्त करून गिरि-दुर्ग प्रेमींना आपल्या माहितीत नवीन भर घालता येणार आहे.\nगिर्यारोहण, प्रस्तरारोहण किंवा पर्यटनाची आवड असणाऱ्या मंडळींसाठी, ‘स्ट्रॉब शॉप’तर्फे, उपयुक्त आणि आवश्यक असे, उच्च गुणवत्ता असलेले साहित्य प्रदर्शन आणि विक्रीस ठेवण्यात येणार आहे. कित्येक वर्षे गिर्यारोहण आणि पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या, अनुभवी व्यक्तींतर्फे हे शॉप सुरु करण्यात आले आहे त्यामुळे दर्जेदार साहित्य मिळण्याची ही संधी मुळीच सोडू नका.\nदोन्ही दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून व्याख्यान आणि स्लाईड-शो आयोजित करण्यात येणार आहेत. व्याख्यान आणि स्लाईड-शोसुद्धा विनामुल्य असली तरीही मर्यादित जागा असल्याने त्यांना उपस्थित राहण्यासाठी पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांना उपस्थित राहावयाचे आहे त्यांनी शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पूर्व-नोंदणीचा अर्ज भरावा.\nदिवस पहिला – दिनांक १५ जून २०१३:\n१५:०० – १५:३० : सह्याद्री मित्र – एक ओळख\n१५:३० – १६:३० : महाराष्ट्रातील किल्ले\n१६:३० – १७:०० : मध्यांतर\n१७:०० – १८:०० : दुर्गवीर – ध्यास दुर्गसंवर्धनाचा\nदिवस दुसरा – दिनांक १६ जून २०१३:\n१५:०० – १६:०० : गिर्यारोहणातील खबरदारी\n१६:०० – १६:३० : गिर्यारोहण आणि योगाभ्यास\n१६:३० – १७:०० : मध्यांतर\n१७:०० – १८:०० : सह्याद्री मित्र पुरस्कार वितरण सोहळा\n(व्याख्यान आणि स्लाईड-शोसाठी उपस्थित राहण्यासाठी पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे याची कृपया नोंद घ्यावी.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/ashok-sonone-political-attack-nitin-gadkari-107024", "date_download": "2018-06-19T17:23:05Z", "digest": "sha1:WZJA5BBB4XBKYZYPWP5DEOTXNDT6DO5B", "length": 12766, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "ashok sonone political attack on nitin gadkari गडकरी आणि रोडकरी यांच्यात साटेलोटे : अशोक सोनोने | eSakal", "raw_content": "\nगडकरी आणि रोडकरी यांच्यात साटेलोटे : अशोक सोनोने\nसोमवार, 2 एप्रिल 2018\n* शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम थांबविले\n* 50 दिवसापासून सुरु आहे साखळी उपोषण\nखामगाव (बुलडाणा): महामार्ग रुंदीकरण कामात शेतकऱ्यांच्या जमिनी कमी मोबदल्यात संपादित केल्या जात आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यात येत आहे, कारण गडकरी आणि कंत्राटदार अर्थातच रोडकरी यांच्यात साटेलोटे आहे, असा आरोप भारिप बहूजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केला आहे.\n* शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम थांबविले\n* 50 दिवसापासून सुरु आहे साखळी उपोषण\nखामगाव (बुलडाणा): महामार्ग रुंदीकरण कामात शेतकऱ्यांच्या जमिनी कमी मोबदल्यात संपादित केल्या जात आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यात येत आहे, कारण गडकरी आणि कंत्राटदार अर्थातच रोडकरी यांच्यात साटेलोटे आहे, असा आरोप भारिप बहूजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केला आहे.\nबुलडाणा जिल्ह्यातील खामगाव लागतच्या महामार्ग क्रमांक ६ चे सहापदरीकरण सुरू आहे. बायपास खामगाव शहराच्या बाहेरून जातोय. या महामार्गाचे काम करताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, शासन त्यांच्या शेतीचा योग्य मोबदला देत नाही. योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी नॅशनल हायवे वर मागील 50 दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. मात्र, त्याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद पाडले असून जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाहीतोपर्यंत काम चालू होऊ देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.\nदरम्यान, आज (सोमवार) भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी महामार्गावर 3 ठिकाणी सुरू असलेल्या उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी सोनोने यांनी सरकारवर टीका करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रोडकरी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. भारिप शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील असेही ते म्हणाले.यावेळी बाजार समितीचे उपसभापती निलेश दिपके, संजय शर्मा, विनायक देशमुख व शेतकरी संघर्ष समिती सदस्य उपस्थित होते.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nईपीएस 95 कर्मचार्‍यांनी केले मुंडन आंदोलन\nबुलडाणा : ईपीएस-95 अंतर्गत येणार्‍या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी मंगळवारी (ता.19) जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडन आंदोलन केले. यावेळी कर्मचारी भविष्य...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/baba-gurmit-ram-rahim-rakhi-swant-sunny-leone-esakal-news-75620", "date_download": "2018-06-19T16:30:24Z", "digest": "sha1:OXIFQ4ADKHUKT2REIXNWMT24JKK4TYFF", "length": 10574, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "baba gurmit ram rahim rakhi swant sunny leone esakal news सनीही बाबासमोर नाचली होती! | eSakal", "raw_content": "\nसनीही बाबासमोर नाचली होती\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\nमुंबई : बाबा गुरमित रामरहिमबद्दल रोज नव्यानव्या बातम्या येऊ लागल्या आहेत, अशात आता राखी सावंतही उतरली आहे. बाबावर बनणाऱ्या चित्रपटात राखीही काम करते आहे. हा चित्रपट करताना बाबाबद्दल अनेक नव्या बातम्या मिळाल्या, त्यानुसार सनी लिआेनीही बाबासमोर येऊन नाचून गेली आहे, असा गौप्यस्फोट राखी सावंतने केला आहे.\nमुंबई : बाबा गुरमित रामरहिमबद्दल रोज नव्यानव्या बातम्या येऊ लागल्या आहेत, अशात आता राखी सावंतही उतरली आहे. बाबावर बनणाऱ्या चित्रपटात राखीही काम करते आहे. हा चित्रपट करताना बाबाबद्दल अनेक नव्या बातम्या मिळाल्या, त्यानुसार सनी लिआेनीही बाबासमोर येऊन नाचून गेली आहे, असा गौप्यस्फोट राखी सावंतने केला आहे.\nहा चित्रपटाच्या प्रमोशनचाही भाग असू शकतो. पण राखीच्या या वक्तव्यामुळे सनी चांगलीच गोत्यात येऊ शकते. यावेळी बोलताना राखी म्हणाली, मी बाबाची माहिती घेते आहे. त्यात सनीही बाबाकडे येऊन गेल्याचे कळलं. बाबावर बनणाऱ्या चित्रपटात आम्ही हा सिक्वेन्स घेणार आहोत. यात सनी काम करणं कठीण आहे. पण तिच्याएेवजी आम्ही तिची डमी वापरणार आहोत, अशी माहितीही राखी देते.\nप्लास्टिक मुक्तीसाठी सोलापूर महापालिका प्रशासन सज्ज\nसोलापूर : शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासन प्लास्टिक मुक्तीसाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी अठराजणांचे पथक तयार करण्यात आले असून, एकाचवेळी...\n‘झिपऱ्या’च्या शोला दिग्गजांची उपस्थिती\nपुणे - ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या झिपऱ्या कादंबरीवर आधारीत ‘झिपऱ्या’ या मराठी चित्रपटाच्या ‘स्पेशल शो’ला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार...\nट्रम्प तात्या बनविणारे आहेत खरंच 'खास रे' (व्हिडिओ)\nपुणे : 'वेबसिरीज' या आताच्या तरुणाईच्या जिव्हाळ्याचा विषय बनत आहेत. दुरचित्रवाणीनंतर इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेकानेक...\nअभिनेत्री सई ताम्हणकर सॅव्ही पुरस्काराने सन्मानित\nसॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार मिळावा अशी अनेक सेलेब्सची इच्छा असते. असा हा पुरस्कार अभिनेत्री सई...\nसोलापूर - गुन्ह्यांचा तपास... नाकाबंदी... व्हीआयपी, सण-उत्सव काळातील बंदोबस्त... कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न... 12 ते 14 तासांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-4-death-home-colapse-75947", "date_download": "2018-06-19T16:33:14Z", "digest": "sha1:6MIOFXLEG6HXPIT5VIKADUF33ADDDYQY", "length": 10606, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news 4 death by home colapse पारोळ्यात घर कोसळून चौघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nपारोळ्यात घर कोसळून चौघांचा मृत्यू\nशनिवार, 7 ऑक्टोबर 2017\nजळगाव - पारोळा शहरातील काझी वाडा परिसरात मातीचे घर कोसळून ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने चौघांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.\nचादरीचा व्यवसाय करणारे काझी कुटुंब या वाड्यात राहत होते. जीर्ण झालेल्या मातीच्या घराचे छत कोसळल्याने ही घटना घडली आहे. यात कुटुंबातील चार जण मरण पावले, तर एक जण सुदैवाने बचावला.\nजळगाव - पारोळा शहरातील काझी वाडा परिसरात मातीचे घर कोसळून ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने चौघांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.\nचादरीचा व्यवसाय करणारे काझी कुटुंब या वाड्यात राहत होते. जीर्ण झालेल्या मातीच्या घराचे छत कोसळल्याने ही घटना घडली आहे. यात कुटुंबातील चार जण मरण पावले, तर एक जण सुदैवाने बचावला.\nपहाटे छत कोसळले तेव्हा घरातील सर्व जण झोपेत होते. छताच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने हाशिम काझी, सायराबी काझी, मोइनोद्दीन काझी आणि शबिनाबी काझी या चार जणांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nपाली खोपोली मार्गावर दोन भीषण अपघात\nपाली (जि. रायगड) - पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदिकरणाचे काम सुरु आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nकालव्याला सरंक्षण भिंत नाही\nपुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या...\nअजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर भाजपचा युती तोडण्याचा निर्णय\nनवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर होणारे सातत्याने हल्ले आणि रमजानच्या महिन्यातही झालेला गोळीबार या घटनांमुळे भाजप आणि पीडीपी सरकारमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/dusare-garodarpan", "date_download": "2018-06-19T16:12:52Z", "digest": "sha1:D75YXGDTZCPTX6TEA4G4PKWXTFDS5MJJ", "length": 16542, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "दुसऱ्या गर्भारपणाआधी टाळा या चुका - Tinystep", "raw_content": "\nदुसऱ्या गर्भारपणाआधी टाळा या चुका\nकिती त्रास दिला, अडचणीत टाकले तरीही मुलं आपल्या आयुष्यातील खरी मजा असतात. त्यामुळे एक मूल मोठे होत आले की आपण दुसऱ्या मुलाचा विचार सुरु करतो. दुसऱ्या वेळी गर्भवती असणे आणि आपल्या मुलासह पहिले सर्व अनुभवणे हा इतका सुंदर अद्भुत अनुभव आहे की ते पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटतात. अर्थात कुटुंबाचा विस्तार करणे हे फक्त मूल होण्यापेक्षा अधिक व्यापक गोष्ट आहे. दुसऱ्या बाळाच्या आगमनासाठी आपल्या जोडीदाराची तयारी असली तरी येणाऱ्या दुसऱ्या बाळासाठी घरातही काही तयारी असायला हवी विशेषतः आपल्या आई-बाबा यांचे प्रेम, माया काळजी, लक्ष यांच्या वाटणीसाठी पहिले बाळाची किंवा मुलाची तयारी आहे\n१) मोठ्या मुलाच्या प्रगतीचा वेग नाही\nगर्भारपणात मोठ्या मुलाला सहभागी होऊ द्या. तो देखील याच मार्गाने या जगात आला होता हे त्याला माहिती होऊ द्या. आपल्या डॉक्टरकडील तपासण्यांच्यावेळी त्याला बरोबर न्या- आपल्या भावंडाच्या हृदयाचे ठोके त्याला ऐकू द्या. अल्ट्रा साऊड तपासण्यांच्या वेळी बाळ पाहू द्या. त्यामुळे आपल्या भावंडाशी त्याची नाळ जुळते असे वाटू लागते. मुलांबरोबर विविध गोष्टी कराव्यात जसे बाळासाठी बाजारहाट करणे, भावंडाचे नाव निवडणे, तसेच भावंडाने त्यांना काय म्हणावे हे त्यांना ठरवायला सांगावे जेणेकरून काही दिवसांनतर येणाऱ्या भावंडाशी जवळीक वाटेल आणि प्रेम वाटेल.\n२) पहिल्या मुलाकडे पुरेसे लक्ष नसणे\nआपल्याला आधीचे एक मूल असल्याने दुसरे बाळ सांभाळणे सहजशक्य आहे. अर्थात ह्यात थोडेफार तथ्य आहे कारण पुर्वीच्या अनुभवातून काही प्रसंग, परिस्थिती हाताळता येते. मात्र दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर आपल्याला नवजात बाळाकडे लक्ष द्यावे लागते, त्याची देखभाल करावी लागते, रडू सांभाळावे लागते त्याची शीशू पहावी लागतेच पण मोठे मूल स्वतःला दुर्लक्षित झाल्यासारखे समजू लागते त्यामुळे त्याचवेळी मोठ्या मुलाकडेही लक्ष द्यावे लागते. मोठ्या मुलांना असेही वाटू शकते पुर्वी प्रमाणे आईबाबांसमवेत वेळ घालवता येत नाही आणि आपल्याला ते जास्तवेळा जवळही घेत नाहीत. त्यामुळे पहिल्या छोट्या मुलालाही थोडा वेळ दिला पाहिजे. यासाठी जोडीदाराबरोबर वेळेचे नियोजन करून दोन्ही मुलांकडे लक्ष द्या.\n३) मनाची तयारी पूर्ण झाल्यावरच नोकरीला जा\nनोकरी करणारी स्त्री प्रसुतीची रजा घेते तेव्हा दोन तीन महिन्यांनी पुन्हा नोकरीवर रूजु होऊ असेच तिला वाटत असते. पहिल्या गर्भारपणात तेवढा काळ पुरेसाही असतो मात्र दुसèया प्रसुतीच्या काळात मात्र हा काळ अगदी डोळ्याची पापणी लवण्याच्या आतच संपून गेला असे वाटते. स्तनपान, खरेदी, स्वच्छता आणि दोन्ही मुलांचा प्रेमाने सांभाळ करणे ही नक्कीच कठीण गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बदलाला जुळवून घेण्यासाठी वेळ जावा लागतो. आपल्या मोठ्या बाळाला त्याच्या छोट्या भावंडाची काळजी कशी घ्यायची याचे थोडेफार प्रशिक्षण द्यायला हवे. प्रेमाने कुरवाळणे असो की लहानग्या भावंडाला बाटलीने दूध पाजणे असो ह्या छोट्या छोट्या गोष्टींचे प्रशिक्षण त्याला द्यायला हवे. या सर्वांमुळे पुन्हा कामावर रुजु व्हायचे ठरवल्यावर तुमच्या मनाला शांतता आणि समाधान लाभेल.\n४) हुशारीने करा खरेदी\nपहिल्यावेळच्या गर्भारपणात कदाचित गरज नसतानाही भरमसाट खरेदी केली गेली असेल घरात बाळासाठी म्हणून अनेक वस्तूंचा भरणा झाला असेल. दुसऱ्यावेळी मात्र अशा अनेक निरुपयोगी वस्तू घेणे टाळायच्या असतील. त्यासाठी अगदी सुरुवातीला कोणत्या गोष्टींची गरज आहे त्या वस्तूंची निवडक यादी बनवा. बाळाचे कपडे खरेदी करण्याची घाई नको पहिल्या बाळाच्या वेळी आणलेल्या कपड्यांचा वापरही केला जाऊ शकतो. डायपर आणि बाळाच्या अंघोळीसाठी आवश्यक गोष्टी यादीत अग्रकमावर असल्या पाहिजेत परंतू पहिल्यांदा घरात आधीपासून या किती वस्तू आहेत का याचा अंदाज घ्या. पहिल्या बाळासाठीचे कपडे घेतानाच असे कपडे घ्या जे मुलगा किंवा मुलगी दोघांनाही वापरता येतील.\n५) दोन हात किती पुरेसे\nघरात दोन मुले असली की अनेक कामे पूर्ण करायची राहून जातात जी करणे आवश्यक असते. स्वयंपाकर करणे, स्वच्छता आणि मोठ्या बाळाकडे लक्ष देणे ही सर्वच कामे करायची असतात. आपल्या एकट्याला हे सर्व उरकणार नाही किंवा काम संपणार नाही तर मदतीची अपेक्षा करण्यात काहीच चूक नाही. कुटुंबातील सदस्यांकडून किंवा जोडीदाराकडून आपल्याला मदत मिळू शकते. जर ही मदत पुरेशी वाटत नसेल तर घरातील इतर कामे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मदतीसाठी कामाला ठेवू शकता. अर्थात मुलांना सांभाळ्ण्याची जबाबदारी सर्वतोपरी आपण आणि आपला जोडीदारच निभावू यासाठी खात्रीने प्रयत्न करा. अगदीच जेव्हा शक्य नसेल तेव्हाच मुलांना सांभाळण्याबाबतीत दुसऱ्या कोणा व्यक्तीचा विचार करा.\nबाळाचे या ६ प्रकारच्या रडण्यामागे ही कारणे असू शकतात\nगरोदर स्त्रियांनी अशी घ्यावी आपल्या हृदयाची काळजी\nनव्या मातांसाठी ऑलिव्ह तेलाचे चार फायदे\nआयुष्यात शाररिक आणि मानसिक सकरात्मकता (पॉझिटिव्हिटी) यावी यासाठी काही मार्गदर्शक उपाय\nप्रसूतीच्या काही क्षणाअगोदर तिला कळले की, ती गरोदर आहे ......\nगरोदरपण संबंधित डॉक्टर हे शब्द बऱ्याचदा वापरतात पण त्याचा नेमका अर्थ काय \nतुम्ही पण या विनोदी कारणांमुळे आपल्या जोडीदाराशी भांडता का \nजाणून घ्या तुमचे मूल कुशीवर वळणे केव्हा सुरु करते\nतुम्हाला जर का जुळे होणार असेल तर या सात गोष्टी माहित असणे आवश्यक आहे\nपालकत्वाचे हे फायदे तुम्हांला माहिती आहेत का \nआईचे सिझेरियन झाले असेल तर मुलीचे पण सिझेरियनच होते का \nअपूर्ण झोप वजन लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, कसे काय बघूया\nवैवाहिक नात्यामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे या टिप्सचा वापर करा\nप्रसुतीनंतर आईला करण्यात येणाऱ्या मसाजबद्दल जाणून घ्या\nजाणून घ्या प्रेग्नन्सीदरम्यान जंक फुड खाल्ल्यास काय होतं \nमरमेड बेबी मत्स्यकन्येबाबतचे सत्य जाणून घ्या\nप्रेग्नन्सीदरम्यान मशरूम खाणं सुरक्षित आहे का \nतुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजणे सुरु करण्याआधी हे जाणून घ्या..\nया प्रकारे कोलेजन तुम्हांला सौंदर्यविषयक फायदे देतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-vapar-112065", "date_download": "2018-06-19T17:18:13Z", "digest": "sha1:UEKGYMOWHNXZKH5CJKDQZA3C5AOHMVRR", "length": 13603, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon vapar ब- सत्ताप्रकारातील जमिनींचे हस्तांतर, वापर निर्बंधमुक्त | eSakal", "raw_content": "\nब- सत्ताप्रकारातील जमिनींचे हस्तांतर, वापर निर्बंधमुक्त\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nब- सत्ताप्रकारातील जमिनींचे हस्तांतर, वापर निर्बंधमुक्त\nब- सत्ताप्रकारातील जमिनींचे हस्तांतर, वापर निर्बंधमुक्त\nजळगाव : देशाच्या फाळणीनंतर भारतात आलेल्या विस्थापितांना दिलेल्या जमिनींचा \"ब' सत्ताप्रकार रद्द करून त्या \"अ' सत्ताप्रकारात वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. त्यामुळे जळगावसह राज्यातील 30 सिंधी कॉलनी व या सत्ताप्रकारातील जमिनींच्या हस्तांतर व वापरावरील निर्बंध दूर झाले आहेत.\nदेशाच्या फाळणीनंतर तत्कालीन पश्‍चिम पाकिस्तानातून भारतात मोठ्या प्रमाणात निर्वासित आले. राज्यात एकूण 30 ठिकाणी अशा निर्वासितांच्या वसाहती उभारण्यात आलेल्या आहेत. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींनी भारतात सोडलेली मालमत्ता आणि राज्य व केंद्र शासनाने त्यात घातलेली भर यातून मालमत्तांचा भरपाई संकोष तयार करण्यात आला. या संकोष मालमत्तेमधून 1954 च्या पुनर्वसन अधिनियमाच्या आधारे निर्वासित व्यक्तींना जमिनी-मालमत्ता वाटप करण्यात आल्या होत्या. अशा जमिनींची ब- सत्ता प्रकार अशा नोंदी अधिकार अभिलेखात घेण्यात आलेल्या आहेत. अशा नोंदींचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्यात येणार आहे. त्यानंतर या जमिनी अ-सत्ता प्रकारात वर्ग होतील.\nशासनाच्या निर्णयामुळे अशा जमिनी यापुढे हस्तांतर व वापर यावरील निर्बंधातून मुक्त होणार आहेत आणि संबंधित जमीन धारकास अशा जमिनीच्या हस्तांतर, तारण आणि वापरातील बदल किंवा पुनर्विकास यासाठी कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्‍यकता राहणार नाही.\nजळगाव शहरातील सिंधी बांधवांना देखील शासनाने दिलेल्या जमिनी देखील याच प्रकारात मोडत होत्या. तत्कालीन आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांनी यासंबंधी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर खडसेंनी राज्यात याचप्रकारे निर्वासितांना दिलेल्या जमिनींची माहिती घेऊन शासनाकडे सर्व माहितीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल डॉ.जगवाणी यांनी निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार खडसे यांचे आभार मानले आहेत.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-hockey/sports-news-asia-karandak-hockey-competition-76723", "date_download": "2018-06-19T16:38:11Z", "digest": "sha1:AEMFN5NUF4GQIT2GNQBBAN7YMN4XXGCO", "length": 13247, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news asia karandak hockey competition आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारताची सलामी जपानशी | eSakal", "raw_content": "\nआशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारताची सलामी जपानशी\nबुधवार, 11 ऑक्टोबर 2017\nमुंबई - आशिया कप हॉकी स्पर्धेस उद्या (ता. ११) ढाक्‍यात सुरवात होईल, ते भारतच ही स्पर्धा जिंकणार हे गृहीत धरूनच. स्पर्धा ढाक्‍यात होत असूनही चाहत्यांचा सर्वाधिक पाठिंबा भारतास लाभणार आहे. अर्थात, भारतासाठी सलामीची लढत पाकिस्तानविरुद्धच्या आगामी लढतीसाठी एक प्रकारे पूर्वतयारीच असेल.\nमुंबई - आशिया कप हॉकी स्पर्धेस उद्या (ता. ११) ढाक्‍यात सुरवात होईल, ते भारतच ही स्पर्धा जिंकणार हे गृहीत धरूनच. स्पर्धा ढाक्‍यात होत असूनही चाहत्यांचा सर्वाधिक पाठिंबा भारतास लाभणार आहे. अर्थात, भारतासाठी सलामीची लढत पाकिस्तानविरुद्धच्या आगामी लढतीसाठी एक प्रकारे पूर्वतयारीच असेल.\nभारतीय हॉकी संघासाठी कोणत्याही स्पर्धेतील सलामीची लढत खडतर असते. नेमके हेच भारतीय कर्णधार मनप्रीत सिंग सांगत आहे. कोणत्याही स्पर्धेतील सलामीची लढत आव्हानात्मक असते. या लढतीतच सूर गवसणे महत्त्वाचे आहे. प्रमुख मैदानावरील सराव चांगला झाला आहे. आम्ही स्पर्धेसाठी तयार आहोत, असे भारताचा कर्णधार मनप्रीत सिंगने सांगितले. जपान दुबळा संघ नाही. त्यांनी सुलतान अझलान शाह स्पर्धेत भारतास ४-३ झुंज दिली होती, तर ऑस्ट्रेलियास हरवले होते. त्यांना कमी लेखण्यास भारतीय संघही तयार नाही. काही महिन्यांत जपानने चांगली प्रगती केली आहे, असे मनप्रीतने सांगितले. भारताने या स्पर्धेसाठी बचावफळीत जखमी कोथाजित सिंगऐवजी अमित रोहिदासला खेळवण्याचे ठरवले आहे.\nरोहिदासला युरोप दौऱ्याचा अनुभव आहे, याकडे मनप्रीत लक्ष वेधत आहे.\nदरम्यान, या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग आहे. त्यातून भारत, पाकिस्तान, दक्षिण कोरिया आणि मलेशिया हे अव्वल साखळीत प्रवेश करतील असा कयास आहे; पण चीन आणि जपानमध्ये ही समीकरणे बिघडवण्याची नक्कीच ताकद आहे.\nभारत या स्पर्धेतील अव्वल मानांकित आहे. त्यांनाच ही स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. भारत सोडल्यास अन्य लढतीत काहीही होऊ शकते. आम्हीही अर्थात केवळ स्पर्धा सहभागासाठी येथे आलेलो नाही. एखाद-दुसरा धक्का देण्याचे आमचेही लक्ष्य आहे.\n- सिएगफ्राईड ऐकमान, जपानचे मार्गदर्शक\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nपदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष - अशोक जाधव\nदेवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात...\nसावंतवाडीतील बंद प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील - राहूल इंगळे\nसावंतवाडी - पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील बंदावस्थेत असलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असा दावा येथील...\nमोदींच्या अपयशामुळे राहुल गांधीच भविष्यात पंतप्रधान: सुधींद्र कुलकर्णी\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरसारखा मोठा मुद्दा सोडविण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच भविष्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2012/05/", "date_download": "2018-06-19T15:56:21Z", "digest": "sha1:GZWG3565DFE7RRFWXKQ2YPR5NMNESKEI", "length": 22048, "nlines": 164, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: May 2012", "raw_content": "\nआली लग्न घटी समीप\nसनईच्या सुरावटीनं विवाह मंडप भरून गेलेला...\nलग्नघटिका समीप येऊन ठेपलेली...\nउपस्थित आप्तेष्ट, जिवलग, नातलग, सगेसोयरे हातात फुलपाकळ्या, अक्षता घेऊन मंत्रोच्चाराच्या प्रतीक्षेत...\nकरवल्यांची गडबड... मामा मंडळींची धावपळ...\nसजलेल्या लग्नवेदीवरील फुललेले हार तिला भेटण्यास आतूर...\nतो येऊन उभा... जन्माची गाठ बांधण्यास उत्सुक... मुंडावळ्यांआडून तिची चाहूल शोधणारा...\nलग्नघटिका जवळ येईतो \"नवे' पाऊल टाकण्यास उत्सुक असलेली...\nप्रत्यक्ष पाऊल टाकण्याचा क्षण खुणावू लागल्याने मागे-मागे रेंगाळणारी...\nगौरीहारावर पुनःपुन्हा हळदी-कुंकू वाहत \"तो' क्षण लांबवू पाहणारी....\nपुरोहितांचे बोलावणे कानावर पडताच.... भरल्या मनाने... हळुवार पावलांनी विवाहवेदीकडे जाण्यास निघणारी\nत्याक्षणी युगायुगाचे वाटणारे हे अंतर... मनाशी कल्लोळ पेलत कमी करणारी...\n...नेमका असाच ऊर घुसमटणारा कल्लोळ तिच्या जन्मदात्यांच्याही मनी\nतिला फुलापरी जपणाऱ्या तिच्या दादा आणि सखी म्हणून मिरविणाऱ्या ताईच्याही हृदयी...\nमाझ्या मायेच्या अंगणाची सय आज संपणार...\nजेथे भातुकलीचा खेळ मांडला... दादा-ताईसोबत भांडून... मी हरलेला प्रत्येक डाव जिंकला...\nजेथे माझी पावलं आई-बाबांचे बोट धरून उभी राहिली... नंतर दुडदुडली आणि मग मुक्तपणे पडली...\nते अंगण माझ्यासाठी अनोळखी होणार...\nमाझ्या बोटाला धरून ज्यांनी माझं पहिलं पाऊल साजरं केलं... माझ्या पावलांना बळ दिलं...\nमाझ्या ओठी मायेचा घास भरवत लहानाचं मोठं केलं...\nसंस्कारांच्या शिदोरीने माझं मन तुडुंब भरलं...\nकधी समजावून सांगून, कधी समजून घेऊन, कधी माघार घेऊन पुरविला माझा हट्ट...\nचुकल्यावर काहीसं रागे भरून... पण नंतर पाठीवरून मायेचा हात फिरवून मला समजावलं...\nमाझ्या पंखांत बळ भरलं...\nजगण्याशी दोन हात करण्यासाठी खंबीर बनवलं...\nप्रत्येक हळवे क्षण जपले...\nस्वतंत्र ओळख रुजविण्यासाठी धडपडले...\nमाझ्या सुखमय भविष्यासाठी दुरावा लाभणार असूनही चेहऱ्यावर हास्य दाखवून दुःख ठेवलं पोटात... खोलवर...\nमाझ्या आनंदासाठी शरीर आणि मन दोन्ही झिजवलं...\nकमीपणा घेण्यातही नाही मानला कमीपणा...\nत्या आई-बाबांसोबत अंतर आता पडणार....\n...घराच्या प्रत्येक कोपऱ्याला दुरावणार...\nया भिंतींच्या साक्षीने जगलेल्या त्या सर्व क्षणांना पारखी होणार... गोड गुपितं... माझे सवंगडी... माझ्या सख्या... माझे सोबती... माझी हक्काची ठिकाणं... छोटे छोटे आनंदाचे क्षण... लुटूपुटूची भांडणं... रागावणं... रडणं... ओरडणं... खळाळून हसणं... टाळ्या पिटणं... सारं सारं इथंच राहणार...\n...आपलं माहेरपण सुरू होणार...\nजन्माला आली तेव्हा वाटलं प्रतरूपच आलं पोटी...\nहाताचा झोका करून वाढवताना...\nबाळमुठी वळताना... प्रत्येक पाऊल सावरताना...\nबाललीला अनुभवताना... छातीशी बिलगून घेता-घेता... ती कधी माझी सावली बनली समजलंच नाही...\nछोटी पावलं मोठी झाली... आकाश तिचं विस्तारलं...\nअंगणातली तिची भातुकली सावरताना आठवणींची रांगोळी आपसुक सजली...\nडोळ्यासमोर राहिले उभे आयुष्यातले ते साठवले क्षण\nतिचं शाळेच्या पहिल्या दिवशीचं रडणं... आणि शाळा सुटल्यानंतर येऊन घट्ट बिलगणं...\nशाळेतलं यश साजरं करणं आणि छोट्या छोट्या हातांनी स्वयंपाकघरातलं लुडबुडणं...\nवाढत्या वयाबरोबर तिचं प्रगल्भ होणं आणि माझा त्रास कमी करण्यासाठी सतत धडपडणं...\nअडचणींत माझ्यासह घर सावरणं...\nलाघवी बोलण्यानं माणूस-माणूस जोडणं...\nअडचणीतून मार्ग काढताना खंबीर उभं राहणं...\n\"आई मी आहे गं' हे आधाराचे शब्द बोलणं आणि सावली बनूनच पुढं... पुढं जाणं...\nकधी रुसणं... कधी फुगणं... पण माझ्या संस्कारांना जागून माझं नाव राखण्यासाठी धडपडणं...\nमैत्रीण, माझी सखीच ती...\nबोलली नाही कधी उलटे, की बोलली नाही कधी लागट...\nसावरलं... मलाच समजावलं... जेव्हा कधी आली अडचण...\nघराचं घरपण सर्वांनी टिकवायचं असतं... जाणून घेतलं तिनं...\nजन्मली तेव्हाच होतं ठाऊक...\nकधी ना कधी दुरावणार हे परक्‍याचं धन...\nआता आली वेळ... घटका-पळे भरतील...\"...सावधान' म्हटले जाईल...\n...माझी ही वेल तिच्या हक्काच्या अंगणी रुजण्या सप्तपदी चालेल....\nपावले ती टाकेल सात... आणि... मी शोधत राहीन... तिची माझ्या आयुष्यातून निसटून चाललेली पाऊलवाट...\nपाहू या - करू या... करत मी ढकलत राहिलो तुझ्या आयुष्यातला \"तो' सोनेरी दिवस.\nमात्र अखेर आलाच \"तो क्षण', जो माहीत असूनही लपवत राहिलो स्वतःपासून आयुष्यभर.\nसनई, चौघडे वाजू लागले, घर सजलं, अंगण मांगल्यानं काठोकाठ भरलं.\nसनईच्या सुरावटींनी भारला सारा भवताल.\n\"शुभमंगल....' शब्द-सूर उच्चारत गेले आणि फुटणारा बांध कसा आवरू आवरू झाले.\nतुझा पहिला मृदू सहवास...\nलुकलुकणारे डोळे, तुझं पहिलं पाऊल, पहिलं यश...\nआठवला तुझा मला धीर देणारा स्पर्श, मैत्रीण होऊन लुटलेला बापपणाचा आनंद...\nउभे राहिले डोळ्यांसमोर तुझ्यासोबतचे लटके रागाचे क्षण...\nकधी तरी चुकून उचलला गेलेला हात आणि मग कुशीत शिरून\nमुसमुसणाऱ्या तुला सावरताना माझ्यातला गळून पडलेला कठोर बाप...\nकन्यादानाचं पाणी सुटलं हातातून अन्‌ जाणवलं... आपलं पिलू आपल्याला कायमचं दुरावलं...\nउंबरठा ओलांडण्यास निघाली अन्‌...\n\"बाबाऽऽ म्हणून धावत शिरलीस आवेगाने माझ्या कुशीत...\nतेव्हा कढ दाटल्या हृदयातलं बापपण... धो धो रितं होत राहिलं अश्रूंमधून..\nदिल को लग गयी...\nदिल को लगेगी तभी तो बात बनेगी... हे वाक्‍य \"सत्यमेव जयते' ही मालिका सुरू होण्यापूर्वी आमिरखान आपल्या जाहिरातीमधून सातत्याने ऐकवत होता. त्याच वेळी आमिरचा हा कार्यक्रम कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट होत होते. रविवारी सकाळी अकरा वाजता कार्यक्रम जेव्हा एअरवर गेला त्यानंतरची 90 मिनिटे फक्त आमिरची होती. या नव्वद मिनिटावरील (निदान पहिल्या भागात तरी) त्याची हुकुमत अगदी स्पष्ट दिसून आली. तो परफेक्‍सनिस्ट आहे...ते का हे पुन्हा सप्रमाण सिद्ध झालं. कार्यक्रमाचा प्रत्येक मिनिट पुढे-पुढे सरकत राहिला आणि आमिरखान या माणसाचं भोवतालच्या परिस्थितीबाबत असलेलं अवधान स्पष्ट होत राहिलं.\nआमिरने छोट्या पडद्यावर येण्याचा मोह सातत्याने टाळला. त्याला कित्येकदा विचारणा करूनही, पैशांच्या थैल्या रिकाम्या करूनही तो आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. जेव्हा त्याच्या मनाने त्याला साद घातली तेव्हा त्याने छोट्या पडद्यावर यायचं ठरविलं मात्र तेही काहीतरी वेगळं करून दाखविण्याचा मनाशी चंग बांधूनच. त्यासाठी गेली दोन वर्षे त्यानं चौफेर अभ्यास केला. ....असं केलं तर कसं होईल तसं केलं तर कसं होईल तसं केलं तर कसं होईल...कार्यक्रम तर करायचा पण निव्वळ करमणूक म्हणून नाही. माझा कार्यक्रम वेगळा कसा होईल याचा ध्यास त्यानं घेतला. त्यासाठी भक्कम पूर्वतयारी केली. देशाच्या कानाकोपऱ्यात तो फिरला, सगळ्या टिमला त्यानं फिरवलं...आपण जे करणार आहे... त्यातून समाजाच्या भल्यासाठी काही करता येईल का...कार्यक्रम तर करायचा पण निव्वळ करमणूक म्हणून नाही. माझा कार्यक्रम वेगळा कसा होईल याचा ध्यास त्यानं घेतला. त्यासाठी भक्कम पूर्वतयारी केली. देशाच्या कानाकोपऱ्यात तो फिरला, सगळ्या टिमला त्यानं फिरवलं...आपण जे करणार आहे... त्यातून समाजाच्या भल्यासाठी काही करता येईल का या एकमेव विचाराने तो झपाटला असावा... असं एकूण \"सत्यमेव जयते' या कार्यक्रमाचा पहिला भाग पाहिल्यानंतर सारखं वाटत राहतं.\nपहिल्या भागामध्येच त्याने देशापुढे आ वासून उभ्या असलेल्या \"स्त्री भ्रूण हत्येसारखा' प्रचंड संवेदनशील विषयाला हात घातला आहे. हा विषय यापूर्वी वाहिन्यांवर, माध्यमांतून अनेकदा येऊन गेलेला आहे...तरीही आमिरने त्यासाठी घेतलेली मेहनत त्याच्या कितीतरी पट अधिक आहे हे जाणवत राहतं.\nत्यानं मांडलेली तिन्ही उदाहरणे ही प्रतिकात्मक पण, तरीही अंगावर येणारी...पाहताना ऐकताना अंगावर काटा आणणारी...ज्यांनी भोगलं त्यांच्याविषयी अपार करुणा भरून आणणारी आणि ज्यांनी केली त्यांच्याविरोधात पेटून उठायला लावणारी आहेत...त्यांनी जे सोसलं ते पाहताना डोळ्यांच्या कडांवर अश्रू जमा करणारं आणि आपल्याच अवती भोवती हे सारं घडतंय हे जाणून अस्वस्थ करायला लावणारी होती.\nहे सारं मांडताना आमिरचं थेट ह्रदयाला हात घालणारं निवेदन आणि प्रत्येक मुद्याशी प्रेक्षकांना जोडण्याचा त्याचा प्रयत्न पहिल्या भागात तरी नक्कीच यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल. तो विषय मांडून थांबत नाही...त्यावरील उत्तर सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न तो करतो आहे. त्यासाठी तो पुढाकार घेणार आहे ही अत्यंत महत्वाची बाब. मी सांगतो तुम्ही करा...असा उंटावरून शेळ्या हाकण्याचा कोणताही प्रयत्न यामध्ये नाही...मी तुमच्यातलाच एक आहे आणि हा मुद्दा उपस्थित केला आहे. आपण मिळून त्यावर तोडगा काढायचा आहे हे अत्यंत संयमीत पण परिणामकारकरित्या सांगण्याचा त्याचा प्रयत्न म्हणूनच भावणारा आहे.\nकार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच त्याच्याबद्दलची उत्सुकता शिगेला नेण्यात तो यशस्वी झालाच; पण जेव्हा रविवारी सकाळी अकरा वाजता दूरचित्रवाहिनी संच सुरू करून प्रेक्षकांनी आपल्या सुटीमधील नव्वद मिनिटे घालविली तेव्हा ती वाया गेली नाहीत...याचं समाधान त्यानं दिलंच...वरपक्षी या नव्वद मिनिटांचं गारूड पुढचा एपिसोड येईपर्यंत कायम राखण्यात तो यशस्वी ठरला.\nएरव्ही हाच विषय एक डॉक्‍युमेंटरी सारखा वाटला असता; पण आमिरच्या सादरीकरणाने त्याची दाहकता पाहणाऱ्याच्या काळजापर्यंत नक्कीच पोचली आणि हेच आमिरच्या मालिकेच्या पहिल्या भागाचे यश. कार्यक्रम पाहताना त्याला नक्की काय करायचं आहे त्याला नक्की कोठे जायचं आहे हे स्पष्ट असल्याचं जाणवत राहतं. बरं हे मांडताना आपण हा प्रश्‍न सोडविणार आहे असा दिवास्वप्न दाखविणारा आव तो आणत नाही हे सर्वात महत्त्वाचे.\nचला आता उत्सुकता आहे त्याच्या दुसऱ्या भागामध्ये काय असणार याची आणि खात्री वाटते तो भागही असाच वेगळा...ह्रदयाला हात घालणारा असेल...लेटस सी...\nLabels: सहज वाटलं म्हणून\nहे माझे मायबाप वाचक\nआली लग्न घटी समीप\nदिल को लग गयी...\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/plant-trees/?cat=64", "date_download": "2018-06-19T15:55:45Z", "digest": "sha1:FQBDUTSQGG26S36Z5ACCCCFDLMPMS2KC", "length": 7196, "nlines": 130, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "झाडे लावा - झाडे जगवा - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nझाडे लावा – झाडे जगवा\nजर लावलेस तू मला \nजर लावलेस तू मला \nजर लावलेस तू मला \nजर लावलेस तू मला \nशोषून घेईन मी दुषित वायू\nजर लावलेस तू मला \nजर लावलेस तू मला \nजर लावलेस तू मला \nजर लावलेस तू मला \nजर लावलेस तू मला \nजर लावलेस तू मला \nजर लावलेस तू मला \nजर लावलेस तू मला \nजर लावलेस तू मला \nजर लावलेस तू मला \nजर एवढं सगळं देतो मी भरभरून\nतर लाव आणि जगव तू मला \nजोगेश्वरीच्या चिंतामणीचे जल्लोषात स्वागत\nथोडं थांबूया, नंतर कृती करूया…\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-2921.html", "date_download": "2018-06-19T16:40:02Z", "digest": "sha1:TG6HWKHQ34IA77YWH2IGYWPNFYW3IVJ5", "length": 6566, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "दिगंबर ढवण यांना भाजपचे डोहाळे,भाजपचे उंबरठे झिजवले ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Politics News दिगंबर ढवण यांना भाजपचे डोहाळे,भाजपचे उंबरठे झिजवले \nदिगंबर ढवण यांना भाजपचे डोहाळे,भाजपचे उंबरठे झिजवले \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आंदोलनाची नौटंकी करण्याची दिगंबर ढवण यांची सवय आहे. सावेडी कचरा डेपोची आग विझविण्यास सुरुवात झाल्यानंतर हे मनपावर मोर्चा घेऊन आले होते. जिल्हाधिकारी व महापौरांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून उपाययोजना केल्या. त्यांना याची संपूर्ण कल्पना असतानाही केवळ माझ्यामुळे प्रश्न मार्गी लागला, असे दाखविण्यासाठी त्यांनी आंदोलनाची नौटंकी केली.\nत्यातही प्रशासनाशी चर्चा होऊन प्रश्नमार्गी लागला होता. त्यानंतर पुन्हा महापौर दालनात त्यांनी तमाशा केला. बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचे म्हणणाऱ्या ढवण यांना महापौरांसमोर अरेरावी करताना बाळासाहेबांच्या शिकवणीची आठवण झाली नाही का, असा प्रतिप्रश्न माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी ढवण यांना केला आहे.\nकदम हे काँग्रेसचे असल्याचे व काँग्रेस व राष्ट्रवादीची सेटलमेंट करत असल्याचे बेछूट आरोप करणाऱ्याने आधी पूर्ण माहिती द्यावी. ज्यावेळी शिवसेना फुटली. त्यावेळी शिवसेनेत आपण प्रवेश करत राजकारणात पाऊल टाकले. त्यानंतर शहरप्रमुख म्हणून या पदाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुमच्यासारखी माझी पदावरून हकालपट्टी झाली नाही. त्यामुळे यापुढे दिंगबर ढवण यांनी आरोप करताना याचे भान ठेवावे, असाही सल्ला कदम यांनी दिला आहे.\nदिगंबर ढवण यांना भाजपचे डोहाळे\nपक्षाला अपक्ष लढण्याची धमकी देणाऱ्यांनी पक्षाची चिंता करण्याचे कारण नाही आणि गरजही नाही. सर्वसामान्यांच्या बळावरच हा पक्ष उभा आहे. यापूर्वी आपण अपक्ष लढलेले असतानाही काय निकाल लागला होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तसेच गेल्या ५-१० महिन्यांपासून ज्यांना भाजप प्रवेशाची डोहाळे लागले आहेत. त्यांनी भाजप प्रदेशाचे उंबरठे झिजवले. त्यांनी इतर सेटलमेंटचे आरोप करणे कितपत योग्य आहे, असेही संभाजी कदम यांनी पत्रकात ढवण यांच्याविषयी बोलले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nदिगंबर ढवण यांना भाजपचे डोहाळे,भाजपचे उंबरठे झिजवले \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-1401.html", "date_download": "2018-06-19T16:34:28Z", "digest": "sha1:2I7FN7OIGKCHSASR4QQ6QVPAHIUBRGH6", "length": 7873, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अॅड. प्रताप ढाकणे यांना शिवसेना प्रवेशाचे निमंत्रण ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअॅड. प्रताप ढाकणे यांना शिवसेना प्रवेशाचे निमंत्रण \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संघर्षाशिवाय जीवनात काही मिळत नाही. प्रतापराव तुम्ही २१ वर्षांपासून संघर्ष करत आहात, तुम्ही शिवसेनेत या तुमचा वनवास हटवू. योग्य तो सन्मान करू. माझ्याबरोबर या तुमचा वनवास निघून जाईल, असे निमंत्रण विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी देताच अॅड. प्रताप ढाकणे समर्थकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यावर ढाकणे यांनी भाष्य टाळले.\nआमदार दराडे यांनी पाथर्डी तालुक्यात शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ आमदार दराडे यांनी तालुका दौरा केला. त्यावेळी त्यांचा अॅड. प्रताप ढाकणे यांनी सत्कार केला. त्यावेळी दराडे बोलत होते. या वेळी बाजार समिती सभापती बन्सी आठवे, ज्येष्ठ नेते रामदास गोल्हार, डॉ. विनोद गर्जे, 'केदारेश्वर'चे संचालक ऋषिकेश ढाकणे, गहिनीनाथ शिरसाठ, बाळासाहेब घुले, योगेश रासने, किरण खेडकर, अनिल ढाकणे, सतीश गुगळे, सागर शिरसाठ, कृष्णा आंधळे आदी उपस्थित होते.\nआमदार दराडे म्हणाले, राजकीय जीवनासह सर्वच क्षेत्रात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. त्यातून मोठा झालेला माणूस मागे पडत नाही. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राजकारण करताना सर्व स्तरांतील लोकांशी संपर्क येतो. सर्वसामान्य जनता विश्वासाने बरोबर राहिल्याने वाटचाल सुखकर झाली.\nज्या शिवसेनेने काही वर्षांपूर्वी आपल्याला पराभूत केले. त्याच शिवसेनेने आमदार केले. राजकारणात संयम, शांतता उपयोगात अाणून पुढचा मार्ग निश्चित केला. प्रतापराव माझ्याबरोबर आलात, तर वनवास संपेल, अशी खात्री देतो, असे दराडे म्हणाले.\nदरम्यान, दराडे यांनी ढाकणे यांच्यापुढे ठेवलेल्या प्रस्तावाची 'मातोश्री'वर काही चर्चा आहे, का याबाबत त्यांचे समर्थक माहिती मिळवत आहे. ढाकणे यांनी संपर्क वाढवत पत्नी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, मुलगा ऋषिकेश व ते स्वतः मतदारसंघात संपर्क अभियान राबवण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे आमदार दराडे यांचे निमंत्रण ढाकणे कधी स्वीकारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.\nसार्वजनिक जीवनात संघर्षच कामाला येतो\n१९९९ मध्ये आमदारकीची निवडणूक केवळ ७८ मतांनी हरलो. त्यावेळी बबनराव ढाकणे मंत्रिमंडळात होते. लोकनेते गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख व बबनरावांकडून संघर्षाचा वारसा घेतला. वंजारी समाजात वि. दा. कराड व नरेंद्र दराडे हे दोनच श्रीमंत व्यक्ती आहेत, असे मुंडे नेहमी म्हणायचे. सार्वजनिक जीवनात श्रीमंती, नव्हे तर संघर्ष कामाला येतो, असे दराडे म्हणाले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nअॅड. प्रताप ढाकणे यांना शिवसेना प्रवेशाचे निमंत्रण \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/jolt-for-ncp-in-thane-6477", "date_download": "2018-06-19T16:18:35Z", "digest": "sha1:7KMXLUCCAOLA6EMTS4P65RZU7NRE46BV", "length": 5279, "nlines": 115, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "ठाण्यात घड्याळाचे काटे फिरले", "raw_content": "\nठाण्यात घड्याळाचे काटे फिरले\nठाण्यात घड्याळाचे काटे फिरले\nमुंबई - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे परिसरात इनकमिंग आणि आऊटगोेईंग सुरू असून राष्ट्रवादीला शिवसेनेने धक्का दिलाय. सोमवारी मातोश्रीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक देवराम भोईर आणि उषा भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\n'आता राजकीय अपघात नकोच, 2019 स्वबळावरच'\n'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\n'आता राजकीय अपघात नकोच, 2019 स्वबळावरच'\nमनसेच्या नव्या कार्यकारिणीतून शिशीर शिंदेंना वगळलं\nलालू यांच्यावर मंगळवारी मुंबईत शस्त्रक्रिया\nशिवसेनेचाही केजरीवाल यांना पाठिंबा\nजॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर संजय राऊत बनवणार सिनेमा\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://apalacinemascope.blogspot.com/2010_12_01_archive.html", "date_download": "2018-06-19T15:54:46Z", "digest": "sha1:NM5EXZ57SBYRNGSK7YTKF6WRFQPX6XNS", "length": 58453, "nlines": 195, "source_domain": "apalacinemascope.blogspot.com", "title": "आपला सिनेमास्कोप: December 2010", "raw_content": "\nजागतिक सिनेमा आणि दिग्दर्शकांविषयी या सिनेमास्कोपमध्ये बरंच काही वाचायला मिळेल.आपल्यालाही सिनेमाची आवड असल्यास या ब्लॉगवर चर्चा करता येईल. यातील काही लेख प्रसिध्द झालेले असतील तर काही नव्याने लिहिले जातील.\n`फस गये रे ओबामा`- आजचा आणि अर्थपूर्ण\nआपल्या कॉमेडीजबद्दल नित्य करण्यात येण्याजोगी हमखास तक्रार होती, ती म्हणजे त्यांचं निर्वातात घडणं. (हीच तक्रार आपल्या इतर चित्रपटांबद्दलही करणं शक्य होतं, ही बॉलीवूडची खरी शोकांतिका, पण ते राहू दे ) कोणतेही सामाजिक, प्रांतीय, राजकीय संदर्भ नसल्याने इतर भाषिक, इतर देशीय चित्रपटांची नक्कल उतरवणं आपल्या निर्मात्या- दिग्दर्शकांना शक्य होई हा एक त्यांच्यापुरता फायदा, पण त्यामुळे प्रेक्षकांना आगापीछा नसलेल्या, वरवर हसवण्याचा प्रयत्न करणा-या बाळबोध चित्रपटांवर समाधान मानावं लागत असे. काही दिवसांपूर्वी आलेल्या अभिषेक शर्माच्या `तेरे बिन लादेन`ने हे चित्र बदलण्याचा थोडाफार प्रयत्न केला, अन् नुकत्याच आलेल्या सुभाष कपूरच्या `फस गये रे ओबामा`ने या प्रयत्नावर शिक्कामोर्तब केलं.\n`लादेन` आणि `ओबामा` .या दोन्ही चित्रपटात उघड साम्य असलेल्या अनेक गोष्टी नावापासूनच आहेत. अमेरिकन राजकारणाने चर्चेत आलेल्या नावांच्या या उल्लेखाबरोबरच समाजात अमेरिकेबद्दल असणारं सुप्त (वा उघड) आकर्षण, सध्याची तिथली परिस्थिती, अमेरिकन धोरणावरील टीका, थर्ड वर्ल्ड देशांवर त्यांचा होणारा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम, सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरलं करमणुकीच्या बुरख्याआड दडलेलं तिरकस भाष्य या सा-या गोष्टी दोन्ही चित्रपटांमध्ये आहेत. एकाच्या नावात अमेरिकेचा द्वेष्टा दहशतवादी तर दुस-यात लाडका राष्ट्राध्यक्ष असले तरीही दोन्ही चित्रपटांची जात ही केपर कॉमेडीसारखी, गुन्हेगारी वळणाने जाणारी आहे. दोन्ही चित्रपट फार्सिकल ढंगाचे असल्याने त्यांच्यात सत्यतेचा अंश अर्थातच नाही अन् अतिशयोक्ती भरपूर आहे, मात्र आजूबाजूच्या जगाचं प्रतिबिंब मात्र दोन्हीकडे स्पष्ट दिसून येणारं आहे.\nया दोन्हीखेरीज आणखी एक गोष्ट दोन्हीकडे सारखी आहे, जी मात्र कौतुक करण्यासारखी नाही. दोन्ही चित्रपट हे मूळ कल्पनेच्या उत्तम असण्यावर समाधान मानणारे आहेत. एकदा का ती सुचली, की त्यापुढे ती फुलविण्यासाठी जे कष्ट घ्यायला लागतात, ते घेण्याची तयारी या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळत नाही. साहजिकच दोन्ही चित्रपट हे उत्तरार्धात आपला जोश गमवायला लागतात. त्यांच्यात तोच तोचपणा यायला लागतो. आणि अखेर दोन्ही चित्रपट प्रेक्षकांची तडजोड केल्यासारखे जुजबी पळवाटेवर संपतात. कल्पनेला ज्या प्रकारच्या बोच-या विनोदी तरीही विदारक शेवटाची अपेक्षा आहे, तो दोन्हीकडे सापडलेला दिसत नाही. प्रेक्षक त्याकडे दुर्लक्ष करतो, तो पहिला दोन तृतियांश चित्रपट आवडल्याने. मी देखील हेच केलं.\nतेरे बिन लादेनपेक्षाही फस गये रे ओबामा प्रेक्षकांना अधिक जवळचा वाटतो कारण त्याच्याशी संबंधित संदर्भ, हा त्यांना त्यांच्या मर्यादित परिघातही सतावणारा आहे. `रिसेशन` हा तो संदर्भ. आधी त्याचा अमेरिकेला बसलेला धक्का, अन् त्याचे जगभर उमटलेले पडसाद ही `ओबामा`ची पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी नसती, तरीही ओबामाचं कथानक जसंच्या तसं घडविता आलं असतं. मात्र तो मग जितका ताजा वाटतो तितका वाटला नसता आणि शेवट गुंडाळणं आपण चालवूनही घेतलं नसतं.\nया चित्रपटाच्या रचनेचा आपल्या प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून एक प्रॉब्लेम म्हणजे त्याला नेमका प्रोटॅगनिस्ट, नेमका नायक नाही. त्यातल्यात्यात ओम मामा (रजत कपूर) ही भूमिकाच त्यामानाने मोठी, केंद्रस्थानी असलेली आणि प्रेक्षकांचा दृष्टिकोन अचूक पकडणारी आहे. मात्र ती पुरेशी वजनदार नाही. ती खूपशी पॅसिव्ह आहे. आणि तिच्या चातुर्यालाही फार मर्यादा आहेत. तिचं जगणं- वाचणं हे तिच्या हुशारीपेक्षा इतरांच्या बावळटपणावर, इतरांच्या प्रामाणिकपणावर आणि पटकथाकाराच्या मर्जीवर अवलंबून आहे. चित्रपट पाहताना आपण `सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफ ` हे गृहीत धरतोच. मात्र इथे आपल्या कल्पनाशक्तीला थोडा अधिकच ताण द्यावा लागतो.\nइथला ओम मामा हा एक एनआरआय `बिझनेसमन` आहे, मात्र सध्या अमेरिकेतल्या रिसेशनमुळे त्याच्या बिझनेसचं वाटोळं झालंय. ओमला एक महिन्यांच्या आत एक लाख डॉलर उभे करायचे आहेत. युपीमधल्या एका गावातील आपली हवेली विकून पैसे उभे कऱण्यासाठी ओम भारतात परततो. मात्र भाईसाब (संजय मिश्रा) त्याचं अपहरण करतो. ओमकड़े पैसे नसल्याचं उघड होईपर्यंत किडनॅपिंग रॅकेटमधल्या मोठ्या माशांची नजर त्यांच्याकडे वळलेली असते. ओम या विचित्र परिस्थितीचा फायदा घ्यायचं ठरवितो, आणि भाईसाबला विश्वासात घेतो. जिवावरच्या जोखमीतून जाऊनही आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं त्याने ठरविलेलं असतं.\nएकदा का चित्रपटाचा पॅटर्न ठरला की ओबामात फार काही वेगळं घडत नाही. अपहरणकर्त्यांचे टप्पे अन् ओमच्या क्लृप्तीची पुनरावृत्ती असं लॉजिक ठरून जातं. तरीही हा चित्रपट आपण पाहत राहतो त्याचं प्रमुख कारण म्हणजे इथल्या व्यक्तिरेखा आणि त्या साकारणारी फारच चांगली कास्ट. पटकथेच्या तपशीलावर इथे फार काम झालं नसलं तरी व्यक्तिचित्रपणाचा विचार खूप खोलवर जाऊन येथे करण्यात आला आहे. ब-याच हिंदी चित्रपटात विनोद हे कथानकाशी संबंधित नसलेले अन् केवळ शाब्दिक कोट्यांप्रमाणे असतात. (पहा- रोहीत शेट्टीचा कोणताही चित्रपट) इथले विनोद हे काहीवेळा प्रासंगिक पण बहुतेकवेळा व्यक्तिरेखांशी संबंधित आहेत. प्रत्यक्षात संवादात विनोद करण्याचा प्रयत्न नसूनही व्यक्तिरेखांची पार्श्वभूमी इथे विनोद तयार करते. भाईसाबच्या व्यक्तिरेखेचा भाबडेपणा, मुन्नी (नेहा धुपिया)चा फेमिनीझम, अन्नी (मनू रिशी) ची सचोटी या सगळ्याचा या विनोदाला फायदा होतो. त्याबरोबरच आजच्या वातावरणाशी संबंधित असलेल्या आर्थिक परिस्थिती सूचित करणा-या जागा ओबामाच्या भाषणाचा (येस, वुई कॅन) वेळोवेळी येणारा संबंध अशा गोष्टी पाचकळपणा न करताही उपहास आणि विडंबनाला कथेत शिरकाव करू देतात इथे दिग्दर्शक रजत कपूर नसला, तरी त्याच्या कंपूने `रघू रोमिओ`पासून जो लो बजेट, प्रासंगिक विनोदावर भर असणारा, कथाप्रधान चित्रप्रकार आणला, त्यातलाच `फस गये रे ओबामा` हा पुढला प्रयत्न म्हणता येईल.\nओबामाला नायक नसल्याचं मी मघा म्हणालो. तसाच त्याला खलनायकही नाही. खलनायकीच्या थो़ड्या फार जवळ जाणारं पात्र म्हणजे अमोल गुप्तेने साकारलेला, अपहरणाचा व्यवसाय करणारा मंत्री धनंजय सिंग. गंमत म्हणजे यातली गुन्हेगारीलाच व्यवसाय मानणारी बरीचशी इतर पात्र ही भाबडी अन इमानदार आहेत. केवळ राजकारण्याचं पात्र हे चोरांचे\n`उसूल` देखील न मानणारं आहे. चित्रपट ज्या प्रकारची तथाकथित श्रेष्ठांच्या विरोधातील भूमिका घेऊन कनिष्ठांना माफ करण्याचं धोरण दाखवितो (उदा यातील प्रत्यक्ष गुंडगिरी कऱणारी पात्र भारतात असली, तरी चित्रपट अधिक शक्तिशाली अमेरिकन अर्थकारणाला दोष देतो.) त्याच्याशी हे सुसंगतच आहे.\nविनोदाच्या नावाखाली बॉलीवूडमध्ये जे काही चालतं, ते खरं तर हसवण्यापेक्षा राग आणण्यासारखं अधिक आहे. नीरज व्होरा, रोहीत शेट्टी, अनीस बाझमी यासारख्या दिग्दर्शकांचे चित्रपट हे मोठ्या स्टार्सवर भरवसा ठेवणारे, पण दर्जाची बिकट अवस्था असणारे, साधारण आठ दहा वर्षाच्या मुलांना आवडतील, याप्रकारचे असतात. आपण मुळात त्यांच्याकडून अपेक्षाच ठेवत नसल्याने या चित्रपटांचं, दिग्दर्शकांचं फावतं. मात्र तेरे बिन लादेन, फस गये रे ओबामासारख्या चित्रपटांचं धोरण बरोबर उलट आहे. अपरिचित, परंतु अभिनयात बाजी मारणारा नटसंच, विनोदासाठी आशयात तडजो़ड न करण्याचा प्रयत्न आणि बजेटचं मुळात अवडंबर नसल्याने दिग्दर्शकाची बाजू पूर्णपणे पोहोचविण्याची मुभा असलेले हे चित्रपट आता अधिक प्रमाणात येण्याची गरज आहे. मल्टिप्लेक्स संस्कृती आणि कॉर्पोरेट कल्चरने उत्तेजन मिळालेले हे चित्रपट आपल्या पारंपरिक विनोदी सिनेमाला अधिक अर्थपूर्ण आकार देतील अशी शक्यता आज तरी दिसते.\nआपल्याला अमेरिकन भयपट पाहण्याची फार सवय झालीय. कदाचित रामसे बंधूंनी मुळातच हा चित्रप्रकार हास्यास्पद करून सोडल्याने आपल्याकडे हाताळलाच न गेल्याचं हे बायप्रोडक्ट असेल, पण थिअ‍ॅट्रिकल रिलीज आणि पुढे होम व्हिडीओ या दोन्ही ठिकाणी चांगले भयपट पाहण्याची संधी आपल्याला हॉलीवूडने दिली हे खरंच. मात्र हॉलीवूडचा भयपट हाताळण्याचा आवाका हा मर्यादित आहे.त्यांचे भयपट प्रामुख्याने तीन प्रकारचे. अतिमानवी,ऑकल्ट वा भूतखेतं असणारे (एक्झॉर्सिस्ट, रोजमेरीज बेबी, ओमेन,अ‍ॅमिटीविल) स्लॅशर्स (सायको,हॅलोविन पासून पुढे येणारे असंख्य वंशज) आणि हल्लीच्या काळात येणारे रिअ‍ॅलिटी हॉरर (ब्लेअर विच प्रोजेक्ट, पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिविटी, इत्यादी) या सर्वांकडे पाहून एक लक्षात येईल, की चित्रपट म्हणून ते कमी अधिक प्रभावी असतील, पण लोकाना घाबरवण्यापलीकडे त्यांचा अधिक खोल जाणारा अजेंडा नाही. आपल्या मनात खोलवर दडलेली भीती बाहेर आणण्यापेक्षा अधिक उघडपणे समोर दिसणा-या, लोकप्रिय विषयांकडे त्यांचा ओढा आहे. संकल्पनेच्या पातळीवर काम करण्यापेक्षा, सादरीकरणातल्या शक्यता त्यांना आकर्षित करतात.\nआशियाई भयपट जेव्हा जागतिक चित्रपटात दिसायला लागले, तेव्हा त्यांच्यामधून येणारी भीती ही अशा सादरीकरणाच्या पातळीवरून न येता अधिक मूलभूत पातळीवरून येणारी असल्याचं लक्षात आलं. `रिंग` किंवा `द आय`सारख्या चित्रपटांना जगभरात पाहिलं गेलं ते त्यामुळेच. या दोन्ही चित्रपटांच्या अधिक व्यावसायिक, श्रीमंती हॉलीवूड आवृत्त्या पुढे निघाल्या, पण केवळ निर्मितीमूल्य ही त्यांचा परिणाम वाढवू शकली नाहीत. मूळ चित्रपट हे आजही अधिक प्रभावी आहेत.\n२००४मधे प्रदर्शित झालेला `थ्री...एक्स्ट्रीम्स` हा अशा प्रकारच्या आशियाई भयपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रातिनिधीक रूपात पेश करण्याचा उत्तम प्रयत्न होता. यातले दिग्दर्शक जागतिक चित्रपटांत आधीच स्थान तयार केलेले होते. आणि निवडतानाही तीन प्रमुख प्रांतांचं प्रतिनिधित्व होईल असं पाहिलं गेलं. फ्रूट चान (हाँग काँग), पार्क चान-वुक (दक्षिण कोरिआ) आणि ताकाशी मिके (जपान) या तीन दिग्दर्शकांच्या प्रत्येकी सुमारे चाळीस मिनिटं चालणा-या लघुभयपटांना एकत्र करणारा हा चित्रपट आशियआई भयपटांचा वेगळेपणा उत्तम पद्धतीने अधोरेखित करतो.\nमला स्वतःला अ‍ॅन्थॉलॉजी हा प्रकार फारसा प्रिय नाही. वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी केलेल्या कथा त्यांच्या शैलीतल्या फरकाने, अन् वेळेच्या मर्यादांमुळे एकसंघ परिणाम देण्यात ब-याचदा कमी पडतात असा अनुभव आहे. मात्र `थ्री...एक्स्ट्रीम्स` आपली निराशा करीत नाही. त्यातली प्रत्येक गोष्ट सारखाच परिणाम करीत नाही. मात्र संकल्पना, कथानकाचे चढउतार, शैलीतला बदल या सर्वच बाबतीत त्यांचा समतोल हा एकत्रितपणे साधला जातो.\nयातली पहिली गोष्ट आहे फ्रूट चानने दिग्दर्शित केलेली `डम्पलिंग्ज`. डम्पलिंग्ज ही शैलीत सर्वात साधी अन् संकल्पनेत सर्वात भयंकर म्हणावी लागेल. यातलं वातावरण, पार्श्वभूमी ही साधीशी, कोणत्याही देशात पाहायला मिळणारी आहे. किंबहूना तिचं परिचित असणं, हे यातली भीती अधिक गहिरी करणारं आहे. या गोष्टीतलं प्रमुख पात्रं (तिला नायिका न म्हणणंच बरं) टेलिव्हिजनवरची माजी तारका आहे. आता कोणा श्रीमंत उद्योगपतीबरोबर लग्न करून सुखात असलेली, मात्र वयाबरोबर तिचं सौंदर्य कमी व्हायला लागलंय. यावरचा उपाय म्हणून ती (मिरिअम युंग) एका कनिष्ठ मध्यमवर्गीय वस्तीत राहणा-या मे (बाई लिंग) कडे जाते. डम्पलिंग्ज बनवणं ही मे ची खासियत. हे डम्पलिंग्ज खाताच तारकेला आपलं तारूण्य परत मिळेल याची गॅरेन्टी. मात्र ते डम्पलिंग्ज कशापासून बनवले जातात हे मात्र मी सांगणार नाही. कारण ते कळलं तर वाचकांपैकी कोणालाच हा चित्रपट पाहावासा वाटणार नाही.\nडम्पलिंग्जमधली भीती वेगवेगळ्या गोष्टीतून तयार होते. एक तर त्यातल्या घटना या पूर्ण अशक्य कोटीतल्या नाहीत. आपल्या शहरी आवरणाखालच्या काही अघोरी जागा आपल्याला रोजच्या वर्तमानपत्रातूनही दिसत असतात. त्याच प्रकारची ही एक जवळची, मात्र कल्पनेपलीकडली. दुसरं म्हणजे या गोष्टी करण्याची या व्यक्तिरेखांना वाटणारी गरज. आपलं `स्कीन डीप` असणारं सौंदर्य टिकवण्याचा मोह ऑस्कर वाईल्डच्या डोरिअन ग्रेपासून स्टेम सेल विज्ञानाकडे डोळे लावून बसलेल्या आधुनिक स्त्रीपर्यंत अनेकांना पडलेला आहे. त्यासाठी सगळे कोणत्या थराला जाऊ शकतील, हा डम्पलिंग्जला पडलेला प्रश्न. मला यातली सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट वाटली ती `सवय` या गोष्टीची. यात डम्पलिंग्ज खाणा-या व्यक्तिरेखेच्या चेह-यावर सुरुवातीला असणा-या किळसवाण्या भावापासून अखेरच्या दृश्यापर्यंत होणारा बदल हा खरा विचार करायला लावणारा आहे. सवयीने आपली नितीमत्ता कशी वाकवली जाऊ शकते याचं हे विदारक चित्रण आहे. विचारपूर्वक पाहणा-याला या कल्पनेचे अनेक धागे आपल्या रोजच्या आयुष्यातही विणले गेलेले दिसतील.\nदुसरी गोष्ट `कट` ही आपल्या शैलीला खूपच गंभीरपणे घेणारी आहे. `जे.एस.ए` किंवा `ओल्ड बॉय`सारख्या चित्रपटांसाठी गाजलेल्या पार्क चान-वूक कडून ते अपेक्षितही आहे. इथला नायक (हा मात्र खरोखरच नायक म्हणता येईलसा.) चित्रपट दिग्दर्शक आहे. एके संध्याकाळी त्याला आपल्या घरातच बंदीवान केलं जातं. त्याचा गुन्हा, तो भला माणूस आहे हाच. त्याला सापळ्यात पकडणारा त्याच्याच चित्रपटातून काम करणारा एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्ट आहे. त्याच्या दृष्टीने श्रीमंत-यशस्वी माणसांकडे नसणारी पण गरीबांकडे असू शकणारी एकच गोष्ट म्हणजे भलेपणा. नायकाकडे इतर सगळं असल्याने तो तरी नसावा असं या माणसाला वाटतं. आता नायकाने ताबडतोब एखादी वाईट गोष्ट करावी, हा एकच सुटकेचा मार्ग. नाहीतर समोरच पिआनोच्या तारांनी बांधलेल्या त्याच्या पत्नीची बोटं दर पाच मिनिटाला एक, या गतीने छाटली जातील हे नक्की.\n`कट` मधला अपेक्षित विनोद ही त्याची सर्वात जमेची बाजू. भलेपणाच्या संकल्पनेचं पोस्टमार्टेम करीत असताना `कट` अनेक ठिकाणी आपली यथेच्छ करमणूक करतो. यातला अतिरंजित खलनायक आणि त्याचा युक्तिवाद आपल्याला गोष्टीत गुंतवून ठेवतो. `सॉ`सारखे चित्रपट पाहिलेल्यांना, हा एकाच जागी मृत्यूचा खेळ करण्याचा फॉर्म्युला परिचित आहे. मात्र त्यांनाही यातल्या आशयाचा टोकदारपणा पटावा. शेवटाकडे `कट` थो़डी पळवाट जरूर घेतो, पण तोपर्यंतच्या चढत्या परिणामाला ही पळवाट धक्का लागू देत नाही.\nताकाशी मिकेची कथा `द बॉक्स` त्याच्या जपानीपणाला जागून `जे-हॉरर` नावाने प्रसिद्ध झालेल्या चित्रप्रकाराची आठवण करून देणारी आहे. अंधारात सावलीसारख्या वावरणा-या मुली, त्यांचा प्रमाणाबाहेर पसरलेला केशसंभार, जपानी चित्रकलेची आठवण करून देणारी कॉम्पोझिशन्स दाखविण्यापेक्षा लपवण्याला महत्त्व, अशा सर्व जपानी भयपटांच्या वैशिष्ट्यांना बॉक्समध्ये जागा आहे. इथली दोन लहान मुलींची गोष्ट क्रिस नोलानच्या `प्रेस्टीज` चित्रपटाची आठवण करून देणारी आहे.\nया दोन मुलीतल्या एकीचा भयानक मृत्यू हा दुसरीच्या आयुष्याला दिशा देणारा ठरतो. मात्र हा मृत्यू खरा की खोटा, ही कथा स्वप्नं का सत्य, हे दिग्दर्शक चटकन कळू देत नाही. आपल्या कोड्याला तो अधिकाधिक अवघड करीत नेतो.\n`द बॉक्स` मला स्वतःला सर्वात देखणी मात्र सर्वात कमी परिणामकारक वाटली. कदाचित ती अधिक कन्वेन्शनल असल्यामुळेच. याचा शेवट थोडा अनपेक्षित आहे, पण चित्रपट परिचित वाटतोच.\nआपल्याकडे रामसेंचे अन् राम गोपाल वर्मांचे फसलेले प्रयत्न पाहून वाटतं की आपण केवळ दृश्यांच्या नकलेत समाधान का मानतो. आशयात मुळातंच वेगळेपणा असणं आपल्याला दिसू का शकत नाही `थ्री...एक्स्ट्रीम्स`सारख्या चित्रपटाचा वेगळेपणा आपल्या कलावंतांना काही सांगू शकत नाही का `थ्री...एक्स्ट्रीम्स`सारख्या चित्रपटाचा वेगळेपणा आपल्या कलावंतांना काही सांगू शकत नाही का एक गंमतीची गोष्ट म्हणजे या चित्रपटातल्या तीनही गोष्टीतील प्रमुख पात्रं ही कलावंत आहेत.डम्पलिंग्जमध्ये अभिनेत्री, कटमध्ये दिग्दर्शक आणि बॉक्समध्ये कादंबरीकार. कलावंतांना काही शिकवण्याची शक्यता असणारा हा चित्रपट कलावंतांच्या मर्यादांवरच आधारित असणं, हा योगायोग म्हणावा का\n`इझी ए`- अपेक्षित अन् अनपेक्षितही\nआपल्याकडे तथाकथित `तरूणाई`शी संबंध जोडणारे चित्रपट हे ब-यापैकी मोनोटोनस असतात, हे आपल्याला माहीतच आहे. क्वचित सोशिओ-पोलिटिकल छटा असणारे `दिल, दोस्ती एटसेट्रा`, `रंग दे बसंती` किंवा गुलाल सारखे चित्रपट सोडले, तर कॉलेजवयीन मुलांचे चित्रपट म्हणजे केवळ रोमान्स असा निष्कर्ष काढता येईल. पूर्वी वर्षानुवर्ष कॉलेजवयीन मुलांच्या भूमिका करणारे नायक जाऊन हल्ली खरोखरची तरूण मुलं आली, किंवा वाढत्या वयावर पळवाटा काढण्यासाठी बॅक टू स्कूल फॉर्म्युला वापरणं (मै हू ना) किंवा कॉलेजचं वय उलटल्याचं नायकाने मान्य करणं (रंग दे बसंती) असे उपाय सुरू झाले, किंवा निदान या भूमिका साकारण्यासाठी जीवतो़ड मेहनत करण्याची तयारी नायक दाखवू लागले (थ्री इडिअट्स) हीच काय ती प्रगती. मात्र मूळात कॉलेजला ख-या जगाचंच एक संक्षिप्त रूप मानून त्यात वेगवेगळे विषय आणणं आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेलं दिसत नाही. याऊलट आपल्यालाच समांतर असणा-या अमेरिकन सिनेमात (यात हॉलीवूडबरोबर इन्डिपेन्डन्ट सिनेमा देखील आला.)मात्र ब-याच प्रकारे या तरुण मुलांचं विश्व हाताळलेलं दिसतं. त्यांच्याकडेही हायस्कूल कॉमेडीज हा सर्वात लोकप्रिय, अन् ब-यापैकी निर्बुद्ध प्रकार आहेच. मात्र अनेक दिग्दर्शकांनी त्यापलीकडे जाऊन त्यांच्या तरुणाईकडे पाहिलेलं आहे. हायस्कूलमधल्या राजकारणाला तिरकसपणे पाहणारा अलेक्झांडर पेनचा `इलेक्शन` (१९९९), शेक्सपिअरच्या ऑथेल्लोला हाय स्कूल बास्केटबॉलच्या पार्श्वभूमीवर सांगणारा टिम ब्लेक नेल्सनचा `ओ`(२००१), विनोदाच्या आवरणाखाली स्त्रीवादी भूमिका जपणारा रॉबर्ट ल्यूकेटीकचा `लिगली ब्लॉन्ड` (२००१) हायस्कूल शूटिंगसारख्या विदारक घटनेकडे कोणत्याही उपदेशाशिवाय पाहणारा गस व्हान सान्तचा `एलिफन्ट` (२००३). डिटेक्टिव्ह फिक्शन आणि फिल्म न्वारचे सर्व विशेष महाविद्यालयात आणणारा रायन जॉन्सनचा `ब्रिक`(२००५) अन् कुमारी मातेच्या प्रश्नाकडे अतिशय मोकळ्या नजरेने पाहणारा जेसन राईटमनचा `जुनो`(२००८) ही काही हल्लीची महत्त्वाची उदाहरणे पाहिली, तरी आपल्याला दिसेल की तरुणांचं जग किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतं.\nजुनोच्या पठडीतलाच मोकळा ढाकळा दृष्टिकोन घेऊन आलेला दिग्दर्शक विल ग्लुकचा `इझी ए`(२०१०) हा याच तरूण परंपरेतला पुढचा महत्त्वाचा चित्रपट म्हणता येईल.\nमी जेव्हा `इझी ए`चं नाव ऐकलं, अन् तो हायस्कूलमधे घडणारा असल्याचं ऐकलं, तेव्हा नावातल्या `ए`चा अर्थ, मी अर्थातच ग्रेडशी लावला. प्रत्यक्षात मात्र त्याचा ग्रेडशी काही संबंध नाही. नेथॅनीएल हॉथॉर्नची `द स्कार्लेट लेटर` ही कादंबरी वाचलेल्यांना, किंवा निदान तिच्यावर आधारलेल्या चित्रपट पाहिलेल्यांना (`इझी ए`च्या नायिकेच्या सल्ल्यानुसार `ओरिजिनल, नॉट दी डेमी मूर व्हर्जन`) `ए` चा आणखी अर्थ माहीत आहे, जो इथे अपेक्षित आहे. किंबहूना असं सहज म्हणता येईल की, `द स्कार्लेट लेटर` हे `इझी ए`मागचं इन्स्पिरेशन आहे, स्फूर्ती आहे. हे रूपांतर नाही, किंवा ओ प्रमाणे केवळ पार्श्वभूमी बदलण्याचा प्रयत्न नाही, मात्र दोन्ही ठिकाणी विचारण्यात आलेल्या नैतिक प्रश्नांमध्ये साम्य आहे, घटनाक्रमात नसलं तरीही.\nचित्रपटाची नायिका ऑलिव्ह पेन्डरगास्ट (एमा स्टोन) एका चारित्र्यवान ओल्ड स्कूल शाळेची विद्यार्थिनी आहे. अतिशय साधी. कोणाच्या अध्यात वा मध्यात नसणारी. एकदा आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या समाधानासाठी ऑलिव्ह आपल्या\n`सेक्शुअल एन्काउन्टर`ची काल्पनिक कथा सांगते. ही कथा शाळेच्या नीतीमूल्यांच्या वसा घेतलेल्या मेरीअ‍ॅनच्या कानावर पडते, अन् अक्षरशः क्षणार्धात (या अफवेचा शाळेतला प्रसार दाखविणारी छायाचित्रणातील क्लृप्ती उल्लेखनीय) ऑलिव्ह भलतीच लोकप्रिय होते. तीदेखील अगदीच चुकीच्या कारणांसाठी.\nकशीही का असेना, पण ही लोकप्रियता ऑलिव्हला आवडायला लागते. आपल्या शब्दांचा वापर ती काही निरूपद्रवी मुलांना, त्यांच्याच विनंतीवरून, प्रकाशझोतात आणण्यासाठी करायला लागते. सुदैवाने तिचे पालक, हे जुनोच्या आदर्श पालकांप्रमाणेच अतिशय भले असतात, अन् आपल्या मुलीवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. याच सुमारास शाळेत अभ्यासाला लावलेल्या हॉथॉर्नच्या पुस्तकातल्या बदनाम नायिकेबद्दल तिला सहानुभूती वाटायला लागते. `अ‍ॅडल्टरी`चं प्रतीक म्हणून कादंबरीच्या नायिकेला आपल्या कपड्यांवर नाइलाजाने मिरवावा लागणारा `ए` ऑलिव्ह स्वतःहून स्वीकारायचं ठरविते आणि शाळेतल्या संस्कृतीरक्षकांच्या काळजाच्या ठोका चुकतो.\n`इझी ए`चा विषय हा तितका सोपा नाही. एकतर तो रोमान्स किंवा कॉमेडी या दोन्हीचे संकेत पाळत नाही. दुसरं म्हणजे, तो स्कार्लेट लेटरसारख्या आजच्या नव्वद टक्के तरुण पिढीने न वाचलेल्या पुस्तकाचा (अन् पंचाहत्तर टक्के तरूण पिढीने न पाहिलेल्या चित्रपटांचा) आधार घेतो. तिसरं म्हणजे विनोद अन् नाट्य या परिचयाच्या गोष्टी त्यात असल्या तरी त्यातला आशय हा मुळात प्रगल्भ मुद्द्यांना स्पर्श करणारा आहे. पाप म्हणजे काय नीतीमत्ता ही दृष्टिकोनावर ठरू शकते का नीतीमत्ता ही दृष्टिकोनावर ठरू शकते का आजच्या समाजात प्रसिद्धीची किंमत कोणती आजच्या समाजात प्रसिद्धीची किंमत कोणती लोकप्रियता ही सर्व दुखण्यांवर इलाज ठरू शकते का लोकप्रियता ही सर्व दुखण्यांवर इलाज ठरू शकते का चेहरा आणि मुखवटा यांतलं श्रेष्ठ काय अन् ते ठरविण्याचं परिमाण कोणतं चेहरा आणि मुखवटा यांतलं श्रेष्ठ काय अन् ते ठरविण्याचं परिमाण कोणतं असे अनेक प्रश्न या चित्रपटात विचारले जातात. चौथं म्हणजे... पण जाऊ दे. मुद्दा असा की, त्याचा विषय हा नेहमीच्या सरावाच्या प्रेक्षकांना पटकन झेपेलसा नाही. मात्र लेखक बर्ट व्ही रॉयल यांनी ओळखीची भाषा आणि रचना वापरणा-या पटकथेतून आणि दिग्दर्शक विल ग्लुक यांनी स्मार्ट सादरीकरणातून हा परकेपणा लपवण्याचं काम यशस्वीपणे केलं आहे.\nचित्रपटाचा स्मार्टनेस हा श्रेयनामावलीपासूनच सुरू होतो. शाळेच्या बाहेरच्या भागात जमिनीवर पसरलेल्या नावांमधून चाललेली विद्यार्थ्यांची धावपळ अन् त्याला लागून येणारं ऑलिव्हचं थेट प्रेक्षकांना उद्देशून केलेलं निवेदन हे आपल्याला लगेच चित्रपटात खेचून नेतं. गंमत म्हणजे ते प्रेक्षकांना उद्देशून नसूनही, तसं असल्याचा आभास आहे. प्रत्यक्षात ते तसं वाटण्याचंही उत्तम स्पष्टीकरण चित्रपटाच्या अखेरीस आपल्याला मिळतं. मात्र सुरुवातीला आपण गुंतण्यासाठी हा आभास योग्य ठरतो. ऑलिव्हच्या बोलण्यातला उपहास, त्यातले एकाचवेळी येणारे आधुनिक (इफ गुगल अर्थ वॉज ए गाय...) अन् सांस्कृतिक (हकलबरी फिन प्रकरण, स्कार्लेट लेटर) संदर्भ आपल्या निवेदनाची तिने प्रकरणात केलेली विभागणी अन् त्यांना दिलेली लांबलचक नावं (उदा द शडर इन्ड्युसिंग अ‍ॅण्ड क्लिशेड, हाऊएव्हर टोटली फॉल्स अकाउंट ऑफ हाऊ आय लॉस्ट माय व्हर्जिनिटी टू ए गाय अ‍ॅट कम्युनिटी कॉलेज), निवेदन केवळ ध्वनीरूप नसून नाटकातल्या स्वगताप्रमाणे (अन् अर्थातच वेबकास्टप्रमाणे देखील) दृश्य रुपातही असणं या सगळ्यांचा प्रेक्षकाची ऑलिव्हशी मैत्री\nहोण्यात महत्त्वाचा हात आहे. एकदा का ही मैत्री झाली की आपण ऑलिव्ह काय म्हणते, ते लक्षपूर्वक ऐकतो. ऑलिव्हची कथा ही फूलप्रूफ नाही. होणा-या गोंधळात तिचीही भरपूर चूक आहे. मात्र ती चूकच आहे, मुळात ही मुलगी फार सज्जन आणि थोडी हेडस्ट्राँग आहे, हे आपल्याला पटणं हे एकूण चित्रपटच आपल्याला पटण्यासाठी गरजेचं. एकदा हे झालं की, चित्रपटाने अर्धी बाजी मारलीच.\n(`इझी ए` हा एकाचवेळी अपेक्षित अन् अनपेक्षित अशा दोन पातळ्यांवरून पुढे सरकतो. त्याच्या नायिकेचं निष्पाप, अन् कुमारिका असणं हे तसं कन्व्हेन्शनल आहे. (मुळात स्कार्लेट लेटरच्या नायिकेमधेही ते या प्रमाणात नाही.) ते जपण्यासाठी चित्रपट जंग जंग पछाडतो. त्याचवेळी संवाद,संदर्भ अन् प्रौढ व्यक्तिरेखांच्या वागण्या बोलण्यात तो फारच मोकळा आहे. होमोसेक्शुअ‍ॅलिटीकडे पाहण्याची नजर, ऑलिव्हच्या पालकांचा भूतकाळ, गायडन्स कौन्सिलरचा स्वैराचार अशा बाबतीत तो सर्व नियम मोडीत काढणारा आहे. मात्र त्याच्या व्यक्तिमत्त्वातला हा दुभंग आपल्याला प्रथमदर्शनी जाणवू न देणं ही त्याची हुशारी.\nमी विकिपिडीआवर वाचलं की, पटकथाकार रॉयल यांनी अभिजात साहित्यकृतींचा आधार घेणा-या अन् एकाच हायस्कूलमध्ये घडणा-या तीन पटकथा लिहिल्या आहेत. स्कार्लेट लेटरचा आधार घेणारी `इझी ए` ही त्यातली पहिली. इतर दोन आहेत `सिरानो द बर्जराक` (आपल्याकडला साजन) अन् डिकन्सची अपूर्ण कलाकृती `द मिस्टरी ऑफ एडविन ड्रूड` एकाच शाळेत घडल्याने काही पात्रांची देवाणघेवाणही इतर दोन चित्रपटांमध्ये शक्य आहे. अर्थात हा प्रयोग अजूनतरी अपुराच आहे. जर पूर्ण झाला तर तो वैशिष्ट्यपूर्ण ठरेल हे नक्की. जरी झाला नाही, तरी या प्रयोगाच्या निमित्ताने `इझी ए`सारखा चांगला चित्रपट बनला हे काय कमी आहे.\n(तरुणाईशी संबंध जोडणा-या सिनेमांचे पुढील लेख वाचायचे असल्यास कंसातील महिन्यांच्या ब्लॉग पोस्ट काढा अथवा गुगल सर्चला द्या. )\nब्रिक- शाळेच्या आवारात पोचवणारा (मार्च २००८)\nजुनो - एक हट्टी मुलगी (मार्च २००८)\n`एलिफन्ट` - हत्ती आणि आंधळे (मार्च २००८)\n`ओ`- हायस्कूलमधला ऑथेल्लो (एप्रिल २००८)\nइलेक्शन- वर्मावर बोट ठेवणारा इलेक्शन (मे २००९)\nसिनेमा, फिल्म, मूव्ही, पिक्चर, शिनुमा असं ज्याला म्हटलं जातं त्या सगळ्यांविषयीचा हा ब्लॉग.\nजागतिक सिनेमा आणि दिग्दर्शकांविषयी या सिनेमास्कोपमध्ये बरंच काही वाचण्यास मिळेल. यातील काही लेख यापूर्वी कोणत्या ना कोणत्या नियतकालिकांत प्रसिध्द झालेले आहेत. काही लेख खास या ब्लॉगसाठी लिहिलेले आहेत. आपल्याला सिनेमाने येडं केलं असेल, आपणांस त्याविषयी काही लिहावेसे वाटत असेल, तर या ब्लॉगवर आपले स्वागतच आहे.\n`फस गये रे ओबामा`- आजचा आणि अर्थपूर्ण\n`इझी ए`- अपेक्षित अन् अनपेक्षितही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/shubham-mustapure/", "date_download": "2018-06-19T16:07:08Z", "digest": "sha1:D6GXELPMCVZXMLNKRBRCDD62QTWCRHYR", "length": 7364, "nlines": 114, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "शहीद शुभम मुस्तापुरे - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nहोता एक तू शुरवीर जवान, महाराष्टाच्या या मातीचा\nअवघ्या २०व्या वर्षांचा, पण होता निधड्या छातीचा\nरक्षण करावे देशाचे, हा एकच निश्चय केला होता\nझुंज मोठी लढावया, तू देशासाठी गेला होता\nशत्रूंशी लढता लढता, काश्मीरच्या त्या धर्तीवरती\nवीरमरण लाभले तुला, आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरती\nएक वीर सुपुत्र गमावल्याचे, दुःख आहे भारतभूमीला\nजगण्याचे ते वय तुझे, पण तारुण्यातच तू शहीद झाला\nकर्तृत्वाबद्दल तुझ्या या, थोडंसं काहीेे लिहिताना,\nदुःख बहु जाहले रे, माझ्या या कवी मनाला\nनाव तुझे सदा अमर राहो, या जगी रे\nभाग्यवान तू होतास, शुभम मुस्तापुरे\nकविता: रोहिदास गो. चौधरी\nमाझा पाऊस आज गहिवरला\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/category/maharashtra-news/page/3/", "date_download": "2018-06-19T16:02:35Z", "digest": "sha1:GJESOILKEK4PBWBHLNO7M62LV3A2DA2Q", "length": 17163, "nlines": 104, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "घडामोडी Archives - Page 3 of 22 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nनांदगाव येथील महाविद्यालयात क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती साजरी\nनांदगाव- येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती महात्मा फुले यांची १९१ वी जयंती निमित्त म.फुले यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य डॉ.अस.आय.पटेल,उपप्राचार्य प्रा.एस.ए.मराठे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.आर.टी.देवरे, शारीरीक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.दिनेश उकिर्डे, प्रा.बी.वाय.आहेर, प्रा..जी.एच.कोळी, एम.एल.देसले, प्रा.सी.डी.काटे, प्रा.सुदाम राठोड, प्रा.सुनिल बी. आहीरे प्रा.सी.ई.गुरूळे, प्रा.आर.डी.पाटील, प्रा.वाय.एस.जाधव, व्ही.ई.लहीरे, दिलीप आहिरराव, अनिल हातेकर, दळे, सुभाष एस.ओ.थोरात, शेवाळे,बी.बी.बच्छाव,बाबा […]\nसेन्सेक्स १६० अंश वाढून ३३७८८ वर: ३३५०० ची पातळी स्ट्रॉंग सपोर्ट असल्याचे संकेत\nसेन्सेक्स ने आजही वेज पॅटर्न दाखवून ३३५०० ची लेव्हल स्ट्रॉंग असल्याचे संकेत दिले आहेत. आज १६१.५७ अंश वाढून तो ३३७७८८.५४ वर बंद झाला. दिवसभरात त्याने ३३८३० ची लेव्हल टेस्ट केली. वाढणाऱ्या समभागात अबान ऑफशोअर सर्वाधिक ८. ४७% वाढून १७६.८० वर पोहोचला. बजाज कॉर्प ७.१५% वाढला. लिंडे इंडिया ६% वाचला. बाळकृष्ण इंडस्ट्रीज चा समभाग ५ % […]\nचला, वाचू या’मध्ये पु.शि. रेगेंच्या साहित्यावरील कार्यक्रम ‘सृजनरंग’\nमुंबई – वाचन चळवळ वृध्दींगत करुन लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या व्हिजन संचालित ‘चला, वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाचे २८ वे पुष्प रविवार १५ एप्रिल रोजी सायं. ५ वाजता साजरे होत असून यामध्ये महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे निर्मित ‘सृजनरंग’ या पु. शि. रेगे यांच्या साहित्यावरील अभिवाचनाचे सादरीकरण होणार आहे. तसेच ज्येष्ठ […]\nज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांचे निधन\nज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव सखाराम शिवदे यांचे शनिवारी वय वर्षे ८१ वर्षी खासगी रुग्णालयात निधन झाले. डॉ. शिवदे हे विशेषतः संभाजी महाराजांच्या इतिहासातील अधिकारी होते. संभाजी महाराजांचे चरित्र ‘ज्वलंत तेजस संभाजीराजे’ प्रसिद्ध आहे. त्यांची इतिहास विषयक २६ पुस्तके प्रकाशित झाली असून दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. पीएचडीसाठी ‘मराठांच्या इतिहासाची संस्कृत साधने’ हा विषय होता. […]\nमीरा कुलकर्णी यांना अविनाशी सेवा पुरस्कार\nदेशातील उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठीच्या कार्यकर्त्यांची आपल्या आयुष्यातील मौल्यवान वेळ खर्ची घातला. त्या योगदानाचे पैश्यामध्ये तुलना करणे शक्य नाही. त्यामुळे समय समर्पण सर्वात श्रेष्ठ असून देशात सरकार कुणाचेही असो आपल्या जीवनातील वेळेच समर्पण करणारे सक्रीय कार्यकर्ते परिवर्तन घडवू शकतात असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान (डॉक्टर हेडगेवार रुग्णालय) सचिव डॉक्टर अनंत पंढरे यांनी […]\nनांदगाव -येथील महाविद्यालयात प्रेरणादिन संपन्न\nनांदगाव ( प्रतिनिधी) येथील मविप्र संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समाजभूषण कर्मवीर आमदार,डॉक्टर व मविप्रसचे दिगवंत सरचिटणीस नाशिक जिल्ह्यातील शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रातील महान तपस्वी व मविप्र समाज शिक्षण संस्थेचे वटवृक्षात रूपांतर करणारे स्व.आ.डॉ.वसंतराव पवार यांचा जन्मदिन संपुर्ण मविप्र संस्थेच्या शाखेत प्रेरणादिन म्हणून साजरा केला जातो. आज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ.वसंतराव पवार […]\nसेन्सेक्समध्ये ३० अंशाच्या वाढीसह ३३६२६ ची पातळी गाठली\nसेन्सेक्सने आज दिवसाअखेर ३० अंश वाढ घेत ३३५०० वर सपोर्ट घेण्याचा स्ट्रॉंग प्रयत्न केला आहे. आजच्या दिवसभराच्या चार्टमध्ये वेज पद्धत दिसून आली. यामध्ये खरेदी विक्रीचे पॅटर्न्स दिसून अंतिमतः खरेदीचा जोर वाढलेला दिसतो. आजच्या वाढीमध्ये व्हिडीओकॉनचा समभाग ९.४२% वाढून १५.१० पर्यंत पोहोचला. मागच्या तीन दिवसात व्हिडीओकॉन ११.८ वरून ३३% वाढला आहे. त्याचसोबत शोभा लिमिटेड ७.७६%, जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर […]\n‘मसापचा कै. रा. श्री. जोग पुरस्कार डॉ. वासुदेव मुलाटे याना जाहीर’\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, प्रख्यात समीक्षक कै. रा. श्री. जोग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, एका समीक्षा ग्रंथाला, दरवर्षी एक विशेष मानाचा पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या ‘बिंब प्रतिबिंब’ या समीक्षा ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. ग्रंथाचे प्रकाशक म्हणून स्वरूप प्रकाशन,पुणेच्या राजश्री पांगारकर यांनाही हा पुरस्कार दिला जाणार […]\nसेन्सेक्सची ५७७ अंशांची झेप: ३३५०० ची पातळी ओलांडली\nसेन्सेक्स ने आज ५७७ अंशांची जोरदार उसळी मारून ३३५९६.८० पर्यंत मजल मारल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सकाळपासून मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण होते, आणि मार्केटमधील तेजी दिवस संपताना अधिक वाढत गेली. आज सर्वाधिक वाढलेल्या ए कॅटेगरी समभागात व्हीआयपी इंडस्टीज चा शेअर १७.१५% तेजीसह प्रथम क्रमांकावर राहिला. ५४.४० अंश वाढून तो ३७१.५५ वर बंद झाला. शेवटच्या अर्ध्या तासात त्याच्यामध्ये जोरदार […]\nसुटीत मुलांना वाचतं करण्यासाठी आणि सर्जनशील बनविण्यासाठी ‘मसापचा’ पुढाकार\nसाहित्यिक राजीव तांबे घेणार पालकांची कार्यशाळा पालकांना देणार शंभर नंबरी शंभर कल्पना पुणे : शाळांना मोठी सुटी लागली की वेळ कसा घालवायचा हा प्रश्न जसा मुलांना पडतो, तसाच पालकांनाही या मुलांना कुठे गुंतवायचे हा प्रश्न अस्वस्थ करीत असतो. शाळा सुरु असताना ज्या गोष्टी अजिबात करता येत नाहीत, त्याच मोकळेपणाने करण्यासाठी तर असते उन्हाळी सुटी. मुलांनी […]\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-water-leakage-69604", "date_download": "2018-06-19T16:44:06Z", "digest": "sha1:2BXT7KC6D37FBQJDBTKJIT5NWIIDMKTI", "length": 14682, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Water leakage शहरात सरासरी ३६ टक्के पाणीगळती | eSakal", "raw_content": "\nशहरात सरासरी ३६ टक्के पाणीगळती\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nनाशिक - शहराला केल्या जाणाऱ्या पाण्याचे परीक्षण करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या सर्वेक्षण कंपनीकडून बारापैकी दोन झोनचे प्राथमिक अहवाल पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले असून, त्यातून शहरात सरासरी ३६ टक्के पाणीगळती होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. एकूण गळतीपैकी थेट पाणीगळतीच्या प्रमाणत अठरा, तर उर्वरित पाणीगळतीत अनधिकृत नळधारक, पाण्याचे बिल कमी असणे व मीटर रीडिंगमध्ये फरकाचा समावेश आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाणी उचलल्यानंतर नळांपर्यंत पोचेपर्यंत थेट पाणीगळती होत असल्याच्या आरोपांना यानिमित्त पूर्णविराम मिळाला आहे.\nनाशिक - शहराला केल्या जाणाऱ्या पाण्याचे परीक्षण करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या सर्वेक्षण कंपनीकडून बारापैकी दोन झोनचे प्राथमिक अहवाल पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले असून, त्यातून शहरात सरासरी ३६ टक्के पाणीगळती होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. एकूण गळतीपैकी थेट पाणीगळतीच्या प्रमाणत अठरा, तर उर्वरित पाणीगळतीत अनधिकृत नळधारक, पाण्याचे बिल कमी असणे व मीटर रीडिंगमध्ये फरकाचा समावेश आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाणी उचलल्यानंतर नळांपर्यंत पोचेपर्यंत थेट पाणीगळती होत असल्याच्या आरोपांना यानिमित्त पूर्णविराम मिळाला आहे.\nशहरातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने ऑक्‍टोबर २०१६ मध्ये एनजेएस इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड कंपनीला काम दिले. पाण्याचे सर्वेक्षण करताना कंपनीकडून सहा विभागांत प्रत्येकी दोन याप्रमाणे जलकुंभनिहाय बारा झोन तयार केले. महात्मानगर व सिडकोतील बडदेनगर जलकुंभ या दोन झोनचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे. या दोन झोनमध्ये साधारण पाच टक्के अनधिकृत नळजोडणी असल्याचे समोर आले. सर्वेक्षणात मीटरची कार्यक्षमता तपासण्यात आली. त्यात दहा टक्के कार्यक्षमता कमी असल्याने बिलिंग कमी होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मिटर रीडिंग घेताना तफावत आढळून आली. त्याचे प्रमाण तीन टक्के आहे. असे एकूण सरासरी अठरा टक्‍क्‍यांची गळती स्पष्ट झाली आहे. उर्वरित म्हणजेच तेवढीच अठरा टक्के थेट गळती असे दोन्ही मिळून ३६ टक्के गळती असल्याचा निष्कर्ष काढला आहे. उर्वरित दहा झोनचा अहवाल ऑक्‍टोबरअखेर मिळणार आहे. त्यानंतर पूर्ण शहरात किती गळती होते, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.\nया झोनचे सर्वेक्षण सुरू\nनहुष, जुने आरटीओ, गांधीनगर, शिवाजीनगर, चढ्ढा पार्क, लुंगे मंगल कार्यालय, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, भीमनगर, मुक्तिधाम, पवननगर.\nपाइपचे नेटवर्क तपासणे, गंगापूर व चेहडी पंपिंग स्टेशनपासून ते घरांपर्यंत पाइपलाइनचे सर्वेक्षण करणे, पाणी वितरण व्यवस्था ग्लोबल इन्फोर्मेशन पोझिशनवर घेण्याचे उद्दिष्ट कंपनीला देण्यात आले होते. हे काम शंभर टक्के झाले असून, त्यातून शहरात २१०० किलोमीटरची पाइपलाइन असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पाणीपुरवठा विभागाकडून फक्त अकराशे किलोमीटर पाण्याची लाइन असल्याचे सांगितले जात होते.\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaakatha.blogspot.com/2015/04/blog-post_26.html", "date_download": "2018-06-19T16:32:54Z", "digest": "sha1:7RV7X6CPWOVODKKSAYYXIZUFO6JUETMO", "length": 18778, "nlines": 149, "source_domain": "mahaakatha.blogspot.com", "title": "महाकथा Mahaakatha: मराठी सिनेमा: कोर्ट", "raw_content": "\nकोर्ट हा मराठी सिनेमा आपण अजिबात बघायचा नाही हे मी त्याचे पोस्टर बघूनच ठरवले होते, कारण त्या सिनेमात काय असणार याचा मला अंदाज आला होता. पुढे पेप्रातले परीक्षण वाचून माझी पक्की खात्री झाली की माझ्या साठी हा ‘न बघण्यालायक’ सिनेमा आहे. पण माझ्या वकील मुलीच्या आग्रहामुळे मला तिच्याबरोबर हा सिनेमा बघायला जावे लागले.\nसिनेमा सुरू झाल्यावर थोड्याच वेळात तिने सिनेमातल्या दृश्यांवर आक्षेप घ्यायला सुरवात केली... कोर्टात हे असे नसते.... जज असे म्हणत नसतो... असे कुठे असते काय.... काय रटाळ पिक्चर आहे... मी झोपते, इंटर्वल झाल्यावर मला उठवा...... असे म्हणून ती खरेच झोपी गेली.... काय रटाळ पिक्चर आहे... मी झोपते, इंटर्वल झाल्यावर मला उठवा...... असे म्हणून ती खरेच झोपी गेली इंटर्वलला जागी झालेली ती परत सिनेमा सुरू झाल्यावर पुन्हा झोपी गेली.\nकोर्ट हा विद्रोही मानसिकतेच्या लोकांनी त्यांच्यासारख्याच मानसिकतेच्या लोकांसाठी बनवलेला सिनेमा आहे. ही ‘आर्ट फिल्म’ असल्याने अर्थातच रटाळ आहे. कथेला वेग नाही, कारण तिला दोन तास लांबवायाचे आहे.\nया सिनेमाच्या कथेतून एवढेच दिसते की विद्रोही फिलॉसॉफीत शोषित समाजाच्या आर्थिक आणि भौतिक उन्नतीला कसलेही स्थान नाही, शोषित समाजाच्या अवस्थेला तथाकथित शोषक समाज जबाबदार आहे आणि या तथाकथित शोषक समाजाला लाईफ एन्जॉय करण्याचा कसलाही अधिकार नाही (कारण आम्ही लाईफ एन्जॉय करत नाही, मग त्यांनी तरी का करावे\nहा सिनेमा पाहून मला पडलेले गहन प्रश्न:\n● श्रीमंत आणि बनिया हे तर मोठे शोषक आहेत असे विद्रोही फिलॉसॉफी ओरडून सांगत असते मग या सिनेमातल्या विद्रोही शाहिराचा वकील अतिश्रीमंत घरातला आणि बनिया का मग या सिनेमातल्या विद्रोही शाहिराचा वकील अतिश्रीमंत घरातला आणि बनिया का विद्रोह्यांच्या शेकडो संघटनांतून या शाहिराला एखादा विद्रोही वकील का नाही मिळाला\n● हे विद्रोही शाहीर दाढी का वाढवत असतात त्यांची रहाणी कळकट मळकट का असते\n● विद्रोही गाणी लिहिणे, ती तारस्वरात ओरडणे या ऐवजी तथाकथित शोषित समाजाची आर्थिक आणि भौतिक उन्नती करणे ही गोष्ट महत्वाची आहे हे या विद्रोह्यांना कधी कळणार\n● या सिनेमातील अनेक दृश्यांवरून असे दिसून येते की लाईफ एन्जॉय करणे या प्रकाराला विद्रोह्यांचा प्रचंड विरोध दिसतो. आम्ही एन्जॉय करू शकत नाही तर तुम्हीही एन्जॉय नाही केले पाहिजे हा विचार तर एक विकृतीच वाटते.\n● या सिनेमात समाजाची जातीय विभागणी मोठ्या खुबीने कम्युनिस्ट पेहरावात म्हणजे वर्गव्यवस्थेत दाखवली गेली आहे. सिनेमात निळ्या रंगाचा अतिरेकी आणि नको तिथे वापर केलेला दिसतो. एक दृश्यात तर जज आणि त्याची मित्रमंडळी, जे सगळे उच्चवर्णीय आणि उच्च वर्गीय आहेत, निळ्या रंगाच्या बसमधनं ट्रीपला गेलेले दाखवले आहेत\n● मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय लोकांनीदेखील विद्रोही विचारांचे पाईक व्हावे अशी अपेक्षा ठेवणा-यांना काय म्हणावे जगातून कम्युनिझम संपला, पण अजूनही कम्युनिस्ट युगात\nवावरणा-या या विद्रोहींची कीव करावी तेवढी थोडीच आहे. हा सिनेमा ज्यांना आवडला त्या समीक्षकांचे आणि पेपरवाल्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हे लांगूल चालन की गिल्टी फिलिंग (प्रेक्षकांचे जाऊ द्या.... ते या सिनेमाचे कौतुक करतात आणि भांडवलदारांनी आयोजित केलेली क्रिकेट मॅच देखील तेवढ्याच आवडीने बघत असतात). अर्थात अंदर की बात वेगळीच असते हेही मला माहीत आहे, कारण खाजगीत हे समीक्षक वेगळेच बोलत असतात\n● सध्या मराठी सिनेमात ब्राम्हणविरोधी आणि ब्राम्हणी सिनेमांची चलती आली आहे. असे सिनेमे चांगले चालतात. कोर्ट या सिनेमानेही भरपूर पैसे कमवले आहेत. आता इथे प्रश्न असा येतो की सिनेमा काढून त्यातनं पैसे कमावणे हे कोणत्या विद्रोही तत्वज्ञानात बसते\nशेवटी माझ्यासाठी (तरी) मराठी सिनेमे न बघणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nLabels: मराठी चित्रपट, मराठी सिनेमा, विद्रोह, साम्यवाद\nकृपया पुढील पेज लाईक करा:\nभयकथा: न जन्मलेली बाळं\n-महावीर सांगलीकर चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर.... किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तीस वर्षं ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं...\n-महावीर सांगलीकर फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अ...\n-महावीर सांगलीकर पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. त...\n-महावीर सांगलीकर थंडीचे दिवस, रात्रीची वेळ. घाटाच्या अलिकडच्या गावात एस. टी. स्टॅण्डवर बस थांबली. ड्रायव्हर, कंडक्टर खाली उतरले. कांह...\nसिंगल मदर (भाग 3)\nमहावीर सांगलीकर इकडं पुण्यात सुनिल आपल्या व्यवसायात आणि खोट्या-खोट्या संसारात मग्न तर तिकडं कोल्हापुरात सुनिलची आई त्याच्यासाठी स्थळं...\n-महावीर सांगलीकर 8149703595 फादर जोसेफ ब्यांड यांना विल्यम नावाचा मुलगा होता. तरुणपणी शिक्षणासाठी तो कलकत्ता इथं होता. भा...\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\n-महावीर सांगलीकर राजस्थानातील एका आर्मी बेसवरचा एक दिवस. तिथल्या एका इमारतीमधल्या एका विशेष रूममध्ये लांबलचक टेबलाभोवती पाच मुली एकेक...\n-महावीर सांगलीकर दिनकर कदम तुम्हाला आठवतच असेल. तोच तो, ‘दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी’ मधला. तो शाळेत असताना जाईनं त्याला आपल्या प्...\n(मागील प्रकरणावरून पुढे चालू) दुस-या दिवशी मी पुन्हा सायबर कॅफेत गेलो आणि डायरेक्ट विषयालाच हात घातला. ‘दहा वर्षांपूर्वी तू मला जी ...\n-महावीर सांगलीकर एक हत्तीण आणि तिचं पिल्लू एका गल्लीतनं चालले असताना त्या गल्लीतलं एक कुत्रं पाठीमागून त्यांच्यावर भुंकायला लागलं. या...\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम| MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nमोटीव्हेशनल कथा: शिवानी द ग्रेट\nशिवानी द ग्रेट: भाग 2\nशिवानीचं लग्न: भाग 1\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 6: रावन्ना-2ची सुटका\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nभयकथा: न जन्मलेली बाळं\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nअंजली. . . .\nसिंगल मदर (भाग 2)\nसिंगल मदर (भाग 3)\nगौरी आणि फेस रीडर\nव्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव\nअमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nआठवणी: माझं आजोळ अंकलखोप\nहौशी लेखकांसाठी चार शब्द\nमी कथा कशी लिहितो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/crpf-motor-crush-youth-121067", "date_download": "2018-06-19T17:12:42Z", "digest": "sha1:ZQE67PNUJV52MQAEREDUBBCPEBV3AFQY", "length": 12069, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "crpf motor crush youth सीआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या तरुणाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसीआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या तरुणाचा मृत्यू\nशनिवार, 2 जून 2018\nकेंद्रीय राखीव सुरक्षा दल (एसआरपीएफ) आणि दगडफेक करणारा जमाव यांच्यात झालेल्या हिंसाचारात एसआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैसर अहमद भट्ट असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याला शेर-ए-काश्मिर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसकेआईएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nनवी दिल्ली : केंद्रीय राखीव सुरक्षा दल (एसआरपीएफ) आणि दगडफेक करणारा जमाव यांच्यात झालेल्या हिंसाचारात एसआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैसर अहमद भट्ट असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याला शेर-ए-काश्मिर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसकेआईएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे वातावरण आणखी तणावपुर्ण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून काही काळापुरते श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. नौहट्टा येथे शुक्रवारी सरकार विरोधी निदर्शने करताना कैसर अहमद (वय 21) सीआरपीएफच्या गाडीखाली येऊन गंभीर जखमी झाला होता.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यातील इंटरनेट सेवा काही काळापुरती बंद करण्यात आली आहे. ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवेचा वेगही कमी करण्यात आला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आणखी द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल केल्या जातात. यामुळे आणखी हिंसा होण्यीची शक्यता असते. उत्तर काश्मिरमधील बारामूल्ला आणि जम्मूमधील बनिहाल भागातील रेल्वे सेवा दिवसभरासाठी रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाकडून मोबाईल कंपन्यांना सेवा स्थगित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-muslim-63092", "date_download": "2018-06-19T16:54:41Z", "digest": "sha1:7KWRCM2VASL66YPC26J5LP7E5SU36X7C", "length": 14540, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news muslim नफरत के नाम पे, और कितने इन्सान मारोगे? | eSakal", "raw_content": "\nनफरत के नाम पे, और कितने इन्सान मारोगे\nशनिवार, 29 जुलै 2017\nसांगली - देशभरात गोरक्षेच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधात आज सांगलीत विविध पक्ष, संघटनांनी एकत्र येत विरोध दर्शवला. समाजात निर्माण झालेले दुहीचे वातावरण संपवण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन एकोप्याचा संदेश देण्यासाठी सारे कटिबद्ध झाले. ‘नफरत के नाम पे, और कितने इन्सान मारोगे’, असा सवाल केंद्र सरकारला करण्यात आला. स्टेशन चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याला साक्षी ठेवून मानवी साखळी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दलित-मुस्लिम अशा दुर्बल घटकांवर होत असलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणीही करण्यात आली.\nसांगली - देशभरात गोरक्षेच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधात आज सांगलीत विविध पक्ष, संघटनांनी एकत्र येत विरोध दर्शवला. समाजात निर्माण झालेले दुहीचे वातावरण संपवण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन एकोप्याचा संदेश देण्यासाठी सारे कटिबद्ध झाले. ‘नफरत के नाम पे, और कितने इन्सान मारोगे’, असा सवाल केंद्र सरकारला करण्यात आला. स्टेशन चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याला साक्षी ठेवून मानवी साखळी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दलित-मुस्लिम अशा दुर्बल घटकांवर होत असलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणीही करण्यात आली.\nगेल्या काही महिन्यांमध्ये तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या झुंडशाहीत देशातील सुमारे ३० हून अधिक निष्पांपाची हत्या झाली आहे. दलित आणि मुस्लिम रूढी परंपरेने कातडी कमावण्याचा व्यवसाय करीत आहेत. ते त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. मात्र गोरक्षक या समाजातील लोकांना लक्ष्य करीत आहेत. शेतकऱ्यांनाही आता जनावरे विक्री करणे मुश्‍कील झाले आहे. गोरक्षेच्या नावाने समाजात फूट पाडली जात आहे. द्वेषाचे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले जात आहे. त्याविरोधात सामूहिक हुंकार म्हणून आजची मानवी साखळी करण्यात आली. जिल्हा सुधार समितीचे मुनीर मुल्ला यांनी पुढाकार घेऊन आंदोलनाची हाक दिली होती.\nमाजी आमदार शरद पाटील, ॲड. के. डी. शिंदे, कॉम्रेड धनाजी गुरव, प्रा. बाबूराव गुरव, नामदेवराव करगणे, भानुदास पाटील, साजिद मुजावर, मीना शेषू, शिवाजीराव ओऊळकर, विनोद मोरे, राजन पिराळे, संतोष पाटील, शाहीन शेख, असीफ इनामदार, साजिद पाटील, सुनीता मदने, मुनीर मुल्ला, प्रवीण कोकरे, हिंमतराव देशमुख, ज्योती आदाटे आदींनी आंदोलनात भाग घेतला. माजी आमदार पाटील म्हणाले, ‘‘दिवस कठीण आहेत. समाजात दुही माजवून मताचे ध्रुवीकरण केले जात आहे. मात्र त्याबद्दल समाजात पुरेशी जागृती नाही. आपण आज प्रातिनिधिक आंदोलन केले. त्याचा संदेश समाजापर्यंत जाईल. मात्र आपल्याला आता तळागाळापर्यंत जाऊन आपली भूमिका समजून सांगितली पाहिजे. आजचे आंदोलन त्याची सुरुवात ठरावी.’’\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखडवलीत नऊ वर्षाच्या चिमुकलीवर जन्म दात्यानेच केला बलात्कार\nटिटवाळा - कल्याण तालुक्यातील खडवलीत पूर्वेला पाण्याच्या टाकी जवळ रहात असलेल्या राजू पाटील या नराधमाने बाप लेक या नात्याला काळीमा फासला आहे, त्याने...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-raver-pal-aacident-deaith-121693", "date_download": "2018-06-19T17:13:08Z", "digest": "sha1:T666E4MTQ5TCJEVALNYQKW3UA2RWADNU", "length": 12971, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news raver pal aacident deaith पाल घाटातील अपघातात फैजपूरच्या कापड विक्रेत्यासह दोन ठार; सात जखमी | eSakal", "raw_content": "\nपाल घाटातील अपघातात फैजपूरच्या कापड विक्रेत्यासह दोन ठार; सात जखमी\nमंगळवार, 5 जून 2018\nरावेर : पाल (ता. रावेर) येथे आठवडे बाजारात विक्रीसाठी माल नेणाऱ्या मॅटडोअरला आज सकाळी भीषण अपघात होवून त्यात फैजपूरच्या कापडविक्रेत्यासह दोन जागीच ठार व सात जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत व सर्व जखमी फैजपूर शहरातील रहिवासी असल्याने हळहळ व्यक्त होत आहेत.\nरावेर : पाल (ता. रावेर) येथे आठवडे बाजारात विक्रीसाठी माल नेणाऱ्या मॅटडोअरला आज सकाळी भीषण अपघात होवून त्यात फैजपूरच्या कापडविक्रेत्यासह दोन जागीच ठार व सात जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत व सर्व जखमी फैजपूर शहरातील रहिवासी असल्याने हळहळ व्यक्त होत आहेत.\nअधिक माहितीनुसार, आज (मंगळवार) पालचा आठवडे बाजार असतो. तेथे नेहमीप्रमाणे आज सकाळी साडे दहाला भाजीपाला,आंबे आदी माल विक्रीसाठी फैजपूरचे व्यावसायिक मॅटडोअरने क्रमांक (एम.एच.15-जी.7370) खिरोदा मार्गे पाल जात होते. पालजवळील बोरघाटात अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या कठडयावर आदळला व तीन चार वेळा उलटला. यात फैजपूरच्या न्हावी दरवाजा भागातील कापड विक्रेते मोतिलाल पंडीत गुरव (वय 52, रा. फैजपूर) व शेख अरबाज शेख सादीक (वय 18 रा. हजीरा मोहल्ला, फैजपूर) हे दोघे जागीच ठार झाले. मृत व्यक्ती हे घरातील कमावते असल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.\nअपघातात कैलास सोनार, दानिश खान असलम खान, एजाजखान अश्रफखान, आसीफखान असलमखान, फिरोज इस्माईल तडवी, शकील इस्माईल तडवी, मोहंमद साद असलमखान (सर्व रा.फैजपूर) हे जखमी झाले. जखमींना खिरोदा व फैजपूर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात घडल्यावर पाल घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. सावदा पोलिस व नागरीकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले. याबाबत सावदा पोलिसात नोंद झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे.\nपाल घाटात उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने मॅटडोअर उलटला आणि रस्त्याच्या कडेला पत्राच्या संरक्षण कठड्यावर जाऊन अडकला. बाजुला खोल दरी असल्यामुळे कठडा तोडून मॅटडोअर खाली कोसळला असता तर मोठा अनर्थ घडला असता अशी अपघातस्थळी चर्चा होती.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A8%E0%A5%AC", "date_download": "2018-06-19T16:32:55Z", "digest": "sha1:AWOQP33JCE2AO5QPKVK72LHH47XX6CDE", "length": 17999, "nlines": 698, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एप्रिल २६ - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११६ वा किंवा लीप वर्षात ११७ वा दिवस असतो.\n<< एप्रिल २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१४७८ - इटलीतील पाझींनी फ्लोरेन्समध्ये चर्चमधील रविवारच्या सामूहिक प्रार्थने दरम्यान लॉरेन्झो दि मेदिची वर हल्ला केला. लॉरेन्झोचा भाउ ज्युलियानी मृत्युमुखी पडला.\n१६०७ - इंग्लंडचे काही वसाहती केप हेन्री, व्हर्जिनिया येथे पोचले. यांनी पुढे जेम्सटाउन शहर वसवले.\n१८०२ - नेपोलियन बोनापार्टने फ्रेंच क्रांतीत देशाबाहेर पळून गेलेल्या जहागिरदारांना माफी जाहीर केली व परत फ्रांसमध्ये बोलावले.\n१८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या जनरल जोसेफ जॉन्स्टनने उत्तरेच्या विल्यम टेकुमेश शर्मन समोर उत्तर कॅरोलिनातील ड्युरॅम येथे शरणागती पत्करली.\n१८६५ - अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.\n१९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.\n१९२४ - रमाबाई रानडे यांचे निधन.\n१९२५ - पॉल फोन हिंडेनबर्ग वायमार प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९३३ - जर्मनीची गुप्त पोलिस यंत्रणा गेस्टापोची रचना.\n१९३७ - जर्मनीच्या लुफ्तवाफेने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. याचे परिणाम पाहून ख्यातनाम चित्रकार पाब्लो पिकासोने गर्निका हे जगप्रसिद्ध चित्र काढले.\n१९४२ - मांचुरियाच्या हॉन्केइको कोलियरी या कोळशाच्या खाणीत स्फोट. १,५४९ कामगार ठार. आत्तापर्यंतचा खाणीत झालेला हा सगळ्यात मोठा अपघात आहे.\n१९५६ : भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उदघाटन.\n१९६२ - नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.\n१९६४ - टांगानिका व झांझिबार देश एकत्र आले. टांझानियाची रचना.\n१९७० - सुवेझ कालवा भागामध्ये पुन्हा एकदा चकमकी सुरू झाल्या. इजिप्त व इस्त्रायल यांचे हवाई हल्ले सुरू झाले. एकमेकांविरुद्धचे शत्रुत्व आणि विभागीय सत्ता संतुलन, हक्क यासाठी सशस्त्र संघर्ष सुरू\n१९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.\n१९८१ : डॉ. मायकल हॅरीसन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात सर्वप्रथम गर्भाशय उघडून अर्भकावर शस्त्रक्रिया केली.\n१९८६ - युक्रेनमध्ये चर्नोबिल अणु भट्टीत अपघात. घातक किरणोत्सर्गाने युरोप, एशियातील अनेक देश प्रभावित.\n१९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.\n१९९४ - चायना एरलाइन्सचे एरबस ए-३००जातीचे विमान जपानच्या नागोया विमानतळावर कोसळले. २६४ ठार.\n१९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.\n२००२ - जर्मनीच्या एरफर्ट शहरात रॉबर्ट स्टाइनहाउझरने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलिस अधिकार्‍याला ठार मारले.\n२००५ - २९ वर्षांनी सिरियाची लेबेनॉनमधून माघार.\n१२१ - मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.\n५७०: इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर\n१४७९: पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य\n१५६४: इंग्लिश नाटककार आणि अभिनेता विल्यम शेक्सपिअर\n१६४८ - पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.\n१८९४ - रुडॉल्फ हेस, नाझी अधिकारी.\n१९०० - चार्ल्स रिश्टर, अमेरिकन भूशास्त्रज्ञ.\n१९०८ - सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.\n१९१७ - आय.एम.पै, अमेरिकन स्थापत्यविशारद.\n१९५३: भारतीय अभिनेत्री मुशमी चॅटर्जी यांचा जन्म.\n१९६३ - जेट ली, चीनी अभिनेता.\n११९२ - गो-शिराकावा, जपानी सम्राट.\n१४८९ - अशिकागा योशिहिसा, जपानी शोगन.\n१९२० - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.\n१९२४ - रमाबाई रानडे, मराठी लेखिका आणि समाजसुधारक.\n१९७६: साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू\n१९८७: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी\n१९९९: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान मनमोहन अधिकारी\nविल्यम लॉकवुड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nएकत्रीकरण दिन - टांझानिया.\nजागतिक बौद्धिक मालमत्ता दिन\nबीबीसी न्यूजवर एप्रिल २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल २४ - एप्रिल २५ - एप्रिल २६ - एप्रिल २७ - एप्रिल २८ - (एप्रिल महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: जून १९, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१८ रोजी १७:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-06-19T16:17:33Z", "digest": "sha1:3J7SFV5UCFQIJF2PKK7JWC76ZJA673CB", "length": 26867, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ना.गो. चाफेकर - विकिपीडिया", "raw_content": "\n(नारायण गोविंद चापेकर या पानावरून पुनर्निर्देशित)\nशं.नी. चाफेकर याच्याशी गल्लत करू नका.\nनारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर (५ ऑगस्ट, इ.स. १८६९:मुंबई, महाराष्ट्र - ५ मार्च, इ.स. १९६८:बदलापूर, महाराष्ट्र) हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक व समीक्षक होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. वैदिक वाङ्‌मयाविषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय होता. १९३४ साली बडोद्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ]\nचापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे झाले. मुंबईतून १८९४ साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. १९२५ साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे वास्तव्यास गेले, व अखेरपर्यंत तेथेच राहिले.\n२ बदलापुरातील नियोजित स्मारक\n५ संदर्भ आणि नोंदी\nचाफेकरांनी सेवानिवृत्तीनंतरच्या काळात 'भारत इतिहास संशोधक मंडळ', 'मराठी ग्रंथोत्तेजक सभा', 'राजवाडे संशोधन मंडळ', 'धर्मनिर्णय मंडळ' आदी अनेक संस्थांमधून काम केले. अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांना एकत्र आणून त्यांनी 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'ला ऊर्जितावस्थेला आणले. पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत. त्या विद्यापीठाकडून १९६६ साली ना.गो. चापेकर यांना डी.लिट्‌. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.[ संदर्भ हवा ]\nबदलापूरची ओळख जागतिक पातळीवर करून देण्यात अग्रणी ठरलेल्या नानासाहेब चाफेकरांच्या स्मृती जपण्यासाठी शहरातील साहित्यप्रेमी एकत्र आले आहेत. नानासाहेबांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांची ओळख नव्या बदलापूरला देण्यासाठी नीलफलक, साहित्य जनआवृत्ती व स्मारकाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. ५ ऑगस्ट २०१७ या त्यांच्या जयंतीनिमित्त त्याची सुरुवात केली जाणार आहे.\nन्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर नानासाहेबांनी बदलापुरात मुक्काम ठोकला. बदलापूर गावात त्यांचा वाडा होता. तिथे देशभरातील नावाजलेल्या साहित्यिकांना ते आईच्या साहित्यिक श्राद्धाला आमंत्रित करत असत. त्यामुळे बदलापूरला बड्या साहित्यिकांचे पाय लागत असत.\nनानासाहेबांची कोणतीही आठवण बदलापूर शहरात उपलब्ध नाही. त्यांचा एकमेव वाडाही जमीनदोस्त करण्यात आला आहे. त्यामुळे महानगराच्या वाटेवर असलेल्या या शहराला नानासाहेब चापेकरांच्या कामाचा गंध नाही. त्यास्तव ‘ग्रंथसखा’ वाचनालयाचे शाम जोशी, श्रीधर पाटील आणि काही साहित्यप्रेमींनी एकत्र येत त्यांच्या स्मृती जपण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्याच्या धर्तीवर शहरात त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी एक नीलफलक लावण्यात येणार आहे. तसेच लोकवर्गणीतून त्यांच्या साहित्याची जनआवृत्ती काढण्यात येईल. तसेच शहरातील महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यांचे छायाचित्र पालिका सभागृहात लावण्याचा विचार असून शहरात होणाऱ्या नाट्यगृहासही त्यांचेच नाव देण्याची मागणी होणार आहे.\nना.गो. चाफेकरांनी लिहिलेली पुस्तके :-\nआमचा गाव बदलापूर (१९३३)\nगच्चीवरील गप्पा (ललित लेख, १९२६)\nरजःकण (ललित लेख, १९४३)\nशिवाजी निबंधावली (सहलेखक - न.चिं. केळकर, वा.गो. काळे\nना.गो. चापेकर यांच्या नावाने ऐतिहासिक विषयावर लिहिणाऱ्या लेखकाला दरवर्षी एक पुरस्कार दिला जातो.[ संदर्भ हवा ] हा पुरस्कार फार प्रतिष्ठेचा समजला जातो.\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n·लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर ·मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे ·उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात ·चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ ·सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n·चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी ·मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर ·शंकर नारायण नवरे ·गुरुनाथ नाईक ·ज्ञानेश्वर नाडकर्णी ·जयंत विष्णू नारळीकर ·नारायण धारप ·निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर ·स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार ·प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे ·सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १८६९ मधील जन्म\nइ.स. १९६८ मधील मृत्यू\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १७:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/heavy-fires-krishna-hill-pandharkawada-113790", "date_download": "2018-06-19T17:02:54Z", "digest": "sha1:7DH2EENCPR26UAY3YQNZMK3A3MUSKFKX", "length": 9890, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Heavy fires on Krishna hill in Pandharkawada पांढरकवडा येथील कृष्णा टेकडीवर भीषण आग | eSakal", "raw_content": "\nपांढरकवडा येथील कृष्णा टेकडीवर भीषण आग\nगुरुवार, 3 मे 2018\nकृष्णा टेकडीवर लागलेल्या भीषण आगीत मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे.\nपांढरकवडा - कृष्णा टेकडीवर आज (गुरुवार) सकाळी ११ च्या दरम्यान भीषण आग लागल्याने आगीत वनसंपदा जळून खाक झाली आहे. मागील वर्षा पासुन या टेकडीच्या सौंदर्यीकरणावर करोडो रुपये खर्चून काम सुरु आहे. मात्र आज सकाळी ११ वाजता या परिसरात अचानक आग लागली. घटनेची माहिती होताच वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता कोकणे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. स्वतः आपल्या पथकासह त्या आग विझवण्याचा प्रयत्न करित होत्या.\nअग्निशामक दलाच्या यंत्रणेलाही यावेळी पाचारण करण्यात आले. ही आग कुणीतरी लावल्याचा संशय व्यक्त होत असुन ही आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही. वनविभागाकडून यावर उपाय योजना करण्यात येत आहेत.\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nपदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष - अशोक जाधव\nदेवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात...\nअजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर भाजपचा युती तोडण्याचा निर्णय\nनवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर होणारे सातत्याने हल्ले आणि रमजानच्या महिन्यातही झालेला गोळीबार या घटनांमुळे भाजप आणि पीडीपी सरकारमध्ये...\nहॅलो माझ्याशी कुणी बोलता का\nनागपूर : हॅलो... मी सुयश... माझ्याशी कुणी बोलेल का तुम्हाला वेळ आहे का तुम्हाला वेळ आहे का माझे आई-बाबा बिझी असतात. घरात मी एकटाच आहे. मला खूप खूप बोलायचं आहे....\nअन् 'नाच्या'चा जमावाने 'खेळ मांडला'\nआश्वी (संगमनेर) - लांबसडक केस, सणसणीत उंचीला साजेशी स्त्रीदेहाची लकब, कोणीही प्रथमदर्शनी स्त्री म्हणून सहज फसावं असं रुप लाभलेल्या त्याने अंगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-marathi-website-nashik-malegaon-chalisgaon-road-62960", "date_download": "2018-06-19T16:40:04Z", "digest": "sha1:HSVKQRHLRXHGE37C4ZF23UXV73I4KVO6", "length": 15557, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi website nashik malegaon chalisgaon road चाळीसगाव-मालेगाव राज्यमार्गाला खड्डेच खड्डे | eSakal", "raw_content": "\nचाळीसगाव-मालेगाव राज्यमार्गाला खड्डेच खड्डे\nशुक्रवार, 28 जुलै 2017\nचाळीसगाव-मालेगाव (राज्यमार्ग क्र. 19) या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणुन मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या ‘हायब्रिड ऍन्युइटी मॉडेल’ च्या धर्तीवर राज्यात ‘हायब्रिड ऍन्युइटी’ योजना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यानुसार मालेगाव बांधकाम विभागाने ‘ऍन्युइटी’ योजनेचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला मंजुरीही मिळाली. त्या योजनेनुसार बांधकाम विभागाने रस्त्याचे तातडीने सर्व्हेक्षण देखील पुर्ण केले. मात्र राष्ट्रीय महामार्ग मंजुर झालेल्या रस्त्यांना या योजनेंतर्गत काम करता येत नसल्याने मंजुर झालेली ‘ऍन्युइटी’ योजना अखेर रद्द झाली आहे.\nपिलखोड(ता. चाळीसगाव, जि. जळगाव) : चाळीसगाव-मालेगाव या राज्यमार्ग क्र. 19 ची वर्षभरापासून दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. डोळेझाक केलेल्या बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.\nचाळीसगाव-मालेगाव हा रस्ता एकूण 49 किलोमीटरचा आहे. मालेगावकडून चाळीसगावकडे येतांना सुरुवातीचा 12 किमीचा रस्ता सुस्थितीत आहे. मात्र, उर्वरित रस्त्याची सद्यःस्थितीत अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहन चालवतांना रस्त्यावर मोठी कसरत करावी लागते आहे. काही ठिकाणी रस्त्यावरचा डांबर पुर्णपणे निघाला आहे. सध्या वाहनांची वर्दळ वाढली असल्याने छोट्यामोठ्या अपघातांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यात पावसाळा सुरु झाल्याने रस्ता आणखीनच खरब झाला आहे. रस्ता दुरुस्ती संदर्भात ‘दै. सकाळ’ने वारंवार वृत्त प्रकाशित करुन बांधकाम विभागाला जाणीव करुन दिली आहे.\nचाळीसगाव-मालेगाव (राज्यमार्ग क्र. 19) या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणुन मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या ‘हायब्रिड ऍन्युइटी मॉडेल’ च्या धर्तीवर राज्यात ‘हायब्रिड ऍन्युइटी’ योजना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यानुसार मालेगाव बांधकाम विभागाने ‘ऍन्युइटी’ योजनेचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला मंजुरीही मिळाली. त्या योजनेनुसार बांधकाम विभागाने रस्त्याचे तातडीने सर्व्हेक्षण देखील पुर्ण केले. मात्र राष्ट्रीय महामार्ग मंजुर झालेल्या रस्त्यांना या योजनेंतर्गत काम करता येत नसल्याने मंजुर झालेली ‘ऍन्युइटी’ योजना अखेर रद्द झाली आहे.\nशिवाय या रस्त्यावर आता कुठलेही मोठे काम बांधकाम विभागाला करता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा रस्ता ताब्यात घेईल तेव्हा घेईल, परंतू याची तात्पुरती डागडुजी तरी सद्यःस्थितीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे.\nरस्त्याला लावलेले 'ठिगळ' निघाले\nमालेगाव व नांदगाव तालुक्याला जोडणारा हा रस्ता आहे. गत नोव्हेंबर महिन्यात रस्त्याची मालेगाव बांधकाम विभागातर्फे तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र हि डागडुजी वाहनधारकांसाठी फार काही काळापुरता दिलासा देणारी ठरली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजु अत्यंत खराब झाल्या आहेत. रस्त्याचे जे भाग खुप खराब आहेत. त्यापैकी बर्याच ठिकाणी डागडुजी झाली नव्हती. त्यामुळे ते भाग सद्यःस्थितीत अधिक खराब झाले आहेत. तर काहि ठिकाणी डागडुजीचे ठिगळ निघाले आहेत.\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nपाली खोपोली मार्गावर दोन भीषण अपघात\nपाली (जि. रायगड) - पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदिकरणाचे काम सुरु आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.udyogvishwa.com/19-2015-07-03-05-39-58/767-2015-07-03-05-38-02", "date_download": "2018-06-19T15:59:13Z", "digest": "sha1:VB4SCB44EUEKRA7LC6BSFPDRYDFZWZMI", "length": 23487, "nlines": 97, "source_domain": "www.udyogvishwa.com", "title": "कमोडीटी एक्सचेंज (MCX) च्या कामकाजाची उकल", "raw_content": "\nकमोडीटी एक्सचेंज (MCX) च्या कामकाजाची उकल\nउदय तारदाळकर यांचा गुंतवणूक आणि अर्थ क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. त्यात नुकतीच मल्टि कमोडीटी एक्सचेंज (MCX Limted) च्या तक्रार निवारण समितीच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली आहे . त्या विषयाला अनुसरून त्यांच्याशी केलेली ही बातचीत\n१.भारतात इक्विटी आणि कमोडिटी एक्सचेंजमध्ये येणाऱ्या तक्रारीच स्वरूप काय असते आणि त्याचे निराकरण कुठल्या पद्धतीने करतात\nभांडवली आणि कमोडिटी बाजारातील गुंतवणूकदारांच्या तक्रार निवारणासाठी ‘सेबी’ने ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणा सुरु केली आहे आणि त्यामुळे तक्रारींचा निपटारा करण्याचा वेग वाढला आहे. आलेल्या तक्रारी नियोजित एक्सचेंजेसकडे पाठविल्या जातात .\nयेणाऱ्या तक्रारी मुख्यत्वे खालील प्रकारच्या असतात:\n१) एक्सचेंजच्या सदस्यांकडून कागदपत्रांची पुर्तता न होणे .\n2) विना संमती व्यवहारांची अंमलबजावणी.\n3) ट्रेडिंग मेंबर / उप दलाल यांनी लावलेली जास्तीची दलाली\n४ ) निधी / सिक्युरिटीज किंवा वस्तूंचा ताबा न मिळणे.\n५ ) ट्रेडिंग मेंबरला दिलेले सिक्युरिटी डिपॉझिट / मार्जिन न मिळणे.\n६_कॉर्पोरेट फायदे (लाभांश / व्याज / बोनस इत्यादी न मिळणे.\n७) हिशोबाच्या स्टेटमेंट प्रमाणे जमा शिल्लक न मिळणे.\n८) मार्जीन / संभाव्य फरक म्हणून ठेवलेले निधी / सिक्युरिटीज न मिळणे.\nसर्व तक्रारींचे पंधरा दिवसात निवारण करणे एक्सचेंजेसना बंधनकारक असते अन्यथा ह्या तक्रारी गुंतवणूक तक्रार निवारण समितीकडे पाठविल्या जातात. दाव्याची रक्कम २५ लाखापर्यंत असल्यास समितीच्या कोणत्याही एका सदस्याकडे ही तक्रार पाठविली जाते. दाव्याची रक्कम २५ लाखापेक्षा जास्त असल्यास समितीचे तीन सभासद ह्या तक्रारीचानिपटारा करतात. सदस्यांची नेमणूक ही संगणकांनुसार असते आणि त्यात कोणाचाही हस्तक्षेप चालत नाही.\nएक्सचेंजचा गुंतवणूकदार सेवा विभाग काही विशिष्ट प्रकारच्या तक्रारींचे निवारण करु शकत नाही. ज्यांमध्ये इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस सेल लक्ष घालू शकत नाही अशा तक्रारींची स्पष्टीकरणात्मक यादी खालीलप्रमाणे:\n१) व्यवहार जे आधीच लवाद प्रक्रियेचा विषय आहेत त्या संबंधीच्या तक्रारी.\n२) ट्रेडिंग मेंबर्स सोडून इतर व्यक्ती यांना दिलेले निधी आणि निधी / सिक्युरिटीज किंवा वस्तूंचा ताबा यांचा समावेश असलेल्या तक्रारी.\n३) मानसिक त्रास / पिळवणूक, छळवणूक आणि प्रकरण गुंतवणूक तक्रार निवारण समितीकडे नेण्यासाठीचा खर्च यासंबंधीच्या मागण्या / दावे / तक्रारी.\n४) प्रतिकात्मक तोटा, वाद चालू असलेल्या काळात किंवा धंदयाचा (ट्रेड) संधी वाया जाणे या संबंधीच्या मागण्या / दावे / तक्रारी.\n५) व्यवहाराची अंमलबजावणी एक्सचेंजच्या ट्रेडिंग सिस्टीम नुसार न झाल्याच्या तक्रारी\n६) उप दलाल / अधिकृत व्यक्तींच्या ट्रेडिंग मेंबर्स बरोबर केलेल्या खासगी व्यापारी व्यवहारांसंबंधी केलेल्या मागण्या / दावे / तक्रारी.\n७) व्यवहार जे कर्ज, पतपुरावठा करण्याच्या स्वरुपात असतात जे एक्सचेंजने नेमून दिलेल्या चौकटीमध्ये नसतात, त्या संबंधीच्या मागण्या / दावे / तक्रारी.\n२. भांडवली आणि कमोडिटी एक्सचेंजमध्ये व्यवहार करताना कुठची सावाधानगिरी बाळगली पाहिजे\nगुंतवणूकदारांनी केवळ सेबीची मान्यता असलेल्या स्टॉक एक्सचेंजमार्फतच व्यवहार करणे आवश्यक आहे.\nकाही ठळक गोष्टी खालील प्रमाणे :\nकेवळ सेबीकडे नोंदविलेल्या मध्यस्थांमार्फतच व्यवहार करणे.\nदलालाजवळ खाते उघडण्यासंदर्भातील सर्व आवश्यक उपचारांची पूर्तता करणे.\nनो युवर क्लायंट''(KYC) कराराची विचारणा करणे व त्यावर सही करणे.\nकोणताही व्यवहार करण्यापूर्वी सिक्युरिटीज््मधील गुंतवणूक करण्याबाबत असलेल्या जोखमी वाचून समजून घेणे.\nतुमचा गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणुकीच्या जोखीम-परताव्याबाबतची माहिती तसेच त्यांची रोखीत रुपांतर होण्याची सुलभता व सुरक्षे बाबतच्या सर्व बाबी पडताळून पाहणे.\nव्यवहार करण्यापूर्वी तुमच्या दलालाला सर्व संबंधित प्रश्न विचारून विचारा आणि तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून घेणे.\nसार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली सर्व माहिती लक्षात घेऊन कंपनीची मूल्ये आणि वाजवी कारणांवर आधारित गुंतवणूक करणे.\nतुमच्या दलाल/ उप -दलाल/डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट यांस निःसंदिग्ध सूचना देणे.\nतुमच्या प्रत्येक व्यवहाराच्या कराराची मागणी करणेआणि करारनाम्यामधील सर्व तपशील पावतीशी त्वरित पडताळून पाहणे. कोणतीही शंका असल्यास तुमच्या व्यवहाराचे एक्सचेंजच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सर्व तपशीलांशी पुन्हा पडताळून पाहणे.\nडीपॉझिटरी पार्टिसिपन्ट कडून मिळणाऱया डिलीव्हरी इन्स्ट्रक्शन स्लीप्स (डीआयएस) बुक काळजीपूर्वक हाताळा. तुमचा डीआयएस क्रमांक हा आधीच छापलेला असावा आणि तुमचा खाते क्रमांक (क्लायन्ट आयडी) हा आधीच मुद्रांकित असावा असा आग्रह धरा.\nजर तुम्ही नेहमी व्यवहार करत नसाल तर तुमच्या डिमॅट खात्याकरता दिलेल्या फ्रीजिंग सवलतीचा वापर करा.\nसर्वसाधारण सभांमध्ये भाग घ्या आणि स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत मतदान करा.\nसिक्युरिटीजमध्ये बाजाराबाहेरील म्हणजे ऑफ मार्केट व्यवहार करु नये आणि\nनोंदणी नसलेल्या मध्यस्थांबरोबर व्यवहार करु नये .\nअवास्तववादी परताव्यांच्या वचनांना बळी पडू नका.\nऐकीव माहिती आणि अफवांवर विसंबून गुंतवणूक करु नका आणि गुंतवणुकीमध्ये\nअंतर्भूत असलेल्या संभाव्य जोखमी गृहित धरण्यास विसरु नका.\nअचानक व्यापाराच्या व्यापामध्ये किंवा किंमतींमध्ये आलेली उसळी किंवा माध्यमांमध्ये प्रसृत झालेले अनुकूल लेख अथवा कथा यांनी प्रभावित होऊन मुळातच असुरक्षित किंवा अस्थिर कंपन्यांमध्ये खरेदी करु नका.\nसमूहामागोमाग जाऊ नका किंवा क्षणैक प्रभावाखाली येऊन व्यवहार करु नका.\nतुमच्या संशय/तक्रारींचे निवारण करण्याकरता योग्य त्या अधिकाऱयांशी संपर्क साधण्यास संकोच अथवा चालढकल करु नका.\nतुमच्या डिमॅट खात्याच्या सही केलेल्या कोऱया डिलीव्हरी इन्स्ट्रक्शन स्लीप्स (डीआयएस) वाटेल तशा कोठेही ठेवू नका.\nकोऱया डिलीव्हरी इन्स्ट्रक्शन स्लीप्स (डीआयएस) सही करु नका आणि त्या तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (डीपी) किंवा दलालाकडे केवळ त्रास वाचविण्याकरता ठेवू नका.\nसर्व नियम, ठराव, पोटनियम आणि एक्सचेंजेसनी उघड केलेली सर्व माहिती नीट वाचा.\nसेबीकडे नोंदणीकृत असलेल्या ट्रेडिंग मेंबर (टीएम) मार्फत किंवा एक्सचेंजकडे नोंदणी झालेल्या टीएमच्या अधिकृत व्यक्तीमार्फतच व्यवहार करा.\nअधिकृत व्यक्तीबरोबर व्यवहार करताना, करारचिठ्ठी ही अधिकृत व्यक्तीच्या दलालाने जारी केली आहे याची खात्री करा.\nअधिकृत व्यक्तीबरोबर व्यवहार करताना, दलाली/सर्व रकमांचा भरणा/ मार्जिन इ. दलाला कडेच भरावीत.\nप्रत्येक अंमलात आलेल्या व्यवहाराकरता तुम्हांस तुमच्या दलालाकडून योग्यरित्या सही केलेली, व्यवहारांचे सर्व तपशील ठळकपणे दर्शविणारी व तुमचा वैशिष्टय़पूर्ण क्लायन्ट आयडी नमूद केलेली करारचिठ्ठी तुम्हांला मिळाल्याबाबतची खात्री करा.\nदलाला कडे मार्जिनकरता जमा केलेल्या अनुषंगिक रकमेची म्हणजेच कोलॅटरलची पावती घ्या आणि तुमचे हक्क आणि कर्तव्य तसेच टीएम/क्लिअरिंग मेंबरचे हक्क आणि कर्तव्य जाणून घ्या. तुमच्या बाजारातील स्थितीबाबत असणाऱया जोखमीची तसेच त्यावरील मार्जिन कॉल्सबाबत जागरुक रहा.\n३. तक्रार निवारण केंद्र (ग्रीव्हनसेस सेल) च्या कामाचे स्वरूप कश्या प्रकारचे असते.\nसर्व तक्रारींचे पंधरा दिवसात निवारण करणे एक्सचेंजेसना बंधनकारक असते अन्यथा ह्या तक्रारी गुंतवणूक तक्रार निवारण समितीकडे पाठविल्या जातात. दाव्याची रक्कम २५ लाखापर्यंत असल्यास समितीच्या कोणत्याही एका सदस्याकडे ही तक्रार पाठविली जाते. दाव्याची रक्कम २५ लाखापेक्षा जास्त असल्यास समितीचे तीन सभासद ह्या तक्रारीचानिपटारा करतात. सदस्यांची नेमणूक ही संगणकांनुसार असते आणि त्यात कोणाचाही हस्तक्षेप चालत नाही. सर्वसामान्यपणे प्रत्येक तक्रारीसाठी ९० मिनिटांचा अवधी दिला जातो ज्यात वादी आणि प्रतिवादीबरोबर समन्वय साधून तक्ररीचे निवारण त्यांना आवश्यक असते . ह्या प्रक्रियेत \" तारीख पे तारीख\" असे वेळकाढू धोरण चालत नाही.\n४. भांडवली आणि कमोडिटी एक्सचेंज मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळू शकते\nगुन्तवणूकदारांच्या तक्रारींचा निपटारा चान्गल्या तर्हेने झाल्यास एक प्रकारची विश्वसार्हता निर्माण होते. सेबीने त्याबाबतीत एक आंतरराष्ट्रीय मानक निर्माण केले आहे. परदेशी संस्थांची अव्याहत गुंतवणूक हे त्याचे एक चांगले उदाहरण आहे.\n५. भांडवली आणि कमोडिटी एक्सचेंज च्या संदर्भात सामान्य गुंतवणूकदारांना तुम्ही काय सुचना कराल\nखालील गोष्टी करणे व टाळणे आवश्यक आहे.\nरिस्क डिस्क्लोजर डॉक्युमेंटस्् म्हणजेच जोखीम उघड करणारी कागदपत्रे तुम्हांला पूर्ण समजल्याशिवाय डेरिव्हेटिव्ज््मध्ये व्यवहार करण्यास सुरुवात करु नका.\nकोणत्याही प्रॉडक्टशी जोडलेल्या जोखीम आणि मोबदल्याबाबतची माहिती घेतल्याशिवाय त्याबाबतचा व्यवहार करु नका.\nसेबीकडे नोंदणी असलेल्या दलाल/पोट-दलालांशीच व्यवहार करा.\nदलाल/पोट-दलालांकडे सेबीचे विधीग्राहय़ नोंदणी सर्टिफिकेट असल्याची खात्री करा.\nदलाल/पोट-दलालास बाजारात व्यवहार करण्याची परवानगी असल्याची खात्री करा.\nतुमच्यावतीने मागणी नोंदविणाऱया दलाल/पोट-दलालांस स्पष्ट सूचना दया.\nकामास सुरुवात करण्यापूर्वी दलाल/पोट-दलालाने क्लायन्ट नोंदणी अर्जावर सही करण्याचा आग्रह धरा.\nतुमच्या दलाल/पोट-दलालाबरोबर सर्व अटी व शर्ती स्पष्टपणे नमूद केलेला करार करा.\nप्रत्येक दिवशी केलेल्या व्यवहाराची कराराचिठ्ठी/कन्फर्मेशन मेमो मिळण्याचा आग्रह धरा.\nप्रत्येक सेटलमेंटकरता बिलाचा आग्रह धरा.\nप्रत्येक करार चिठ्ठीवर दलालाचे नाव, व्यवहारांची वेळ व संख्या, व्यवहाराची रक्कम आणि दलाली हे स्पष्टपणे नमूद केले असल्याची खात्री करा.\nठराविक मुदतीनंतर तुम्हांस स्टेटमेंट ऑफ अकाउंट मिळण्यावर भर दया.\nभरणा केल्यापासूनच्या 48 तासांच्या आत तुम्हाला भरण्याची पावती/ डिलीव्हरी मिळण्याची खात्री करा.\nकोणताही वाद असल्यास दलाल/पोट-दलाल यांचेकडे, ते सभासद असलेल्या स्टॉक एक्सचेंजकडे आणि सेबीकडे वाजवी मुदतीत लेखी तक्रार दाखल करा.\nपोट-दलालाबाबत वाद असता मुख्य दलालास वादाबाबत जास्तीत जास्त 6 महिन्यांचे आत कळवा.\nकोणतेही व्यवहार करण्यापूर्वी स्टॉक एक्सचेंजेस/सेबीने जारी केलेले सर्व नियम, नियमावली आणि परिपत्रके यांची नीट माहिती करुन घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikidaa.com/20934847_1857190391275762_7927366758492672723_o/", "date_download": "2018-06-19T16:14:48Z", "digest": "sha1:MMJWQC2OSNCZAO7ETZP4VTIFHL3NK3VH", "length": 14188, "nlines": 105, "source_domain": "www.marathikidaa.com", "title": "20934847_1857190391275762_7927366758492672723_o – ONLINE MARATHI", "raw_content": "ONLINE MARATHI आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल…..\nहि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nभारतीय सैन्य दल भरती 2018 टेक्निकल ग्रॅजुएट कोर्स\nतंबाखूमुळे दातांवर पडलेले डाग नष्ट करा या घरगुती सोप्या उपायाने\nकाही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nकेळे खाल्याने हे फायदे होतात.\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nतुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nया गोष्टी सहजासहजी कोणाला देत नाहीत किन्नर, जर या तुम्ही मिळवू शकलात त्यांच्याकडून तर बदलेल तुमचे भाग्य.\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nनवऱ्याच्या ह्या गोष्टी बायकोला आवडत नाहीत\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजाणून घ्या काय होते जेव्हा माणसांसाखे महिलांना पण भोगावे लागते स्वप्न् दोष\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nदेशामधला सगळयात श्रीमंत क्रिकेटर आहे विराट कोहली, पण या खेळाडू समोर आहे गरीब\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nश्रीदेवींनी ओढवून घेतला होता स्वतःच्या हातानी मृत्यू… समोर आलेलं कारज वाचून हैराण च व्हाल😱😱..\n‘त्याने’ लघवी करताना पाहिले अन सलमान ठरला दोषी… पुनमचंद बिष्णोई यांची दोन मिनिटाची लघुशंका पडली सलमान ला महागात..\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nदहावीच्या परीक्षेत केवळ 35 गुण मिळावे म्हणून मुलीने केले असे काही ज्याने संपूर्ण शाळा झाली आश्चर्यचकित पाहून आपल्याला ही विश्वास बसणार नाही.\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nअशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत\nमृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nमुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते. जोपर्यंत आपण …\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nलग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे जाणून घ्या लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड …\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का. आजही लग्नापर्यंत मुलीचं व्हर्जिन असणं महत्वाचं मानलं …\nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी येथील काहनी गावात लग्नाच्या एक तासापूर्वी …\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली राशीच्या नुसार बघा गर्लफ्रेंडचे …\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nआपले फेसबुक पेज LIKE करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/marathi-news-marathi-website-sports-news-india-versus-sri-lanka-kusal-mendis-64743", "date_download": "2018-06-19T16:48:09Z", "digest": "sha1:CY2H3EOH3UNSOSMLMB7GTKMUNZ6K6G56", "length": 16893, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi website Sports news India versus Sri Lanka Kusal Mendis मेंडिस-करुणारत्नेने दाखविली जिगर; दुसऱ्या डावात श्रीलंकेची झुंज! | eSakal", "raw_content": "\nमेंडिस-करुणारत्नेने दाखविली जिगर; दुसऱ्या डावात श्रीलंकेची झुंज\nशनिवार, 5 ऑगस्ट 2017\nकोलंबो : डोळ्यांसमोर पत्त्यांच्या बंगला कोलमडून पडावा, तसा श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 49.4 षटकांत 183 धावांत गडगडला. 439 धावांची प्रचंड आघाडी आणि उपाहाराला मिळालेल्या विश्रांतीमुळे विराट कोहलीने श्रीलंकेला फॉलोऑन दिला. कोलंबोतील कसोटी सामनाही भारतीय संघ तीन दिवसांतच खिशात घालणार, असे वाटू लागले असतानाच दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांनी झुंज दिली. कुशल मेंडिसने आक्रमक शतक झळकाविताना करुणारत्नेबरोबर 191 धावांची मोलाची भागीदारी केली.\nकोलंबो : डोळ्यांसमोर पत्त्यांच्या बंगला कोलमडून पडावा, तसा श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 49.4 षटकांत 183 धावांत गडगडला. 439 धावांची प्रचंड आघाडी आणि उपाहाराला मिळालेल्या विश्रांतीमुळे विराट कोहलीने श्रीलंकेला फॉलोऑन दिला. कोलंबोतील कसोटी सामनाही भारतीय संघ तीन दिवसांतच खिशात घालणार, असे वाटू लागले असतानाच दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांनी झुंज दिली. कुशल मेंडिसने आक्रमक शतक झळकाविताना करुणारत्नेबरोबर 191 धावांची मोलाची भागीदारी केली.\nया खेळीमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा श्रीलंकेने दुसऱ्या डावात दोन गडी गमावून 209 धावा केल्या. भारतीय संघाकडे अजूनही 230 धावांची आघाडी आहे. त्यामुळे सामना वाचविण्यासाठी श्रीलंकेला भीमकाय प्रयत्न करावे लागणार आहेत.\nतिसऱ्या दिवसाचा खेळ चालू झाल्यानंतर दिनेश चंडिमल रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर लगेचच उमेश यादवने मेंडिसचा अडथळा दूर केला. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने दोन षटकार, दोन चौकार मारून आक्रमक धोरण स्वीकारले. मॅथ्यूजचा अडथळा आश्‍विननेच दूर केला. अर्थात, या विकेटचे श्रेय आश्‍विनपेक्षा अफलातून झेल पकडणाऱ्या चेतेश्‍वर पुजाराला द्यावे लागेल. आश्‍विनचा वळणारा चेंडू मॅथ्यूजने डाव्या बाजूला मारला. लेग स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पुजाराने डावीकडे झेपावत एका हातात जमिनीपासून एका इंचावर झेल पकडला.\nमॅथ्यूज बाद झाल्यानंतर इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. महंमद शमी आणि जडेजाने दोन फलंदाजांना बाद केले. त्यानंतर आश्‍विनने तळातील फलंदाजांना झटपट बाद करत श्रीलंकेचा डाव गुंडालला. डिकवेलाने अर्धशतक झळकाविले खरे; पण शमीच्या गोलंदाजीवर अत्यंत खराब फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने विकेट बहाल केली. यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांकडे संयमाचा अभावच असल्याचे स्पष्ट झाले.\nभारताकडून आर. आश्‍विनने 69 धावांच पाच गडी बाद केले. उपाहारालाच श्रीलंकेचा पहिला डाव संपल्याने कोहलीने फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावातही श्रीलंकेची सुरवात खराब झाकी. अनुभवी उपुल थरंगाच्या यष्टी उमेश यादवने उध्वस्त केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा श्रीलंकेचा डाव कोलमडणार असे वाटत असताना करुणारत्ने आणि मेंडिसने भारतीय गोलंदाजांना धैर्याने तोंड दिले. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.\nखेळपट्टी फिरकीला साथ देत असल्याने आश्‍विन व जडेजासमोर मेंडीस-करुणारत्ने बऱ्याचवेळा चकले; पण त्यांनी मोठे फटके मारण्याचे धाडस केले. सातत्याने चौकार मारले गेल्याने कोहलीला बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले. फिरकीसमोर दोन्ही फलंदाजांनी आडव्या बॅटने मुक्तपणे फटके मारले. मेंडिसने 120 चेंडूंतच शतक झळकाविले. लहान चणीच्या मेंडिसच्या फटक्‍यांमधील ताकद जबरदस्त होती. त्याच्या शतकानंतर भारतीय खेळाडूंनीही त्याच्या धाडसी खेळीचे कौतुक केले.\nही जोडी फोडण्यासाठी कोहलीने चारही प्रमुख गोलंदाजांना आलटून-पालटून गोलंदाजी देऊन पाहिली. पण फलंदाजांवर याचा परिणाम झाला नाही. अखेर बदली गोलंदाज हार्दिक पांड्याने हळुवार चेंडूवर मेंडिसला चकविले. 110 धावांची सुंदर खेळी करून मेंडिस तंबूत परतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा सलामीवीर करुणारत्ने 92 धावांवर खेळत होता.\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nकोल्हापूर - गावाच्या माळावरचं तणकट काढून टाकायला आठ-दहा दिवस... पुन्हा मैदान सपाट करायला काही दिवस श्रमदान करायचे... दगड-धोंडे उचलायला तर सरावापूर्वी...\nयुकी भांब्रीची सलामी कॅनडाच्या मिलॉसविरुद्ध\nलंडन - भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू युकी भांब्री याची क्वीन्स ओपन स्पर्धेत कॅनडाच्या मिलॉस राओनीच याच्याशी मंगळवारी सलामी होईल. युकीने पात्रता...\nभारत अ संघाची इंग्लंडवर मात\nलंडन - मायदेशात आयपीएल गाजवणाऱ्या श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ईशान किशन आणि दीपक चहर यांनी इंग्लंडमध्येही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. भारत अ संघाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-no-rain-koyna-dam-area-65005", "date_download": "2018-06-19T16:34:47Z", "digest": "sha1:DOKF5FUV2EQBCVGQJEHZOB52AD3WM5BS", "length": 10367, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Satara news no rain in Koyna dam area कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती | eSakal", "raw_content": "\nकोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nचोवीस तासात ००.३८ टीएमसीने पाणी साठा वाढला. कालपर्यत पाणलोट पाऊस पडत आहे. त्यामुळे कमी प्रमणात धरणात पाण्याची आवक सुरूच आहे.\nकऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसात पावसाने पूर्ण विश्रांती दिली आहे.\nचोवीस तासात ००.३८ टीएमसीने पाणी साठा वाढला. कालपर्यत पाणलोट पाऊस पडत आहे. त्यामुळे कमी प्रमाणात धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. धरणाच्या पाण्याची उंची ००.९३ फुटाने वाढली आहे. आज धरणाच्या पाण्याची उंची २१४८.०३ फुट आहे. धरणात चोवीस तासात ००.३८ टिएमसी पाण्याची आवक झाल्याने धरणात ८६.३४ टीएमसी पाणी साठा आहे. पाच दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे.\nकाल कोयना भागात पावसाने पूर्ण उघडीप दिली. पायथा वीज गृहातुन सोडण्यात येणारे पाणीही बंद केले आहे. चोवीस तासात कोयनानगरला ८ (३३८८), नवजाला ३५ (३७९४) व महाबळेश्र्वरला १६(३२३२) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना जलाशयात प्रतिसेकंद सात हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nलाच घेताना लाचलुचपत खात्याककडून एकाला अटक\nसातारा - थ्री फेज कनेक्‍शनसाठी सर्व्हे करून प्रस्ताव मंजुरीसाठी मेढा येथील उपअभियंता कार्यालयात पाठविण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्विकारल्या...\nजलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयावर केळी फेक आंदोलन\nजळगाव ः वादळी वाऱ्यात केळीचे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्या कारणाने राष्ट्रवादी किसान सभेतर्फे आज (ता.19) जलसंपदा मंत्री...\nपाण्यासाठी म्हसवडमध्ये कडकडीत बंद\nम्हसवड - उरमोडी धरणाचे म्हसवड परिसरातील पाणी माण नदी मधील कोरड्या बंधा-यात सोडण्यात यावे या मागणीसाठी शेतक-यांनी आज (ता.१९) म्हसवड कडकडीत बंद ठेऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/new-mumbai-news-football-madurai-sand-73035", "date_download": "2018-06-19T16:32:17Z", "digest": "sha1:VK2ZVR4ZSI2ON4IKY3PZZL36PTUMBTAU", "length": 12252, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "new mumbai news football Madurai Sand फुटबॉलच्या मैदानावर मदुराई रेतीचे अच्छादन | eSakal", "raw_content": "\nफुटबॉलच्या मैदानावर मदुराई रेतीचे अच्छादन\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nफुटबॉलसाठी ज्या पद्धतीचे मैदान लागते, त्याच पद्धतीने हे मैदान तयार केले जात आहे. त्याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी मैदानावर विशेष प्रकारचे गवत लावले आहे. मैदानासाठी खास वाळूही मागवली आहे.\n- रेव्वाप्पा गुरव, क्रीडा अधिकारी\nनवी मुंबई - फिफा वर्ल्डकपच्या तयारीची कामे नवी मुंबईत सध्या वेगाने सुरू आहेत. या स्पर्धेतील फुटबॉलचे मुख्य सामने डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार असले, तरी सरावासाठी तयार केल्या जाणाऱ्या नेरूळमधील मैदानाच्या तयारीतही पालिकेच्या उद्यान आणि क्रीडा विभागाचे अधिकारी जातीने लक्ष घालत आहेत. यात या मैदानासाठी लागणारी मदुराई सॅंड खास बंगळूरु येथून मागवली आहे.\nकोणत्याही खेळासाठी मैदान फार महत्त्वाचे असते. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी या मैदानांवर विशेष लक्ष दिले आहे. सध्या नेरूळमध्ये सरावासाठीच्या मैदानाचे काम वेगान सुरू आहे. यासाठी सराव सामन्यांच्या मैदानांची डागडुजी तर केली आहेच; याशिवाय तेथील इतर सुविधांसाठी खास मेहनत घेतली जात आहे. क्रिकेटच्या मैदानासाठी वेगळ्या पद्धतीचे गवत आणि वेगळी वाळू लागते. तसेच फुटबॉल सामन्यासाठीही वेगळ्या पद्धतीचे मैदान तयार करावे लागते. सध्या तयार होणाऱ्या या मैदानावर रेफिना नावाचे गवत तयार केले आहे. हे गवत अधिक वाढू नये, यासाठी वेळेवर कटिंग केली जाते. यात काही रानटी गवत उगवणार नाही, याची दक्षता घेतली जाते. तसे गवत दिसले, तर ते लगेट उपटून काढले जात आहे. या गवताबरोबर या सराव मैदानावर खास वाळू टाकली जात आहे. बंगळूरुमधून ही मदुराई सॅंड मागवली आहे. समुद्रातील पांढरी वाळू टाकून फुटबॉलसाठी मैदान तयार केले जाणार आहे. उन्हाने हिरवळ सुकू नये म्हणून तुषार सिंचन पद्धतीने पाणी शिंपडले जात आहे. फिफाच्या नियमानुसार मैदानात प्रेक्षक गॅलरीही उभारली जात आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींना या सरावाच्या सामन्यांचा आनंद घेता येईल.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nपाणी प्रश्न हा पुर्ण तालुक्याचा प्रश्न आहे - शिवाजी काळुंगे\nमंगळवेढा- मंगळवेढा तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्न हा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकत्यांच्या गावाचा नसून तो पुर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न आहे....\nकालव्याला सरंक्षण भिंत नाही\nपुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://meghanabhuskute.blogspot.com/2017/03/blog-post_14.html", "date_download": "2018-06-19T15:45:04Z", "digest": "sha1:7FMD3KTVZOQMJKLQM2NHROL3AAIVBCDL", "length": 23087, "nlines": 418, "source_domain": "meghanabhuskute.blogspot.com", "title": "राहत्या शहराचे लागेबांधे ५ - to friends...", "raw_content": "\nराहत्या शहराचे लागेबांधे ५\nकधीकधी स्वप्नातून धसकून जाग येते आणि जाग आलीय की नाही याचाही धड पत्ता लागत नाही. अशा अर्धजागृतीच्या रेषेवर घुटमळत असताना, उठून शू करायला जायचं असतं खरंतर. पण नक्की कोणत्या दिशेनं गेल्यावर या वास्तूची बाथरूम सापडेल त्याबद्दलही संभ्रम. पोटात अनामिक भीती. पूर्ण अंधार नसतो तसा रात्रीच्या कोणत्याच प्रहरी. पण उत्तररात्रीच्या अर्धधूसर उजेडात सगळेच आकार ओळखीचे वाटत राहतात आणि जिवंतही. अशा वेळी उठून मी खिडकीपाशी येते आणि मनाचा हिय्या करून बाहेर डोकावून पाहते.\nबाहेर सगळं स्तब्ध असतं. सोसायटीतल्या रात्रीच्या ट्यूबलाइट्सचा प्रकाश. एखाद्या उजाड वस्तीतली माणसं परागंदा होऊन नुसत्या भिंती उराव्यात आणि पौर्णिमेच्या रात्री दुधात न्हाऊन जिवंत व्हाव्यात, तसा नजारा. झाडंही रंगहीन, आत्ममग्न, स्वतःत मिटून गेलेली. त्या चित्रात मनुष्यप्राणी नसतो एकही. मध्यरात्रीच कर्तव्याची फेरी मारून वॉचमन आपल्या आडोशाला जाऊन निद्राधीन झालेला. कुत्रीही गायब. फारच नशीब जोरावर असेल, तर शहरी खिडकीतून दिसू शकेलसा चंद्राचा एखादा लखलखीत धारदार तुकडा. निरव शांतता. त्या निर्मनुष्य जगाकडे निर्हेतुक निरखून पाहताना धपापणारा ऊर हळूहळू सावकाश शांत होत जातो. पहिल्या मुसळधार पावसानंतर रोरावत ओढे होणारे शहरातले रस्ते रात्री पाऊस थांबल्यावर जसे नितळ काळेशार डांबरी होत, दिव्यांची सोनेरी तिरीप मिरवत, मऊ मऊ होतात; तसं काहीतरी माझ्याही आत होत जातं.\nअशा वेळी मला हटकून परदेशस्थ मित्रांची आठवण येते. व्हॉट्सॅप आणि जीमेल आणि फेसबुकानं पूल बांधून दिलेल्या आपल्या जगात संपूर्ण रात्र अशी कधी नसतेच. आपल्या ऐन उत्तररात्री आपण ही निरव शांतता आणि एकान्त चघळत खिडकीच्या चौकटीला निवांत रेललेले असताना, जगाच्या पल्याड वसलेले आपले मित्र मात्र कुठल्यातरी भलत्याच प्रहरातलं ऊन झेलत कामाचे रगाडे काढत असतील, म्यानेजरशी भांडत-तंडत असतील, अभ्यासाच्या नोंदी करत असतील, पोरांना शाळेतून आणत असतील, झाडांना पाणी घालत असतील, केरवारे करत असतील, दिवेलागण निवळवत असतील, रांधत असतील, जेवतखात असतील, गाणी ऐकत असतील, घरी परतायचं खरंखोटं स्वप्न डोक्यात विणत असतील.... असं एक धावतं चित्र माझ्या डोळ्यासमोर साकारत जातं. खरंतर त्यांच्या आणि माझ्या मनातले राहत्या शहरांचे लागेबांधे निरनिराळे असतात. त्यांची लहानपणं निराळ्या गावांत उगवलेली. सांप्रतकालीन आयुष्य भलत्याच ठिकाणी रुजून फोफावलेलं. परतीच्या स्वप्नांचे पाय जमिनीवर असतातच असंही नव्हे. तरीही कधीतरी एकत्र घालवलेल्या काळाच्या तुकड्याचा आधार घेत - ‘नाक्यावरचा चहावाला परवाच म्युन्सिपाल्टीवाल्यांनी उठवला.’, ‘मांडवीकरांच्या चाळीची रिडेवलपमेंट होत्ये वाटतं. तुझी मावशी नाही का राहत हल्ली तिथे’, ‘जेएनयूचे राडेच चाल्लेत यार...’, ‘नाही ना, जामच पाऊस लागला अवेळी. यंदाच्या आंब्याचं काय खरं दिसत नाही’, ‘अमक्या नाटकाला गेलेवते, तुझी एक्स दिसली...’, ‘रेल्वेलायनीलगतचा कॅशिया बहरला बरं का यंदा’, ‘जेएनयूचे राडेच चाल्लेत यार...’, ‘नाही ना, जामच पाऊस लागला अवेळी. यंदाच्या आंब्याचं काय खरं दिसत नाही’, ‘अमक्या नाटकाला गेलेवते, तुझी एक्स दिसली...’, ‘रेल्वेलायनीलगतचा कॅशिया बहरला बरं का यंदा’, ‘त्यांचं नवीन पुस्तक आलं बाजारात. घेऊन ठेवायचंय’, ‘त्यांचं नवीन पुस्तक आलं बाजारात. घेऊन ठेवायचंय’… असे आणि याहून गंभीर अनेक बरेवाईट अपडेट्स पुरवत मी त्यांच्या मनातलं चित्र अपडेटेड ठेवून असते.\nसद्यकालीन ग्लोबल मैत्र्यांमध्ये या असल्या उधार्‍यांना नक्की किती महत्त्व द्यायचं असतं मला कळेनासं होतं. क्षणापूर्वी एकान्त भोगणारं माझं निवांतपण एकदम एकटेपणाचा अधांतरी आवंढा गिळतं.\nअसा ब्रह्ममुहूर्त साधूनच मोबाईलचा जुगनू चमकतो. पलीकडून कुणीतरी माझ्या दिशेनं सोडून दिलेला संभाषणाचा तुकडा पेटतो, चमचमतो, विझतो.\nअसतं काहीतरी साधंसंच. शिळोप्याचं. सुखदुःखाचं बोलणारं-विचारणारं. पण मी चटकन उत्तरत नाही.\nमला मी परगावात काढलेले दिवस आठवतात. ताजवर आणि व्हीटी स्टेशनावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या बातम्या टीव्हीवर बघताना उडालेला माझा काळजीग्रस्त थरकाप आठवतो. मी गावात नसताना कशी काय तयार झाली सी-लिंक, असा झालेला चरफडाट आठवतो. ‘पलीकडून दिसतंय तितकं भीषण नाहीय काही. उगाच तिथे बसून इथली चित्रं रंगवू नकोस. मूर्ख...’ अशी मित्रानं भरलेली तंबी आठवते. पुढ्यात मांडलेल्या दिवसामध्ये वावरणारी माझी मीच मला दिसते. हापिसात काम उरकत, चौथ्या सीटसाठी भांडत-करवादत, दिवस संपायची वाट पाहायला लावेल अशा दिवसातून वाट काढत असलेली. अशा बहुतेक वेळांना तग धरता येते ती एकाच आशेवर - कलत्या उन्हाच्या साथीनं घरी परतता येईल. पर्समधली किल्ली शोधायला पर्स उलथीपालथी करावी न लागता कुणीतरी दार उघडेल आणि आपण तंगड्या पसरून, सुखाचा सुस्कारा सोडत, पंख्याखाली बसू. हातात चहाचा आयता कप मिळेल. तो वाफाळता कप गालावर-कपाळावर टेकवत आपण निवांत होऊ...\nपरदेशातल्या मित्रांसाठी आपण असाच इमॅजिनरी चहाचा कप झालो आहोत, असं काहीतरी मजेशीर मनात दाटून येतं. एखादा चुकार कावळा कावकावतो. दूधवाल्याच्या सायकलची कॅरियर खडखडाट करते. मग मी गजर अर्ध्या तासानं पुढे सरकवते आणि निवांत ताणून देते...\nओव्हर अ‍ॅन्ड आउट. ;-)\nराहत्या शहराचे लागेबांधे ५\nराहत्या शहराचे लागेबांधे ०४\nराहत्या शहराचे लागेबांधे ०३\nराहत्या शहराचे लागेबांधे ०२\nकानडी भ्रतार मराठीने केला भाषा सेतू बळकट उभारीला ॥\nमाणसा परीस कुत्री बरी\nवेगवेगळी दुःखे आणि पावसाळा\nवालाच्या कोवळ्या रोपांची भाजी\nती आणि त्या ५\nपाणी, नदी आणि आई…\nफिलिप रॉथ : राष्ट्राच्या अस्मितेतले अंतर्विरोध\nसिंचनघोटाळा ते जलयुक्त शिवार\nड्रेस कोडची बहुरंगी भानगड\nमंजिले और भी है…\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nविज्ञानाचं बिनरहस्य – भाग १\nरोमांस ( नवी कथा )\nअकाली मोठेपण आलेली 'लिटील डॉटर'\nआदत से मजबूर ;)\nत्यांचा काल ब्रेक अप झाला, वॅलेन्टाईनच्या दिवशी\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nत्यांच्या कविता : काही सुट्या नोंदी\nप्रवाह: नदीच्या सोबतीने वाहताना\nतणमोर आणि पारधी समाजाचं पुनरुत्थान भाग- २\nसदानंद रेगे Sadanand Rege\nबैरी अपना मन ….\nहुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nटोलेजंग कादंबऱ्या आणि कमजोर वाचक\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nशमा - ए - महफ़िल\nसिनेमा आणि संस्कृती:भाग-४ मुस्लिम सोशल्स\nइजिप्तमधील राजकारणाचं, समाजाचं दर्शन घडवणारी कादंबरी\nसैराटच्या निमित्ताने : बेबंद\nजादूची ट्रिक आणि 'मसान' ची जादू\nअवघा रंग एक झाला...\nतुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nराशोमोन: जंगलवाटांवरचे कवडसे - ८ (उपसंहार)\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nज्युली, ज्युलिया आणि मी\nबंगालची गाणी (१) : श्यामा संगीत\nअंकनामा, रेषेवरची अक्षरे, दिवाळी २०१६\nकाहीबाही कविता साहित्यादि पुस्तक गोष्ट सामाजिक इदं न मम भाषांतर खो प्रेमप्रेमभंगदु:खवगैरे पॉर्नांक शेरलॉक फॅनफिक्शन भारांक व्याकरण\nसाहित्य सूची (रसिक प्रकाशन)\nआपले वाङ्मयवृत्त (लोकवाङ्मयगृह प्रकाशन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/marathi-news-marathi-websites-las-vegas-attack-terrorism-us-gun-lobby-75568", "date_download": "2018-06-19T16:32:45Z", "digest": "sha1:4YZ6MFS42RXZQWHLZQCDA4LCL2BA7C7C", "length": 15123, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites las vegas attack terrorism US Gun Lobby अमेरिकेतील मोकाट 'गन कल्चर' | eSakal", "raw_content": "\nअमेरिकेतील मोकाट 'गन कल्चर'\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\nबंदूक बाळगण्याचा हक्क अमेरिकी राज्यघटनेने दिला असला, तरी कायद्यात बदल करून याबाबत काही निर्बंध आणण्याचा प्रयत्न बराक ओबामा यांनी अध्यक्षपदाच्या काळात केला होता. 'आपल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीतील प्रमुख अपयश कोणते', असे विचारले असता 'बंदुकीविषयीचा नियंत्रण कायदा आणू शकलो नाही, हेच माझे ठळक अपयश,' असे ओबामांनी सांगितले होते. अमेरिकीतील 'गन लॉबी'चा प्रभाव किती निर्णायक आहे, याची कल्पना यावरून येते.\nबंदूक बाळगण्याचा हक्क अमेरिकी राज्यघटनेने दिला असला, तरी कायद्यात बदल करून याबाबत काही निर्बंध आणण्याचा प्रयत्न बराक ओबामा यांनी अध्यक्षपदाच्या काळात केला होता. 'आपल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीतील प्रमुख अपयश कोणते', असे विचारले असता 'बंदुकीविषयीचा नियंत्रण कायदा आणू शकलो नाही, हेच माझे ठळक अपयश,' असे ओबामांनी सांगितले होते. अमेरिकीतील 'गन लॉबी'चा प्रभाव किती निर्णायक आहे, याची कल्पना यावरून येते.\nलास व्हेगास शहरात एका संगीताच्या कार्यक्रमात एका माथेफिरूने केलेल्या बेछूट गोळीबारात जवळ जवळ साठ जणांचे प्राण गेले, तर पाचशेहून अधिक जण जखमी झाले. या भयंकर अशा सामूहिक हत्याकांडानंतर आता पुन्हा तेथील 'गन कल्चर'चा मुद्दा चर्चेचा धुरळा उडवेल; पण त्यातून खरेच काही बदल घडेल काय, हा प्रश्‍न नेहमीप्रमाणे अधांतरीच राहील. हे काही अशा प्रकारचे पहिले हत्याकांड नाही. गेल्याच वर्षी ऑरलॅंडोमध्ये नाईट क्‍लबमध्ये झालेल्या गोळीबारात 49 जण मृत्युमुखी पडले. त्याआधी कनेक्‍टिकट प्रांतातील न्यू-टाऊन येथे एका व्यक्तीने वीस विद्यार्थ्यांची हत्या केली. आपल्या आईलाही त्याने मारले. ही यादी बरीच मोठी आहे. वर्षाला सरासरी तेराशे व्यक्ती गोळीबाराच्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडतात, असे आढळते. विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, संगीताचे कार्यक्रम अशा ठिकाणी या घटना प्रामुख्याने घडतात. या प्रश्‍नाने एवढे भयंकर रूप धारण केले असूनही बंदुकीच्या अधिकाराचे समर्थक हे स्वसंरक्षणासाठी बंदूक आवश्‍यकच आहे, असा धोशा लावत असतात.\nवास्तविक या सामूहिक हत्याकांडांचा तपशील पाहता संरक्षणासाठी नव्हे, तर हल्ला करण्यासाठीच बंदुकीचा वापर होत आहे, असे लक्षात आले आहे. त्यामुळे कायद्यातील बदलाचा विचार तेथील राजकीय वर्गाने करायला हवा. मात्र तेवढे पुरेसे नाही. हा बेबंद हिंसाचार केवळ कायद्यातील बदलाने संपुष्टात येईल, असे नाही. याची समाजशास्त्रीय कारणे शोधावी लागतील.\nलास व्हेगास येथे गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा हेतू काय होता, याचा पोलिस तपास करीत आहेत. 'इसिस' या इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेने लास व्हेगास गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत असल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्याची खातरजमा पोलिस करतीलच; परंतु इराक-सीरियातील प्रत्यक्ष युद्धात 'इसिस'ला सपाटून मार खावा लागत असल्याने 'दहशत' कमी होईल की काय, या विचाराने 'इसिस' पछाडलेली असू शकते. ते काहीही असले तरी हिंसेचा वाढता प्रादुर्भाव ही काळजीची बाब आहे आणि आशिया, आफ्रिकेतच नव्हे तर अमेरिकेसारखा सर्वार्थाने समृद्ध म्हणविणारा देशही त्यापासून मुक्त नाही, हे कटू वास्तव लास व्हेगासमधील गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nखडवलीत नऊ वर्षाच्या चिमुकलीवर जन्म दात्यानेच केला बलात्कार\nटिटवाळा - कल्याण तालुक्यातील खडवलीत पूर्वेला पाण्याच्या टाकी जवळ रहात असलेल्या राजू पाटील या नराधमाने बाप लेक या नात्याला काळीमा फासला आहे, त्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/masik-palisathi-kapad-yogy-aahe-ka", "date_download": "2018-06-19T15:44:51Z", "digest": "sha1:POUGE3RTOTVRLDS35EYNGO5VLVOK6P6U", "length": 12571, "nlines": 224, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मासिक पाळीत कापड किंवा सॅनिटरी पॅड ह्यांच्यामध्ये फरक काय आहे ? - Tinystep", "raw_content": "\nमासिक पाळीत कापड किंवा सॅनिटरी पॅड ह्यांच्यामध्ये फरक काय आहे \nकापड वापरणे अतिशय सोपे आहे व आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी कापडच वापरले आहे. पण आजच्या वेळी कापड धुणे, सुकवणे आणि पाळी संपल्यानंतर ती व्यवस्थित जपून ठेवणे ही गोष्ट आजच्या काही स्त्रियांना कठीण वाटत असते. पण एकदा त्याची सवय झाली की तो आयुष्यातला एक भाग बनतो.\nपुन्हा वापरता येणारी पॅड्स बद्दल काही सामान्य प्रश्न\n१) ह्या पॅडला किती वेळ वापरता येते आणि किती तासांनी बदलता येईल\nकुठल्याही साधारण पॅड्स सारखेच हा कालावधी तुमच्या रक्तस्त्रावावर आणि पॅडच्या शोषणक्षमतेवर अवलंबून आहे. साधारण ३-७ तासांनी पॅड्स बदलले पाहिजे. पॅड्स वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. जास्त स्त्राव असेल त्या दिवशी मोठे/लांब व जास्त शोषून घेणारे पॅड्स वापरावेत.\n२) ह्या पॅड्सला वास येत असतो का \nमासिक पाळीच्या स्त्रावाला सौम्य वास असतो. तुमच्या जीवनशैलीनुसार म्हणजे आहार, व्यायाम इत्यादी गोष्टींचा त्यावर परिणाम होतो. डिस्पोझेबल सॅनिटरी पॅड्सना कुबट दुर्गंध येतो कारण रक्तस्त्राव पॅड्समधील रासायनिक पदार्थांच्या संपर्कात येतो. मासिक पाळीचा कप / कापडी पॅड्सने तुम्हाला रक्तस्रावाचा मूळ वास लक्षात येईल.\n3) कापडी पॅड्स आरोग्यदायी आहे ना\nहोय, पूर्णतः. कापड वापरणे मुळात हानिकारक नाही. पण व्यवस्थित धुणे, सुकवणे (शक्यतो उन्हात) व पाळी संपल्यानंतर स्वच्छ कोरड्या ठिकाणी ठेवणे महत्वाचे आहे. आधुनिक पॅड्स छान डिसाईन्स व उत्तम प्रतीच्या कपड्यात उपलब्ध आहेत. ते सहजपणे धुतल्या जातात व कुठलाही डाग त्यावर राहात नाही.\n४) डिस्पोसेबल सॅनिटरी नॅपकिनऐवजी कापडी पॅड्स का वापरावेत\nटीव्ही वरच्या सॅनिटरी नॅपकिन्स च्या जाहिराती आपल्याला त्यातील घटकांची माहिती देत नाहीत – खूप जास्त शोषणक्षमता असलेले पॉलीमर्स, ऍक्रेलिक आधारित जेल, रक्तस्त्राव बाहेर येऊ नाही म्हणून वापरला जाणारा थर – ह्या सगळ्या रासायनिक पदार्थामुळे खाज,पुरळ, त्वचा सोलवटणे इत्यादी प्रकार आपल्याला नवीन नाहीत. कितीतरी मुली व स्त्रिया वर्षानुवर्षे हे सगळे त्रास सहन करतात.\nग्रामीण भागांत विविध योजनांद्वारे मोफत सॅनिटरी नॅपकिन्स दिले जातात. अनेक तरुण मुली व महिला प्रती 10-12 तास पॅड बदलत नाहीत. शिवाय पॅड्स व टॅम्पॉन्सला शुभ्र, सुरेख पांढरा रंग देण्यासाठी पॉलीमर्सना ब्लीच केले जाते. ह्यासाठी क्लोरीनचा वापर करतात. ह्या प्रक्रियेत विषारी dioxin आणि trihalomethane तयार होते. हे सर्व लक्षात घेता शरीराचा अतिशय सवेंदनशील भाग पॅड्सच्या संपर्कात असल्याने तुमच्या आरोग्याला धोका आहे हे नाकारता येत नाही.\nबंगळुरूच्या मॉमसाठी, खुशखबर .\nटाईनी स्टेप नैसर्गिक घटक असणारे फ्लोर क्लीनर लॉन्च करत आहे जे आपल्यासाठी, आपल्या बाळाला आणि आपल्या घरासाठी सुरक्षित आहे. तर मग आता जंतू आणि रसायनयुक्त फ्लोर क्लीनर नाही म्हणा प्रीलाँच ऑफरचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.\nबाळाचे या ६ प्रकारच्या रडण्यामागे ही कारणे असू शकतात\nगरोदर स्त्रियांनी अशी घ्यावी आपल्या हृदयाची काळजी\nनव्या मातांसाठी ऑलिव्ह तेलाचे चार फायदे\nआयुष्यात शाररिक आणि मानसिक सकरात्मकता (पॉझिटिव्हिटी) यावी यासाठी काही मार्गदर्शक उपाय\nप्रसूतीच्या काही क्षणाअगोदर तिला कळले की, ती गरोदर आहे ......\nगरोदरपण संबंधित डॉक्टर हे शब्द बऱ्याचदा वापरतात पण त्याचा नेमका अर्थ काय \nतुम्ही पण या विनोदी कारणांमुळे आपल्या जोडीदाराशी भांडता का \nजाणून घ्या तुमचे मूल कुशीवर वळणे केव्हा सुरु करते\nतुम्हाला जर का जुळे होणार असेल तर या सात गोष्टी माहित असणे आवश्यक आहे\nपालकत्वाचे हे फायदे तुम्हांला माहिती आहेत का \nआईचे सिझेरियन झाले असेल तर मुलीचे पण सिझेरियनच होते का \nअपूर्ण झोप वजन लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, कसे काय बघूया\nवैवाहिक नात्यामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे या टिप्सचा वापर करा\nप्रसुतीनंतर आईला करण्यात येणाऱ्या मसाजबद्दल जाणून घ्या\nजाणून घ्या प्रेग्नन्सीदरम्यान जंक फुड खाल्ल्यास काय होतं \nमरमेड बेबी मत्स्यकन्येबाबतचे सत्य जाणून घ्या\nप्रेग्नन्सीदरम्यान मशरूम खाणं सुरक्षित आहे का \nतुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजणे सुरु करण्याआधी हे जाणून घ्या..\nया प्रकारे कोलेजन तुम्हांला सौंदर्यविषयक फायदे देतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/tumchya-sathidarchya-vagnyamagcha-arth", "date_download": "2018-06-19T16:07:26Z", "digest": "sha1:W6FFVVA33NHFRLPC5C77FL6ADPXOLKX4", "length": 15879, "nlines": 229, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमच्या साथीदाराचे वागणे आणि त्यामागील अर्थ! - Tinystep", "raw_content": "\nतुमच्या साथीदाराचे वागणे आणि त्यामागील अर्थ\nआपण सगळेच आजकाल हावभावांचा खेळ चपखलपणे हातळायला शिकलो आहोत. कधी, कुठे आणि कशी प्रतिक्रिया द्यायची ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या भावना आपण सांभाळू शकू हे सहवासाने सर्वांना समजते. काही लोकं या बाबतीत त्यांच्या चेहऱ्यावर खोटे मुखवटे चढवतात पण दुर्दैवाने माणसांमध्ये काही गोष्टी अशा असतात ज्यातून हे लपवता येत नाही. अशात तुमच्या जोडीदाराच्या वागण्यातून तुम्ही गोंधळून जात असाल.\nपण आज आपल्याकडे ‘देहबोली’ या विषयावर खूप प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. आणि आता हे सिद्ध देखील झाले आहे की तुमची देहबोली तुमच्याबद्दल खूप काही सांगून जाते. तुमच्या देहबोलीतून तुम्ही तुमच्या उद्देशांना व्यक्त करत असता. इथे अशाच काही गोष्टी दिल्या आहेत ज्या तुमच्या जोडीदाराच्या रोजच्या वागण्याबद्दल तुम्हाला खूप काही सांगू शकतात.\nजेंव्हा एक पुरुष प्रेमात पडतो तेंव्हा तो नक्कीच त्या स्त्रीशी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे संबंध निर्माण करण्यास प्रयत्नशील असतो. स्त्रीला शारीरिक स्पर्श करण्याचा प्रयत्न तर त्याच्याकडून नक्कीच होतो. तेंव्हा जर तो तुमच्या गालांवरून हात फिरवत असेल आणि नजर मिळवत असेल तर तो तुमच्या प्रेमात आकंठ बुडलेला आहे \nजर तुमचा जोडीदार थोडा लाजाळू असेल तर काही ना काही कारण काढून तुम्हाला स्पर्श करण्याकडे त्याचा कल असतो म्हणजे विनाकारण धूळ झटकण्यासाठी किंवा कपाळावरील केस बाजूला सारण्यासाठी वगैरे कारण काढून तो तुम्हाला स्पर्श करेल.\n२. तुमचे केस.तुमच्या जोडीदाराला तुमच्या केसांशी खेळण्याचे असंख्य मार्ग शोधायचे असतात. हो. पुरुषांना तुमचे चमकणारे लांब केस खूप आवडतात आणि त्यांना त्यांच्यावरून हात फिरवणे आवडते. तेंव्हा जर तुमचा जोडीदार वेळोवेळी तुमच्या केसांशी खेळत असेल तर तो यावरच्या तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. तुम्ही त्याच्यासोबत किती कम्फर्टेबल आहात हे त्याला बघायचे आहे. यात तुम्हाला त्रास देण्याचा त्याचा काहीच हेतू नाही\nजर तुमचा जोडीदार अचानक अलगद तुमचा हात त्याच्या हातात घेत असेल तर तो स्वतःला तुमच्याशी बांधील असल्याचे मानतो आणि तुमच्या सुरक्षेबद्दल सजग आहे. त्याच्या या हात पकडण्याच्या पद्धतीवरून खूप काही कळते खूप काही म्हणजे त्याने जितका पक्क आणि हक्काने तुमचा हात पकडला आहे आणि त्याच्या वेळोवेळी तुमच्या हाताचे चुंबन घेण्यावरून त्याचे तुमच्यामध्ये गुंतत चाललेले मन तुम्ही ओळखू शकता.\nजर तुमचा जोडीदार खरच तुमच्यात गुंतला असेल तर तो तुम्हाला स्पर्श करण्याचे आणि संबंध प्रस्थापित करण्याचे सगळे प्रयत्न करेल. ज्याप्रकारे तो तुमचा हात हातात घेतो, तुमच्या पाठीवर हात ठेवतो त्याचप्रमाणे तो बोलताना तुमच्या मांडीवर हात ठेवेल, कधी उशी म्हणून डोके ठेवेल.\nसामन्यात: पुरुष तुमच्या मांडीवर हात ठेवतात ते हे बघण्यासाठी की तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता. तुमची प्रतिक्रिया त्याची पुढची कृती ठरवते.\n५. तो ज्याप्रकारे तुमच्याकडे बघतो.\nअसे म्हणतात, तुम्ही तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीकडे बघता तेंव्हा तुमच्या डोळ्यातील बुबुळे लगेच मोठी होतात. जर त्याच्याकडून तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न होत असेल तर तो नक्कीच तुमच्या प्रेमात आहे. जर तो तुमच्याकडे प्रेमाने बघून तुम्हाला मोठ्ठी स्माईल देत असेल तर हे पक्के आहे की तो तुमच्यात गुंतत आहे.\n‘मी ऐकत आहे’ यासाठी नेहमीच एक देहबोली असते. सामन्यात: पुरुष ऐकण्याचे काम करतात आणि स्त्रिया बोलत असतात. जर तुम्ही बोलतांना तुमचा जोडीदार मधून मधून त्याच्या भुवया उचावून तुमच्याकडे बघत असेल तर याचा अर्थ आहे की तो संपूर्ण एकाग्रतेने तुमचे बोलणे ऐकत आहे आणि त्याला तुमचे ऐकण्यात इंटेरेस्ट पण आहे\nतंत्रज्ञान प्रगतीमुळे आजकाल सोशल मिडियाचे प्रस्थ वाढले आहे. अनेकजण फेसबुक, व्हाटसअप यावरून देखील मोठ्या प्रमाणात संपर्क साधतात. जर प्रत्यक्ष संपर्क साधणे शक्य नसेल तर तुमचा जोडीदार या मार्गांनी नक्कीच तुमच्याशी संपर्क ठेवतो. तुमच्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेला तुमचा जोडीदार मधून मधून एखादा मेसेज करून तुमची विचार्पूस नक्कीच करेल.\nतुमच्या साथीदाराला त्याच्या कृतींमधून त्याचे प्रेमच व्यक्त करायचे असते. ते ओळखा आणि त्याला तशीच प्रेमळ प्रतिक्रिया दया. कारण बोलून दाखवण्यापेक्षा कृती केंव्हाही प्रभावी असते\nबाळाचे या ६ प्रकारच्या रडण्यामागे ही कारणे असू शकतात\nगरोदर स्त्रियांनी अशी घ्यावी आपल्या हृदयाची काळजी\nनव्या मातांसाठी ऑलिव्ह तेलाचे चार फायदे\nआयुष्यात शाररिक आणि मानसिक सकरात्मकता (पॉझिटिव्हिटी) यावी यासाठी काही मार्गदर्शक उपाय\nप्रसूतीच्या काही क्षणाअगोदर तिला कळले की, ती गरोदर आहे ......\nगरोदरपण संबंधित डॉक्टर हे शब्द बऱ्याचदा वापरतात पण त्याचा नेमका अर्थ काय \nतुम्ही पण या विनोदी कारणांमुळे आपल्या जोडीदाराशी भांडता का \nजाणून घ्या तुमचे मूल कुशीवर वळणे केव्हा सुरु करते\nतुम्हाला जर का जुळे होणार असेल तर या सात गोष्टी माहित असणे आवश्यक आहे\nपालकत्वाचे हे फायदे तुम्हांला माहिती आहेत का \nआईचे सिझेरियन झाले असेल तर मुलीचे पण सिझेरियनच होते का \nअपूर्ण झोप वजन लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, कसे काय बघूया\nवैवाहिक नात्यामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे या टिप्सचा वापर करा\nप्रसुतीनंतर आईला करण्यात येणाऱ्या मसाजबद्दल जाणून घ्या\nजाणून घ्या प्रेग्नन्सीदरम्यान जंक फुड खाल्ल्यास काय होतं \nमरमेड बेबी मत्स्यकन्येबाबतचे सत्य जाणून घ्या\nप्रेग्नन्सीदरम्यान मशरूम खाणं सुरक्षित आहे का \nतुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजणे सुरु करण्याआधी हे जाणून घ्या..\nया प्रकारे कोलेजन तुम्हांला सौंदर्यविषयक फायदे देतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7/", "date_download": "2018-06-19T16:17:32Z", "digest": "sha1:A2QL3HQHCDWBPJUV3SB6RUPEHIFNYLBW", "length": 18199, "nlines": 104, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "पुरुषांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स खांदा टॅटू डिझाइन आयडिया - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nपुरुषांसाठी सर्वोत्तम 27 खांदा टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुषांसाठी सर्वोत्तम 27 खांदा टॅटू डिझाइन आयडिया\nसोनिटॅटू डिसेंबर 7, 2016\nआपण खांदा टॅटू शोधत असाल तर या मृत आदिवासी, पैसा, कुटुंब, येशू, जपानी, कुत्रा, मृत व्यक्ती, विंचू, मांडला, प्रेम, कोणतीही मासे, भौगोलिक, ईगल, ड्रीमकास्टेर, क्रॉस आणि कबूतर, शब्द, वाघ, देवदूत, ड्रॅगन, घुबड, मुकुट, खोडा, ऑक्टोपस, लांडगा, हत्ती, शेर खांदा पुरुषांसाठी टॅटू विचार.\n1. पुरुषांसाठी खांदा आदिवासी टॅटू डिझाइन कल्पना\nकाळ्या शाई डिझाइनसह ब्राऊन पुरुष सहसा खांदा टॅटू जातात; या टॅटू डिझाइनमुळे तीक्ष्ण आणि सुंदर दिसत आहे\n2. मुलांसाठी खांदा करणारी टॅटू शाई कल्पना\nसुंदर दिसण्यासाठी इच्छुक पुरुष डॉलर शाई डिझाइनसह खांदा टॅटू आवडेल\n3. पुरुष खांद्यावर कौटुंबिक टॅटू डिझाइन कल्पना\nजो पुरुष आपल्या कुटुंबाला आवडतो ते शंकर टॅटूबरोबर एका गडद शाई डिझाइनसह कौटुंबिक संदेश घेऊन जातील; हे डिझाइन त्यांना सुंदर आणि प्रेमळ दिसत आहे\n4. मुलांसाठी रंगीबेरंगी खांदा टॅटू शाई कल्पना\nआश्चर्यकारक दिसू इच्छिणार्या पुरुषांना एक फ्लॉवर शाई डिझाइनसह खांदा टॅटू आवडेल\n5. लोकांसाठी अद्भुत येशू खांदा गोंदणे\nपुरुष या शाई डिझाइनसह एक खांदा टॅटू आवडतात, रेखांकन; हे टॅटू डिझाइन त्यांना भव्य दिसत करते\n6. पुरुषांसाठी जपानी खांदा टॅटू\nआकर्षक दिसण्यासाठी इच्छिणार्या पुरुषांना या ड्रॉइंग डिझाईन शाईसह खांदा टॅटू आवडेल\n7. पुरुष खांदा साठी कुत्रा गोंदण डिझाइन कल्पना\nपुरुष काळ्या शाई डिझाइनसह खांदा टॅटू प्रेम; हे त्यांना उत्कृष्ट दिसेल\n8. खांद्यावर पुरुषांसाठी मृत टॅटू चा छान दिवस\nपुरुष स्त्रीच्या शाई डिझाइनसह खांदा टॅटू प्रेम करतात, त्या स्त्रीवर आपले प्रेम दर्शवतात\n9. खांद्यावर विंचू टॅटू डिझाइन कल्पना\nपुरुष त्यांना मर्दपणाचे बनवितात यासाठी खांदा टॅटूवर विंचू काळ्या शाईचे डिझाइन आवडतात\n10. खांद्यावर पुरुषांसाठी मंडल टॅटू शाई कल्पना\nकाळ्या शाई डिझाइनसह खांदाला टॅटू आवडतात; या टॅटू डिझाइन त्यांना मोहक दिसत करा\n11. पुरुष खांदा साठी प्रेम टॅटू डिझाइन कल्पना\nलाल काँक डिझाइनसह तपकिरी त्वचेला खांदा टॅटू असलेले पुरुष; या टॅटूचे डिझाइन त्वचेच्या रंगाशी जुळते जेणेकरून ते रोमँटिक आणि आकर्षक दिसतात\n12. पुरुष खांद्यावर कुठल्याही माशांच्या टॅटूचे डिझाइन\nमासे पकडण्यासाठी पुरुषांना आवड दाखविण्यासाठी आणि त्यांना फॅशनेबल बनविण्यासाठी मासे शाई डिझाइनसह खांदाला टॅटू आवडतात\n13. पुरुष खांदा साठी भौमितिक टॅटू शाई डिझाइन\nपुरुष निळ्या गझल शाई डिझाइनसह खांदा टॅटू प्रेम करतात, त्यांना आकर्षक वाटतात\n14. पुरुष खांदा साठी गरुड टॅटू डिझाइन कल्पना\nमाणुस खांदा टॅटू एक पक्षी शाई डिझाइन सह त्यांना आकर्षक दिसत करा\n15. पुरुष खांदा साठी Dreamcatcher गोंदण डिझाइन कल्पना\nपुरुष घाई-पिवळ्या व खांद्यांसह खांदा टॅटू प्रेम करतात; या टॅटू डिझाइनमुळे ते डापर बनवतात\n16. पुरुष खांद्यावर क्रॉस आणि कबूतर टॅटू डिझाइन कल्पना\nसुंदर आणि डौलदार दिसण्याची इच्छा असणार्या पुरुषांना कबुतराचे एक गडद शाई डिझाइनसह कन्धर टॅटू घेऊन जाईल\n17. शब्द आणि पुरुषांसाठी डायमंड कंधे टॅटू\nपुरुष खांदा टॅटू एक हिरा आणि त्यावर एक संदेश प्रेम; या टॅटूला ते तेजोमय आणि तीक्ष्ण दिसतात\n18. लोकांसाठी वाघ कंधे टॅटू\nमर्दपणाचे स्वरूप आणण्यासाठी काळ्या खांद्यावरील खांद्यावर असलेल्या टॅटूला काळे वाघ जुळत असलेले पुरुष\n19. पुरुषांसाठी देवदूत खांदा टॅटू डिझाइन कल्पना\nछान आणि डौलदार पाहण्याची इच्छा असणारे पुरुष एक देवदूत शाई डिझाइनसह खांदा टॅटूवर जातील\n20. पुरुषांसाठी रंगीत घुबड खांदा टॅटू कल्पना\nघोड्यावरील लव्ह जिंकायला आवडणारे पुरुष खांदा, खांब आणि सर्प शाई डिझाइनसह खांदा टॅटूवर जातील\n21. खांदा पुरुष खांदा साठी खांब टॅटू कल्पना\nपुरुष खांदाला टॅटू आवडतात; हे त्यांना भव्य दिसत करते\n22. पुरुष खांदा साठी कलात्मक वुल्फ टॅटू डिझाइन\nमोहक आणि सुंदर दिसण्यासाठी इच्छिणार्या पुरुषांना एक भेकड काळी शाई डिझाइनसह खांदा टॅटूमध्ये जाण्याची संधी मिळेल\n23. पुरुष खांदा साठी हत्ती टॅटू डिझाइन\nपुरुष त्यांना उत्कृष्ट आणि आकर्षक बनविण्यासाठी एक निळा शाई डिझायनर हत्तीसह खांदा टॅटूवर प्रेम करतात\n24. पुरुष खांदा साठी शेर टॅटू डिझाइन कल्पना\nपुरुष त्यांना मर्दपणाचे बनविण्यासाठी शेर डिझाइनसह खांदाला टॅटू आवडतात\n25. मुलांसाठी ड्रॅगन खांदा टॅटू\nपुरुष त्यांच्या लबाड रंगाचा देखावा आणण्यासाठी एक ड्रॅगन अनुयायी शाई सह खांदा टॅटू प्रेम\n26. पुरुष खांदा साठी क्राउन टॅटू शाई डिझाइन कल्पना\nपुरुष एक मुकुट सह खांदा टॅटू प्रेम; हे टॅटू डिझाइन त्यांना भव्यपणे दिसत आहे\n27. पुरुषांसाठी ऑक्टोपस खांदा टॅटू डिझाइन कल्पना\nकाळ्या रंगाची त्वचा असलेली माणसं गुलाबी शाई डिझाइन फिशसह खांदा टॅटूला आवडेल; या टॅटू डिझाइनमुळे ते बेजबाबदार आणि आकर्षक दिसतात\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nछान टॅटू कल्पना शोधा\nछान अर्धविराम टॅटू इंक आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 होकायंत्र टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 कुत्रा टॅटूस डिझाइन आयडिया\nमुली टॅटू - महिलांसाठी सर्वोत्तम 24 मुली टॅटू डिझाइन आयडिया\nसंगीत टॅटू इंक आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 नेक टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांना कन्या टॅटू डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी फुलपाखरे टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 फ्लॉवर टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुषांसाठी भगवान शिव टॅटूस डिझाइन आइडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 25 अँकर टॅटू डिझाइन आयडिया\nहार्ट टॅटूडोक्याची कवटी tattoosडायमंड टॅटूहोकायंत्र टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूहत्ती टॅटूजोडपे गोंदणेमान टॅटूगरुड टॅटूडोळा टॅटूवॉटरकलर टॅटूउत्तम मित्र गोंदणेगुलाब टॅटूबाण टॅटूताज्या टॅटूपुरुषांसाठी गोंदणेटॅटू कल्पनाचंद्र टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूबहीण टॅटूआदिवासी टॅटूफूल टॅटूअनंत टॅटूदेवदूत गोंदणेस्लीव्ह टॅटूचीर टॅटूडवले गोंदणेछाती टॅटूमागे टॅटूशेर टॅटूक्रॉस टॅटूमुलींसाठी गोंदणेमैना टटूस्वप्नवतसूर्य टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूगोंडस गोंदणफेदर टॅटूपक्षी टॅटूबटरफ्लाय टॅटूमोर टॅटूहात टैटूपाऊल गोंदणेमांजरी टॅटूमेहंदी डिझाइनअर्धविराम टॅटूअँकर टॅटूड्रॅगन गोंदहात टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा\nगोपनीयता आणि कुकीज धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikidaa.com/2018/03/05/saudi-arab-princess-rim-bin/", "date_download": "2018-06-19T16:07:31Z", "digest": "sha1:IPK3RHLKZUG3NV56XBP34HCA2S5VSUF7", "length": 20957, "nlines": 114, "source_domain": "www.marathikidaa.com", "title": "ही आहे सौदी अरबच्या खरबपतिची मुलगी जी पैसा पाण्याप्रमाणे घालवते….! – ONLINE MARATHI", "raw_content": "ONLINE MARATHI आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल…..\nहि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nभारतीय सैन्य दल भरती 2018 टेक्निकल ग्रॅजुएट कोर्स\nतंबाखूमुळे दातांवर पडलेले डाग नष्ट करा या घरगुती सोप्या उपायाने\nकाही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nकेळे खाल्याने हे फायदे होतात.\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nतुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nया गोष्टी सहजासहजी कोणाला देत नाहीत किन्नर, जर या तुम्ही मिळवू शकलात त्यांच्याकडून तर बदलेल तुमचे भाग्य.\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nनवऱ्याच्या ह्या गोष्टी बायकोला आवडत नाहीत\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजाणून घ्या काय होते जेव्हा माणसांसाखे महिलांना पण भोगावे लागते स्वप्न् दोष\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nदेशामधला सगळयात श्रीमंत क्रिकेटर आहे विराट कोहली, पण या खेळाडू समोर आहे गरीब\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nश्रीदेवींनी ओढवून घेतला होता स्वतःच्या हातानी मृत्यू… समोर आलेलं कारज वाचून हैराण च व्हाल😱😱..\n‘त्याने’ लघवी करताना पाहिले अन सलमान ठरला दोषी… पुनमचंद बिष्णोई यांची दोन मिनिटाची लघुशंका पडली सलमान ला महागात..\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nदहावीच्या परीक्षेत केवळ 35 गुण मिळावे म्हणून मुलीने केले असे काही ज्याने संपूर्ण शाळा झाली आश्चर्यचकित पाहून आपल्याला ही विश्वास बसणार नाही.\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nअशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत\nमृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nHome / HEALTH / ही आहे सौदी अरबच्या खरबपतिची मुलगी जी पैसा पाण्याप्रमाणे घालवते….\nही आहे सौदी अरबच्या खरबपतिची मुलगी जी पैसा पाण्याप्रमाणे घालवते….\nही आहे सौदी अरबच्या खरबपतिची मुलगी जी पैसा पाण्याप्रमाणे घालवते….\nसौदी अरबची प्रिंसेस : सौदी अरबची प्रिंस अलवलीद बिन तलालचे नाव पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. हे सौदीचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. सौदी अरब सोबतच यांचे नाव पूर्ण देशात प्रसिद्ध आहे, पण आज आम्ही तुम्हाला यांना नाही, तर त्यांच्या एक सुंदर मुलीशी ओळख करुन देत आहोत, जी खूपच जास्त ग्लॅमर दिसते. यांची मुलगी जितकी ग्लॅमर आहे, त्यापेक्षा जास्त खुल्या विचाराची आहे. तर चला मग ऊशीर कुठल्या गोष्टीचा, आम्ही तुम्हाला त्यांच्या मुलीशी ओळख करुन देतो. त्यांच्या मुलीला सौदी अरबची प्रिंसेसच्या नावाने ओळखले जाते.\nहो खरचं, सौदी अरबचे प्रिंस अलवलीद बिन तलाल याना सौदी रॉयल फॅमिलीचा चेहरा पण मानला जातो. एवढेच नाही, बातम्यांनुसार, यांच्या जवळ किमान 18 अरब डॉलर इतकी संपत्ती आहे. सांगण्यात येते की तलाल हे सौदी अरब सोबतच पूर्ण वर्ल्डमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये गणले जातात.यांची ओळख रॉयल लाइफस्टाईलसाठीची आहे. तलाल तर चर्चे मध्येपण राहतात, पण यापेक्षा जास्त त्यांची मुलगी चर्चेमध्ये राहते, ज्याच्या मागचे कारण त्यांची सुंदरता मानली जाते.’\nतलालच्या मुलीचे नाव रीम बिन आहे, जिचा चेहरा हुबेहूब किम कार्दशियनशी मिळतो.. अशामध्ये जर त्यांना दुसरी किम म्हटले तर चुकीचे ठरणार नाही, कारण त्यांना पाहून तुम्ही पण हेच बोलत असाल की खरचं ही दूसरी किम आहे. सांगू इच्छितो की रीम खूपच जास्त ग्लॅमरस दिसते, ज्याकारणाने सगळ्यांच्या ओठावर तिचेच नाव आहे . एवढेच नाही रीमने अमेरिकेतून सायन्स मधून ग्रॅज्यूएशनचे शिक्षण घेतले.’\nसोशल मिडियावर नेहमी चर्चेत राहणारी रीमची फॅन फॉलोइंग खूपच जबरदस्त आहे. किम सारखी दिसणारी रीमला पाहून लोक विसरुन जातात की खरं कोण आणि खोटं कोण सांगतो की रीम खूपच जास्त मोकळया विचाराची आहे, या कारणाने ती नेहमी आपल्या मर्जीचे काम करते. एवढेच नाही, तर तिला शॉपिंग करायला खूप आवडते. तुम्हाला सांगतो की ती पैसे खर्च करण्याआधी एक वेळा पण विचार करत नाही.\nबिझनेसचे महाशय आहेत तलाल\nसौदी अरबचे सर्वात श्रीमंत व्यक्ती\nतलाल हे बिझनेसचे महाशय आहेत. हो खरचं, त्यांनी अशा वेळी पण अनेक कंपनी किंवा मार्केट मध्ये पैसा लावला आहे, जेव्हा कंपन्या बुडण्याच्या स्थितीत होत्या, पण तलालने आपल्या माइंडने त्या कंपन्यांना ऊंचावर पोहोचवले. तलालचे वडील 1960 च्या दरम्यान सौदी अरबचे वित्त मंत्री होते. यात वडीलांचे गुण तलालमध्ये पाहायला मिळतात. तलालचे जगभरात प्रसिद्ध कंपनीमध्ये पण हिस्सेदार आहेत. ज्यात गुगल, ट्विटर इत्यादी कंपन्या सामिल आहेत.\n1 लाख लोकांनी वाचलेली पोस्ट फ़ोटोशॉपमुळे बाद झालेत हे 60 फ़ोटो, बघितल्या नंतर तुमचे पण डोके फिरले नाही, तर बोला\n४ लाख ३० हजार लोकांनी वाचलेली पोस्ट सपना परत पुढे चालायला लागली परत तोचं आवाज आला.तीने पुन्हा मागे पाहिले, आणि तिच्या पायाखालची जमीनचं सरकली. भुताची गोष्ट\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nमुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nलग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे जाणून घ्या लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड …\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का. आजही लग्नापर्यंत मुलीचं व्हर्जिन असणं महत्वाचं मानलं …\nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी येथील काहनी गावात लग्नाच्या एक तासापूर्वी …\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली राशीच्या नुसार बघा गर्लफ्रेंडचे …\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nअजब प्रेमची गजब कहाणी: ज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला बोलतात …\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nआपले फेसबुक पेज LIKE करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garodar-stri-la-ya-goshti-bolu-naye", "date_download": "2018-06-19T16:08:34Z", "digest": "sha1:QISRBNP4IV7S46YZBDXK7HUJN63XFFXQ", "length": 12617, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदर स्त्रीशी काय बोलू नये - Tinystep", "raw_content": "\nगरोदर स्त्रीशी काय बोलू नये\nगरोदर स्त्रिया या ९ महिन्यांच्या काळात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अनेक बदलांमधून जातात. संप्रेरकांच्या असमतोलामुळे मूडमध्ये अचानक बदल होणे, चिडचिड होणे किंवा अत्यानंद होणे या सर्व गोष्टींमधून जात असतांना त्यांना जर कोणी वेडेवाकडे प्रश्न विचारले तर मात्र काय होत असेल याचा विचार तुम्हीच करा.\nगरोदर स्त्रियांशी बोलण्याआधी किंवा काही प्रश्न विचारण्याआधी २ वेळा विचार करूनच बोला. आम्ही इथे दिलेल्या गोष्टी गरोदर स्त्रियांना ऐकायला आवडत नाहीत.\n१. मी तुझ्या पोटाला हात लाऊ का \nएखादी स्त्री गरोदर आहे म्हणजे अचानक ती अनोळखी लोकांसोबत कम्फर्टेबल होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. अजूनही ते तिचेच शरीर आहे आणि कोणी असं येऊन हात लावलेला किंवा लावण्यासाठी विचारणा केल्यास तिला अवघडल्यासारखे वाटणे साहजिक आहे. तुमची कितीही इच्छा झाली तरी असे तिला विचारू नका. तुम्ही जवळच्या नात्यातले किंवा मैत्रीत असाल तरच तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे.\n२. नक्की जुळे नाहीयेत ना \nहा प्रश्न विचारणे तर अजिबातच योग्य वाटत नाही. असा प्रश्न विचारणे म्हणजे त्या स्त्री चे पोट २ बाळे मावतील इतके गरजेपेक्षा मोठे दिसत आहे. आधीच गरोदरपणात वाढलेल्या वजनामुळे या स्त्रिया त्यांच्या दिसण्याबद्दल सजग झालेल्या असतात. अशात त्या अजून जाड दिसत आहेत असे भासवून तुम्ही त्यांचा आत्मविश्वास कमी करू नका.\n३. तू हे खाऊ शकत नाहीस\nगरोदर स्त्रिया त्यांची काळजी स्वतः घेत असतात. काय पथ्य पाळायचे ,काय खायचे, कसे खायचे हे त्यांना चांगलेच माहित असते. त्यांचे डाइट त्या सांभाळत असतात. यात तुम्ही त्यांना अडवून ‘टू प्रेग्नंट आहेस ना, हे खाऊ नकोस’ असे म्हटल्यास त्यांना या गोष्टीचा तिटकरा येऊ शकतो. तुम्ही शांत कधी बसाल असे त्यांना वाटेल. तुम्हाला जर खरच महत्वाचा सल्ला द्यायचा असेल तर योग्य भाषेत आणि समजावून सांगा.\n४. हे बाळ प्लान केलं होतं का \nहा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना ही गोष्टी विचारावीच कशी वाटते हा अभ्यासाचा विषय आहे. मुळात प्रत्येक स्त्रीने प्लान केलेल्या प्रेग्नेन्सीतच खुश असावे, असा काही नियम आहे का प्लान नसेल जरी तरीही काय फरक पडणार आहे प्लान नसेल जरी तरीही काय फरक पडणार आहे जर ही गोड बातमी तिने तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि जर ती तिचा गरोदरपणाचा काळ एन्जॉय करत असेल तर हे प्लान होते किंवा नव्हते याने काहीच फरक पडत नाही. तिला या काळात आधाराची आणि मनःशांतीची गरज आहे. ती तिला मिळेल एवढेच तुमच्याकडून बघा.\n५. नक्कीच तुला मुलगा / मुलगी होणार.\n आईच्या पोटाच्या घेरावर बाळाचे लिंग अवलंबून नसते. पोट उभे आहे की आडवे आहे किंवा मोठे आहे की छोटे याने काहीच सांगता येत नसते. तिला मुलगा किंवा मुलगी होणार आहे याविषयी काही सांगून तिच्या अशा वाढवणे चुकीचे आहे. तिच्या पोटाकडे बघून म्हणायचेच असेल तर मुलगा असेल की मुलगी यापेक्षा तुम्ही “तुझे बाळ नक्कीच गोड-गुटगुटीत होणार बघ” असे म्हटल्यास तिला जास्त बरे वाटेल.\nबाळाचे या ६ प्रकारच्या रडण्यामागे ही कारणे असू शकतात\nगरोदर स्त्रियांनी अशी घ्यावी आपल्या हृदयाची काळजी\nनव्या मातांसाठी ऑलिव्ह तेलाचे चार फायदे\nआयुष्यात शाररिक आणि मानसिक सकरात्मकता (पॉझिटिव्हिटी) यावी यासाठी काही मार्गदर्शक उपाय\nप्रसूतीच्या काही क्षणाअगोदर तिला कळले की, ती गरोदर आहे ......\nगरोदरपण संबंधित डॉक्टर हे शब्द बऱ्याचदा वापरतात पण त्याचा नेमका अर्थ काय \nतुम्ही पण या विनोदी कारणांमुळे आपल्या जोडीदाराशी भांडता का \nजाणून घ्या तुमचे मूल कुशीवर वळणे केव्हा सुरु करते\nतुम्हाला जर का जुळे होणार असेल तर या सात गोष्टी माहित असणे आवश्यक आहे\nपालकत्वाचे हे फायदे तुम्हांला माहिती आहेत का \nआईचे सिझेरियन झाले असेल तर मुलीचे पण सिझेरियनच होते का \nअपूर्ण झोप वजन लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, कसे काय बघूया\nवैवाहिक नात्यामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे या टिप्सचा वापर करा\nप्रसुतीनंतर आईला करण्यात येणाऱ्या मसाजबद्दल जाणून घ्या\nजाणून घ्या प्रेग्नन्सीदरम्यान जंक फुड खाल्ल्यास काय होतं \nमरमेड बेबी मत्स्यकन्येबाबतचे सत्य जाणून घ्या\nप्रेग्नन्सीदरम्यान मशरूम खाणं सुरक्षित आहे का \nतुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजणे सुरु करण्याआधी हे जाणून घ्या..\nया प्रकारे कोलेजन तुम्हांला सौंदर्यविषयक फायदे देतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahaakatha.blogspot.com/2014/06/blog-post_5.html", "date_download": "2018-06-19T16:34:52Z", "digest": "sha1:CVN55AWN7ZRDCFRUKVJ3HA6D5CD7SHSR", "length": 25276, "nlines": 204, "source_domain": "mahaakatha.blogspot.com", "title": "महाकथा Mahaakatha: गौरीचं लग्न", "raw_content": "\nगौरी आणि फेस रीडर या कथेचा दुसरा भाग:\nदुस-या दिवशी गौरी त्या फेस रीडरला फेसबुकवर पुन्हा भेटली.\n‘हे बघ गौरी, तुला एक महत्वाचं काम करायचं आहे...’\n‘लवकरात लवकर एखाद्या कॉस्मेटीक सर्जनला भेट. तुझ्या डोळ्याखाली जे दोन तीळ आहेत ते काढून टाक. तुझ्या भुवयांच्या आत जे दोन तीळ आहेत ते पण काढून टाक’\n‘डोळ्याखालचे तीळ काढायचे ते कळलं, कारण ते चांगले दिसत नाहीत... पण भूवयांमधले का काढायचे ते तर दिसतच नाहीत...’\n‘हे चारी तीळ काढायचे आहेत ते तुझ्या चांगल्या भविष्यासाठी...’\n‘म्हणजे हे तीळ ज्या जागी आहेत तिथे ते असणं चांगलं नसतं.... तुझ्या वैवाहिक जीवनात संकटे येऊ शकतात त्यांच्यामुळे....’\n‘ओके मी उद्याच गाठते एखादा कॉस्मेटीक सर्जन’\n‘मग आता आनंदी आहेस ना\n‘लवकरच तुझं लग्न होईल’\n‘होय... मी आजच दोन-तीन मॅट्रिमोनिअल वेबसाइट्सवर माझं नाव नोंदवलं’\n जिनिअस मुलींनी अस करायचं नसतं’\n‘हे बघ, तू त्या इंडियन लोकांना विसरून जा. तू अमेरिकेत आहेस. बी अॅन अमेरिकन... तुला जन्मानं अमेरिकन असलेल्या एखाद्या तरुणाशी लग्न करायचे आहे’\n‘पण अमेरिकन तरुण माझ्याशी का आणि कशाला लग्न करेल\n‘तुझं लग्न एखाद्या अमेरिकन तरुणाशीच होणार आहे. हे माझं वाक्य लिहून ठेव’\n‘पण मी त्याला कुठं शोधणार\n‘शोधू नको... तोच तुला भेटेल... प्रपोज करेल.... त्यावेळी तुझं मन काय म्हणेल याकडंच लक्ष दे. समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नको. आई-बाबा काय म्हणतील हे देखील बघू नकोस’\n‘पण हे मला चुकीचं वाटतं....’\n‘चुकीचं काय आहे त्यात तुला कल्पना चावला माहीत आहे... केलंच ना तिनं एका अमेरिकन माणसाशी लग्न तुला कल्पना चावला माहीत आहे... केलंच ना तिनं एका अमेरिकन माणसाशी लग्न सुनिता विल्यम्सला काय इंडियन नवरा मिळाला नसता काय सुनिता विल्यम्सला काय इंडियन नवरा मिळाला नसता काय पण तिनंही एका अमेरिकन तरुणाशीच लग्न केले ना पण तिनंही एका अमेरिकन तरुणाशीच लग्न केले ना\n‘पण मला हे जमेल का\n‘अवश्य जमणार... नव्हे तसंच होणार आहे’\n‘मग मी त्या इंडियअन वेबसाइट्सवरचे माझे प्रोफाईल्स काढून टाकू\n‘आत्ताच नको.... बघ तर खरं ते इंडियन्स लग्नासाठी तुला काय-काय अटी घालतात ते...’\n‘बघ, आणि सांग मला नंतर त्यांच्या गमती. मी जातो आता, मला एक फेस रीडिंग करायचं आहे ऑनलाईन’\n‘आणखी एखादा सुंदर चेहरा भेटला वाटतं\n‘नाही, प्रॉब्लेमॅटीक केस आहे. मी आता तुला डायरेक्ट एक आठवड्यानं भेटेन...’\nएक आठवड्यानं गौरी नेटवर पुन्हा फेस रीडरला भेटली. इंडियन पोरांचे एकेक किस्से सांगू लागली.\n‘एका इंडियन मुलानं मला पसंत केलं होतं. न्यू जर्सीत असतो. पण नंतर तो म्हणाला त्याचे आई-बाबा नको म्हणतात म्हणून’\n‘ते लोक कन्नड आहेत आणि मी मराठी आहे म्हणून’\n‘छान.... इथं पण सीमावाद आणला का त्यांनी\n‘आणखी एका मुलाचं प्रपोजल होतं..... नासात सायंटीस्ट आहे म्हणे. आधी मला पसंत केलं ... नंतर म्हणतो पत्रिका जुळत नाही’\n‘हाहाहा... होपलेस गाय... ’\n‘एक बहाद्दर तर म्हणाला, तुला इंडियात माझ्या गावी वर्षभर तरी राहावं लागेल, माझ्या आई-बाबांच्या सोबत. मग मी तुला पुन्हा यु.एस.ला घेवून येईन...’\n‘मग तू काय म्हणालीस\n‘मी म्हणाले चालेल, पण तुला पण माझ्या गावी आई-बाबांच्याकडं वर्षभर राहावं लागेल... त्यांची सेवा करायला’\n‘छान... यु आर व्हेरी स्मार्ट गर्ल ...’\n‘थँक्स.... इंडियात रहाणारा एक अतिशहाणा तर जणू कांही माझ्यावर उपकारच करतोय असं दाखवत म्हणाला, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण तू मला अमेरिकेत जॉब लावून द्यायला पाहिजेस आधी’\n‘एकपण कोणी शहाणा, चांगला इंडियन मुलगा भेटला नाही\n‘एक वाटला होता शहाणा. मला पसंतही पडला होता. अमेरिकेतच असतो. पण नंतर मला म्हणतो, हुंडा किती देणार वर म्हणतो, मला नको आहे, पण आई-बाबा मानत नाहीत. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप खर्च केला वगैरे...’\n‘कळलं ना तुला आता तू आता तुझे सगळे प्रोफाईल्स डिलीट करून टाक. त्या लोकांचा विचारही मनात आणू नकोस. पुढच्या पंधरा दिवसात तुझ्या आयुष्यातली एक महत्वाची घटना घडणार आहे’.\n‘तू फक्त बघत जा...’\nत्यानंतर एक आठवडा झाला. पण गौरीच्या जीवनात कसलीच महत्वाची घटना घडली नाही. ती रोज दिवस मोजत होती. दहा दिवस झाले... बारा दिवस झाले.... उद्या शनिवार... परवा रविवार.... गौरी काळजीत पडली. एवढ्यात तिच्या ऑफिसमधली तिची एक अमेरिकन मैत्रीण अनिता म्हणाली, ‘उद्या माझ्याबरोबर हॉटेलमध्ये जेवायला येणार का’ गौरीने लगेच हो म्हंटलं.\nदुस-या दिवशी गौरी आणि अनिता एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्या. तिथं ते एका टेबलवर जावून बसले. तेवढ्यात एक तरुण त्यांच्यासमोर येवून बसला. त्यांनी त्या दोघींना हाय केले. हा कोण आगंतुक तरुण आहे असा विचार गौरी करत असतानाच अनितानं त्या दोघांची ओळख करून दिली...\n‘मीट मिस गौरी, माय फ्रेंड अॅण्ड कलीग..... मीट मिस्टर विल, सी.इ.ओ. ऑफ नॉर्थ-वेस्ट कार्पोरेशन.... ’\nमग जेवता-जेवताच विलनं गौरीला एक ऑफर दिली...\n‘आर यू इंटरेस्टेड इन वर्किंग विथ अवर बिझनेस हाउस\nगौरी अनिताच्या तोंडाकडं प्रश्नार्थक नजरेनं बघू लागली. अनितानं ‘से यस’ असे खुणेनंच सांगितले. तरीही गौरी म्हणाली. ‘लेट मी थिंक...’\n‘यू डोन्ट हॅव टू थिंक... अनिता इज अल्सो जॉईनिंग अस. आय ऑफर यू अॅन अॅट्रॅक्टिव्ह पॅकेज... यु विल गेट व्हाट यू वांट...’\nपुढच्याच आठवड्यात गौरीनं आपल्या कंपनीचा राजीनामा दिला आणि ती नॉर्थ वेस्ट कार्पोरेशनमध्ये मोठ्या पदावर रुजू झाली....\nतिच्या हुशारीमुळं, तिच्या धडाडीमुळे नॉर्थ वेस्ट कार्पोरेशनला प्रचंड फायदा होवू लागला.\nमग एके दिवशी विलनं गौरीला विचारलं, ‘माझ्याशी लग्न करशील का\nत्यावेळी तिला फेस रीडरचे शब्द आठवले.... ‘तोच तुला भेटेल... प्रपोज करेल.... त्यावेळी तुझं मन काय म्हणेल याकडेच लक्ष दे’\nतिनं विलला पटकन हो म्हणून टाकले. नंतर तिनं फेसरीडरला नेटवर गाठलं. त्याला विलचा फोटो पाठवला. तो फोटो पाहून फेस रीडर म्हणाला, ‘हाच तो.... केवळ तुझ्यासाठीच आहे... परफेक्ट मॅच... गो अहेड ’\nगौरीनं इंडियात आपल्या आईबाबांना फोनवर सांगितलं कि ती लग्न करणार आहे. त्या दोघांना प्रचंड धक्का वगैरे बसला. त्यांचा या लग्नाला विरोध होता. पण गौरी आपल्या निर्णयावर ठाम होती. लवकरच गौरीचं विलशी लग्न झालं. इंडियातनं गौरीचे आई-बाबा रागारागानंच लग्नाला आले होते. पण गौरीच्या नव-याचं प्रचंड वैभव बघून त्यांना आपला राग आणि इगो गिळून टाकावा लागला.\nगौरीनं आपल्या लग्नाला त्या फेस रीडरला देखील बोलावले होते, पण तो आला नाही. कारण काय कुणास ठाऊक...\nआपल्या लग्नाला फेस रीडर आला नाही याचा गौरीला राग आला. नंतर तो फेसबुकवर देखील दिसला नाही. मग गौरीने त्याला एक इमेल पाठवून विचारले, ‘तुमची फी किती पाठवायची\nगौरीनं पाठवलेल्या इमेलला फेस रीडरकडून त्याच दिवशी उत्तर आले, ‘प्लीज ट्रान्स्फर $ 0.00 टू माय अकाउंट, इमिडिएटली’\nगौरी आणि फेस रीडर\nठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nLabels: Marathi Short Stories, मराठी कथा, मराठी लघुकथा, महावीर सांगलीकर\nकृपया पुढील पेज लाईक करा:\nभयकथा: न जन्मलेली बाळं\n-महावीर सांगलीकर चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर.... किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तीस वर्षं ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं...\n-महावीर सांगलीकर फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अ...\n-महावीर सांगलीकर पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. त...\n-महावीर सांगलीकर थंडीचे दिवस, रात्रीची वेळ. घाटाच्या अलिकडच्या गावात एस. टी. स्टॅण्डवर बस थांबली. ड्रायव्हर, कंडक्टर खाली उतरले. कांह...\nसिंगल मदर (भाग 3)\nमहावीर सांगलीकर इकडं पुण्यात सुनिल आपल्या व्यवसायात आणि खोट्या-खोट्या संसारात मग्न तर तिकडं कोल्हापुरात सुनिलची आई त्याच्यासाठी स्थळं...\n-महावीर सांगलीकर 8149703595 फादर जोसेफ ब्यांड यांना विल्यम नावाचा मुलगा होता. तरुणपणी शिक्षणासाठी तो कलकत्ता इथं होता. भा...\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\n-महावीर सांगलीकर राजस्थानातील एका आर्मी बेसवरचा एक दिवस. तिथल्या एका इमारतीमधल्या एका विशेष रूममध्ये लांबलचक टेबलाभोवती पाच मुली एकेक...\n-महावीर सांगलीकर दिनकर कदम तुम्हाला आठवतच असेल. तोच तो, ‘दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी’ मधला. तो शाळेत असताना जाईनं त्याला आपल्या प्...\n(मागील प्रकरणावरून पुढे चालू) दुस-या दिवशी मी पुन्हा सायबर कॅफेत गेलो आणि डायरेक्ट विषयालाच हात घातला. ‘दहा वर्षांपूर्वी तू मला जी ...\n-महावीर सांगलीकर एक हत्तीण आणि तिचं पिल्लू एका गल्लीतनं चालले असताना त्या गल्लीतलं एक कुत्रं पाठीमागून त्यांच्यावर भुंकायला लागलं. या...\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम| MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nमोटीव्हेशनल कथा: शिवानी द ग्रेट\nशिवानी द ग्रेट: भाग 2\nशिवानीचं लग्न: भाग 1\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 6: रावन्ना-2ची सुटका\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nभयकथा: न जन्मलेली बाळं\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nअंजली. . . .\nसिंगल मदर (भाग 2)\nसिंगल मदर (भाग 3)\nगौरी आणि फेस रीडर\nव्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव\nअमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nआठवणी: माझं आजोळ अंकलखोप\nहौशी लेखकांसाठी चार शब्द\nमी कथा कशी लिहितो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-civil-hospital-prisoners-76664", "date_download": "2018-06-19T16:37:33Z", "digest": "sha1:QDZP5HE2HX7MGBDRE2GLTFBFMZPSPE4Q", "length": 11111, "nlines": 65, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news civil hospital Prisoners अटकसत्राने \"सिव्हिल' प्रशासन तणावाखाली | eSakal", "raw_content": "\nअटकसत्राने \"सिव्हिल' प्रशासन तणावाखाली\nबुधवार, 11 ऑक्टोबर 2017\nसातारा - न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर अनेक गुन्ह्यांतील राजकीय वरदहस्त व आर्थिक बळ असणाऱ्या अनेकांच्या छातीत कळा येतात. त्यामुळे ते जिल्हा रुग्णालयात दाखल होतात. आता कोजागरीच्या रात्री सातारा शहरात झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणी अटक सत्र सुरू झाल्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. कोणते आणि किती बेड रिकामी ठेवायची, ही विवंचना जिल्हा शल्य चिकित्सकांना पडणे सहाजिकच आहे.\nसातारा - न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर अनेक गुन्ह्यांतील राजकीय वरदहस्त व आर्थिक बळ असणाऱ्या अनेकांच्या छातीत कळा येतात. त्यामुळे ते जिल्हा रुग्णालयात दाखल होतात. आता कोजागरीच्या रात्री सातारा शहरात झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणी अटक सत्र सुरू झाल्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. कोणते आणि किती बेड रिकामी ठेवायची, ही विवंचना जिल्हा शल्य चिकित्सकांना पडणे सहाजिकच आहे.\nमालदार आणि वजनदार संशयितांची एखाद्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यावर त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास सुरू होतो. छातीत दुखू लागते. त्यामुळे त्यांना जिल्हा कारागृहाऐवजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. खंडाळा तालुक्‍यातील जमिनीचा गैरव्यवहार असो अथवा खटाव तालुक्‍यातील दुष्काळ निधीचा अपहार असो, कंपनी चालकाला खंडणीसाठी मारहाणीचे प्रकरण असो... किंवा खासगी सावकारीतील संशयित असो... या सर्वांना अशाच पद्धतीने गेल्या काही दिवसांत रुग्णालयात \"जागा' मिळाली आहे. संशयितांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करत खटाव आणि खंडाळ्यातून आंदोलनाचे इशारेही देण्यात आले, तरीही जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाच्या कारभारात सुधारणा झाली नाही. राजकीय दबावातून, तसेच आर्थिक आमिषामुळे हे होत असल्याचा आरोप आंदोलनाचा इशारा देणाऱ्यांनी केले होते. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणाही काम करत असल्याचा आरोप होत आहे.\nसध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. सर्व जण दिवाळी कशी साजरी करायची याच्या विचारात आहेत. रुग्णालय व्यवस्थापनाला मात्र, बेड रिकामे कसे करायचे, या चिंतेने ग्रासले आहे. कोजागरीच्या रात्री खासदार व आमदारांच्या समर्थकांत टोल नाक्‍याच्या ठेक्‍यावरून साताऱ्यात धुमश्‍चक्री झाली. त्यानंतर पोलिसांनी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या 400 समर्थकांवर खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल केले आहेत. परस्परविरोधी तक्रारीही आहेत. यामध्ये आमदार, खासदारांच्या खास विश्‍वासातील बहुतांश जणांचा समावेश आहे. त्यातच साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणालाही सोडणार नाही, अशी भूमिका पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतली आहे. अटक सत्रही सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे अनेक \"मान्यवर' पोलिसांच्या ताब्यात जाणार आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने लवकर जामीन मिळण्याचीही शक्‍यता नाही. त्यामुळे अनेक जण जिल्हा रुग्णालयात बेड मिळण्यासाठी प्रयत्न करणार, हे नक्की. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाचा ताण वाढलेला दिसतो. एखादा दुसरा ठिक; पण एवढ्या संख्येने जर संशयित दाखल अटक होणार असतील, तर त्यांना ठेवण्यासाठी बेड कसे उपलब्ध करायचे याचीच चिंता त्यांना सतावत आहे.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/uttar-pradesh-news-42-baby-died-hospital-gorakhpur-69471", "date_download": "2018-06-19T16:42:49Z", "digest": "sha1:FCULZGWAHERHB5N7ZPTVBYTULPKCXCM3", "length": 13159, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "uttar pradesh news 42 baby died hospital in gorakhpur गोरखपूरमध्ये 46 तासांत 42 बालकांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nगोरखपूरमध्ये 46 तासांत 42 बालकांचा मृत्यू\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\n'बीआरडी'चे प्राचार्य सिंह यांची माहिती; बहुतांश मृत्यू मेंदूज्वरामुळेच\nगोरखपूर: येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयामध्ये मागील 46 तासांमध्ये 42 बालकांचा मृत्यू झाला आहे. यातील 7 बालकांचा मृत्यू हा मेंदूज्वरामुळे झाला असून, अन्य बालकांच्या मृत्यूची कारणे वेगळी आहेत, असे प्राचार्य डॉ. पी. के. सिंह यांनी सांगितले. ऑगस्ट 26च्या मध्यरात्रीपासून 27 च्या रात्रीपर्यंत 6 बालकांच्या मृत्यूची नोंद झाली असून, \"आयसीयू'मधील 11 बालकेही दगावली आहेत.\n'बीआरडी'चे प्राचार्य सिंह यांची माहिती; बहुतांश मृत्यू मेंदूज्वरामुळेच\nगोरखपूर: येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयामध्ये मागील 46 तासांमध्ये 42 बालकांचा मृत्यू झाला आहे. यातील 7 बालकांचा मृत्यू हा मेंदूज्वरामुळे झाला असून, अन्य बालकांच्या मृत्यूची कारणे वेगळी आहेत, असे प्राचार्य डॉ. पी. के. सिंह यांनी सांगितले. ऑगस्ट 26च्या मध्यरात्रीपासून 27 च्या रात्रीपर्यंत 6 बालकांच्या मृत्यूची नोंद झाली असून, \"आयसीयू'मधील 11 बालकेही दगावली आहेत.\nऑगस्ट महिन्याचा विचार केला तर येथील रुग्णालयामध्ये 290 बालकांचा मृत्यू झाला असून, यातील 213 ही नवजात अर्भके असून 77 बालकांचा मृत्यू हा मेंदूज्वरामुळे झाला आहे. जानेवारीपासून विशेषत: मेंदूज्वरामुळे 1 हजार 250 जणांचा मृत्यू झाला आहे. या बालकांना योग्य वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते, असेही सिंह यांनी नमूद केले.\nभाजपशासित राज्यांमध्ये होणाऱ्या बालमृत्यूवर कॉंग्रेसने आज सडकून टीका केली. झारखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये झालेले मृत्यू हे राज्य सरकारांनी केलेले खून आहेत, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. कॉंग्रेसचे झारखंड आणि उत्तरप्रदेशचे प्रभारी आर. पी. एन. सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बालमृत्यूची आकडेवारी जाहीर केली. राज्य सरकारांनी याबाबत स्थापन केलेल्या समित्यांनी यामध्ये कोठेच सरकारने दुर्लक्ष केले नसल्याचा निर्वाळा दिला असला तरीसुद्धा नवजात अर्भकांसाठीची उपकरणे कोणत्याच रुग्णालयामध्ये उपलब्ध झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nपाणी प्रश्न हा पुर्ण तालुक्याचा प्रश्न आहे - शिवाजी काळुंगे\nमंगळवेढा- मंगळवेढा तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्न हा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकत्यांच्या गावाचा नसून तो पुर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न आहे....\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nअजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर भाजपचा युती तोडण्याचा निर्णय\nनवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर होणारे सातत्याने हल्ले आणि रमजानच्या महिन्यातही झालेला गोळीबार या घटनांमुळे भाजप आणि पीडीपी सरकारमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mitramandal-katta.blogspot.com/2018/05/blog-post_31.html", "date_download": "2018-06-19T15:43:06Z", "digest": "sha1:TCWYAMLDVKKZDDMXBXGH2ZIJG3QMQGTF", "length": 6281, "nlines": 62, "source_domain": "mitramandal-katta.blogspot.com", "title": "मित्रमंडळ बंगळुरू कट्टा: कट्टा - जून २०१८", "raw_content": "\nसाहित्य, कला आणि संगीताचा इंद्रधनुषी अविष्कार\nकट्टा अंक - २०१६\nकट्टा अंक - २०१७\nकट्टा - जानेवारी २०१८\nकट्टा - फेब्रुवारी २०१८\nकट्टा - मार्च २०१८\nकट्टा - एप्रिल २०१८\nकट्टा - मे २०१८\nकट्टा - जून २०१८\nनेहमीसारखाच विविध रंगानी रंगलेला हा कट्ट्याचा जून महिन्याचा अंक. नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या चारोळ्या, कविता, निसर्गाशी थेट संवाद साधणारा गांडूळ खत आणि बाग कामावरचा आगळावेगळा लेख यांचा या अंकात समावेश आहे.\nआपल्यापैकी बऱ्याच जणांना कल्पना नसेल की बारा मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची माहिती देणारा एक लेख या अंकात समाविष्ट केला आहे.\nमे महिन्याच्या सुट्टीत प्रवास आपण सगळ्यांनीच केला असणार पण अशा प्रवासात भेटलेल्या आगळ्यावेगळ्या माणसाची ओळख करून देणारी वेगळ्याच धर्तीवरची कथाही आवर्जून वाचावी अशी आहे.\nचांदोबाच्या झबल्यापासून ज्ञानेश्वरी पर्यंत साहित्याच्या विविध पैलूंना समाविष्ट करून, ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांना श्रद्धांजली अर्पण करून हा अंक श्री चरणी समर्पित. नेहमीसारखाच आपल्या सर्वांना हा अंक आवडेल अशी आशा आहे आणि आपल्या प्रतिसादाची ही अपेक्षा आहे.\nPosted by मित्रमंडळ बंगळुरू कट्टा at 10:33:00 PM\nअरुण दाते - भावपूर्ण श्रद्धांजली\nनर्मदा परिक्रमा - ५\nथेट निसर्गातून - गांडूळ आख्यान\nकधी कधी . . .\nस्नेहा केतकर, मंजिरी सबनीस - सहसंपादक\nरश्मी साठे - मुद्रित शोधक\nराजश्री पैठणे, वैशाली आकोटकर - ब्लॉग संयोजक\nअभिजीत टोणगावकर, सारंग गाडगीळ - जनसंपर्क\nतुमच्यापैकी कोणाला स्वलिखित कथा, कविता, कोडे, गाणी, विडीओ, पुस्तक परीक्षण, नाटक परीक्षण, रेसिपी, मुलाखत, चित्रकला व लेख हे कट्ट्यावर यावे असे वाटत असेल तर आम्हाला mitramandalkatta@gmail.com ह्या इमेलवर जरूर पाठवा.\nवरील चित्रं कुठल्या सुप्रसिद्ध व्यक्तीचे आहे ते आम्हाला mitramandalkatta@gmail.com ह्या ई-मेल वर कळवा.\nमुलाखत - गायक आणि संगीतकार श्रीधर फडके\nमुलाखत - चारोळीकार चंद्रशेखर गोखले\nमुलाखत - गायक महेश काळे\nमुलाखत - अनुवादिका लीना सोहोनी\nमुलाखत - अभिनेता शशांक केतकर\nमुलाखत - अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी -मोने\nया अंकात प्रसिध्द झालेल्या लेखांमध्ये मांडलेले विचार व मते ही सर्वस्वी ते पाठवणाऱ्या लेखक वा लेखिकेची आहेत. संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/news-103.html", "date_download": "2018-06-19T16:30:59Z", "digest": "sha1:HESSI5IWXZSUACITUU23B5CMWPJTFPQ4", "length": 4301, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर-सोलापूर रस्त्यावर एकास मारहाण - अहमदनगरLive24", "raw_content": "\nनगर-सोलापूर रस्त्यावर एकास मारहाण\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-सोलापूर रस्त्यावरील हरीमळा भागात मागील भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण करण्याची घटना घडली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबतची माहिती अशी, फिर्यादी सोनू सुदाम साबळे (रा. हरीमळा, दरेवाडी) यांना मागील भांडणाच्या कारणावरून सुरेश सदाशिव वाघमारे, दिनेश उर्फ पप्पू वाघमारे, समीत धीवर (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व राहणार हरीमळा, दरेवाडी यांनी फिर्यादी शिवीगाळ करून लाकडी दांडक्‍याने हातावर व कानावर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपींविरुध्द भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/news-301.html", "date_download": "2018-06-19T16:39:58Z", "digest": "sha1:NJIRPHNGLOKGZENZXFVVI24JZPCGKPHP", "length": 9087, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "हॉटेलमधील मारामारी प्रकरणी सहा जणांना अटक. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nहॉटेलमधील मारामारी प्रकरणी सहा जणांना अटक.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ३१ डिसेंबरच्या रात्री कोल्हारमध्ये हॉटेल ग्रीनलँडमध्ये राडा होऊन एकास भोकसून मारण्याचा प्रयत्न झाला. त्याबाबत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्यानंतर तातडीने लोणी पोलिसांना ६ जणांना अटक केली. त्यांना काल राहाता न्यायालयासमोर हजर केले असता सहा आरोपींना सात दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली. या मारामारीतील दोन आरोपी अल्पवयीन असून एक अद्याप फरार आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nकांचन जाधव, धर्मा शिंदे, शुभम देठे, नवीन अण्णा पुजारी, तसेच हॉटेलचे कामगार गोविंदसिंग नंदनसिंग दानू, गिरेन्दरसिंग लच्हीन्दरसिंग अशा ६ जणांना अटक करून काल राहता न्यायालया समोर हजर केले. त्यांना ६ दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तुषार कैलास जाधव हा जखमी असल्याने त्यांच्यावर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच सोबत या घटनेतील गंभीर जखमी रतिकांत हरिगोपाल दलाई यास भोकसल्याने त्याच्यावर पाठीवर व पोटावर सुमारे आठ वार धारदार शास्त्राच्या साह्याने करण्यात आले होते. त्यास सुमारे ५० टाके पडले असून त्याचेवरही प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nया घटनेची पार्श्वभूमी अशी, ३१ डिसेंबरच्या रात्री १० च्या सुमारास दारूच्या पैशावरून वाद झाले होते. मात्र ते मिटल्यानंतर पुन्हा ते विकोपाला जावून रात्री पावणेबाराच्या सुमारास वरील चौघे व इतर ४ ते ५ जणांनी हॉटेलवर दगडफेक केली होती. या मारामारीत दोन्ही बाजूकडील प्रत्येकी एक जखमी झाला होता. मात्र यातील धारदार शास्त्राने भोकसल्याने एक गंभीर जखमी झाल्याने जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा ३०७ अन्वये गुन्हा लोणी पोलिसात दाखल झाला होता. आम्हासही धारदार शास्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याची फिर्याद कांचन जाधव याने दाखल केल्याने ३ कामगारांविरोधात ३२६ अन्वये जबर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेतील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना उद्या नगर येथे हलविण्यात येणार आहे. अजय पेटारे हा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर घटनेचा तपास लोणीचे सपोनी रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे करीत आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nकेवळ २० रुपयांसाठी ९ जणांना घडणार जेलची वारी...\nहॉटेल ग्रीनलॅड येथे सदर राडा दारूच्या बिलावरून झाल्याचे समजते. दारू आणि पाण्याची बाटली असा हिशोब होता. मात्र पाण्याची बाटली दिली नाही असे आरोपींचे म्हणणे होते तर पाण्याची बाटली दिली असे कामगार सांगत होते. या कारणावरून हा वाद विकोपाला गेला अन् आता या घटनेत एकूण ९ आरोपी जेलची हवा खाणार आहेत ती केवळ २० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीकरीता..\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-monsoon-rains-damage-75401", "date_download": "2018-06-19T16:36:53Z", "digest": "sha1:SLK4XXGEVX3MCAMFHMNARWTKH4SCSJDP", "length": 12028, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news monsoon rains damage परतीचा पाऊस सोडेना पाठ | eSakal", "raw_content": "\nपरतीचा पाऊस सोडेना पाठ\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर - जिल्ह्यात सोमवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात कापणी आणि भुईमूग काढणीचे कामे सुरू आहेत. या सर्व पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. सोयाबीन पिकाला सर्वाधिक या पावसाचा फटका बसला आहे.\nकोल्हापूर - जिल्ह्यात सोमवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात कापणी आणि भुईमूग काढणीचे कामे सुरू आहेत. या सर्व पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. सोयाबीन पिकाला सर्वाधिक या पावसाचा फटका बसला आहे.\nजिल्ह्यात पावसाने आपला उपद्रव सुरू केला आहे. धरणांची पाणी पातळी समाधानकारक आहे, मात्र आता पडणारा पावसाने थेट शेती उत्पादनाला फटका बसणार आहे. भात, भुईमूग, सोयाबीन पीक पूर्ण परिपक्व झाले आहेत. आता हे पीक शेतात ठेवल्याने सोयाबीन व भुईमुगाला जास्त पावसामुळे कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे हातात आलेले पीक कुजून जाण्याची भीती आहे.\nपावसाने उघडीप दिल्यामुळे मळणीची कामे जोमाने सुरू होती. दुपारपर्यंत पाऊस पडेल, असे चित्र नव्हते. वातावरणात गारवाही होता; मात्र पश्‍चिमेकडून जोरदार आलेल्या वाऱ्यासह पावसानेही हजेरी लावली. किरकोळ प्रमाणात पडणाऱ्या पावसाने नंतर जोरदार हजेरी लावून शहरातील रस्त्यावर पाणी-पाणी केले. या पावसाने शेतातील खळ्यावर कापून ठेवलेल्या भात भिजल्याने नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत एकसारखा सुरू असलेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. शहरात नोकरीनिमित्त आलेल्यांनी आज पाऊस येणार नाही, असे समजून रेनकोट आणले नाहीत, अशांना घरी जाताना भिजतच जावे लागले.\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nजलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयावर केळी फेक आंदोलन\nजळगाव ः वादळी वाऱ्यात केळीचे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्या कारणाने राष्ट्रवादी किसान सभेतर्फे आज (ता.19) जलसंपदा मंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/husbands-and-wife-have-different-voting-center-31172", "date_download": "2018-06-19T16:15:00Z", "digest": "sha1:4GTGWNM2EELOJVDAIYZGCIEQ7YCGU3CG", "length": 12920, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Husbands and wife have different voting center पती-पत्नीचे मतदान केंद्र वेगवेगळे | eSakal", "raw_content": "\nपती-पत्नीचे मतदान केंद्र वेगवेगळे\nरविवार, 19 फेब्रुवारी 2017\nप्रभाग 31 मधील नागरिकांच्या केंद्राबाबत तक्रारी\nकर्वेनगर- प्रभाग 31 मध्ये मतदान असताना नाव मात्र, दुसऱ्याच प्रभागात आले. पत्नीचे मतदान केंद्र वेगळे आणि माझे वेगळे या अगोदर घराजवळील केंद्रात मतदान केले होते, आता दुसरीकडे कसे, अशा तक्रारी प्रभाग 31 मधील नागरिकांनी शनिवारी उमेदवारांसमोर केल्या.\nमतदान केंद्रासह प्रभागही बदलल्याच्या मतदारांच्या तक्रारी असून, त्या \"सकाळ'तर्फे जाणून घेण्यात आल्या.\nप्रभाग 31 मधील नागरिकांच्या केंद्राबाबत तक्रारी\nकर्वेनगर- प्रभाग 31 मध्ये मतदान असताना नाव मात्र, दुसऱ्याच प्रभागात आले. पत्नीचे मतदान केंद्र वेगळे आणि माझे वेगळे या अगोदर घराजवळील केंद्रात मतदान केले होते, आता दुसरीकडे कसे, अशा तक्रारी प्रभाग 31 मधील नागरिकांनी शनिवारी उमेदवारांसमोर केल्या.\nमतदान केंद्रासह प्रभागही बदलल्याच्या मतदारांच्या तक्रारी असून, त्या \"सकाळ'तर्फे जाणून घेण्यात आल्या.\nमतदार विनोद झोरे म्हणाले, \"\"मागील निवडणुकीत पत्नीने प्रभाग 31 मध्ये मतदान केले होते. आता ते प्रभाग 13 मध्ये गेले आहे. याला कोण जबाबदार\n\"\"सम्राट अशोक शाळेत मागे मतदान करीत होतो. आता महिला आश्रमात गेले आहे. कुटुंबीयांचे मात्र, पहिल्या ठिकाणीच आहे. मला ज्या उमेदवाराला मतदान करायचे होते, ते आता करता येणार नसून, ते वाया जाणार आहे,'' असे मतदार सुधीर बोबडे यांनी सांगितले.\nया प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करताना उमेदवार लक्ष्मी दुधाणे म्हणाल्या, \"31 प्रभागातील अनेक मतदारांचे मतदान अन्य प्रभागात गेले आहे, तर तेथील मतदान या प्रभागात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून पायाला भिंगरी लावून आम्ही घरोघरी फिरत आहोत. या घोळामुळे नुकसान झाल्यास त्याला कोण जबाबदार राहणार\n\"मतदार याद्या तयार करताना, त्यासाठी महापालिकेचे लोक घरोघरी फिरताना मतदारांनी आपल्या अडचणी मांडणे आवश्‍यक असते. तेव्हा त्यांच्याकडून नाव, पत्ता, प्रभाग आदीसंबंधीच्या त्रुटीबद्दल अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता प्रभाग अथवा केंद्रात बदल होण्याचा त्रास काही जणांना होत आहे,'' अशी माहिती वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक अधिकारी नंदिनी आवडे यांनी दिली.\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.udyogvishwa.com/14-2015-06-30-05-52-45/766-2015-06-30-06-02-45", "date_download": "2018-06-19T15:59:25Z", "digest": "sha1:P3IZM4FNS2EIKN5EANTYVDEAPRUE4CSP", "length": 8717, "nlines": 26, "source_domain": "www.udyogvishwa.com", "title": "सप्टेंबरमध्ये राज्याचे नवे उद्योग धोरण अंमलात आणणार", "raw_content": "\nसप्टेंबरमध्ये राज्याचे नवे उद्योग धोरण अंमलात आणणार\nमहाराष्ट्र शासन सप्टेंबर, २०१८ मध्ये नवे उद्योग धोरण अंमलात आणणार आहे. याद्वारे उद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.\nस्मॉल मिडीयम एटंरप्राइजेस ( एसएमई) चेंबर ऑफ इंडियाच्यावतीने इकॉनॉमिक समिटमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी केंद्रीय नीती आयोगाचे प्रमुख डॉ. राजीव कुमार तसेच एसएमईचे प्रमुख चंद्रकांत साळुंखे उपस्थित होते.\nगेल्या तीन वर्षात राज्य शासनाने उद्योग वाढीला चालना देण्यासाठी अनेक धोरणे राबविली आहेत. परिणामी मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्राद्वारे देश तसेच जगातील गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राला पहिली पसंती दिली आहे. जगभरातील अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी तयार आहेत. आज आशिया खंडात दोन मोठ्या घटना घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असून दोन्ही राष्ट्राचे प्रमुख भेटले आहेत. दुसरीकडे दक्षिण कोरीयाचे राष्ट्रप्रमुख एकत्र आले आहेत. भारत-चीन, उत्तर कोरीया- दक्षिण कोरीया एकत्र आल्यामुळे जगाचे या भेटीकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. विकासासाठी या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या भेटीद्वारे आशिया खंडात क्रांती होण्याची शक्यता आहे, अस मत देसाई यांनी व्यक्त केल.\nगेल्या तीन वर्षांत शासनाने काही धोरणे बदलल्यामुळे विविध क्षेत्रात मोठी प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. १९९१ साली एकूण लोकसंख्येच्या केवळ १ टक्का लोक मोबाइलचा वापर करत होते आता हे प्रमाण ८३ टक्के झाले आहे. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात मोठी प्रगती झालेली आहे. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सुझिकी, ह्युदांईसारख्या कंपन्यांची मोठ्या प्रमाणात गुतंवणूक वाढली आहे. सध्या परकीय गुंतवणुकदारांसाठी भारत मोठी बाजारपेठ झाली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहेत. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल राहीला आहे.\nराज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी अनेक नियम, अटी शिथिल केल्या आहेत. यामुळे मॅग्नेटीक महाराष्ट्र परिषदेत तीन हजारांहून अधिक उद्योजकांनी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. ही गुंतवणूक केवळ मोठ्या शहरात नसून नंदूरबार, हिंगोली जिल्ह्यात देखील गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांनी सुरुवात केली आहे, असे देसाई म्हणाले .\nगेल्या वर्षभरात राज्य सरकारने ९० उद्योग धोरणे राबवली आहेत. या धोरणामुळे विविध क्षेत्राला चालना मिळाळी आहे. इलेक्ट्रीकल व्हिईकल पॉलिसी राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. उद्योगक्षेत्रातील महिलांचे प्रमाण केवळ ९ टक्के असून,ते २० टक्यांवर नेण्यासाठी उद्योग क्षेत्रात महिलांचा वाटा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एसएमईसाठी मुद्रा योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसांत राज्य सरकार नवे उद्योग धोरण राबविणार आहे. त्यासाठी उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, सूचना कळवाव्यात असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले. नव्या धोरणात सूचित केलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.\nयावेळी नीती आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी सांगितले की, न्यू इंडिया-२०२० ही संकल्पना राबविण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. भविष्यात रोजगार व निर्यात वाढविण्यावर केंद्र सरकारचा भर राहणार आहे. मुद्रा योजना कार्यान्वित झाली आहे, त्याद्वारे उद्योग वाढीसाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. नागरिकांना विविध साधन सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन बांधिल आहे.दरम्यान, एसएमई सेक्टर २०२० न्यू इंडियासाठी सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/sports-news-tennis-roger-federer-rafael-nadal-69575", "date_download": "2018-06-19T16:48:22Z", "digest": "sha1:5CGPN37TWDDKHTL4WBBJLUJSOK5XBY2X", "length": 14987, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news tennis Roger Federer Rafael Nadal नदालची आगेकूच; फेडररचा संघर्ष | eSakal", "raw_content": "\nनदालची आगेकूच; फेडररचा संघर्ष\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nन्यूयॉर्क - रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल या प्रमुख स्पर्धकांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. नदालने तीन सेटमध्ये झटपट विजय मिळविला; पण फेडररला पाच सेटपर्यंत संघर्ष करावा लागला.\nन्यूयॉर्क - रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल या प्रमुख स्पर्धकांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. नदालने तीन सेटमध्ये झटपट विजय मिळविला; पण फेडररला पाच सेटपर्यंत संघर्ष करावा लागला.\nनदालने सर्बियाच्या ड्युसान लाजोविचला ७-६ (८-६), ६-२, ६-२ असे पराभूत केले. मुसळधार पावसामुळे हा सामना आर्थर ॲश स्टेडियमचे छप्पर बंद करून खेळविण्यात आला. ८५व्या क्रमांकावरील ड्युसानला पहिला सेट जिंकण्यासाठी केवळ सर्व्हिस राखण्याची गरज होती, पण नदालने ‘लव्ह’ने ब्रेक मिळविला. त्यामुळे टायब्रेक झाला. तो जिंकल्यानंतर नदालने पकड भक्कम केली. नदाल म्हणाला, ‘पहिल्या फेरीचा सामना कधीच सोपा नसतो. इतक्‍या भव्य ठिकाणी खेळताना तुमच्यावर थोडे दडपण असते.’ ड्युसानने विंबल्डनच्या दुसऱ्या फेरीत फेडररची सर्व्हिस भेदली होती, पण पहिला सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर त्याने तो गमावला होता. नंतर तो हरला होता. या वेळीही असेच घडले.\nफेडररने अमेरिकेच्या फ्रान्सिस टीयाफो याचे आव्हान ४-६, ६-२, ६-१, १-६, ६-४ असे परतावून लावले. फ्रान्सिसने पहिल्याच गेममध्ये फेडररची सर्व्हिस भेदली. तो फार जिद्दीने खेळतो. हा सेट त्याने जिंकला. फेडररने दुसऱ्या सेटमध्ये ब्रेकसह ३-१ अशी आघाडी घेतली. मग त्याने दहा पैकी नऊ गेम जिंकले. चौथ्या सेटमध्ये मात्र फेडररचा खेळ ढेपाळला. त्याने २३ मिनिटांत एकाच गेमच्या मोबदल्यात हा सेट गमावला. त्या वेळी त्याच्या बॅकहॅंडचे फटके नीट बसत नव्हते. निर्णायक सेटमध्ये मात्र फेडररने दर्जा पणास लावला. नंतर फेडररने फ्रान्सिसचे कौतुक केले. फ्रान्सिस चांगली कारकीर्द घडवू शकेल, असे फेडरर म्हणाला.\nजपानच्या नाओमी ओसाकाने गतविजेत्या जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला एकतर्फी लढतीत ६-३, ६-१ असा पराभवाचा धक्का दिला. १९ वर्षांची नाओमी जागतिक क्रमवारीत ४५व्या स्थानावर आहे. तिच्याकडे जपानी व अमेरिकी असे दुहेरी नागरिकत्व आहे. ती ‘लाँग आयलंड’मध्ये लहानाची मोठी झाली. तिने येथे अनेक वेळा सराव केला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या मॅडीसन किजविरुद्ध तिसऱ्या फेरीत ५-१ अशा आघाडीनंतर ती पराभूत झाली होती. या वेळी सरस प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय संपादन केला. नाओमी म्हणाली, ‘मी जेव्हा कोर्टवर पाऊल टाकले तेव्हा ते किती भव्य आहे हे माझ्या लक्षात आले, पण अशा ठिकाणी प्रमुख प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आपण खेळू शकतो याची मला कल्पना होती. त्यामुळे मी जिंकू शकले.’\nइतर प्रमुख निकाल (पहिली फेरी)\nमहिला एकेरी ः कॅरोलिना प्लिस्कोवा (चेक १) विवि मॅग्डा लिनेट्टी (पोलंड) ६-२, ६-१. जेलेना ओस्टापेन्को (लॅट्‌विया १२) विवि लॉरा ॲरुबार्रेना (स्पेन) ६-२, १-६, ६-१. मॅडीसन किज (अमेरिका १५) विवि एलिस मेर्टेन्स (बेल्जियम) ६-३, ७-६ (८-६). बार्बरा स्ट्रीकोवा (चेक २३) विवि मिसाकी डोई (जपान) ६-१, ६-३.\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nलाच घेताना लाचलुचपत खात्याककडून एकाला अटक\nसातारा - थ्री फेज कनेक्‍शनसाठी सर्व्हे करून प्रस्ताव मंजुरीसाठी मेढा येथील उपअभियंता कार्यालयात पाठविण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्विकारल्या...\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाबाहेर 'भीक मांगो' आंदोलन\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच्. डी व एम.फिल् च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन मार्च महिन्यापासून बंद केले असून या विरोधात...\nएटीएममधून पडला पैशांचा पाऊस\nनाशिक : नाशिकच्या विजय नगर भागात आज (ता. 19) अचानक पैशांचा पाऊस पडला. तेथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम पैसे काढताना त्यातून पाचपटीने पैसे येऊ लागले. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rajkiranjain.wordpress.com/2010/04/", "date_download": "2018-06-19T16:15:25Z", "digest": "sha1:3CMJZFKN2GWAODBVF2K3UHXDJRZXRO55", "length": 18130, "nlines": 136, "source_domain": "rajkiranjain.wordpress.com", "title": "एप्रिल | 2010 | राज दरबार.....", "raw_content": "\nहोते असे कधी कधी \nहोते असे कधी कधी\nस्पर्शातून देखील बोल व्यक्त होतात\nहात हतात धरुन देखील\nकळत नकळत प्रेम व्यक्त होते..\nशब्दांची गरज नसते कधी कधी\nनकळत नजर बोलून जाते\nहोते असे कधी कधी..\nमीठीत तुझ्या विरघळून जातो मी\nजसे नभ विरघळावे बरसल्यावर आकाशी..\nअंग अंग शहारुन यावे\nजसा तुझा स्पर्श जाणवावा\nहोते असे कधी कधी…\nबंध सारे तुटूनी वाहते पाणी\nह्या धारेतून त्या धारेतून\nजसा धरबंध नसावा कुठला\nशब्दांना कुठलाच अर्थ नसावा\nहोते असे कधी कधी\nनियम तुटतात तर कधी\nशब्दांना जे जमले नाही ते\nस्पर्श व्यक्त करुन जातात..\nडोळ्यांची भाषा डोळ्यास कळून जाते\nहोते असे कधी कधी….\nबंगलौर में स्टेडियम के बाहर धमाका\nख़बर आ रही है कि बंगलौर में चिन्नास्वामी स्टेडियम के बाहर बम धमाका हुआ है. यहाँ मुंबई इंडियंस और रॉयल चैलेंजर्स बंगलौर के बीच मैच होना है.\nस्वतःवर हसतो मी कधी कधी\nपडण्याचा प्रयत्न करतो मी\nपुन्हा पुन्हा धसतो मी\nतु केव्हा शांतचित्त बसतोस व कधी तुझा संगणक तुझ्याबरोबर नसतो हा प्रश्न माझे अनेक मित्र नेहमी विचारतात कारण माझा स्वभाव त्यांना माहीत आहे, खुप चंचल व संगणक म्हणजे माझा दुसरा जीव पण मी संगणकापासून वेगळा झालो की मला निसर्ग हवा असतो मनसोक्त जगण्याचा आनंद उपभोगण्यासाठी. मग कधी दोन दिवसाची सुट्टी मिळो वा चार दिवसाची, मग सरळ हिमालयाची नाहीतर राजस्थानची वाट पकडणे हा आता छंद जडला आहे, हिमालयाच्या सानिध्यात गेलो की सर्व टेन्शन, सर्व काम सर्व दुनियादारी ह्यापासून मी मुक्त होतो व मनसोक्त फिरतो व परत आपल्या रुटीनच्या कामावर परत नव्या तेजाने, नव्या विश्वासाने. कुठे व असे जायचे असे प्रश्न मला कधीच पडत नाहीत, घरी जाऊन मोजकीच बँग भरणे व गाडीने जायचे असेल तर गाडी बाहेर काढणे नाही तर सरळ हायवे वर एखाद्या ट्रकला / गाडीला हात देऊन विचारायचे बाबा रे कुठे जाणार आहेस हा प्रश्न माझे अनेक मित्र नेहमी विचारतात कारण माझा स्वभाव त्यांना माहीत आहे, खुप चंचल व संगणक म्हणजे माझा दुसरा जीव पण मी संगणकापासून वेगळा झालो की मला निसर्ग हवा असतो मनसोक्त जगण्याचा आनंद उपभोगण्यासाठी. मग कधी दोन दिवसाची सुट्टी मिळो वा चार दिवसाची, मग सरळ हिमालयाची नाहीतर राजस्थानची वाट पकडणे हा आता छंद जडला आहे, हिमालयाच्या सानिध्यात गेलो की सर्व टेन्शन, सर्व काम सर्व दुनियादारी ह्यापासून मी मुक्त होतो व मनसोक्त फिरतो व परत आपल्या रुटीनच्या कामावर परत नव्या तेजाने, नव्या विश्वासाने. कुठे व असे जायचे असे प्रश्न मला कधीच पडत नाहीत, घरी जाऊन मोजकीच बँग भरणे व गाडीने जायचे असेल तर गाडी बाहेर काढणे नाही तर सरळ हायवे वर एखाद्या ट्रकला / गाडीला हात देऊन विचारायचे बाबा रे कुठे जाणार आहेस तो म्हणाला जयपुर तर जयपुरला जायचे, तो म्हणाला चंडीगड तर चंडीगड… एकदा दिल्ली (NCR) पार केली तर जेथे वाटेल तेथे गाडी थाबवायला लावायची व एखाद्या धाब्यावर जाऊन अंदाज घ्यायचा की कुठला ट्रक कुठे चालला आहे. थोड्या गप्पा व एक दोन सिगरेट शेयर केल्या की लगेच कळते की कुठली गाडी कुठे जाणार आहे व कोण कुठे सोडू शकतो, मग त्याच्याशी थोडा गप्पा मारल्या की आपल्या मनातील गोष्ट त्याला सांगायची पंजाबी असेल तर लगेच पाठीत रट्टा देऊन म्हणजे ” ओ, पुतर.. चल मैं छोड देता हूं तुम्हे “. मग ज्या प्रवासाची सुरवात येवढी मजेदार होऊ शकते मग तो प्रवास कीती मजेदार होऊ शकतो ना तो म्हणाला जयपुर तर जयपुरला जायचे, तो म्हणाला चंडीगड तर चंडीगड… एकदा दिल्ली (NCR) पार केली तर जेथे वाटेल तेथे गाडी थाबवायला लावायची व एखाद्या धाब्यावर जाऊन अंदाज घ्यायचा की कुठला ट्रक कुठे चालला आहे. थोड्या गप्पा व एक दोन सिगरेट शेयर केल्या की लगेच कळते की कुठली गाडी कुठे जाणार आहे व कोण कुठे सोडू शकतो, मग त्याच्याशी थोडा गप्पा मारल्या की आपल्या मनातील गोष्ट त्याला सांगायची पंजाबी असेल तर लगेच पाठीत रट्टा देऊन म्हणजे ” ओ, पुतर.. चल मैं छोड देता हूं तुम्हे “. मग ज्या प्रवासाची सुरवात येवढी मजेदार होऊ शकते मग तो प्रवास कीती मजेदार होऊ शकतो ना ट्रक प्रवासात एक खबरदारी की फक्त ट्रक मधून दिवसा प्रवास करावा, कारण हे ट्रकवाले रात्री नेहमी दारु घेऊन ट्रक चालवतात व कुठला प्रवास तुमचा शेवटचा प्रवास होईल सांगता येणार नाही. टप्पा टप्पाने प्रवास केला की थोडे शरीर हार मानू लागते पण त्याची एक मजा वेगळीच, वेगवेगळ्या लोकांशी बोलत, चालत तर कधी मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे म्हणजे काय हे केल्या शिवाय समजणार नाही.\nकुठून तरी दुरवरुन एक पाण्याचा झरा हिमालयाच्या अंगाखांद्यावर खेळत खेळत, पहाडावरुन दरीतून वाहत, मोठ्या प्रवाहामध्ये बदलतो व तो प्रवाह कधी मोठ्या नदी मध्ये परिवर्तित होतो व एका दैवीय वलय आदीकालापासून कसे त्या नदीच्या नावाबरोबर जुडले जाते हा प्रवास नक्की पहावा असा. प्रत्येक भारतीय मनामध्ये गंगानदीसाठी एक वेगळी खास भावना आहे जी शब्दामध्ये व्यक्त करणे खरोखर अवघड. पण मला गंगा ही नदी धार्मिक कारणापेक्षा जास्त नदीने जोपासलेला निसर्गामुळे आवडते, तुम्हाला स्वर्गिय आनंद अनुभव करुन देणारा निसर्ग, तुम्ही निसर्गापेक्षा नक्कीच मोठे नाही ह्याची जाणीव करुन देणारा निसर्ग . पण दोन वेळा प्रयत्न करुन ही मला गंगोत्रीचे दर्शन घेता आले नाही, कधी तरी खराब वातावरण तर कधी दुसरीच अडचण, पण तरी ही जेवढे जमेल तेवढे मी गंगेचे खोरे पालथं घातले. माझ्या जिवनातील काही महिने हरिद्वारमध्ये होतो त्याची आठवण नेहमी येत राहते व अधून मधून मी हरिद्वार दर्शन करण्यासाठी जातो, जुन्या आठवणी ताज्या होतात व मातेचे दर्शन घेता येते हा त्यामागचा निस्वार्थ उद्देश. कुठे गेलो कसा गेलो, कुठले गाव मध्ये लागले हे मला आठवत नाही कारण माझा मेंदू जे गरजेचे आहे तेवढेच लक्ष्यात ठेवतो, हे मी अनुभवले आहे खुपदा, एखादी खुण, एखादे झाडं, एखादे मंदिर हे माझे लॅन्डमार्क, गावांची नावे व लोकांचे मोबाईल नंबर लक्ष्यात ठेव म्हणाले की माझा मेंदू एकदम नकार देतो.\nधडपडत जेव्हा तुम्ही हरिद्वारमध्ये पोहचालं तेव्हा तुम्हाला पाय दुखणे व अंग दुखणे हे छोटे छोटे त्रास चालू होतात, काही न करता सरळ हर की पौडींकडे चालू लागणे व तेथे आपले कपडे सुरक्षित जागी ठेवल्यावर, सर घाट उतरत गंगेच्या पाण्याजवळ येणे व एकदा पाया पडून पोहाता येत असेल तर सुर मारणे, दोन मिनिटामध्ये सर्व शारिरिक मानसिक त्रास गायब हा अनुभव आहे, कधी अनुभव घेऊन बघा, जेव्हा तुमचे शरीर पाण्याला स्पर्श करते तेव्हा थंड पाण्याचा एक वेगळाच करंट तुमच्या शरीराला आंदोलित करतो पण नंतर त्या पाण्यातून बाहेर यावेच वाटत नाही, मनसोक्त दंगा घालू झाल्यावर देखील तुम्ही स्वतःवर जबरदस्ती करुन पाण्यातून बाहेर येता.\nहर की पौडीं चा घाट म्हणजे गंगा दर्शन नाही ह्यांचा अनुभव जर तुम्हाला घेणे असेल तर तर तुम्हाला थोडे पायी चालावे लागेल काही एक किलोमिटर, नदीच्या काठाने, सरळ वाटचाल चालू करावी नदीच्या उलट दिशेला, म्हणजेच उगमाकडे. येथे अजून कचरा पोहचला नसेल अश्या जागी, का व कश्यासाठी हा जर प्रश्न मनात येत असेल तर सरळ मागे वळावे व हरिद्वार मधील जनसागरामध्ये विरघळून जावे, हर की पौडीं वर जाऊन पाण्यात थोडावेळ खेळावं व संध्याकाळची भरगच्च गर्दी असलेली आरती उरकावी व आपल्या घरी निघण्याची तयारी करावी कारण पुढील मार्ग तुमच्यासाठी नाही आहे. किती जण जाणार आहात की एकटेच ते तुम्ही ठरवा, मी तर कधी कधी एकटाच गेलो आहे व मला एकटेच जायला आवडेल कारण एक निरव शांतता अनुभव करणे व निसर्गाचे मंजुळ गीत तुम्हाला आपल्या कानी पडावे असे वाटतं असेल तर तुम्ही निशब्द होणे आधी गरजेचे आहे, जो पर्यंत तुम्ही शांत नाही तो पर्यंत तुम्ही निसर्गाचा आनंद कसा घेणार \n कसलीच नाही. आपले नेहमीचे स्पोर्ट्स शुज, थोडीशी हलकी रात्री थंडी वाजते त्यासाठी स्लिपींग बॅग, पाठीवर लटकवण्याची सॅक व त्यामध्ये थोडे चॉकलेट्स, थोडी बिस्कुट्स व हलकी फळे, एक-दोन लिटर ज्युस. व कमीत कमी वजन. सुरक्षा करण्यासाठी छोटा चाकू, नायलॉनची रस्सी, पाण्यासाठी बाटली, लायटर (एक-दोन, एक संपला तर ) , टॉर्च व त्याच्या बॅट-या. बस \nकथा, प्रवास, माझी सफर\nदरबारामध्ये आपले स्वागत आहे….\n« मार्च मे »\naurashepard25444 on मामाचं गाव (इसावअज्जा)\nहृषीकेश on टोरंट – डाऊनलोड म्हणजे क…\nहेरंब ओक on पोस्टमेन इन द माउंटन (Postmen…\nस्क्रीन काळा मोठ्ठा गोळा\nकिस्सा, मज्जा, मौज – प्रवास\n21,312 ह्यांनी हा ब्लॉग वाचला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanachya-pathdukhivar-upay-aani-zopnyachee-shtiti-", "date_download": "2018-06-19T16:05:11Z", "digest": "sha1:XDPDTP3DAEAFE4BANVMC7YA6CSWOXHJ7", "length": 11017, "nlines": 221, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणाच्या पाठदुखीवर उपाय आणि झोपण्याची स्थिती - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणाच्या पाठदुखीवर उपाय आणि झोपण्याची स्थिती\nगरोदरपणात पहिल्या त्रैमासिकात सर्दी, डोकरदुखी, होणे ही सामान्य गोष्ट आहे. याच्यामुळे शरीरातील पोषक तत्वे कमी मिळाल्याने किंवा पाणी कमी पिल्यानेही होऊ शकते. या दिवसात पोटदुखी, पोट भरल्यासारखे लागणे, आणि त्यामुळे गॅस तयार होऊन जातात. आणि त्यामुळे पाठीदुखी होत असते.\n१) तिसऱ्या त्रैमासिकात पाठीच्या वरती दुखत असते. आणि हे यामुळे होते कारण की, बाळ जसजसे वाढते तसतसे गर्भाचा भार पाठीवर पडत असतो. आणि बाळाच्या जन्म झाल्यावर हे सामान्य होऊन जाते.\n२) स्त्रियांचे वजन वाढणे : स्त्रियांचे वजन वाढल्यामुळे पाठीच्या कणावर त्याचा प्रभाव पडून पाठीत वेदना व्हायला लागतात.\n१. गरोदरपणाच्या काळात स्त्रियांच्या हार्मोन्स बदलामुळे शरीरात काहीं काही बदल होत असतात त्यातच त्याचा प्रभाव पाठीवर पडून पाठ दुखायला लागते.\n२. स्नायूमध्ये बदल होतो : जसा गर्भाचा आकार वाढत असतो त्यानुसार शरीराचे खालचे स्नायू ढिले पडून दुखायला लागतात. यामुळेही स्त्रियांच्या पाठीत दुखत असते.\n३. मानसिक ताण : बऱ्याच माता आपल्या दुखण्याला नवऱ्याला किंवा कुणाला सांगत नाही आणि सांगूही शकत नाही. आणि ती स्त्री आतल्या आत तिचा जीव घाबरत असल्याने मानसिक तणाव येतो आणि त्याचा त्रास शरीराला होऊन काही वेदना झाली तर ती सहन होत नाही. या सर्व गोष्टी मनात दाबल्यामुळे त्यांचा प्रभाव पाठीवर पडायला लागतो.\n३) या समस्यांवर उपाय करण्यासाठी व या दुखण्यातून आराम मिळवण्यासाठी खाली दिलेल्या स्थितीत झोप घेऊ शकतात.\n१. तुम्ही जेव्हा एका बाजूला झोपणार तेव्हा गुडघ्याच्या खाली उशी ठेवून, एक पाय वरती घेऊन त्याच्या खाली उशी आणि खाली पाय अशा स्थितीत झोपावे. खाली तसे चित्र दिले आहे तुम्ही त्यानुसार झोपू शकता.\n२. ज्या वेळी तुम्ही पाठीवर झोपला असाल तेव्हा खाली उशी घ्यावी. आणि पाय दुमडून घ्यावेत. वाटल्यास खाली दिलेल्या चित्राचा आधार घेऊ शकता.\nआणि पाठीला कधीतरी गरम पाण्याने शेकून घ्यावे. आणि डॉक्टरांनी दिलेले औषध घेत राहा. आम्ही आशा करतो की, या वेदनेपासून या गोष्टींनी तुम्हाला आराम मिळेल. आणि जसा या लेखाचा तुम्हाला फायदा होईल. तसा इतरांनाही या वेदनेपासून सुटका मिळवण्यास मदत करा.\nबाळाचे या ६ प्रकारच्या रडण्यामागे ही कारणे असू शकतात\nगरोदर स्त्रियांनी अशी घ्यावी आपल्या हृदयाची काळजी\nनव्या मातांसाठी ऑलिव्ह तेलाचे चार फायदे\nआयुष्यात शाररिक आणि मानसिक सकरात्मकता (पॉझिटिव्हिटी) यावी यासाठी काही मार्गदर्शक उपाय\nप्रसूतीच्या काही क्षणाअगोदर तिला कळले की, ती गरोदर आहे ......\nगरोदरपण संबंधित डॉक्टर हे शब्द बऱ्याचदा वापरतात पण त्याचा नेमका अर्थ काय \nतुम्ही पण या विनोदी कारणांमुळे आपल्या जोडीदाराशी भांडता का \nजाणून घ्या तुमचे मूल कुशीवर वळणे केव्हा सुरु करते\nतुम्हाला जर का जुळे होणार असेल तर या सात गोष्टी माहित असणे आवश्यक आहे\nपालकत्वाचे हे फायदे तुम्हांला माहिती आहेत का \nआईचे सिझेरियन झाले असेल तर मुलीचे पण सिझेरियनच होते का \nअपूर्ण झोप वजन लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, कसे काय बघूया\nवैवाहिक नात्यामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे या टिप्सचा वापर करा\nप्रसुतीनंतर आईला करण्यात येणाऱ्या मसाजबद्दल जाणून घ्या\nजाणून घ्या प्रेग्नन्सीदरम्यान जंक फुड खाल्ल्यास काय होतं \nमरमेड बेबी मत्स्यकन्येबाबतचे सत्य जाणून घ्या\nप्रेग्नन्सीदरम्यान मशरूम खाणं सुरक्षित आहे का \nतुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजणे सुरु करण्याआधी हे जाणून घ्या..\nया प्रकारे कोलेजन तुम्हांला सौंदर्यविषयक फायदे देतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?t=3462&p=4180", "date_download": "2018-06-19T16:26:18Z", "digest": "sha1:DQBRUEYLAX5YHAJK5A4FE4FK37VI32DQ", "length": 4936, "nlines": 129, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "ब्लोग व विजेट - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान मेंबर नसलेल्यांसाठी Problems| तक्रारी\nRegister करताना येणा~या आडचणी, किंवा इतर कोणत्याही आडचणी इथे लिहून कळवा. आम्ही आपणास आवश्य मदत करू.\nमला माझे ब्लोग मराथी कोर्नर सी जोडावयाचा आहे. त्या साठी मी प्रयत्न करतो आहे. लिंक व आर एस एस काय लिहावे ते काही समजत नाहि तरी मार्गदर्शन करावे . तसेच माझ्या ई-मेल आय डी स विजेट कसे पेस्ट करायचे \nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/business-news-investors-savings-account-holders-burden-65025", "date_download": "2018-06-19T16:39:26Z", "digest": "sha1:K725MFSJWQGJ4FYKRA7X5R5PJ5ZYYJOV", "length": 21991, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "business news investors savings account holders burden ठेवीदारांच्या खांद्यावर कुणाचे ओझे? | eSakal", "raw_content": "\nठेवीदारांच्या खांद्यावर कुणाचे ओझे\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nभारतीय बॅंकिंग क्षेत्राची स्थिती खूपच गंभीर आहे. यात सरकारला लक्ष घालावे लागेलच; परंतु बॅंकांनाही उत्पन्नवाढीचे प्रयत्न करावे लागतील. मध्यमवर्गीयांच्या ठेवींवरील दराला कात्री लावणे योग्य नाही.\nजागतिक बॅंकेच्या अहवालानुसार चीनपेक्षा सध्या अधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणूनही भारताकडे पाहिले जात होते. तथापि, नोटाबंदीच्या तडाख्यामुळे हे बिरुद गेले. ही घट सतत राहीलच असे नाही, तरी परकी व देशी गुंतवणूक आणि व्यापारासाठी पोषक वातावरण तयार व्हावे, म्हणून रिझर्व्ह बॅंकेच्या आर्थिक धोरणाकडे पाहिले जाते. गेल्या तिमाहीपासून केंद्र सरकारने पूर्वीचे रिझर्व्ह बॅंक गव्हर्नरकेंद्रित धोरणाचे महत्त्व कमी करून देशाचे वित्तीय आर्थिक धोरण सहा अर्थतज्ज्ञांच्या समितीकडे सोपविले आहे व त्यातील एक भाग हा बॅंकदर निश्‍चितीचा असतो. चलनवाढ नियंत्रणाला प्राधान्य देणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेने यापूर्वी सलग चार पतधोरणांमध्ये व्याजदर स्थिर ठेवले होते. मात्र गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने, बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा शिल्लक असताना रेपो दरात पाव टक्‍क्‍याने कपात केली. नोव्हेंबर 2010 पासून नवा रेपो दर साडेसहा वर्षांतील सर्वात कमी आहे. रिझर्व्ह बॅंकेने महागाईवर नजर ठेवून \"निरपेक्ष' धोरणच कायम ठेवले आहे, जे या वर्षी अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आवश्‍यक आहे, असे सांगण्यात आले.\nसरकारी आकडेवारीनुसार, चलनवाढीने तळ गाठल्याने व्याजदर कपातीस अनुकूल सरकारनिर्मित वातावरण तयार झाले व गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने व्याजदर कमी करण्याचा दबाव रिझर्व्ह बॅंकेवर वाढला. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर कमी केल्याने बॅंकांना \"एमसीएलआर' दरात कपात करावी लागेल. परिणामी कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. बॅंकांना यापुढे देण्यात येणाऱ्या कर्जाचे लवचिक व्याजदर कमी करावेत म्हणून आता दबाव येईल. स्थिर व्याजदर पर्याय निवडलेल्या कर्जदारांना याचा फायदा होणार नाही. त्यांना फायदा घ्यायचा असेल तर पूर्ण कर्ज भरून किंवा दुसऱ्या बॅंकेत कर्ज वर्ग करून घेता येईल. थोडक्‍यात गृह व वाहन कर्जाचे व्याजदर कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कर्जदारांवरील मासिक हप्त्याचा भार हलका होऊ शकेल. मात्र तशी खात्री नाही. कारण रिझर्व्ह बॅंकेने दर कमी केला, तरी इतर बॅंकांनी व्याजदर कमी केला पाहिजे, असे बंधन नाही. त्यामुळे त्याचा फायदा कर्जदारांना न होता फक्त बॅंकांना कमी दरात पैसे उपलब्ध होतील, इतका मर्यादित राहील. पण ते सरकारचे उद्दिष्ट नाही. \"सर्वांसाठी घरे' या योजनेअंतर्गत सामान्यतः गृहकर्जदारांचे हित पाहणे हा या दरकपातीचा मुख्य उद्देश दिसतो. परंतु अनुत्पादक कर्जाच्या (एनपीए) विळख्यात अडकलेल्या बॅंकांकडून लोकांना मदत कशी होणार, हा प्रश्‍न आहे. सध्याच्या स्थितीत बॅंकांनी स्वतःची तब्येत सुधारून घ्यायला हवी.\n\"मुडीज'ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, दक्षिण व आग्नेय आशियातील सात देशांतील सर्वात जास्त गंभीर परिस्थिती भारतीय बॅंकिंग क्षेत्राची आहे. त्यामुळे कर्जाचे व्याजदर कमी करून लोकांना मदत करण्यापेक्षा दर कमी न करता मध्यमवर्गीयांना त्यांच्या गुंतवणुकीवर खात्रीचे वाढीव दर द्यावेत. कारण बरेच मोठे कर्जदार कर्ज बुडविण्यातच हित मानत आहेत, तर शेतीच्या दुरवस्थेमुळे कर्जमाफीच्या मागण्याही वाढताहेत. पण मध्यमवर्गीयांच्या मुदत ठेवीवरचे व्याजाचे दर कमी करून अल्प दरात इतरांना कर्जे उपलब्ध करून द्यायची हा कोणता न्याय त्यातच नुकतीच, स्टेट बॅंकेने बचत खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असेल, तर व्याजाचा दर साडेतीन टक्के इतका कमी केला आहे. त्याहून अधिक शिल्लक असल्यास चार टक्के दर कायम ठेवला आहे. याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांना अधिक दर मिळेल. सर्वांना भेडसावणारी महागाई सारखी असेल, तर अशी सापत्न वागणूक बचत खात्यात शिल्लक असणाऱ्या खातेधारकास का त्यातच नुकतीच, स्टेट बॅंकेने बचत खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असेल, तर व्याजाचा दर साडेतीन टक्के इतका कमी केला आहे. त्याहून अधिक शिल्लक असल्यास चार टक्के दर कायम ठेवला आहे. याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांना अधिक दर मिळेल. सर्वांना भेडसावणारी महागाई सारखी असेल, तर अशी सापत्न वागणूक बचत खात्यात शिल्लक असणाऱ्या खातेधारकास का या बॅंकेत 42 कोटींहून अधिक बचत खातेधारक आहेत व त्यापैकी बहुतेकांना दर कपातीचा फटका बसेल. अल्पबचत गुंतवणुकीवरील दरही कमी केल्याने केवळ व्याजावर जीवन कंठणाऱ्या विशेषतः मध्यमवर्गीयांना पर्यायी गुंतवणूक व उत्पन्नाचे मार्ग शोधावे लागतील. त्यामुळे आज जे पैसे कमी दरात बॅंकांना व परिणामी सरकारला उपलब्ध होत आहेत, ते दुसऱ्या पर्यायात गुंतविले गेल्यास केवळ बॅंकांनाच नाही, तर सरकारलाही भांडवलाचा तुटवडा जाणवेल व त्यावेळी जनमानसांचा बॅंकांवरील विश्वास कमी झालेला असेल. ती परिस्थिती उद्‌भवू नये म्हणून सरकारने वेळीच पावले उचलावीत. बॅंकांनी सक्षम होण्यासाठी स्वप्रयत्नाने भांडवल व ठेवी वाढविल्या पाहिजेत. त्यासाठी व्याजदर वाढविले पाहिजेत. याकरिता सरकारने रिझर्व्ह बॅंकेवर दर कमी करण्यासाठी दबाव आणू नये.\nकर्ज देण्याची प्रक्रियाही पारदर्शी असायला हवी, तेवढी नसल्याने बॅंकांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पूर्वी तारणावर आधारित कर्जपुरवठा होत असे, तेव्हा अनुत्पादक कर्जाचे प्रमाण कमी होते. गेली बरीच वर्षे सरकारी बॅंका सरकारी कार्यक्रम राबवित असल्याने उद्देश आधारित कर्जपुरवठा झाल्याने अनुत्पादक कर्जाचे प्रमाण वाढत आहे व ते देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने घातक ठरू शकते. आजमितीला सात लाख कोटींपेक्षा अधिक अनुत्पादक कर्जे असली, तरी अनेक बॅंकांनी अजूनही ताळेबंदात दुरुस्ती करण्याची गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सरकारने मदत देण्याची अपेक्षा ठेवण्याऐवजी स्वतःचे भांडवल हे शेअर विक्री करून उभारले पाहिजे. त्यासाठी बॅंकांनी स्वतःची विश्वासार्हता वाढवायला हवी. भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेले हे क्षेत्र यातून बाहेर पडेल तो सामान्य ठेवीदारांच्या दृष्टीने सुदिन ठरावा. सध्या तरी सक्षम कर्जदारांकडून कर्जवसुली व्हावी म्हणून कोर्टामार्फत सक्तीच्या कर्जवसुलीच्या कायद्याची सुविधा उपलब्ध करावी लागली आहे, जेणेकरून वित्तीय पुरवठ्याची साखळी भविष्यात चालू राहील. यावरून कर्जवसुलीच्या गांभीर्याची जाणीव होते. यावर मार्ग निघत नाही तोपर्यंत मध्यमवर्गीयांच्या हालअपेष्टा सरकारच्या निदर्शनास येणार नाहीत, हे मात्र खरे.\n(लेखक आंतरराष्ट्रीय कर व कायदे सल्लागार आहेत.)\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-06-19T16:24:55Z", "digest": "sha1:V7DKXBDCQV2U5BC4JOHEN6IPNRM5OEPI", "length": 7041, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँड्र्यू स्टीवन रॉडिक - विकिपीडिया", "raw_content": "\n(अँडी रॉडिक या पानावरून पुनर्निर्देशित)\n३० ऑगस्ट, १९८२ (1982-08-30) (वय: ३५)\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nक्र. १ (१ नोव्हेंबर २००३)\nउपांत्य फेरी (२००३, २००५, २००३, २००९)\nउपविजेता (२००४, २००५, २००९)\nशेवटचा बदल: जुलै २०१३.\nअँड्र्यू स्टीवन रॉडिक (इंग्लिश: Andrew Stephen \"Andy\" Roddick; जन्म: ३० ऑगस्ट १९८२) हा एक निवृत्त अमेरिकन टेनिसपटू आहे. ए.टी.पी. जागतिक क्रमवारीमध्ये काही काळ अव्वल क्रमांकावर असलेल्या रॉडिकने २००३ यू.एस. ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले होते. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या एकेरीमध्ये विजय मिळवणारा तो अखेरचा अमेरिकन टेनिसपटू आहे. ह्या व्यतिरिक्त रॉडिकने इतर चार ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठल्या परंतु ह्या चारही अंतिम सामन्यांमध्ये त्याला रॉजर फेडररकडून हार पत्करावी लागली.\n२०१२ यू.एस. ओपन स्पर्धेदरम्यान रॉडिकने निवृत्ती जाहीर केली. ब्रूकलिन डेकर ही अमेरिकन मॉडेल त्याची पत्नी आहे.\nअसोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सच्या संकेतस्थळावर अँड्र्यू स्टीवन रॉडिकचे पान\nइ.स. १९८२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१४ रोजी ०९:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikidaa.com/page/2/", "date_download": "2018-06-19T16:13:10Z", "digest": "sha1:LO2B5MQRMM3HLGNRGYCE4PIYEOGU2V7W", "length": 23920, "nlines": 156, "source_domain": "www.marathikidaa.com", "title": "ONLINE MARATHI – Page 2 – आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती", "raw_content": "ONLINE MARATHI आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल…..\nहि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nभारतीय सैन्य दल भरती 2018 टेक्निकल ग्रॅजुएट कोर्स\nतंबाखूमुळे दातांवर पडलेले डाग नष्ट करा या घरगुती सोप्या उपायाने\nकाही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nकेळे खाल्याने हे फायदे होतात.\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nतुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nया गोष्टी सहजासहजी कोणाला देत नाहीत किन्नर, जर या तुम्ही मिळवू शकलात त्यांच्याकडून तर बदलेल तुमचे भाग्य.\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nनवऱ्याच्या ह्या गोष्टी बायकोला आवडत नाहीत\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजाणून घ्या काय होते जेव्हा माणसांसाखे महिलांना पण भोगावे लागते स्वप्न् दोष\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nदेशामधला सगळयात श्रीमंत क्रिकेटर आहे विराट कोहली, पण या खेळाडू समोर आहे गरीब\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nश्रीदेवींनी ओढवून घेतला होता स्वतःच्या हातानी मृत्यू… समोर आलेलं कारज वाचून हैराण च व्हाल😱😱..\n‘त्याने’ लघवी करताना पाहिले अन सलमान ठरला दोषी… पुनमचंद बिष्णोई यांची दोन मिनिटाची लघुशंका पडली सलमान ला महागात..\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nदहावीच्या परीक्षेत केवळ 35 गुण मिळावे म्हणून मुलीने केले असे काही ज्याने संपूर्ण शाळा झाली आश्चर्यचकित पाहून आपल्याला ही विश्वास बसणार नाही.\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nअशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत\nमृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nसकाळी उठून प्रत्येक महिलेने या ६ गोष्टी केल्या पाहिजेत, हा लेख फक्त महिलेने वाचवा\nजाणून घ्या काय होते जेव्हा माणसांसाखे महिलांना पण भोगावे लागते स्वप्न् दोष\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nजेव्हा पण मिळेल एकांत तेव्हा नवरा-बायकोने ठेवले पाहिजे या गोष्टीचे ध्यान, त्यामुळे सुखी वैवाहिक जीवन बनूण जाते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही गोष्टींना खुप महत्व असते. काही अशा पण गोष्टी असतात, जे जवळ-जवळ प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात महत्वपूर्ण असते. त्यामधले एक आहे लग्न. लग्न हे हिंदू धर्मात एक संस्काराप्रमाणे मानले जाते. हेच …\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी कोणत्याही नात्यासाठी सगळयात जरूरी ही गोष्ट् असते की, दोघामध्ये भरोसा कायम ठेवणे जरूरी आहे. जेव्हा कधीही नात्यात भरोशाची कमी असते तेव्हा हळू-हळू भांडण चालू होतात आणि नाते काही दिवसांत तूटण्याची भिती असते. आजच्या या आधुनिक …\nबायको नवर्यापासून लपवतात या गोष्टी …\nबायको कितीही खरी असली, पण या २ गोष्टी समजू नाही देत तुम्हाला नवरा-बायकोमध्ये विश्वास ही खुप मोठी गोष्ट् आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या बायको वर विश्वास करत असतो आणि त्यांचा विचार असतो की, खरच बरोबर आणि खरी असते, पण आम्ही आपल्याला सांगतो की, बायको आपल्या नवऱ्याबरोबर कोणती ना कोणती गोष्ट् लपवतेच. …\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nविसरूनही या ३ लोकांना धोका नका देऊ, नाहीतर आयुष्य् खराब होऊन जाईल. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्वपूर्ण असतो, ज्याला तुम्ही ओळखता. पण याच्यातले काही लोक असे पण असतात की जे आपल्यासाठी खुप महत्वपूर्ण असतात. तुम्ही चुकूनसुध्दा असा विचार करत नाही की, यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये. आज आम्ही आपल्याला …\nतुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये\nचांगल्या आणि खऱ्या प्रेमाजवळ इशारा करतात ही भांडंण प्रेम जेव्हा जेव्हा सुरू होते तर याला घेऊन लोक खुप लक्षपूर्वक राहतात. प्रेमाच्या सुरूवातीला पार्टनर सोबत टाइम स्पेंड करण्याबरोबर तिला सप्राइज देणे या सगळया गोष्टी असतात. पण जसे जसे नात्याचे अंतर वाढते, तर या सगळया गोष्टी खुप बोर होतात, तर ते कोणत्याही …\nमुलांच्या या बॉडी पार्ट ला बघून आकर्षित होतात मुली, बघितल्यावर आश्चर्य व्हाल.\nमुलांच्या या बॉडी पार्ट ला बघून अट्रैक्ट होतात मुली, बघितल्यावर आश्चर्य व्हाल. जर कोणत्या मुलाला कोणती मुलगी पसंत आली असेल तर तिला मनवण्यासाठी तो प्रत्येक प्रयत्न् करत असतो, आपल्या हिशोबाने तो सगळे प्रयत्न् करत असतो जे की, त्या मुलीला आवडेल आणि ती इम्प्रेस होऊन जाईल. पण यामुळे कदाचित कधी जुळत …\nबायको करत होती असे काम की, नवरा वैतागुण, थेट गेला पोलीस ठाण्यात, आणि बोलला मला पाहिजे घटस्फोट, तुम्ही मिळवून दया.\nबायको करत होती असे काम की, नवरा वैतागुण, थेट गेला पोलीस ठाण्यात, आणि बोलला मला पाहिजे घटस्फोट, तुम्ही मिळवून दया. बोलतात की, नवरा-बायकोचे नाते खुप नाजुक असते. याला संभाळण्यासाठी दोघांकडून प्रयत्न् झाले पाहिजेत. सोबतच हे नाते विश्वासावर टिकते. अशात जर या नात्यात शंकेचे बीज फूटले तर हे नाते तूटायला वेळ …\nबॉलीवुडच्या या टॉप अभिनेत्री सोनमच्या लग्नाला नाही आल्या, कारण्ं ऐकाल तर दंग व्हाल\nबॉलीवुडच्या या टॉप अभिनेत्री सोनमच्या लग्नाला नाही आल्या, कारण्ं ऐकाल तर दंग व्हाल सध्याच सोनम कपूर ने आपल्या लवर आनंद आहूजा सोबत लग्न् केले. एकीकडे सोनमच्या ड्रेसवर सगळयांचे लक्ष लागले होते, तर तेच दूसरीकडे लग्नात येणाऱ्या पाहूण्यांकडे सगळयांचे लक्ष होते. सोनमच्या लग्नात दोन अभिनेत्री आल्या नाही, ज्यामुळे लग्नाचा माहोल थोडा …\nतेरी आंख्या का या काजल” पण या मुलीचे ठुमके झाले वायरल, बघाल तर सपनाला विसरून जाल\nतेरी आंख्या का या काजल” पण या मुलीचे ठुमके झाले वायरल, बघाल तर सपनाला विसरून जाल सपना चौधरीची ओळख दिवसेंदिवस वाढत आहे. सपनाचे नाव येताच युवापिढी एकदम पुढे येते. बिग बॉसकडून ओळख निर्माण करणारी सपना आज घराघरात पसंत होत आहे. सपना चौधरीच्या प्रत्येक गाण्याला पसंती मिळत आहे. अशात तिचे एक …\nदेशामधला सगळयात श्रीमंत क्रिकेटर आहे विराट कोहली, पण या खेळाडू समोर आहे गरीब\nदेशामधला सगळयात श्रीमंत क्रिकेटर आहे विराट कोहली, पण या खेळाडू समोर आहे गरीब बॉलीवुड सारख्या क्रिकेटच्या दुनियेत पण ग्लॅमर झाला आहे. गोष्ट् पैशांची असेल तर कमाईच्या बाबतीत भारतीय क्रिकेटर कोणापेक्षा कमी नाही आहेत. तुम्हाला समजल्यावर हैराण व्हाल की, अन्य् देशांतील क्रिकेटरपे्क्षा भारतीय क्रिकेटरची कमाई खुप जास्त् आहे. भारतीय क्रिकेटर ब्रँडच्या …\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nआपले फेसबुक पेज LIKE करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aniruddha-bapu-my-sadguru.blogspot.com/2012/07/blog-post_30.html", "date_download": "2018-06-19T16:16:54Z", "digest": "sha1:BNIAP5VXAGYKYTS5FHWABGUXRHVYYFMW", "length": 8338, "nlines": 67, "source_domain": "aniruddha-bapu-my-sadguru.blogspot.com", "title": "Aniruddha Bapu - The Sadguru: चिन्मय पादुका पूजन म्हणजेच नवविधा भक्ती", "raw_content": "\nचिन्मय पादुका पूजन म्हणजेच नवविधा भक्ती\nश्रवण - कीर्तन - विष्णुस्मरण |\nचरणसेवन - अर्चन - वंदन |\nदास्य - सख्य - आत्मनिवेदन |\nभक्ती हे जाण नवविधा || ९५ ||\n(श्री साई सतचरित्र अध्याय २१ वा.)\nसदगुरू बापू कृपेने आपण श्रद्धावानांना श्रावण महिन्यात सदगुरूंच्या चिन्मय पादुकांचे पूजन घरोघरी करता येते. मुळात हा पवित्र महिना श्रवण भक्तीसाठी प्रसिद्ध त्यात असा योग म्हणजे तर दुधात साखरच जणू. पादुका पूजन करताना आपल्या हातून सहजपणे आणि अतिशय प्रेमाने त्या परमात्म्याची अर्चन भक्ती घडते जेव्हा भक्त प्रेमाने त्या सदगुरूला अष्टगंध लावून सुगंधीत अत्तराचे चर्चन करतो. त्याचप्रमाणे हात जोडून श्लोक म्हणताना तसेच लोटांगण घालताना वंदन भक्तीही घडते. आपल्या सदगुरू चरणी तुळशी पत्रे व बिल्व पत्रे अर्पण करताना जेव्हा जप करतो तेव्हा स्मरण भक्तीसह श्रवण भक्ती तर चालूच असते. पादुका पूजन म्हणजेच तर चरण सेवन आणि त्या समोर आपण आरती व गजर म्हणतो तेव्हा कीर्तन भक्तीचाही लाभ पदरात पडतो. गुरू ब्रह्मा गुरू विष्णू मंत्र तसेच बापूंचा ध्यान मंत्र म्हणून आपण त्याचे दास्यत्व स्वीकारतो तेव्हाच हा अनिरुद्ध कृष्ण बनून आपला सखा होतो व आपल्याकडून सख्य भक्तीही करवून घेतो.\nजेव्हा मी लोणी साखर व केशर पाणी त्याला नैवेद्य म्हणून अर्पण करतो तेव्हा मी माझा त्रीदेह्च त्याच्या चरणी समर्पित केलेला असतो. असा माझा प्रेमळ बाप मला आत्मानिवेदानोत्तर सख्य देवून त्याच्या जवळ \"गोकुळात\" नेण्यास तत्पर होतो. पादुका पूजन करण्याच्या एका निश्चयाने बघा मला कित्येक पटीने पुण्य पदरात पडते ही त्याचीच कृपा म्हणून मला फक्त त्याच्या चरणांचीच आस आहे बापू मला फक्त तुझाच ध्यास आहे.\nचिन्मय पादुका पूजन म्हणजेच नवविधा भक्ती\nवदावे अनिरुद्ध सेवावे अनिरुद्ध - हाच जीवनाचा खरा म...\n९ मापदंड व श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा\nआधी कोंबडी का आधी अंड......\nमला बापूनी काय दिले .....\nमी पाहिलेले अनिरुद्ध बापू\nमी पाहिलेले अनिरुद्ध बापू\n॥ हरि ॐ ॥ १९१७ होळी पोर्णिमा ह्या दिवशी श्री साईबाबांच्या सूचनेनुसार श्री साईबाबांची मूर्ती हेमाडपंतांच्या घरी प्रकटली. ती मूर्ती आजही त...\nमला बापूनी काय दिले .....\nहरी ओम मला बापूनी काय दिले ..... खरेच हे सांगण्यास शब्द आणि त्याहून हे जीवनच अपुरे आहे.... एवढे भरभरून दिले आहे मला माझ्या सदग...\nआधी कोंबडी का आधी अंड......\nहरी ओम लहानपणी गमतीखातर एक प्रश्न विचारला जाई कि आधी कोंबडी का आधी अंड...... आज मोठे झाल्यावर सुद्धा या प्रश्नाचे उत्तर ना मला मिळा...\nचिन्मय पादुका पूजन म्हणजेच नवविधा भक्ती\nश्रवण - कीर्तन - विष्णुस्मरण | चरणसेवन - अर्चन - वंदन | दास्य - सख्य - आत्मनिवेदन | भक्ती हे जाण नवविधा || ९५ || (श्री साई...\n९ मापदंड व श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा\nपरम पूज्य बापूंनी दिलेली ९ मापदंड १. आन्हिक दररोज दोन वेळा करणे . २. आन्हिक , रामरक्षा ,सद्गुरुगायत्रीमंत्र , सद्गुरुचलीसा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2010/06/", "date_download": "2018-06-19T15:48:38Z", "digest": "sha1:T4ZA2W2F3A3ONPGRBME66QXRVQ2G2KC7", "length": 3055, "nlines": 102, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: June 2010", "raw_content": "\nपरवा दुपारी एक ढग\n\"सॉरी मित्रा, तू हो पुढं\n\"ती बघ ती चिमुरडी\n\"ठिक आहे, तू थांब,\n\"गडे टाटा माझा तुला\nमी निघतो माझ्या मुक्कामाला'\nरागावू नकोस तू माझ्यावर\nगालांवर थिजले थेंब घेऊन\nएक चिमुरडी बसलीय तिथे\nडोळे लावून माझ्या वाटेवर\nLabels: पाऊस बरसावा म्हणून\nहे माझे मायबाप वाचक\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2011/06/", "date_download": "2018-06-19T15:57:41Z", "digest": "sha1:7GNO7NRJZY3LL353Q4IXECT6WEPE5MBN", "length": 19594, "nlines": 163, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: June 2011", "raw_content": "\nत्यांनी टोपी काढली, घाम पुसला. पायऱ्या चढून आल्यामुळे लागलेली धाप कमी होण्याची वाट पहात शांतपणे खुर्चीत बसून राहिले. वयाने बहुधा पासष्टी ओलांडली असावी; पण अगदी अपटुडेट होते.\n\"वयाच्या मानाने झेपत नाही. पायऱ्या चढल्या की धाप लागते'' स्वगत बोलावे तसे ते टेलीफोन ऑपेरटरशी बोलले. मग शांतपणे उठले. हळूहळू जाहिरात विभागात गेले.\nजाहिरात घेणाऱ्याकडे पाहून ओळखीचं हसले. त्यानेही फोनवर बोलतच हसून दाद दिल्याने त्यांना जरा बरं वाटलं. त्याने आजोबांना खुर्चीकडे हात करून बसण्याची खूण केली. आजोबांनी खुर्चीवर बसून शरीर काहीसं सैलावलं आणि त्याच्या फोन संपण्याची वाट पाहू लागले.\nफोन संपवून तो म्हणाला, \"\"बोला आजोबा. किती उन्हात आलात काल रात्रीच नाही का यायचं काल रात्रीच नाही का यायचं ऊन तरी लागलं नसतं''\n\"ठरवलं होतं यायचं, पण जमलंच नाही. आज येण्याशिवाय पर्याय नव्हता.''\nमला त्यांचा संवाद ऐकू आला आणि माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं. मी पाहतोय हे पाहिल्यावर ते माझ्याकडे पाहून ओळखीचं हसले. त्यांच्या नजरेत मला हरवलेपण जाणवलं. माझ्या चेहऱ्यावरील स्मित पाहून बहुधा त्यांनाही बरं वाटलं.\nदोघांत काहीतरी बोलणं झालं. त्यांनी खिशातून कसलासा लिहिलेला कागद काढून त्याच्याकडे दिला. त्यानं खात्री केली आणि पैसै घेतले.\n\"बराय निघतो मी, पुढील आठवड्यात येणार आहेच''\n बाकी कसं काय चाललंय\n\"खरं सांगू मरण येत नाही म्हणून म्हातारपणाचं ओझं जेवढे दिवस वागवता येईल तेवढे वागवतो आहे; मग जगतोच आहे, तर जास्तीत जास्त समाधानाने कसं जगता येईल ते पाहतो. रोज फिरायला जाऊन प्रकृती उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करतो. दिवसभरात सोसायटीमधील लोकांची जमतील तेवढी कामं करतो. सायंकाळी लहान मुलांना घेऊन गोष्टी सांगत बालपण शोधतो. रात्री मंदिरात भजन-कीर्तनाला जातो. जेवढं म्हणून आनंदी राहता येईल तेवढा आनंदी राहतो. जगण्याची शिक्षा मिळालीच आहे तर ती आनंदानं कशी भोगता येईल हे पाहतो. बराय चलतो. फार वेळ घेतला तुमचा, येतो.'' असं म्हणून पिशवी सावरत ते दरवाजाबाहेर पडले.\nत्यांचं बोलणं ऐकून मी त्याला विचारलंच कोण होते हे आजोबा आणि कशासाठी आले होते\nत्यानं जे सांगितलं ते ऐकून मी सुन्न झालो....\nमाझ्यासमोर आजोबांनी दिलेला फोटो धरत तो म्हणाला, \"\" हा फोटो पाहिलांत, हा त्यांच्या 20 वर्षांच्या मुलाचा आहे. त्याच्या श्रद्धांजलीची जाहिरात द्यायला आले होते ते. दरवर्षी येतात न चुकता''\n\"इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. कॉलेजमध्ये गॅदरींग होतं. मित्रांसोबत राबून त्यानं त्याची तयारी केली. गॅदरींगच्या आदल्या दिवशी डिसेंट्री लागल्याचं निमित्त झालं आणि त्यातून तो उठलाच नाही. हाता-तोंडाशी आलेल्या लेकाचं निष्प्राण कलेवर थकलेल्या खांद्यावरून आजोबांना वहावं लागलं.''\n\"बाप रे, केवढा मोठा आघात'' माझा स्वर जड झाला.\n\"सर ते मघाशी म्हणाले नं पुढील आठवड्यात येणार आहे, का माहित आहे\n\"बायकोला आदरांजली वाहण्याची जाहिरात द्यायला''\n\"हाता-तोंडाशी आलेला मुलगा गेल्याचा धक्का ती माऊली सहन नाही करू शकली. तिने अंथरूण धरलं आणि त्यातून ती उठलीच नाही. त्या दिवसापासून गेली काही वर्षे आजोबा आपल्या एका मुलीसह राहत आहेत. इतर दोन मुलींची चांगल्या घरात लग्ने झाली आहेत. घरी आहे त्या मुलीला फिट्‌सचा विकार आहे, त्यामुळे ती त्यांच्याबरोबरच राहते. दोघंच एकमेकांचे आधार.''\n' केवढे हे आघात आणि ते सर्व सहन करणारा पहाडासारखा बाप माणूस. अडचणींचे एवढे अडथळे येऊनही मोडून न पडता जगण्याशी दोन हात करून जगण्यावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणारा बाप माणूस... त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना माझ्या डबडबलेल्या डोळ्यांतून दोन थेंब ओघळलेच.\nLabels: याला जीवन ऐसे नाव\nकानावर तुझा रडण्याचा पहिलावहिला ट्याहां ट्याहांचा स्वर पडला अन्‌ आनंदानं छाती गच्च भरून आली.\nतुझा जन्मसोहळा सुखरूप पार पडावा म्हणून हातांची बोटे होती त्या वेळी एकवटलेली परमेश्‍वरचरणी.\nदुपट्यात गुंडाळलेली मऊसुत सावरीपरी तू आलीस सामोरी खरी; मात्र तेव्हा पापण्यांवर थबकल्या थेंबांतून तू भेटलीस मला धूसर धूसर.\nमला सुचलेच नाही तुला अनुभवण्याचे, ना हृदयाशी कवटाळण्याचे.\nमग आलं भान जरा, इवल्याशा तुला मी धरलं\nहृदयाला आणि बापपणाचा अर्थ पोचला पार मनाच्या तळाला.\nतुझ्या लुकलुकत्या डोळ्यांनी, बालमुठीत एकवटलेल्या असंख्य स्वप्नांनी घातली मला साद आणि आनंदाने भरून वाहत राहिला माझा श्‍वास अन्‌ श्‍वास.\nआळसावलेलाच होता तो माझा दिवस जरा.\nभोवताली तुझं रांगत-रांगत खेळणं, मध्येच येऊन पुस्तक ओढणं, मस्ती करणं आणि सुरू होतं खळाळून हास्यफुलं उधळणं.\nखेळता खेळता एकवटलंस बळ आणि राहिलीस क्षणभरच पहिल्यांदाच उभी स्वतःच्या पायावर.\nपाहिलंस माझ्याकडे तेव्हा डोळ्यांत तुझ्या उसळला होता आत्मविश्‍वासभरला सागर.\nहसलीस छानसं गोड आणि टाकलंस पहिलं अडखळतं पाऊल.\nगेला तोल तुझा, सावरलं मी तुला अलगद हातांवर.\nतुझ्या चेहऱ्यावर आनंद उमटला आणि माझ्या विस्फारल्या बाहुल्यांनी साठविला तो क्षण डोळाभर.\nत्या दिवशी पोचलो पाऊसधारांना सोबत घेतच शाळेवर.\nमस्त गुलाबी ड्रेस खुलला होता तुझ्या नाजुकशा अंगावर.\nगोड-गोड बोलत, समजावून सांगत, कॅडबरीचं प्रॉमिस करत सोडलं तुला वर्गाच्या दारात.\nबाईंनी तुला घेतलं आत आणि लावून घेतलं दार.\nबंद होणाऱ्या दारांच्या फटीतून दिसली मला तुझी भरून आलेली नजर आणि जाणवली त्यामध्ये दूर जातानाची असहायता, माझ्यावर आलेला मोठ्ठा राग आणि व्यक्त न करता येणारी घुसमट. बोलत होती नजर, \"बाबा, तू वाईट्ट आहेस, सोडून मला नको जाऊस...' आईशपथ सांगतो त्या नजरेनं कालवला जीव. शहारा उमटला देहभर.\nकॅलेंडरवरील तारखा राहिल्या फडफडत, अंगणातला पारिजातकही फुलत राहिला काठोकाठ.\nउगवणाऱ्या प्रत्येक सोनेरी दिवसाचं बोट धरून तू आनंदाच्या किरणांनी शिंपलेस आपलं अंगण.\nसमाधानाचे क्षण गुंफत राहिलीस एक-एक आणि घट्ट होत गेले आपसुक सारे भावबंध.\nतुझे यशाचे क्षण घेऊन आले आनंदसरींची बरसात आणि चिंब न्हात राहिलं आपलं घर.\nकधी पुरवून घेतलास हट्ट, कधी रुसलीस, कधी लटक्‍यानेच रागावलीस, भांडलीसही, मोठी होऊनही \"गट्टी फू' करताना तू माझ्यासाठी मात्र सानुलीच राहिलीस.\nतुझ्या कर्तृत्वाने आकाश आमचे उजळले, यशाचे ते सोनभरले क्षण भरून ठेवले मनाच्या कुपीत.\nवाटली जेव्हा काळजी पहिल्यांदा तुझ्याबद्दल, तेव्हा खांद्यावर हात ठेवून म्हणालीस, \"पिलावर विश्‍वास नाही का तुमचा बाबा\n आतून आलेले तुझ्याबद्दलचे काळजी वाहणाऱ्या बापाचे भेदरलेपण.\nते भेदरलेपण मोडताना भक्कम अस्तित्वाने तू घालत राहिलीस सतत फुंकर.\nओळखतात जेव्हा मला \"तुझा बाबा' म्हणून, अभिमानाने भरलं माझं मन हिंदोळत राहतं वाऱ्याच्या लहरींवर.\nपाहू या- करू या... करत मी ढकलत राहिलो तुझ्या आयुष्यातला तो सोनेरी दिवस.\nमात्र अखेर आलाच \"तो क्षण', जो माहीत असूनही लपवत राहिलो स्वतःपासून आयुष्यभर.\nसनई, चौघडे वाजू लागले, घर सजलं, अंगण मांगल्यानं काठोकाठ भरलं.\nसनईच्या सुरावटीने भारला सारा भवताल. पळ भरले आणि आली लग्नघटिका समीप.\n\"शुभमंगल....' शब्द-सूर उच्चारत गेले आणि फुटणारा बांध कसा आवरू आवरू झाले.\n...आठवला तुझा जन्मसोहळा, तुझा पहिला मृदू सहवास, लुकलुकणारे डोळे, तुझं पहिलं पाऊल, पहिलं यश.\nआठवला तुझा मला धीर देणारा स्पर्श, मैत्रीण होऊन झेलताना लुटलेला बापपणाचा आनंद.\nउभे राहिले डोळ्यांसमोर तुझ्यासोबतचे लटके रागाचे क्षण, कधी तरी चुकून उचलला गेलेला हात आणि मग कुशीत शिरून मुसमुसणाऱ्या तुला सावरताना माझ्यातला गळून पडलेला कठोर बाप.\n\"कन्यादानाचं पाणी सुटलं हातातून अन्‌ जाणवलं आपलं पिलू आपल्याला कायमचं दुरावलं...'\nउंबरठा ओलांडण्यास निघाली अन्‌... \"बाबा म्हणून धावत शिरलीस आवेगाने माझ्या कुशीत...'\nखरं सांगतो पोरी, तेव्हा कढ दाटल्या हृदयातलं बापपण धो धो रितं होत राहिलं अश्रूंमधून..\nदेह भरून मनात उतरलेला\nहे माझे मायबाप वाचक\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/category/today-in-history/page/10/", "date_download": "2018-06-19T16:03:39Z", "digest": "sha1:JOSKV5JECZLQ4UMVQWGTBAZQIVCAX6W3", "length": 12387, "nlines": 98, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "आजच्या दिवशी, त्या वर्षी Archives - Page 10 of 10 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nCategory: आजच्या दिवशी, त्या वर्षी\nशास्त्रार्थ : पोळा, दर्श पिठोरी अमा. , श्रावणी सोमवार शिवमुष्टी : सातू , आमावस्या समाप्ती रात्रौ जगप्रसिद्ध कादंबरीकार लिओ टॉलस्टोयचा जन्मदिन (१८२८) पुण्याच्या ‘सेवासदन’ या संस्थेचे संस्थापक गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्मदिन (१८७१) पंडित विष्णू दिंगबर पलुस्करांचा स्मृतिदिन (१९३१) चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे यांचा जन्मदिन\nशास्त्रार्थ : शिवरात्री , आदित्यपुजन , आमावस्या प्रारंभ उ. रात्रौ महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचा जन्मदिन (१२२१) राजा राममोहन रॉय यांच्याकडून ब्राम्हो समाजाची स्थापना झाली (१८२८) रोनाल्डो रॉस यांच्याकडून हिवतापाच्या जंतूंचा शोध (१९३६) क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा स्मृतिदिन (१९६५)\nशास्त्रार्थ : शनिप्रदोष, अश्वत्थमारुती पूजन पर्युषण पर्वारंभ (पंचमी पक्ष-जैन) फ्रेंच गणिततज्ज्ञ पास्कलचा स्मृतिदिन (१६६२) वाफेच्या इंजिनचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या स्मृतिदिन (१८१९) विमान संशोधक ऑर्व्हिल राइट यांचा जन्मदिन (१८७१) प्रसिद्ध हिंदी लेखक हजारीप्रसाद व्दिवेदी यांचा जन्मदिन (१९०७) प्रख्यात मराठी अभिनेता विनायक यांचा स्मृतिदिन (१९४७) संत सेना महाराज स्मृतिदिन.\nशास्त्रार्थ : अजा एकादशी, जरा-जिवंतिका पूजन पर्युषण पूर्वारंभ (पंचमी पक्ष-जैन) पहिले बाजीराव पेशवे यांचा जन्मदिन (१७००) गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्मदिन (१८७२) विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्मदिन (१९००) चित्रपट कथाकार , गीतकार , दिग्दर्शक ‘गुलजार’ यांचा जन्मदिन (१९३६) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतिदिन (१९४५) [विवाद्य] प्रख्यात साहित्यिक इरावती कर्वे यांचा स्मृतिदिन (१९७०)\nशास्त्रार्थ : पतेती, पारशी सन १३८७ प्रारंभ बृहस्पती पूजन , पारशी फरवर्दीनं मासारंभ छ. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेतून निसटले (१६६६)(तारखेप्रमाणे) अर्वाचीन मराठी-बंगाली गद्य लेखनाचा पाया घालणाऱ्या इंग्रज पंडित विल्यम कॅरिचा जन्मदिन (१७६१), मराठी ग्रंथ सूचीकर शंकर गणेश दाते यांचा जन्मदिन (१९०५) हुतात्म्या मदनलाल धिंग्रा यांचा स्मृतिदिन (१९०९) इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्मदिन (१९४९)\nशास्त्रार्थ : बुधपूजन | सूर्याचा मघा नक्षत्रप्रवेश वाहन : मेंढा संत रोहिदास स्मृतिदिन मराठीतील संत चरित्रकार महाराष्ट्रभाषाभूषण जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्मदिन (१८७९) आर्थर केली या इंग्लिश गणिततज्ज्ञाचा जन्मदिन (१८२१) वीराचार्य बाबासाहेब कचनुरे यांचा स्मृतिदिन (१९८८)\nशास्त्रार्थ : गोपाळकाला , मंगळागौरी पूजन भारताचा ७० वास्वातंत्र्यदिन (१९४७) मराठी रंगभूमीवर ख्यातनाम नट गणपतराव जोशी यांचा जन्मदिन (१८६७) रामकृष्ण परमहंस यांचा स्मृतिदिन (१८८६) योगी अरविंद घोष यांचा जन्मदिन (१८७२) लोककवी वामनराव कर्डक यांचा जन्मदिन (१९२२) काकोरी कटाचे सूत्रधार क्रांतिवीर रामप्रसाद बिस्मिल याना फाशी (१९२७) नेपोलियन बोनपोर्ट यांचा जन्मदिन (१७८९)\nशास्त्रार्थ : श्रीकृष्ण जयंती (उपवास), कालाष्टमी श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामुष्टी : जवस मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना (१८६१) माजी वायुसेनाध्यक्ष हृषिकेश मुळगावकरांचा जन्मदिन (१९२०) नाटककार जयवंत दळवी यांचा जन्मदिन (१९२५), दुसऱ्या महायुद्धाची अखेर (१९४५) पेरांबूर येथे रेल्वे डबे निर्मितीच्या कारखान्याची उभारणी (१९५५).\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-2219.html", "date_download": "2018-06-19T16:29:26Z", "digest": "sha1:TPNVTYOX6EYRFRPWBARYO26OI4T3J2FD", "length": 6540, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अभिनव युवा प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम- डी.डी.गवारे साहेब - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News अभिनव युवा प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम- डी.डी.गवारे साहेब\nअभिनव युवा प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम- डी.डी.गवारे साहेब\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातील गरजू, होतकरू आणि आर्थिक संकटात सापडलेल्या गावातील बांधवासाठी स्वइच्छेने निधी संकलन करण्यासाठी अभिनव युवा प्रतिष्ठान तर्फे गरजवंतांना आर्थिक सहाय्यता निधी नावाची दानपेटी गावामध्ये दवाखान्यात डॉ. खांबट आणि डॉ.पिसे यांना सुपूर्द करण्यात आली.\nयासाठी अभिनव युवा प्रतिष्ठानच्या सर्व मित्रांनी हा उपक्रम राबविला त्याबद्दल त्यांचं कौतुक सर्व स्तरातून होत असून आजची पिढी वाया चालली अस म्हणत असणाऱ्यांना तरुणांनानी दिलेली चांगलीच चपराक आहे अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डी.डी.गवारे (अप्पर पोलीस अधीक्षक) यांनी दिली.तसेच आपण दिलेला एक रुपया देखील उद्या एखादया गरिबांसाठी खूप उपयोगी पडतो त्यासाठी सर्वानी आपल्याकडील रुपया आपल्या बांधवासाठी दानपेटीत टाकावा असे आवाहन सचिन म्हस्के यांनी केले.\nया कार्यक्रम प्रसंगी किसनराव माने सर,सागर फडके,किशोर म्हस्के,अभिनव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री वैभव पुरनाळे तसेच सचिन म्हस्के,ओंकार भुजबळ,रवी मोरे,बाळासाहेब धायतडक,अनिल वावरे,अमोल ढाळे,सचिन कदम,गणेश वावरे,गणेश म्हस्के,ज्ञानेश्वर म्हस्के,अजिनाथ हातमोडे,विकी खैरे,बाळू खैरे,संतोष खडके, अक्षय डांगरे,रवींद्र म्हस्के,विकास म्हस्के,ज्ञानेश्वर तावरे,लक्ष्मण म्हस्के, रितेश ढाळे,पप्पू रेवडकर,अशोक शेळके,भागवत म्हस्के,राहुल खांबट,मच्छिन्द्र म्हस्के,अशोक म्हस्के, योगेश म्हस्के,महेश म्हस्के,एकनाथ म्हस्के,निलेश मोरे,भाऊसाहेब पाचरणे,दीपक म्हस्के,शरद म्हस्के,भारत म्हस्के, विकी मोरे,आदी तरुण मंडळी उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2012/06/", "date_download": "2018-06-19T16:02:06Z", "digest": "sha1:JSSMQQIVYUZJEXVMIKJLBB4PPXISSK2Z", "length": 54360, "nlines": 135, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: June 2012", "raw_content": "\nतो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...\nउद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा \"निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट \"वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती \"घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट \"वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती \"घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय कसं कळणार एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...\n... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते... उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते... विचारांनी तिच्या डोक्‍यात नुसता चिखल झाला होता...\nउद्या कोर्टात काय होणार चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं वाटेल तसं बोलला.. \"घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची वाटेल तसं बोलला.. \"घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची ...स्त्री आहे म्हणून... पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा....आपलंच काही चुकलं नाही ना\n\"\"बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून माझ्याशी कट्टी केलीस का तू माझ्याशी कट्टी केलीस का तू ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''\nचिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... \"मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...\n\"\"मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...\nत्याच्या या वाक्‍याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, \"\"...चला \"आपल्या' घरी जाऊ आपण\nत्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला...\nLabels: याला जीवन ऐसे नाव\nतो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...\nउद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा \"निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट \"वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती \"घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट \"वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती \"घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय कसं कळणार एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...\n... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते... उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते... विचारांनी तिच्या डोक्‍यात नुसता चिखल झाला होता...\nउद्या कोर्टात काय होणार चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं वाटेल तसं बोलला.. \"घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची वाटेल तसं बोलला.. \"घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची ...स्त्री आहे म्हणून... पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा....आपलंच काही चुकलं नाही ना\n\"\"बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून माझ्याशी कट्टी केलीस का तू माझ्याशी कट्टी केलीस का तू ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''\nचिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... \"मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...\n\"\"मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...\nत्याच्या या वाक्‍याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, \"\"...चला \"आपल्या' घरी जाऊ आपण\nत्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला...\nLabels: याला जीवन ऐसे नाव\nतो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...\nउद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा \"निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट \"वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती \"घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट \"वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती \"घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय कसं कळणार एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...\n... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते... उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते... विचारांनी तिच्या डोक्‍यात नुसता चिखल झाला होता...\nउद्या कोर्टात काय होणार चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं वाटेल तसं बोलला.. \"घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची वाटेल तसं बोलला.. \"घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची ...स्त्री आहे म्हणून... पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा....आपलंच काही चुकलं नाही ना\n\"\"बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून माझ्याशी कट्टी केलीस का तू माझ्याशी कट्टी केलीस का तू ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''\nचिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... \"मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...\n\"\"मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...\nत्याच्या या वाक्‍याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, \"\"...चला \"आपल्या' घरी जाऊ आपण\nत्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला...\nLabels: याला जीवन ऐसे नाव\nदुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही...\n...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला...\n...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत.....\nदुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही...\n...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला...\n...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत.....\nदुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही...\n...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला...\n...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत.....\nLabels: पाऊस माझा सखा\nहे माझे मायबाप वाचक\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/tag/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2018-06-19T15:51:25Z", "digest": "sha1:XWGWHDURIRW67HLX2DC4KNRLEPD7WU3X", "length": 6128, "nlines": 76, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "यशवंतगड Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nअतिशय बळकट पण दुर्लक्षित असा ”किल्ले यशवंतगड”\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज www.facebook.com/SmartMaharashtraOnline सागर किनार्‍याचा वरदहस्त लाभलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुका आहे. वेंगुर्ल्याच्या दक्षिणेकडे रेडी नावाचे गाव आहे. हे रेडीगाव येथिल गणपतीच्या मंदिरामुळे सर्वत्र प्रसिद्ध पावलेले आहे. हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांचा मोठा ओघ रेडीला येत असतो. तसाच येथे असलेल्या मॅगेनिजच्या खाणीमुळेही हा परिसर प्रसिद्ध आहे.रेडीच्या या प्रसिद्धीमुळे येणार्या अनेक भाविकांना आणि पर्यटकांना या रेडी गावात […]\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.sahity.com/hindi-stories/chehnyatil-samya-madhav-mule/", "date_download": "2018-06-19T16:05:20Z", "digest": "sha1:YWSE552X2A5C6CMDYTVOUCEOHD6GJ6QK", "length": 17058, "nlines": 153, "source_domain": "www.sahity.com", "title": "चेहऱ्यातील साम्य - माधव मुळे | Sahity Live :: Sahity.com", "raw_content": "\nराजा की रानी – कशिश कुंडू\nमैं अक्सर देखता हूँ – राहुल भगतनि\nकशमीर – कविता यादव\nप्रकृति की सुंदरता – पूजा पांडेय\nजुंनुन सहादते हिन्द – श्याम कुँवर भारती\nजल है तो कल है – अभिषेक आजाद\nबिसादे – महेश नेगी\nकन्यादान (बिन मां बाप) – महेश नेगी\nदोनों जरूरी है – विक्रम सिंह\nचेहऱ्यातील साम्य – माधव मुळे\nचेहऱ्यातील साम्य – माधव मुळे\nचेहऱ्यातील साम्य – माधव मुळे\nसचिन नुकताच गावाकडून शहराकडे आला होता. गावाकडे दोन भाऊ व तिसरा सचिन, शेती थोडी असल्या कारणाने सचिनला कामासाठी शहरात यावं लागलं होत.सचिन काम बघत फिरत होता तेव्हा अचानक त्याला एके ठिकाणी मिस्तरिच्या हाताखाली हातमजूर पाहिजे अस बोलताना एक व्यक्ती दिसली सचिन त्या व्यक्तीकडे गेला व मला कामाची गरज आहे.मी खूप दुरून आलोय माझ्या पोटासाठी मला तुम्ही काम दया काम कुठलेही चालेल ते मी इमानदारीने करीन असे म्हणत सचिन त्या व्यक्ती समोर हात जोडू लागला.त्या व्यक्तीला सचिनचा भोळा चेहरा व डोळ्यांमधील घाबरटपणा आणि बोलण्याचं तथ्य आवडलं.त्याव्यक्तीने सचिनला रहाण्यासाठी भाड्याने खोली बघून दिली व उदया सकाळी या पत्यावर जा म्हणून सांगितलं सचिन खूप खुश होता.त्याला काम मिळाल्याचा भरपूर आनंद झाला होता सूर्य मावळला होता चोहीकडे अंधार झाला होता तेव्हा सचिनने सोबत आणलेल्या थैली मधून आपले सामान काढले व खोलीमधे व्यवस्थित रित्या लावले\nआईने बांधून दिलेला डब्बा सचिनने काढला व त्यातील बाजरीची भाकरी व चटनी खाऊन सकाळी कामावर वेळेवर जायचे म्हणून लवकर झोपी गेला.दिवसभर काम बघत फिरल्यामुळे त्याला सकाळी लवकर जाग आली नाही.गप्प दिशी अचानक त्याने डोळे उघडले व घड्याळाकडे बघितले तर 7:00 वाजले होते .झटकन उठून त्याने अंघोळ केली व कामाला जाण्यासाठी निघाला त्याला घरची आठवण झाली.घरी असतो तर चहा पित असतो आता मात्र जवळ पैसे पण नाहीत सोबत आणलेले होते ते खोलीभाडे व मेस लावण्यात गेले,तो कामाच्या ठिकाणी पोहचला व तिथे मिस्तरीला भेटला कामाला सुरुवात झाली दिवसेंदिवस निघून जाऊ लागले त्याला त्याचा पगार खाण्यापिण्यात जात होता शिल्लक अस मांगे काहीच उरत नव्हतं तो हाताने स्वयंपाक बनवायला लागला त्यामुळे भाजीपाला आनायला तो भाजी मंडी मधे जाऊ लागला परिस्थितीने गरीब व पैसा शिल्लक नसल्यामुळे तो भाजीपाला घेते वेळी खूप किट किट करायचा तेथे एक कॉलेजची मुलगी त्याच्या शेजारीच खोली करून रहात होती.\nत्याचा चिकट असा व्यवहार तिच्या लक्षात येत होता एकदा तो शर्ट घेण्यासाठी दुकानात गेला असता शर्ट घेताना सुध्दा तो तसच करत होता 500रुपयांचा शर्ट तो 300ला माघत होता दुकानदार नाही म्हणायचा तरी तो सारख तसच करत,दुकानदाराने त्याला हाकलून दिले हे त्या मुलीने बघितले व तो शर्ट विकत घेऊन दुकानाबाहेर आली आणि त्याला आवाज देत ती म्हणाली वोय कंजूष हा घे शर्ट त्याला काहीच कळत नव्हतं तो शर्ट बघून खुशपन होता व शेजारी राहणारी मुलगी बघून आश्चर्य चकित सुद्धा त्यावेळी त्या दोघांची चांगली ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं त्या दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं हे शिवाणीच्या घरी माहित झालं तर घरच्यांनी तिच्याशी नात तोडून टाकलं दोघे थाटामाटात रहात होते आता शिवानीला अगदी हुबेहूब सचिन सारखी दिसणारी मुलगी झाली तेव्हा थोडयाच दिवसात शिवाणीची सवत तिथे आली शिवानीला तेव्हा कळलं कि सचिनचं अगोदर लग्न झालेलं असून त्याला एक मूलगापन आहे पण आता शिवानी काहीच करू शकत नव्हती आई वडिलांकडे कुठल्या तोंडाने जावं त्यापेक्षा जीवन सपूण घेऊ परत तिच्या मनात यायचं मी अस केलं तर या चिमुकलीच कस होईल मला या चिमुकली साठी जगावं लागेल तीच व सवतीच बनत नसल्याने सचिनने पहिली बायको आशा हिला गावाकडे पाठून दिले हळूहळू पाच वर्षाचा कालावधी लोटला सचिनला कॅन्सर या आजाराने घेरलं व त्याचा मृत्यू झाला ती आत्तापर्यंत कधी गावाकडे न आल्याकारणाने तिला गाव माहित नव्हते सचिनची बॉडी गावाकडे न्यावी लागणार मंग सचिनच्या मोबाईल मधून देराचा नंबर शोधून ठेपा काढत तिने त्याला गावाकडे नेलं सोबत तिची पाच वर्षाची मुलगी जी सचिन सारखी दिसायची पूर्ण गाव सचिनची मौत सोडून त्या मुलीकडेच बघत होते तिला तिचे नाव विचारत होते तिने नाव सांगितले सीमा सचिन डुकरे\nहे एकूण पूर्ण गावात हळहळ माजली सचिनचे दुसरे लग्न झालेले होते अशी गावात चरच्या सुरु झाली तिच्या सासू सासऱ्यांनी तिला तेर्वी होईपर्यंत तिला गावात राहू दिले नंतर तिला गावातून हाकलून दिले त्यामुळे ती परत शहरात आली पोटासाठी काहीतरी काम बघू म्हणून एका ठिकाणी काम बघायला गेली कारण आता कमावून आणायला सचिनपण जिवंत नव्हता त्याच्यामुळे मुलीची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली ती जिथे काम बघायला जायची तेथे तिच्या कपाळावर टिकली नसल्या मुळे तिच्याकडे सगळेच वाईट नजरेनं बघायचे काम देतो पण तुला रात्री वेळ दयावा लागेल हीच भाषा लोक वापरत तिच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता ती दिवसभर काम करायची व रात्री तिचा मालक रात्रभर तीच्या शरीराचे लचके तोडत असे आता तिची मुलगी मोठी झाली होती मालकाला आता तिची भूक लागली होती तो एक दिवस सीमा ला छेड छाड करू लागला हे शिवानीने ते बघितले तिला ते सहन झाले नाही तिने किचन मधील मुसळी त्याच्या डोक्यात घातली डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागले मालक मेला तो जोराने ओरडल्याने शेजारी गोळा झालते त्यांनी पोलिसांना कळविले शिवानीला पकडून नेण्यात आले सीमा आई असून अनाथ झाली .ति सुद्धा पोटापाण्यासाठी काम बघू लागली…………….\nये अंत नहीं है\nनाम कमाएगा बालक – वीरेंद्र देवांगन\nसूखा गुलाब (एक प्रेम कहानी) लेखक: राहुल रेड\nक्षण भर की दूरी – प्रणय कुमार\nरेलवे का खाना इंसानों के खाने के लायक नहीं – वीरेंद्र देवांगन\nखुलती गिरहें – सविता मिश्रा ‘अक्षजा’\nनेपाली बाबू – गीता गोकलानी\nजीवन चक्र – राजेश कुमार\nमेरी मौत – अमनदीप\nशहादत का अपमान – जयकृश्ना कुमार\nजिंदगी के झरोखे – शशि जैन\nराजा की रानी – कशिश कुंडू\nमैं अक्सर देखता हूँ – राहुल भगतनि\nकशमीर – कविता यादव\nप्रकृति की सुंदरता – पूजा पांडेय\nसाहित्य लाइव पर लेख प्रकाशित करें\nसाहित्य लाइव रंगमंच 2018 प्रतियोगिता\nलोकप्रिय और बेहतरीन लेख पढ़े\nसाहित्य लाइव परिवार WhatsApp Group\nसाहित्य लाइव के प्रति अपने विचार दें\nCategories Select Category FAQ Sahity Live Rangmanch Hindi Language English safety Uncategorized Uncategorized @hi Vayangy आलेख कविताएँ गीत शायरी कहानियाँ ग़जलें ग़जलें धार्मिक कबीर साहिब कुरान गीता यथार्त भगति मार्ग वेद शिव शंकर प्रेरणा स्रोत Quotes अनमोल वचन मेरे विचार बाल साहित्य पंचतंत्र की कहानियाँ बच्चों की कविताएं बच्चों की कहानियां मनोरंजन हँसी मज़ाक राजीव दीक्षित खान-पान और सेहत साहित्य लाइव पत्रिका साहित्य लाइव रंगमंच 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/976", "date_download": "2018-06-19T16:41:49Z", "digest": "sha1:KSAD6LWYKRZ6JB7MWJZDBDSTH7BA2BDX", "length": 137037, "nlines": 620, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मराठीतील शुद्धलेखनः थोडासा गुंतागुंतीचा प्रश्न | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमराठीतील शुद्धलेखनः थोडासा गुंतागुंतीचा प्रश्न\nतितीर्षु: दुस्तरं मोहात् आणि उद्बाहुरिव वामन:| या धाग्यात मराठी शुद्धलेखनावरून सुरू झालेली चर्चा इथे हलवली आहे. धाग्याचे शीर्षक धनंजय अथवा इतर कोणाला मिसलीडींग वाटल्यास कळवावे/बदलावे.\nयाबाबतीत डॉ. अशोक केळकरांनी १९६५ साली मत व्यक्त केले होते. (लेख त्यांच्या \"वैखरी\" संग्रहात आहे.) त्या लेखातील मुद्द्यांचा मी पुढे उल्लेख करेन.\nमराठी शुद्धलेखनाच्या नियमांप्रमाणे तत्सम सामान्यनामे अंत्य-दीर्घ लिहावीत. उदाहरणार्थ \"दशरथाचा पुत्र\" या सामान्य अर्थाने संस्कृतात \"दाशरथि\" असा शब्द आहे. मराठी वाक्यात पुढीलप्रमाणे वापर असेल तर नियमात काहीच संदिग्धता नाही.\nदाशरथी रामाचा विजय असो \"दाशरथी\" हे सामान्य अर्थाचे विशेषण आहे, आणि \"राम\" हे व्यक्तीचे विशेषनाम आहे.\nमात्र नियमानुसार विशेषनामांचे काय करावे, ते कळत नाही. उदाहरणार्थ \"पणिनोऽपत्यं पुमान्, इति पाणिनि:\" येथे सामान्यनाम आहे की विशेषनाम या व्यक्तीचे हे विशेषनाम म्हणून वापरण्यात येते; खरे तर तो \"पणिन्\" (पणी) कोण आणि त्याला किती मुले होती, आणि त्याचा पुत्र असण्यात काय विशेष, हे आपल्या मनातही येत नसते. \"मराठी व्याकरणाचा अभ्यास\" या पुस्तकात परब यांनी दादोबा तर्खडकरांना \"मराठी भाषेचा पाणिनी\" म्हटले गेल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी शब्द दीर्घांत वापरलेला आहे. दस्तुरखुद्द मला असा वापर पटतो.\nकेळकरांचे मत आहे, की प्राचीन आणि मध्ययुगीन विशेषनामे ही मराठीपर्यंत संस्कृतामार्फत पोचलेली आहेत, आणि ती विशेषनामे संस्कृत लिखाणाप्रमाणे मराठीत वापरावी. तेसुद्धा कोशगत रूप वापरावे, संस्कृत-विभक्ती-प्रत्यय लावलेले रूप मराठी वाक्यात लिहू नये. मराठीत \"राम\" (\"रामः\" नव्हे). मात्र जर संस्कृतातले कोशगत रूप ऋकरांत किंवा व्यंजनांत असेल, तर मात्र संस्कृतातील प्रथमा एकवचन रूप मराठीत वापरावे. संस्कृत-कोशगत \"सवितृ\", त्याचे संस्कृत प्रथमा-एकवचन \"सविता\", हे रूप मराठीत वापरावे. (त्यांचे \"नचिकेतस्\" -> नचिकेत हे उदाहरण काही प्रमाणात गोंधळात पाडणारे आहे, कारण \"नचिकेत\" हे प्रथमा एकवचन नव्हे.)\nपरंतु केळकरांनी र्‍हस्व इ/उकारांत संस्कृत विशेषनामांबाबत काहीच म्हटलेले नाही. (खरे तर त्यांचे अन्य निबंध वाचून \"पाणिनि/पाणिनी\" रूप शोधून सापडेल, त्यावरून त्यांचे मत कळू शकेल.\nपरंतु याच लेखात ते अन्य भारतीय भाषांतली र्‍हस्वांत विशेषनामे मराठीत र्‍हस्वांतच लिहितात. उदाहरणार्थ \"तेलुगु\". तर संस्कृतातील र्‍हस्वांत विशेषनामाबाबत त्यांचा कल तसाच असावा, असे मला वाटते.\nया बाबतीत \"सुशिक्षित लोकांचे आत्मविश्वासाने बेधडक जसे भाषण/लेखन तेच प्रमाण\" हा कस मला लावता येत नाही. मला स्वतःला मराठीत \"पतंजलि\" असे लिहिणे असह्य होते, आणि \"पतंजली\" असे लिहिणेसुद्धा. आणि या ठिकाणी तर सुशिक्षित असून मला काहीच आत्मविश्वास नाही. त्यामुळे मी खुद्द जमेल तितपत वाक्यरचना बदलतो आणि त्या नावांचे सामान्यरूप लिहितो : माझ्या महाभाष्यावरच्या लेखात \"पतंजलींचा\" असा उल्लेख आहे अथवा समासरूप लिहितो. \"पाणिनि-व्याकरण अमुक-तमुक उल्लेख करते\" वगैरे. कारण समासाच्या अंतर्गत रूप र्‍हस्वांतच लिहायचे असते. तरी ही पळवाट भ्याडपणाची आहे. \"पाणिनी\" शब्द \"रवी, मुरारी\" या शब्दांसारखा दीर्घांत लिहावा, किंवा \"बळ्ळारि, तेलुगु\"सारखा मानून र्‍हस्वांत लिहावा, त्याबद्दल काहीतरी ठरवायलाच हवे.\nवरील प्रश्नाचे एक उत्तर, \"सुशिक्षित लोकांचे आत्मविश्वासाने बेधडक जसे भाषण/लेखन तेच प्रमाण\" असे वरती धनंजय ह्यांनी सुचविलेले आहे आणि त्यांना ते मान्य नाही असेहि म्हटले आहे.\nमला वाटते 'बेधडक' ह्या शब्दाच्या त्यातील वापरामुळे तो नियम 'predetermined to fail' असा आपोआपच ठरतो कारण त्यातून सुशिक्षितांचा elitism आणि 'आम्हाला काय ते सगळे कळते, तुम्ही निमूटपणे आमचे ऐका' असा दर्प ध्वनित होतो. त्यातून पुढे 'सुशिक्षित म्हणजे कोण कोठे राहणारे' असले राजकीय फाटे फुटतात. (आपोआप फुटले नाहीत तर ते फोडण्यात काहीजणांना स्वारस्य असते.)\n'बेधडक' हा औद्धत्यसूचक शब्द वगळून \"सुशिक्षित लोकांचे आत्मविश्वासाने जसे भाषण/लेखन तेच प्रमाण\" असा नियम सुचविला तर तो स्वीकारायला कोणासहि वावगे वाटू नये असे मला वाटते. माझ्या मते 'शुद्धलेखना'ला ही एकच कसोटी पुरेशी आहे. पण हा साधासरळ मार्ग न चोखाळता शुद्धलेखनाचे नियम, त्यांना उपनियम, त्यांमध्ये शासकीय मान्यता असलेले नियम वा अन्य कोणा विद्वद्गटाची मान्यता असलेले नियम असे जंजाळ उभारून वेगवेगळ्या कारणांसाठी असंतुष्ट असलेले गट-उपगट निर्माण करण्यात काय ते आपण यशस्वी झालो आहोत आणि 'गाढवहि गेलं आणि ब्रह्मचर्यहि गेलं' अशी आपली स्थिति झाली आहे.\nआता \"सुशिक्षित लोकांचे आत्मविश्वासाने जसे भाषण/लेखन तेच प्रमाण\" म्हणजे काय असा प्रश्न तुम्ही विचाराल. त्याचे उत्तर असे की त्यासाठी अन्य प्रगत भाषा काय करतात ते पहा. उदाहरणार्थ इंग्रजीकडे पहा. इंग्रजीत काही शासनपुरस्कृत कोणी अन्य कोणी पुरस्कृत असे 'शुद्धलेखना'चे नियम तुम्ही पाहिले आहेत काय नाही. तरीहि एखाद्याचे लिखाण शुद्ध आहे की अशुद्ध आहे हा प्रश्न acceptable limits च्या मर्यादेत आपण सोडवू शकतो. कारण गेले दोनअडीचशे वर्षे जवळजवळ आजच्यासारखेच इंग्रजी सुशिक्षितांच्या वापरात राहून मान्यतेच्या पातळीला पोहोचले आहे आणि त्याला सार्वत्रिक मान्यता आहे. कोठे शंका असली तर मान्यताप्राप्त शब्दकोष, Fowler's English Usage सारखी साहाय्यक साधनसामुग्री उपलब्ध आहे. आपले इंग्रजी हे शुद्धच असले पाहिजे असे ज्याला तळमळीने वाटते, किंवा ज्याला उपजीविकेसाठी इत्यादि कारणांनी भाषा शुद्धच ठेवावी लागते तो प्रयत्नपूर्वक अभ्यासाने ते त्याच्या कुवतीनुसार शिकून घेतो. ज्याला तशी तळमळ वा आवश्यकता नसते तो त्या वाटेला जातच नाही आणि त्यामुळेहि काही नुकसान होतांना दिसत नाही. त्याला हवे तसे वा शक्य आहे तितके शुद्ध तो लिहितो वा बोलतो. 'तुझे अमुक तमुक इंग्रजी चूक आहे आणि शासनपुरकृत नियमावलीतील नियम ४(१)(ड) च्या अनुसारे तू ते असेअसे सुधार' असा नियम त्यांच्यासाठी घातलेला दिसत नाही.\nआपणहि गोष्ट तेव्हढयावरच सोडून सगळे 'नियम' रद्द करावे आणि 'शुद्धलेखन म्हणजे काय' हा वाद कायमचा मिटवून टाकावा. 'न रहेगा बास, न बजेगी बांसुरी' सुशिक्षिततेला मान देण्याची इच्छा मात्र हवी. तीच मुळात नसली तर त्या philistine वातावरणात कोठल्याच नियमांना काहीच अर्थ नसतो.\n\"बेधडक\" म्हणजे मागे-पुढे न बघता इतकेच\nमाझ्या \"बेधडक\" मधे \"मागेपुढे न-बघता\", इतपतच अर्थ अपेक्षित होता. येथे आत्मविश्वासाचाच पर्यायी शब्द आहे, परंतु \"जणू काही नैसर्गिक असल्यामुळे हिचकिचही मनात न येणे\" हा भाव अधिक दाखवायचा होता.\nबाकी शुद्धतेचा (साधुतेचा) हा निकष पतंजलीनेच दिला आहे. \"मडके वापरण्यापूर्वी आपल्याला कुंभाराकडून ते घडवून घ्यावे लागते. शब्द वापरण्याकरिता मात्र आपल्याला व्याकरणकाराकडे जायची गरज पडत नाही.\" अशा मथितार्थाचे त्याचे म्हणणे महाभाष्याच्या प्रस्तावनेत आहे. शिवाय हाच निकष आधुनिक भाषावैज्ञानिकही वापरतात.\nमला हा निकष पूर्णपणे मान्य आहे\nफक्त मराठीमध्ये \"पाणिनि/पाणिनी\" र्‍हस्वांत लिहावे की दीर्घांत या बाबतीत मला तो निकष लागू करता येत नाही, असे वैयक्तिक निरीक्षण नोंदवले आहे. कारण या प्रयोगाच्या बाबतीत (१) मला मागेपुढे बघावेसे वाटते, आणि (२) मागेपुढे बघून झाल्यानंतरही मला आत्मविश्वास वाटत नाही.\nयाचे कारणही वैयक्तिक प्रशिक्षणातच आहे. संस्कृत व्याकरणाचे माझे बहुतेक अध्ययन हिंदीमधून झाले आहे, तिथे डोळ्यांना र्‍हस्वांत बघायची सवय झालेली आहे. महाभाष्याचे मराठी भाषांतरही जुन्या लेखनप्रमाणानुसार आहे. त्यामुळेसुद्धा पाणिनि र्‍हस्वांत बघायची सवय झालेली आहे. तरी हिंदी प्रमाणलेखन, तसेच जुन्या वळणाचे लेखन हे आधुनिक मराठीकरिता प्रमाण नव्हे. आधुनिक मराठीकरिता माझ्या आत्मविश्वासाने-बोललेल्या-भाषेचे उच्चारानुसारी लेखन आपोआप बर्‍यापैकी प्रमाण-लेखनासारखेच उमटते. आणि असे लिहायला गेल्यास \"पाणिनी\" असे लिहावेसे वाटते. त्यामुळे डोळ्यांना हे रूपही पटत नाही, आणि ते रूपही पटत नाही. अशा प्रकारे आत्मविश्वास कमी पडतो. मग मी काय करावे अर्थात, अन्य आत्मविश्वासाने लिहिणार्‍या लोकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या वळणाने पर्याय निवडावा.\nसंपादकांनी मागच्या एका चर्चेतील काही प्रतिसाद या नव्या चर्चेत रूपांतरित केल्याबद्दल त्यांचे आभार.\nतसेच, धनंजय आणि कोल्हटकर यांचेही आभार.\nहा विषय आला आहे तर थोडासा संबंधित तर थोडासा वेगळा प्रश्न आहे, तो विचारतो.\n'Union bank of India' चे नाव मराठीत 'युनियन बँक ऑफ इंडिया' असते, तर हिंदीत 'यूनियन बैंक ऑफ इंडिया' लिहिलेले दिसते. कित्येक दिवस मी म्हणायचो, की काय हे हिंदीवाले 'दुसरा'चे 'दूसरा', 'किडा'चे 'कीडा' करतातच, पण म्हणून 'युनियन'चे 'यूनियन' 'दुसरा'चे 'दूसरा', 'किडा'चे 'कीडा' करतातच, पण म्हणून 'युनियन'चे 'यूनियन' कळत कसं नाही म्हणून बघताना तरी उच्चार 'यूनियन' असा कधी होईल का आणि नंतर शब्दकोशात बघितल्यावर कळले की तो 'यु' नसून 'यू'च आहे. पण माझ्या जिभेच्या मराठी वळणाला 'यूनियन' वळेना. हिंदीतलाच उच्चार मूळ उच्चाराच्या जास्त जवळ होता. हीच गोष्ट 'युनायटेड', 'सिनिअर', 'ज्युनिअर' वगैरे शब्दांबाबत आणि नंतर शब्दकोशात बघितल्यावर कळले की तो 'यु' नसून 'यू'च आहे. पण माझ्या जिभेच्या मराठी वळणाला 'यूनियन' वळेना. हिंदीतलाच उच्चार मूळ उच्चाराच्या जास्त जवळ होता. हीच गोष्ट 'युनायटेड', 'सिनिअर', 'ज्युनिअर' वगैरे शब्दांबाबत आता ही मराठमोळी रूपे वापरायची, की मूळ उच्चाराला जवळ जाणारी 'यूनियन', 'यूनायटेड', 'सीनिअर' अशी रूपे वापरायची आता ही मराठमोळी रूपे वापरायची, की मूळ उच्चाराला जवळ जाणारी 'यूनियन', 'यूनायटेड', 'सीनिअर' अशी रूपे वापरायची जर पहिला पर्याय निवडला, तर मराठीत दीर्घ स्वर वगैरे फक्त पुजायला ठेवला आहे का जर पहिला पर्याय निवडला, तर मराठीत दीर्घ स्वर वगैरे फक्त पुजायला ठेवला आहे का वेगळे उच्चार दाखवायची सोय देवनागरी लिपीमध्ये असताना 'केवळ आपण नेहमी तसे उच्चारत नाही' म्हणून वापरायचीच नाही का वेगळे उच्चार दाखवायची सोय देवनागरी लिपीमध्ये असताना 'केवळ आपण नेहमी तसे उच्चारत नाही' म्हणून वापरायचीच नाही का असे प्रश्न उद्भवतात. जर दुसरा पर्याय स्वीकारला, तर उच्चार लिपीमध्ये दाखवता येत असला तरी नेहमी वाचताना तो शब्द 'वेगळा' जाणवत राहणार आणि उच्चार मात्र मराठी पद्धतीनेच होण्याची शक्यता जास्त असे प्रश्न उद्भवतात. जर दुसरा पर्याय स्वीकारला, तर उच्चार लिपीमध्ये दाखवता येत असला तरी नेहमी वाचताना तो शब्द 'वेगळा' जाणवत राहणार आणि उच्चार मात्र मराठी पद्धतीनेच होण्याची शक्यता जास्त तेव्हा तशा प्रकारे लिहून काय फायदा तेव्हा तशा प्रकारे लिहून काय फायदा\nमी अजूनही गोंधळलेलो आहे.\nहिंदी/मराठीमधून शिक्षणाने फरक पडणार नाही.\nअसे धनंजय म्हणतात आणि आधुनिक मराठीसाठी ते प्रमाण नसावे अशी शंका व्यक्त करतात.\nमाझे सर्व शाळेपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मराठीतील आहे तरीहि मलाहि पाणिनि, पतंजलि, कवि, गति, गुरु, पटु हे आणि असे शेकडो शब्द असेच पाहायची आणि उच्चारायची सवय झाली आहे. कोणी 'कवी' म्हटले की मला अंगावर पाल पडल्यासारखे वाटते. शिकण्याच्या दिवसात मी हे शिकून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा मला आनंद आहे. ह्याला अर्थातच थोडे प्रयत्न आणि कष्ट घ्यावे लागतात पण शिकण्याच्या दिवसात प्रयत्न आणि कष्ट करायचे नाहीत तर केव्हा करायचे\nतेव्हा मला असे वाटते की जे जमत नाही असे वाटते ते सोडून द्या असे उत्तेजन पुढील पिढीला देण्याऐवजी 'जमत नाही तर प्रयत्न करून जमवा' असे आपण त्यांना सांगितले पाहिजे, अन्यथा ही backsliding ची सवय जीवनशैलीच बनते. येणारे दिवस सुशिक्षिततेला अधिक महत्त्व देणारे होत आहेत. Backsliders आणि taking-it-easy types, व्यक्ति काय किंवा देश काय, त्यात मागे पडतील हे स्पष्ट दिसत आहे.\nभाषा आणि व्याक्रण ह्यांच्या नैसर्गिक जन्मात भाषा आधी जन्मली. एक लोकसमूह बोलू लागतो, ती चिन्हे भाषा ठरली. त्याच्या सामान्य निरिक्षणावरून जी\nगृहितके बनली ती व्याकरण नियम. व्याकरण्हे मुळातच भाशेच्या नंतर बनले आहे. आधी व्यकरण मग भाषा असे काही नाही.\nतसे असल्यास ज्याला जे सोयीस्कर वाटते ते त्याने वापरावे, फार त्रास क्रुन घेउ नये. कोपर्‍या कापर्‍यातल्या शब्दांमधील र्‍हस्व दीर्घाचा तर अजिबात नाही.\nह्याचा अर्थ सतत भाषा दुरुस्ती,भाषा सात्मीकरणाची प्रक्रिया चालूच नये का तर अवश्य चालावी. विशेषतः लिपीशुद्धी. पण तिचा फोकस हा मुख्यतः जे स्वर आपल्या भाषेत मुळी नाहितच, किम्वा जी वैशिष्ट्ये नाहितच, ती सहजतेने समाविष्ट करण्यासाठी असावा.\nउदा:- अ‍ॅ आणि ऑ हे स्वर दोनेकशी वर्षांपूर्वीच्या मराठित कुठेही दिसणार नाहित साहेबाच्या भाषेच्या प्रभावाने हे दोन स्वर आपण सहज आत्मसात केले.\nतसेच इतर काही स्वर जपानी, जर्मन , मेक्सिकन भाषा समूहात असू शकतात, ते घेण्याचा प्रयास करावा.विनाकारण हे चूक की ते बरोबर असा विचार करून त्रास क्रुन घेण्यात काय हसहील आहे ते समजत नाही. एखाद्याने पतन्जली लिहिले काय, पतङ्जली/ पतञ्जली लिहिले काय, जे म्हणायचे आहे ते विनातक्रार पोचल्याशी मतलब मलातरी\nपतन्जली पतङ्जली/ पतञ्जली ह्या दोन शब्दांत इतकासा फरक वाटत नाही. अनुनासिक काहीतरी \"त \" नंतर आहे हे समजल्याशी जनसामान्यास कारण. हरेक जणांस\nव्याज्करणाचे सखोल ज्ञान असावे आणि मगच त्याने भाषा वापरावी असा तर आग्रह का करावा.\nम्हणूनच वरती कोल्हटकरांनी \"कोणते लेखन शुद्ध\" लिहिलय त्याच्याशी सहमत.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nविस्कळीत भाषा समुहाला एकत्र\nविस्कळीत भाषा समुहाला एकत्र बांधण्यासाठी व्याकरण आले का - असा विचार मनात येतो. बोलण्यासाठीचे व्याकरण आणि लिहिण्यासाठीचे व्याकरण यात काही फरक आहेत आणि ते मला नेहमी रंजक वाटत आले आहेत. आणखी एक प्रश्न मनात आला - ज्या बोली भाषांना लिखित व्याकरणाचे नियम नाहीत - तिथं समाजमान्यता बदलत जाते का (बदलणारच तीही) आणि तिचा स्वीकार कसा होतो - यावर कोणी काही अभ्यास केलेला आहे का (केलेला आहे का - हे बरोबर (केलेला आहे का - हे बरोबर की 'केला आहे का\" - हे बरोबर की 'केला आहे का\" - हे बरोबर\nखरं तर एकंदरीतच इतर भाषांमधले शब्द लिहिताना संस्कृतला वेगळी वागणूक का दिलेली आहे हे मला कळत नाही. आपण अरबी, फारसी, कानडी मधूनदेखील शब्द घेतो, आणि आपल्याला हवे तसे लिहितो. विशेषनामं देखील आपल्याला हवी तशी लिहितो. मैथ्री, सविथा सारखी नावं आपण बिनधास्त मैत्री, सविता अशी लिहितो. रशिया हा शब्द राश्श्या असा उच्चारत नाही, लिहीतही नाही. आपल्याला जसा वाटतो तसाच लिहितो. मग पाणिनी की पाणिनि अशी चिंता का करावी असेल संस्कृत एके काळी आपल्या भाषेची आजी, पण आता मराठी काही आजीच्या आज्ञेत रहायला लहान नाही. आजीशीही तसे संबंध दुरावले आहेतच. इतर सख्या आपल्याला सापडल्या आहेत. त्यांच्याशी देवाणघेवाण चालू असते. मग संस्कृतसाठीच केवळ लिपी समान आहे म्हणून ऱ्हस्व दीर्घ पाळायचे याला काय अर्थ आहे\nमैथ्री, सविथा सारखी नावं आपण बिनधास्त मैत्री, सविता अशी लिहितो.\nअसे नसावे. ही नावे मैत्री, सविता अशीच असून त्यांचे रोमनीकरण करतानाच्या वेगळ्या कन्व्हेन्शन्समुळे असे वाटते. दाक्षिणात्यांच्या पद्धतीनुसार 'त' आणि 'थ' दोन्हीसाठी 'th' वापरले जाते. त्यांचा उच्चार मैत्री, सविता असाच केला जातो आणि मराठीत लिहिताना असेच लिहिले जावे असे वाटते.\n'डर्टी पिक्चर'वेळी 'सिल्क स्मिता' हे नाव बहुधा अशाच कारणामुळे अनेक ठिकाणी 'स्मिथा' वाचल्याचे स्मरते.\n\"मैथ्री\" आणि \"सविथा\" असे तमिळ किंवा मलयाळम शब्द आहेत, हा भ्रम तमिळ आणि मल्याळम माहीत नसून रोमनीकरणामार्फत ते शब्द बघितल्यामुळे होतो. (\"थ\" किंवा कुठलेच महाप्राण वर्ण ख-घ-छ-झ-ठ-ढ-थ-ध-फ-भ हे प्रमाण तमिळमध्ये वापरात नाहीत.)\nकेळकरांच्या लेखातील संस्कृत विशेषनामांबाबत भाग (जो लहानच आहे) तो मी उद्धृत केला. मूळ लेख आधुनिक भारतीय भाषांमधील शब्द जमल्यास त्या-त्या भाषेतील प्रमाणानुसार लिहिण्याबाबत अनुरोध आहे. (माझ्या उद्धरणात मी \"तेलुगु\" शब्द तेलुगु-प्रमाणानुसार र्‍हस्व लिहावा, मराठीकरणानुसार दीर्घांत लिहू नये, हा उल्लेख दिलेलाच आहे.) तमिळ/मलयाळम शब्द मूळ भाषेतील प्रमाण-लिप्यंतरणानुसार मराठीत लिहावे, इंग्रजी लिप्यंतरणाच्या दुहेरी नियमांचा घोटाळा करून चुकीचे लिहू नयेत, हा अनुरोध आहे.\nमराठी शुद्धलेखनाच्या नियमांत संस्कृताकरिता विशेष सोय आहे, हे खरे आहे. त्याचे कारण असे की मराठीमध्ये संस्कृत-तत्सम शब्दांची संख्या फारच मोठी आहे. तद्भव शब्द मात्र मराठी नियमांप्रमाणेच लिहिले जातात. इतकेच काय काही शब्द मराठीत दोन वेळा अवतरले, एकदा तद्भव म्हणून तर एकदा तत्सम म्हणून. (जळ/जल, निळा/नील, इत्यादि.) या शब्द-जोड्यांच्या अर्थछटा वेगळ्या असल्यामुळे त्यांचा उच्चारही वेगळा होतो आणि अर्थही वेगळा होतो. त्यामुळे मराठमोळे शब्द उगाचच संस्कृत-मुळाकडे ओढून-ताणून लिहायचे प्रमाण नाही.\nफारसी-अरबी शब्द हे मराठीत तत्सम क्वचितच दिसतात. साधारणपणे तद्भवच दिसतात. प्रमाण-हिंदीमध्येसुद्धा फारसी-मूलक शब्दांखाली नुक्ते न-लिहिण्याचा प्रघात आहे. कारण हे शब्द आज हिंदीचे स्वतःचे शब्दभांडार मानले जाते. म्हणजे तद्भव.\nमराठीत शेजारच्या भाषांतील सामान्य-नाम शब्द (कन्नड, गुजराती, हिंदी, तेलुगु) तद्भव म्हणून नांदत आहेत. ही सरमिसळ सीमाभागात नैसर्गिकरीत्या होत आहे, आणि द्वैभाषिकांच्या वापरातून हे शब्द आता मराठीचे आपले शब्दभांडार आहे. श्री. घासकडवी कन्नडमधून/तेलुगुमधून/हिंदीमधून तत्सम मानावे अशा शब्दांचे उदाहरण सांगू शकतात काय\nअगदी सीमावर्ती विशेषनामे सुद्धा द्वैभाषिकांमुळे नैसर्गिक-रीत्या मराठमोळी वापरात आहेत. त्यामुळे मराठीमध्ये \"बेळगाव\" (कन्नडमध्ये \"बेळगावि\"), \"निपाणी\" (कन्नडमध्ये \"निप्पाणि\") असे लिहिणे ठीकच आहेत, कारण त्या-त्या गावातील द्वैभाषिक लोक मराठीमध्ये तसा उच्चार करतात, आणि तसे लेखन करतात.त्याच प्रमाणे कन्नडात \"सांगलि\" (र्‍हस्वांत) हे ठीकच आहे. कारण सांगली गावातील द्वैभाषिक कन्नडात नैसर्गिकरीत्या तसेच र्‍हस्वांत बोलतात/लिहितात.\n\"मैथ्री\" आणि \"सविथा\" असे तमिळ\n\"मैथ्री\" आणि \"सविथा\" असे तमिळ किंवा मलयाळम शब्द आहेत, हा भ्रम तमिळ आणि मल्याळम माहीत नसून रोमनीकरणामार्फत ते शब्द बघितल्यामुळे होतो.\nयाने माझा मुद्दा बदलत नाही. किंबहुना हा प्रतिवाद होणार याची कल्पना होती. म्हणूनच मी राश्श्या आणि रशिया हे उदाहरण दिलं होतं. जर मैत्री हे दाक्षिणात्य नाव आपण रोमनीकरणातून गैरसमज करून मैथ्री म्हणू नये असं मत असेल तर तेच राश्श्या साठी देखील लागू पडतं. तरीही आपण बेधडकपणे रशिया असंच लिहितो आणि म्हणतो.\nमला असं म्हणायचं आहे की बरेच लोकं एका विशिष्ट पद्धतीने लिहितात म्हणून आपणही बेधडकपणे तसंच लिहिण्याला वाटतात तितकी बंधनं नाहीत. आत्तापर्यंतच्या इतिहासात मराठीत रशिया हा शब्द कायम राश्श्या असा लिहिला गेला असता तरी मराठी भाषेच्या संस्कृतीत, तीतून होणाऱ्या सुसंवाद व ज्ञानवर्धनात काडीमात्र फरक पडला नसता.\nसंस्कृतबहुल शब्दसंपदेमुळे देखील हा फरक पडू नये. कदाचित एकाच शब्दाचे ऱ्हस्व व दीर्घ मुळे दोन प्रचलित अर्थ होत असतील तेव्हा पडू शकेल. पण विशेषनामांच्या बाबतीत तर हा अर्थवाहकतेचा प्रश्न नसतो. निव्वळ लेखनशुचितेचा प्रश्न येतो. जी एरवी अज्ञानापोटी म्हणा किंवा आडमुठेपणे म्हणा, आपण धाब्यावर बसवतोच.\nसंस्कृतबाहुल्याचा मुद्दा संस्कृत भाषा आता वापरात नसल्याने आणखीनच कमकुवत झालेला आहे. संस्कृतातून आले की त्यांना तत्सम म्हणून त्याच स्वरूपात जपण्याचा आटापिटा करायचा आणि इतर भाषांतून आले की तद्भव म्हणून आपल्या जिभेच्या सोयीप्रमाणे वळवून घ्यायचे हा भेदभाव पाळण्याची आता गरज नाही. सगळ्याच शब्दांना तद्भव म्हणावं, आणि पुढे जावं. संस्कृत साहित्याचा अभ्यास करणारांनी हे ऱ्हस्व दीर्घ ध्यानात ठेवले की झालं.\nतेव्हा पाणिनी की पाणिनि असा प्रश्न आला तर त्यातलं वाटेल ते लिहावं. दोन्ही बरोबर आहेत. एके काळी एकाच रंगात मिळणारं मडकं आता दोन रंगात मिळतं इतकंच. त्यातनं मिळणारं पाणी तेच असलं की झालं.\nठीक आहे :-) तुम्ही वाटेल तसे लिहा\nठीक आहे तुम्ही वाटेल तसे लिहा.\nमुळात सुशिक्षित लोक जसे बोलतात (लिहितात) ते कालांतराने प्रमाण होते. त्यामुळे तुमचे लेखन हा एक आत्तबिंदू ठरेल, आणि अशा आत्तबिंदूंचे बाहुल्य झाले, की तसेच प्रमाण मानले जाईल.\n(वरील चिन्ह-ओळ तिसर्‍या किंवा वेगळ्याच रंगात मिळणारे मडके आहे, आणि त्यातील पाणी तेच आहे. वाटल्यास \"पाणिनी\" आणि \"पाणिनि\" यांच्याबरोबर या चिन्हावलीची देखील आत्तबिंदू म्हणून नोंद व्हावी.)\nवरील प्रतिसादात अनेक अति-सत्ये आहेत (अति-सत्य म्हणजे इतके सत्य की त्याचा प्रस्तुत चर्चेत काहीही उपयोग होत नाही). उदाहरणार्थ :\nआत्तापर्यंतच्या इतिहासात मराठीत रशिया हा शब्द कायम राश्श्या असा लिहिला गेला असता तरी मराठी भाषेच्या संस्कृतीत, तीतून होणाऱ्या सुसंवाद व ज्ञानवर्धनात काडीमात्र फरक पडला नसता.\nलेखन हे चिन्हमात्र आहे आणि ही चिन्हे औपचारिक (क्रिएटेड-बाय-कन्व्हेन्शन, नैसर्गिक नव्हेत) आहेत. हे तर मूलभूत सत्य आहे. या चिन्हांऐवजी वेगळी कुठली चिन्हे असती, इतकेच काय मराठी भाषा वरून खाली जाणार्‍या चित्रलिपीत लिहिली गेली असती, तरी काही फरक पडला नसता. हे धादांत सत्य या ठिकाणी सांगून काय फरक पडतो कारण येथील चर्चा त्याहून खूपच मर्यादित आहे.\n(\"आज घरात फारच उकाडा भासतो आहे\" अशी चर्चा चालू असताना \"उष्णतेचा मूळ सत्य सूर्य आहे\" हे धादांत सत्य अप्रस्तुत असते. कारण कालही सूर्य उष्णतेचा स्रोत होता, पण काल नव्हती पण आज आहे, अशा उकाड्याबाबत वैशिष्ट्याने चर्चा चालू आहे.)\nकमीतकमी समकालीन लेखक-वाचकांमध्ये जर लेखी संवाद घडून यायचा असेल, तर लेखनातील घटक-चिन्हाबाबत लेखक-वाचकांचे आधीपासून एकमत हवे. (घटक असे का अधोरेखित केले. घटकांच्या जोडणीमुळे जे वाक्य बनते, त्यातून जो एकत्रित अर्थ प्रकाशित होते, तो वाचकाला कित्येकदा नवीन असतो, किंवा अमान्य असू शकतो.) हा जो काय लेकक-वाचक दोहोंना मान्य पूर्वसंकेत असतो, तेच (त्या दोहोंसाठी) प्रमाण होय. म्हणजे\nचिन्हांनी काही हजार वर्षांपूर्वीचा एक संस्कृत वैयाकरण चिन्हित होतो, असा पूर्वसंकेत लेखक आणि वाचकामध्ये असला, तर अशा लेखनातून होणाऱ्या सुसंवाद व ज्ञानवर्धनात काडीमात्र फरक पडला नसता. खरेच आहे.\n१. असा पूर्वसंकेत जर फक्त दोन नव्हे, तर खूप-खूप लेखक-वाचकांना मान्य असला, तर सोयीस्कर असते. कारण मग लेखकाने लिहिलेला एकच आलेख कित्येक वाचक ग्रहण करू शकतात.\n२. असे पूर्वसंकेत पुष्कळदा परंपरेतून मिळवणे सोयीस्कर असते, कारण ज्या पारंपरिक माध्यमातून (शाळांमधून) हे संकेत खूप लोकांपर्यंत पोचलेले असतात, त्याचा आयता फायदा लेखक आणि वाचकांना घेता येतो.\nआता ऐतिहासिक प्रवाहामुळे मराठीत देवनागरी लिपी वापरतात, आणि विशेषनामांच्या चिन्हितांचे काही पूर्वसंकेत आहेत. हे बदलतही आहेत, आणि सोय वाढेल असा बदल योग्यही आहे. बदलल्यावर सुद्धा समकालीनांमध्ये कुठलासा ठराविक संकेत असणे सोयीस्कर आहे. तर या चर्चेत \"सूर्य हा उष्णतेचा मूळ स्रोत आहे = कुठलीही चिन्हे चालली असती\" हा अति-सत्य मुद्दा अप्रस्तुत आहे. सध्या एका चिन्हिताकरिता \"पाणिनि\" आणि \"पाणिनी\" ही दोन चिन्हे पूर्वसंकेत म्हणून असणे सोयीस्कर आहे काय हा मुद्दा आहे. प्रत्येक चिन्हिताकरिता विशेषनाम म्हणून अनेक चिन्हे उपलब्ध असणे माझ्या मते सोयीस्कर नाही. आता माझे नाव धनंजय/धानंजय/धनांजय/धनंजाय/.../धानाञ्जाया यांच्यापैकी कुठलेही चिन्ह ठेवले तरी चालेल. पण तेच पाणी असलेली ही सर्व मडकी असणे मला तरी अतिशय बिगर-काटकसरी वाटते आहे. जमल्यास यापैकी कुठलेतरी एकच चिन्ह वापरले, तर माझीसुद्धा सोय होईल, आणि माझ्याबाबत उल्लेख करणार्‍या लोकांचीदेखील सोय होईल.\nआता कदाचित राजेश घासकडवी यांचा मुद्दा असेल, की काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच आणि काही विशिष्ट फरकांपुरतेच चिन्हवैविध्य ठीक आहे. म्हणजे \"ओइव्;ए\" हे सोयिस्कर मडके नाही, हे ते बहुधा मान्य करतील. पण त्यांनी चर्चेत अशा तर्‍हेने हा मुद्दा मांडलेला नाही. आणि इतपत (पण याहून अधिक नव्हे) चिन्हवैविध्य एकुलत्या-एक पूर्वसंकेतापेक्षा सोयीस्कर आहे असा युक्तिवादही मांडला नाही की सर्वेक्षणही केलेले नाही.\nलेखनशुचिता वगैरे त्यांचे मुद्दे सुद्धा ठीक असतील. परंतु सध्या तरी त्यांच्या मर्यादा त्यांनी सांगितलेल्या नाहीत. \"ओइव्;ए\" हे जर कोणी मान्य केले नाही, तर ती लेखनशुचिता सुयोग्य की फाजील=\"निव्वळ\"\nसगळ्याच शब्दांना तद्भव म्हणावं, आणि पुढे जावं. ... तेव्हा पाणिनी की पाणिनि असा प्रश्न आला तर त्यातलं वाटेल ते लिहावं. दोन्ही बरोबर आहेत.\nविशेषनामांबाबत अमान्य. पाणिनीचे काही का असेना. माझ्या नावाचे लेखन देवनागरीत \"धनंजय\" असे करावे. उच्चारानुसारी \"धनंजय्\"/\"डनांजे\" वगैरे वाटेल तसे वेगवेगळ्या मडक्यांत तेच पाणी भरू नये, अशी विनंती आहे. किती मराठी लोकांना आपले विशेषनाम देवनागरीतच वेगवेगळ्या चिन्हांनी चिन्हित केलेले आवडेल, त्याचे सर्वेक्षण करावे. बहुतांश मराठी लोकांना जर अनेक चिन्हे मान्य असतील, तर अर्थात : मराठीमध्ये विशेषनाम वाटेल तसे वेगवेगळे लिहिण्याची मुभा आहे, हे मी मान्य करेन.\nधनंजय यांचा सर्वांग पैलूंनी\nधनंजय यांचा सर्वांग पैलूंनी विचार करून दिलेला हा प्रतिसाद खरोखर खूप आवडला. \"अति-सत्य\" या संकल्पनेची (कन्सेप्ट) ओळख झाली.आता इतक्या सखोल प्रतिसादावर मी काय बोलणार.\nपण एक वाटते - नियमांचा अतिरेकही सर्वत्र करता येणार नाही थोडी शिथिलता बाळ्गावी लागेल.आता थोडी म्हणजे किती त्याची चर्चा ...वेल .... पाणिनी/पाणीनी/पाणीनि इतपत ठीक आहे का पाणीणी/पाणिणी ..... वगैरे परत ये रे माझ्या मागल्या\nजाऊ दे मला झेपण्यासारखी चर्चा नाही ..... मूळ हे सांगायला आले होते की धनंजय यांचा प्रतिसाद खूप आवडला.\nओइव्;ए सारखं टोकाचं उदाहरण देऊन काही विशेष साध्य होत नाही. नियमांची बंधनं शिथिल करण्याला अराजकतेची मागणी समजता कामा नये. म्हणजे 'रस्त्याच्या कडेने सायकल चालवण्यासाठी लेन असावी' अशी मागणी केल्यावर 'म्हणजे तुम्हाला फुटपाथच काढून टाकायचे आहेत' असा निष्कर्ष काढण्यासारखं आहे.\nतर या चर्चेत \"सूर्य हा उष्णतेचा मूळ स्रोत आहे = कुठलीही चिन्हे चालली असती\" हा अति-सत्य मुद्दा अप्रस्तुत आहे.\nमाझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोचवायला मी अयशस्वी ठरलो बहुतेक. नाहीतर अतिसत्याच्या अप्रस्तुतेचं अतिसत्य मांडण्याची गरज नव्हती. 'कुठलीही' याची मर्यादा काय वाटतील ती, ओइव्;ए वगैरे इतकी व्यापक नाहीत. रशिया आणि राश्श्या इतपतच फरक - जेणेकरून जेव्हा रशियन मनुष्य माझ्याशी बोलताना राश्श्या म्हणतो तेव्हा मला ते माझ्या माहितीतल्या 'रशिया'विषयी बोलतो हे कळावं इतपत साम्य मी अध्याहृत धरलेलं होतं. एवढ्या मर्यादेत (ज्या मर्यादेत पाणिनी व पाणिनि ही चर्चा चालू आहे) भाषिक आयुष्यात काही फरक पडत नाही असं म्हणणं होतं.\nमाझा मुख्य मुद्दा होता तो असा:\nरशियन भाषिक उच्चार : राश्श्या - रशियन लिपीत लेखन : राश्श्या (मी हे देवनागरीतच दाखवतो आहे)\nमराठी भाषिक उच्चार : रशिया - मराठी लिपीत लेखन : रशिया\nहे चालून जातं. मग\nसंस्कृत भाषिक उच्चार: पाणिनि - संस्कृत लिपीत लेखन : पाणिनि\nमराठी भाषिक उच्चार: पाणिनी - मराठी लिपीत लेखन : पाणिनी\nहे का चालू नये आता तुम्ही म्हणाल की 'अहो पण संस्कृत व मराठीसाठी एकच लिपी - देवनागरी - वापरली जाते'. माझ्या मते तो मुद्दा इथे निःसंदर्भ आहे. मूळ तत्व विशिष्ट लिपीतलं लेखन हे त्या लिपीत लिहिणाऱ्या त्या भाषेच्या भाषिकांच्या उच्चाराप्रमाणे ठरावं. त्यामुळे संस्कृत लेखनात देवनागरीतच पाणिनि लिहावं, मराठी लेखनात पाणिनी लिहावं. लिपी\nथोडक्यात, एखादा शब्द कसा लिहावा हे लिपीनुसार ठरत नाही, तर भाषिकांच्या उच्चारपद्धतीवरून ठरतं. लिपी केवळ माध्यम ठरते. हा मुद्दा आहे. काय वाट्टेल ते लिहावं असा मुद्दा नाही.\nराश्श्या-रशिया उदाहरण अप्रस्तुत आहे असे वाटते.\nरशियन भाषिक उच्चार : राश्श्या - रशियन लिपीत लेखन : राश्श्या (मी हे देवनागरीतच दाखवतो आहे)\nमराठी भाषिक उच्चार : रशिया - मराठी लिपीत लेखन : रशिया हे चालून जातं. मग संस्कृत भाषिक उच्चार: पाणिनि - संस्कृत लिपीत लेखन : पाणिनि\nमराठी भाषिक उच्चार: पाणिनी - मराठी लिपीत लेखन : पाणिनी\nहे का चालू नये\nमला वाटते की हे उदाहरण अप्रस्तुत आहे. मला बर्‍यापैकी रशियन भाषा येते म्हणून पुढील लिहीत आहे.\n'रशिया' ह्याचा रशियन उच्चार राश्श्या असा नाही. रशियाचे रशियन भाषेतील नाव Россия असे आहे आणि तेहि अधिक जुने नाव Русь ह्याचे ग्रीक स्वरूप आहे, ह्यांचे रशियन उच्चार 'रस्सीया' (स्सी वर जोर आणि Ро रो चा ओ हा जवळजवळ अ सारखा) आणि 'रुस' असे होतात. ('रस्सीया' हा उच्चार येथे ऐकायला मिळेल. Byzantine Greek च्या माध्यमातून जुन्या 'रुस'चा अन्य जगाशी १०व्या शतकापासून संपर्क सुरू झाला.)\nग्रीकवरून इंग्रजीने Russia हा शब्द उचलला घेतला आणि penultimate syllable वर accent ह्या इंग्रजीच्या सर्वसाधारण नियमानुसार त्याचा उच्चार र'श्या (र वर जोर) असा करायला सुरुवात केली. पण मराठीचे त्याच 'रशिया' शब्दाचे उच्चारण मूळ रशियनमधील 'रस्सीया' वरून आलेले नाही आणि इंग्रजीतील 'र'श्या' वरूनहि आलेले नाही. ते आलेले आहे Russia हा इंग्रजी शब्द कसा उच्चारला जातो ह्या मराठी भषिकांच्या समजुतीवरून. मराठी भाषिकांची इंग्रजी उच्चारणाची समजूत जवळजवळ पूर्णपणे स्पेलिंगवर आधारित असते. ('इंग्लिश' वा 'अमेरिकन' इंग्रजी ऐकायचा सराव झाला म्हणजे ठणठणीत उच्चारांचे तर्खडकरी 'मराठी' इंग्रजी - ज्याला मी गमतीने 'वरणभात इंग्रजी' म्हणतो - कानाला खडबडीत लागू लागते ते ह्यामुळेच.) (पुलंची लंडनच्या पहिल्या भेटीत कशी त्रेधातिरपीट उडाली होती ते आठवा\nअशा रीतीने 'रशिया' ह्याच उच्चाराची मराठी भाषिकांना सवय आहे. तो 'चालून जातो' असे म्हणता येणार नाही कारण आपल्या दृष्टीने तोच एकमेव उच्चार आहे. मराठी बोलतांना (मला रशियन येते म्ह्णून) मी तो शब्द मूळ भाषिकांच्या पद्धतीने 'रस्सीया' असा उच्चारला किंवा इंग्रजांच्या पद्धतीने 'र'श्या' असा केला तर ते मुद्दाम देखावा केल्यासारखे वाटेल आणि मी 'झग्यातनं पडलोय का' असा कुत्सित प्रश्न मला काहीजण विचारतील. ह्याउलट रशियन वा इंग्रजी बोलतांना मी 'रशिया' म्हणू लागलो तर ते लोक माझी कुचेष्टा करू लागतील.\nथोडक्यात काय तर कोठल्याहि शब्दाचे - मूळच्या येथील वा परदेशातून आयात झालेल्या - शिष्ट संभाषणात मराठीत उच्चारण करतांना ते मराठीला मान्य असणे ही कसोटी एकच लावायला हवी आणि म्हणून 'रशिया' हा एकच उच्चार बरोबर आहे, तो 'चालून जातो' ही दया त्याच्यावर दाखवायची जरूर नाही. 'पाणिनि'च्या जागी 'पाणिनी' सुद्धा चालू शकेल असे सुचवायला तो योग्य आधार नाही.\nअशा रीतीने आपण पुनः मूळ पदावर येतो की 'पाणिनि' आणि अन्य विशेषनामे कशी लिहावीत. धनंजय ह्यांच्याप्रमाणेच मलाहि माझे नाव आहे तसे उच्चारले आणि त्याप्रमाणेच लिहिले जाण्याचा अधिकार आहे. अजाणतेपणाने काही लोक त्याचा उच्चार वेगळा करतात म्हणून तेहि मी सहन करावे हे असे मला मान्य नाही. अर्थातच 'पाणिनि' हे नाव 'पाणिनि' असेच लिहिले पाहिजे.\n'रशिया' ह्याचा रशियन उच्चार\n'रशिया' ह्याचा रशियन उच्चार राश्श्या असा नाही.\nमी रशियन माणसाला तसा उच्चार करताना ऐकलेलं आहे. अर्थात त्यांच्यातही सोव्हिएट यूनियन मधल्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे पाठभेद असू शकतील. पण उच्चार काहीही असला तरी तो मराठीत रोमन लिपीच्या उच्चारांवरून आलेला आहे हे पटलं.\nथोडक्यात काय तर कोठल्याहि शब्दाचे - मूळच्या येथील वा परदेशातून आयात झालेल्या - शिष्ट संभाषणात मराठीत उच्चारण करतांना ते मराठीला मान्य असणे ही कसोटी एकच लावायला हवी आणि म्हणून 'रशिया' हा एकच उच्चार बरोबर आहे,\nमीही हेच म्हटलं आहे. आता फक्त संस्कृत ही पुरेशी परकीय आहे हे सिद्ध केलं की झालं. माझ्या मते, ज्याकाळी संस्कृत व मराठी बोलणारे एकाच समाजात वावरत होते तेव्हा ती परकीय नव्हती. आता ती झालेली आहे.\nसंस्कृत परकीय कधीपासून झाली\nयेथेच घासकडवींच्या एका आधीच्या प्रतिसादालाहि उत्तर देतो. २४ जूनला ते लिहितातः असे ते म्हणतात.\nसंस्कृतपासून मराठी उत्पन्न झाली किंवा संस्कृत भाषा मराठीची आई-आजी आहे असे खरे म्हणता येत नाही. तसेच ती कधी 'बोलण्याची' भाषा होती हेहि खरे नाही. (हे विधान मी पाणिनीच्या 'संस्कृत' संस्कृतबाबत करत आहे). तथापि हे थोडे वेगळे विषय आहेत आणि त्यांना सध्या ह्या चर्चेत मी आणत नाही.\nकधीकाळची प्राकृत स्वरूपातील मराठी ही स्वतन्त्र उत्त्पत्ति आहे. पण प्रौढ होण्याच्या प्रक्रियेत तिने (आणि हिंदी-गुजराथी वगैरे उत्तरेकडील भाषांनी, एव्हढेच काय तर तामिळ-तेलुगु अशांनी सुद्धा) मोकळेपणाने संस्कृतच्या शब्दसंपत्तीचा लाभ घेतला आहे आणि अजूनहि घेत आहेत. संस्कृतमधून गरज पडेल तसे नवे शब्द उचलायची किंवा निर्माण करण्याची प्रक्रिया वेगाने चालू आहे. 'संगणक', 'जाल', 'अभियंता', 'अभिभाषण', 'मृत्संधारण', 'मंत्रालय', 'सेन्द्रिय', 'राजदूतावास' असे शेकडो शब्द आपण नव्याने निर्माण करून वापरायला लागलो आहोत आणि ते ते शब्द आता चांगले रुळलेलेहि आहेत. हे शब्द संस्कृतमधून मूळ उचलून आणि त्यांना थोडेसे वाकवून आपण निर्माण केले आहेत. ही संपत्ति आपण मोकळेपणाने वापरत आहोत. ज्या भाषेतून आपण हे शब्द नैसर्गिक अधिकाराने प्रत्यही घेत आहोत ती 'परकीय' झाली आहे असे कसे म्हणता येईल वडिलोपार्जित संपत्तीचा उपभोग तर घ्यायचा पण त्या संपत्तीचा पाया ज्या पूर्वजाने घातला त्याच्याविषयी मला काही आत्मीयता वाटत नाही, त्याचा जुना फोटो मुख्य बैठकीच्या खोलीत आजपर्यंत आहे पण आता तो तेथून हलवायची आणि त्याला storage मध्ये ठेवण्याची वेळ आलेली आहे असे म्हणण्यासारखे हे झाले.\nसंस्कृतला मराठी लिखाणात फारसी-अरेबिकपेक्षा ह्या खर्‍याखुर्‍या परकीय भाषांपेक्षा वेगळी वागणूक हवी अशाचसाठी की नव्या शब्दांच्या उत्पत्तीसाठी आपण संस्कृतकडे वळतो, फारसी-अरेबिक कडे नाही. (भारताचे हे व्यवच्छेदक लक्षण होऊ लागले आहे असेहि वाटते. मुंबई-हल्ल्याच्या पाकिस्तानातील सूत्रधारांपैकी एकजण भारतीयच आहे ह्याचा अंदाज अशावरून आला की त्याच्या बोलण्यात 'प्रशासन' हा शब्द आला, जो पाकिस्तानी सूत्रधाराला माहीत असण्याचे कारण नव्हते.)\nभारताच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि अखंडतेचा संस्कृत भाषा हा एक महत्त्वाचा धागा आहे आणि आपण तो शक्य तेव्हढा जिवंत ठेवला पाहिजे. तिच्यापासून दूर पळण्याने लाभ काय\n\"स्टिल टाईड टू मदर्स अ‍ॅप्रन स्ट्रिन्ग्स\" असा एक नकारात्मक वाक्प्रचार आहे म्हणजे प्रौढत्वातही आईचा पदर न सोडणे. या विशिष्ठ मनोवृत्तेस नकारात्मक छटा जास्त आहे. थोडी शिथिलता आणणे म्हणजे - मूळ मायबोली (संस्कृत) पासून दूरावणे नव्हे. अर्थात ती शिथीलता किती हा मुद्दा चर्चण्यास मी तरी असमर्थ आहे.\nपण अगदी \"पाणिनी (मराठी रूप)/पाणिनि (संस्कृत रूप)\" इतके मला तरी खटकत नाही. मराठमोळा \"पाणिनी\" शब्द डोळ्यांना सुसह्य वाटतो. मला खरंतर संस्कृत \"पाणिनि\" असह्य वाटतो. (पण मग परत विचार करता, विशेषनाम असल्याने स्वीकारणे तितकेसे अवघड वाटत नाही..... परत विशेषनामातील शिथिलता किती वगैरे.... आलेच ...) जसे कोल्हटकर म्हणतात 'कवि\" ...... मला स्वतःला \"कवी\" शब्द लिहायची सवय आहे. वेल .....\nअगदी खरं सांगायचं झालं तर आई-वडील शिकवतात ती मूल्ये देखील एके काळानंतर आपण परत एकदा तपासून च स्वीकारू लागतो. मग त्याला परकेपणा म्हणायचा की प्रगल्भता\nअर्थात धनंजय यांनी आधीच म्हटल्याप्रमाणे - गुंतागुंतीचा प्रश्न आहे.\nमराठी प्रमाणलेखनाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे, हे खरे. पण तो तसा का बनला आहे\nमहाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सरकारने एक समिती बनवली - मराठीच्या प्रमाणीकरणाचे नियम बनविण्यासाठी जगातील कदाचित हे एकमेव उदाहरण असावे जिथे सरकारने ही लुडबुड केली. काहीही कारण नसताना.\nहे नियम बनण्यापूर्वीही मराठीत लेखन होत होते. आणि ते सर्व एकाच अलिखित नियमावलीनुसारे केले जात होते. म्हणजे, दोन समकालीन लेखकांपैकी एक लेखक एखादा श्ब्द र्‍ह्स्व लिहितो तर दुसरा दीर्घ लिहितो, असे होत नव्हते.\nअर्थात, हे र्‍हस्व वा दीर्घ तसेच कायम चालत राहिले असते, असे नाही, तशी अपेक्षादेखिल नाही. भाषा ही प्रवाही असते, त्याप्रमाणे त्या त्या शब्दांच्या र्‍हस्व-दीर्घातही फरक पडला असता. आणि संक्रमणावस्थेतील काही काळ वगळता, पुढील पिढीत बहुमान्य असा बदल आपसूकच घडून आला असता. जगातील सगळ्या भाषांत हे असेच चालते.\nमराठीत सगळा घोळ झाला आहे तो सरकारने एक \"प्रमाण\" ठरवून दिल्यामुळे.\nभाषेचे स्वरूप कसे असावे, तीचे पुढील वळण कसे असावे, हा सर्वस्वी ती भाषा बोलणार्‍या/लिहिणार्‍या लोकांच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. जे जे बहुमान्य ते ते रूढ होत जाईल. जे जे अल्पमान्य ते ते बाजूस सरत जाईल. सरकारने ती जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेण्याची काहीच आवश्यकता नव्हती.\nअजूनही सरकारने हे नियम रद्द केले आहेत असे जाहीर करावे आणि प्रमाणलेखनाचा प्रश्न मराठी भाषकांवर सोपवावा\nबहुतेक बराच प्रतिसाद अवांतरच दिसतोय पण लिहिलाच आहे तर प्रकाशित करतो.\nमहाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सरकारने एक समिती बनवली - मराठीच्या प्रमाणीकरणाचे नियम बनविण्यासाठी जगातील कदाचित हे एकमेव उदाहरण असावे जिथे सरकारने ही लुडबुड केली. काहीही कारण नसताना.\nमाझ्यामते दोन वेगळ्या बोलीतील लोकांना लिखित संवाद साधता यावा यासाठी प्रमाणीकरण आवश्यक आहे. ते सरकारने करावे का हा वादाचा मुद्दा मान्य. मात्र सरकारने ते केले नसते तर अजूनही काही कोसांवर नाही पण जिल्हा बदलताना बर्‍याचदा 'दिसायला सारखी पण तरीही वेगळी' अशी भाषा वाचावी लागली असती. सरकारी कामामुळे ते काम लवकर झालेच व बर्‍यापैकी रुळले आहे, ज्यामुळे मला पटकन न समजणारी बोली बोलणारा लेखक जेव्हा प्रमाणमराठीत लिहितो तेव्हा त्याच्या प्रांतातल्या घटना, वातावरण, विचार मला कळतात.\nजगातील कदाचित हे एकमेव उदाहरण असावे जिथे सरकारने ही लुडबुड केली\nबहुदा ही घटना (दोष म्हणायचे की नाही हे ठरवता आलेले नाही) फक्त मराठीत झालेली नाही. हिंदीसुद्धा यात येते असे वाटते. बहुदा संस्कृतमधे पाणिनीने जे नियम घालून-दाखवून दिले तेव्हापासून भाषा 'थोर' होण्यासाठी असे 'ठोस/ठाम' नियम असणे गरजेचे आहे अशी मानसिकता रूढ होऊ लागली असावी. अमेरिकेने ही 'ब्रिटिश शुद्धलेखनाची' जोखडे ज्या जोमाने झुगारली आहेत ते पाहता बहुदा या अप्रवाही नियमांची लागण एकेकाळी इंग्रजीतही झाले असावे असावे असे वाटते. (केवळ अंदाज)\nमाझे अजून मत पक्के नाही. मात्र, तुर्तास तरी मला सरकारी नियम समितीपेक्षा असे नियम 'फ्लेक्सिबल' नसण्याचा दोष वाटतो.\nबहुदा सर्वसामान्यांना या शुद्धलेखनाचे वावडे नाही. मात्र (तथाकथित) अशुद्ध लिहिण्याला कमीपणा चिकटवल्याने शुद्धलेखनाची हेटाळणी सुरू झाली असावी. 'कोणे एके काळी' बनलेल्या अप्रवाही नियमांना कवटाळून तथाकथित शुद्ध लिहिणारे जेव्हा स्वतःला थोर समजु लागले तेव्हा 'तितके' शुद्ध न लिहु शकणारे बहुसंख्य असल्यास ते अश्या नियमांची टवाळी करणारच\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nप्रमाणीकरणाबाबत माझ्या एका लेखाचा दुवा :\nभाषेच्या प्रमाणीकरणाबद्दल विवाद नव्या समाजव्यवस्थेचे द्योतक आहे\nयात इंग्रजीच्या प्रमाणीकरणाबाबत ऐतिहासिक आढावा आहे.\nअमेरिकेने ही 'ब्रिटिश शुद्धलेखनाची' जोखडे ज्या जोमाने झुगारली आहेत ते पाहता बहुदा या अप्रवाही नियमांची लागण एकेकाळी इंग्रजीतही झाले असावे असावे असे वाटते. (केवळ अंदाज)\nअमेरिकेत देखील इंग्रजी लेखनासाठी प्रमाण आहे. ब्रिटिश प्रमाणाच्या अंतर्गत आहे, पण अमेरिकन प्रमाणावेगळे आहे, असे लेखन अमेरिकेतील बिगरललित प्रकाशनांत अप्रस्तुत मानले जाते. अमेरिकेने प्रमाणाची जोखडे झुगारलेली नाहीत. म्हणजे \"ब्रिटिशांच्या साखळ्या तोडल्या म्हणून अमेरिकन/ब्रिटिश दोहोंपैकी वाटेल तसे लिहा\" असे म्हणता येत नाही.\nमराठी शुद्धलेखन-नियमावलीतील नियम १४ पाहावा. त्यातील अखेरचे वाक्य असे आहे: कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.\nतत्समांची व्याप्ती आणि देवनागरीतील मराठीच्या लेखनातील उच्चारानुसारित्व यांबाबत ऊहापोह इथे करणार आहे.\nसंस्कृतातून आलेल्या शब्दांनाच मात्र तत्सम म्हणावे की अरबी, फ़ारसी, तुर्की, पोर्तुगीझ, जर्मन, फ्रेंच, उर्दू इत्यादी भाषांतून येणार्‍या शब्दांनाही तत्सम का म्हणू नये असा माझा प्रश्न आहे. उदाहरणार्थ, हकीकत हा शब्द घ्या. शेख [(२०१७: ४०६)] नुसार तो हकिकत असा लिहावा. मुळात अरबी-फ़ार्सी-उर्दूत याचे स्पेलिंग حقیقت असे आहे. त्याचे शक्य तितके यथावस्तु लिप्यन्तर करावे तर हकीकत असे मराठी देवनागरीत हाती लागते. अशा परिस्थितीत हकीकत हे लेखन योग्य ठरावे.\nपरन्तु शेख (२०१७) यांच्या लेखनामागील कारणमीमांसा काय असावी मला वाटतं त्यांनी या शब्दाला तद्भव मानले असावे. कारण वर म्हंटल्याप्रमाणे शक्य तितके यथावस्तु असे हे लिप्यन्तर होय. मुळातील क़ हा पडजिभेच्या स्पर्शाने उच्चारला जाणारा वर्ण मराठीत नाही त्यामुळे तो शब्द जशास तसा काही मराठीत येणे शक्य नाही, तेव्हा तो कण्ठ्य स्पर्श म्हणून मराठीत येत आहे. मग अशाप्रकारे त्याला तद्भव ठरवलेले असावे. आणि तो अन्त्य, उपान्त्य स्वर नसल्याने त्याला ह्रस्व केले असावे.\nयात दोन बाबी आहेत. एक, अशा प्रकारे तत्सम, तद्भवाची व्याप्ती अरबी-फ़ारसी शब्दांना लावावी का लावल्यास कोणत्या भागात बदल झाल्यास त्यांना तत्सम मानावे. कारण आपण ज्यांना कथित तत्सम शब्द मानतो ते काही त्यांच्या समग्र यथामूल संस्कृत स्वररचनेसोबत मराठीत शिरत नाहीत. ते मराठीच्या ध्वनिव्यवस्थेला न जुमानता काही मराठीत येत नाहीत. ते शब्द हे मराठीच्या स्वनव्यवस्थेला बांधील असतातच. तेव्हा सारेच संस्कृत शब्द हे तद्भव होऊन बसतील.\nपण तत्समांचे लेखनव्यवस्थेत समर्थन करायचे झाल्यास असे करता येईल : स्वनव्यवस्थेत काय होते हा मुद्दा गौण. मराठी आणि संस्कृत यांच्या देवनागरीकरणात जिथे जिथे शक्य तिथे तिथे समानता पाळावी हे खरे तत्समांचे गमक मानावे लागेल. माझा मुख्य मुद्दा या ठिकाणी असा आहे की लेखनाचे नियम हे केवळ लेखनाचे नियम म्हणून पाहावेत, उगाच उच्चारानुसारित्वाचे पोकळ दाखले, कारणमीमांसा मराठीचे लेखननियम सांगताना देऊ नये. हे एकदा स्पष्ट केले की संस्कृत तत्समांची संगती लागते.\nआता पाळी अरबी-फारसी-तुर्की तत्समांची. या भाषांतून मराठीत भरघोस उसनवारी झालेली आहे, कालौघात अर्थांमध्ये भेदही उत्पन्न झालेले आहेत. मराठीच्या देणार्‍या भाषा म्हणून त्या भाषांचे स्थान निर्विवाद आहेच. (अर्थात कमी शब्दांची उसनवारी ज्या भाषांतून झालेली आहे त्यांच्याबाबतीत काय करावे, त्यांना तत्समत्व द्यावे की कसे हा मुद्दा चर्च्य आहेच) तेव्हा त्या भाषांतून मराठीत आलेल्या शब्दांचे लेखनही यथामूल किंवा जेवढे शक्य तेवढे मुळानुसार व्हावे, अर्थात तत्समाचा नियम न्याय्यपद्धतीने या भाषांतून येणार्‍या शब्दांनाही लागू करावा.\nअर्थातच देवनागरी आणि नस्ख़ व नस्तअ़लिक़ (अरबी-फारसीच्या लिप्या) यांच्यात एकास एक पद्धतीने मेळ नाही. तसा मेळ बह्वंशी संस्कृत-मराठीत गृहीत धरला जातो कारण लिपी थोड्याफार फरकाने एकच - देवनागरी. नस्ख़मधील शब्दांचे मराठी देवनागरीत रूपान्तर कसे करावे, याचे शिस्तीत नियम करणे आवश्यक आहे. तो ऊहापोह इथे न करता काही उदाहरणे देऊन मुद्दा उपस्थित करतो. खुद हा शब्द फ़ारसीत خود असा लिहिला जातो. फ़ारसीत त्याचा उच्चार ख़ोद असा होतो. मात्र तो शब्द उर्दूत ख़ुद असा उच्चारतात. याचे लेखन मराठीत कसे करणार अर्थात मराठीत खुद्द असा शब्द असल्यान हा प्रश्न तितकासा प्रस्तुत ठरणार नाही, आणि खुद लिहिण्याचा प्रसंग तसा विरळाच यावा. तर, खु़शी हा शब्द फ़ारसी-उर्दूत असा लिहितात - خوشی . ख़ूशी हे माझ्यामते यथामूल लिप्यन्तर ठरावे. पण याला आपण तद्भव ठरवून मराठीच्या नियमानुसार खुशी असे करून घेऊ शकतो. पण काही शब्द असेदेखील आहेत ज्यात स्वनसाधर्म्य आहे, लिप्यन्तर शक्य आहे तरीही त्यांना तद्भव मानलेले आहे. उदा. वकील. याची सामान्यरूप सर्रास वकिलाने, वकिलांची इत्यादी होताना दिसतात. [पाहा शेख (२०१७: ३०८)]. अर्थातच वकील या शब्दाला आपण सरसकट मराठी मानलेले आहे. तर अरबी-फारसी शब्दांना तत्समाचा नियम का न लावावा, लावल्यास वकील आणि तत्सदृश शब्दांना तत्सम मानावे की तद्भव असा प्रश्न आहे. मज़कूर, कबूल, गरीब, रतीब, हुजूर, हुकूम, माहीर [माहिर का नाही अर्थात मराठीत खुद्द असा शब्द असल्यान हा प्रश्न तितकासा प्रस्तुत ठरणार नाही, आणि खुद लिहिण्याचा प्रसंग तसा विरळाच यावा. तर, खु़शी हा शब्द फ़ारसी-उर्दूत असा लिहितात - خوشی . ख़ूशी हे माझ्यामते यथामूल लिप्यन्तर ठरावे. पण याला आपण तद्भव ठरवून मराठीच्या नियमानुसार खुशी असे करून घेऊ शकतो. पण काही शब्द असेदेखील आहेत ज्यात स्वनसाधर्म्य आहे, लिप्यन्तर शक्य आहे तरीही त्यांना तद्भव मानलेले आहे. उदा. वकील. याची सामान्यरूप सर्रास वकिलाने, वकिलांची इत्यादी होताना दिसतात. [पाहा शेख (२०१७: ३०८)]. अर्थातच वकील या शब्दाला आपण सरसकट मराठी मानलेले आहे. तर अरबी-फारसी शब्दांना तत्समाचा नियम का न लावावा, लावल्यास वकील आणि तत्सदृश शब्दांना तत्सम मानावे की तद्भव असा प्रश्न आहे. मज़कूर, कबूल, गरीब, रतीब, हुजूर, हुकूम, माहीर [माहिर का नाही ], जाहीर [जाहिर का नाही ], जाहीर [जाहिर का नाही]१, महसूल इत्यादी शब्दांची सामान्यरूपे आपण ते शब्द तद्भव असल्यागत करतो. याबाबत म्हणजे अरबी-फ़ारसी शब्द हे तत्सम मानावेत की नाही, व का याबाबत काही चर्चा झाली आहे का]१, महसूल इत्यादी शब्दांची सामान्यरूपे आपण ते शब्द तद्भव असल्यागत करतो. याबाबत म्हणजे अरबी-फ़ारसी शब्द हे तत्सम मानावेत की नाही, व का याबाबत काही चर्चा झाली आहे का\nमाझ्या मते मराठीने संस्कृताकडून उसनवारी केलेली आहे, तशीच अरबी-फ़ारसीकडूनही केलेली आहे. तेव्हा तत्समाचा न्याय उभयत्र सारखाच करायला हवा आणि अरबी-फ़ारसी शब्द देखील यथामूल लिहावेत असा न्याय्य नियम हवा होता परंतु संस्कृत शब्दांना एक न्याय आणि संस्कृतेतरांना दुसरा असा परापरभाव लेखनव्यवस्थेत दिसून येतो. अर्थातच धर्म, भाषिक निष्ठा, शुद्धता, मराठीत अरबी-फ़ारसी शब्दांचे रुळलेले असणे इत्यादी कारणे त्यामागे असू शकतात. त्याबाबत सांगोपांग चर्चा व्हायला पाहिजे.\n१. मूळ अरबी लेखन अनुसरल्यास जाहिर, माहिर ह्रस्व लिहिणे तत्समत्वाला धरून राहील.\nशेख, यास्मिन (२०१७) मराठी शुद्धलेखनकोश. पुणे: हर्मिस प्रकाशन.\n(अ)….नियम १४ पाहावा. त्यातील अखेरचे वाक्य असे आहे: कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.\n(ब) माझा मुख्य मुद्दा या ठिकाणी असा आहे की लेखनाचे नियम हे केवळ लेखनाचे नियम म्हणून पाहावेत, उगाच उच्चारानुसारित्वाचे पोकळ दाखले, कारणमीमांसा मराठीचे लेखननियम सांगताना देऊ नये.\n(१) इथे विसंगती नाही का जर उच्चारानुसारित्वाचे दाखले ग्राह्य धरणार नसाल तर चौदावा नियम वापरणार कसा\n(२) चौदाव्या नियमामुळे उद्भवणारी आणखी एक अडचण म्हणजे ‘बोनाफाईड’, ‘प्लासिबो’ हे शब्द लॅटिन उच्चारांनुसार ‘बोना फीडे’, ‘प्लाकेबो’ असे लिहावे लागतील आणि ते डोळ्यांना खुपेलच खुपेल. मग काय करणार ह्या शव्दांना सर्वमान्य एतद्देशीय पर्याय नाहीत, त्यामुळे ते लिहावे तर लागतीलच.\n(३) ’अन्य भाषेतील शब्द’ ही कल्पना तितकीशी सोपी नाही. Restaurant हा शब्द फ्रेंच भाषेतील समजणार की इंग्रजी त्यामुळे उच्चारात फरक पडेल.\n- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)\nमुद्दा क्र. २ व ३ बद्दल: मूळ\nमुद्दा क्र. २ व ३ बद्दल: मूळ शब्द ग्रीक किंवा लॅटिन किंवा अन्य कुठल्याही भाषेतला असूदे. तो मराठीत जर इंग्लिशमार्फत आलेला असेल तर त्याचे मराठी स्पेलिंग इंग्लिशधार्जिणे करावे, सिमिलरली अन्य कुठल्याही भाषेतील शब्दाबद्दल हे असेच सांगता यावे.\nत्यातही समजा एखादा शब्द मराठीत आल्याला खूप काळ लोटला असेल तर त्यात जुना मराठी अपभ्रंशच ग्राह्य धरण्यात यावा.\nअसे नियम केले तर हा तिढा सुटेलसे मला वाटते. जाणकारांनी आपले मत द्यावे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nजयदीप चिकलपट्टी यांच्या प्रतिसादाला प्रतिसाद...\nआपणच उत्तर दिलेलं आहे. मुळात इतर भाषांतले उच्चार (होय अगदी संस्कृताचे उच्चारदेखील) पाहून आपण सर्वस्वी लेखन (स्पेलिंग) ठरवत नसतो. उच्चार आणि त्या भाषेच्या लिपीतील घटक (मुद्दाम स्वनीम, अक्षर हे शब्द टाळत आहे कारण चित्रलिपीदेखील आहेतच, त्यांचे लिप्यन्तर किंवा उच्चारानुसारी इत्यादी खूपच किचकट जाणार) या मेळ आपण मराठी कसे घालतो आणि आपल्या मनात त्या भाषेतील उच्चाराची कोणते प्रतिरुपण उभे राहते व ते अन्ततः आपण आपल्या स्वीकृत देवनागरीत मराठीमध्ये कसे उतरवतो यावर आपले स्पेलिंग अवलंबून असते. तेव्हा सर्वस्वी त्या भाषेतील उच्चार असा सरळ मार्ग खरंतर उपलब्धच नाहीये\nमुळात इंग्रजी शब्दांचे अचूक उच्चार मराठी माणसाला ठाऊक असावेत ही अपेक्षादेखील तशी अवाजवी आहे. अर्थात जाणकराकडून उच्चार समजून जरी घेतला तरी आपल्या देवनागरीच्या चौकटीत तो मांडणे हेदेखीलाअह्वानच आहे. लन्दनचे लंडन आपल्या डोळ्यांदेखत झाले आहे. शिवाय इंग्रजीत टवर्गीय व्यंजने नाहीत, आहेत ती मूर्धन्य नसून दन्तमूलीय आहेत तेव्हा टोमॅटो, टाईम के केवळ यथाशक्य जवळचे लिप्यन्तर होय, ते काही परिपूर्ण उच्चारानुसारी लेखन नाही. त्यामुळे उच्चाराला धरून करण्याच्या आपल्या आग्रहाला तशा मर्यादा आहेतच.\nअसे मला वाटत नाही\n> आपणच उत्तर दिलेलं आहे.\nअसे मला वाटत नाही. निदान आपण जो घोळदार परिच्छेद लिहिला आहे, त्याचा माझ्या प्रश्नांशी काहीही संबंध दिसत नाही.\n> जयदीप चिकलपट्टी यांच्या प्रतिसादाला प्रतिसाद….\n‘सर्वस्वी त्या भाषेतील उच्चार’ हा मार्ग उपलब्ध नसेलही, पण याचा अर्थ असा नव्हे की ‘चिपलकट्टी’ हा मूळचा कानडी उच्चार मराठीत ‘चिकलपट्टी’ असा लिहावा.\n- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)\nहोऊ देत की सर्वच तद्भव\nएक युक्तिवाद समजलेला नाही :\nते मराठीच्या ध्वनिव्यवस्थेला न जुमानता काही मराठीत येत नाहीत. ते शब्द हे मराठीच्या स्वनव्यवस्थेला बांधील असतातच. तेव्हा सारेच संस्कृत शब्द हे तद्भव होऊन बसतील.\nपण तत्समांचे लेखनव्यवस्थेत समर्थन करायचे झाल्यास असे करता येईल ... हे एकदा स्पष्ट केले की संस्कृत तत्समांची संगती लागते.\nया विधानक्रमातून असे जाणवते, की \"तेव्हा सारेच संस्कृत शब्द हे तद्भव होऊन बसतील.\" हे स्वयंस्पष्ट अनर्थक (absurd) असल्यासारखे वापरलेले आहे. त्यापुढे \"पण... समर्थन करायचे झाल्यास\" रचनेमुळे असे वाटू शकेल, की पुढे समर्थन न करायचे झाल्यासच्या पर्यायाबद्दलही चिंतन होणार आहे. परंतु ते होत नाही, म्हणजे आदल्या परिच्छेदात त्या पर्यायाची अनर्थक म्हणून वासलात लावली असावी... असाच युक्तिवाद असावा.\nही नियमावली लिहिली गेली, तेव्हा वृत्तपत्रीय लेखक किंवा प्रमाणलेखनाबाबत आस्था असलेल्या लोकांपैकी बहुतेकांची शालेय शिक्षणात संस्कृतशी थोडीफार ओळख झालेली असावी. नियमावलीच्या अपेक्षित वाचकवर्गाला एखादा शब्द तत्सम आहे की तद्भव हे ओळखण्याकरिता संस्कृतच्या ज्ञानाचे साहाय्य घेता येत असे. अमुक कुठला शब्द जवळजवळ तसाच संस्कृत साहित्यातही दिसतो का अशी चाचणी ते करू शकत असत. ही चाचणी करताना विवक्षित दुर्लक्षे करणे त्यांना सवयीचे होते : (१) मराठी स्वनव्यवस्थेत नसलेले उच्चार (ऋ, वगैरे), (२) ऱ्हस्व-दीर्घता (भीति, वगैरे), आणि (३) मराठीत अंत्य-अकार निभृत असला , पण संस्कृतात उच्चारित असला तरी चाचणीसाठी दुर्लक्ष करावे (स्तर, वगैरे).\nमी स्वतः शालेय संस्कृतशिक्षणामुळे काहीसा त्या पिढीतला ठरतो, आणि तत्सम वा तद्भव ठरवण्याकरिताचे माझे वैयक्तिक मनोव्यापार सांगत आहे. त्या काळात शिकलेले लोक खरोखरच अशा काही गर्भित मानसिक चाचण्या करतात का हे निश्चित ठरवण्याकरिता व्यवस्थित सर्वेक्षण करावे लागेल.\nमाझे असे प्रतिपादन आहे, की आज वर्तमानपत्रात, वा अन्य प्रमाणमाध्यमात लिहू बघणाऱ्यांपैकी जे मराठी स्वभाषक आहेत, मराठीत अभिव्यक्तिकुशल आणि प्रतिष्ठित आहेत, त्यांच्यापैकी कित्येक जणांना संस्कृत साहित्याचा फारसा परिचय नसतो. अशा परिस्थितीत तत्सम कुठले आणि तद्भव कुठले अशा याद्या पाठांतर केल्याशिवाय जमायच्या नाहीत.\n>> लेखनाचे नियम हे केवळ लेखनाचे नियम म्हणून पाहावेत, उगाच उच्चारानुसारित्वाचे पोकळ दाखले, कारणमीमांसा मराठीचे लेखननियम सांगताना देऊ नये. हे सामान्यत्वाने सत्य आहे, तत्समांकरिता आणि तद्भवांकरिता वेगवेगळ्या प्रमाणाने सत्य नव्हे. या अतिव्यापक सत्यामुळे संस्कृत तत्समांची सोय लागते, हे मला पटलेले नाही.\nउगाच उच्चारानुसारित्वाचे पोकळ दाखले, कारणमीमांसा न देताच प्रतिष्ठित-मराठीभाषकांचा-भाषाव्यवहार हेच प्रमाण मानून सर्व मराठी शब्दांचे नियम केवळ लेखनाचे नियम म्हणून लागू करावेत. सर्व म्हणजे काय संस्कृत-अनभिज्ञ मराठीभाषकाला अगम्यसा तत्सम-तद्भव भेद उगीच मध्ये आणू नये.\nमला असे वाटते, की नियमावलीतील नियम १४मधील अखेरचे वाक्य मराठी-वाचकाला-मराठी-म्हणून-अपरिचित अशा शब्दांकरिता आहे. त्यांनी उदाहरणे दिली असती, तर त्यांचा निर्देश अधिक स्पष्ट झाला असता. (माझ्य मते पेरेस्त्रॉयका, सायोनारा, वगैरे, शब्दांकरिता ते वाक्य लागू आहे. खुशी, हकिकत करिता नव्हे.)\nफारसी-अरबी-उद्भव मराठीत रूढ झालेल्या शब्दांबाबत काय करावे, याबाबत नियमावलीत स्पष्ट नियम नाहीत. नियमपाठ्यातील वापरावरून काही उदाहरण-म्हणून-निर्देश मिळतो का, असे बघण्याची पाळी येते परंतु नियमलेखकांनी फारसी-अरबी-उद्भव शब्द क्वचितच वापरलेले आहेत, त्यामुळे उदाहरणे थोडीच आहेत.\nगरीब-गरीबास, वकील, वसूल-वसुलाची, तालीम-तालिमीचा-तालिमेत, हरकत,\n(फार, दौरा, दंगा, बेरीज या शब्दांची व्युत्पत्ती मला ठाऊक नाही.)\nएक रुळलेला इंग्रजी-उद्भव शब्द उदाहरणांत दिसतो - फाईल-फायलीत\nयावरून असे दिसते, की अशा प्रकारचे शब्द तद्भव (खरे तर तत्सम-तद्भव असा कुठलाही फरक न करता, मराठीच) मानण्याकडे नियमलेखकांचा कल दिसतो. आणि तत्सम-तद्भव असे वेगळे नियम न केल्यामुळे कोणाचा गोंधळ झाल्याचे, काही अरिष्ट घडल्याचे, कोणी तक्रार केल्याचे माहीत नाही. म्हणजे तत्सम-तद्भव अशी संकल्पना जिथे वापरली, तिथे वापरल्यामुळे मराठी-स्वभाषकांचा गोंधळ होतो, आणि जिथे वापरली नाही, तिथे न-वापरल्यामुळे काहीच तक्रार नाही, अशी तथ्यातली परिस्थिती आहे. तर मग अनुभवातून सिद्ध होते, की अन्य भाषांशी नाते असलेल्या शब्दांबाबत तत्सम-तद्भव ही संकल्पना बोजड आहे, ती त्यागून आपले नियम सुटसुटीत आणि व्यवहार्य होतील.\nअरबी-फारसी-इंग्रजी-व्युत्पन्न शब्दांतही तत्समे कल्पून वेगळे लेखननियम लागू करण्याऐवजी संस्कृत-व्युत्पन्न शब्दांबाबत तत्सम-संकल्पना बाद करणे सोयीचे होईल. If it ain't broke, don't fix it. And if it works, fix something that is broken using its example.\nमूळ आणि प्रचलित या द्वंद्वात प्रचलितचंच पारडं जड\nमूळ आणि प्रचलित या द्वंद्वात प्रचलितचंच पारडं जड होणार हे व्यवहारिक सत्य आहे.\nफ्रेंचला फ्रेंचमधे फ्रांसे म्हणतात, आणि जर्मनचं जर्मन नाव डॉइच आहे हे कळलं म्हणून आपण लगेच ते शब्द थोडेच आपलेसे करतो \nआणि दुसरा मुद्दा लिपीच्या मर्यादांचा.\nविशेषनामांच्या विशेषतः भौगोलिक नावांच्या बाबतीत मूळ किंवा स्थानिक उच्चार ग्राह्य धरावेत हा आग्रह युनोनेही मान्य केला. त्याची लिंक https://unstats.un.org/unsd/publication/seriesm/seriesm_88e.pdf.\nरोमन लिपीत वेगवेगळ्या भाषांतील भूप्रदेश, नैसर्गिक स्त्रोत आणि मानवी वस्तीची – गावापासून ते राजधानीपर्यंत – नावे त्यात्या देशातील अधिकृत समितीने कळवावीत व प्रमाणीकरणाला चालना मिळावी हा उद्देश आहे.\nपेकिंग ~ बीजिंग हा बदल रोमन लिपीत ते नाव कसे असावे हे चीनने सांगितल्यामुळे झाला.\nब्रिटिशांनी केलेले कित्येक अपभ्रंश आपण लवकरच सुधारले, तरी पूनाचं अधिकृतपणे पुणे व्हायला १९७४ उजाडलं. Trivendrum चं जेव्हा Thiruvananthapuram झालं, त्याचा उच्चार देवनागरीच्या साहाय्याने व मराठी उच्चाराच्या धाटणीने आपण त्रिवेंद्रम / तिरुअनंतपुरम असा उच्चारू पाहतो. रोमन लिपीत h घालण्याची गरज खरं तर मलय भाषकांना पडू नये कारण त्यांच्या लिपीत देवनागरीसारखीच सर्व व्यंजने आहेत. तमिळमधे जसं क ख घ घ साठी एकच अक्षर अशी स्थिती नाही. पण उच्चारणाचे केरळी वास्तव खूप गुंतागुंतीचे आहे. स्वरांच्या बाबतीत अ चा उच्चार ए च होण्याकडे कल आहे. तिरुअनंतपुरम हे कानाला दिरवैनंदबुरम् असे ऐकू येते. उ कडून ए कडे जाताना अपरिहार्यपणे व हा अर्धस्वर उच्चारला जातो. ज्याप्रमाणे तमिळ लोक स्वतंत्र अक्षराचा उच्चार कठोर न करता मृदु करतात आणि मग शब्दामधे तो कठोर अपेक्षित असेल तर रोमन लिपीत h घालतात त्याचा प्रभाव की काय असे ते स्पेलिंग बनते. मग जो तो आपल्या चष्म्यातून रोमन लिपीचा उच्चार करता होतो...\nफ्रेंचला फ्रेंचमधे फ्रांसे म्हणतात, आणि जर्मनचं जर्मन नाव डॉइच आहे हे कळलं म्हणून आपण लगेच ते शब्द थोडेच आपलेसे करतो \nखुद्द संस्कृतला आपण गीर्वाण म्हणून थोडेच संबोधतो, असे म्हणून दुजोरा देणार होतो, परंतु ते फारच ऑब्व्हियस नि घिसेपिटे उदाहरण झाले असते, म्हणून आवरते घेतले.\nमात्र, वरती या प्रतिसादात खुद्द श्री. जयदीप चिपलकट्टी यांनी कन्नडला कानडी असे संबोधून बहार आणली आहे, तथा आपल्या मुद्द्यावर अधिक प्रभावीपणे प्रकाश पाडला आहे.\n(अवांतर: उद्या श्री. बाळ ठाकऱ्यांचे भूत येऊन जर (१) मुंबईचा उल्लेख आवर्जून नि अट्टाहासाने 'बाँबे' म्हणून करू लागले, नि (२) मुंबईचा उल्लेख 'बाँबे'व्यतिरिक्त इतर काहीही - आणि विशेषेकरून 'मुंबई' असा - करणाऱ्यास रस्त्यात गाठून (जातीने स्वतः वा शिवसैनिकांमार्फत) बदडू लागले, तरी तेही निर्विकारपणे पाहण्याची मनाची तयारी करून ठेवलेली आहे. असो.)\nआपल्याकडे कोणत्याही गोष्टीचं प्रमाणिकरण करून तेच वापरायचा पायंडा पडण्याची शक्यता अजिबात नाही.\n२) तसे प्रयत्न झाले तर चार राजकीय पक्ष ते प्रयत्न हाणून पाडतात.\n३)बॅाम्बे हे नाव इंग्रजांनी पाडलेले नाहीच. पुर्वी सात कोळीवस्तींची बेटं जोडून एक मोठं बेट झालं. पोर्तुगिजांनी सुरत आणि सालसेटनंतर Bom Bem = good harbour म्हणून इंग्रजास आंदण दिले. गुजरात्यांनी त्यास बहुतेक मोंबई ( citation needed) म्हटले.\n४)इतर भाषांतील शब्दांचा वाद निरर्थक वाटतो.\n५)उगाच हा शब्द ऊगाच असा लिहिला नाही म्हणजे खूप झालं.\nजन्मदिवस : पॉल मककार्टनी (१८ जून १९४२)\nकिरकोळ अपग्रेडचं काम पूर्ण झालं आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/tag/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8/", "date_download": "2018-06-19T15:44:33Z", "digest": "sha1:LSGX5HL7MT2ZTJFNDP46Z7NFLCOWOBGV", "length": 6014, "nlines": 76, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "जीवन Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nसंकोचुणी काय झालासे लहान..\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज www.facebook.com/SmartMaharashtraOnline मानवी जीवन हे अत्यंत गुंतागुंतीची आणि बहूजिनशी अशी बाब आहे. इतिहासाच्या प्रारंभिक अवस्थेत माणसाचे जीवन सहज सोपे असेलही, मात्र आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात ते फार क्लिष्ट बनले आहे.जगण्याचा संघर्ष, प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा,जबाबदाऱयांच ओझं आणि यशा-अपयशाची चिंता, आदींमुळे माणूस आपल्या क्षमता विसरत चालला आहे.प्रापंचिक सुखाच्या शोधत एक चाकोरीबद्ध जीवन जगतांना एकादी साधी […]\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे […]\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nवासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2010/02/blog-post_13.html", "date_download": "2018-06-19T16:02:24Z", "digest": "sha1:Z34V32OGQWEYFOBJ33VTKJWUKLUBHNTT", "length": 13288, "nlines": 152, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: तिचा \"व्हॅलंटाईन'", "raw_content": "\nगाडीचा हॉर्न वाजला आणि \"ती' कानात वारं भरल्यासारखं पळत सुटली. माडीच्या पायऱ्या धाड-धाड उतरत अवघ्या काही सेकंदात ती रस्त्यावर पोहोचली.\n\"अगं पडशील जरा हळू' हे अम्माचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचलेही नाहीत.\nखाली \"तो' बाईकवर तिची वाट पाहत उभा होता. त्याने दिलेला गुलाबांचा गुच्छ हातात पकडत ती पटकन बाईकवर बसली. बाईकने वेग घेतला आणि त्या गल्लीतून बाहेर पडली. त्याच्या पाठीमागे बसून जाताना तिच्यासाठी स्वर्ग दोन बोटं उरला होता. गाडी हळू-हळू वळण घेत शहरातून बाहेर पडली आणि दोघांतील संवाद आकारू लागला.\nतो ः कशी आहेस\nती ः कशी दिसतेय\nतो ः थोडी खराब झाली आहेस (तिनं नुसतं हूँ केलं)\nती ः तू कसा आहेस\nतो ः एकदम मस्त आणि आज तू भेटल्यामुळे तर एकदम मुडच मुड.\nती ः आजचं प्लॅनींग काय\nतो ः आज व्हॅलंटाईन डे ना जाऊ नेहमीच्या ठिकाणी, मस्त गप्पा मारू, रात्री छानसं जेवण घेऊ.\nती ः मी याच दिवसाची तर वाट पाहते. नव्हे त्या साठीच जगते\nतो ः तर..तर कोणी ऐकेल तर काय म्हणेल... बरं तू काही शॉपींग करणारेस\nती ः नाही, मला आज फक्त तुझा सहवास हवा बाकी काहीही नको.\nतो ः ओके डिअर....\n....त्याने गाडीचा वेग वाढविला. तासाभरात दोघांचं फेवरीट ठिकाण आलं सकाळचे दहा वाजत आलेले असूनही \"त्या' टेकडीवरून खाली पाहिलं तरी दाट धुक्‍यामुळं फारसं काही दिसत नव्हतं. त्याने गाडी त्यांच्या ठरलेल्या झाडाखाली लावली. सॅकमधून चटई काढली, झाडाखाली अंथरली आणि तिच्या मांडीवर डोकं ठेऊन छानपैकी ताणून दिली. ती त्याच्या डोक्‍यावरून हात फिरवत राहिली आणि पुन्हा संवादांना जाग आली.\nतो ः कशी आहेस\nती ः आत्ता खरं तर खूप खूष आहे. तू सोबत आहेस ना 364 दिवस वाट पाहिल्यानंतर आजचा दिवस उगवतो आणि मग अक्षरशः पिसाटल्यासारखं होतं. काल रात्रीपासून आजच्या सकाळचे वेध लागले होते. मघाशी जेव्हा तुझ्या बाईकवर मागे बसले तेव्हा सारं जग मुठीत आल्यासारखं वाटलं 364 दिवस वाट पाहिल्यानंतर आजचा दिवस उगवतो आणि मग अक्षरशः पिसाटल्यासारखं होतं. काल रात्रीपासून आजच्या सकाळचे वेध लागले होते. मघाशी जेव्हा तुझ्या बाईकवर मागे बसले तेव्हा सारं जग मुठीत आल्यासारखं वाटलं आपण एरव्ही का भेटत नाही\n दरवर्षीप्रमाणे पुन्हा तोच प्रश्‍न विचारलास आणि तुला माझं उत्तर माहित आहेच. जाऊ दे अम्मा त्रास देते\nती ः फारसां नाही. वर्षभर तिचं ऐकते; मग आज ती मला काहीही म्हणत नाही. बरं तुझी तब्येत कशी आहे\nतो ः \"वेल अँड गुड' हल्ली काम जास्त झालं की थकवा जाणवतो.\nती ः औषधं घ्यावीत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये.\nतो ः तू आणि तुझा सहवास हेच माझं टॉनिक.\nती ः चल काहीतरीच\nतो ः लाजलीस...हाय कलेजा खल्लास झाला\nसंवादांचे मळे फुलत राहिले आणि दिवस यथावकाश मावळतीकडे झुकलां. बाईकने पुन्हा शहराच्या दिशेने धाव घेतली. छानशा रेस्टॉरंटमध्ये दोघांनी मस्तपैकी जेवण घेतलं. दिवसभराचा प्रत्येक क्षण एकमेकांच्या सहवासात दोघेही आसुसून जगले आणि निरोपाची वेळ आली.\nबाईक माडीखाली येऊन उभी राहिली. ती उतरली. त्यानं तिचा हात हातात घेतला.\nतो ः पुढच्या वर्षी भेट होईल असं वाटत नाही समजा काही घडलंच तर मित्र तुला फोन करेल. जमलंच तर येऊन जा\nतो ः डॉक्‍टरांचं म्हणणं शेवटची स्टेज सुरू आहे. बहुधा महिनाभरच हातात आहे. माझी इच्छा होती फक्त आजचा दिवस मिळावा आणि आज मी तुझ्या सहवासाचा आनंद आकंठ घेऊन जात आहे. जगलोच तर पुढच्या वर्षी भेटूच....नाहीतर फोन येईलच. बाय....\n....एवढं म्हणून त्यानं एकदा दिला डोळे भरून पाहून घेतलं. ती काही म्हणण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तो निघूनही गेला.\nजाणाऱ्या बाईकडे पाहत ती मटकन खाली बसली...दिवसभरात एकाही शब्दानं बोलला नाही. कशी तरी बाजूला जाऊन ती माडीच्या पायरीवर बसली आणि भूतकाळ समोर उभा राहिला. पाच वर्षांपूर्वी एचआयव्ही तपासणी कॅंपमध्ये भेटला. किती भरभरून बोलत होता. त्याचं ते बोलणंच आपल्याला आवडलं. आपणहून त्याच्याकडे ओढली गेले. खोलीवर बोलावल्यावर आला. अगदी भरभरून बोलला. बोलताना त्याला चुकीचे रक्त मिळाल्याने एचआयव्ही झाल्याचं समजले; पण सारं विसरून तो जगण्याशी लढतोय आणि इतरांनाही बळ देतोय हे पाहून त्याचा कित्ती हेवा वाटलां. भेटीतून दोघांत प्रेम वाढलं; एकदा अचानक प्रकृती बिघडल्यावर मी अगदी धावत पळत त्याच्याकडे गेले. त्या वेळी त्याने विचित्र अट घातली. \"माझ्यावर प्रेम करीत असशील तर वर्षात फक्त एकदाच भेटायचं ते ही \"व्हॅलंटाईन डे' ला कारण आपली पहिली भेट त्याच दिवशी झाली होती. त्यानंतर वर्षाचे 364 दिवस वाट पहायचे आणि एक दिवस त्याच्या सोबतीनं जगायचं सुरू झालं...\nतिनं डोळे पुसले...हळू-हळू माडीच्या पायऱ्या चढून खोलीपाशी आली. अम्मा होतीच.\n\"छान' एवढंच उत्तर दिलं आणि ती आतल्या खोलीत गेली. कपडे बदलताना त्याच्या सहवासाचं सोबत आलेलं अत्तर क्षीण होत गेलं; मात्र सगळा दिवस मनात खोलवर रूतून बसला.\nअम्माचे शब्द कानावर पडले, \"अगं उद्या रात्री तो शेठ भिकूमल येणार आहे' त्याला खूष कर दहा हजार देणार आहे. मी ऍडव्हान्स घेऊन ठेवलाय.\n\"हूँ' म्हणत तिनं लाईट घालविली. आजचा मयूरपंखी दिवस खऱ्या अर्थाने जगल्यानंतर आता ती 364 दिवस रोजच्या मरणाला सामोरे जाणार होती.\nजगण्या-मरण्याचे ज्याचे त्याचे प्राक्तन ठरलेलेच....\nखुप चांगली गोष्ट आहे...\nहे माझे मायबाप वाचक\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?t=3461&p=4177", "date_download": "2018-06-19T16:24:58Z", "digest": "sha1:ZOUNQY43H3Q3MG6J2TWSENCVMK63OUJD", "length": 6188, "nlines": 157, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "ब्लोग सन्केत स्थळाशि जोडायचा आहे : - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान मेंबर नसलेल्यांसाठी Problems| तक्रारी\nब्लोग सन्केत स्थळाशि जोडायचा आहे :\nRegister करताना येणा~या आडचणी, किंवा इतर कोणत्याही आडचणी इथे लिहून कळवा. आम्ही आपणास आवश्य मदत करू.\nब्लोग सन्केत स्थळाशि जोडायचा आहे :\nमाझा ब्लोग आपल्या मराठी कोर्नर या सन्केत स्थळाशि जोडायचा आहे पण ते काहि तान्त्रिक त्रुटि मुळे शक्य होत नहिये. क्रुपया योग्य ती दखल घेउन मार्ग्दर्शन करावे.\nRe: ब्लोग सन्केत स्थळाशि जोडायचा आहे :\nमराठी कॉर्नरची \"ब्लॉग जोडा\" ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे. तसा इमेल आपल्याला पाठवला जाईल ज्यानंतर तुम्ही तुमचा ब्लॉग मराठी कॉर्नरशी जोडू शकाल.\nमराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/sports/mulund-gymkhana-beat-palava-in-u-16-champions-trophy-11429", "date_download": "2018-06-19T16:15:40Z", "digest": "sha1:EV7DE2ME6DYCTHHH2PNGM2RPF45737LS", "length": 5476, "nlines": 112, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुलुंड जिमखान्याचा पलावावर दणदणीत विजय", "raw_content": "\nमुलुंड जिमखान्याचा पलावावर दणदणीत विजय\nमुलुंड जिमखान्याचा पलावावर दणदणीत विजय\nअंडर 16 टी-20 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मुलुंड जिमखान्याने पलावा सीटी डोंबिवली पूर्वचा दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुलुंड जिमखानाच्या संघाने 20 षटकांत चार गडी गमावत 248 धावा ठोकल्या. मात्र 249 धावांचा पाठलाग करताना पलावाचा संघ गडगडला आणि मुलुंड जिमखान्याने हा सामना 174 रन्सनी खिशात घातला. 54 चेंडूंत शतक करणाऱ्या अमोघ कार्तिकला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.\nखानोलकर स्मृती टेनिस स्पर्धा शिवाजी पार्क जिमखान्यावर रंगणार\nठाण्याच्या झैद अहमदने पटकावले राज्य कॅरमचे पहिलेवहिले विजेतेपद\nयूके युनायटेडने जिंकली डब्ल्यूसीजी रिंक हाॅकी स्पर्धा\nसेंट्रल रेल्वेच्या महिलांचा डब्ल्यूसीजी रिंक हाॅकी स्पर्धेवर कब्जा\nदेविंदर वाल्मिकीच्या डबल गोलमुळे यूके युनायटेड उपांत्य फेरीत\nयुवराज वाल्मिकीचा गोल्सचा सिक्सर, यूके युनायटेडचा दणदणीत विजय\nठाण्याच्या राहुल सिंगचा राज्य बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपंच\nसीसीअाय बॅडमिंटनमध्ये विप्लव कुवळेला तिहेरी मुकुट\nअव्वल मानांकित टायरन परेराला सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का\nटायरन परेरा याची विजयी घोडदौड सुरूच\nटायरन परेरा, विक्रांत निनावेची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-06-19T16:32:31Z", "digest": "sha1:Z3FSOQYANMFUMJUPY45ME2IPQYZO7YJZ", "length": 42921, "nlines": 269, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सांगली जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nशिराळा - वाळवा - तासगांव - खानापूर (विटा) - आटपाडी - कवठे महांकाळ - मिरज - पलूस - जत - कडेगांव\n८,५७८ चौरस किमी (३,३१२ चौ. मैल)\n३२८ प्रति चौरस किमी (८५० /चौ. मैल)\nसांगली (लोकसभा मतदारसंघ), हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ)\nइस्लामपूर • खानापूर • जत • तासगाव-कवठे महाकाळ • पलूस-कडेगाव • मिरज • शिराळा • सांगली\nसंजयकाका पाटील, राजू शेट्टी\nहा लेख सांगली जिल्ह्याविषयी आहे. सांगली शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\n३ विशेष हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले.\n८ सांगली जिल्ह्यातील सहकारी बँका आणि पतपेढ्या (२०१०सालच्या डिसेंबरमधील स्थिती)\n१० जिल्ह्यातील काही प्रसिद्ध व्यक्ती\n१४ साखर कारखान्यांची यादी\nसांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्‍नागिरी हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्‍याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.\nसांगली जिल्ह्यातील तालुके :- शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत व कडेगांव\nजिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जत तालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीचा निम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे.\nसांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ अंश सेंटिग्रेड व कमाल ४२ अंश सेंटिग्रेड यांदरम्यान असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मिलिमीटर आहे. जिल्ह्याची २००१सालची लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे.\nसातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्वा खर्च श्रीमंतराजे हे करतात.\nविशेष हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले.[संपादन]\nऔरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रतिसरकारचे प्रणेते नाना पाटील यांच्यासारख्या खंद्या वीरांना जन्म देणारी ही भूमी आहे. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.\nसंस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्‍न करत आहे.\nसांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे.\nनारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, (जन्म : २६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र - मृत्यू १५ जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.\nप्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात\nराष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगलोर या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो.\nमिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. सांगली हा महत्त्वाचा जिल्हा असल्याने आपल्याला येण्याची जाण्याची सोय चांगली आहे.\nजिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्‍यांत काळी-कसदार जमीन आढळते.\nसांगली जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. उसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यांतल्यात्यांत तासगाव व मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेत. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.\nजिल्ह्यातील प्रमुख पिके- बाजरी, भात (तांदूळ). ज्वारी, गहू, मका, ऊस, भुईमूग, हळकुंड/हळद, सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब, कापूस\nलोकसभा मतदारसंघ : सांगली - मिरज,सांगली, पलूस-कडेगांव, खानापूर, तासगाव-कवठे-महांकाळ व जत हे विधानसभा मतदारसंघ मिळून सांगली लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. (जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.)\nविधानसभा मतदारसंघ : जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत- [[मिरज], सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महांकाळ व जत.\nजिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.\nसांगली जिल्ह्यातील सहकारी बँका आणि पतपेढ्या (२०१०सालच्या डिसेंबरमधील स्थिती)[संपादन]\nसांगली जिल्ह्यात एकूण नागरी सहकारी बँकांची संख्या २५ असून त्यात २ हजार कोटीच्या ठेवी आहेत. २५ बँकांपैकी ५ बँकांचे परवाने रद्द झाले आहेत. रिझर्व्ह बँकेचे निर्बंध असलेल्या २ बँका आहेत. चार बँकांचे विलीनीकरण झाले आहे, तर दोन विलीकरणाच्या मार्गावर आहेत.\nपरवाना रद्द झालेल्या बँका कुपवाड अर्बन, मिरज अर्बन, यशवंत. लॉर्ड बालाजी, वसंतदादा.\nरिझर्व्ह बँकेचे निर्बंध असलेल्या बँका : कृष्णा व्हॅली, धनश्री महिला.\nबंद पडून विलीनीकरण झालेल्या बँका : आष्टा अर्बन बँकेचे अपना बँकेत, पार्श्वनाथ बँकेचे कराड बँकेत, तर मुरघा राजेंद्र व आण्णासाहेब कराळे बँकांचे सारस्वत बँकेत विलीनीकरण झाले आहे.\nसंचालक मंडळ बरखास्त झालेल्या बँका (इ.स. २०१२ची स्थिती) : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या बँकेचे संचालक मंडळ २९ मार्च २०१२ रोजी बरखास्त करण्यात आले. बरखास्त संचालकांत उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि विद्यमान संचालक शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचा समावेश आहे..\nसांगली जिल्ह्यात एकूण १२०० पतसंस्था असून त्यात सुमारे ५०० कोटींच्या ठेवी आहेत. अडचणीतील पतसंस्था ८८ आहेत. चौकशी सुरू असलेल्या पतसंस्था ९६ तर प्रशासक व अवसायनातील संस्था २४० आहेत.\nसांगली जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांपैकी ६८ नागरी सहकारी पतसंस्थांत ७९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले आहे.\nजिल्ह्यातील २३ नागरी सहकारी पतसंस्थांतील २७ कोटी रुपयांच्या अपहारासाठी निरनिराळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर ४५ संस्थांची सहकार कायद्याच्या कलम ८८ अन्वये चौकशी सुरू आहे. जनलक्ष्मी, मुस्लिम अर्बन, संपत, साईनाथ महिला, सेंच्युरी अशा काही संस्थांवर फौजदारी कारवाई झाली आहे.\nगणपती मंदिर, मिरजेचा दर्गा, संगमेश्वर मंदिर (हरिपूर), प्रचितगड व चांदोली धरण/अभयारण्य, बत्तीस शिराळा, तासगांव येथील गणेश मंदिर, दांडोबा अभयारण्य, शुकाचारी गुहा\nगणेशदुर्ग किल्ला : कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे.\nगणेश मंदिर : १८४४ मध्ये श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधलेले येथील गणेश मंदिर प्रसिद्ध असून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांनी या मंदिरात बैठका घेतल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात.\nकृष्णा व वारणा नद्यांचा संगम : सांगलीपासून जवळच हरिपूर येथे कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम झाला असून येथील संगमेश्र्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्फूर्तिस्थळ नावाचे स्मारक आहे.\nकृष्णा-येरळा संगमावरील ब्रम्हनाळ आणि बहे येथील रामलिंग इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत.\nमिरज : मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून येथील भुईकोट किल्ला, वानलेस मिशन दवाखाना व मीरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहेत.\nख्वाजा मीरासाहेब दर्गा : हा ५०० वर्षे जुना असून, सर्व धर्मांतील व पंथातील लोक येथे दर्शनास येतात.\nसागरेश्वर अभयारण्य : सांगलीजवळील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. खानापूर, पलूस, वाळवा या तालुक्यांत हे अभयारण्य पसरले असून हे हरणांसाठी राखीव आहे.या अभयारण्याची निर्मिती वृक्षमित्र.धों.म.मोहिते यांनी केली. त्यांना सागरेश्वर अभायारण्याचे जनक म्हटले जाते.\nचांदोली (ता. बत्तीस शिराळा) : हे धरण वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली हे अभयारण्य येते. या जंगलात गवा ,अस्वल, बिबट्या हे प्राणी आढळतात\nऔदुंबर : सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे कृष्णाकाठी दत्त मंदिर आहे. औदुंबर येथे राहूनच प्रसिद्ध कवी सुधांशू यांनी काव्यसाधना केली.\nपेंटलोद येथील प्रचितगड, बाणूरचा भूपाळगड, तासगावचे गणपती मंदिर, कवठे-एकंद येथील सिद्धारामाचे मंदिर व त्या ठिकाणी दसर्‍याच्या वेळी रात्रभर होणारी फटाक्यांची आतषबाजी विशेष प्रसिद्ध आहे.\nदंडोबा येथील उंच टेकडीवर शंकराचे प्राचीन मंदिर आहे.\nजिल्ह्यातील काही प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]\nनारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व\nमंगेशकर कुटुंबीय सुमारे १४ वर्षे सांगलीत वास्तव्यास होते. चित्रपट संगीतदिग्दर्शक बाळ पळसुलेही सांगलीचेच. 'गुरुकुल या नावाने एक वर्षापासून संगीत विद्यालय सुरू झाले आहे विदुषी मंजुषा पाटील यांनी द वि काणबुवा प्रतिष्ठानच्या वतीने हे विद्यालय पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक , स्टेशन चौक येथे सुरू केले आहे\nसहकार क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे महत्त्वाचे निर्णय घेणारे वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी म्हणजे सांगलीच होय. वसंतदादांचा जन्म मिरज तालुक्यातील पद्माळे या गावचा होय. त्यांनी अनेक वर्षे विधिमंडळात व संसदेत सांगलीचे प्रतिनिधित्व केले.\nजिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे. उधोगांमध्ये साखरउद्योगा व्यतिरिक्त इतर अनेक व्यवसायांसाठी सांगली प्रसिद्ध आहे. उदा० हळद, मिरची, द्राक्षे, भडंग, आणि असे सांगलीतले बरेचसे उद्योग भारतात प्रसिद्ध आहेत .सांगलीच्या बाजारपेठेमधून महाराष्ट्रात व कर्नाटकात मालाची आवक - जावक आहे. येथील विष्णुअण्णा फळ मार्केट, मार्केट यार्ड, सांगली-मिरज .एम.आय.डी.सी. (औधोगिक वसाहती)मधून अनेक प्रसिद्ध उत्पादने जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचत आहेत. चिंतामणि मोटर्स ही भारतात र्मोडिफाइड गाडी बनवण्यासाठी ओळखले जाते. तसेच महाराष्ट्र कार ओल्ड पार्ट्स , ही फर्म सर्व लेटेस्ट कार्सचे जुना व नवे स्पेअर पार्ट्‌स भारतभर पोहोचवण्यासाठी ऑनलाइन सिविधा देते. हिची अधिक महिति आपन caroldpart.com वर मिळते. सांगली-कोल्हापूर रोडवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ आणि जुना लोखंड बाजार आहे. या मार्केटमध्ये १७० दुकाने असून हे सांगली लोखंड मार्केट. नावाने ओळखले जाते. याची स्थापना सलीम नदाफ यानी केली असून ते मार्क्टचे अध्यक्ष आहेत (इ.स. २०१५)\n१ वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली\n२ विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यावंतनगर, शिराळा\n३ राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना साखराळे, वाळवा\n४ हुतात्मा किसन आहेर सहकारी साखर कारखाना वाळवा,\n५ महांकाली सहकारी साखर कारखाना राजारामबापू नगर, कवठे महांकाळ\n६ यशवंत सहकारी साखर कारखाना नागेवाडी, खानापूर\n७ सोनहिरेराहकारी साखर कारखाना वांगी(कडेगाव), खानापूर (विटा)\n८ डोंगराई सागरेश्र्वर सहकारी साखर कारखाना रायगाव, खानापूर, (विटा)\n९ माणगंगा सहकारी साखर कारखाना लोणार सिद्धनगर, आटपाडी\n१० तासगाव सहकारी साखर कारखाना तुरची, तासगांव\n११ राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी साखर कारखाना तिप्पेहळ्ळी, जत\n१२ निनाईदेवी सहकारी साखर कारखाना कोकरूड, शिराळा\n१३ उदगिरी शुगर अँड पॉवर लि. बामणी-पारे, खानापूर(विटा)\nसांगली एन.आय.सी (इंग्लिश मजकूर)\nसांगली जिल्हा - मराठीमाती\nकोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्‍नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस\nमिरज • तासगाव • कवठेमहांकाळ • जत\nविटा • आटपाडी • पलुस • कडेगांव\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१८ रोजी १४:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-06-19T16:29:55Z", "digest": "sha1:VQDWDOOV7UQ644SUJX6UGIIESI3CQKKL", "length": 5434, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:फॉर्म्युला वन संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nकारनिर्माते आणि चालक - २०१७ फॉर्म्युला वन हंगाम\nस्कुदेरिआ फेरारी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ मर्सिडीज-बेंझ\nरेड बुल रेसिंग-टॅग हुयर रेनोल्ट सौबर-स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ टोरो रोस्सो विलियम्स-मर्सिडीज-बेंझ\n५५. कार्लोस सेनज जेआर\nईतर चालक: २२. जेन्सन बटन (मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१), २६. डॅनिल क्वयात (स्कुदेरिआ टोरो रोस्सो), ३०. जॉलिओन पामर (रेनोल्ट), ३६. अँटोनियो गियोविन्झी (सौबर-स्कुदेरिआ फेरारी), ४०. पॉल डि रेस्टा (विलियम्स-मर्सिडीज-बेंझ).\nफॉर्म्युला वन मार्गक्रमण साचे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०१७ रोजी १०:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.slidesearch.net/slide/somesh-g-a-computer", "date_download": "2018-06-19T16:33:25Z", "digest": "sha1:AREMKVUGNFW6B7YJZM6ZH7M6YYKX27SL", "length": 14504, "nlines": 12, "source_domain": "www.slidesearch.net", "title": "somesh G A Computer", "raw_content": "\nविज्ञानातील नोबेल पारितोषिके: विज्ञानातील नोबेल पारितोषिके Country No. United States 251 Germany 84 United Kingdom 83 France 36 Switzerland 20 Russia 17 Japan 17 Netherlands 16 Canada 15 Sweden 15 Austria 14 Italy 12 Australia 11 Hungary 10 Country No. India 4 China 4 Egypt 1 महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान (MOM): महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान ( MOM ) PowerPoint Presentation: Nurturance of Excellence & Talent of students step by step every year from 11 yrs. to 18 yrs. so that the students strive to achieve international laurels like Nobel prize in the long run. Objective MOM परीक्षेचे फायदे: MOM परीक्षेचे फायदे महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान: महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान: महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान: महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान: महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान * एका इयत्त्तेतून कमीतकमी ४० विद्यार्थी बसणे आवश्यक. महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान: महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान: महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान PowerPoint Presentation: परीक्षेचा रिपोर्ट परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क परीक्षा फीस शाळेचा शेअर * ALC शेअर MFO 5 th 100 15 25 60 6 th 100 15 25 60 7 th 100 15 25 60 8 th 125 18.75 31.25 75 9 th 125 18.75 31.25 75 10 th 125 18.75 31.25 75 शाळेचा शेअर हा विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्या शाळेत घेण्यासाठी आहे व तो ALC ने परीक्षा झाल्यानंतर देणे अपेक्षित आहे. प्रश्नसंच: प्रश्नसंच प्रश्नसंच किंमत: प्रश्नसंच किंमत इयत्ता किंमत ALC शेअर MFO 5 th 150 45 105 6 th 150 45 105 7 th 150 45 105 8 th 200 60 140 9 th 200 60 140 10 th 200 60 140 SOLAR Registration: SOLAR Registration Student Registration MFO payment on SOLAR Exam Without Study Material mode With Study Material mode 5 th 60 165 6 th 60 165 7 th 60 165 8 th 75 215 9 th 75 215 10 th 75 215 व्यवसाय योजना: व्यवसाय योजना ALC Share working: Exam Share Question Bank Share Exams No. of Student Reg. School Share ALC Share ALC Share Total ALC Share 5th 60 900 1500 2700 4200 6th 60 900 1500 2700 4200 7th 60 900 1500 2700 4200 8th 60 1125 1875 3600 5475 9th 60 1125 1875 3600 5475 10th 60 1125 1875 3600 5475 Total 360 6,075 10,125 18,900 29,025 ALC Share working Considering all student buy question bank. ALC Share working: Exam Share Question Bank Share Exams No. of Student Reg. School Share ALC Share ALC Share Total ALC Share 5th 60 900 1500 1350 2850 6th 60 900 1500 1350 2850 7th 60 900 1500 1350 2850 8th 60 1125 1875 1800 3675 9th 60 1125 1875 1800 3675 10th 60 1125 1875 1800 3675 Total 360 6,075 10,125 9,450 19,575 ALC Share working Considering 50% student buy question bank. परीक्षा पद्धत: परीक्षा पद्धत पहिला स्तर: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व बुद्धिमत्ता वैकल्पिक परीक्षा (MCQ) शालेय स्तरावर परीक्षा पहिला स्तर दुसरा स्तर: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व बुद्धिमत्ता. वस्तूनिष्ठ परीक्षा ( MCQ ) A LC कडे ऑनलाइन परीक्षा दुसरा स्तर परीक्षा प्रणाली: परीक्षा प्रणाली परीक्षेचे स्वरूप: ५ वी ते १० वी: ६० % प्रश्न शालेय अभ्यासक्रमावर आधारित आणि ४० % प्रश्न शालेय अभ्यासक्रमावरील जास्त काठिण्य पातळीचे परीक्षेचे स्वरूप: ५ वी ते १० वी परीक्षा अभ्यासक्रम परीक्षा १ली पहिल्या सहामाहीचा अभ्यासक्रम परीक्षा २ री दुसऱ्या सहामाहीचा अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप: ५ वी ते १० वी: परीक्षा विषय प्रश्न संख्या गुण एकूण प्रश्न एकूण गुण वेळ (min) परीक्षेची तारीख पात्रता परीक्षा १ली ( वस्तुनिष्ठ ) विज्ञान ६० ६० १०० १०० १२० ऑक्टोबर ५, २०१४ प्रत्येक विद्यार्थी गणित २० २० बुद्धिमत्ता २० २० परीक्षा २ री ( वस्तुनिष्ठ ) विज्ञान ३० ६० ५० १०० १०० फेब्रुवारी ०८ , २०१५ निवडक विद्यार्थी गणित १० २० बुद्धिमत्ता १० २० परीक्षेचे स्वरूप: ५ वी ते १० वी MCQs (low difficulty level questions) TAC = Take a Challenge (medium difficulty level questions) TABC = Take a Bigger Challenge (high difficulty level questions ) संवर्धन उपक्रम: संवर्धन उपक्रम संवर्धन उपक्रम : विषय तज्ञांची video स्वरूपातील व्याख्याने वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच DVD प्रत्येक ALC ला देण्यात येईल. संवर्धन उपक्रम जिल्हास्तरीय संवर्धन कार्यशाळा आणि राज्यस्तरीय संवर्धन कार्यशाळा : जिल्हास्तरीय संवर्धन कार्यशाळा आणि राज्यस्तरीय संवर्धन कार्यशाळा महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान: महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान MOM -2014 Process: MOM -2014 Process बक्षीसे व प्रशस्तिपत्र: बक्षीसे व प्रशस्तिपत्र राज्यपाताळीवरील विद्यार्थ्यांनसाठी : प्रत्येक इयत्तेतून राज्यपातळीवर पहिल्या ३५ विद्यार्थांचा “ महाराष्ट्र आँलिंपियाड स्कॉलर” म्हणून गौरव. राज्यपातळीवरील पहिल्या ३५ विद्यार्थांना प्रत्येकी ` १०००/- मूल्याची बक्षिसे. ४ सुवर्ण , ४ रजत, ४ कांस्य पदके २३ प्रमाणपत्र राज्यपाताळीवरील विद्यार्थ्यांनसाठी जिल्हा पाताळीवरील विद्यार्थ्यांनसाठी : प्रत्येक इयत्तेतून जिल्हा पातळीवर पहिल्या ३ विद्यार्थांचा “ महाराष्ट्र जिल्हा आँलिंपियाड स्कॉलर” म्हणून गौरव. जिल्हा पातळीवरील पहिल्या ३ विद्यार्थांना प्रत्येकी ` ५००/- मूल्याची बक्षिसे. १ सुवर्ण , १ रजत, १ कांस्य पदके जिल्हा पाताळीवरील विद्यार्थ्यांनसाठी जिल्हापाताळीवरील शाळांसाठी : जिल्हा पातळीवर पहिल्या ५ शाळांचा “ महाराष्ट्र जिल्हा आँलिंपियाड स्कूल” म्हणून गौरव. जिल्हा पातळीवरील पहिल्या ५ शाळांना मानचिन्ह व प्रशस्तिपत्र * * पात्रतेसाठी ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी सह्भागी असणे आवश्यक . जिल्हापाताळीवरील शाळांसाठी MOM 2014-15 Schedule: Particulars Start Date End Date Student registration June 15 , 2014 August 30, 2014 First Level exam @ school Level ( OMR ) October 05, 2014 Second Level exam February 08, 2015 Workshop April 19, 2015 April 25, 2015 Prize Distribution Event April 26, 2015 District level workshop May 01, 2015 June 15, 2015 MOM 2014-15 Schedule Marketing Material: Marketing Material Leaflet English & Marathi: Leaflet English & Marathi PowerPoint Presentation: Leaflet in English & Marathi Poster in English & Marathi: Poster in English & Marathi Certificate: Certificate PowerPoint Presentation: District Level workshop & Prize distribution event. Television Advertisement during Mazi Shala serial on DD Sahyadri . अभिमानस्पद यश : अभिमानस्पद यश २००७ पासून, महाराष्ट्रातील २४५ विद्यार्थी “महाराष्ट्र ऑलिम्पियाड स्कॉलर” म्हणून गौरवण्यात आले आहे.: २००७ पासून, महाराष्ट्रातील २४५ विद्यार्थी “ महाराष्ट्र ऑलिम्पियाड स्कॉलर” म्हणून गौरवण्यात आले आहे. चैतन्य टप्पू : चैतन्य टप्पू साउथ आफ्रिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड (IJSO) , २०११ या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड (INMO) - २०१२ मध्ये प्रथम क्रमांक. PowerPoint Presentation: प्रितिश पाटील- तैवान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड , २०११ या स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिले आणि ऑक्टोबर २०११मध्ये युक्रेन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड , २०१० या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले . PowerPoint Presentation: अलंकार कोतवाल - इटली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय भूविज्ञान ऑलिम्पियाड , २०११ या स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिले . PowerPoint Presentation: श्रीहरी भट - साउथ कोरीया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड , २००८ या स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिले . PowerPoint Presentation: भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दिला जाणारा ‘ किशोर वैज्ञानिक पुरस्कार योजना - ( KVPY)' हा नावाजलेला पुरस्कार २१ विद्यार्थांना प्राप्त झाला आहे . आजच सहभागी व्हा : आजच सहभागी व्हा : आजच सहभागी व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikidaa.com/2018/03/11/muhammad-shami-wife-hasin-jahan-exposed/", "date_download": "2018-06-19T16:08:23Z", "digest": "sha1:ONXDDQG4CEUCJZZQJIGKUZBRHOT4BAVT", "length": 22310, "nlines": 110, "source_domain": "www.marathikidaa.com", "title": "शमीची बायको हसीनने त्या आधी या माणसाशी केले होते लग्न, या भयंकर कारणाने सोडला पहिला नवरा ! – ONLINE MARATHI", "raw_content": "ONLINE MARATHI आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल…..\nहि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nभारतीय सैन्य दल भरती 2018 टेक्निकल ग्रॅजुएट कोर्स\nतंबाखूमुळे दातांवर पडलेले डाग नष्ट करा या घरगुती सोप्या उपायाने\nकाही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nकेळे खाल्याने हे फायदे होतात.\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nतुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nया गोष्टी सहजासहजी कोणाला देत नाहीत किन्नर, जर या तुम्ही मिळवू शकलात त्यांच्याकडून तर बदलेल तुमचे भाग्य.\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nनवऱ्याच्या ह्या गोष्टी बायकोला आवडत नाहीत\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजाणून घ्या काय होते जेव्हा माणसांसाखे महिलांना पण भोगावे लागते स्वप्न् दोष\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nदेशामधला सगळयात श्रीमंत क्रिकेटर आहे विराट कोहली, पण या खेळाडू समोर आहे गरीब\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nश्रीदेवींनी ओढवून घेतला होता स्वतःच्या हातानी मृत्यू… समोर आलेलं कारज वाचून हैराण च व्हाल😱😱..\n‘त्याने’ लघवी करताना पाहिले अन सलमान ठरला दोषी… पुनमचंद बिष्णोई यांची दोन मिनिटाची लघुशंका पडली सलमान ला महागात..\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nदहावीच्या परीक्षेत केवळ 35 गुण मिळावे म्हणून मुलीने केले असे काही ज्याने संपूर्ण शाळा झाली आश्चर्यचकित पाहून आपल्याला ही विश्वास बसणार नाही.\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nअशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत\nमृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nHome / HEALTH / शमीची बायको हसीनने त्या आधी या माणसाशी केले होते लग्न, या भयंकर कारणाने सोडला पहिला नवरा \nशमीची बायको हसीनने त्या आधी या माणसाशी केले होते लग्न, या भयंकर कारणाने सोडला पहिला नवरा \nशमीची बायको हसीनने त्या आधी या माणसाशी केले होते लग्न, या भयंकर कारणाने सोडला पहिला नवरा हसीन जहां का पहला पति: भारतीय क्रिकेट टीम के तेज गेंदबाज मुहम्मद शमी इन दिनों विवादों में घिर चुके हैं हसीन जहां का पहला पति: भारतीय क्रिकेट टीम के तेज गेंदबाज मुहम्मद शमी इन दिनों विवादों में घिर चुके हैं उनके बारे में सोशल मीडिया पर यह बातें की जा रही हैं कि उनका गैर महिलाओं के साथ शारीरिक सम्बन्ध है और वह पाकिस्तान से पैसे लेते हैं उनके बारे में सोशल मीडिया पर यह बातें की जा रही हैं कि उनका गैर महिलाओं के साथ शारीरिक सम्बन्ध है और वह पाकिस्तान से पैसे लेते हैं आपको जानकार काफी हैरानी होगी कि उनके ऊपर ऐसे आरोप लगाने वाला कोई और नहीं बल्कि उनकी पत्नी हसीन जहाँ ही हैं आपको जानकार काफी हैरानी होगी कि उनके ऊपर ऐसे आरोप लगाने वाला कोई और नहीं बल्कि उनकी पत्नी हसीन जहाँ ही हैं कुछ दिनों पहले हसीन जहाँ के कुछ चैट के स्क्रीन शॉट्स फेसबुक पर शेयर करते हुए कहा था कि शमी के गैर महिलाओं से सम्बन्ध हैं और वह देश को किसी भी समय धोखा दे सकता है कुछ दिनों पहले हसीन जहाँ के कुछ चैट के स्क्रीन शॉट्स फेसबुक पर शेयर करते हुए कहा था कि शमी के गैर महिलाओं से सम्बन्ध हैं और वह देश को किसी भी समय धोखा दे सकता है घरेलू हिंसा और जान से मारने का एफआईआर दर्ज: हालाँकि इसके बचाव में शमी ने कहा यह कि यह उन्हें बदनाम करने और उनके खेल को ख़राब करने की शाजिश की जा रही है घरेलू हिंसा और जान से मारने का एफआईआर दर्ज: हालाँकि इसके बचाव में शमी ने कहा यह कि यह उन्हें बदनाम करने और उनके खेल को ख़राब करने की शाजिश की जा रही है इन्ही वजहों से आजकल शमी से ज्यादा उनकी पत्नी हसीन जहाँ सुर्ख़ियों में छाई हुई हैं इन्ही वजहों से आजकल शमी से ज्यादा उनकी पत्नी हसीन जहाँ सुर्ख़ियों में छाई हुई हैं हाल ही में शमी की पत्नी हसीन जहाँ ने घरेलू हिंसा, रेप, मारपीट और जान से मरने की कोशिश का आरोप लगाते हुए शमी के खिलाफ एफआईआर दर्ज करवाई है हाल ही में शमी की पत्नी हसीन जहाँ ने घरेलू हिंसा, रेप, मारपीट और जान से मरने की कोशिश का आरोप लगाते हुए शमी के खिलाफ एफआईआर दर्ज करवाई है आपको बता दें इस मामले में अब एक नया मोड़ आ गया है आपको बता दें इस मामले में अब एक नया मोड़ आ गया है इसके बारे में जानकर यक़ीनन आपको काफी हैरानी होने वाली है\nपहली शादी से हसीन जहाँ को हैं दो बच्चियाँ: आपकी जानकारी के लिए बता दें कि शमी हसीन जहाँ के पहले पति नहीं हैं हसीन जहाँ की इससे पहले भी शादी हो चुकी है हसीन जहाँ की इससे पहले भी शादी हो चुकी है जिस व्यक्ति से हसीन की शादी हुई थी, उससे उन्हें दो बच्चियां भी हैं जिस व्यक्ति से हसीन की शादी हुई थी, उससे उन्हें दो बच्चियां भी हैं जानकारी के अनुसार मुहम्मद शमी और हसीन जहाँ की शादी 2014 में हुई थी जानकारी के अनुसार मुहम्मद शमी और हसीन जहाँ की शादी 2014 में हुई थी जब शमी से हसीन जहाँ मिली थी, उस समय उनकी पहली शादी टूट चुकी थी जब शमी से हसीन जहाँ मिली थी, उस समय उनकी पहली शादी टूट चुकी थी उस समय वो दो बच्चियों की माँ थीं उस समय वो दो बच्चियों की माँ थीं शमी और हसीन जहाँ की उम्र में भी काफी अंतर है शमी और हसीन जहाँ की उम्र में भी काफी अंतर है जहाँ शमी की उम्र केवल 28 साल है वहीँ हसीन जहाँ 41 साल की हैं\nहसीन जहाँ की पहली शादी हुई थी लव मैरिज: जानकारी के अनुसार हसीन जहाँ की पहली शादी सैफुद्दीन नाम के एक व्यक्ति से हुई थी जिससे उनकी दो बच्चियां भी हुई थीं जिससे उनकी दो बच्चियां भी हुई थीं दोनों की शादी ज्यादा दिनों तक नहीं चल सकी और 2010 में दोनों का तलाक हो गया दोनों की शादी ज्यादा दिनों तक नहीं चल सकी और 2010 में दोनों का तलाक हो गया एक अंग्रेजी वेबसाइट को दिए गए इंटरव्यू में हसीन जहाँ ने बताया कि पहली शादी टूटने के बाद उन्होंने शमी के साथ अच्छी जिंदगी गुजारनी चाही एक अंग्रेजी वेबसाइट को दिए गए इंटरव्यू में हसीन जहाँ ने बताया कि पहली शादी टूटने के बाद उन्होंने शमी के साथ अच्छी जिंदगी गुजारनी चाही हसीन जहाँ और सैफुद्दीन की शादी 2002 में हुई थी हसीन जहाँ और सैफुद्दीन की शादी 2002 में हुई थी दोनों की शादी लव मैरिज थी दोनों की शादी लव मैरिज थी सैफुद्दीन ने हसीन जहाँ को उस समय प्रपोज किया था जब वह 10वीं क्लास में थीं सैफुद्दीन ने हसीन जहाँ को उस समय प्रपोज किया था जब वह 10वीं क्लास में थीं एक इंटरव्यू के दौरान सैफुद्दीन ने बताया था कि मुझे पता नहीं हसीन जहाँ ने मुझे क्यों छोड़ दिया, वह एक महत्वकांक्षी महिला है\nसैफुद्दीन चलाते हैं छोटी सी किराना की दूकान: सैफुद्दीन बीरभूम जिले के सूरी बाजार इलाके में बाबू स्टोर नाम से एक छोटी सी किराना की दूकान चलाते हैं हसीन जहाँ की दो बेटियों में से पहली की उम्र 14 साल है जबकि दूसरी 10 साल की है हसीन जहाँ की दो बेटियों में से पहली की उम्र 14 साल है जबकि दूसरी 10 साल की है सैफुद्दीन ने कहा कि तलाक के बाद से मेरा हसीन के साथ कोई सम्बन्ध नहीं रहा जबकि दोनों बेटियां अक्सर अपनी माँ से बात करती रहती हैं सैफुद्दीन ने कहा कि तलाक के बाद से मेरा हसीन के साथ कोई सम्बन्ध नहीं रहा जबकि दोनों बेटियां अक्सर अपनी माँ से बात करती रहती हैं शमी के साथ शादी करने से पहले हसीन जहाँ मॉडलिंग और चीयर लीडर्स का काम करती थीं शमी के साथ शादी करने से पहले हसीन जहाँ मॉडलिंग और चीयर लीडर्स का काम करती थीं पहली बार दोनों की मुलाकात 2012 में IPL के दौरान हुई थी पहली बार दोनों की मुलाकात 2012 में IPL के दौरान हुई थी लगभग दो साल अफेयर चलने के बाद दोनों ने 6 जून 2014 को निकाह किया था\n1 लाख लोकांनी वाचलेली पोस्ट या पद्धतीने एका रात्रीत करा तीन वेळा संभोग….. \n४ लाख ३० हजार लोकांनी वाचलेली पोस्ट या मुलीचे कॅमेरा च्या समोर केले असे काही ते बघून तुम्ही पण व्हाल थक्क \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nमुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nलग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे जाणून घ्या लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड …\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का. आजही लग्नापर्यंत मुलीचं व्हर्जिन असणं महत्वाचं मानलं …\nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी येथील काहनी गावात लग्नाच्या एक तासापूर्वी …\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली राशीच्या नुसार बघा गर्लफ्रेंडचे …\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nअजब प्रेमची गजब कहाणी: ज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला बोलतात …\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nआपले फेसबुक पेज LIKE करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://malavachva.blogspot.com/2016/08/blog-post.html", "date_download": "2018-06-19T16:31:07Z", "digest": "sha1:QMEOM4AWEQNVOWOIUJHUGHERFTFSTG32", "length": 37707, "nlines": 314, "source_domain": "malavachva.blogspot.com", "title": "मला वाचवा", "raw_content": "\nभारत माता ,हिंदू संस्कृती ,गोमाता ,वेद शास्त्र ,हिंदुत्व हे सर्व आपल्याला हक मारतात मला वाचवा .मला वाचवा .मला वाचवा , माझ्या सर्व हिंदू वाचक मित्रानो नमस्कार आपली प्रतिक्रिया आणि प्रश्न जरूर पाठवा\nमंत्र-गुरुदेव, धर्म –मानव, पंथ –सामुदाईक प्रार्थना ,भक्ती- ग्रामसेवा ,\n१)ओम नमोजी विश्वचालका |जगतवंध्य ब्रम्हांडनायका\nएकची एकची असोनी अनेका |भाससी विश्वरूपी ||१||\n२] आपणची मंदिर मूर्ती पुजारी | आपणची पुष्पे होऊनी पूजा करी ||आपणची देवरूपे अंतरी |पावे भक्ता |१ \\२||\n|>१ पासून ते १० \\१२ --| पर्यंत विश्वव्यापक रचना केली . अशी विश्वात्मक भावना असताना सत्य लपले कोठे हाच मोठा प्रश्न आहे\n३]पुण्यक्षेत्र पंढरपुरी |बैसलो असता चंद्रभागे तीरी ||\nस्पुरू लागली ऐसे अंतरी |विश्वाकार वृत्ती |१ \\४४ ||\n--|दगडाच्या देवाने ग्रामगीता लिहिण्याची स्पुर्ती दिली आणि त्यांच्या विरोधात सिद्धांत मांडलेत हे नवलच आहे. मूर्ती पूजेच्या विरुद्ध अनेक भजने लिहिली आहेत , आणि हा स्वमत सिद्ध करण्या करिता केलेला विरोध आहे असे मला वाटते. कारण महाराजांच्या प्रत्येक लिखाणातून ब्राम्हण आणि शास्त्र यांचा तिरस्कार दिसून येतो\n४ ] विशालता गेली मानवाची |रचना केली जाती पंथाची ||\nकामाची होती ती कायमची |विभागणी माथी बैसली |१ \\५९||\nचातु चातुर्वर्ण्यं मया सृष्टम ,गीता,,, हि समाज व्यवस्था आहे काळ परत्वे यात बदल झाले आहे\nआणि महाराजांनी वर्ण व्यवस्था अ ५ वा मध्ये सुंदर समन्वय साधला आहे\n५]विश्वब्रम्ह बोलत गेला |सभोवती समाज दुखी बुडाला |\nग्रामसेवाही न कळे ज्याला | त्याचे ज्ञान व्यर्थची |१\\७२ ||\nभक्तीचे अनेक प्रकार आहेत .ग्राम सेवा नाही झाली म्हणून त्याचे ज्ञान व्यर्थ असे म्हणणे चुकीचे नाही का\nआपापल्या पद्धतीने सर्वच भक्त समाज सेवा करतात हे लक्षात घ्यायला पाहिजे\n६]माझी मला साक्ष आहे |मी ग्रंथकरता विद्वान नोहे ||\nपरी धान्यराशीत आपुले पोहे |टाकावे वाटती |७६ ||\nहे धान्य राशीत पोहे नाहीत दुधात मीठ आहे.\n७]आपुले गाव उन्नत करावे |सकल लोक हाती घ्यावे ||\nयासी देवाचे गोडवे |गावेत कासयासी \nअसे मूर्खपणाचे प्रश्न बरेच आहेत. आणि याचे समाधानहि केले ,\n८]आम्ही मुख्यता कार्यप्रेरक |चालती आम्हा ऐसे नास्तिक ||\nज्यांचा भाव आहे सम्यक | सुखी व्हावे सर्व म्हणुनी ||१०६ ||\nभलेही तो देव न माने |परी सर्वा सुख देऊ जाणे||\nमानवासी मानवाने |पूरक व्हावे म्हणूनिया ||१|१०७ ||\nहे सारे गावाचे धन |असे काया वाचा,बुध्दी प्राण |\nऐसे असे जयाचे धोरण |तो नास्तिकही प्रिय आम्हा ||१११||\nतो तत्त्वतः नास्तिकची नोहे |जो सर्वांसी सुखविताहे |\nतो देव देव जरी न गाये |तरी देवसेवाची त्या घडे ||११२||\n९]अनेक प्राणी जेथे राहती |त्या सर्वाची राहावी सुस्थिती |\nसमान समाधानाची गती |त्यास धर्म म्हणावे ||३||\n*नको सत्तेचा बडगा त्यासि |नको दंडभय सत्कर्मासी |\nआपापले कर्म सर्वासी |धर्म शिकवी सर्वागे ||१०||\nधार्मिक त्यासची म्हणावे |सत्तेवाचुनी वागे बरवे |\nस्वये आपुल्याची स्वभावे |समरस होई सर्वाशी ||११||\nनको वैद्य अथवा डॉक्टर |आपणची राहे आरोग्यतत्पर| नको वकील न्यायाधीश दंडधर |न्यायव्यवहार सहजची ||१२||\nनको धार तरवारीचा|चुकीस्तव तळमळे आत्मा साचा |\nसाक्ष देतो अंकुर देवाचा |अंतरामाजी ||१३||\nऐसे ज्याचे ह्दयी स्फुरण |तोची खरा धर्मवन |\nबाहय अवंडबर धर्मचिंन्ह |ते ते गौन,धर्म नव्हे ||१४||\nअ ८ मध्ये काय सांगतात ते पहा.. स्वमत निर्णय\nपरंतु भयावाचुनी काही लोक |न एकतीच बोध सम्यक |\nदंडांविन जैसे पशु देख |न चालतीच योग्य मार्गे ||१६ ||\nत्यांना हित कोणी शिकवावे|कोणी मूर्खाचे हृदय धरावे ||\nम्हणोनी सत्तेने सरळ करावे |ऐसा मार्ग वाढवा ||१७ ||\n*मानव पशुयोनीतून आला |नराचा नारायण होणे त्याला ||\nयासाठी संस्कार देऊनी सावरीला |क्रमाक्रमाने ||२\\२८ ||\nमहाराजांना डार्विनचा उत्क्रांती वाद मान्य आहे असे समजावे का\nयासाठी धर्मे नेमिले संस्कार |आश्रम गोविले जीवनी चार ||\nआयुष्य कल्पुनी वर्षे शंभर |विभागिले ते उन्नतीस्तव ||३१ ||\n-[अति उत्तम व्याख्या केली आहे, शास्त्रशुद्ध वचन\nया अगोदर काय म्हणतात विशालता गेली मानवाची |रचना केली जाती पंथाची ||\nशास्त्र संमत असतांना स्वमत मांडणे.शास्त्र खोटे ठरविणे हा त्यांचा स्वभावच होता असे म्हणावे लागेल\nउदा;-आठ वर्षाचे आतची त्याला |पाहिजे उपनयन संस्कार केला ||\nतोही नको रुढीचा बांधला |नाटक नुसते बटूचे ||४८||\nशास्त्राने सागितले ते बटूचे नाटक आहे\nमहाराज म्हणतात ते खर [ग्रामगीता]\nउपनयन म्हणजे विद्येचे व्रत|ब्रम्हचर्याश्रमची सुरुवात |\nगुरुजवली करणे समर्पित |जीवन त्याचे घडवावया ||४९||\nबसवू नये मुलीसह शिक्षणी |तेथे संमिश्र नाटके कोठोनी \nस्त्रेणासंगती शृंगारगायनी|क्षणभरीही बसो न दयावे ||६४||\nनिपुत्रिकास अधोगती |ऐसे जे ग्रंथवेत्ते म्हणती |\nत्यांच्या म्हणण्याची निष्पत्ती |दुसरी होती ||७५||\nभारती ऐसा काळ आला |संन्यासी देती ज्याला त्याला |\nमहत्त्व न दयावे लग्नकार्याला |ऐसे झाले ||७६||\nज्याचे त्याने तप करावे |ऐसे धरले बहुतांच्या जीवे |\nम्हणोनी हे बंधन घालावे |लागले ग्रंथकर्त्या ||७७||\nपुत्र व्हावा कुल-उदधारी |एरव्ही ती वांझची बरी |\nऐसेही बोलिले निर्धारी |ग्रंथामाजी ||७८||\nयातुनी हाच निघे सार |समाज धारणेसाठी संसार |\nपुत्र नसताही होतो उधार |प्रयत्नशील गृहस्थाचा ||७९ ||\nमन काढावे घरातुनी |पुत्रास जबाबदारी समजुनी ||\nपुत्र नसता गावासी अर्पुनी |देशाटनी निघावे ||८६ ||\nपहावी विशाल स्थाने मंदिरे |तीर्थे वने मुनी कुतीरे ||\nअनासक्त वहावया मने शरीरे |चित्त लावावे सत्कार्यी ||९०||\nम्हणोनी म्हणतो वैराग्यासाठी |घर सोडणे नको उठा उठी ||\nत्यासाठी पाहिजे बुध्दी गोमटी |सेवाभावना त्याग वृत्ती ||५१||\nयात्किती विरोधाभास आहे ते पहा\nआपुले घर सोडूनी दयावे |गावची घर समजोणी राहावे ||\nसर्व गावचे काम करावे |देव सेवा म्हणोनी ||५२ ||\nआपुल्या मुलासारखीच सर्व मुले |होओत ऐसे मनी आणिले ||\nत्यांच्या जोपासनेचे व्रत घेतले |तोची विरागी म्हणावा ||५६ ||\nत्यासची म्हणावे विरागी |जो सर्व लोभाचा परित्यागी ||\nसेवेसाठी कस्ट घे अंगी |नेहमीच लोकांच्या ||५८ ||\nम्हणोनी हे चुकची आहे |तो सन्यास सन्यासची नोहे ||\nवानप्रस्थची संन्याशी राहे |धोका न होय मुलाऐसा ||६४ ||\n१०-२० ओव्या अशाच पद्धतीच्या आहेत ..........\nझुडच्या झुंड मुले नेती|कोणी बैरागी संन्याशी करिती ||\nआणि मग बोके होऊनी फिरती |लोकांमाजी ||६८ ||\nसवे घेउनी आपुली पत्नी | सेवा करिती मिळोनी दोन्ही ||\nहेची आहे वैराग्याची निशाणी |संसार संग सुटाया ||७८ ||\nआणि कोणी निरासक्त झाला |संन्यास घेउनी वनी गेला ||\nतोही नाही उपेगा आला | समाजाच्या ||८० ||८३|८४|८५|८६||\nमानावे सकळांचे आभार |करावा परस्परांसी पूरक व्यवहार ||\nअसो सन्यासी वा गृहस्थ नर | सारखा अधिकार सर्वांचा ||११२ ||\n*पुत्रधर्म पाळता पुत्र श्रेष्ट |पीत्रूधर्म पाळता पिता वरीष्ट ||\nयेथे म्हणावे श्रेष्ट कनिष्ट |कोणी कोणा ||११५ ||\nपाया तेनेची पडावे ज्याने आपुल्या कर्मासी चुकावे ||\nनाहीतरी प्रेम ठेवावे ||परस्परचे दोघांनी ||११६ ||\nमाता पित्याच्या पाया पडणे हे सुद्धा महाराजांना आवडत नाही\n*ईश्वरे जग केले निर्माण | त्याचे कार्य अजुनी अपूर्ण ||\nते आपापल्यापरी कराया पूर्ण |सदबुध्दी दिली मानवा ||१ ||\nयासाठीच झाले अवतार | यासाठीच संत भक्तांचा व्यवहार ||\nसुखी करीन अवघाची संसार |ब्रीद तयांचे ||९ ||\n||१०|| गाव सुधारल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही.....\nपरंतु भयावाचुनी काही लोक |न एकतीच बोध सम्यक |\nदंडांविन जैसे पशु देख |न चालतीच योग्य मार्गे ||१६ ||\nत्यांना हित कोणी शिकवावे|कोणी मूर्खाचे हृदय धरावे ||\nम्हणोनी सत्तेने सरळ करावे |ऐसा मार्ग वाढवा ||१७ ||\nम्हणोनी बहिष्कार ,असहकार |करोनी त्याचे तोडावे आधार ||\nनाक दाबता तोंड सत्वर |उघडो लागे ||२८||\nभिका-यास भिक दिली |त्याने दारू गाज्यात उडविली ||\nसांगा काय दया घडली |एसियापरी ||४९||\nजो चोरांनी नागवावा |गुंड लोकांनी फसवोनी ध्यावा ||\nपरस्त्रीने भोंदवावा |तो सात्विक कैसा ||६९ ||\n**कधी काळी करिती भजन |घरोघरी बोलाव्या जाऊन ||\nतुटका वीणा टाळ दोन | मृदंग गेला कामातुनी ||३५ ||\nऐसा झाला तालतीतंबा |विस्कळीत झाल्या कीर्तने सभा ||\nम्हणती दया यावी रुक्मिणीवल्लभा |आपुली सुद्ध्ची नाही ||३८ ||\nव्याख्याने कीर्तने कलापथक |वादविवाद पोवाडे नाटके सात्त्विक |\nएसी नित्य नवनवी करमणूक |गावी चालवावी सर्वांनी ||९६||\nकाय चालले जगामाजी |कळावे गावी सहजसहजी ||\nम्हणोनी वृत्तपत्रे असावी ताजी |आकाशवाणीहि त्या ठाई ||१०४ ||\nगुराढोरांची औेषधे जाणती |साहय दयावे त्या ग्रामिणाप्रती |\nअनुभूत नुसखे लोकगीतादी किती |संग्रह त्याचे करावा ||१०८||\nभाग्यवंताची उलटी व्याख्या | करणे शोभते का शहाण्यासारख्या ||\nअरे,सकाळी उठ्नारासची सख्या | भाग्यवंताची म्हणावे ||३४ ||\nपवित्र धूप, सुगंध सात्त्विक |तेणे वातावरण रोगनाशक |\nरांगोळ्या आदि प्रसन्नकारक |स्वच्छ असावी जागा तरी ||७६||\nकोणी आसने,पाट टाकावे |कोणी वाढावे,पाणी ठेवावे |\nकोणी उदबत्ती,धूप लावावे |सुगंधसाठी ||७९||\nराजस,तामस,सात्त्विक |भोजनाचे प्रकार अनेक |\nत्यात आपली शक्त्ती पाहुनी सम्यक |पचेल तैसे करावे ||८८||\nसर्व भोजनी उत्तम भोजन |ज्यात गोधृतदुग्धतक्रपण ||\nसमजावे अमृताचे सेवन | शरीरासाठी ||१२७ ||\nमंदिरी बैसोनि नाक दाबावे |त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे |\nदुखितासी प्रेमे पाणी पाजावे |हे श्रेष्ठ तीर्थस्नानाहूनी ||१९||\nमोजके थोर पुरुष होऊनी जाती |इतरांची पातळी नयेची वरती\nतव ती समाजाची प्रगती |कैसी म्हणावी जाणत्याने \nकाही असती जमीनदार |तेची गावचे अर्थभांडार |\nत्याचा सर्व कारभार |सोपवावा लावावा माजुरांवरी ||८९||\nमुलगी बहु शिकली शालेमाझारी |परी स्वयंपाक करता न ये घरी |\n|कामाविण लंगडी ती ||१६||\nवडिलांने मुलगा नाही शिकविला |तोही पापांचा भागीदारी झाला |\nजैसे जन्म देणे कर्तव्य त्याला |तैसेची शिक्षण देणे अगत्याचे ||४२||\nऐसे करिता होईल प्रगती |मुले उत्तम विद्यार्थी बनती |\nथोर थोर उदयोगधंदे शिकती |पुढे पुढे ||६१||\nआजचे सान सान बाल |उदया तरुण कार्यकाते होतील |\nगावाचा पांग फेडतील |उत्तमोत्तम गुणांनी ||७३||\nअसोत गरिबी किंवा धनिक |मुलांस विदया शिकवाव्या अनेक |\nगावाचे संपत्ति पुरवावी अधिक |याचा मार्गी ||१०७||\nयातचि वेचावे खूप धन |करावे पूर्वजानचीया नावाचे दान |\nविद्यालये झालीय पवित्र, संपन्न |गाव होईल स्वरपुरीं ||१०८||\nजिच्या हातीं पाळण्याची दोरी |तिच जगाते उदधरी|\nएसी वनिर्ली मातेची थोरी |शेकडो गुरुहूनीही ||३||\nपुरुष सर्वकाही करी |परी बांधला राहे घराबाहेरी |\nसर्व विचार घेवोनि आचरी |तरीच शांती त्यासही लाभे ||६||\nकाही पुराणी सांगितली दिशा |करावी स्त्रीजातीची उपेक्षा|\nती होती साधनाची शिक्षा | सर्वतोपरी ||१०||\nवैराग्यात न कथिले दोषविरोधा | नसली साधनात आपदा |\nकीर्तीत नसली काही निंदा |तरी पूर्ण नोहे साधना ||१२||\nम्हणोनि इंद्रिय-विषय-दोषदर्शन |देहाचे नस्वरत्व,ओंगळपण |\nहे वैराग्यार्थ केले कथन |व्यक्तिनिंदा नव्हे ती ||१३||\nम्हणोनि विधीने सेवन उचित बोलिले |महिलेवीण विश्व न चाले |\nकाय होते पुरुषाने केले |अभद्र झाले घर सारे ||१७||\nते हे स्वतःसिद्ध मौलीपण |स्रीयेअंगी सहजचि घडण |\nत्याचा विकास करावया पूर्ण |उत्तम शिक्षण पाहिजे ||२६||\nस्त्री-दक्षता विचित्रची आहे |तेथे माणसाचे लाक्षचि न जाय |\nतेवढे शिक्षण मुलाबाळांस ये |तरीच सोय संसाराची ||२७||\nनिरीक्षोनि जी जी घरे पहिली |तेथे सरसता अनुभवा आली |\nचातुर्य-लक्षणे अधिक दिसली |महिलांमाजी ||३१||\nपरि यातून एकचि घ्यावे |स्त्रियांसि कोठे अव्हेरावे |\nकोठे माऊली म्हणोनि पाया धरावे |ओळखावे हे तारतम्ये ||३७||\nकोठे वागवावे मित्रभावे |कोठे देवी म्हणोनि पूजावे |\nकोठे वैरिणीसारिखे बघावे |स्थलकालपात्रभेदाने ||३८||\nजे जिकडे जातील तिकडे |स्त्रीचि आहे मागेपुढे |\nअंतरी-बाहेर प्रकृतीचे वेढे |जीवापाडे पडले हे ||४०||\nकाय स्त्रियांनी नाही लिहिले वेद |नाही केला ब्राम्हवाद |\nनाना विदयाकला-भेद |यांत प्रवीण कितीतरी ||५०||\nहजारो स्त्रीया फुलाहूनी नाजूक |ब्रीदासाठी जाहल्या राख |\nत्यांचे करावे तेवढे कौतुक |थोदडेची आहे ||५२||\nस्त्रियेसारखी मोहिनी नाही |स्त्रियेसारखी वैरागिणी नाही ||\nस्त्रियेसारिखे मुलायम नाही | आणि कठोर रणचंडिका ||५३||\nऐसे असता दाबून ठेवावे |आजच्या युगे शोभा न पावे ||\nजेथे समान हक्क असती बरवे |वर-वधूंना ||६६ ||\n*विवाहा आधी परस्पराने |पाहावे दोघांनी निश्चयाने ||\nविचारस्वातंत्र्य दोघाशी देणे | अगत्याचे ||११ ||\nजुळता दोघांचे विचार |विकास पावेल कारभार ||\nदोघांची उत्साह शक्ती अपार |कार्य करील सेवेचे ||१४||\nसर्व धनांमाजी सुपुत्रधन |वाढली राष्टाचे गौरवस्थान |\nम्हणोनीच वधु-वरांनी शोधून |लग्न करावे विचारे ||२५||\nआकाशतील पाहती ग्रह |इकडे स्वभावी वेगळे दुराग्रह |\nजीवनात वाढे जयांची द्रोह |ऐसे त्यांना न दिसती ||७८||\nलग्नाचे अपार सोहळे |यासी विवाह म्हणो नये ||८२||\nचार-पाच दिवस लग्न |लग्नात होती नाना विघ्न |\nमोठेपणाचे विंडबन |कासयासी करावे \nअसोत अडी-अडचणी किती |साधीलिच पाहिजे तिथी |\nएसी का ठेवावी प्रवृत्ति |रूढीबदध \nप्रसन्न हवा,पाणी,ऋतु |हाची विवाहाच मुहूर्त |\nबाकीचे झांजट फालतू |समजतो आम्ही ||८७||\nत्याची विकृती शिगेस लागली |शरीरगात्रे विस्कळून गेली |\nमग वाट पाहे आपुली |मूळच्या घराची ||१४||\nपरी प्रयत्न करोनि नाही जगला |शेवटी शरीर सोडोनि गेले |\nसमजावा देवाच्या स्वरूपी मिळाला |प्राणी आपुली ||१७||\nमग ईस्वरास करावी प्रार्थना |त्यास शांती लाभो देवसदना |\nभोजन ते भक्ती मरण ते मुक्ती असाच याचा अर्थ असावा ....\nआमुच्या सुखदुःखाच्या भावना |न बाधोत तया ||१८||\n*मृत्यूही सुमंगल समजावे |स्मशानयात्रेस सहयोग दयावा |\nदिंडीघोषे मार्ग सुधारावा | जानाराचा ||२६||\nमृतशरीराचे करोनि दहन |पवित्र करावे वातावरण |\nगावे लावोनि ठेवावे समान |योग्य ठायी ||२९||\nमृत शरीरास पितांबर |घरी नसल्यास विका घर |\nदुख भोगा जन्माभर |ऐसे कोणी न करावे ||३०||\nअसेल तैसेचि वागावे |जुनेही वस्त्र स्वच्छ करावे |\nखुशाल अंगी बांधोनी न्यावे |मृताचिया गरिबांनी ||३१||\nनवेची वस्त्र पाहिजे आणिले |\nऐसे शास्त्राने जरी सांगितले |\nतरी आमुच्या घरचे कैसे चाले |\nनाही ठाउके शास्त्रासी ||३२||\nतुपावाचोनी नको भोजन |हे शास्त्रवाचन पाळतो कोण \nमग मृतासीच तूप चोळाया जाण |शास्त्रवचन का सांगावे \nसुतक धरण्याची प्रथा लाविली |ही तर शोकवृत्तीच दाविली |\nआड येतील ती काढून टाकिली |पाहिजेत एसी बंधने ||३८||\nयाचा मूळ उददेश ऐसा होता |मृत देहाचा संसर्ग घडता |\nरोगजंतु चढली सुश्रुषा करिता | म्हणोनि दूर राहावे ||३९||\nपरी बाप शंभर कोसंवरी मेली |मुलगा सुतक पाळी मुंबईला |\nहा विपयार्स पाहिजे दूर केला |मूळ चित्ती धरोनि ||४०||\nविवेके सावरोनी भावना |करावी तेराव्या दिवशी प्रार्थना |\nसर्व लोकांसह जाणा |भजनानंद चाखावा ||४६||\nसांगावी स्मृती म्हणोनि कहाणी |असेल तरी दान देवोनि\nसेवा करावी त्या निमित्तानी |नसल्यास मनी खेद नको ||४७||\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nपांडुरंगशास्त्री आठवल्यांकडून तुकोबांविषयी खोटारडा प्रचार ...म्हणे तुकाराम महाराजांपासून इश्वर दूरच राहिला\nपांडुरंगशास्त्री आठवल्यांनी दशावतारावर अनेक प्रवचने दिली. त्याचे संकलन ‘दशावतार' या नावाच्या पुस्तकात स्वाध्याय परिवारातर्फे करण्यात आले आहे. माझ्याकडे या पुस्तकाची ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली दुसरी आवृत्ती आहे. स्वाध्याय परिवारातर्फे चालविल्या जाणा-या सद्विचार दर्शन ट्रस्टतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ही हेटाळणी कुटाळकीच्या पातळीवरची आहे. तुकोबांनी आठ-आठ जन्म घेऊनही ईश्वर त्यांच्यापासून दूरच राहिला, असा खोटा प्रचार आठवले करतात.\nपुस्तकातील ‘अवतार मीमांसा' नावाच्या पहिल्याच प्रकरणात हा प्रकार आठवल्यांनी केला आहे. या विवेचनातील आठवल्यांचे शब्द पुढील प्रमाणे आहेत :\n.ट्रान्समायझेशन म्हणजे म्हणजे उत्क्रांतीवादाच्या पद्धतीने विकास करीत दिव्यमानव बनून मनुष्याने वर येणे. उदाहरणार्थ, तुकाराम महाराज आठ आठ जन्म घेऊन स्वत:चा विकास करीत राहिले, परंतु ईश-चैतन्य मात्र स्वत: दूरच उभे राहिले..१.\nआज वारकरी सांप्रदाय महाराष्ट्राचा मुख्य धर्म आहे...\nAnita Patil ||| अनिता पाटील विचार मंच: स्वाध्याय परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का\nAnita Patil ||| अनिता पाटील विचार मंच: स्वाध्याय परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का: बाट पाळणारा मनुष्य गौरव दिन स्वाध्याय परीवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची आज जयंती. हा दिवस त्यांचे अनुयायी मनुष्य गौरव...\nराष्ट्रधर्म: शाम मानव ... हिंदू विरोधी भोंदू सुधारक \nराष्ट्रधर्म: शाम मानव ... हिंदू विरोधी भोंदू सुधारक : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा सरचिटणीस शाम मानव हा तद्दन ढोंगी माणूस असल्याचा अनुभव मला १० वर्षांपूर्वीच आला होता. त...\nGaleries द्वारे थीम इमेज\nलोणी [टा ]अमरावती , महाराष्ट्र , India\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://traynews.com/mr/tag/cloud-mining/", "date_download": "2018-06-19T15:52:19Z", "digest": "sha1:4LW7QS2VDORXJ6JOIIWYQFLZT3ENXQXF", "length": 3542, "nlines": 52, "source_domain": "traynews.com", "title": "cloud mining Archive - Blockchain बातम्या", "raw_content": "\nफेब्रुवारी 6, 2018 प्रशासन\nसर्व miners खर्च कपात विकिपीडिया टिकून असेल\nकी खाण पुन्हा फायदेशीर होते त्यामुळे खर्च किती विकिपीडिया पाहिजे एक 70% पासून विकिपीडिया किंमत घट\nवाचन सुरू ठेवा »\nफेब्रुवारी 4, 2018 प्रशासन\nLitecoin (LTC) चार्ली ली निर्माण केले, माजी Google कर्मचारी आणि Coinbase अभियांत्रिकी माजी संचालक. एक Litecoin आहे\nवाचन सुरू ठेवा »\nदर तिसर्या जर्मन गुंतवणूक म्हणून cryptocurrencies असणारी\nजून 11, 2018 प्रशासन\nदर तिसर्या जर्मन गुंतवणूक म्हणून cryptocurrencies असणारी\nविकिपीडिया तरी, Ethereum आणि सहकारी. अलीकडे किंमत आजच्या हार्ड बसला,\nवाचन सुरू ठेवा »\nजून 3, 2018 प्रशासन\nEthereum Wallet ImToken आहे $ 35ठेवी बी, पेक्षा जास्त 99% अमेरिकन बँका\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nFacebook वर फसवेगिरी साठी IP यादी\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-farmer-producer-companies-go-direct-selling-their-farm-produce", "date_download": "2018-06-19T15:59:37Z", "digest": "sha1:RRYXN4PINXKXPNPCA2SDCDV5PQEDSORC", "length": 29819, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, farmer producer companies go to the direct selling of their farm produce | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा पर्याय\nशेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा पर्याय\nसोमवार, 21 मे 2018\nराज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना वेगाने होत असली तरी त्यांच्या कामाला योग्य दिशा मिळाल्याचे चित्र अद्याप धुसरच आहे. अशा वेळी आयएसएपी या संस्थेने या कंपन्यांना दिशा देण्यासाठी आशादायक पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत चार शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुमारे 2500 क्विंटल सोयाबीनची थेट खरेदीदारांना विक्री केली आहे. यातून नवा विक्री पर्याय उपलब्ध होण्यासोबतच बाजारदरापेक्षा चांगला दर मिळवणे शक्‍य झाले आहे.\nराज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना वेगाने होत असली तरी त्यांच्या कामाला योग्य दिशा मिळाल्याचे चित्र अद्याप धुसरच आहे. अशा वेळी आयएसएपी या संस्थेने या कंपन्यांना दिशा देण्यासाठी आशादायक पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत चार शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुमारे 2500 क्विंटल सोयाबीनची थेट खरेदीदारांना विक्री केली आहे. यातून नवा विक्री पर्याय उपलब्ध होण्यासोबतच बाजारदरापेक्षा चांगला दर मिळवणे शक्‍य झाले आहे.\nअखिल भारतीय पातळीवरील कृषी उद्योग व्यावसायिकांच्या \"ना नफा' तत्त्वावरील \"इंडियन सोसायटी ऑफ ऍग्रीबिझनेस प्रोफेशनल्स' (आयएसएपी) या संस्थेमार्फत भारतातील सुमारे 300 व महाराष्ट्रातील सुमारे 38 शेतकरी उत्पादक कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. त्यात विदर्भातील सहा जिल्ह्यांतून एकूण 19 कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. या कंपनीच्या संचालक शेतकऱ्यांना कंपन्यांचे व्यवस्थापन आणि विपणन क्षेत्रामध्ये स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षणासह विविध कार्यक्रम आखले जातात. शेती उत्पादनासाठी निविष्ठा खरेदी ते विक्री व्यवस्था उभारणीसाठी प्रयत्न केले जातात. त्याअंतर्गत गत वर्षी सोयाबीनच्या थेट विक्री व्यवस्थापन राबवण्यात आले.\nरेट लिंकेज एक्‍सपर्टची होते मदत ः\nमोठ्या कंपन्यांची मागणीही मोठी असते. ती अनेक वेळा एका शेतकऱ्याला किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला पूर्ण करता येत नाही. अशा कंपन्यांना कागदपत्रांची पूर्तताही करण्यामध्ये अडचणी येतात. त्याचप्रमाणे शेतीमालाच्या विक्रीनंतर त्याची किंमत रकमेच्या पूर्ततेची खात्री मिळत नाही. यासाठी अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा फेडरेशन ऑफ एफपीओ अँड ऍग्रिगेटर (फीफा) या नावाने संघ स्थापन केला. त्या माध्यमातून विक्रेता व खरेदीदार यांच्यात थेट संबंध स्थापन करण्यात आले.\nपहिल्या टप्प्यात सोयाबीन खरेदीसाठी अनेक कंपन्या इच्छूक होत्या. त्यातील बाजारातील पत आणि व्यहवाराची पद्धत पाहता सोयाबीन विक्रीसाठी सुगुणा (हिंगणघाट), कोहिनूर (नांदेड) आणि अंबूजा (अकोला) यांची निवड करण्यात आली. त्यांच्या खरेदीची पद्धत आणि निकष समजून घेतले. ते शेतकरी उत्पादक कंपनीतील सर्वांना समजून दिले. सुरवातीला काही शेतकऱ्याचे कंपन्याचे दर हे शासकीय दरापेक्षा (एमएसपी 3050 रु.) कमी पण बाजारातील दरापेक्षा (सुमारे 2650 रु.) जास्त होते. शासकीय दराने विकण्याचा काही लहान शेतकऱ्यांचा आग्रह असला तरी संचालकांनी नव्या मार्गाने जाण्याचे धाडस केले. कारण आजवर व्यापारी किंवा शासकीय यंत्रणेवर ते फारच अवलंबून होते. नवे मार्ग उघडण्यासाठी थोडा धोका पत्करण्याची तयारी चार कंपन्यांच्या संचालकांनी \"फिफा'च्या सहकार्यामुळे केली. त्याचेच फायदे आज दिसत आहेत.\nअशी असते ऑनलाइन ट्रेडिंगची पद्धत ः\nया प्रक्रियेविषयी माहिती देताना आयएसएपीचे प्रादेशिक समन्वयक गजेंद्र वानखेडे यांनी सांगितले, की प्रथम सोयाबीन खरेदीदार कंपन्यांच्या खरेदीची पद्धत समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांसह भेट दिली. यातील एका कंपनीची खरेदीची पद्धत ऑनलाइन ट्रेडिंगची आहे.\nत्यामध्ये रोज दुपारी बारा वाजता कंपनीकडे रजिस्टर असलेल्या व्यापारी व विक्रेत्यांना कंपनीची आवश्‍यकता अगदी गुणवत्तेसह कळवण्यात येते. एक तासामध्ये त्यावर आपल्याकडील शेतीमालाचे प्रमाण आणि त्याचा दर द्यावा लागतो.\nएक वाजेपर्यंत आलेल्या कोटेशन्सची क्रमवारी कमी दरापासून अधिक दरापर्यंत क्रमाने लावली जाते. त्यातून पहिल्या कमी दराच्या कोटेशन्समधून कंपनीची आवश्‍यकता पूर्ण होईपर्यंत \"कट ऑफ' काढला जातो. त्यात जेवढ्या कंपन्या येतात, त्यांना माल पाठवण्यासाठी मेसेज जातो. त्यांनी दोन (अधिक एक किंवा दोन) दिवसांमध्ये मालाची पूर्तता करायची असते.\nसाधी सोपी आणि पारदर्शी विक्री पद्धती असली तरी शेतीमालाचा दर स्वतःच कसा ठरवायचा, आपल्याला तो नेमका देता येईल का, असा प्रश्‍न आता शेतकरी संचालकांसमोर उभा राहिला. पुन्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलत त्यातून मार्ग काढण्यात आला. दराचा अंदाज येण्यासाठी केवळ शेतकरी कंपन्यासाठी आधीच्या दिवसाची साधारण सरासरी खरेदीदार कंपनीने पुरवण्याचे ठरले. त्यानुसार 1 ते 1.30 वाजता असे सरासरी दर पुरवले जातात. ते स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त असले तरी त्यात वाहतूक, बारदाणा आणि हमाली समाविष्ट असते. ती वजा करता योग्य दर काढून त्याप्रमाणे बोली करण्यात येते.\nशेतकरी कंपन्याचे सचिव, अध्यक्ष, ब्लॉक कोऑर्डिनेटर यासह \"फिफा' चे पदाधिकारी यांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करण्यात आला. त्या गटावर शेतीमालाचे सरासरी दर उपलब्ध केले जातात. त्याकरिता मार्केट लिंकेज एक्‍सपर्टची नियुक्‍ती करण्यात आली. तो कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी मोबाईलवर संपर्क साधून, शेतमालाच्या रोजच्या दराची माहिती घेऊन, ती माहिती व्हॉट्‌सऍप ग्रुपवर शेअर करतो.\nया साऱ्या प्रक्रियेमुळे शेतकरी संचालकांना आपल्याकडील शिल्लक शेतीमाल आणि नेमका दर कोट करणे शक्‍य होते. सुरवातीची या प्रक्रियेची भीती मोडून पडली असून, आता या कलेत संचालक पारंगत होत आहेत.\nकाही कंपन्यांद्वारे ऑनलाइन लिलाव प्रक्रिया राबविली जाते. त्यांच्या लिलावविषयक संकेतस्थळावर (वेबसाइट) आवश्‍यक मालाची माहिती देतात. त्यानंतर लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता कमीतकमी दहा टन मालाची उपलब्धता असलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीने खरेदीदार कंपनीकडे नोंदणी केलेली असावी.\nचार कंपन्यांनी विकला थेट माल\nसोयाबीन उत्पादक पट्ट्यामध्ये एकूण दहा शेतकरी उत्पादक कंपन्या असल्या तरी त्यातील पाच कंपन्यांकडील सोयाबीनची प्रत ही अंतिम टप्प्यात आलेल्या पावसामुळे खराब झाली होती. त्यांना माल पाठवता आला नाही. एका कंपनीकडे मालाची कमतरता होती. त्या वजा जाता अनसिंग फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (वाशीम), नेर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (जि. यवतमाळ), आर्णी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (जि. यवतमाळ), भूमिकन्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (जि. अमरावती) या चार शेतकरी कंपन्यांचा 2500 क्विंटल माल या पद्धतीने थेट विक्री झाला.\n10 टक्‍के आर्द्रता, माती व काडी कचरा प्रत्येकी 2 टक्‍क्‍यापेक्षा कमी असे गुणवत्तेचे निकष असतात. त्यापेक्षा अधिक आढळल्यास पैसे कापले जातात. हे लक्षात आल्याने गुणवत्ता निकष पाळण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. चार कंपन्यांच्या माध्यमातून अडीच हजार क्‍विंटल सोयाबीनचा थेट पुरवठा करण्यात आला.\nबाजारभावापेक्षा मिळतात जादा दर\nदिलेल्या दराप्रमाणे मिळालेल्या रकमेतून शेतकरी उत्पादक कंपनीसाठी नफा 20 रुपये, बारदाना 25 रुपये, वाहतूक, हमाली व भराई 100 रुपये प्रति क्‍विंटल याप्रमाणे सरासरी 145 रुपये वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक असून, सभासद शेतकऱ्यांना स्थानिक बाजारभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याचे शेतकरी उत्पादक कंपन्यांचा अनुभव आहे. हाच शेतमाल शेतकऱ्याने थेट स्वतःच बाजारात पोचविल्यास त्याला हमाली, अडत, वाहतूक इतर सर्वच खर्चाचा भार उचलावा लागतो. पुन्हा पारदर्शकता नसल्याने फसवणुकीची शक्‍यता असते. त्यामुळे शेतकरी कंपन्या या प्रक्रियेला पसंती देत आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांचा दर्जा (आर्द्रता व अन्य बाबी) वेगळ्या नोंदवलेल्या असतात. त्याआधारे शेतकऱ्याला पैसे मिळतात.\n- गजेंद्र वानखडे (प्रादेशिक समन्वयक, आयएसएपी), 9822694453\n\"शेतकरी उत्पादक कंपनीचे 20 रुपये कमिशन वजा जाता उर्वरित रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्‍कम जमा होते. यातून शेतकरी आणि शेतकरी कंपन्यांचे हित साधले जाते. पारदर्शकता असल्याने हा पर्याय चांगला वाटतो.\n- जगन्नाथ इंगळे (संचालक, अनसिंग फार्मस प्रोड्युसर कंपनी, उंबरा मसोद्दीन, अनसिंग, वाशीम), 9881021471\n\"ही मध्यस्थविरहीत बाजारपेठ असून, प्रत्यक्ष खरेदीदार कंपन्यांशी शेतकरी कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. अर्थात, यातील अनेक बाबी आम्ही अद्याप शिकत आहोत. शेतकरी व त्यांच्या कंपन्या यांचे हित साधण्यावर भर आहे.\n-शंकर चव्हाण, (नेर, यवतमाळ), 9921210927\nसोयाबीन भारत कृषी उद्योग agriculture business महाराष्ट्र विदर्भ शेती व्यापार व्हॉट्‌सऍप शेअर वाशीम यवतमाळ\nसोयाबीनने भरलेला ट्रक कंपनीकडे पाठवताना शेतकरी उत्पादक कंपन्यांची संचालक मंडळ.\nऑनलाईन लिलाव, तेथील दर आणि बोली बोलण्याची पद्धत यामध्ये शेतकरी पारंगत होत आहे. त्यांनी व्हॉट्सअप गट तयार केले असून, त्या मागणी व दरानुसार माल पुरवण्यात येतो.\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nदुधानंतर आता गायींचे दर घसरलेसांगली : गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने मागणी...\nमुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना...मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार;...पुणे : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने कोकण...\nतेलबिया आयात शुल्कवाढ, साठामर्यादा...मुंबई ः केंद्र सरकारने नुकतेच आयात होणाऱ्या कच्चे...\nदूध दर, एफआरपीप्रश्नी मोर्चा काढणार ः...कोल्हापूर : उसाची थकीत एफआरपी व गाय दूध...\nकर्जमाफीच्या याद्या क्लिष्टपरभणी : जिल्ह्यात यंदा खरीप पीककर्ज वाटपाची गती...\nराज्यात मुगाचा पेरा घटण्याचे संकेतपुणे : राज्यात पावसाचा खंड सुरू असल्यामुळे यंदा...\nबायोगॅस स्लरीतून मातीची समृध्दीजालना जिल्ह्यातील कडवंची येथील अठरा शेतकऱ्यांकडील...\nखर्च कमी करणारी आंतरपीक पद्धतीपुणे जिल्ह्यातील बोरीपार्धी येथील दिलीप थोरात...\nकोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणारआज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...\nउद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...\n बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...\nकृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...\nयवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...\nपीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...\nअल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...\nखरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...\nशेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...\nकीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...\n...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-karnataka-assembly-election-116569", "date_download": "2018-06-19T17:04:42Z", "digest": "sha1:RYH4E33IJA7GA2K7YRLJHROL2KNFIXEZ", "length": 12970, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Karnataka Assembly Election बैलहोंगल मतदारसंघात भाजपमधील बंडखोरी कॉंग्रेसच्या पथ्यावर | eSakal", "raw_content": "\nबैलहोंगल मतदारसंघात भाजपमधील बंडखोरी कॉंग्रेसच्या पथ्यावर\nमंगळवार, 15 मे 2018\n* कौल विधानसभेचा - वार्तापत्र मतदारसंघ : बैलहोंगल\nहायहोल्टेज मतदारसंघात बैलहोंगलचा समावेश होतो. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांचे निकटवर्तीय डॉ. विश्‍वनाथ पाटील यांना बंडाळीचा फटका बसला आणि बैलहोंगलमध्ये कॉंग्रेसच्या महांतेश कौजलगी यांचा विजय झाला.\nहायहोल्टेज मतदारसंघात बैलहोंगलचा समावेश होतो. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांचे निकटवर्तीय डॉ. विश्‍वनाथ पाटील यांना बंडाळीचा फटका बसला आणि बैलहोंगलमध्ये कॉंग्रेसच्या महांतेश कौजलगी यांचा विजय झाला. भाजपने माजी आमदार जगदीश मेटगूड यांना उमेदवारी नाकारल्यामुळे बंडाळी उफाळली आणि याचा थेट फटका भाजपला बसला.\nडॉ. विश्‍वनाथ पाटील 2013 मध्ये येडियुराप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाकडून निवडून आले होते. 2014 मध्ये येडियुराप्पा पुन्हा भाजपमध्ये परतल्यानंतर डॉ. पाटील सुध्दा भाजपमध्ये आले. पुढे त्यांना भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. येडियुराप्पा यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यामुळे त्यांनी डॉ. पाटील यांचीच बाजू उचलून धरली. भाजपचे मूळ दावेदार माजी आमदार जगदीश मेटगुड यांना डावलून डॉ. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. परिणामी, मेटगूड यांनी भाजप विरोधात बंडाळी केली. येडियुराप्पा यांच्या प्रतिकृती जाळून संताप व्यक्‍त करण्यात आला.\nनिवडणुकीत कॉंग्रेसने आपली चाल सावधपणे खेळत पंधरा वर्षांपूर्वी गमावलेला गड पुन्हा खेचून आणला. महांतेश कौजलगी यांनी मतदारांपर्यंत पोचून दोन्ही उमेदवारांना समर्थ टक्‍कर दिली. त्यामुळेच सुमारे चार हजार मतांनी विजय संपादन केला. डॉ. विश्‍वनाथ पाटील आणि जगदीश मेटगुड यांच्यात झालेल्या मतविभागणी फायदा कॉंग्रेसला झाला. विशेष म्हणजे डॉ. पाटील यांच्यापेक्षा बंडखोर मेटगूड यांनी जास्त मते घेतली. त्यामुळे, कौजलगी यांचा विजय सोपा झाला. तसेच पंधरा वर्षापासून सुरु असलेला कॉंग्रेसचा दुष्काळही संपला आहे.\nमहांतेश कौजलगी (कॉंग्रेस) : 33,934\nजगदीश मेटगुड (भाजप बंडखोर) : 29,545\nविश्‍वनाथ पाटील (भाजप) : 25,369\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/every-police-man-will-get-own-house-their-rights-105316", "date_download": "2018-06-19T17:06:36Z", "digest": "sha1:ZUNWEUQUC57UVUUOEZ6NAQXT5E3GP24S", "length": 10657, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "every police man will get own house their rights प्रत्येक पोलिसाला मिळणार हक्‍काचे घर | eSakal", "raw_content": "\nप्रत्येक पोलिसाला मिळणार हक्‍काचे घर\nरविवार, 25 मार्च 2018\nपोलिस दलातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे स्वतःचे\nहक्‍काचे घर असावे, यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहेत. गृहकर्ज म्हणून केवळ दोन दिवसांत 15 लाखांचे कर्ज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nनागपूर : पोलिस दलातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे स्वतःचे\nहक्‍काचे घर असावे, यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहेत. गृहकर्ज म्हणून केवळ दोन दिवसांत 15 लाखांचे कर्ज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पोलिसांसाठी उत्कृष्ट दर्जाचे पोलिस निवासस्थानांचे निर्माण कार्य युद्धस्तरावर सुरू आहे.\nपोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आज रविवारी नागपूर पोलिस आयुक्‍तालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलिस महासंचालक डॉ. सतीश माथूर, पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌, सहआयुक्‍त\nशिवाजी बोडखे, महापौर नंदा जिचकार आणि जि.प. अध्यक्षा निशाताई सावरकर उपस्थित होत्या.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/summer-temperature-heat-115345", "date_download": "2018-06-19T17:04:29Z", "digest": "sha1:CGTOSNFUIYYKFDLLB6ETDUDC6DUHILXJ", "length": 11027, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "summer temperature heat उन्हाची लाट कायम | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 मे 2018\nनागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेने अपेक्षेप्रमाणे रौद्र रूप धारण केले असून, तापमानाने ब्रह्मपुरी येथे ४६.७ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. चंद्रपूर व नागपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये सूर्याचा तीव्र प्रकोप जाणवला.\nप्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात बुधवारपासून तीन दिवस तीव्र लाटेचा इशारा दिला होता.\nनागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेने अपेक्षेप्रमाणे रौद्र रूप धारण केले असून, तापमानाने ब्रह्मपुरी येथे ४६.७ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. चंद्रपूर व नागपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये सूर्याचा तीव्र प्रकोप जाणवला.\nप्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात बुधवारपासून तीन दिवस तीव्र लाटेचा इशारा दिला होता.\nत्याचा परिणाम विदर्भात सर्वत्र दिसून आला. उन्हाचे सर्वाधिक चटके पूर्व विदर्भातील ब्रह्मपुरी व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये जाणवले. ब्रह्मपुरीत पाऱ्याने या मोसमात प्रथमच ४६.७ अंशांचा उच्चांक गाठला. चंद्रपूर येथे ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरातही पाऱ्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी येथे ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा (४४.५ अंश सेल्सिअस), अकोला (४४.१ अंश सेल्सिअस) आणि यवतमाळ (४३.५ अंश सेल्सिअस) जिल्हेही उन्हाच्या लाटेखाली आहेत. विदर्भातील उष्णलाट आणखी दोन दिवस कायम राहणार आहे.\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nवेगळ्या विदर्भासाठी 4 जुलैला नागपूर बंदची हाक\nखामगाव (बुलडाणा) : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर येथे 4 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा निषेध करण्याचे...\nकृषिपंपांसाठी दोन लाख नवीन वितरण रोहित्र\nसोलापूर - नियमित व वेळेत वीजपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी अनेकदा शेतकरी करतात. त्या दूर करण्यासाठी...\nमहाराष्ट्राचे त्रिभाजन करण्याचा भाजपचा डाव : अशोक चव्हाण\nनांदेड : पूर्वीच्या निजाम राजवटीत असलेला मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये बिनशर्त सहभागी झाला. स्वातंत्र्यसैनिकांच्या हौतात्म्यानंतर संयुक्त...\nपूर परिस्थितीवर मात करण्यासाठी महाड नगरपालिका सज्ज\nमहाड - महाड शहरातील पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी महाड नगरपालिका सज्ज झाली आहे. मदत कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधन सामुग्रीसह पालिकेत चोवीस तास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vishwachaitanyamission.com/node/164", "date_download": "2018-06-19T15:47:01Z", "digest": "sha1:VUEYAWE4ERCR2KJWBA4G6O3TRHIAZUYG", "length": 4858, "nlines": 73, "source_domain": "vishwachaitanyamission.com", "title": "श्री.विश्वचैतन्यशनैश्र्वर संकटनिवारण स्त्रोत्र | विश्वचैतन्य मिशन", "raw_content": "\nकल्पवृक्ष - एक प्रार्थना विज्ञान\nमानवी जीवनातील या व इतर सर्व विषयासंबंधी मार्गदर्शन.\n९) शरीर व मनाचा आंतरिक मिलाफ\nनित्य व नैमित्तिक - उपासना\nसंकल्प सिद्धी योग व्रत\nफळ कसे येईल हे जाणा\nमुख्य कार्यालयाचा पत्ता - श्री शानिविश्व क्रिएशन, ठाकुरद्वार कॉम्प्लेक्स, दुकान. नं. ८, टिळक चौक, पोस्ट ऑफीस जवळ, कल्याण पश्चिम, मोबाईल नं- 7506046783/85. श्री महाराजांशी भेट फक्त पुर्वनियोजीत वेळ घेऊनच करता येईल.पूर्वनियोजित वेळेसाठी संपर्क करा.\nश्री. सुजीत (बोरिवली, माहीम):\nडॉ. श्री. धनंजय (पुणे):\nखालील सर्व समस्यांवर श्री विश्वचैतन्यशानैश्वरांनी आशीर्वादित विशेष वस्तू आणि फक्त आपल्यासाठीच बनवलेले यंत्र देण्यात येईल.\n• श्री शनीची साडेसाती,\n• श्री शनी महादशा,\n• श्री शनी अवकृपा,\n• गृहक्लेश, वास्तुदोशातून मुक्तता,\n• लहान मुलांविषयी समस्या,\n• कौटुंबिक, सामाजिक, व्यासायिक क्षेत्रात निकोप व सहकार्याचे सकारात्मक संबंध.\n• नोकरी व व्यवसायात प्रगती,\n• धंदा व आर्थिक उलाढाल यात विस्तार,\n© Vishwa Chaitanya Mission मराठी वेबसाईट्स डॉट कॉम निर्मिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://vishwachaitanyamission.com/node/165", "date_download": "2018-06-19T15:46:14Z", "digest": "sha1:FS7JCCDZX6YOZAO3K5IMMN73Z3RDBXGU", "length": 4798, "nlines": 74, "source_domain": "vishwachaitanyamission.com", "title": "श्री.विश्वचैतन्यशनैश्र्वर स्तवन | विश्वचैतन्य मिशन", "raw_content": "\nकल्पवृक्ष - एक प्रार्थना विज्ञान\nमानवी जीवनातील या व इतर सर्व विषयासंबंधी मार्गदर्शन.\n९) शरीर व मनाचा आंतरिक मिलाफ\nनित्य व नैमित्तिक - उपासना\nसंकल्प सिद्धी योग व्रत\nफळ कसे येईल हे जाणा\nमुख्य कार्यालयाचा पत्ता - श्री शानिविश्व क्रिएशन, ठाकुरद्वार कॉम्प्लेक्स, दुकान. नं. ८, टिळक चौक, पोस्ट ऑफीस जवळ, कल्याण पश्चिम, मोबाईल नं- 7506046783/85. श्री महाराजांशी भेट फक्त पुर्वनियोजीत वेळ घेऊनच करता येईल.पूर्वनियोजित वेळेसाठी संपर्क करा.\nश्री. सुजीत (बोरिवली, माहीम):\nडॉ. श्री. धनंजय (पुणे):\nखालील सर्व समस्यांवर श्री विश्वचैतन्यशानैश्वरांनी आशीर्वादित विशेष वस्तू आणि फक्त आपल्यासाठीच बनवलेले यंत्र देण्यात येईल.\n• श्री शनीची साडेसाती,\n• श्री शनी महादशा,\n• श्री शनी अवकृपा,\n• गृहक्लेश, वास्तुदोशातून मुक्तता,\n• लहान मुलांविषयी समस्या,\n• कौटुंबिक, सामाजिक, व्यासायिक क्षेत्रात निकोप व सहकार्याचे सकारात्मक संबंध.\n• नोकरी व व्यवसायात प्रगती,\n• धंदा व आर्थिक उलाढाल यात विस्तार,\n© Vishwa Chaitanya Mission मराठी वेबसाईट्स डॉट कॉम निर्मिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/security-prison-yerawada-jail-pune-106474", "date_download": "2018-06-19T17:20:44Z", "digest": "sha1:TRIWTRQC4ZRDXCFZN54DH2R4L5LK5VSS", "length": 14198, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "security of prison yerawada Jail pune येरवडा कारागृहातील कैद्यांची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर | eSakal", "raw_content": "\nयेरवडा कारागृहातील कैद्यांची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर\nशुक्रवार, 30 मार्च 2018\n\"सुरक्षा ऑडिट'मध्ये सांगितलेल्या उपाययोजनांची पूर्तता करीत असतो. अनिल कोल्हे या कैद्याने आत्महत्या केल्याच्या ठिकाणी अद्याप भेट दिली नाही. त्यामुळे नेमके कारण सांगता येत नाही.\n- स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्‍चिम महाराष्ट्र विभाग\nयेरवडा (पुणे) : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अनिल कोल्हे या कैद्याने बुधवारी झाडावरून बराकीवर चढून उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांना पकडून आत्महत्या केली. त्यामुळे येथील कैद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे पोलिसांनी वेळोवेळी सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे कारागृह प्रशासनाने लक्ष द्यावे, असे लेखी अहवाल दिले आहेत. मात्र कारागृह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.\nशहर पोलिसांकडून दरवर्षी कारागृहाचे \"सुरक्षा ऑडिट' होत असते. यात आवारातील विशेषत: बराकींच्या शेजारील झाडे, विजेची उपकरणे, विजेच्या वाहिन्यांची स्थिती, सीमाभिंतीची उंची, अग्निशमन उपकरणांची उपलब्धता, मोबाईल जॅमर ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपर्यंतचे मुद्दे असतात. दरवर्षी हेच मुद्दे घेऊन पाहणी होते. त्यावर उपाययोजना करण्यास सांगितले जाते. मात्र दरवर्षी परिस्थिती \"जैसे थे'च असते. विजेचे खांब का काढले नाहीत या प्रश्‍नावर पाठपुरावा सुरू असल्याचे उत्तर कारागृहाचे तयार असते. मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेसा निधी यावर गृह विभाग आणि राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत असल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे असते. मात्र वारंवार होणाऱ्या कैद्यांच्या आत्महत्यांमुळे \"सुरक्षा ऑडिट'कडे दुलर्क्ष केल्याचे दिसून येते.\nकारागृहात मोठ्या प्रमाणात दगड, गोटे आहेत. त्यामुळे आतापर्यंत कैद्यांमध्ये दगडाने मारहाणीच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही कैद्यांनी पायजाम्याच्या नाडीने आत्महत्या केली. शरद मोहळने दहशतवादाच्या आरोपाखालील कैदी कतिल सिद्दिकीचा नाडीने गळा आवळून खून केल्याची घटना याच कारागृहात घडली आहे. बराकीशेजारी असलेल्या मोठ्या झाडांच्या फांद्या तोडण्याची सूचना पोलिसांनी \"सुरक्षा ऑडिट'मध्ये कारागृह प्रशासनाला केली होती. मात्र कारागृह प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे अनिल कोल्हेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.\nउत्तुंग भिंती ओलांडून त्याने केले होते पलायन\nयेरवडा मध्यवर्ती कारागृह देशातील सर्वांत सुरक्षित कारागृह समजले जाते. मात्र सहा वर्षांपूर्वी रामा पवार या कैद्याने लोखंडी सळया एकत्र करून कारागृहाच्या दोन उत्तुंग भिंती ओलांडून पलायन केले होते. येरवडा कारागृहाच्या इतिहासातील ही एकमेव घटना ठरली होती.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/vidarbha-development-nashik-sanjay-raut-112206", "date_download": "2018-06-19T17:20:19Z", "digest": "sha1:CDBTOURQFCRXLMYKYN2YXB5XG26YNXKI", "length": 11201, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "vidarbha development nashik sanjay raut विदर्भाच्या विकासासाठी नाशिक भकास - राऊत | eSakal", "raw_content": "\nविदर्भाच्या विकासासाठी नाशिक भकास - राऊत\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nनाशिक - विदर्भ महाराष्ट्राचाच एक भाग आहे. त्यामुळे तेथील विकासाला विरोध करण्याचे कारण नाही; परंतु दत्तक घेतलेले नाशिक भकास करून विदर्भाचा विकास होत असेल, तर असा विकास चुकीचा आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त करताना यापूर्वीदेखील मुंबईतील उद्योग गुजरातमध्ये पळवून नेल्याची आठवण करून दिली.\nनाशिक - विदर्भ महाराष्ट्राचाच एक भाग आहे. त्यामुळे तेथील विकासाला विरोध करण्याचे कारण नाही; परंतु दत्तक घेतलेले नाशिक भकास करून विदर्भाचा विकास होत असेल, तर असा विकास चुकीचा आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त करताना यापूर्वीदेखील मुंबईतील उद्योग गुजरातमध्ये पळवून नेल्याची आठवण करून दिली.\nनाशिकमधील फार्मास्युटिकल कंपन्या नागपूरमधील मिहान प्रकल्पात पळवून नेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे वृत्त आज \"सकाळ'ने प्रसिद्ध केले. त्या पार्श्‍वभूमीवर खासदार राऊत यांना प्रश्‍न विचारला असता, त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात प्रतिक्रिया दिली. मुंबईतील महत्त्वाच्या कंपन्या गुजरातला पळविल्याचे सांगताना राऊत यांनी विदर्भात नवीन उद्योग हवेत, परंतु नाशिक भकास करण्याची गरज नाही. नाशिकचा घास हिरावून विदर्भात नेऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T16:14:02Z", "digest": "sha1:TPGPKGDEOTK42HWRVPQ2EUYKHY4AGQOI", "length": 31944, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रीपाद रघुनाथ जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nश्री.ज. जोशी याच्याशी गल्लत करू नका.\nश्रीपाद रघुनाथ जोशी (जन्म: कोल्हापूर जिल्हा, इ.स. १९२० - २४ सप्टेंबर, इ.स. २००२ हे मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक होते. पुण्याच्या शुभदा प्रकाशनाने कै. कृ.पां. कुलकर्णी यांच्या मराठी व्युत्पत्तीकोश या मौल्यवान ग्रंथाची तिसरी आवृत्ती इ.स. १९९३ मध्ये काढली. त्या व्युत्पत्ती कोशात अरबी, तुर्की, फारसी भांषांतून आलेल्या शब्दांची नीटशी दखल घेतली गेली नसल्याने, प्रकाशकाच्या विनंतीनुसार श्रीपाद जोशी यांनी डबल क्राऊन आकाराच्या ७५ पृष्ठांची पुरवणी तयार केली व ती त्या व्य़ुत्पत्ती कोशाला जोडण्यात आली.\nजोशी यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ठोठावलेल्या शिक्षेमुळे १९४२ ते १९४४ या काळात येरवडा तुरुंंगात कारावास भोगावा लागला. महात्मा गांधींशी त्यांचा व्यक्तिगत पत्रव्यवहार होता.\nजोशींनी हिंदी-मराठीत विविध विषयांवरील सुमारे १९४ पुस्तके लिहिली. त्यांपैकी किमान सात महात्मा गांधींच्या आयुष्याच्या विविध अंगांबद्दल होती, तर एक मुसलमानी संस्कृतीबद्दल होते. याशिवाय जोशींनी लिहिलेल्या प्रवासवर्णनाचे ७ खंड आहेत. त्यांनी काही उर्दू काव्याचे मराठी भाषांतरही केले.\nश्रीपाद रघुनाथ जोशी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\nअनंंता काय रे केलंस हे\nउलगाउलग (१९८३) : श्रीपाद जोशींना त्यांचे उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश तयार करताना संबंधितांनी जो मनस्ताप दिला त्याची हकीकत सांगणारे पुस्तक.\nग. दि. माडगूळकर वाङ्मयदर्शन\nगांधीजी : एक झलक (१९६२)\nग्रामीण विकासाची वाटचाल (१९६२)\nचीनचे आक्रमण व गांधीवाद (१९६३)\nतांबडी माती हिरवे नाड (१९६४)\nमहात्मा गांधी : जीवन आणि शिकवण\nमहात्मा, माय बापू (१९६८)\nमहाराष्ट्राचे समाज सुधारक (१९६९)\nमी पाहिलेले गांधीजी (पहिली आवृत्ती ३० जानेवारी १९५३) : या पुस्तकातील गांधीजींची भूमिका स्पष्ट करणारा श्रीपाद जोशी यांच्याशी झालेला त्यांचा पत्रव्यवहार फार महत्त्वाचा आहे.\nमुस्लिम सण आणि संस्कार (१९६२)\nरवींद्रनाथ आणि महाराष्ट्र (१९६१)\nश्रीपाद जोशी यांनी लिहिलेले शब्दकोश[संपादन]\nमराठी हिंदुस्तानी कोश (१९४०) : मुख्य संपादक वामनराव चोरघडे : वास्तविक चोरघडे यांनी फक्त मराठी शब्द निवडले होते आणि त्यांना हिंदुस्तानी प्रतिशब्द देण्याचे काम श्रीपाद जोशी आणि माधवराव सावंत यांनी केले होते. या कोशाची किंमत दोन रुपये होती.\nमराठी हिन्दुस्तानी कोश (सुधारित, १९५२) : पहिल्या कोशावर तुरुंगात बसल्याबसल्या श्रीपाद जोशींनी हा नवा सुधारित कोश तयार केला. जोशी तुरुंगातून १९४४मध्ये सुटले पण कोश त्यानंतर ८ वर्षांनी वर्ध्याच्या हिंदुस्तानी प्रचार समितीने प्रकाशित केला. या कोशात मराठी आणि हिंदुस्तानी या दोनही भाषांतील शब्दांचे व्याकरण दिले होते. मात्र मूळ मराठी शब्द कोणत्या भाषेतून आला त्याचे माहिती नव्हती. हिंदी भाषकांना मराठी उच्चार कळावेत म्हणून च, छ, ज आणि झ खाली जरूर तेव्हा नुक्ते दिले होते. या कोशात १४,००० शब्द होते; कोशाची किंमत साडेचार रुपये होती.\nविद्यार्थी हिंदी-मराठी कोश (पृष्ठसंख्या २१२, किंमत २ रुपये) : शब्दसंख्या १२,०००; प्रकाशनवर्ष इ.स. १९५०. प्रकाशक - व्होरा आणि कंपनी, मुंबई.\nहिंदी-मराठी-गुजराती-इंग्रजी कोश : वोरा आणि कंपनीच्या नानूभाई व्होरा यांच्या आग्रहास्तव हाती घेतलेल्या या कोशाचे काम पूर्ण होऊ शकले नाही..\nअभिनव शब्दकोश : कोशाच्या पहिल्या भागात हिंदी शब्दांना मराठी व हिंदी प्रतिशब्द दिले होते, तर दुसर्‍या भागात मराठी शब्दांना हिंदी प्रतिशब्द दिले होते. या कोशात उर्दू (अरबी-फारसी) शब्दांचा चांगलाच भरणा होता. शिवाय हिंदी-मराठी वाक्‌प्रचार, म्हणी आणि इतर उपयुक्त माहिती कोशात दिली होती. कोशाच्या १९९६ सालापर्यंत एकूण सहा आवृत्त्या निघाल्या. पहिल्या दोन आवृत्त्या व्हीनस प्रकाशनने काढल्या. (१९५८ची आवृत्ती, पृष्ठसंख्या ४१६, किंमत ५ रुपये. १९६८ची आवृत्ती, पृष्ठसंख्या ६१६, किंमत ८ रुपये). त्यानंतर पुण्याच्या शुभदा प्रकाशनने अनुक्रमे १९८७, १९९०, १९९४ व १९९६ साली कोशाची तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी आवृत्ती काढली.\nउर्दू-मराठी शब्दकोश (प्रकाशन १९६८)\nबृहत्‌ हिंदी-मराठी शब्दकोश (मार्च १९६५) : या कोशावर संपादक म्हणून गो.प. नेने यांचे नाव आहे, प्रत्यक्षात त्यांनी या शब्दकोशातला एकही शब्द लिहिलेला नाही.\nबृहत्‌ मराठी-हिंदी शब्दकोश (डिसेंबर १९७१) : या कोशावर संपादक म्हणून गो.प. नेने यांचे नाव आहे, प्रत्यक्षात त्यांनी या शब्दकोशातला एकही शब्द लिहिलेला नाही.\nउर्दू-मराठी-हिंदी त्रैभाषिक कोश : (१९६२) : हा संपूर्ण कोश श्रीपाद जोशी यांनी एकट्याने केला असला तरी कोशावर त्यांचे नाव संकलन-संपादक म्हणून छापले आहे. या कोशाच्या कामाशी कसलाही संबंध नसलेले, अरबी-फारसीचे अर्धवट ज्ञान असलेले आणि मराठीचे अजिबात ज्ञान नसलेले एक तथाकथित विद्वान डॉ. निजामुद्दीन एस. गोरेकर या माणसाने कोशातल्या शब्दोच्चारांमध्ये दुरुस्त न करता येईल इतकी ढवळाढवळ केली आणि कोशावर स्वतःचे नाव समीक्षक-संपादक म्हणून टाकले. श्रीपाद जोशींना हा कोश प्रकाशनानंतर सहा वर्षांनी पहायला मिळाला, तेव्हा त्यांना कोशातल्या या अक्षम्य चुका दिसल्या. मुद्रण प्रतीचे संपादन व प्रुफे तपासणार्‍याचे नाव पुस्तकावर समीक्षक संपादक म्हणून छापल्याचे हे एकमेव उदाहरण असावे. असे का केले हे विचारले असता, पुण्याच्या हिंदु-ब्राह्मण असलेल्या काय उर्दू येणार असा विचार करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाने कोशावर एका मुसलमानाचे समीक्षक संपादक म्हणून नाव टाकल्याचा खुलासा महामंडळाने केला या कोशाची दुसरी आवृत्ती निघाली, त्यावेळी श्रीपाद जोशींना सुचवलेल्या दुरुस्त्या धुडकावून लावून महामंडळाने त्याच जुन्या कोशाचे पुनर्मुद्रण केले.\nउर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश (नितिन प्रकाशन, १९९७) : हा २०,००० शब्दांचा नवा शब्दकोश श्रीपाद जोशींनी बनवला. कोशाची दुसरी आवृत्ती २००१ साली निघाली.\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n·लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर ·मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे ·उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात ·चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ ·सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n·चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी ·मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर ·शंकर नारायण नवरे ·गुरुनाथ नाईक ·ज्ञानेश्वर नाडकर्णी ·जयंत विष्णू नारळीकर ·नारायण धारप ·निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर ·स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार ·प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे ·सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १९२० मधील जन्म\nइ.स. २००२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १७:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-kharip-planning-washim-maharashtra-8607", "date_download": "2018-06-19T16:04:19Z", "digest": "sha1:D7DZC5AL34UMP3UF3PHT4UJIHBBNKQYS", "length": 18593, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers kharip planning, washim, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा मात्र कायम\nहंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा मात्र कायम\nशनिवार, 26 मे 2018\nखरीप हंगाम तोंडावर अाला अाहे. शेतकरी खते, बियाण्यांची तजवीज करीत अाहे. त्यांच्यासमोर या वेळी अनेक अडचणी अाहेत. शेतीमाल घरात पडलेला अाहे. बाहेर भाव नसल्याने शेतीमाल विक्रीची अडचण अाहे. नाफेडला द्यावे तर तेथे वेळेवर पैसे मिळत नाही. हंगाम समोर असताना मागे जाणे योग्य नाही, हे पाहून कमी दराने शेतीमाल विकावा लागत अाहे.\n- दत्ता वाळके, वाळकी, जि. वाशीम.\nअकोला ः खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला आहे. असे असताना अद्यापही शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी पैशांची मोठी अडचण भासत आहे. सोयाबीन उत्पादक असलेल्या या जिल्ह्यात गेल्या हंगामात पिकाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला. याची झळ रब्बीतही भरून निघाली नाही. हरभऱ्यासारख्या पिकाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाले. आता हंगामासाठी कृषी निविष्ठांची खरेदी करावी तर बँकांकडून पीककर्जही मिळालेले नाही. हजारो शेतकरी सध्या पीककर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बँकांकडून नव्याने पीककर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रांची जंत्री जमवावी लागत असल्याने त्यातही त्यांचा वेळ जात आहे.\nवाशीम जिल्हा हा सोयाबीनचे हब म्हणून अोळखल्या जातो. जिल्ह्याच्या चार लाख हेक्टर क्षेत्रापैकी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणी होते. उर्वरित ३५ टक्के क्षेत्रात इतर पिके घेतली जातात. परंतु, दरवर्षी हंगामात या पिकाचे कमी होणारे दर पाहता शेतकरी कपाशीकडे वळू लागले होते.\nमात्र, गेल्या वर्षी कपाशीवर बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने ही स्थिती शेतकऱ्यांना पुन्हा सोयाबीनकडे नेण्यास कारणीभूत ठरू शकते. मागील वर्षी कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नव्हता. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कपाशी लागवड क्षेत्र गेल्या हंगामाच्या तुलनेत साडेसात हजार हेक्टरने कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे.\nवाशीम जिल्‍ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र २९,७०१ हेक्टर अाहे. गेल्यावेळी ३०,९२१ हेक्टरवर पेरणी झाली होती. या वेळी २३,५०० हेक्टरवर कापूस लागवड होण्याचा अंदाज आहे. सोयाबीनची २,७३,५१७ हेक्टरवर पेरणी झाली होती. या हंगामात हे क्षेत्र वाढून २ लाख ७५ हजार हेक्टरवर पोचू शकते. जिल्‍ह्यात तुरीच्या क्षेत्रात साडेचार हजार हेक्टरची वाढ अपेक्षित धरत गेल्या वेळच्या ५७,५१५ हेक्टरच्या तुलनेत ६२ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात अाले.\nगत हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठ्या अडचणींचा ठरला अाहे. गेले वर्षभर शेतमालाला भाव मिळालेले नाहीत. कमी पावसामुळे पिकांचे उत्पादन घटले. परिणामी सर्वच पिके तोट्याची ठरली. अाता नवा हंगाम समोर असताना अनेक शेतकरी पैशांअभावी चिंतातूर अाहेत. जिल्ह्यात बोगस बियाणे दरवर्षी विकले जाते. यामुळे हंगामात बियाणे उगवले नाही, झाडांवर शेंगा धरल्या नाहीत, अशा तक्रारी येतात. हे रोखण्यासाठी यंत्रणांनी तपासणी सुरू केली. जिल्ह्यात या हंगामात अाणखी कठोर कारवायांची गरज अाहे.\nवाशीम जिल्ह्यात यावर्षी सुमारे चौदाशे ७५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे लक्ष्य ठेवण्यात अाले अाहे. अातापर्यंत जिल्ह्यात १०० कोटींचेही पीककर्ज वाटप झालेले नाही. वाटप झालेल्या पीककर्जात सर्वाधिक वाटा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अाहे. उर्वरित बँकांनी पीककर्जाला अद्याप फारसे प्राधान्य दिलेले दिसून येत नाही. पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक बँका कधी पूर्ण करतील हे निश्चित सांगता येत नाही.\nप्रस्तावित पीक लागवड क्षेत्र\nसोयाबीन २,७५,०००, तूर ६२,०००, कापूस २३,५००, मूग १६,०००, उडीद १९,९१६, ज्वारी ७०००, तीळ २०००, इतर पिके १२००.\nपीकनिहाय बियाणे नियोजन (क्विं.)\nसोयाबीन ९२,८१२, तूर ४१८५, कापूस ५९२, मूग १२४८, उडीद १५६०, ज्वारी ५२५, मका ७५, तीळ ४३.\nखरीप शेती वाशीम सोयाबीन पीककर्ज बोंड अळी कापूस कृषी विभाग तूर मूग उडीद\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल सातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील...\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही...\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या...अकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात...\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात मालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व...\nरिक्त पदांचा योजनांच्या अंमलबजावणीवर...अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागातील अनेक महत्त्वाची...\nनाशिकमध्ये जूनचा पंधरवडा कोरडाचनाशिक : यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती....\nमराठवाड्यात २२५३ विहिरींचे अधिग्रहणऔरंगाबाद : पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या गाव...\nपन्हाळा वन विभाग करणार सव्वालाख वृक्ष...कोल्हापूर ः पन्हाळा वन विभागाच्या रोपवाटिकेत यंदा...\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू...अमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना...\nनगरमध्ये पावसाचा खंड; पेरण्या खोळंबल्यानगर : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले तरी अजून...\n'एफआरपी'च्या मागणीसाठी सोमवारपासून...कोल्हापूर ः साखर कारखान्यांनी एफआरपीची...\nकर्जमाफीचा अर्ज आता तालुका निबंधकांकडे...सोलापूर ः शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या...\nसातारा 'झेडपी'कडून शेतकऱ्यांसाठी 'सेवा...सातारा : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत...\nपीकविमा वाटपाच्या आश्‍वासनानंतर उघडले...कुंभार पिंपळगाव, जि. जालना : पीकविम्याचे पैसे...\nपुणे जिल्‍ह्यातील धरणक्षेत्रात पावसाला...पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या पावसाला...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर भात...पुणे ः गेल्या पंधरवड्यात पश्चिमेकडील...\nबनपुरी येथील बंधाऱ्यातून पाणीगळतीढेबेवाडी, जि. सातारा : बनपुरी (ता. पाटण...\nपावसाअभावी जळगावमधील १३ तालुके कोरडेचजळगाव : जिल्ह्यात रविवारी (ता. १७) काही भागांत...\nसातारा जिल्हा परिषद कृषी विभागासाठी ५...सातारा : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (ता.१५...\nशाश्वत कृषी विकासासाठी समाज,...शेतीची तीव्रता वाढत चालली असून, त्याचे समाजावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-forwars-market-agriculture-commodities-8367?tid=121", "date_download": "2018-06-19T15:58:58Z", "digest": "sha1:254EBVZMKPYXLOQLQPPCIWTTDSKEYRHR", "length": 25047, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, forwars market for agriculture commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढीचा कल\nसर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढीचा कल\nशुक्रवार, 18 मे 2018\nएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात गवार बी, गहू व हरभरा यांच्या भावात वाढ झाली. इतर पिकात घसरण झाली. या सप्ताहात सर्वात अधिक घसरण साखरेत (३ टक्के) झाली. गवार बी व हरभऱ्यातील वाढ ३ टक्क्यांहून अधिक होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सर्व पिकांचे भाव वाढतील.\nगेल्या सप्ताहात अमेरिकी शेती खात्याने २०१८-१९ या वर्षासाठी जागतिक उत्पादन व खप यांचे सुधारित अंदाज प्रसिद्ध केले. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे.\nएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात गवार बी, गहू व हरभरा यांच्या भावात वाढ झाली. इतर पिकात घसरण झाली. या सप्ताहात सर्वात अधिक घसरण साखरेत (३ टक्के) झाली. गवार बी व हरभऱ्यातील वाढ ३ टक्क्यांहून अधिक होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सर्व पिकांचे भाव वाढतील.\nगेल्या सप्ताहात अमेरिकी शेती खात्याने २०१८-१९ या वर्षासाठी जागतिक उत्पादन व खप यांचे सुधारित अंदाज प्रसिद्ध केले. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे.\nतांदळाचे उत्पादन गेल्या वर्षी (२०१७-१८) सर्वाधिक होते. या वर्षी ते पुन्हा वाढून नवीन उच्चांक गाठेल. त्या मानाने खप कमी प्रमाणात वाढेल व वर्षअखेरचा साठा किंचित वाढेल.\nभारत हा प्रमुख निर्यातदार असेल व त्या खालोखाल थायलंड असेल.\nगव्हाचे जागतिक उत्पादन गेल्या वर्षी उच्चांकी होते. या वर्षी ते घसरेल. खप मात्र वाढता राहील व तो उत्पादनापेक्षा अधिक असेल. त्यामुळे वर्षअखेरचा साठा गेल्या वर्षापेक्षा कमी असेल.\nमक्याचे जागतिक उत्पादन २०१६-१७ मध्ये उच्चांकी होते. गेल्या वर्षी ते घसरले. या वर्षी ते वाढेल, मात्र ते २०१६-१७ ची पातळी गाठणार नाही.\nमक्याचा खप मात्र उत्पादनापेक्षा अधिक असेल. त्यामुळे वर्षअखेरचा साठा गेल्या वर्षापेक्षा कमी असेल.\nतेलबियांचे उत्पादन या वर्षी किंचित वाढेल. अर्जेन्टिना दुष्काळातून बाहेर येईल व त्यामुळे सोयाबीनचे जागतिक उत्पादन वाढेल.\nबहुतेक सर्व तेलबियांचा खप वाढत्या प्रमाणावर असेल. सोयाबीनची निर्यात मागणी वाढेल. सोयाबीन व इतर तेलबियांचा वर्ष- अखेरचा साठा गेल्या वर्षापेक्षा कमी असेल.\nभारतात या वर्षी सर्व साधारण पाऊस पडेल असा अंदाज भारतीय व इतर हवामान खात्यांनी प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे सर्वच खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल असा अंदाज केला जात आहे.\nगेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्स मधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.\nरबी मक्याच्या (जून २०१८) किमती २० एप्रिलपर्यंत रु. १२३१ पर्यंत वाढल्या होत्या. नंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी घसरून रु. १,१६९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,१६० वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१८६ वर आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. उत्पादन वाढलेले आहे. मात्र मागणीसुद्धा वाढत आहे. मे महिन्यात किमतीत मर्यादित चढ-उतार होण्याची शक्यता आहे.\nसाखरेच्या (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३ टक्क्यांनी घसरून रु. २,६३१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,६१३ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. २,६३१ वर आल्या आहेत. साखरेचे भाव काही प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे.\nसोयाबीन फ्युचर्स (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,८०२ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७५४ वर आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,८२० वर आल्या आहेत. निर्यात मागणी वाढू लागली आहे. तेलावरील आयात मूल्य वाढण्याची अपेक्षा आहे. अमेरिका-चीन मधील व्यापार पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवस भावात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.\nहळदीच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती एप्रिलमध्ये वाढत होत्या. गेल्या सप्ताहात ४.४ टक्क्यांनी वाढून त्यांनी रु. ७,५३४ ची पातळी गाठली होती. या सप्ताहात मात्र त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ७,३८२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती सुद्धा २.३ टक्क्यांनी घसरून रु.\n७,५१० वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १ टक्क्याने अधिक आहेत (रु. ७,५८४). देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात्त मागणीसुद्धा वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमतीत वाढ अपेक्षित आहे.\nगव्हाच्या (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात रु. १,७११ ते रु. १,७७३ दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून रु. १,८०० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७७० वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,८६०). पुढील दिवसांत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.\nगवार बीच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती २० एप्रिलपासून घसरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,७८९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ३,९३१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ०.१ टक्क्याने घसरून रु. ३,८६३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,९७८). मे महिन्यात किमती घसरण्याचा संभव आहे.\nएप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी वाढून रु. ३,५४४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ३,६७६ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,६३४ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,७४३). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यात शासनाची खरेदी सुरू झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून बाजारातील भाव वाढण्यावर होण्याचा संभव आहे.\nएमसीएक्स मधील कापसाच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती १६ एप्रिल पर्यंत वाढत होत्या (रु. २१,४८०). नंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. २०,९०० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,०९५ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २१,०३०). किमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).\nगहू साखर सोयाबीन हवामान व्यापार हळद कापूस\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व\nपावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या रखडल्या\nअकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झ\nशेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात\nमालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय\nपुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ\nपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झा\nशेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका :...\nअमरावती : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्य\nसोयाबीनच्या फ्युचर्स भावात नरमाईएनसीडिएक्स मध्ये या सप्ताहात कापूस, साखर, हळद,...\nतूर उत्पादकांना दोन हजार बोनस न दिल्यास...अमरावती ः तुरीची शासकीय हमीभाव खरेदी सुरू करावी...\nसोयाबीनमध्ये तेजीची शक्यता नाहीदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनचे दर...\nसीमाबंदीमुळे टोमॅटोचा लाल चिखलकेंद्रीय कृषी मंत्रालयाने ३० मे रोजी...\nदूध दर कमी असतानाही मूल्यवर्धित...वाढता उत्पादन खर्च, तुलनेने कमी झालेले दूध दर...\nसोयाबीन, मका, हरभऱ्यात नरमाई; साखर, हळद...एनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात कापूस व साखर वगळता...\nकांद्यातील नरमाई किती काळकां द्याच्या बाजारात जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८...\nशेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा...राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना...\nसर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढीचा कलएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात गवार बी, गहू व हरभरा...\nसरकारने साखर आयात केली नाही कोल्हापूर : सरकारने पाकिस्तानातून कोणतीही साखर...\nदीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लकजळगाव : देशात आजघडीला सुमारे १५० लाख क्विंटल...\nगवार बी वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स...एनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात हळद, गहू व हरभरा...\nपंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक...चंडीगड : पंजाब राज्यात सरकारी संस्था आणि...\nशेतीमाल पुरवठावाढ ( Supply glut) ही मोठी ...\nसाखरेचा बफर स्टॉक न केल्यास अडचणी...पुणे : देशातील साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे...\nएमार कंपनी महाराष्ट्रात अन्न...मुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची...\nमक्याच्या भावात घसरणया सप्ताहात सर्वात अधिक घसरण गवार बी मध्ये (८.६...\nतीन महिन्यांनंतर परतली तेजी; बाजार उसळलाजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ब्रॉयलर्सच्या...\nडॉलर वधारल्याने कापसात निर्यात संधीजळगाव : रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरचे दर ६६ रुपये...\nचीनमध्ये सोयापेंड निर्यातीला संधीनवी दिल्ली : अलीकडच्या काळात जागतिक दोन आर्थिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNAT20de8f5ba373321d1a9f5e612fffd8de/", "date_download": "2018-06-19T15:58:07Z", "digest": "sha1:5TPDVBRDFBUSY4VXSYAXNRF2GKRPUQ3G", "length": 13243, "nlines": 144, "source_domain": "article.wn.com", "title": "गुरुतत्त्वयोग विश्वाच्या अस्तित्वाचा गाभा - Worldnews.com", "raw_content": "\nगुरुतत्त्वयोग विश्वाच्या अस्तित्वाचा गाभा\nनिसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवत असतो. गुरुतत्त्व प्राणिमात्रांना मार्गदर्शन करते. त्या मार्गदर्शनाचा ते अवलंब करतात ...\nकर्नाटक, तामिळनाडूत अस्वस्थ शांतता\nवृत्तसंस्था, बेंगळुरू/ चेन्नई कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये सोमवारी उसळलेला हिंसाचार आणि निदर्शनांनंतर, मंगळवारी कर्नाटकात...\nतत्वज्ञानं पत्रकारीचा केला अभ्यास.\nहेगेल या विचारवंताचं अवतरण देत लेखक अॅलन बोटन न्यूज या पुस्तकाचं लेखन सुरू करतात. हेगेल म्हणतो, की आधुनिक जगात बातमीनं धर्माचं स्थान घेतलं आहे. एकेकाळी धर्म माणसाला...\nस्वयंपाक करताना नकळतपणे होणा-या चुकांमुळे अन्न घटकातील पोषक तत्त्वं संपतात\n- रंजिता शर्मा डाएट, न्यूट्रिशन हे हल्ली परवलीचे शब्द. पण रोज स्वयंपाक करताना आपण पोषणमूल्यांची काळजी घेतो का सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह...\nटेनिसमध्ये सरकारची मार्गदर्शक तत्त्वे अवलंबणार\nपुणे – वयोगटाच्या स्पर्धा घेताना खेळाडूंच्या वय चोरी प्रकरणांना आळा घालण्यासाठी भारतीय टेनिस संघटनेने आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याचा...\nव्यसनमुक्तीसाठी युवकांनी समोर यावे\nठळक मुद्देबाळा काशिवार : चिचोली येथे भागवत सप्ताह व गोपाळकाला आॅनलाईन लोकमत लाखांदूर : आजची तरुण पिढी वाईट व्यसनाकडे ओढल्या जात आहे. अनेक संसार व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त...\nसरकारची मार्गदर्शक तत्त्वे अवलंबिणार\nपुणे - वयोगटाच्या स्पर्धा घेताना येताना खेळाडूंच्या वय चोरी प्रकरणांना आळा घालण्यासाठी भारतीय टेनिस संघटनेने आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब...\nसरकारची मार्गदर्शक तत्त्वे अवलंबिणार\nपुणे - वयोगटाच्या स्पर्धा घेताना येताना खेळाडूंच्या वय चोरी प्रकरणांना आळा घालण्यासाठी भारतीय टेनिस संघटनेने आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य खेळांप्रमाणे टेनिसमध्येही खेळाडूंच्या वय चोरण्याच्या प्रकरणाचा फटका गेल्यावर्षी राष्ट्रीय स्पर्धांना बसला होता. या प्रकरणात त्रास आणि विनाकारण अन्याय सहन करावा लागणाऱ्या असंख्य...\nयशस्वी होण्याचा मूलमंत्र \\'वेळेचे बंधन\nआपण \"वेळ' पाळल्यास \"वेळ' आपल्याला पाळते, असे म्हटले जाते. यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण नियोजन आणि वेळेचे बंधन आवश्‍यकच आहे. यशस्वी होण्याचा तो मूलमंत्रच आहे. मित्रांनो, प्रशासकीय अधिकारी होण्याच्या ध्येयसिद्धीतील सर्वांत महत्त्वाचे पाऊल म्हणजे वेळेच बंधन आहे. याला आपण कॉर्पोरेट भाषेत डेडलाइन म्हणतो. कोणतेही काम करताना ते वेळेत पूर्ण करता यावे, यासाठी त्या कामालाही वेळेचे बंधन...\nमुलांना भरमसाठ पॉकेटमनी देताय - सावध, प्रश्न त्यांच्या निर्णयक्षमतेचा आहे.\nठळक मुद्देपैसा आणि निर्णयक्षमता यांचं नातं आहे, एवढं लक्षात ठेवा -योगिता तोडकर परवा आम्ही काहीजणी भेटलो तेव्हा माझी एक मैत्रीण सांगत होती माझ्या मुलाचा महिन्याचा खर्च 20 हजार होतो. त्याचा अभ्यास व कॉलेजचं येणं जाण सोडून. अग त्याला सगळं ब्रँडेडच लागत. आणि दर महिन्याला काही हजाराचे ब्रॅण्डेड कपडे तो घेतो ते वेगळेच. दुसरी सांगत होती हो ना, या मुलांच्या खर्चावर ताबा कसा ठेवावा हेच...\nमहाराष्ट्र नागरी सेवा संधी आणि आव्हाने\nपारंपरिक पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणातून करिअर करण्याकडे आजच्या पिढीचा कल आहे, पालकांचीही तीच इच्छा असते. मात्र या विचारसरणीला छेद देत स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती यांकडे योग्य पर्याय म्हणून आजची पिढी पाहते. राज्यात लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन अभ्यासाची तयारी करतात, मात्र खोलवर विचार केल्यास करिअरचे पर्याय निवडताना त्यातील संधी व आव्हाने यांकडे गांभीर्याने...\nविद्यापीठांच्या स्वायत्ततेचा खरा अर्थ\nडॉ. राम ताकवले विद्यार्थी, शिक्षक आणि इतर शैक्षणिक घटक एकत्र राहात असलेली आणि एका अर्थाने सर्व प्रकारचे अधिकार असणारी संस्था म्हणून विद्यापीठांचा विचार केला जातो. एके काळी विद्यापीठाच्या प्रमुखाच्या, कुलगुरूंच्या परवानगीशिवाय विद्यापीठांमध्ये कोणी बाहेरचा आत येऊ शकत नव्हता. परिसरातील व्यवस्था विद्यापीठ नियंत्रित करीत असे, इतकी स्वायत्तता होती. विद्वान आणि विद्यार्थी हे मुक्तपणे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-308.html", "date_download": "2018-06-19T16:35:59Z", "digest": "sha1:KQPAIRMJBOT2FMEL6WQX3FHYCPEWID5N", "length": 6466, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शिवसेनेच्या वतीने पडलेल्या मंदिरातील मूर्ती महापालिकेत. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nशिवसेनेच्या वतीने पडलेल्या मंदिरातील मूर्ती महापालिकेत.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने शहरातील वाहतुकीला अडथळे ठरणारे आणि बेकायदेशीर असलेल्या धार्मिक स्थळांवर सध्या महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे 2 दिवसात 5 मंदिर जमीनदोस्त करण्यात आले असून या विरोधात शिवसेनेच्या वतीने पडलेल्या मंदिरातील मूर्ती महापालिकेत आणून बसवण्यात अली असून मंदिरे पाडू नका अशी भूमिका घेण्यात आली आहे .\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nनगर शहरात गेल्या दोन दिवसांपासून मंदिरे पाडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे दोन दिवसात 5 मंदिरे पाडण्यात आल्याने विविध संघटना संतपल्या असून आज महापालिकेत शिवसेनेसह बजरंग दल यांच्या वतीने पडलेल्या मंदिरातील मूर्ती मनपा आवारात स्थापन करण्यात आली आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आला मात्र ही कारवाई कोर्टाच्या आदेशाने चालू असून चालूच राहणार असे मनपा प्रशासनाने सांगितले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nतोपर्यंत धार्मिक स्‍थळावर कारवाई करू नये - नगरसेवक योगीराज गाडे\nमनपाचे सर्वेक्षण चुकीचे असताना आणि आयुक्तांनी फेरसर्वेक्षण करण्याचे मान्य केलेले असतानाही कारवाई सुरू करण्यात आली आहे. लक्ष्मीमाता मंदिर हे जुने असून तेथील मूर्तींची फॉरेन्सिक तपासणी करावी, तोपर्यंत या धार्मिक स्‍थळावर कारवाई करू नये, अशी मागणी यावेळी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-marathi-website-pune-news-ration-card-63243", "date_download": "2018-06-19T16:34:21Z", "digest": "sha1:WBYKFWEYAOEKJRK5BJSX5YJ2MUQMIJSO", "length": 18129, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi website pune news Ration Card दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करू : शहाजी पवार | eSakal", "raw_content": "\nदुकानदारांवर दंडात्मक कारवाई करू : शहाजी पवार\nरविवार, 30 जुलै 2017\nशिधापत्रिकाधारकांना येणाऱ्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी थेट शिधापत्रिकाधारकांपर्यंत पोचण्याची यंत्रणा अन्नधान्य वितरण विभागाकडे नाही. दुकानदारांबद्दल किंवा सेवेबद्दल नागरिकांना स्थानिक पातळीवर तक्रार करण्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्यासाठी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडे जावे लागते किंवा लेखी तक्रार करावी लागते. बहुतांश शिधापत्रिकाधारक गरीब, कष्टकरी आहेत, त्यांना संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजविणे शक्‍य नाही\nपुणे : ''अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना (दारिद्य्ररेषेखालील लाभार्थी) स्वस्त धान्य दुकानांमध्ये दुकानदारांनी अन्नधान्य दिलेच पाहिजे. या लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित ठेवणाऱ्या, दुकाने बंद ठेवणाऱ्या आणि वेगवेगळ्या कारणांनी लाभार्थ्यांना अन्नधान्य नाकारणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करू,'' असे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार यांनी स्पष्ट केले आहे.\nशहराच्या विविध भागांमधील स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना विविध कारणे सांगत अन्नधान्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याचे 'सकाळ'च्या पाहणीमध्ये उघडकीस आले. वस्त्यांमधील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर स्वस्त धान्य दुकानांबाबत तक्रारींचा पाढा वाचला.\n'अंत्योदय'च्या लाभार्थ्यांनाही अन्नधान्य दिले जात नसल्याच्या तक्रारीबद्दल पवार म्हणाले, ''अंत्योदयाच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने धान्य दिले पाहिजे. तसे होत नसेल तर हा प्रकार गंभीर आहे. याबरोबरच दुकानाबाहेर फलकांवर धान्याचा उपलब्ध साठ्याची माहिती देणे आवश्‍यक आहे, दुकानामध्ये अन्नधान्याचा साठा असेल तर दुकाने बंद ठेवण्याचा प्रश्‍नच नाही. बायोमेट्रिक पद्धतीमध्ये बोटांचे ठसे दिसत नाही, म्हणून धान्य न देणेही चुकीचे आहे. या सगळ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यात येणार असून संबंधीत दुकानदारांची चौकशी करण्यात येईल. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मी देणार आहे.''\nपवार म्हणाले, ''राज्य सरकारच्या धोरणानुसार नवीन शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य मिळत नाही. साखरेचा साठा दोन महिन्यांनी येतो, त्यानुसार साखरेचे वितरण केले जाते. तरीही साखर दिली जात नसेल, तर त्याचीही चौकशी केली जाईल. गरजू लाभार्थ्यांना धान्य दिलेच पाहिजे.''\nअंत्योदय (बीपीएल) - 12 हजार 631 (शिधापत्रिकाधारक)\nगहू - 262 मेट्रिक टन (21 किलो प्रति शिधापत्रिका)\nतांदूळ - 176 मेट्रिक टन (14 किलो प्रति शिधापत्रिका)\nप्राधान्य कुटुंब योजना (बीएचएल) - 14 लाख 95 हजार (शिधापत्रिकाधारक)\nगहू - चार हजार 332 मेट्रिक टन (3 किलो प्रति व्यक्ती)\nतांदूळ - 2 हजार 896 मेट्रिक टन (2 किलो प्रति व्यक्ती)\nशहराला होणारा धान्य पुरवठा (दरमहा) - साडे सात हजार मेट्रिक टन\nलाभार्थ्यांनी लेखी तक्रारी द्याव्यात\nज्या शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानदार किंवा वितरण व्यवस्थेबाबत तक्रारी आहेत, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सर्व समस्यांचा उल्लेख असलेला तक्रार अर्ज द्यावा. त्यामुळे लोकांचे प्रश्‍न समजू शकतील, त्यानंतरच दोषींवर थेट कारवाई करणे शक्‍य होईल. संबंधित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची दखल न घेतल्यास लाभार्थ्यांनी माझ्याकडे यावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.\nलाभार्थ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठीची व्यवस्था नाही\nशिधापत्रिकाधारकांना येणाऱ्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी थेट शिधापत्रिकाधारकांपर्यंत पोचण्याची यंत्रणा अन्नधान्य वितरण विभागाकडे नाही. दुकानदारांबद्दल किंवा सेवेबद्दल नागरिकांना स्थानिक पातळीवर तक्रार करण्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्यासाठी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडे जावे लागते किंवा लेखी तक्रार करावी लागते. बहुतांश शिधापत्रिकाधारक गरीब, कष्टकरी आहेत, त्यांना संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजविणे शक्‍य नाही. या सगळ्या प्रकारामुळे स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांची पिळवणूक व फसवणूक करण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. एकूणच प्रशासनाकडे तितकी यंत्रणाही नसल्यामुळे दुकानदारांवर प्रशासनाचा वचक नसल्याची सद्यःस्थिती आहे.\nआधार असेल तरच धान्य \nशिधापत्रिकेमध्ये नाव असणाऱ्या आणि ज्या व्यक्तींनी आधारकार्ड क्रमांक दिला आहे, अशाच व्यक्तींना धान्य मिळते. आधारकार्ड नसणाऱ्यांना धान्य मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी आधार नोंदणी करून आपला आधारकार्ड क्रमांक अन्नधान्य वितरण कार्यालयाकडे द्यावा. त्यामुळे अन्नधान्यापासून वंचित राहायचे नसल्यास नागरिकांनी त्वरित आधार नोंदणी करावी. असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार यांनी केले आहे.\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-708.html", "date_download": "2018-06-19T16:37:49Z", "digest": "sha1:EZ5GWLVF3MKDOOCBIUW34FUW56NEM2TM", "length": 4273, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्‍हा दाखल. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Kopargaon विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्‍हा दाखल.\nविवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्‍हा दाखल.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगावात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासु- सासरे,नणंद - नंदाई यांच्या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.\nपतीसह सासरच्‍या माणसांनी घर बांधण्यासाठी माहेराहुन पैसे आणावेत अशी मागणी करुन पती, सासरा, सासू नणंद व नंदाई यांनी वेळोवेळी मला मारहाण केली.तसेच मुलगा सार्थक याला येथे ठेवून माहेरी चालती हो म्‍हणुन आपला शाररीक, मानसिक छळ करून मला लाथ्थाबुक्‍कयांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद विवाहिता प्रियंका अजय पंडोरे, वय-२४ हिने दिली आहे.\nपती अजय उध्दव पंडोरे, सासु रोहीणी उध्दव पंडोरे, सासरे उध्दव पोपटराव पंडोरे, नणंद कोमल अमोल साबळे व नंदाई अमोल नामदेव साबळे या पाच जणांविरोधात कोपरगाव शहर पोलीसांत दिली आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/moat", "date_download": "2018-06-19T16:29:51Z", "digest": "sha1:VIK4MRMVFCPYB5C7SBBDWCUTREMIQQSD", "length": 3436, "nlines": 91, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "moat - Wiktionary", "raw_content": "\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:खंदक\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:खाई, *मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:परिखा\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:चर\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-06-19T16:31:51Z", "digest": "sha1:6EDKWJDX5URNY7U2HRUR5Z4CFE76FO3K", "length": 4443, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन व्हेन - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉन वेन याच्याशी गल्लत करू नका.\nजन्म ऑगस्ट ४, १८३४\nमृत्यू एप्रिल ४, १९२३\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८३४ मधील जन्म\nइ.स. १९२३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १८:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-607.html", "date_download": "2018-06-19T16:38:28Z", "digest": "sha1:GMVXRR5IKDEZFKES5ID3G5UF2S5PYJAJ", "length": 6704, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "डाक सेवकांचा खा.गांधी यांच्या कार्यालया समोर घंटा व थाळीनाद आंदोलन. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Ahmednagar News डाक सेवकांचा खा.गांधी यांच्या कार्यालया समोर घंटा व थाळीनाद आंदोलन.\nडाक सेवकांचा खा.गांधी यांच्या कार्यालया समोर घंटा व थाळीनाद आंदोलन.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाऊन घेवून, सातवा वेतन आयोग व कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत संपाच्या पंधराव्या दिवशी अखिल भारतीय ग्रामिण डाक सेवक संघटना अहमदनगर शाखेच्या वतीने खा.दिलीप गांधी यांच्या कार्यालया समोर घंटा व थाळीनाद आंदोलन करण्यात आले.\nकेंद्र सरकार ग्रामीण डाक सेवकांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देत नसल्याने सरकारला जाग आनण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. सदर मागण्या मान्य न झाल्यास आक्रमक पवित्रा घेत मुख्य डाक कार्यालयाचे गेटबंद आंदोलन करुन, इमारतीवरुन उड्या टाकून आत्महत्या करण्याचा इशारा ग्रामीण डाक सेवकांनी दिला आहे.\nया आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आनंद पवार, सचिव एन.बी. जहागीरदार, अशोक बंडगर, भिमराज गिरमकर, लक्ष्मण बर्डे, सुर्यकांत श्रीमंदीलकर, सलिम शेख, संतोष औचरे, दिलीप मेटे, विजय एरंडे, दत्तात्रय कोकाटे, बी.डी. ढोकळे, रशीद सय्यद, चंद्रकांत पंडित, गौतम गवते, कैलास माने, आर.आर. गवते, सिध्देश्‍वर घोडके, पी.आर. तनपुरे आदिंसह जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक सहभागी झाले होते.\nकेंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. डाक विभागाचे कामकाज केंद्र सरकारमार्फत चालून देखाल ग्रामीण डाक सेवकांना अद्याप सातव्या वेतन आयोगाची तरतूद करण्यात आलेली नाही. सदरील मागण्यांसाठी ग्रामीण डाक सेवकांनी वेळोवेळी आंदोलने केली.\nमात्र मागण्या मान्य होत नसल्याने ग्रामीण डाक सेवकांनी मंगळवार दि.22 मे पासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. संपाचा पंधरावा दिवस उलटून देखील केंद्र शासन दखल घेत नसल्याने शासनाला जाग करण्यासाठी घंटा व थाळी नाद आंदोलन करण्यात आले. ग्रामीण डाक कर्मचारी संपावर असल्याने ग्रामीण भागातील पोस्टाचा व्यवहार व कामकाज पुर्णत: कोलमडले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nडाक सेवकांचा खा.गांधी यांच्या कार्यालया समोर घंटा व थाळीनाद आंदोलन. Reviewed by Ahmednagar Live24 on Wednesday, June 06, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikidaa.com/2018/03/11/kasa-ma-liva-l-ta-maca-thaha-va-aanae-b-ra-va-ca-ma-ra-kash/", "date_download": "2018-06-19T16:20:44Z", "digest": "sha1:TTG4P4FE5RXK2BCSDU5HRVYESIF63VBH", "length": 16980, "nlines": 114, "source_domain": "www.marathikidaa.com", "title": "कसं मिळवाल तुमचे दहावी आणि बारावीचे मार्कशीट PDF स्वरूपात ? – ONLINE MARATHI", "raw_content": "ONLINE MARATHI आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल…..\nहि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nभारतीय सैन्य दल भरती 2018 टेक्निकल ग्रॅजुएट कोर्स\nतंबाखूमुळे दातांवर पडलेले डाग नष्ट करा या घरगुती सोप्या उपायाने\nकाही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nकेळे खाल्याने हे फायदे होतात.\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nतुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nया गोष्टी सहजासहजी कोणाला देत नाहीत किन्नर, जर या तुम्ही मिळवू शकलात त्यांच्याकडून तर बदलेल तुमचे भाग्य.\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nनवऱ्याच्या ह्या गोष्टी बायकोला आवडत नाहीत\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजाणून घ्या काय होते जेव्हा माणसांसाखे महिलांना पण भोगावे लागते स्वप्न् दोष\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nदेशामधला सगळयात श्रीमंत क्रिकेटर आहे विराट कोहली, पण या खेळाडू समोर आहे गरीब\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nश्रीदेवींनी ओढवून घेतला होता स्वतःच्या हातानी मृत्यू… समोर आलेलं कारज वाचून हैराण च व्हाल😱😱..\n‘त्याने’ लघवी करताना पाहिले अन सलमान ठरला दोषी… पुनमचंद बिष्णोई यांची दोन मिनिटाची लघुशंका पडली सलमान ला महागात..\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nदहावीच्या परीक्षेत केवळ 35 गुण मिळावे म्हणून मुलीने केले असे काही ज्याने संपूर्ण शाळा झाली आश्चर्यचकित पाहून आपल्याला ही विश्वास बसणार नाही.\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nअशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत\nमृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nHome / Inspiration / कसं मिळवाल तुमचे दहावी आणि बारावीचे मार्कशीट PDF स्वरूपात \nकसं मिळवाल तुमचे दहावी आणि बारावीचे मार्कशीट PDF स्वरूपात \nमचे दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) चं प्रगतीपुस्तक गहाळ झालाय काय तुमच्या सर्टिफ़िकेटवर डाग पडलेत का तुमच्या सर्टिफ़िकेटवर डाग पडलेत का सं असेल तर आता बोर्डाने तुम्हा-आम्हा सर्वांसाठी आणली आहे एक खास सुविधा ई-मार्क्सशीटची. तुम्ही तुमच्या मार्कशीटचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तपासू शकता आणि एक प्रत PDF स्वरूपात साठवून ठेवू शकता.\nयासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स…\n२. या साईटवर नाव, फोन नंबर, इमेल आय डी, पासवर्ड टाकून तुमचे खाते बनवा.\n३. तुमचे परिक्षेचे वर्ष, परिक्षा क्रमांक, तुम्हाला मिळालेले मार्क भरून तुमचे मार्कशीट मिळवु शकता.\n१९९० सालापासूनच्या मार्कशीट्स या साईटवर उपलब्ध आहेत. आपल्या बोर्डाने ही एक चांगली सोय आपल्यासाठी केलेली आहे.\n1 लाख लोकांनी वाचलेली पोस्ट स्वतःचे खर्च निघण्यासाठी 17 वर्षात बनली वेश्या, आज बॉलीवूडमध्ये असी कमवत नाव व पैसा \n४ लाख ३० हजार लोकांनी वाचलेली पोस्ट फक्त हुशार विध्यार्थी उत्तर देऊ शकतात,पहा तुम्हाला जमते का \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nमुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते. जोपर्यंत आपण …\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली राशीच्या नुसार बघा गर्लफ्रेंडचे …\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nअजब प्रेमची गजब कहाणी: ज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला बोलतात …\nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजर तुमच्या GF चे एकापेक्षा एक मेल फ्रेंड्स असतील, तर असे करा तिला हँडल\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी …\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nआपले फेसबुक पेज LIKE करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-marathi-website-mumbai-news-kalyan-news-62472", "date_download": "2018-06-19T17:01:01Z", "digest": "sha1:YTEV6I24ZHDNTWQRB6MLHDFU3EY5ZLB5", "length": 12414, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi website mumbai news kalyan news तब्बल एक वर्षानंतर कल्याणमध्ये नागरी सुविधा केंद्राचे उद्‌घाटन | eSakal", "raw_content": "\nतब्बल एक वर्षानंतर कल्याणमध्ये नागरी सुविधा केंद्राचे उद्‌घाटन\nबुधवार, 26 जुलै 2017\nकल्याण : कल्याणच्या पूर्व भागातील वाढती लोकसंख्या आणि 27 गावांचा समावेश यामुळे पालिकेचे प्रभाव क्षेत्र कार्यालयाचा विभाजन केल्यानंतरही तब्बल एक वर्षानंतर येथे नागरी सुविधा केंद्र सुरू झाले आहे. यासंदर्भातील बातमी 'ई सकाळ'वर 13 जुलै रोजी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते या प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले.\nकल्याण : कल्याणच्या पूर्व भागातील वाढती लोकसंख्या आणि 27 गावांचा समावेश यामुळे पालिकेचे प्रभाव क्षेत्र कार्यालयाचा विभाजन केल्यानंतरही तब्बल एक वर्षानंतर येथे नागरी सुविधा केंद्र सुरू झाले आहे. यासंदर्भातील बातमी 'ई सकाळ'वर 13 जुलै रोजी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते या प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले.\nकल्याण पूर्वमध्ये याआधी केवळ पालिकेचे 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालय होते. वाढती लोकसंख्या आणि 27 गावांचा समावेश पाहता पालिकेने प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे विभाजन करण्यात आले. कल्याण पूर्वमध्ये लोकग्रामच्या प्रवेशद्वाराजवळ नव्याने प्रभाग क्षेत्र कार्यालय बनविण्यात आले होते. पालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत 13 वॉर्ड आहेत. येथील लोकसंख्या अंदाजे दीड लाख आहे. गेल्या वर्षी जुलैमध्येच हे कार्यालय सुरू झाले होते. त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती.\nनागरी सुविधा केंद्राच्या उद्‌घाटनावेळी महापौरांसह पालिकेतील शिवसेनेचे गटनेता रमेश जाधव, प्रभाग समिती सभापती सुमन निकम, नगरसेवक निलेश शिंदे, दशरथ घाडीगावकर, माजी नगरसेवक नितीन निकम, प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रकाश ढोले, भारत पवार, पालिका सचिव संजय जाधव आणि जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर उपस्थित होते.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-rahul-deshpande-103789", "date_download": "2018-06-19T17:07:01Z", "digest": "sha1:X3W2QY3IC37UR6WGPOEB5HRCFDOGIJLU", "length": 16503, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news rahul deshpande नाट्यपदांतून उलगडला रंगभूमीचा सुवर्णकाळ | eSakal", "raw_content": "\nनाट्यपदांतून उलगडला रंगभूमीचा सुवर्णकाळ\nसोमवार, 19 मार्च 2018\nपुणे - ‘पंचतुंड नररुंड माळधर’, ‘तेजोनिधी लोहगोल’, ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘सूरत पियाँ की छिन बिसुराई’, ‘गुलजार नार ही मधुबाला’....संगीत नाटकांच्या शृंखलेतील ही नाट्यपदे... विलंबीनाम संवत्सराच्या प्रारंभाला... अर्थातच चैत्र शुद्ध पाडव्याला गायक राहुल देशपांडे नाट्यपदे सादर करत होते अन्‌ श्रोत्यांमधून वन्समोअरही येत होता...\nपुणे - ‘पंचतुंड नररुंड माळधर’, ‘तेजोनिधी लोहगोल’, ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘सूरत पियाँ की छिन बिसुराई’, ‘गुलजार नार ही मधुबाला’....संगीत नाटकांच्या शृंखलेतील ही नाट्यपदे... विलंबीनाम संवत्सराच्या प्रारंभाला... अर्थातच चैत्र शुद्ध पाडव्याला गायक राहुल देशपांडे नाट्यपदे सादर करत होते अन्‌ श्रोत्यांमधून वन्समोअरही येत होता...\nमुहूर्त होता गुढीपाडव्याचा... संगीत नाटकांच्या परंपरेला उजाळा देण्यासाठी आणि तरुण पिढीला उत्तम संगीत नाटके पाहायला मिळावीत, यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने विशेष संगीत नाट्य महोत्सव आयोजिला होता. महोत्सवाचे मुख्य प्रायोजक पु. ना. गाडगीळ (नळ स्टॉप) व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. सहप्रायोजक होते. या महोत्सवाची सांगता राहुल यांनी गायलेल्या संगीत नाटकांतील नाट्यपदांनी झाली.\nपूर्वरंग आणि उत्तररंगातून राहुल यांनी त्यांचे आजोबा वसंतराव देशपांडे आणि संगीत नाटकांचे अनोखे नाते रसिक प्रेक्षकांसमोर उलगडून सांगितले. बाबूराव माने, बालगंधर्व, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचा वसंतराव देशपांडे यांच्यावर झालेला प्रभाव, त्यांच्यातील उत्तम नकलाकार, पु. ल. देशपांडे, चित्तरंजन कोल्हटकर यांनी आपल्या गायनाबद्दल सुचविलेल्या सूचना आणि संगीत नाटकांत भूमिका करण्याचा घेतलेला निर्णय याविषयी राहुल भरभरून बोलले. वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, राम मराठे यांनी त्यांच्या गायकीतून अजरामर केलेली नाट्यपदेही त्यांनी गायिली. तब्बल तीन तास संगीत नाट्यपदांच्या स्वरांची मोहिनी घालणाऱ्या राहुल यांनी भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. ‘लोकमान्य’चे सहायक प्रादेशिक व्यवस्थापक हर्षद झोडगे यांच्या हस्ते राहुल यांच्यासह प्रशांत पांडव (तबला), राहुल गोळे (संवादिनी) यांचाही सत्कार करण्यात आला.\nतरुणाईला संगीत नाटकांची मोहिनी\nनाट्य संगीताला पूर्वी राजाश्रय होता. आता लोकाश्रय मिळाला आहे. आपल्याला संगीत नाटकांची परंपरा आहे. पूर्वी ज्या प्रमाणे संगीत नाटके सादर होत होती. त्या वेळीही श्रोतृवर्ग होता आणि आताही आहे. तरुणाईला नाट्य संगीताची मोहिनी पडू लागली आहे. हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. मी लहानपणी पिंपळखरे बुवांकडे सहा वर्षे गायन शिकलो. आजोबांची तसबीर समोर ठेवून आठ-आठ तास रियाज करीत असे. महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. तेव्हा ‘पावना-वामना’ हे पद मी बसविले. कुमार गंधर्वांची गायकी मला खूपच आवडायची. माझे गाणे ऐकायला भाईकाका अर्थातच पु. ल. देशपांडे आमच्या घरी यायचे. पुढे मग कीर्तन, ठुमरी, दादरा, बंदिशी,\nवृत्त आणि नाट्यपदांच्या गायकीची पद्धत जाणून घ्यायला लागलो. प्रत्येक गायकाची गायनशैली निराळी असते. बालगंधर्व, अभिषेकी बुवा, वसंतराव यांचीही शैली वेगळी होती. त्यांना पंडित ही पदवी शोभते. कारण ती सर्व मातब्बर मंडळी होती, असा उल्लेखही राहुल देशपांडे यांनी केला.\nसंगीत नाटकांना परंपरा आहे. ती जतन करणे आपले कर्तव्य आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने संगीत नाट्य महोत्सव भरवून, संगीत नाटकांतील नाट्यपदे सादर करण्यासाठी रंगमंच उपलब्ध करून दिला. त्याबद्दल ‘सकाळ’चे मी मनापासून अभिनंदन करतो, असे गौरवोद्‌गारही राहुल देशपांडे यांनी काढले.\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-06-19T16:31:21Z", "digest": "sha1:VX2L75DYVXKFHSE2FYLOL6BEPKV2FCJZ", "length": 5806, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "योगराजसिंह - विकिपीडिया", "raw_content": "\n(योगराजसिंग या पानावरून पुनर्निर्देशित)\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद मध्यमगती\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} १ {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी ५.०० ०.५० {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके ०/० ०/० {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या ६ १ {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nबळी १ ४ {{{बळी३}}} {{{बळी४}}}\nगोलंदाजीची सरासरी ६३.०० ४६.५० {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी ० ० {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी ० {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी १/६३ २/४४ {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत ०/० ०/० {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nजुलै १५, इ.स. २००६\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१४ रोजी २०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-dengue-mosquito-private-hospital-66027", "date_download": "2018-06-19T16:40:17Z", "digest": "sha1:Y2MLH7S3G766AIKWLUJUWNWZHKLMUU7O", "length": 15929, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news dengue mosquito in private hospital खासगी रुग्णालयांत डेंगीचे डास | eSakal", "raw_content": "\nखासगी रुग्णालयांत डेंगीचे डास\nशनिवार, 12 ऑगस्ट 2017\nडासांची पैदास झालेल्या रुग्णालयांना नोटीस दिली आहे. तेथील डासांच्या अळ्या नष्ट केल्या आहेत. रुग्णालयांमध्ये परत डास आढळल्यास कारवाई होईल.\n- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका\nपुणे - शहरातील रुग्णालयांत जाताना तुम्ही नक्की काळजी घ्या... तिथेही डेंगीचा डास तुम्हाला डंख मारू शकतो... कारण महापालिकेतर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत २३ खासगी रुग्णालयांमध्ये डेंगीच्या डासांची उत्पत्ती झाल्याचे निष्पन्न झाले आहे.\nशहरातील सोसायट्यांपाठोपाठ आता रुग्णालयेदेखील डेंगीच्या संसर्गापासून सुरक्षित राहिली नसल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिकेतील आरोग्य खात्याच्या कीटक विभागातर्फे सोसायट्यांच्या पाठोपाठ खासगी रुग्णालयांमधून कीटक सर्वेक्षण होत आहे. आतापर्यंतच्या सर्वेक्षणात २३ रुग्णालयांमध्ये डेंगीचे डास आढळले आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातील सहायक आरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले.\nदहा दिवसांत विषाणू तयार\nआजारी माणसाच्या रक्तातील डेंगीच्या विषाणूचा एडिस इजिप्ती जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संसर्ग होतो. एडिस इजिप्ती हा लहान, काळा डास आहे. त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. त्याचा आकार पाच मिलिमीटर असतो. डास चावल्यानंतर शरीरात विषाणू तयार करायला आठ ते दहा दिवस लागतात. त्यानंतर तो रोगाचा प्रसार करतो.\nएडिस एजिप्ती हे डेंगीचा प्रसार करणारे आणि क्‍सुलेक्‍स हे जापनीज मेंदूज्वर व हत्तीरोगाचा संसर्ग करणारे डास या रुग्णालयांमधील सर्वेक्षणात आढळले आहेत. यात या दोन्ही प्रकारचे मिळून १६ नर तर २४ मादी डास आढळले आहेत.\nडासनियंत्रणामध्ये प्रौढ डासांपेक्षा त्यांची अंडी आणि अळ्या नष्ट करणे महत्त्वाचे असते. अंडी आणि अळ्यांची संख्या जेवढी जास्त तेवढा डासांचा उद्रेक होण्याचा धोका वाढतो. सर्वेक्षण केलेल्या २३ रुग्णालयांमध्ये डासांची १६५ अंडी आणि अळ्या आढळल्या.\nसातारा रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालय, कश्‍यप हॉस्पिटल, धनकवडी येथील सुयोग हॉस्पिटल, आनंद हॉस्पिटल, कसबा पेठेतील सूर्या हॉस्पिटल, मनोहर जोशी रुग्णालय, दीनदयाळ हॉस्पिटल, डॉ. तोडकर हॉस्पिटल, सिंहगड रस्त्यावरील पाटील हॉस्पिटल, प्रचिती हॉस्पिटल, पर्वती येथील सहारा रुग्णालय, गुरुकृपा प्रसूतिगृह, विश्रांतवाडी येथील विनोद मेमोरिअल हॉस्पिटल, केदारनाथ हॉस्पिटल, औंधमधील मेडीपॉइंट रुग्णालय, एम्स रुग्णालय, कोथरूडमधील शाश्‍वत आणि वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालय.\nशहरातील २३ पैकी ९ रुग्णालयांच्या गच्चीवर डास आढळले आहेत. गच्चीवर साचलेल्या पावसाच्या पाण्यात डासांची पैदास झाली. पाण्याच्या टाकीजवळ आणि भंगार साहित्याजवळ प्रत्येकी तीन रुग्णालयांमध्ये डास सापडले. रुग्णालयांमधील बॅरल आणि प्लॅस्टिकच्या डब्यातही डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. प्लॅस्टिकचा कागद, चेंबर, नाली, बकेट येथेही डास असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.\nशहरात सध्या स्वाइन फ्ल्यू, डेंगी यांच्यासह विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांची गर्दी वाढली आहे. अशा ठिकाणी डेंगीच्या डासांची पैदास वाढणे हे सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. ज्या ठिकाणी रुग्णांवर उपचार होतो, त्या परिसरात डासांची उत्पत्ती होत असल्याचे यातून स्पष्ट होते.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-308.html", "date_download": "2018-06-19T16:39:37Z", "digest": "sha1:COKUDTLVTJIMKQUNUEA3FPZQEYPNDKI5", "length": 8738, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "साईसंस्थानच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करणार डॉ.सुजय विखे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Politics News Saibaba Shirdi Sujay Vikhe Patil साईसंस्थानच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करणार डॉ.सुजय विखे.\nसाईसंस्थानच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करणार डॉ.सुजय विखे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईसमाधी शताब्दी वर्षात शिर्डीचा विकास व साईबाबांचा प्रचार,प्रसार करण्यात अपयशी ठरलेल्या साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात शिर्डी व पंचक्रोशीतील नागरिकांसह राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा संघटनेच्या माध्यमातुन १५ दिवसात भव्य जनआक्रोश आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहीती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.\nपंधरा दिवसापुर्वी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, साईनिर्माणचे अध्यक्ष विजयराव कोते यांनी विखे पाटील नेतृत्वाखाली साईसंस्थानच्या विरोधात आंदोलन करण्याचे जाहीर केले होते.त्या पार्श्वभुमिवर डॉ. विखे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणुन घेतली.\nडॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की,साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचा गेल्या दोन वर्षापासुन चालु असलेला कारभार अत्यंत निष्क्रीय आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सयंमी भुमिकेमुळे शिर्डी ग्रामस्थ शांत होते,मात्र आता सहनशिलता संपली आहे. साईसमाधी शताब्दी वर्ष सुरु होऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला मात्र शिर्डीत कोणतेही ठोस विकासकाम विश्वस्त मंडळ करु शकले नाही,ही शोकांकीता आहे.\nया वर्षात शहराचा विकास व साईबाबांचा प्रचार-प्रसार करण्यात या विश्वस्त मंडळाला अपयश आले आहे. निद्रावस्थेत असलेल्या विश्वस्त मंडळास जाब विचारण्यासाठी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या पंधरा दिवसात भव्य जनआक्रोश आंदोलन जनसेवा संघटनेच्या माध्यमातुन उभारण्यात येणार आहे.\nबाहेर निधी देण्याबाबत दुमत नाही पण अगोदर शहराचा विकास होणे महत्वाचे आहे. एका धार्मिक संस्थेस सहा महिन्यात ५६ कोटी रुपये आरटीजीएस होतात मात्र नगरपंचायतचे विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी दिड वर्षाचा कालावधी लागतो. याचे उत्तर दिले गेले पाहीजे.\nशिर्डी नगरपंचायतचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा वारंवार अपमान केला जातो. नगरपंचायतला सापत्नपणाची वागणुक दिली जाते. शिर्डीच्या विकास कामांसाठी ना. विखे यांना मुख्यमंत्री महोदयांकडे विशेष बैठक लावुन नगरपंचायतची कामे करुन घ्यावी लागली. राष्ट्रपती आले शताब्दीचा ध्वज फडकावुन निघुन गेले. मुख्यमंत्र्यांनी शताब्दीसाठी ३२०० कोटी रुपयांची केलेली घोषणा हवेत विरली.\nनगरपंचायतच्या विकास कामांना निधी देताना सहनशिलतेचा अंत पाहीला. आतापर्यंत संयम ठेवुन शांततेच्या मार्गाने विश्वस्त मंडळाल काम करुन दिले मात्र आता सहनशिलता संपली आहे. विकास केवळ कागदावर नको प्रत्यक्ष कृती हवी आहे. निद्रावस्थेत असलेल्या विश्वस्त मंडळास जाग आणण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात येणार आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसाईसंस्थानच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करणार डॉ.सुजय विखे. Reviewed by Ahmednagar Live24 on Sunday, June 03, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/godrej-12-ton-gwc-14g2-whh-window-air-conditioner-price-p7zQRU.html", "date_download": "2018-06-19T16:13:49Z", "digest": "sha1:2EEJ5P6WIBRLFR4CXMCBPRENAHQ36R74", "length": 12621, "nlines": 334, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर\nवरील टेबल मध्ये गोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर किंमत ## आहे.\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर नवीनतम किंमत Jun 07, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर दर नियमितपणे बदलते. कृपया गोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर वैशिष्ट्य\nअसा कॅपॅसिटी 2 Ton\nस्टार रेटिंग 1 Star\nगोदरेज 1 2 टन गावच १४ग२ व्हाच विंडो एअर कंडिशनर\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E2%80%93%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-06-19T16:19:38Z", "digest": "sha1:WKLKLWQXQPL3XKJMNQ23P3P2C3J3W465", "length": 6134, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बार्सिलोना–एल प्रात विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nआहसंवि: BCN – आप्रविको: LEBL\nएल प्रात दे योब्रेगात, कातालोनिया\n१४ फू / ४ मी\n07R/25L 8,727 2,660 डांबरी काँक्रीट\n02/20 8,293 2,528 डांबरी काँक्रीट\nस्रोत: प्रवासी वाहतूक, AENA[१]\nयेथे उतरणारे लुफ्तान्साचे एअरबस ए३८० विमान\nबार्सिलोना–एल प्रात विमानतळ (स्पॅनिश: Aeroport de Barcelona–El Prat) (आहसंवि: BCN, आप्रविको: LEBL) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९२७ साली उघडलेला व बार्सिलोनापासून १२ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ स्पेनमधील माद्रिदखालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील २०व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-handicap-children-divyaang-children-make-lantern-76049", "date_download": "2018-06-19T16:36:15Z", "digest": "sha1:FFX7DCVBGEYG5YNPOTUOFPDTQNDGCZDA", "length": 13658, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news handicap children Divyaang children make the lantern दिव्यांग मुले आकाश कंदील बनविण्यात मग्न... | eSakal", "raw_content": "\nदिव्यांग मुले आकाश कंदील बनविण्यात मग्न...\nशनिवार, 7 ऑक्टोबर 2017\nहडपसर (पुणे): वानवडी येथील अपंग कल्याणकारी संस्थेतील मुले दीपावली सण जवळ आल्याने आकर्षक आकाश कंदील, पणत्या आणि दीपावली भेटकार्ड बनविण्यात दंग आहेत. विदयार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंना विविध कंपन्यातून मागणी येत आहे. त्यानुसार पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून शाळेचा अभ्यास सांभाळून या मुलांचे हात कला-कुसरीच्या वस्तू तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत.\nहडपसर (पुणे): वानवडी येथील अपंग कल्याणकारी संस्थेतील मुले दीपावली सण जवळ आल्याने आकर्षक आकाश कंदील, पणत्या आणि दीपावली भेटकार्ड बनविण्यात दंग आहेत. विदयार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंना विविध कंपन्यातून मागणी येत आहे. त्यानुसार पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून शाळेचा अभ्यास सांभाळून या मुलांचे हात कला-कुसरीच्या वस्तू तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत.\nविदयार्थीनी आशा धर्मशाळा म्हणाली, 'आम्ही दिव्यांग आहोत. मात्र, प्रत्येकामध्ये काही तरी सुप्त गुण दडलेले आहेत. ते ओळखून संस्था व शिक्षक प्रत्येकाला आवडत्या कलेत प्राविण्य मिळविण्यासाठी संधी व प्रशिक्षण देते. दीपावलीच्या वस्तू बनविताना आम्हाला सर्वांनाच वेगळा आनंद मिळतो. आम्हाला संस्थेत पुस्तकी शिक्षणासोबत संगणक प्रशिक्षण, शिवणकाम, ज्वेलरी तयार करणे, शोभेच्या वस्तू तयार करणे, शिवणकाम, कारपेंटर, मोबाईल रिपेअरिंग, हार्डवेअर रिपेअरिंग यासारखे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अनेक माजी विदयार्थ्यांचे व्यवसाय अथवा नोकरीच्या माध्यमातून पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे आम्ही आवडीनुसार कोर्स निवडतो व त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करतो.'\nमुख्याध्यापक शिवाणी सुतार म्हणाल्या, 'विशेष गरजा असलेल्या मुलांमधील कलागुणांना संधी देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी संस्था विदयार्थ्यांना शालेय शिक्षणबरोबरच विविध प्रकारचे उपक्रम वर्षभर राबवित असते. शाळेत मुलांना हस्तकला, भरतकाम आणि चित्रकलेचे शिक्षण दिले जाते.'\nसंस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. मुरलीधर कचरे म्हणाले, 'संस्थेचे अनेक हितचिंतक दरवर्षी मुलांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेवून मुलांना प्रोत्साहन देतात. मुलांना कलेची आवड निर्माण निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून ना नफा ना तोटा या तत्वावर मुलांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री केली जाते. त्यामुळे मुले या वस्तू उत्साहाने तयार करतात.'\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\n'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी\nमुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nशिवण्यातील नागरिकांनी श्रमदानाने बुजविले रस्त्यावरील खड्डे\nशिवणे - दांगट इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गणेश मंदिरापासुन ते दत मंदिर व सोसायटी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-06-19T16:32:20Z", "digest": "sha1:TV66ES6KXK2KS4WTYMXMSIFY7KFO5V2O", "length": 3980, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुतळाबाई भोसले - विकिपीडिया", "raw_content": "\n(पुतळाबाई या पानावरून पुनर्निर्देशित)\nपुतळाबाई भोसले ह्या शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. १६५३ मध्ये त्यांचा विवाह झाला. पुतळाबाई ही पालकर घराण्याची होत्या. नेताजी पालकर हे पुतळाबाईंचे सम्भधीक होते. शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर त्या सती गेल्या. त्या निपुत्रिक होत्या.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१८ रोजी १३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/04/news-312.html", "date_download": "2018-06-19T16:39:22Z", "digest": "sha1:5T7JNICOXCJA5GC3DW72MNMTBOM42BHB", "length": 5700, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार : खासदार दिलीप गांधी - अहमदनगरLive24", "raw_content": "\nविकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार : खासदार दिलीप गांधी\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रभाग ३२ च्या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी केडगावच्या मतदारांनी क्रांतिकारक निर्णय घेऊन भाजपला मतदान करावे. भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार दिला आहे. ही निवडणूक विरोधी पक्षांवर आरोप-प्रत्यारोप किंवा टीका-टिप्पणी न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nकेडगांव प्रभाग ३२ ब च्या पोट निवडणुकीतील भाजपचे उमेदवार महेश सोले यांच्या प्रचारार्थ खासदार दिलीप गांधी यांनी केडगावमधील सचिननगर, अंबिकानगर, पाटील कॉलनी, ओंकारनगर भागात प्रचारफेरी काढून मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या. याप्रसंगी शहर चिटणीस किशोर बोरा, जगन्नाथ निंबाळकर, केडगांव मंडल अध्यक्ष शरद ठुबे, शहर उपाध्यक्ष प्रतीक बारसे, धनंजय जामगावकर, चंदन बारटक्के, राहुल रासकर, बाळासाहेब सातपुते आदी उपस्थित हाेते. महेश सोले म्हणाले, प्रभाग ३२ ब चा विकास खुंटल्यामुळे रस्ता, पाणी, ड्रेनेजलाइन या मूलभूत सोयी सुविधांपासून प्रभाग वंचित आहे. ही कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nपारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार \n...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या \nलग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-global-handicaped-competition-61758", "date_download": "2018-06-19T16:56:22Z", "digest": "sha1:JECLBKHBWR3HNRAIEU3AC5WFMJYWMJB3", "length": 12183, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news global handicaped competition शरदला रौप्य; तर वरुणला ब्राँझपदक | eSakal", "raw_content": "\nशरदला रौप्य; तर वरुणला ब्राँझपदक\nसोमवार, 24 जुलै 2017\nनवी दिल्ली - जागतिक अपंग मैदानी स्पर्धेत भारताने रविवारी उंच उडी प्रकारात दोन पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या टी-४२ या उंच उडी प्रकारात शरद कुमारने रौप्य; तर वरुण भाटीने ब्राँझपदकाची कमाई केली.\nनवी दिल्ली - जागतिक अपंग मैदानी स्पर्धेत भारताने रविवारी उंच उडी प्रकारात दोन पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या टी-४२ या उंच उडी प्रकारात शरद कुमारने रौप्य; तर वरुण भाटीने ब्राँझपदकाची कमाई केली.\nशरदने कारकिर्दीमधील सर्वोच्च कामगिरी करताना १.८४ मीटर उडी मारली. सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अमेरिकेच्या सॅम ग्वेवेपेक्षा त्याची उडी फक्त दशांश दान मीटरने कमी पडली. वरुणनेदेखील १.७७ मीटर उडी मारताना ब्राँझपदकाची कमाई केली. रौप्य कामगिरीनंतर शरद म्हणाला, ‘‘मी येथे सुवर्णपदक मिळविण्यासाठीच आलो होतो. माझे प्रयत्न थोडे कमी पडले. रौप्यपदक मिळविल्याचाही आनंद आहेच.’’ वरुणनेदेखील पदक मिळविल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र, आपण सर्वोत्तम कामगिरी दाखवू शकलो नाही, याची खंत त्याने व्यक्त केली.\nस्पर्धेच्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने वातावरण थंड झाले होते. उडी मारण्यासाठी हे वातावरण चांगले होते, अशी प्रतिक्रिया शरदने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘हवामानात चांगलाच थंडपणा आला होता. उडी मारण्यासाठी अत्यंत अनुकूल असेच हे वातावरण होते. पण मी एका पायाने उडी मारणारा खेळाडू असल्यामुळे मला तोटा झाला. पावसामुळे मी ज्या पायाने उडी मारतो, तेथील ट्रॅक घसरडा झाला होता. त्याचा निश्‍चित कामगिरीवर परिणाम झाला.’’\nभारताने आतापर्यंत या स्पर्धेत पाच पदके मिळविली आहेत. सरदारसिंग गुर्जर याने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविताना भारताचे खाते उघडले. त्यानंतर दोन दिवसांनी अमित सरोहाने क्‍लब एफ-५१ प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. त्यानंतर थाळीफेक प्रकारात कमलज्योती दलाल हिने ब्राँझपदकाची कमाई केली.\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2018-06-19T16:19:05Z", "digest": "sha1:GW5CVWAID566SNX4N4Z4OG3SEW7ED3L4", "length": 4997, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमिशा पटेल - विकिपीडिया", "raw_content": "\nअमिशा पटेल ( ९ जून १९७६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व निर्माती आहे. अमेरिकेच्या बॉस्टन शहरामधील टफ्ट्स विद्यापीठामधून पदवी घेतलेल्या अमिशाने २००० सालच्या कहो ना... प्यार है ह्या चित्रपटामध्ये ऋतिक रोशनच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गदर: एक प्रेम कथा, आप मुझे अच्छे लगने लगे इत्यादी चित्रपटांमध्ये तिने कामे केली आहेत.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील अमिशा पटेलचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९७६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०१:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikidaa.com/2018/03/10/moghf/", "date_download": "2018-06-19T16:15:30Z", "digest": "sha1:QIQDZ7PT3ZTFTZD3BH3JYV727QYTD77U", "length": 20194, "nlines": 111, "source_domain": "www.marathikidaa.com", "title": "महापुरुषांपेक्षा मोदी मोठे झाले का ? सरकारी कार्यालयातील प्रतापामुळे सोशल मिडीयावर संताप ! – ONLINE MARATHI", "raw_content": "ONLINE MARATHI आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल…..\nहि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nभारतीय सैन्य दल भरती 2018 टेक्निकल ग्रॅजुएट कोर्स\nतंबाखूमुळे दातांवर पडलेले डाग नष्ट करा या घरगुती सोप्या उपायाने\nकाही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nकेळे खाल्याने हे फायदे होतात.\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nतुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nया गोष्टी सहजासहजी कोणाला देत नाहीत किन्नर, जर या तुम्ही मिळवू शकलात त्यांच्याकडून तर बदलेल तुमचे भाग्य.\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nनवऱ्याच्या ह्या गोष्टी बायकोला आवडत नाहीत\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजाणून घ्या काय होते जेव्हा माणसांसाखे महिलांना पण भोगावे लागते स्वप्न् दोष\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nदेशामधला सगळयात श्रीमंत क्रिकेटर आहे विराट कोहली, पण या खेळाडू समोर आहे गरीब\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nश्रीदेवींनी ओढवून घेतला होता स्वतःच्या हातानी मृत्यू… समोर आलेलं कारज वाचून हैराण च व्हाल😱😱..\n‘त्याने’ लघवी करताना पाहिले अन सलमान ठरला दोषी… पुनमचंद बिष्णोई यांची दोन मिनिटाची लघुशंका पडली सलमान ला महागात..\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nदहावीच्या परीक्षेत केवळ 35 गुण मिळावे म्हणून मुलीने केले असे काही ज्याने संपूर्ण शाळा झाली आश्चर्यचकित पाहून आपल्याला ही विश्वास बसणार नाही.\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nअशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत\nमृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nHome / NEWS / महापुरुषांपेक्षा मोदी मोठे झाले का सरकारी कार्यालयातील प्रतापामुळे सोशल मिडीयावर संताप \nमहापुरुषांपेक्षा मोदी मोठे झाले का सरकारी कार्यालयातील प्रतापामुळे सोशल मिडीयावर संताप \nमहापुरुषांपेक्षा मोदी मोठे झाले का सरकारी कार्यालयातील प्रतापामुळे सोशल मिडीयावर संताप सरकारी कार्यालयातील प्रतापामुळे सोशल मिडीयावर संताप वरळी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महापुरुषांच्या प्रतिमेपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या हेच फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महापुरुषांपेक्षा नरेंद्र मोदी मोठे झाले का वरळी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महापुरुषांच्या प्रतिमेपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या हेच फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महापुरुषांपेक्षा नरेंद्र मोदी मोठे झाले का असा सवाल देखील विचारला जात आहे.\nमुंबईमध्ये वकिली करणारे अॅड शरद राऊत हे कामा निमित्त वरळी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात गेले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या महापुरुषांच्या सोबतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रतिमा लावण्यात आली होती. मात्र यामध्ये तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमा लहान तर नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मोठी होती. राऊत यांनी संबंधित प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिला. मात्र, अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलाव लागेल म्हणत विषय टाळण्याचा प्रयत्न केल्याच अॅड शरद राऊत यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले.\nअॅड शरद राऊत म्हणाले ‘सरकारी कार्यालयामध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याचा नियम आहे. त्याचप्रमाणे देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचेही फोटो लावणे गरजेच आहे. मात्र या प्रतिमा लावत असताना काही नियम पाळणे गरजेच आहे. जे वरळी सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पाळण्यात आले नाहीत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, महापुरुषांच्या फोटोपेक्षा त्यांचा मोठा फोटो लावणे चीड आणणारी घटना आहे. याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना फोटो फ्रेम बदलण्यासाठी एक लेखी तक्रार दिली आहे.\nसरकारी कार्यालयांमध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याचा एक प्रोटोकॉल आहे. त्यामध्ये देशासाठी योगदान दिलेल्या महापुरुषांचे फोटो योग्य सन्मानाने लावणे गरजेच आहे. नजीकच्या काळात अनेक ठिकाणी हे नियम पायदळी तुडवले जात असल्याच दिसून येत आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, अशा प्रकारे फोटो लावणे म्हणजे महापुरुषांची अवहेलना करण्यात येत असल्याचा म्हणत अनेक नेटकऱ्यांनी सोशल मिडीयावर संताप व्यक्त केला आहे.\n1 लाख लोकांनी वाचलेली पोस्ट तिने पोटाची खळगी भरण्यासाठी केला सेक्स, मग ‘मृत्यू’नेच केली कायमची सुटका..\n४ लाख ३० हजार लोकांनी वाचलेली पोस्ट रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे ‘काय होते फोटोवर क्लिक करून बघा \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nमुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते. जोपर्यंत आपण …\nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजर तुमच्या GF चे एकापेक्षा एक मेल फ्रेंड्स असतील, तर असे करा तिला हँडल\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी …\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nविसरूनही या ३ लोकांना धोका नका देऊ, नाहीतर आयुष्य् खराब होऊन जाईल. प्रत्येक व्यक्ती आपल्या …\nतुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये\nचांगल्या आणि खऱ्या प्रेमाजवळ इशारा करतात ही भांडंण प्रेम जेव्हा जेव्हा सुरू होते तर याला …\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nआपले फेसबुक पेज LIKE करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathikidaa.com/page/3/", "date_download": "2018-06-19T16:07:14Z", "digest": "sha1:JCSGVU3H767GD5ZNOG42GKKFWDPBQHSE", "length": 24308, "nlines": 156, "source_domain": "www.marathikidaa.com", "title": "ONLINE MARATHI – Page 3 – आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती", "raw_content": "ONLINE MARATHI आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल…..\nहि १२ फोटोस तुम्हाला विचलित करू शकतात .. लहान मुलांनी बघू नये\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nभारतीय सैन्य दल भरती 2018 टेक्निकल ग्रॅजुएट कोर्स\nतंबाखूमुळे दातांवर पडलेले डाग नष्ट करा या घरगुती सोप्या उपायाने\nकाही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nकेळे खाल्याने हे फायदे होतात.\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nतुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nजर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nया गोष्टी सहजासहजी कोणाला देत नाहीत किन्नर, जर या तुम्ही मिळवू शकलात त्यांच्याकडून तर बदलेल तुमचे भाग्य.\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nनवऱ्याच्या ह्या गोष्टी बायकोला आवडत नाहीत\nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nजाणून घ्या काय होते जेव्हा माणसांसाखे महिलांना पण भोगावे लागते स्वप्न् दोष\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nजर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी\nदेशामधला सगळयात श्रीमंत क्रिकेटर आहे विराट कोहली, पण या खेळाडू समोर आहे गरीब\nबातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल\nश्रीदेवींनी ओढवून घेतला होता स्वतःच्या हातानी मृत्यू… समोर आलेलं कारज वाचून हैराण च व्हाल😱😱..\n‘त्याने’ लघवी करताना पाहिले अन सलमान ठरला दोषी… पुनमचंद बिष्णोई यांची दोन मिनिटाची लघुशंका पडली सलमान ला महागात..\nलग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे\nदहावीच्या परीक्षेत केवळ 35 गुण मिळावे म्हणून मुलीने केले असे काही ज्याने संपूर्ण शाळा झाली आश्चर्यचकित पाहून आपल्याला ही विश्वास बसणार नाही.\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nअशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत\nमृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत\nया नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nलग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी \nआता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली\nज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी\nजर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा\nसकाळी उठून प्रत्येक महिलेने या ६ गोष्टी केल्या पाहिजेत, हा लेख फक्त महिलेने वाचवा\nजाणून घ्या काय होते जेव्हा माणसांसाखे महिलांना पण भोगावे लागते स्वप्न् दोष\nदहावीच्या परीक्षेत केवळ 35 गुण मिळावे म्हणून मुलीने केले असे काही ज्याने संपूर्ण शाळा झाली आश्चर्यचकित पाहून आपल्याला ही विश्वास बसणार नाही.\nआपल्या देशात सर्वांत जास्त हुशार मुले आहेत जेे दिवस आणि रात्र अभ्यास करून 100 टक्के मिळवितात आणि जर त्यांना कधी 100 पैकी 95 90 झाले तर ते अस्वस्थ होतात, की जेणेकरून त्यांनी एवढी मेहनत करून ही त्यांचे गुण कमी कसे झाले, परंतु तसेच काही विद्यार्थी असे ही आहेत जे वर्ष …\nया फोटोला ZOOM करून बघताच तुमचे डोके चक्रावून जाईल लहान मुलांनी लाम्ब रहावे लहान मुलांनी लाम्ब रहावे \nसध्या सोशल मीडियावर असे काही फोटो बघायला मिळत आहे की , तुम्ही बघितलेला फोटो किंवा व्हिडिओ क्षणात व्हायरल होतो. कोणी काही वेगळ्या पद्धतीने फोटो काढला किंवा व्हिडिओ बनवला तर तो क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होतो. हेच कारण आहे की रोजच आपल्यासमोर हजारो फोटो येतात . आत्ताच काही दिसवपूर्वी सोशल मीडियावर …\nया गोष्टी सहजासहजी कोणाला देत नाहीत किन्नर, जर या तुम्ही मिळवू शकलात त्यांच्याकडून तर बदलेल तुमचे भाग्य.\nज्या माणसाच्या आयुष्यात धन कमी असते त्याला कायमच त्रासाला सामोरे जावे लागते. धनाशी संबंधित सुविधा मिळवण्यासाठी माणसाला खूप कष्ट घ्यावे लागतात त्याचबरोबर लक्ष्मीची कृपा असणेही आवश्यक असते. गाडी घर ही स्वप्ने सगळेच पाहतात पण खूप कमी लोक ही स्वप्ने पूर्ण करू शकतात. बरेचदा जीवनातला त्रास इतका जास्त वाढतो कि तुमचा …\nकिशोर वयीन युवक युवतींनी चुकूनही ठेऊ नका शारीरिक संबंध अन्यथा भोगावें लागतील हे दुष्परिणाम , तरूणांनी जरूर पहा\nकाळानुसार लोकांचे रहाणी मानात आणी विचारसरणीत बराच मोठा बदल झालेला आपल्याला दिसत आहेत. आणी ह्या बदलासोबत च लोक जुन्या चालीरीती आणी कायद्या संदर्भात फारच दुर्लक्षित झालेले दिसत आहेत. परंतु हे जाणून घेणे फार गरजेचे आहेत की समाजाच्या जुन्या चालीरीतींमागे काहितरी चांगला हेतू होता. अश्या परिस्तित आपण जुन्या चालीरीती आणि बनवलेले …\nअजूनही 90% लोकांना माहीत नाही की “की बोर्ड” वरील F आणि J ही बटन इतर बटनांपेक्षा उंचीवर का असतात.\nम्ही कधीही विचार केला आहे का की “की-बोर्ड” वरील बटणे अल्फाबेटिकल प्रमाणे का नसतात. कीबोर्डवर प्रश्न, क्यू, डब्ल्यू, ई, आर, टी बरोबर का येतो एफ आणि जे ही बटन कीबोर्ड चे मधोमध च का असतात एफ आणि जे ही बटन कीबोर्ड चे मधोमध च का असतात जर तुम्हाला माहिती नसेल, तर आज आपण याच्या संबंधित अशीच माहिती तूम्हाला सांगनार आहोत. की …\nकेळे खाल्याने हे फायदे होतात.\nकेळं हे बारमाही येणारे फळ आहे तसेच इतर फळांपेक्षा सर्वसामान्यांचा खिशाला परवडणारे फळ आहे. गुणधर्माने केळे हे शीत आणि कफकारक फळ आहे. या फळाचे काय फायदे होतात हे आपण पाहणार आहोत. १. हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. केळ्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्ताची कमतरता. केळ्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. २. पोट साफ …\nनवऱ्याच्या ह्या गोष्टी बायकोला आवडत नाहीत\nपरफेक्ट मॅरेज जगात शक्यच नाही, असा तुमचा समज असेल तर तुम्ही चुकत आहात. तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये खूप भांडण होत असली, तरीही तुम्हीसुद्धा एक परफेक्ट कपल होऊ शकता. तुमच्यातील नातं टिकवण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने त्यासाठी काही गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे. तुम्ही दोघांनीही प्रौढासारखं वागणं खूप आवश्यक आहे. …\nअशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत\nकोणत्या सुप्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या बाळाचे नामकरण काय केले, याची आपण आतुरतेने वाट पाहत असतोच; हे उघड गुपित आहे आणि जेव्हा ते नामकरण करतात; तेव्हा जवळपास आपल्या सर्वांची हीच प्रतिक्रिया असते- ‘हे माझ्या का बरे ध्यानात आले नाही आणि जेव्हा ते नामकरण करतात; तेव्हा जवळपास आपल्या सर्वांची हीच प्रतिक्रिया असते- ‘हे माझ्या का बरे ध्यानात आले नाही’ किंवा ‘हे नाव कधी ऐकण्यातच झाले नाही’ किंवा ‘हे नाव कधी ऐकण्यातच झाले नाही’ या प्रसिद्ध बाळांच्या विलक्षण, तरीही सुंदर …\nविवाहानंतर हनीमूनला जाताय ना तर मग ह्या 4 वस्तू सोबत न्यायला अजिबात विसरू नका 3 री वस्तू सर्वासाठी महत्वाची\nलग्नानंतरचा हनीमून म्हणजे प्रत्येक जोडप्यासाठी एक सर्वात सुखद असा कालावधी असतो, जिथे तुम्हा दोघांव्यतिरिक्त आणखी कुणीही नसतं. म्हणून हनीमूनला शक्य तितकं अविस्मरणीय आणि आंनदी बनवायचा प्रयत्न करा. कारण हा तुमच्या आयुष्यातला असा कालावधी असतो ज्याच्या आठवणी पुढे आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार असतात. परंतु, या हनीमूनच्या क्षणांना आणखी सुखद बनवण्यासाठी याची …\nफर्माईश पूर्ण नाही झाली म्हणून प्रेगनेंट सिंगर सोबत स्टेजवर झाले असे काही …. विडीयो झाला व्हायरल\nSpread the love तुम्हाला जेसिका लाल हत्याकांड आठवतंय… हो तेच हत्याकांड ज्यावर “नो वन किलड जेसिका” नावाचा एक चित्रपटसुद्धा येऊन गेलाय. या जेसिका लाल हत्याकांडात एका मुलीला गोळी मारण्यात आली होती कारण तिने ग्राहकाला बार बंद होतंय अस सांगण्याची हिम्मत केली होती. अशीच एक घटना पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात घडली आहे. …\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nआपले फेसबुक पेज LIKE करा\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nलग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.\nमुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का \nआपले फेसबुक पेज LIKE करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2010/07/", "date_download": "2018-06-19T15:52:43Z", "digest": "sha1:RW3U4GOOFGIRUYW2QL43CWUAVIY7Q6ZI", "length": 6495, "nlines": 75, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: July 2010", "raw_content": "\nसलील (तुम्ही) खरंच \"दादा' आहे\n करत हातात वह्या घेऊन गराडा घातलेल्या शंभरावर चिमुरड्यांच्या घोळक्‍यात तुम्ही परवा अगदी हरवून गेला होता आणि न थकता \"स्वाक्षरी' देऊन त्या प्रत्येक चिमुरडीला आनंद वाटत होतात. (स्थळ कोल्हापुरातील एक शाळा)\nत्या आधी तुम्ही त्याच मुलांवर तुमच्या स्वरांनी अक्षरशः गारूड घातलं होतंत म्हणूनच तर सही कशासाठी घ्यायची असते ही माहित नसलेल्या त्या गर्दीतील काही चिमुरड्यांनाही \"सलीलदादाची सही' त्यांच्या वहीमध्ये हवीशी झाली. त्या गर्दीतूनच माझ्या छोट्याशा मैत्रीणीनेही अगदी ढकलाढकली करत, संयोजकांचा काहीसा ओरडा खात, दप्तर सांभाळत, खूप वेळ रांगेत उभे राहत तुमची सही मिळवलीच. सही मिळाल्यानंतर \"ही बघा मी सलीलदादाची सही मिळविली' हे सांगतानाचा तिचा आनंद आणि चेहऱ्यावरची चमक वर्णनातीत. (असाच आनंद सही घेतलेल्या बहुतेक सर्व चिमुरड्यांच्या चेहऱ्यांवर होता) या आनंदातच मग आमची स्वारी घरापर्यंत तुमच्या सगळ्या कार्यक्रमाचे वर्णन ऐकवत राहिली; पण माझ्या डोळ्यासमोर तिचा फक्त तो आनंदलेला चेहरा आणि तुमचं मुलांत रंगून सह्या देणं एवढंच आठवत राहिलं.\n वर्षभरापूर्वी केशवराव भोसले सभागृहात तुमचा एक कार्यक्रम आम्ही पाहिला होता. त्या वेळी आमच्या छोट्या मैत्रीणीने तुमची सही घेतली होती. ती तिच्या संग्रही आहेच, तरीसुद्धा मैत्रीणींच्या सोबत सही मिळविण्याची तिची धडपड आणि ती मिळाल्यानंतरचा तिचा आनंद शब्दातीत. तुम्ही तेथूनच तिच्यासोबत खऱ्या अर्थाने आमच्या घरी \"सलीलदादा' बनून पोचला.\nतुमच्या स्वरांची मोहिनी अवघ्या महाराष्ट्राला आहे. तुम्ही सादर केलेल्या कविता, गाणी ऐकवूनच आम्ही आमच्या प्रेमाचे, मायेचे, मैत्रीचे धुमारे रुजविले आणि फुलविले. त्याचे काही संस्कार चिमुरड्यांवर केले आणि त्याचे फळ म्हणजे आज तुमची गाणी त्यांना आत्ताच भारून टाकत आहेत. हे निर्विवाद तुमचे आणि संदीप खरे यांचे यश. यश मिळाल्यानंतर माणूस माणसांत मिसळण्याचे टाळतो असे ऐकले होते; पण त्यालाही तुम्ही परवाच्या कृतीने छेद दिलात. चिमुरड्यांच्या गर्दीत तुम्ही त्यांचे \"सलीलदादा' बनून राहिलात न थकाता न टाळता त्यांना आनंद वाटत राहिलात म्हणून लिहावं वाटलं. मनापासून वाटतं तुम्ही असेच \"दादा' बनून रहा. (थोडं त्रासाचं जरूर आहे.)\nहे माझे मायबाप वाचक\nसलील (तुम्ही) खरंच \"दादा' आहे\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahaakatha.blogspot.com/2014/09/2.html", "date_download": "2018-06-19T16:32:16Z", "digest": "sha1:AERRMCUU2FNODRJ3EJ2LLDSMTL3GBRU2", "length": 32609, "nlines": 178, "source_domain": "mahaakatha.blogspot.com", "title": "महाकथा Mahaakatha: रावन्ना-2ची सुटका", "raw_content": "\nकोलंबोवरून चेन्नईला जाणारे विमान रावन्ना-2 च्या साथीदारांनी पळवले. त्यानंतर त्यांनी विमानाच्या आणि प्रवाशांच्या बदल्यात रावन्नाच्या सुटकेची आणि बी. भीषन्ना आणि विजया जयसिंहाला ताब्यात देण्याची मागणी केली. त्यानंतर घडलेल्या विचित्र घडामोडी.....\nश्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आणि भारताच्या पंतप्रधानांचे हॉटलाईनवर बोलणे झाले. कांही निर्णय घेण्यात आले. त्यानंतर रॉचा एक अधिकारी तातडीने दिल्लीवरून कोलंबोला रवाना झाला.\nतिकडे कोलंबोतही श्रीलंकेच्या गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलीस अधिका-यांची एक गुप्त मीटिंग झाली. या बैठकीला ए.एस.पी. विजया जयसिंहा देखील हजजार होती. त्या बैठकीत पोलीस अधिका-यांनी आपापली मते मांडली. रावन्ना-2 चा रिमांड काढून त्याच्याकडून विमान कोठे आहे याची माहिती मिळवता येईल असे मत एका अधिका-याने मांडले. त्याला सगळ्याच अधिका-यांनी दुजोरा दिला. पण गृहमंत्र्यांनी विमानातील प्रवासी हे महत्वाचे असून आपण रावन्ना-2ला लगेच सोडले नाही तर प्रवाशांना दगाफटका होऊ शकतो असे मत मांडले. त्यांच्या सुटकेसाठी हायजॅकर्सच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागतील असे सांगितले. या गोष्टीला कांही अधिका-यांनी पाठिंबा दिला तर काहींनी विरोध केला. विरोध करणा-या अधिका-यांना गृहमंत्री म्हणाले, ‘रावन्ना-2ला आपण परत पकडू शकू. पण सध्या प्रवाशांना वाचवणे हे महत्वाचे आहे. शिवाय आपल्या राष्ट्राध्यक्षांचे आणि भारताच्या पंतप्रधानांचे मतही हायजॅकर्सच्या मागण्या मान्य करून प्रवाशांची सुटका करावी असेच आहे’\nत्यावर ए.एस.पी. विजया जयसिंहा म्हणाली, ‘सर, ही माझ्यासाठी एक फार मोठी संधी आहे. मी रावन्ना-2 बरोबर तो नेईल तिथं जायला तयार आहे, अगदी आनंदाने. आणि मी तुम्हाला वचन देते सर, प्रवाशांची सुटका झाल्यावर मी त्याला परत कोलंबोच्या तुरुंगापर्यंत फरफटत आणेन’\nमीटिंग संपताच रावन्ना-2च्या सुटकेची तयारी झाली. कोलंबोच्या विमानतळावर त्याच्यासाठी एक हेलीकॉप्टर सज्ज ठेवण्यात आले होते. रावन्ना-2चा भाऊ बी. भीषन्नाला सगळी कल्पना देण्यात आली आणि त्याला बोलावून घेण्यात आले. ए.एस.पी.विजया जयसिंहा आणि बी. भीषन्ना दोघेही विमानतळावर हजर झाले. रावन्ना-2ही आला. तिथं तो पोलीस कमिशनरला म्हणाला, ‘मी माझे स्वत:चे हेलीकॉप्टर आणि माझा पायलट घेवून जाणार आहे’. रावन्ना-2 अशी मागणी करणार याची कमीशनरला शंका होतीच, आणि ती मागणी मान्य करण्यावाचून दुसरा कांही ऑप्शनही नव्हता. एवढ्यात आकाशातून एक हेलीकॉप्टर आले. ते रावन्ना-2चे होते. त्याला विमानतळावर उतरण्याची परवानगी देण्यात आली. हेलीकॉप्टर खाली उतरताच रावन्ना-2 तिकडे चालला. त्याच्यामागोमाग ए.एस.पी. विजया जयसिंहा आणि बी. भीषन्ना हेही निघाले. सगळेजण हेलीकॉप्टरमध्ये जाऊन बसले. हेलीकॉप्टरची पायलट एक महिला होती. तिने बुरखा घातला होता, आणि त्यावर काळा गॉगल घातला होता, त्यामुळे तिचा चेहरा तर राहोच, डोळेही दिसत नव्हते. विजया जय सिंहाला तिला कुठेतरी बघितल्यासारखे वाटले. मग आठवले, ती पायलट अफगाणिस्तानातल्या गांधारीसारखी दिसत होती.\nहेलीकॉप्टर उड्डाण केले आणि त्यात बसलेल्या आणखी दोघा इसमांनी ए.एस.पी. विजया जयसिंहा आणि बी. भीषन्ना यांची झडती घेतली. बी. भीषन्नाकडे घड्याळ सोडता कांहीच सापडले नाही. ते काढून घेण्यात आले. विजया जयसिंहाकडे वॉकीटॉकी, कॅमेरा या वस्तू सापडल्या. त्या काढून घेण्यात आल्या. तिच्या हातातले घड्याळही काढून घेण्यात आले.\nथोड्याच वेळात ते हेलीकॉप्टर मेन लॅंड सोडून समुद्रावरून पुढे जाऊ लागले. त्या दोन इसमांनी झडती घेऊन काढून घेतलेल्या वस्तू हेलीकॉप्टरच्या बाहेर भिरकावून टाकल्या.\nमग बी. भीषन्ना आणि विजया जयसिंहा यांच्या डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधण्यात आल्या.\nबराच वेळ झाला. विजया जयसिंहा बोअर झाली होती. तिने विचारले, ‘मिस्टर रावन्ना, हम कहां जा रहें हैं और कितना टाईम लगेगा और कितना टाईम लगेगा\n‘कुछ बोल नहीं सकते. एक घंटा लग सकता है, या फिर एक दिन भी लग सकता है...हम घुमा फिराकर आपको ले जानेवाले है, ता कि आपको लोकेशन का पता न चले’ रावन्ना ने उत्तर दिले.\nसुमारे दोन तास झाल्यावर त्या दोघांच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढून घेण्यात आल्या. मग रावन्ना बी. भीषन्नाला म्हणाला,\n‘मेरे भाय, तुम घरभेदी हो. तुमने मेरे साथ दगाबाजी की है. जानते हो इसकी सजा क्या है\nबी. भीषन्नाने कांहीच उत्तर दिले नाही. मग रावन्ना त्या दोन इसमांकडे वळून म्हणाला, ‘इसे फेक दो हेलीकॉप्टर के बाहर’\nत्या दोघांपैकी एकाने क्षणाचाही वेळ न घेता हेलीकॉप्टरचे दार उघडले. मग दोघांनी बी. भीषन्नाला उचलले आणि सरळ बाहेर फेकून दिले. विजया जयसिंहा आश्चर्याने बघतच राहिली. मग नाराज होत म्हणाली,\n‘मिस्टर रावन्ना, यह आपने ठीक नही किया. अपने सगे भाई को समुंदर में फेक दिया.... आय कांट बिलिव्ह इट’\n‘हाहाहाहाहा...हाहाहाहाहा...’ रावन्ना गडगडाटी हसत म्हणाला, ‘इसकी जगह अगर मेरा बाप भी होता, तो उसके साथ भी मैं यही करता... और तुम तो मेरी कोई सगी नहीं हो... सो तुम्हारे साथ भी मैं यही करनेवाला हूं’\nमग त्याने त्या दोन इसमांना हुकूम दिला, ‘फेक दो इसे भी बाहर’\n‘लेकिन सर, यह औरत है, इसे हम हात नहीं लगा सकते.... आपही का हुक्म है, किसी परायी औरत को हात नहीं लगाना...’\n‘ठीक है, किसी और तरीके से इसे बाहर धकेलना होगा....’ असे म्हणत रावन्नाने आपले पिस्तूल बाहेर काढले. विजया जयसिंहाला ते दाखवत तो म्हणाला, ’चलो, खडी हो जाओ’\nविजया उठून उभी राहिली.\n‘अब दरवाजे के पास जाओ’\nती दरवाजा जवळ जाऊन उभी राहिली.\n‘अब नीचे कूद जाओ’\nविजयाला खाली उडी मारण्याचे धाडस झाले नाही.\n‘मैं ने कहा ना, कूद जाओ... मैं तीन तक गिनुंगा.. उसके आगे गिनने के लिये मेरे पास टाईम नहीं है... तब तक अगर तू नही कुदी तो यहां से गोली छुटेगी.... एक... दो....’\nरावन्नाने तीन म्हणायच्या आतच विजयाने हेलीकॉप्टरच्या बाहेर उडी मारली. कांही वेळातच ती समुद्रात कोसळली.\nतिकडे बेटावरचे प्रवाशी दोन-तीन दिवसातच बोअर झाले होते. बाहेरच्या जगाशी कसलाही संपर्क नाही... मोबाईल फोन चालत नव्हते, इंटरनेट चालत नव्हते... टी.व्ही., बातम्या फेसबुक आणि व्हाट’स अॅप शिवाय माणूस किती दिवस तग धरू शकणार\n‘हमारे पास एक रेडियो होता था तो अच्छा होता था..’ हनमंत राव रामप्रसादला म्हणाला.\n‘है... मेरे पास रेडियो है....,’ रामप्रसाद म्हणाला, ‘कोलंबो एअर पोर्ट पर सीता ने एक चायनीज रेडीओ पसंद किया था. लेकिन उस पर चायनीज प्रोग्राम सुनायी नहीं दे रहे थे. इसलिये उसने वह रेडियो खरीदा नही. मैं ने सोचा शायद इंडिया में चायनीज प्रोग्राम सुनायी देंगे... क्यों की चायना पडोस में है ना इंडिया के... इसलिये मैं ने उसे बिना बताये चुपके से वह रेडियो खरीद लिया. पूना पहुंच ने के बाद मैं वह रेडियो सीता को प्रेसेंत देनेवाला हूं.. सरप्राईझ गिफ्ट’\n‘यह आपने बहुत ही बढीया काम किया है... शायद पहली बार... अब एक काम कीजीये.. चुपके से वह रेडियो लेकर आईये... किसीकी नजर में आये बिना...और यहां आने के बाद वह रेडियो मुझे दिखाने की जल्दी मत करना. हम उस सामनेवाले पहाड पर जायेंगे...’\nखरे म्हणजे त्या बेटावर आल्यावर पहिल्याच दिवशी हनमंत रावाने त्याच्या मोबाईल फोनवर रेडियो लावून बघितला होता, पण त्यावर कोणतेच रेडियो स्टेशन ऐकू आले नव्हते.\nथोड्याच वेळात रामप्रसाद रेदिओ घेवून आला. मग ते दोघे लगेच समोरच्या टेकडीच्या दिशेने निघाले. अर्ध्या-पाऊन तासाने ते टेकडीच्या माथ्यावर पोहोचले. मग पलीकडच्या बाजूस थोडे खाली उतरले.\n‘अब दिखाइये मुझे वह रेडियो’ हनमंत राव म्हणाला.\nरामप्रसादने आपल्या शर्टच्या आत लपवून ठेवलेला तो रेडियो बाहेर काढला आणि हणमंत रावाकडे दिला. दहा बॅंडचा चायनीज रेडियो... हणमंतरावाने आधी एफ.एम. ब्यांड लावला. त्या बॅंडवर त्याला एकही रेडियो स्टेशन ऐकू आले नाही. हे त्याला अपेक्षितच होते. तो रामप्रसादला म्हणाला, ‘हमे एक भी एफ. एम. रेडियो स्टेशन सुनाई नही देता.... इसका मतलब यह की हम मेनलॅड से बहोत दूर है. क्यों कि एफ.एम रेडियो स्टेशन के सिग्नल्स जादा दूर नहीं जाते है....’\nमग त्याने मेडियम वेव्ह बॅंड लावला. त्यावरचा काटा हळू हळू फिरवून बघितला. त्यावर अस्पष्ट आवाजात कोलंबो रेडियो स्टेशन ऐकू येत होते. मालदीव मधले एक रेडियो स्टेशन ब-यापैकी ऐकू येत होते. केरळ मधले कोणतेच स्टेशन ऐकू येत नव्हते. हणमंत रावाने लगेच निष्कर्ष काढला, हे बेट श्रीलंकेच्या नैऋत्येला आणि मालदीव पासून जवळ आहे. त्याआधी याला मिळता-जुळता निष्कर्ष त्याने सूर्याच्या उगवण्याची वेळ, आकाशातील विशिष्ट ग्रह-ता-यांचे लोकेशन्स यावरून काढला होताच.\nमग हनमंत रावाने शॉर्ट वेव्ह बॅंडवरची स्टेशने लावून बघितली. त्यावरची बरीच स्टेशने स्पष्ट ऐकू येत होती. त्याने बी.बी.सी. स्टेशन लावले. तिथे बातम्या चालू होत्या. त्यात कोलंबोहून चेन्नईला जाणारे विमान गायब होवून तीन दवस झाले तरी त्याचा अजून पता लागला नाही आणि भारत आणि श्रीलंका यांचे नौदल त्या विमानाचा शोध घेत असल्याची बातमीही सांगण्यात आली.\n‘ठीक है’, हणमंत राव म्हणाला, ‘हमें यह रेडियो और ज्यादा दर तक नहीं सुनना चाहिये. नहीं तो सेल वीक हो जायेंगे’\nत्याच दिवशी संध्याकाळपर्यंत हणमंत रावाने त्या रेडियो पासून ट्रान्समीटर बनवला. त्यासाठी आवश्यक अशा स्क्रू ड्रायव्हर वगैरे वस्तू त्याच्या बॅगमध्ये होत्याच. मग तो दुस-या दिवशी सकाळी लवकर रामप्रसादला घेवून पुन्हा त्या टेकडीवर गेला. एका विशिष्ट फ्रीक्वेन्सीवर त्याने संदेश पाठवला... ‘द प्लेन इज हायजॅकड, नॉट डिसअॅपिअर्ड... ऑल पॅसेंजर्स आर सेफ... वुई आर ऑन अॅन अननोन आयलॅंड.. फार साउथ वेस्ट ऑफ कोलंबो, साउथ ऑफ मालदीव... एक्झॅक्ट लोकेशन इज नॉट नोन’\nहा संदेश त्याने थोड्या थोड्या अंतराने ब-याच वेळा पाठवला. पुढचे अनेक दिवस असे संदेश तो पाठवतच राहिला. हा संदेश फारसा लांबवर जाणार नाही हेही त्याला माहीत होते. पण बेटाजवळून जाणा-या एखाद्या जहाजास तो संदेश कदाचित मिळेल असे हनमंत रावास वाटत होते. पण तसा तो कुणाला मिळाला की नाही हे कळायला कांहीच मार्ग नव्हता.\nया कथेचे आधीचे भाग:\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 5: विमानाचे हायजॅकिंग\nLabels: आधुनिक रामायण, मराठी कथा, मराठी लघुकथा, महावीर सांगलीकर\nकृपया पुढील पेज लाईक करा:\nभयकथा: न जन्मलेली बाळं\n-महावीर सांगलीकर चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर.... किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तीस वर्षं ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं...\n-महावीर सांगलीकर फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अ...\n-महावीर सांगलीकर पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. त...\n-महावीर सांगलीकर थंडीचे दिवस, रात्रीची वेळ. घाटाच्या अलिकडच्या गावात एस. टी. स्टॅण्डवर बस थांबली. ड्रायव्हर, कंडक्टर खाली उतरले. कांह...\nसिंगल मदर (भाग 3)\nमहावीर सांगलीकर इकडं पुण्यात सुनिल आपल्या व्यवसायात आणि खोट्या-खोट्या संसारात मग्न तर तिकडं कोल्हापुरात सुनिलची आई त्याच्यासाठी स्थळं...\n-महावीर सांगलीकर 8149703595 फादर जोसेफ ब्यांड यांना विल्यम नावाचा मुलगा होता. तरुणपणी शिक्षणासाठी तो कलकत्ता इथं होता. भा...\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\n-महावीर सांगलीकर राजस्थानातील एका आर्मी बेसवरचा एक दिवस. तिथल्या एका इमारतीमधल्या एका विशेष रूममध्ये लांबलचक टेबलाभोवती पाच मुली एकेक...\n-महावीर सांगलीकर दिनकर कदम तुम्हाला आठवतच असेल. तोच तो, ‘दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी’ मधला. तो शाळेत असताना जाईनं त्याला आपल्या प्...\n(मागील प्रकरणावरून पुढे चालू) दुस-या दिवशी मी पुन्हा सायबर कॅफेत गेलो आणि डायरेक्ट विषयालाच हात घातला. ‘दहा वर्षांपूर्वी तू मला जी ...\n-महावीर सांगलीकर एक हत्तीण आणि तिचं पिल्लू एका गल्लीतनं चालले असताना त्या गल्लीतलं एक कुत्रं पाठीमागून त्यांच्यावर भुंकायला लागलं. या...\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम| MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nमोटीव्हेशनल कथा: शिवानी द ग्रेट\nशिवानी द ग्रेट: भाग 2\nशिवानीचं लग्न: भाग 1\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 6: रावन्ना-2ची सुटका\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nभयकथा: न जन्मलेली बाळं\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nअंजली. . . .\nसिंगल मदर (भाग 2)\nसिंगल मदर (भाग 3)\nगौरी आणि फेस रीडर\nव्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव\nअमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nआठवणी: माझं आजोळ अंकलखोप\nहौशी लेखकांसाठी चार शब्द\nमी कथा कशी लिहितो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://prajkta-prajkta.blogspot.com/2011/07/", "date_download": "2018-06-19T15:48:15Z", "digest": "sha1:45ZIZZDXSS6UQXZC3I2IHKEUZMYDFSJQ", "length": 72505, "nlines": 165, "source_domain": "prajkta-prajkta.blogspot.com", "title": "prajkta: July 2011", "raw_content": "\nबेभरवसा = भारतीय फलंदाजी (इंग्लंड डायरी)\nभारतीय फलंदाजी आणि सलमान खान यांच्यामध्ये सर्वात मोठे साम्य कोणते असेल दोघेही प्रचंड बेभरवशाचे. सलमान कधी शर्ट काढून सिक्‍स पॅक्‍स दाखवेल सांगता येत नाही आणि भारतीय फलंदाजी भक्कमपणे वाटचाल करत आहे, असे वाटत असताना कधी कोसळेल याचा नेम नाही. नॉटींगहॅमला दुसऱ्या कसोटीच्या शनिवारी दुसऱ्या दिवशी पहिल्या दोन सत्रांमध्ये इंग्लंड गोलंदाजीवर वर्चस्व गाजवून मोठी आघाडी मिळविण्याची स्वप्ने पाहणारी भारतीय फलंदाजी चहापानानंतर काही वेळात पत्त्याचा बंगल्याप्रमाणे कोसळली आणि पदरात पडली नाममात्र आघाडी. ज्या ब्रॉडला पहिल्या दोन सत्रांमध्ये द्रविड, लक्ष्मण आणि युवराज यांनी रट्टे दिले, त्या ब्रॉडची उधारी चुकती करायची असल्यासारख्या विकेटही टाकल्या. पाच बाद 267 धावा अशा भक्कम स्थितीतील संघ 288 मध्ये माघारी परतला होता. अवघ्या 21 धावांत पाच फलंदाज \"तू आधी का मी आधी' अशा पद्धतीने भोंज्या शिवल्यासारखे मैदानावर जाऊन माघारी आले. फलंदाजीवेळी बॅट घेऊन आडवा आलेला ब्रॉड गोलंदाजी करताना अंगावर धाऊन आला. त्याला मग शिंगावर घेण्याची हिम्मत ना द्रविडला दाखवता आली ना युवराजला. रैना, सचिन, कर्णधार धोनी, हरभजन, प्रवीणकुमार आदींनी रजा पडू नये, म्हणून ज्याप्रमाणे मस्टरवर सही करून ऑफिसमध्ये उपस्थिती दाखवतात तशी येऊन हजेरी लावली. फलंदाजी केल्यासारखं दाखविलं आणि पुन्हा पॅव्हेलियनची वाट धरली. विक्रमादित्य सचिनचा बॅड पॅच शनिवारीही सुटला नाही. तो तिसऱ्यांदा ब्रॉडचा गिऱ्हाईक झाला. ब्रॉडने लॉर्डस्‌च्या खेळपट्टीप्रमाणे नॉटींगहॅमच्या खेळपट्टीलापण स्विंगचे अमिष दाखवून वश करून घेतले आणि कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीक नोंदविण्याची कामगिरी लिहिली. पडझड सुरू असताना खेळपट्टीवर नांगर टाकून शतक झळकावणारा आणि भारतीय फलंदाजीला आघाडीचा किनारा दाखविणाऱ्या राहुल द्रविडनेही (117)\nआता बास झालं करत बॅट फिरवली आणि चेंडूने त्याला बरोबर गंडवले. संयम सुटला आणि त्याचा खेळ संपला. त्यापूर्वी त्याने युवराजबरोबर कामगिरी चोख बजावली खरी; पण अल्पसंतुष्टपणे त्याच्या माघारी जाण्याने या कसोटीवर वर्चस्वाची मोठी संधी भारताने गमावली ती गमावली. युवराजने अर्धशतकी (65) खेळी केली खरी पण अजूनही त्याला कसोटीसाठीचा संयम राखता येत नाही हे दिसून आले अर्थात ब्रॉडने त्याला टाकलेला चेंडूही तसाच अफलातून होता.\nज्या खेळपट्टीने वाकुल्या दाखविल्या त्याच खेळपट्टीला ब्रॉडने स्वींगने गुलाम बनविले. चेंडूला वेग देतानाच त्याने चेंडू फलंदाजाच्या बॅटपासून हळूच बाहेरही काढला. इनकटर आणि इनस्विंगचे शस्त्र त्याने वापरले आणि एकाच षटकात नाट्य घडवून भारतीय फलंदाजी कापून काढली. 46 धावांत सहा बळी घेत आपली भेदकता सिद्ध केली हे जसे खरे आहे, तसेच भारतीयांनी त्याच्या चेंडूचे अंदाज न घेता अत्यंत बेजबाबदार फटके मारले हे ही तितकेच खरे.\nब्रॉड आडवा आला (लंडन डायरी)\nलॉर्डस्‌वर भारताला पराभूत करण्यामध्ये ख्रिस ब्रॉडचा वाटा मोठा होता. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्याने धडाकेबाज कामगिरी करताना भारतीय संघाची भंबेरी उडवली होती. ज्या खेळपट्टीवर त्याच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांना खेळता आले नव्हते, त्याच खेळपट्टीवर भारतीय जलदगती गोलंदाजीचा मारा त्याने फोडून काढला. त्याने प्रायरसोबत भक्कम भागीदारी नोंदवताना भारताच्या पराभवाचा पाया रचला होता. आजही भारतीय संघ पूर्ण वर्चस्व मिळवण्याच्या वाटेवर असताना ब्रॉड भक्कमपणे आडवा आला आणि संघाला दोनशे धावांच्या पार नेले. ब्रॉड खेळला नसता तर इंग्लंडचा डाव दीडशेच्या आत खल्लास झाला असता; पण ब्रॉडने प्रवीणकुमार, इशांत आणि तेजतर्रार श्रीशांतसह हरभजनसिंगच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. त्याने जोरदार प्रतिआक्रमण करून भारताचे मनसुबे पुरते उधळून लावले. त्याने 66 चेंडूंमध्ये 64 धावा फटकावताना नऊ चौकार लगावले. त्याने हे आक्रमण रचताना स्वानला हाताशी धरले. संघाची धावसंख्या 124 असताना स्वान मैदानात उतरला होता. त्यानंतर दोघांनी भारतीय गोलंदाजीवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. कुमारच्या गोलंदाजीवर मुकुंद झेल घेईपर्यंत संघाची धावसंख्या 197 वर पोचली होती. त्यानंतर अँडरसनच्या साथीने ब्रॉडने इंग्लंडला दोनशेचा टप्पा पार करून 221 वर पोचविले. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ब्रॉड गेल्या काही सामन्यांत कामगिरी करत आहे. विशेषतः जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तो अलीकडे खेळताना दिसतोय.\nब्रॉडचे प्रतिआक्रमण वगळता आज भारतीय गोलंदाजांची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. झहीरच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या श्रीशांतने डोके शांत ठेवत गोलंदाजी करताना आपला क्‍लास आज तरी दाखवलाच. त्याच्या संगतीने इशांत आणि प्रवीणकुमारने नॉटिंगहॅमच्या जिवंत खेळपट्टीचा फायदा अगदी अधाशासारखा उठविला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी दोन-तीन झेल सोडले नसते तर इंग्लंडला आणखी स्वस्तात तंबूत पाठविण्यात या जलद त्रिकुटाला नक्की जमले असते. तिघांनीही अचूक गोलंदाजी करताना स्विंगवर भर दिला. विशेष म्हणजे तिघांनीही टप्पा बिलकूल भरकटू दिला नाही. तिघेही एकमेकांना मार्गदर्शन करताना दिसत होते आणि हे चित्र निश्‍चितच सुखावणारे होते. झहीरच्या नसण्याचा कोणताही परिणाम होऊ न देण्याचा विडा तिघांनी उचलल्याप्रमाणे गोलंदाजी केली आणि मग बळीही समसमान वाटून घेतले. त्यामुळे हरभजनला फार काही करायची वेळ आली नाही. त्याने अखेरचा घाव घालताना ब्रॉडला बाद केले आणि सायबांना 221 धावांवर रोखले.\nधावांची रास ओतायला हवी\nसायबांना स्वस्तात बाद करण्यात जरी यश मिळाले असले तरी त्यांच्याकडे अँडरसन, ब्रॉडसारखे भेदक गोलंदाज आहेत हे विसरून चालणार नाही. हा सामना जिंकण्यासाठी जगातली सर्वात भक्कम फलंदाजी असल्याचे बिरूद मिळविणाऱ्या भारतीय संघाला धावांची रास ओतण्याची गरज आहे. पहिल्याच चेंडूवर मुकुंदला गमावणाऱ्या भारतीय खेळाडूंना किमान दोन मोठ्या भागीदाऱ्या या मैदानावर करण्याची गरज आहे. खेळपट्टीचा रंग पाहता हे काहीसे अवघड आहे; मात्र \"धोनीसेनेला' हे करावेच लागेल; अन्यथा गोलंदाजांनी घाम गाळून जे कमावले ते फलंदाजांनी गमावले, असे म्हणण्याची वेळ भारतीयांवर येऊ शकते.\nलढाई अस्तित्वाची (लंडन डायरी)\nकसोटी क्रमवारीत हा संघ अव्वल आहे. वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिकाही जिंकलीय. वनडेचा विश्‍वकरंडकही पटकावलाय. अशा भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरवात पराभवाने झाली आणि कोट्यवधी क्रिकेटरसिक चुकचुकले. भारतीय संघाच्या अव्वल स्थानाविषयीच प्रश्‍नचिन्ह उभे केले जाऊ लागले. शुक्रवारपासून नॉटींगहॅमच्या वेगवान खेळपट्टीवर सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. लॉर्डस्‌च्या खेळपट्टीने भारतीय फलंदाजांना खेळवले. त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नॉटींगहॅमला नाही; मात्र येथे असणाऱ्या कोरड्या वातावरणाचाच पडला तर फरक पडू शकतो. तसे पाहता हे मैदान भारतीयांसाठी लकी आहे. या मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडमधील विजय साकारलेला आहे. या मैदानावर सचिनची बॅटही चमकलेली आहे. या मैदानावर सचिनने सत्तरपेक्षा जास्त सरासरीने धावा करताना शतकही झळकावलेले आहे. हे सर्व जरी खरे असले तरी भारतीय संघापुढील मुख्य समस्या गोलंदाजीची आहे. झहीरखान नाही, हरभजन निष्प्रभ ठरतोय (अर्थात वेगवान खेळपट्टीवर त्याच्याकडून किती अपेक्षा करणार म्हणा), इशांत, प्रवीणकुमार प्रयत्न करताहेत पण ते पुरेसे नाहीत. झहीर खेळू शकणार नसल्यामुळे श्रीशांत किंवा मुनाफ पटेलला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. श्रीशांतला संधी दिल्यास त्याचा \"आक्रमक' स्वभाव उपयोगी पडू शकतो अर्थात तो गोलंदाजीमध्येच जास्त वापरला गेला तर. दुसरीकडे फलंदाजी भक्कम असली तरी गंभीर खेळणार की नाही या विषयी मोठे प्रश्‍चचिन्ह आहे. गंभीर न खेळल्यास युवराजसिंगला संधी मिळू शकते. युवराज संघात आल्यास मुकुंदसह पुन्हा एकदा द्रविडलाच सलामीला उतरावे लागणार हे नक्की.\nलॉर्डस्‌वरील मोठ्या पराभवामुळे भारतीय संघाच्या एकूणच दर्जाविषयी प्रश्‍नचिन्ह उभारण्याची अहमहिका लागलेली आहे; मात्र त्याविषयी कोणतेही भाष्य न करता कर्णधार धोनीने सामन्याच्या पुर्वसंध्येला आम्ही सकारात्मक मानसिकतेने या सामन्यात उतरू असे सांगून प्रत्यक्ष मैदानातच उत्तर देण्याची मानसिक तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वीचा इतिहास पाहता अनेकदा भारतीय संघ परदेशी भूमीवर सलामीच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर पुन्हा उसळून आला असून उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न भारतीय संघाने केलेला आहे. नॉटींगहॅमच्या मैदानावरही अशाप्रकारेच भारतीय संघ पुन्हा एकदा उत्तम कामगिरीसाठी उसळी घेण्याची अपेक्षा आहे. हे जरी खरे असले तरी गेल्या सामन्यात भारतीय फलंदाजी कापून काढणाऱ्या अँडरसनची या मैदानावरील कामगिरी अफलातून अशी आहे. चार सामन्यात त्याने 28 बळी मिळविलेले आहे. त्यामध्ये चार वेळा त्याने पाचपेक्षा जास्त बळी मिळविलेले आहेत हे विसरून चालणार नाही. सध्या पूर्ण फॉर्मात असलेल्या अँडरसनचे हे फेव्हरीट मैदान आहे. त्याच्या जोडीला ब्रॉड आहेच. भारतीय संघाला पराभूत करून नंबर एकचा मुकुट हिसकावून घेण्यास स्ट्रॉस आणि कंपनी एकीकडे सज्ज होत असताना जिव्हारी लागलेल्या पराभवावर विजयाचे मलम लावून आम्हीच \"नंबर एक' आहोत हे दाखवून देण्यासाठी भारतीय संघ नक्कीच प्रयत्न करेल अशी आशा आहे. पाहुया शुक्रवारी सकाळीच या फैसल्याला सुरवात होईल आणि मग नॉटींगहॅमच्या खेळपट्टीचे खरे रंग दिसायला सुरवात होईल.\nलॉर्डसवरील कसोटीचा निकाल चौथ्याच दिवशी नक्की झाला होता. एकतर भारत हरणार किंवा सामना ड्रॉ राहणार हे स्पष्ट होते. पाचव्या दिवशी पराभवावर शिक्कामोर्तब झाले. चौथ्या डावामध्ये फलंदाजी करणे हे नेहमीच अवघड असते. त्यातही जर 458 धावांचे ओझे तुमच्या मानेवर असेल तर फलंदाजी करताना देव आठवणारच; मात्र जगातील सर्वात भक्कम फलंदाजी आणि कसोटी क्रमवारीतील क्रमांक एकच्या संघाकडून निदान प्रतिकार तरी होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात लक्ष्मणचा काहीसा आणि त्यानंतर रैना वगळता इतरांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ केलाच नाही. त्यातही दैवाचे सगळे फासे भारताच्या विरोधातच पडले. एकतर गंभीर पूर्णतः तंदुरुस्त नसताना मैदानात उतरला आणि सचिन अंगात ताप असताना फलंदाजीला आला. त्यामुळे भारतीय फलंदाजीही डळमळली. कालच्या आश्‍वासक सुरवातीमुळे द्रविड आणि लक्ष्मण अखेरच्या दिवशीही भक्कम खेळी करतील ही अपेक्षा अँडरसनने मोडून काढली. पहिल्या डावात भारताचे वस्त्रहरण रोखणाऱ्या द्रविडला दुसऱ्या डावात फारशी संधीच मिळाली नाही. जखमी गंभीर मैदानात उतरला खरा पण कोपराच्या कळा सोसत त्याने कशीबशी 22 धावांची मजल मारली. त्यानंतर मात्र सचिन, लक्ष्मण, सचिन, धोनी, हरभजन यांना अँडरसन, ब्रॉड जोडगोळीने फारशी संधी दिली नाही. एकीकडे रैनाने नांगर टाकलेला असताना त्याला दुसऱ्या बाजूने पुरेशी साथच मिळाली नाही. त्याने ब्रॉड, अँडरसन, ट्रेमलेट स्वॉन यांचा मारा खेळून काढताना त्यांना चौकार लगावण्याचे धारीष्ट्यही दाखविले. या ऐतिहासीक सामन्यातील भारताचा पराभव आधी टाळण्याचा आणि नंतर लांबविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. सराव सामन्यात शतक झळकवून लॉर्डस्‌वर खेळण्याची संधी मिळविलेल्या रैनाने दुसऱ्या डावामध्ये इंग्लंड गोलंदाजीचा कसून प्रतिकार केला. लढाऊ वृत्ती दाखवली. त्याने खेळपट्टीचा अंदा\nज घेऊन फलंदाजी केली. आक्रमक स्वभावाला पूर्णपणे मुरड घालून अत्यंत संयमाने फलंदाजी केली. 78 धावांच्या खेळीसाठी त्याने 136 चेंडू घेतले. तब्बल 207 मिनिटे त्याने किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबत आणखी एक दोन मोठ्या भागीदारी झाल्या असत्या तर हा सामना भारतीय वाचवू शकले असते; मात्र प्रत्यक्ष मैदानात सायबांच्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले ते पाडलेच. एकटा रैनाच अखेरपर्यंत लढत राहिला. पहिल्या दिवसापासूनच अनेक बाबी भारतीय संघाच्या विरोधात गेल्या. झहीर जायबंदी झाला, गंभीर जखमी झाला, सचिन ताप अंगात असताना खेळला. तर गोलंदाजी करून काही प्रमाणात आपल्या गोलंदाजांना विश्रांती देण्याचा प्रयत्न करणारा कर्णधार धोनी फलंदाजी करताना दोन्ही डावांत सपशेल अपयशी ठरला. जिव्हारी लागला असला तरी या पराभवातून भारतीय संघ शिकेल आणि नॉटींगहॅममध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीमध्ये पुन्हा नव्याने उभारी घेईल ही आशा आहे.\nलॉर्डस्‌वरील कसोटीत चौथ्या दिवशी सकाळी भारतीय गोलंदाजीला अचानक धार आली आणि पहिल्या डावात पूर्णपणे निष्प्रभ ठरलेला इशांत शर्मा भेदक बनला. त्याने सायबांना गुंडाळून भारताला ड्रायव्हर सीटवर नेण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यामध्ये तो काही प्रमाणात यशस्वीही झाला; मात्र दुसऱ्या बाजूने तेवढ्याच ताकदीने साथ मिळाली नाही. साहेबांचे सहा गडी 107 धावसंख्येत तंबूत पाठविल्यानंतर इंग्लंड काहीसे बॅकफुटवर आले होते; मात्र पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही प्रायर आडवा आला आणि या वेळी त्याने ब्रॉडला सोबतीला घेतले. पहिल्या दोन तासांतील नूर दोघांनी नंतरच्या सत्रांमध्ये पूर्णपणे बदलून टाकला. पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीवर वर्चस्व गाजवून पाहता पाहता संघाची आघाडी चारशेच्यावर नेली; मात्र खेळपट्टी फलंदाजीला साथ देत आहे हे पाहून स्ट्रॉसने डाव लगेच सोडण्याची घाई केली नाही. मग मिळालेल्या संधीचा फायदा उठवून प्रायरने लॉर्डस्‌च्या यादीत आपले नाव कोरताना सुरेख शतकी खेळी साकारली. संघाला पुन्हा ड्रायव्हरसीटवर नेताना त्याने व ब्रॉडने भारतीय गोलंदाजी फोडून काढली. धोनीने पुन्हा एकदा गोलंदाजी करून ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रायर-ब्रॉडपुढे कोणाचीच डाळ शिजली नाही. अखेरचा सुमारे दोन तासांचा खेळ शिल्लक असताना प्रायरने शतक पूर्ण केले आणि स्ट्रॉसने त्यांना बाल्कनीतून माघारी येण्याची खूण केली.\nकसोटी वाचविण्यासाठी चौथ्या दिवसाचे अखेरचे दोन तास आणि पाचवा संपूर्ण दिवस खेळण्याचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या डावातील तारणहार द्रविडला-मुकुंदसह सलामीला उतरवावे लागले. प्रायरच्या स्विपवर गंभीरच्या कोपरावर बसलेला जोरदार तडाखा सहन न होण्यासारखाच होता. द्रविडने मुकुंदसह परवाची उर्वरीत खेळीच सुरू केल्याप्रमाणे सुरवात केली. पहिल्या चेंडूपासूनच तो मस्तपैकी सेट होऊन खेळला. मुकुंदने आश्‍वासक सुरवात केली; पण अनुभवाची कमतरता जाणवली आणि पुन्हा एकदा चेंडू स्टंपवर ओढवून तो बाद झाला. त्यानंतर लक्ष्मण मैदानावर आला आणि भारताच्या या सिनीयर जोडीने दिवसभरात भक्कमपणे किल्ला लढवून कोणतेही खिंडार पडू ने देण्याची काळजी घेतली. विशेष म्हणजे कसोटी वाचविण्याचे ओझे डोक्‍यावर असताना दोघांनी अत्यंत पॉझीटीव्ह खेळ केला. लक्ष्मणने एका षटकात सलग तीन चौकार मारून सामना जिंकण्यासाठीही प्रयत्न करता येऊ शकतो हे दाखवून दिले. आता अखेरच्या दिवशी सामना वाचविण्यासाठी संघासाठी तारणहार होण्याची भूमिका कोण-कोण बजावतो हे पहावे लागेल. त्याचबरोबरीने कोलकत्त्यात ज्याप्रमाणे लक्ष्मणने काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिछाडीवरून येऊन भारतीय संघाला जिंकून दिले होते तसा पराक्रम आताही करणार का हीच उत्सुकता आहे. त्यासाठी 378 धावांचा डोंगर पार करण्याची अवघड कामगिरी त्यांच्यापुढे असेल आणि आणि जेव्हा-जेव्हा भारतीय संघ संकटात सापडला आहे तेव्हा लक्ष्मण त्याच्या पूर्ण क्षमतेने बचावासाठी धावल्याचा लौकिक आहे. अखेरच्या दिवशीही तो आपला हा लौकिक द्रविडच्या साथीने कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. फक्त या दोघांसोबत सचिन, धोनी, रैना आणि जखमी गंभीर यांनीही आपला वाटा उचलण्याची आवश्‍यकता आहे.\nद्रविड कृष्ण बनून आला (लंडन डायरी)\nलॉर्डसच्या खेळपट्टीने तीन दिवसांत वेगवेगळे रंग दाखवले. पहिल्या दिवशी झहीर, दुसऱ्या दिवशी पीटरसन तर तिसऱ्या दिवशी तिने ब्रॉडला सहकार्य केलं. तिचा नेमका रंग काय या बाबत अंदाज बांधणेच अवघड बनले आहे. एकीकडे ब्रॉड आणि ट्रेम्पलेटला पूर्ण सहकार्य करत असतानाच तिने द्रविडचा हातही अखेरपर्यंत मुळीच सोडला नाही. म्हणजे जो कर्तृत्व दाखवेल त्याच्या पाठीशी \"ती' असंच काहीसं दृष्य गेल्या तीन दिवसांत दिसलं आणि आपल्याला क्रिकेटची पंढरी का म्हणतात ते दाखविले.\nझकास ओपनींग देऊन भारतीय सायबांना चोख उत्तर देणार असं वाटत असतानाच स्टुअर्ट ब्रॉडने खेळपट्टीला स्वींगची लालूच दाखविली आणि पाहता पाहता उभा राहू पाहत असणारा डाव पुरता विस्कटला. मुकुंद अर्धशतक पूर्ण करता करता राहिला तर गंभीरला लय सापडत असताना गेला. मुकुंदच्या रुपाने कसोटीसाठी आणखी एक सलामीवीर मिळू शकेल याची चुणुक दिसली. ज्याच्या महाशतकाची वाट क्रिकेटरसिक पाहत होते त्या सचिनने सुरवात झकास केली; मात्र ब्रॉडने या मैदानावरील आधीची सर्वोच्च धावसंख्याही त्याला गाठू दिली नाही. लक्ष्मण आणि रैना मैदानावर अगदी पाहुण्यासारखे आले. उपस्थिती लावली आणि विकेटचा आहेर देऊन गेले. कर्णधार धोनीने प्रयत्न केले; पण त्याची बॅटही शांत केली गेली. एकीकडून इंग्लीश गोलंदाजांकडून जगातल्या अव्वल संघाचे वस्त्रहरण सुरू असताना क्रिकेटरसिकांनी राहुल द्रविडचा धावा सुरू केला आणि द्रविड कृष्ण बनून धावला. त्याने भारतीय संघाची अब्रू झाकण्यासाठी मैदानावर घट्ट नांगर रोवला. एक-एक धावेचे वस्त्र तो भारतीय फलंदाजीभोवती गुंडाळत राहिला आणि फालोऑनची नामुष्की टाळून त्याने संपूर्ण वस्त्रहरण रोखले. शतकी खेळी करून या मैदानावर शतक ठोकण्याचा पंधरा वर्षांचा वनवासही त्याने संपविला. सचिन मैदानात आल्यानंतर ज्या प्रमाणे त्याच्याबद्दलच्या अपेक्षांनी टाळ्या वाजल्या. त्यापेक्षा जास्त टाळ्या द्रविडने मैदानातून बाहेर जाताना घेतल्या. एक दोन अपवाद वगळा पूर्णतः निर्दोष खेळी त्याने सादर करून लॉर्डसच्या यादीत नाव कायमचे कोरले. मैदानावर तो भींतीसारखा उभा राहिला आणि या भिंतीवर ब्रॉड, ट्रेम्पलेट प्रभूतींना डोके आपटण्यास भाग पाडले. पंधरा चौकारांची नजाकत, वेळेनुरूप संयम आणि समोरील जोडीदाराला बरोबर घेऊन जाण्याची धमक त्याने दाखवून दिली. झळकलेले शतक त्याच्या नावावर लागलेच पण संघाची अ\nब्रू वाचवली हीच फार मोलाची कामगिरी ठरली. ही कामगिरी करतानाच त्याने सर्वाधीक धावांच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिकी पॉंटींगला मागे टाकले. आता तो सचिनच्या धावांच्या एव्हरेस्टच्या पाठोपाठ आपले शिखर घेऊन उभा राहिला आहे.\nपीटरसन पेटला (इंग्लंड डायरी)\nपहिल्या दिवशी खेळ करणारा पाऊस दुसऱ्या दिवशी खुपसा शहाण्यासारखा वागला आणि नेमका त्याच वेळी झहीरखान मैदानाबाहेर राहिला. या दोन्ही बाबींचा पुरेपूर फायदा साहेबांनी विशेषतः पीटरसनने उठविला आणि भारतीय गोलंदाजीविरुद्ध धावांचा वणवा पेटवला. काल सावधपणे खेळून खेळपट्टीचा आणि भारतीय गोलंदाजीचा अंदाज घेतलेला केवीन पीटरसन आज चांगलाच पेटला. त्याने झहीरशिवाय भारतीय गोलंदाजी कशी तकलादू आहे हे दाखवून दिले. आपल्या डावात त्याने \"पलटी' शॉट्‌सही अगदी लिलया खेळले. त्याने ट्रॉट आणि प्रायर यांना जोडीला घेऊन संघाची धावांची भिंत अगदी भक्कम बांधली. दिवसभरात झालेल्या 347 पैकी 180 धावा एकट्या पीटरसनने फोडून काढल्या. सामन्या दरम्यान त्याच्यात आणि प्रवीणकुमारमध्ये थोडी नोकझोंक झाली; पण त्याचा परिणाम केविनने आपल्या खेळीवर होऊ दिला नाही. उलट शतक पूर्ण केल्यानंतर आणखी आक्रमक होत द्विशतकही पूर्ण करून त्याने ऐतिहासीक कसोटीसोबत आपले नावही कायमचे कोरले. यशस्वी ठरत असलेल्या प्रवीणकुमारसह भारताच्या सर्वच गोलंदाजांना त्याच्या झळीचा चटका बसलाच. त्याने एक षटकारासह 21 चेंडू सीमापार करताना लॉर्डस्‌च्या खेळपट्टीला आपले गुलाम केले. काल झहीरच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी आज ऊन लागताच बदलली आणि पीटरसनवर फिदा झाली. तिने पीटरसनला पूर्णपणे साथ दिली आणि धावांचा किल्ला बांधण्यास हातभार लावला. संपूर्ण दिवसभराच्या खेळात तो दोनदाच बाद होता होता वाचला. विशेष म्हणजे या वेळी गोलंदाज होता भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी. हे दोन अपवाद वगळता पीटरसनने आपला फलंदाजीचा क्‍लास लॉर्डस्‌वर उपस्थित क्रिकेटप्रेमींपुढे पेश केला. संपूर्ण दिवसभर फलंदाजी केल्यानंतरही त्याची शरीरभाषा सकारात्मक होती. सहकारी टप्प्या टप्प्याने पॅव्हेलियनमध्ये परतत असताना. त्याने खेळपट्टीवर भ\nक्कम नांगर टाकला तो अखेरपर्यंत काढलाच नाही. कर्णधार स्ट्रॉसनेही त्याच्या द्विशतकाची वाट पाहिली आणि ते पूर्ण होताच डाव घोषित केला आणि मानवंदना स्वीकारत पीटरसन दिमाखात परतला.\nलंचनंतर भारतीय खेळाडू जेव्हा मैदानात उतरले तेव्हा यष्टीरक्षकाचे ग्लोव्हज द्रविडच्या हातात दिसले तेव्हा धोनी गोलंदाजी करण्याचा प्रयोग करतोय काय असा प्रश्‍न पडला आणि त्याचे उत्तर लगेचच मिळाले. लंचनंतरची पहिले षटक टाकून धोनीने सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने सलग पाच षटके टाकून आपल्या मुख्य गोलंदाजांना काहीशी विश्रांती दिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये तर त्याच्या गोलंदाजीवर चेंडू पीटरसनच्या बॅटच्या जवळून द्रविडच्या ग्लोव्हजमध्ये विसावल्यानंतर बिली बॉडेन यांनी झेलबाद दिले; मात्र पीटरसनने त्याविरुद्ध रिव्ह्यू मागितला आणि तेथे तो नाबाद ठरला. धोनीने गोलंदाजीवरही हात साफ करताना आठ षटके टाकली आणि धावा दिल्या 23.\nकसोटी क्रिकेटमधील दोन हजारावी कसोटी खेळण्याचे सुवर्णपान लिहिले जात असताना वरुणराजालाही आवेग अनावर झाला आणि तो मुक्तपणे धारांतून लॉर्डस्‌वर बरसला आणि ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनला. दिवसभर प्रत्यक्ष क्रिकेटच्या बरोबरीने त्यानेही मैदानावर खेळ मांडून गोलंदाजांसाठी पोषक वातावरण बनविले. या पोषक वातावरणाचा फायदा उठविण्यासाठी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली खरी; मात्र त्याचा फायदा झहीरखान वगळता इतर कोणालाही उचलता आला नाही. अर्थात त्यांनी प्रयत्न केलेच नाहीत असे नाही; पण बिचाऱ्यांना नशिबाची साथ काही लाभली नाही. प्रवीणकुमारचे चेंडू स्विंग झाले; मात्र त्याला खेळून काढण्यात साहेबांनी यश मिळविले; तर इशांतला त्यांनी खेळविले. इशांत प्रयत्नात कोणतीही कसूर करत नाही; पण आजचा दिवस त्याचा नव्हताच. हरभजनने सुरवातीपासूनच लय पकडून जोनाथन ट्रॉटला जाळ्यात अडकवण्याचा केलेला प्रयत्न अगदी थोडक्‍यात फसला. चेंडू द्रविडच्या हाताला लागून खाली पडला. त्यावेळी हरभजन द्रविडवर आणि द्रविड स्वतःवरच जाम वैतागलेला दिसला. एक संधी हुकल्याची खंत दोघांच्या चेहऱ्यावर उमटली. दुसरीकडे पहिल्या चेंडूपासूनच उत्तम लाईन आणि लेंथ पकडलेल्या झहीरखानने लॉर्डस्‌च्या खेळपट्टीला पहिल्या काही षटकांतच वश करून घेतले मग आधी कुकला आणि नंतर नेहमीचं गिऱ्हाईक असलेल्या स्ट्रॉसला बाद करून कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरविला. त्या वेळी भारतीय संघ पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेणार अशी हवा तयार झाली; मात्र ही हवा त्यानंतर पार विरून गेली.\nस्ट्रॉसचा बळी पंचविसाव्या षटकात गेला आणि त्यानंतरच्या 24 षटकांत पीटरसन आणि दोनवेळा नशिबवान ठरलेल्या ट्रॉटने भारतीय गोलंदाजांना संधीच दिली नाही आणि धावांची भरही घातली. ट्रॉटला हरभजनच्या गोलंदाजीवर द्रविडने सोडल्या\nनंतर झहीरच्या गोलंदाजीवरही पहिली स्लीप आणि यष्टीरक्षक यापैकी कोणी झेल घ्यायचा या संभ्रमात चेंडू सटकला. द्रविड आणि धोनी दोघेही चेंडू पकडण्यात अपेशी ठरले. यानंतरचा खेळ मात्र पीटरसन आणि ट्रॉटनेच केला. त्यांनी पावसाळी वातावरण इंग्लंडच्या पाठीराख्यांना आणखी बोचरे होऊ नये याची काळजी घेतली आणि डाव स्थिर केल्याचे समाधान दिले. ट्रॉटने अर्धशतकी खेळी करताना दोन जीवदानांचा पुरेपूर लाभ उठविला. प्रवीणकुमार, इशांत शर्मा आणि हरभजनने जाता जाता झटका देण्याचा केलेला प्रयत्न अपुरा पडलाच. चहापानाला खेळ थांबला आणि मग पुन्हा एकदा वरुणराजाने अस्तित्व दाखवताना मनसोक्त खेळ मांडला तो मांडलाच. आता उद्या भिस्त पुन्हा एकदा झहीरवरच, पण त्याला दुखापत झालीय. रात्रीत तो तंदुरुस्त व्हावा यासाठी धोनी देव पावसात न ठेवेल तर नवल.\nक्रिकेट युद्धाला तोंड फुटणार\nआज (ता. 21) सकाळी लॉर्डस्‌च्या हिरवळीवर भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडू पाय ठेवतील तेव्हा क्रिकेटच्या इतिहासातील आणखी एक सुवर्णपान लिहिलं जाईल. 2 हजाराव्या कसोटीमध्ये वर्चस्वासाठी दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकतील तेव्हा या ऐतिहासिक घटनेसोबत धोनीब्रिगेड आणि स्ट्रॉस सेना आपसुक जोडली जाईल. सायबांना त्यांच्याच घरात पराभवाचे खडे चारण्यास धोनीसेना उत्सुक असताना प्रत्यक्ष लॉर्डस्‌वर उपस्थित राहून तसेच दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कोट्यवधी क्रिकेटरसिक या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील.\n15 ते 19 मार्च 1877 मध्ये पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर गेली 144 वर्षे क्रिकेटच्या मैदानावरील हा सिलसिला अखंड सुरूच आहे. या प्रवासात क्रिकेटमध्ये आमुलाग्र बदल घडला असून आणि यापुढेही घडण्याची नांदी होऊ घातली आहे. कसोटी सामने दिवस-रात्र खेळविण्याविषयी गांभीर्याने चर्चा सुरू आहे. एकदिवसीय सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाली असली तरी गेल्या काही वर्षांत कसोटी सामने निकाली होऊ लागल्याने पुन्हा एकदा प्रेक्षक या सामन्यांकडे वळू लागला आहे. कसोटी खेळणे म्हणजेच क्रिकेट खेळणे ही भावना अद्यापही क्रिकेटपटूंमध्ये दृढ असल्याने कसोटी क्रिकेट जिवंत राहणार हे नक्की.\nभारत आणि इंग्लंड यांच्यात शंभरावी लढत होत असताना इंग्लंड भूमीवर भारतीय संघाची कामगिरी म्हणावी तशी बहरलेली नाही. पंधरा लढतींपैकी अवघी एक लढत जिंकण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला आहे, तर दहा पराभव पदरी पडलेत. तर 99 पैकी 19 लढतींमध्येच भारतीय संघ विजय मिळवू शकला आहे. इंग्लंडने 34 विजय मिळवताना 46 लढती अनिर्णित राखल्यात. सध्या भारतीय संघ कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आहे. कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इतिहास बदलण्यासाठी हा संघ उत्सुक आहे; मात्र स्ट्रॉसच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाविरुद्ध त्यांच्याच मैदानावर खेळताना धोनीसेनेचा कस लागणार आहे हे नक्की.\nलॉर्डसवर सचिन मोका साधणार\nही कसोटी जशी ऐतिहासिक आहे. तसेच क्रिकेटच्या पंढरीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कारकिर्दीतील शंभरावे शतक झळकावून मणिकांचन योग साधण्यात यशस्वी होणार का, याकडेही क्रिकेटरसिकांचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वी या मैदानावरील त्याची कामगिरी जरी सुमार असली तरी हा भूतकाळ पुसून हा मोका साधण्याचा प्रयत्न सचिन नक्कीच करेल अशी आशा आहे.\nआज दर्याचा नूर तिला नेहमीपेक्षा वेगळा जाणवत होता. जाऊ नको म्हटलं तरी त्यानं पहाटे होडी घातलीच समुद्रात. नको म्हटलं तर म्हणाला, \"अगं आता तीन महिने नाहीच जायचं दर्यावर. आज मिळेल तेवढी मासळी आणतो. तेवढेच चार पैसे जादा होतील आणि दुसरं कोण नाही म्हटल्यावर मलाच जादा मासोली गावणार. तू नको काळजी करू. मी येतो सुखरूप' असं म्हणत त्यानं होडी समुद्रात लोटलीपण. पहाटेच्या अंधारानं त्याला लगेच कवेत घेतलं. होडीवरचा मिणमिणता कंदिल दिसला बराच वेळ आणि नंतर तो ही दिसेनासा झाला. तो गेला तेव्हा समुद्र अगदी शांत होता शहाण्या मुलासारखा. किनाऱ्यासोबत लाटांचा खेळ सुरू होता. फेसाळणाऱ्या लाटा तिच्या पायाला स्पर्शून जात होत्या. गाज कानाला गोड वाटत होती.\nत्याचं अस्तित्वच धुसर झालं तशी ती माघारी वळून चालू लागली आणि विचारांच्या लाटा तिच्या मनात उसळू लागल्या.\n\"हा ऐकतच नाही माझं. तू देशील त्यामध्ये मी सुखी राहीन म्हटलं की म्हणतो, \"अगं तू माझी राणी होणार. तुला अगदी फुलासारखं ठेवणार मी. पण त्यासाठी पैसे नको नुसत्या प्रेमानं पोट नाही भरत. या चार दिवसांत वेगळी-वेगळी मासळी मिळाली तर पैसैही जास्त मिळतील आणि आपल्याला उपयोगही होईल.'\nकिती वेगळा आहे हा. शिकलाय चांगला, कोठेही शहरात नोकरी मिळू शकली असती, पण आई एकटी कशी राहणार म्हणून शहरात जात नाही. शेती, मच्छिमारी करतो. कोणाच्याही मदतीला हा पहिला. सगळ्या वाडीत त्याला नावाजतात. एरव्ही कोणाच्या अध्यात ना मध्यात. त्याच्या आईनं माझ्याबद्दल वडिलांना विचारलं तेव्हा आपल्या पदरात समुद्राच्या पोटात मावणार नाही एवढी खुशी पडली. अशा तरुणाबरोबर लग्न करणार या कल्पनेनेच आपण मोहरून गेलो.'\nएकदम माडांची सळसळ वाढली आणि तिचे विचार थांबले. पाठोपाठ पावसाचे मोठे-मोठे थेंब येऊ लागले. पळत तिनं घर गाठलं. तरी ती भिजलीच. अवघ्या अर्ध्या तासात सगळा नूर पालटला. जोरदार वादळ सुरू झालं आणि जोडीला पाऊस धो धो कोसळू लागला. आता तिच्या मनातही विचारांचं वादळ थैमान घालू लागलं.\n\"जाऊ नको म्हटलं तरी ऐकलं नाही. आता काय करणार तो दर्यापण खवळलेला असणार. हा घरी कसा येणार दर्यापण खवळलेला असणार. हा घरी कसा येणार कशा अवस्थेत असेल तो कशा अवस्थेत असेल तो\nतिच्या डोळ्यासमोर भर समुद्रात उधाणलेल्या लाटांसोबत झगडणारा तो दिसू लागला. हेलकावणारी होडी जीवाच्या कराराने सावरत पाण्याच्या माऱ्याला तोंड देताना त्याची होणारी दमछाक तिला दिसू लागली.\nआता तिचा जीव कासावीस होऊ लागला. दोघांनी संसाराची पाहिलेली स्वप्ने तिच्या डोळ्यासमोर तरळू लागली आणि काही विपरीत घडलं तर... हा विचार येता क्षणी तिचा ठाव सुटला आणि धो-धो पावसात ती समुद्राच्या दिशेने धावत सुटली...\nठणकणाऱ्या डोक्‍यावर तिचा हात गेला आणि ती जागी झाली. तीन दिवसांनंतर. समोर आबा, त्याची आई आणि शेजाऱ्यांना पाहताच तिला काही कळेना. तिची नजर त्याला शोधू लागली.\n\"काकी तो आला का कुठे आहे तो\nतिच्या प्रश्‍नावर त्याच्या आईनं तोंडाला पदर लावला आणि ती मुसमुसू लागली.\nम्हणजे, तो अजून आला नव्हता. कधी येणार तो त्याला मी सांगितलं होतं जाऊ नकोस. ऐकल नाही माझं, येतो म्हणाला, काळजी करू नकोस. तो येईल, हो आत्ता. आत्ताशी सूर्य मावळतीला आला आहे. मला जायला पाहिजे. असं म्हणून ती उठू जाऊ लागली. तशी पाठीतून एक सणक आली. काकींनी तिला सावरून पुन्हा झोपवलं.\nतिला आठवलं, पाऊस सुरू झाला म्हणून आपण समुद्राच्या दिशेने धावत सुटलो आणि पाण्यात शिरलो. समुद्राने आधी आत ओढून घेतलं आणि उसळलेल्या लाटेने आपल्याला पुन्हा बाहेर फेकून दिलं. त्यानंतर...\nआज पंधरा दिवसांनंतरही भर पावसात तिचं समुद्राकाठी येणं आणि त्याची वाट पाहणं यात खंड पडलेला नव्हता. समुद्रातून त्याची होडी येतेय आणि आपण त्याच्याकडे धावतोय, हेच दृष्य सारखं तिच्या डोळ्यासमोर तरळत राही. तुफान पडणाऱ्या पावसामुळे त्याच्या शोधासाठीचे प्रयत्न बंद पडले आणि पंधरा दिवसानंतर सगळ्यांनी आशाही सोडून दिली. सगळी वाडी त्याच्याबद्दल हळहळत होती आणि हिच्या डोक्‍यावर परिणाम झालाय म्हणून कुजबुजत होती. पण, तिला त्याची कसलीच जाणीव नव्हती. ती ना सरळ जेवत होती, ना झोपत होती. संध्याकाळच्या वेळी ती समुद्राकाठी भर पावसातही फिरत राही. रात्र चढू लागली की कोणीतरी तिला घरी घेऊन जाई.\nखोल गेलेले डोळे. नजरेत वाट पाहण्याची काठोकाठ भरलेली आर्तता. थकून गेलेलं शरीर आणि मनात फक्त तो नक्की येणार हा विश्‍वास घेऊन आजही ती किनाऱ्यावर फिरत होती. दिवस मावळला आणि ती ठरलेल्या खडकावर जाऊन त्याची वाट पहात बसली. रात्र चढू लागली. पाऊस सुरूच होता. एवढ्यात काठावर एका सावलीचा तिला भास झाला. ती निरखून पाहू लागली. देहयष्टी त्याच्या सारखीच वाटली. हळू-हळू ती आकृती पाण्यातून बाहेर आली आणि काठावर कोसळली. धप्प आवाजाने तिची तंद्री भंगली.\nपायांत बळ एकटून ती उठली. हळू-हळू खडकावरून वाळूत उतरली. पडलेल्या व्यक्तीच्या दिशेने प्रचंड आशेने धावत सुटली. जवळ जाऊन त्याचा चेहरा अंधारात पाहण्याचा प्रयत्न केला. पण दाढीमुळे काहीच समजत नव्हतं. ती निराश झाली. त्याला सोडून उठली; मात्र तिच्या स्पर्शाने काहीशा भानावर आलेल्या त्या व्यक्तीच्या तोंडून तिचंच नाव बाहेर पडलं आणि... मग आनंदाश्रूंचा पाऊस अखंड कोसळू लागला...\nLabels: याला जीवन ऐसे नाव\nहे माझे मायबाप वाचक\nबेभरवसा = भारतीय फलंदाजी (इंग्लंड डायरी)\nब्रॉड आडवा आला (लंडन डायरी)\nलढाई अस्तित्वाची (लंडन डायरी)\nद्रविड कृष्ण बनून आला (लंडन डायरी)\nपीटरसन पेटला (इंग्लंड डायरी)\nक्रिकेट युद्धाला तोंड फुटणार\nंमी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान गळताना तन्मयतेनं पाहणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://kedarbhope.blogspot.com/2013/11/", "date_download": "2018-06-19T16:28:13Z", "digest": "sha1:FTTF4A7SJNPK6XIJ5JRIA4AZ37TWEG7V", "length": 11506, "nlines": 178, "source_domain": "kedarbhope.blogspot.com", "title": "November 2013 - Kedar Bhope", "raw_content": "\nआमदार कपिल पाटील यांच्यासमवेत मी …….\nआमदार कपिल पाटील यांच्यासमवेत मी …….\nआमदार कपिल पाटील यांच्यासमवेत मी ……. Bhope Kedar 3:57 AM\nकिरण चव्हाण यांचा सत्कार\nछात्रभारती चे नेवासा तालुकाध्यक्ष किरण चव्हाण यांचा सत्कार करताना लोकभारती चे संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील, समवेत छात्रभारती शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे,सागर इटकर आदी.\nकिरण चव्हाण यांचा सत्कार Bhope Kedar 3:55 AM\nनिशांत दिवाळी अंक प्रकाशन करताना\nनिशांत दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना लोकभारती चे संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील समवेत छात्रभारती शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, छात्रभारती नेवासा तालुकाध्यक्ष किरण चव्हाण आदी\nनिशांत दिवाळी अंक प्रकाशन करताना Bhope Kedar 3:54 AM\nनगर ला सेट केंद्र मंजूर झाल्याबद्दल च्या सत्कार कार्यक्रमात भाषण करताना (केदार भोपे ), समवेत सिनेट सदस्य प्रशांत गडाख, शिवाजी साबळे,प्रसिद्ध साहित्यिक संजयजी कळमकर, न्यू आर्ट्स चे प्राचार्य बी एच झावरे, पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक रिन्धे सर, सकाळ चे निवासी संपादक, बाळ ज बोठे साहेब,जी प चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर साहेब, आदी\nसत्कार कार्यक्रम Bhope Kedar 3:53 AM\nविस्तारित विद्यापीठ उपकेंद्रासाठी आता पाठपुरावा करणार - प्रशांत गडाख\nविस्तारित विद्यापीठ उपकेंद्रासाठी आता पाठपुरावा करणार - प्रशांत गडाख\nविस्तारित विद्यापीठ उपकेंद्रासाठी आता पाठपुरावा करणार - प्रशांत गडाख Bhope Kedar 3:51 AM\nविस्तारित विद्यापीठ उपकेंद्रासाठी आता पाठपुरावा करणार - प्रशांत गडाख\nराज्य पात्रता परीक्षा (सेट ) नंतर आता पुणे विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट येथील विस्तारित विद्यापीठ उपकेंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आता सर्वांना बरोबर घेऊन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुळा एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य प्रशांत गडाख यांनी केले. छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आज सेट केंद्र नगरला होण्यासाठी ज्यांनी विशेष प्रयत्न केले अशा सर्वाचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते .\nकार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रसिद्ध साहित्यिक संजय कळमकर हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सिनेट सदस्य प्रशांत गडाख, शिवाजी साबळे, डॉ अरुण पंदारकर, न्यू आर्ट्स चे प्राचार्य डॉ बी एच झावरे, उपकेंद्राचे संचालक डॉ एस एस रीधे , दैनिक सकाळ चे निवास संपादक बाळ ज बोठे, बातमीदार प्रदीप पेंढारे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे जेष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे आणि माध्यमिक शिक्षक भारती चे सुनील गाडगे हे ही उपस्थित होते.\nया कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी छात्रभारती चे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, उप शहराध्यक्ष गजानन भांडवलकर, संघटक भरत वाकळे, विद्यापीठ प्रतिनिधी प्राजक्ता पवार, अनिल गवते, गणेश शेळके, जीशान पठाण, बलभीम कर्डिले, अझहर शेख, सुहास तोरडमल, अजिंक्य काळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.\nविस्तारित विद्यापीठ उपकेंद्रासाठी आता पाठपुरावा करणार - प्रशांत गडाख Bhope Kedar 3:49 AM\nपुस्तकी गराड्यातील विद्यार्थी ....\nकायद्याचा धाक फक्त विद्यार्थ्यांनाच का \nपुस्तकी गराड्यातील विद्यार्थी ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNAT66a3d7e87f9edefd03f239d98160666a/", "date_download": "2018-06-19T15:57:53Z", "digest": "sha1:23ZAWTGQYEATPEO3VQWXLSNKGU2U7JPP", "length": 11443, "nlines": 144, "source_domain": "article.wn.com", "title": "तरुणाईने खडकवासला परिसर फुलला - Worldnews.com", "raw_content": "\nतरुणाईने खडकवासला परिसर फुलला\nधुक्यात हरवलेल्या सिंहगडाचे लोभस दृश्य आणि गडावरून दिसणारे सह्याद्रीचे पावसात चिंब झालेली हिरवीगार शेतं... ...\nखडकवासला परिसरात वाहतूक कोंडी\nSakal Marathi News: खडकवासला - सिंहगड, पानशेत, खडकवासला धरण परिसरात आज हजारो...\nसिंहगडावर दोन दिवसांत अकरा हजार पर्यटक\nखडकवासला - सलग दोन दिवसांची सुटी आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी शेकडो पर्यटकांची पावले सिंहगड परिसराकडे वळली. गडावर वन विभागाने मर्यादित पर्यटकांनाच सोडल्याने दोन दिवसांत...\nखडकवासला परिसरात पर्यटकांचा उच्छाद\nगेल्या काही वर्षांत खडकवासला धरण भागात बेकायदेशीररीत्या चौपाटी निर्माण झाली आहे. ......\nखडकवासला परिसरात चालत्या मोटारीला आग\nखडकवासला - खडकवासला धरणाच्या भिंतीलगतच्या रस्त्यावर चालत्या मोटारीने पेट घेतला. या घटनेत संपूर्ण मोटार जळून खाक झाली आहे. मोटारीतील तिघे जण पटकन बाहेर आल्यामुळे वाचले....\nसिंहगड परिसरात पर्यटकांची गर्दी\nखडकवासला - वेळेवर सुरू झालेला मॉन्सून आणि शाळा- महाविद्यालयांच्या शेवटच्या सुट्ट्यांचा काळ असा योग जुळून आल्यामुळे खडकवासला सिंहगड परिसर पर्यटकांनी हाऊसफुल झाला होता....\nकिरकटवाडीपासून धरणापर्यंत रांगाच रांगा म. टा. प्रतिनिधी, पुणे मुसळधार पावसाची मजा अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांनी रविवारी खडकवासला धरणावर हजेरी लावल्याने सकाळपासूनच चौपाटीवर...\nकिरकटवाडीपासून धरणापर्यंत रांगाच रांगा म. टा. प्रतिनिधी, पुणे मुसळधार पावसाची मजा अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांनी रविवारी खडकवासला धरणावर हजेरी लावल्याने सकाळपासूनच चौपाटीवर वाहतुकीची कोंडी अनुभवायला मिळाली. दुपारनंतर गर्दी वाढत गेल्याने किरकटवाडीपासून धरणापर्यंत पर्यटकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पानशेतलाही मोठ्या संख्येने पर्यटक भटकंतीला गेले होते. पावसाळी पर्यटनासाठी...\nखडकवासला धरणातून विसर्ग वाढविला\nSakal Marathi News: खडकवासला - पानशेत धरण 96 टक्के भरल्याने या धरणातून शुक्रवारी 10 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले, तर...\nसोलापूरात ६३ वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धा, मुलांमध्ये पंजाब तर मुलींमध्ये चंदीगड राज्याला सर्वसाधारण विजेतेपद, महाराष्ट्राला १ सुवर्ण,१ रौप्य आणि ६ कांस्य पदके : मुलांमध्ये महाराष्ट्राला उपविजेतेपद\nठळक मुद्देकेगाव येथील सिंहगड इंस्टीट्युटच्या कॅम्पसमध्ये गेल्या तीन दिवसांपासून १९ वषार्खालील राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा सुरू होत्यामुलांमध्ये १९ गुणांसह महाराष्ट्राला उपविजेतेपद१ सुवर्ण,१ रौप्य आणि ६ कांस्य पदकांवर महाराष्ट्राला समाधान मानावे लागलेवैयक्तिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा खेळाडू गिरीश जकाते ( सांगली ) याला सुवर्णपदक मिळाले आॅनलाइन लोकमत सोलापूर...\nसिंहगड पर्यटकांसाठी आठ दिवस बंद\nसिंहगडावर जाणा-या घाटातील रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे पुढील आठ दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पुणे- सिंहगडावर जाणा-या घाटातील रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे पुढील आठ दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने सुरक्षारक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडी...\n26 हजार पुणेकरांनी केला दोन दिवसांत सिंहगड सर\nSakal Marathi News: खडकवासला - पुण्यात शनिवारपासून हलक्‍या पावसाला सुरवात झाल्याने 26 हजार पुणेकरांनी सिंहगड सर करण्यासाठी आपला मोर्चा वळविला. त्यामुळे सिंहगड पर्यटकांच्या गर्दीने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?t=3433&p=4123", "date_download": "2018-06-19T16:25:51Z", "digest": "sha1:44UOWV4V7ZB4EJIGEFMWLZLRINRDG4ZQ", "length": 4519, "nlines": 132, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "तक्रार - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान मेंबर नसलेल्यांसाठी Problems| तक्रारी\nRegister करताना येणा~या आडचणी, किंवा इतर कोणत्याही आडचणी इथे लिहून कळवा. आम्ही आपणास आवश्य मदत करू.\nमी माझा password कसा बदलू शकतो\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A1", "date_download": "2018-06-19T16:32:28Z", "digest": "sha1:GNQBHXZ2VJLFPBP4OT6WML2ZMRBMAKWW", "length": 20220, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सासवड - विकिपीडिया", "raw_content": "\nसासवड हे पुण्याजवळचे छोटे शहर आहे. हे शहर पुरंदर तालुक्याचे मुख्यालय आहे.\nमहाराष्ट्राच्या शौर्यधैर्यादी वीर वृत्तीचे उगमस्थान त्यांचा आवडता सह्याद्री होय. सह्याद्रीची उत्तुंग शिखरे, बिकट कडे, खोल दऱ्या आणि त्याच्या आश्रयातील घनदाट अरण्ये ही आम्हां मराठ्यांच्या महाराष्ट्र वृत्तीची जननी आहे.\nबापदेव घाटाजवळ एक दक्षिणोत्तर जाणारी डोंगररांग दिसते. पूर्वेच्या उजव्या बाजूस पुण्यापासून १० मैलांवर दिवे घाटाची दरड उभी आहे. दिवे घाट चढून गेले की, कऱ्हे पठाराची सीमा लागते. पूर्व-पश्चिम जाणारी ही डोंगररांग कर्णाकृती होऊन १०-२० मैल जाऊन विराम पावते. या पठाराच्या पूर्वेस आनंद भैरव नांदतो. साबगर खिंड, पानवडीची खिंड, पांगर खिंड आणि पुरंदर गड, वज्रगड, जेजुरीगड प्रसिद्ध स्थळांत मोडतात. सिंहगड रांग व पुरंदर रांग या दोन्ही एका ३-४ मैलांच्या रांगेने एकमेकांस संलग्न होतात.\nआणि ह्या तिन्हीही रांगामुळे एक मोठे विस्तृत पठार तयार झाले होते. या पठाराची व्याप्ती सुमारे १०० चौरस मैलाची आहे. या पठाराच्या एका टोकास भुलेश्वर व दुसऱ्या टोकास मल्हारी मार्तंड उभे आहेत. आणि या पठाराच्या गर्भातून कऱ्हामाईचा झुळझुळ प्रवाह वाहत आहे. या प्रदेशावर पुराणप्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध अनेक स्थळांची गर्दी झालेली दिसून येईल.\nभागवतधर्माचे सासवडचे संत सोपान देव, गणेशभक्तांचे आधिदैवत श्री मोरेश्वर आणि कऱ्हेच्या पावन तीरावरील स्वयंभू शिवालये ही या विस्तीर्ण पठाराची भूषणे आहेत. श्रीशिवरायांनी स्वराज्याचा पाया इथेच घातला. मोगलांशी लढता लढता स्वराज्याचा पहिला सरसेनापती वीर बाजी पासलकर यांनी येथेच देह ठेवला. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्ला येथून जवळच आहे.. व पेशव्यांनी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचा उपक्रम इथेच केला. शिवकालीन स्वराज्याचे निष्ठावंत शूर सेवक जाधववाडीचे पिलाजीराव जाधवराव, पानिपतच्या संग्रारमातून पार्वतीबाईंना सुखरूप आणणारा भिवडीचा जानू भिंताडा, नारायणराव पेशवे यांच्या वधप्रसंगी स्वामिनिष्ठेने धन्यास वाचविण्याच्या प्रयत्नांत अंगाच्या खांडोळ्या झालेला एखतपूरचा स्वामिभक्त चाफाजी टिळेकर, अठराशे सत्तावनच्या क्रांतीनंतर इंग्रजांना सतावून सोडणारा भिवडीचा शूर उमाजी नाईक, प्रसिद्ध समाजसुधारक सत्यशोधक महात्मा फुले, लावणीकार पठ्ठे बापूराव व सगन भाऊ, होनाजी बाळा आदींच्या कर्तबगारीने, धैर्यशौर्याने उजळून निघालेले हेच ते कऱ्हेपठार.\nपांडेश्वर येथे द्रौपदी व कुंतीमातेसह पांडव वास्तव्य करून रहात असत, सदर भागात पाण्याचे दुर्भिक्ष होते. भगवान श्रीकृष्णाने पांडवांना या भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासंबंधी विनविले. त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाने असेही सुचविले की, गराडे येथे ब्रह्मदेव जलपूर्ण कमंडलू घेऊन बसले आहेत. तो कमंडलू कलंडून दिल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या धारेतून सरिता वाहील. भीम ब्रम्हदेवापाशी गेला, त्याने समाधीमग्न असलेल्या चतुराननास जागृत करण्याचा खूप प्रयत्न केला. ब्रम्हदेव समाधीतून जागे होईनात. नाईलाजाने शेवटी ब्रम्हदेवास सावध करण्यासाठी भीमाने ब्रह्राच्या मस्तकावर शीतल पाण्याचा कमंडलू ओतला. ब्रह्माचा कोप होऊ नये या भीतीने म्हणून तो पूर्वेस पळत सुटला. त्याच्या बरोबरच त्या करातील पाण्याचा प्रवाहही वाहू लागला, थंडपाण्याच्या स्पर्शाने ब्रह्म जागृत झाला व भीमाच्या मागे लागला. श्रीकृष्णाने पूर्वीच सुचविल्याप्रमाणे भीमाने त्या जलप्रवाहाकाठी शिवभक्त ब्रम्हाकरिता पार्थिव शिवलिंगे तयार केली होती. ब्रह्मदेव हा शिवभक्त असल्याने पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याखेरीज त्यास मार्ग आक्रमिता येईना. त्यामुळे ब्रह्मदेव शिवलिंगस्थळी थांबत व त्या अवधीत भीम पुढे जाई. भीम व जलप्रवाह पुढे पुढे आणि ब्रह्मदेव मागे मागे अशी ही शर्यत पांडेश्वरी समाप्त झाली, पांडेश्वरी श्री कृष्णासह वर्तमान पांडव यज्ञकर्म आचरीत होते. त्यामध्ये ब्रह्मदेवही सामील झाले, त्यांच्या कमंडलूचे नाव होते कर. करामधून जन्मलेली ती कर-जा म्हणजे कऱ्हा. भीमाने ज्या ज्या ठिकाणी पार्थिव शिवलिंगे तयार केली त्या त्या ठिकाणी आजही भव्य शिवालये उभी आहेत. कोटेश्वर, सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमलेश्वर, लवथळेश्वर, पांडेश्वर ही कऱ्हाकाठची शिवालये याच कथेची साक्ष देत आहेत. पांडवांचा यज्ञ संपला परंतु ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून सुरू झालेली कऱ्हा शतके लोटली, युगे लोटली तरी अजूनही वाहतेच आहे. आणि तीरावरील जीवनमळे फुलवीत आहे.\nकऱ्हेपठारावर १८.२१° उत्तर अक्षांश व ७४.१° पूर्व रेखांशावर सासवड वसलेले आहे. फार प्राचीन काळी ब्रह्मदेवाने या पुण्यभूमीत गहन तप केले. ही भूमी ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पुनीत झाली म्हणून तीस त्या काळी ब्रह्मपुरी म्हणत.\nब्रह्मपुरीप्रमाणेच सासवडला ज्ञानेश्वरांच्या काळी संवत्सर असेही नामाभिधान होते. श्रीसंत सोपानमहाराजांच्या समाधीच्या प्रसंगी अनेक अभंगांतून याचे पुरावे आपणांस मिळतात. नामदेवास भगवंत म्हणतात संवत्सरा जाऊनीया त्वरीत | समाधी देऊ सोपाना ||\nतसेच सोपानमहाराजांनी समाधी घेतल्यानंतर भक्त पुंडलीक आणि उद्धव म्हणतात.\nम्हणती पहा हो भाग्याचे केव्हढे | जे कैवल्य ब्रह्म उघडे ||\nऐसे संवत्सर ग्रामे वाडे कोडे | देखीले सकळी की ||\nसमाधि सोहळ्याचे वर्णन अभंगात नामदेवराय म्हणतात\nभक्त समागमे हरी | सत्वर आले संवत्सरी ||\nफार पूर्वी येथे सहा वाड्या वस्त्या (होत्या).\n‘दाणे पिंपळगाव’ टाकमाई मंदीरापाशी\nकालमानाने या वाड्यांचे स्वरूप व विस्तार बदलून त्याचे सासवडनामे गावात रुपांतर झाले. या सहा वाड्यांचे सासवड असे नाव पडले असावे असाही एक तर्क आहे.\nफार प्राचीन काळी या ठिकाणी सात विशाल वड होते, या सात वडांवरून हे गाव सातवड असे ओळखले जाई. कालांतराने सातवडचा उच्चार सासवड बनला असावा, असाही एक समज आहे.\nपौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कऱ्हामाई व भोगावती (चांबळी) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे.\nशिवछत्रपतींच्या तीर्थरूपांचे हे जहागिरीतील गाव. साबगरखिंड, पांगारखिंड, पानवडीचीखिंड, बाबदेव घाट, पुरंदर घाट, भुलेश्वरघाट शिंदवणेघाट इत्यादी ठिकाणाहून विविध मार्ग सासवडी एकत्र येतात. त्यामुळे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे लष्करी ठिकाण म्हणून सासवड प्रसिद्ध आहे. पुण्यावर हल्ला करण्यास किंवा पुण्याचे रक्षणास या ठिकाणचा सर्वचजण उपयोग करीत. त्यामुळे सासवडला पुण्याचा छावा असे जे संबोधण्यास येते रास्त होय. निसर्गदृष्ट्या सासवड जितके नयनमनोहर, तितकेच हे ऐतिहासिक दृष्ट्या रोमहर्षक, स्फूर्तिदायी आणि वैभवशाली आहे. सासवडच्या अणुरेणूतही तेजस्वी इतिहासाची साक्ष आपणांस आजही इथे उभ्या असलेल्या प्राचीन भव्य वास्तू व ठिकठिकाणी विखुरलेल्या अवशेषांमधून मिळते. युगपुरुष शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनंत इच्छांच्या नौबतीवर इथे पहिले टिपरू पडले. आणि शिवशाहीच्या इतिहासाचा उषःकाल येथेच झाला. फत्तेखानास पराभूत करून लढाईत धारातीर्थी पडलेला वीर पासलकर ऊर्फ यशवंतराव याची समाधी इथे आजही साक्ष देईल.\nपुरंदर तालुक्याचे ठिकाण असलेले हे गाव व परिसर वैभवी असाच आहे.\nसासवड ची शिवालये - मराठीमाती\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ डिसेंबर २०१७ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/tussle-between-candidates-in-shivsena-7061", "date_download": "2018-06-19T16:09:18Z", "digest": "sha1:662V6XCKZ2W7BQ5T55Z26YFUYNLJYFL4", "length": 6322, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "एका शिलेदारीसाठी चौघांची दावेदारी", "raw_content": "\nएका शिलेदारीसाठी चौघांची दावेदारी\nएका शिलेदारीसाठी चौघांची दावेदारी\nकाळबादेवी - शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेचही सुरु झाली आहे. शिवसेना प्रभाग क्रमांक 220 मध्येही असंच चित्र पाहायला मिळत आहे. सी विभागातील प्रभाग क्रमांक 220 हा आरक्षित नसल्याने येथून दावेदारांची संख्याही वाढली आहे.\nया वॉर्डमधून शिवसेनेच्या युगंधरा साळेकर, शाखाप्रमुख वैभव मयेकर आणि उपशाखा प्रमुख उदय निगुडकर हे तिघेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. शिवसेनेच्या युगंधरा साळेकर येथील नगरसेविका आहेत.\nडी विभागातील प्रभाग क्रमांक 215 हा महिलांसाठी राखीव झाला अाहे. त्यामुळे या प्रभागाचे नगरसेवक सुरेंद्र बागलकर हे देखील 220 प्रभागातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. यामुळे एकाच पक्षातल्या चौघांनी या प्रभागासाठी रस्सीखेच सुरू केलीय.\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\n'आता राजकीय अपघात नकोच, 2019 स्वबळावरच'\n'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'\nमनसेच्या नव्या कार्यकारिणीतून शिशीर शिंदेंना वगळलं\nमनसेच्या नव्या कार्यकारिणीतून शिशीर शिंदेंना वगळलं\nविधानपरिषद निवडणुकीत युतीत सत्तासंघर्ष\nलालू यांच्यावर मंगळवारी मुंबईत शस्त्रक्रिया\nशिवसेनेचाही केजरीवाल यांना पाठिंबा\nजॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर संजय राऊत बनवणार सिनेमा\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863100.8/wet/CC-MAIN-20180619154023-20180619174023-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/1-9-9-8-farmers-most-affected-showers-24844", "date_download": "2018-06-19T18:29:22Z", "digest": "sha1:3G3MPAXQC2RVG6AZIMTOURQXLCI6C4TQ", "length": 15048, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "1 9 9 8 farmers most affected Showers १९८९ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका | eSakal", "raw_content": "\n१९८९ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nसिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जुले ते ऑक्‍टोबर २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीचा फटका जिल्ह्यातील १६० गावातील १९८९ शेतकऱ्यांना बसला. यात शेती, फळपीक व शेतजमीन असे मिळून २६३ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी या बाधित क्षेत्राचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनास पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा व कृषी अधीक्षक विभागाचे कृषी यांत्रिकी अधिकारी अरुण नातू यांनी दिली.\nसिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जुले ते ऑक्‍टोबर २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीचा फटका जिल्ह्यातील १६० गावातील १९८९ शेतकऱ्यांना बसला. यात शेती, फळपीक व शेतजमीन असे मिळून २६३ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी या बाधित क्षेत्राचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनास पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा व कृषी अधीक्षक विभागाचे कृषी यांत्रिकी अधिकारी अरुण नातू यांनी दिली.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात जुलै ते ऑक्‍टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. पावसामुळे शेती व बागायतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला एक पत्रक जारी करून तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत ५० टक्के किंवा त्यावरील नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तो अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश दिले होते. यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने तालुका कृषी अधिकाऱ्यांतर्फे शासन निर्देशाच्या अधिन राहून अहवाल देण्याची सूचना केली होती. यानुसार हा अहवाल प्राप्त होऊन त्यामध्ये जुलै ते ऑक्‍टोबर या चार महिन्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा १६० गावांना फटका बसला असून १९८९ शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र बाधित झाले आहे. त्याचे एकूण २६३ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची नोंद यात करण्यात आली आहे. यामध्ये भातशेती नुकसानीचा जादा समावेश असून या पिकाचे २६१.१ हेक्‍टर क्षेत्र एवढे नुकसान झाले आहे. तर त्याची शेतकरी संख्या १९५८ एवढी आहे. फळपिकामध्ये १४ गावांतील २७ शेतकऱ्यांचे १ हेक्‍टर ३१ गुंठे एवढे क्षेत्र बाधित झाले आहे. तर २ गावातील ४ शेतकऱ्यांचे ५० गुंठे क्षेत्र वाहून व खरडून गेले आहे.\nदरम्यान, राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे केलेल्या नुकसानीच्या अहवालात देवगड, मालवण व वेंगुर्ला या तीन तालुक्‍यामध्ये जुलै ते ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर कणकवली तालुक्‍यात २२.६ हेक्‍टर, वैभववाडी १३.२८, सावंतवाडी ४.७३, दोडामार्ग ३५.६, वेंगुर्ला १८५ हेक्‍टर असे एकूण २६१.२१ हेक्‍टर भातपिकाचे ११९ गुंठे फळपिकाचे तर ५७ गुंठे जमिनीचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई मार्चपर्यंत मदत मिळण्याची शक्‍यता आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत\nसांगली - येथील वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/students-fair-exam-114488", "date_download": "2018-06-19T18:52:29Z", "digest": "sha1:AVC3TK4CRUD67HXCA4VIZI3CO6BX4BT2", "length": 11761, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "The students of the fair exam नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना दिरंगाईचा फटका | eSakal", "raw_content": "\nनीट परीक्षेत विद्यार्थ्यांना दिरंगाईचा फटका\nसोमवार, 7 मे 2018\nमुंबई - देशभरात नीटची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा सीबीएसई बोर्डाने केला आहे. मात्र मुंबई वगळता काही ठिकाणी उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना दिरंगाईचा फटका बसला. हे प्रमाण अत्यल्प असले तरीही मुंबईसह राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर तणावाच्या वातावरणातच परीक्षा पार पडली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बोर्डाने खबरदारी घेतली होती.\nमुंबई - देशभरात नीटची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा सीबीएसई बोर्डाने केला आहे. मात्र मुंबई वगळता काही ठिकाणी उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना दिरंगाईचा फटका बसला. हे प्रमाण अत्यल्प असले तरीही मुंबईसह राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर तणावाच्या वातावरणातच परीक्षा पार पडली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बोर्डाने खबरदारी घेतली होती.\nदेशभरातील विविध केंद्रांत नीटच्या परीक्षेसाठी सुमारे १३.२६ लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई बोर्डाने ड्रेसकोड जाहीर केला होता. तसेच उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा बसू देण्यात येणार नाही, अशी सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी दोन-पाच मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला.\nपुण्यात कॉलरचे शर्ट घातलेल्या विद्यार्थ्यांच्या कॉलर कापण्यात आल्या. त्यानंतरच त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली. बुलढाण्यात प्रश्‍नपत्रिकाच पोहोचली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. परीक्षेसाठी वेळ कमी पडला तसेच भौतिकशास्त्राचाही पेपर कठीण गेल्याची तक्रार विद्यार्थी करत होते.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nचोरटयांनी विहारीत टाकलेल्या मोटरसायकली हस्तगत\nसिडको (नाशिक) - अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये चोऱ्या करून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी...\nतडगाव येथे आरोग्य शिबिरात 64 रुग्णांवर मोफत औषधोपचार\nपाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे रविवारी (ता. 17) मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात 64 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार...\nखारघरातील सिडको वसाहतीत आरोग्य सुविधाचे हस्तांतरण महापालिकेकडे\nखारघर - खारघर, कळंबोली आणि पनवेल मधील सिडको वसाहतीत सिडकोने सुरु केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा 1 जुलै पासून पनवेल महानगरपालिकेकडे...\nनिरीक्षण अन् कौशल्याने ‘विजय’ने घडविल्या मूर्तीं\nमंडणगड - कुटुंब चालविण्यासाठी कारखान्यात केलेली नोकरी आवड बनल्याने निरीक्षणाला कौशल्याची जोड देत अल्पशिक्षित असूनही व्यवसाय सुरू करून पोलिस्टर रेजीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/khadakwasala-water-indapur-118030", "date_download": "2018-06-19T18:45:16Z", "digest": "sha1:7UY535L36BAQXMW3DR4NMTJ7BJUWJU77", "length": 13625, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "khadakwasala water in indapur खडकवासलाचे पाणी इंदापुरात | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 21 मे 2018\nकळस - खडकवासला कालव्याचे उन्हाळ्यातील दुसरे व या वर्षांतील सहावे आवर्तन इंदापूर तालुक्‍यात पोचले. कालव्याची निर्मिती झाल्यापासून प्रथमच उन्हाळ्यात तालुक्‍याला दोन आवर्तने देणे शक्‍य झाले आहे. पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवून या आवर्तनातून यवत, पाटस, दौंड व इंदापूर उपविभागांतर्गत असलेल्या लाभक्षेत्राला शेतीसिंचनासाठी सुमारे अडीच टीएमसी पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली.\nकळस - खडकवासला कालव्याचे उन्हाळ्यातील दुसरे व या वर्षांतील सहावे आवर्तन इंदापूर तालुक्‍यात पोचले. कालव्याची निर्मिती झाल्यापासून प्रथमच उन्हाळ्यात तालुक्‍याला दोन आवर्तने देणे शक्‍य झाले आहे. पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवून या आवर्तनातून यवत, पाटस, दौंड व इंदापूर उपविभागांतर्गत असलेल्या लाभक्षेत्राला शेतीसिंचनासाठी सुमारे अडीच टीएमसी पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली.\nशेलार म्हणाले, ‘‘पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा साठा राखीव ठेवत शेतीसिंचनासाठी सुमारे अडीच टीएमसी पाणी उपलब्ध आहे. यातून प्रत्येक विभागानुसार समप्रमाणात पाणी वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचावे, पाण्याची मागणी केलेल्या लाभधारक शेतकऱ्याला पाणी मिळावे, यासाठी इंदापूर तालुक्‍यातील पाण्याचे वितरण आपण स्वतः उपस्थित राहून करणार आहोत. अनधिकृतपणे बेकायदेशीर पाणीचोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.\nयामध्ये आमच्या कर्मचाऱ्याचा संबंध आढळला तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. गत आवर्तनावेळी आम्ही तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या वेळीही पाणीचोरीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेची व वीज वितरण कंपनीची मदत घेतली जाणार आहे.’’\nआवर्तन शेती सिंचनासाठी असल्याने यातून तलावांमध्ये पाणी सोडण्यात येणार नाही. शिवाय पावसाचे दिवस तोंडावर आल्याने, शेतकऱ्यांनीही काटकसरीने पाणी वापरण्याचे नियोजन करावे. प्रत्येक लाभधारक पाणी मागणी केलेल्या शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करत असताना शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवण्याचे आवाहन शेलार यांनी केले आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/bhandara-gondia-loksabha-bypoll-result-ncp-madhukar-kokade-win-120655", "date_download": "2018-06-19T18:45:29Z", "digest": "sha1:VR33AAVJ455KB7A7WWSYR3VQKQFPB7N7", "length": 12706, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhandara gondia loksabha bypoll result ncp madhukar kokade win भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी | eSakal", "raw_content": "\nभंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी\nगुरुवार, 31 मे 2018\nभंडारा: मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे 40 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. आज (गुरुवार) मतमोजणी सुरू झाल्यानंतर अटीतटीची लढत पहायला मिळाली. अखेर मधुकर कुकडे यांनीच बाजी मारली.\nभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने पोटनिवडणूक झाली होती. भंडारा-गोंदियामध्ये तब्बल 18 उमेदवार रिंगणात होते. प्रामुख्याने राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटेल यांच्यात मुख्य लढत होती. मतमोजणी सुरू असताना सतत आकडे बदलताना दिसत होते. यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता लागली होती.\nभंडारा: मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे 40 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. आज (गुरुवार) मतमोजणी सुरू झाल्यानंतर अटीतटीची लढत पहायला मिळाली. अखेर मधुकर कुकडे यांनीच बाजी मारली.\nभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने पोटनिवडणूक झाली होती. भंडारा-गोंदियामध्ये तब्बल 18 उमेदवार रिंगणात होते. प्रामुख्याने राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटेल यांच्यात मुख्य लढत होती. मतमोजणी सुरू असताना सतत आकडे बदलताना दिसत होते. यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता लागली होती.\nदरम्यान, भंडारा-गोंदिया मतदारसंघात बुधवारी पुन्हा 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले होते. या मतदान केंद्रांवर जवळपास 40 हजार मतदार होते. त्यापैकी जवळपास 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाच्या दिवशीही अनेक मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे ही निवडणूक मतदान यंत्रांमुळेच जास्त गाजली होती.\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nपदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष - अशोक जाधव\nदेवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात...\nआधीच्या उमेदवाराकडून मतदारांचा भ्रमनिराश - विनायक राऊत\nकुडाळ - शिवसेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय मोरे यांना पाचही जिल्ह्यात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीच्या उमेदवाराने...\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाबाहेर 'भीक मांगो' आंदोलन\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच्. डी व एम.फिल् च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन मार्च महिन्यापासून बंद केले असून या विरोधात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2010/", "date_download": "2018-06-19T18:00:42Z", "digest": "sha1:6KW4OSODPIUOXIZHZUJGIGFDVXUC2EMN", "length": 87609, "nlines": 153, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: 2010", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nकिष्किंधा कांड भाग ४\nरामाने वालीला मारण्याचे वचन दिले खरे पण सुग्रीवाला खात्री पटली नाही कीं महाबली वालीचा राम बाणाने वध करूं शकेल कीं नाहीं मग रामाने आपल्या धनुष्याची ताकद एका सालवृक्षावर बाण सोडून दाखवून दिली. एक बाण सात वृक्षांना भेदून गेला हे रामायणातील वर्णन मला अर्थातच अतिशयोक्त वाटते त्यामुळे भावार्थ लक्षात घ्यावयाचा. सुग्रीवाची खात्री पटल्यावर त्याने रामाच्या सांगण्याप्रमाणे, त्याच्यावर विसंबून, किष्किंधेत जाऊन वालीला युद्धाचे आव्हान दिले. दोघांचे जोरदार द्वंद्व झाले. राम वालीला बाण मारील हा सुग्रीवाचा भरवसा फोल ठरला. शेवटी मार खाऊन सुग्रीवाला पळावे लागले. ’तुम्ही बाण कां मारला नाही आणि मारायचा नव्हता तर मला कशाला भरीला घातले’ असे सुग्रीवाने रामाला रागावून विचारले. रामाने सारवासारव केली कीं तुम्ही दोघे इतके सारखे दिसत होतां कीं मला ओळखूं येईना व उगीच तुला इजा होऊं नये म्हणून मी हात उचलला नाही. मला वाटते कीं रामाचे मन द्विधा झाले असावे कीं आपण असें लपून राहून बाण मारावा कीं नाहीं\nमग रामाने पुन्हा सुग्रीवाला खात्री दिली कीं पुन्हा वालीला आव्हान दे, यावेळी मी नक्की बाण सोडीन. मग हनुमानाने सुग्रीवाच्या गळ्य़ात एक फुललेली वेल हारासारखी खुणेसाठी घातली सुग्रीवाने पुन्हा धीर धरून वालीला आव्हान दिले. वाली त्याच्या गर्जना ऐकून संतापला व द्वंद्वाला निघाला. पत्नी तारेने त्याला सावध केले कीं हल्लीच तुमच्याकडून मार खाऊन पळालेला सुग्रीव लगेच पुन्हा आव्हान देतो आहे तेव्हां त्याला कोणीतरी जबरदस्त मदतनीस मिळाला असावा तेव्हां एकट्यानेच द्वंद्वाला जाऊं नये. मात्र सल्ला न जुमानतां वाली युद्धाला गेलाच. रामायण म्हणते कीं वालीच्या अंगावर आभूषणे होतीं व गळ्यात सुवर्णमाला होती व सुग्रीवाच्या गळ्यात फुलांची माळ होती त्यामुळे यावेळी रामाला ओळख पटण्याला अडचण पडली नाही सुग्रीवाने पुन्हा धीर धरून वालीला आव्हान दिले. वाली त्याच्या गर्जना ऐकून संतापला व द्वंद्वाला निघाला. पत्नी तारेने त्याला सावध केले कीं हल्लीच तुमच्याकडून मार खाऊन पळालेला सुग्रीव लगेच पुन्हा आव्हान देतो आहे तेव्हां त्याला कोणीतरी जबरदस्त मदतनीस मिळाला असावा तेव्हां एकट्यानेच द्वंद्वाला जाऊं नये. मात्र सल्ला न जुमानतां वाली युद्धाला गेलाच. रामायण म्हणते कीं वालीच्या अंगावर आभूषणे होतीं व गळ्यात सुवर्णमाला होती व सुग्रीवाच्या गळ्यात फुलांची माळ होती त्यामुळे यावेळी रामाला ओळख पटण्याला अडचण पडली नाही नवल वाटते कीं पहिल्या वेळी हीं आभूषणे वालीच्या अंगावर नव्हतीं काय नवल वाटते कीं पहिल्या वेळी हीं आभूषणे वालीच्या अंगावर नव्हतीं काय दुसरी गोष्ट म्हणजे वालीचा पुत्र अंगद चांगला जाणता झालेला होता व सुग्रीवाला अद्याप अपत्य नव्हतें तेव्हां दोघे जुळे तर नव्हतेच पण वयांतही पुष्कळ फरक असावा. (चंद्रकांत व सूर्यकांत हे मराठी सिनेनट खूप सारखे दिसत खरे पण वयाचा फरक लपत नसे.) तेव्हा पहिल्या वेळी रामाला ओळख पटली नाही हे खरे नव्हे दुसरी गोष्ट म्हणजे वालीचा पुत्र अंगद चांगला जाणता झालेला होता व सुग्रीवाला अद्याप अपत्य नव्हतें तेव्हां दोघे जुळे तर नव्हतेच पण वयांतही पुष्कळ फरक असावा. (चंद्रकांत व सूर्यकांत हे मराठी सिनेनट खूप सारखे दिसत खरे पण वयाचा फरक लपत नसे.) तेव्हा पहिल्या वेळी रामाला ओळख पटली नाही हे खरे नव्हे द्विधा मनस्थिति हे कारण द्विधा मनस्थिति हे कारण यावेळी अर्थात रामाचा बाण वर्मीं लागून वाली कोसळला.\nकिष्किंधा कांड भाग ३\nवाली व सुग्रीव यांचेमधील कलहाबद्दल रामाला पूर्वीची काहीहि माहिती नव्हती. वानर हा समुदाय पशूंचा खासच नव्हता कारण त्यांचा व मानवांचा खुलासेवार वाद आणि संवाद होऊं शकत होता. मात्र उत्तर भारतातील ज्या मानवसमूहातून राम आला होता त्यांचा व वानरकुळांचा संबंध आलेला नव्हता. उलट रावणाचा व वाली-सुग्रीवांच्या वानरसमाजाचा संबंध व विग्रह होता असे वर्णनावरून स्पष्ट दिसते. या समाजाचे रीतिरिवाज रामाला अपरिचित होते. वाली व सुग्रीवांचा कलह ही रामायणातील वर्णनावरून एक दुर्दैवी घटना होती. वालीचा सुग्रीवावर राग होण्यास त्याच्या दृष्टीने सबळ कारण घडले होते कारण वालीची वाट पहात न बसतां त्याने राज्य स्वीकारले होते. मात्र तरीहि वालीने सुग्रीवाला ठार मारले नव्हते तर राज्याबाहेर घालवले होते. राज्यावर वालीचाच अधिकार होता. सुग्रीवाची पत्नी वालीने बळकावली होती हा त्याच्यावर प्रमुख आरोप होता. मात्र पूर्वी वाली गुहेत अडकला असताना व (लोकाग्रहास्तव) राज्य चालवताना व वालीवधानंतर सर्वाधिकारी झाल्यावर सुग्रीवानेहि वालीची पत्नी तारा हिला (तिच्या इच्छेने कीं इच्छेविरुद्ध) पत्नीपद दिलेच. अर्थ इतकाच घेतला पाहिजे कीं वानरसमाजात पतिपत्नी नाते काहीसे ढिलेच होते) पत्नीपद दिलेच. अर्थ इतकाच घेतला पाहिजे कीं वानरसमाजात पतिपत्नी नाते काहीसे ढिलेच होते त्यामुळे वालीचा अपराध वधाची शिक्षा देण्याएवढा घोर नक्कीच म्हणतां येत नाही आणि रामाला वालीला मारण्याचा काही खास नैतिक अधिकार होता असा दावा करता येत नाही. रामाने सुग्रीवाला वचन दिले त्याचे कारण वेगळे शोधले पाहिजे.\nरामाला स्पष्ट दिसत होते कीं सीतेच्या शोधासाठी व रावणावर स्वारी करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागणार होते. ते अयोध्येहून मिळवतां आले असते पण फार वेळ गेला असता. त्यापेक्षा जवळचा मार्ग म्हणजे दक्षिण भारतातील या प्रबळ वानरसमाजाला आपल्याकडे वळवणे. वालीकडेच मदत मागितली असती तर कदाचित त्यानेहि दिली असती. पुढे वालीने मरणापूर्वी तसे रामाला म्हटले देखील. पण ’गरजू’ म्हणून वालीपुढे जाण्यापेक्षा ’उपकारकर्ता’ म्हणून सुग्रीवाचे साहाय्य घेणे जास्त सन्मानाचे त्यामुळे वाली-सुग्रीवांच्या कलहाची कथा ऐकल्यावर, योग्यायोग्य, नैतिक-अनैतिकतेचा घोळ घालत न बसतां रामाने खुशाल सुग्रीवाला वचन दिले कीं ’मी तुझ्या वतीने वालीचा वध करीन’ व त्या बदल्यात सुग्रीवाकडून सीतेचा शोध व सुटका यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे वचन मिळवले.\nराम-लक्ष्मण सुग्रीवाला भेटण्याच्या हेतूने मतंगवनाच्या परिसरात पोचले. ऋष्यमूक पर्वतावर आसरा घेतलेल्या सुग्रीव, हनुमान व इतरांनी त्याना पाहिले व हे कोण असतील हे त्याना कळेना. हे तरुण, सुदृढ व धनुष्यबाण धारण करणारे मानव आपल्याला मारण्यासाठी वालीकडून आले असावे अशी सुग्रीवाला भीती वाटली कारण तो सदैव वालीच्या भीतीने ग्रस्त होता व जीव मुठीत धरून या भागात वावरत होता. त्याने हनुमानाला सांगितले कीं तू नीट शोध घे कीं हे कोण व काय हेतूने येथे आले आहेत. त्याने हनुमानाला मार्मिक सूचना केली कीं त्यांच्याशी बोलताना अशी काळजी घे कीं तुझे मुख माझ्या दिशेला असेल म्हणजे मला लांबूनहि कळेल कीं हे मित्र कीं शत्रु हनुमान राम-लक्ष्मणांपाशी आला. त्याने आपला व सुग्रीवाचा परिचय करून दिला व तुम्ही कोण अशी विचारणा केली. त्यावर रामाने खुलासा केला कीं आम्ही सुग्रीवाच्या सहाय्याची अपेक्षा धरून त्याला भेटण्यास आलो आहोत. मग हनुमानाने सुग्रीवास आश्वासन देऊन राम-सुग्रीव भेट घडवून आणली. परस्परांनी आपली हकीगत व मदतीची अपेक्षा एकमेकांस सांगितली तेव्हां सहजच दिसून आले कीं दोघांनाहि एकमेकांची गरज आहे. सुग्रीव-वाली यांचेमधील कलहाची हकीगत ऐकल्यावर वालीची बाजू ऐकण्याची वाट न पाहतां रामाने खुशाल सुग्रीवाला वचन दिले कीं मी तुझ्यासाठी वालीला मारीन हनुमान राम-लक्ष्मणांपाशी आला. त्याने आपला व सुग्रीवाचा परिचय करून दिला व तुम्ही कोण अशी विचारणा केली. त्यावर रामाने खुलासा केला कीं आम्ही सुग्रीवाच्या सहाय्याची अपेक्षा धरून त्याला भेटण्यास आलो आहोत. मग हनुमानाने सुग्रीवास आश्वासन देऊन राम-सुग्रीव भेट घडवून आणली. परस्परांनी आपली हकीगत व मदतीची अपेक्षा एकमेकांस सांगितली तेव्हां सहजच दिसून आले कीं दोघांनाहि एकमेकांची गरज आहे. सुग्रीव-वाली यांचेमधील कलहाची हकीगत ऐकल्यावर वालीची बाजू ऐकण्याची वाट न पाहतां रामाने खुशाल सुग्रीवाला वचन दिले कीं मी तुझ्यासाठी वालीला मारीन सुग्रीवानेहि वचन दिले कीं सीतेच्या शोधामध्ये मी व माझे सर्व अनुचर संपूर्ण सहकार्य़ करूं सीतेने वानरांकडे फेकलेलीं वस्त्रे-आभूषणे समोर ठेवलीं गेलीं व तीं ओळखून रामाने अपार शोक केला. परस्परांनी वारंवार मदतीच्या आणाभाका घेतल्या. हनुमानाने मध्यस्थाचे काम उत्तम पार पाडले व येथून पुढे प्रत्येक प्रसंगात सुग्रीवाचे व रामाचे हित सारख्याच तत्परतेने सांभाळले. रामाने प्रथमच कळलेल्या वाली-सुग्रीव कलहात, न्याय-अन्याय ठरवण्यात वा वालीला भेटण्यात वेळ न घालवता, सरळ एकतर्फी सुग्रीवाची बाजू घेतली, असे कां केले याचा थोडा उहापोह पुढील भागात करूं.\nकिष्किंधा कांड - भाग १\nअरण्यकांडावरील लेखन संपून बरेच दिवस झाले काही कारणामुळे पुढील लेखन थांबवले होते. वाचकांपैकी काहीनी उत्सुकता व्यक्त केलेली दिसून आली व तिला प्रतिसाद म्हणून पुढील किष्किंधाकांडाला सुरवात करीत आहें.\nया कांडात वर्णिलेल्या कथाभागाचे दोन स्पष्ट भाग जाणवतात. राम-लक्ष्मण व सुग्रीव यांची भेट, मैत्री व परस्परांस मदतीचीं आश्वासने, रामाच्या हस्ते वालीचा मृत्यु, सुग्रीवाने किष्किंधेत व रामाने पर्वतगुहेत पर्जन्यकाळ काढणे व नंतर सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी वानराना सर्वत्र पाठवणे हा एक भाग आणि इतर दिशाना गेलेल्या वानराना अपयश पण दक्षिण दिशेला गेलेल्या हनुमान अंगदाना समुद्रकिनार्‍यापर्यंत पोचण्यात यश व मग हनुमानाने समुद्रपार होण्यासाठी सज्ज होणे हा दुसरा भाग. पहिला भाग सुस्पष्ट आहे. वालीमृत्यु हा त्यातील प्रमुख प्रसंग आहे. (मी मुद्दामच वालीवध असा शब्दप्रयोग टाळला आहे.) दुसर्‍या भागांतील अनेक स्थलवर्णने काव्यमय असलीं तरी न उलगडणारीं आहेत. मी त्याबद्दल काही लिहिणार नाही. पुढील लेखापासून पहिल्या भागाची सुरवात करणार आहें.\nअरण्यकांड - भाग १२\nरामाचा शोक, संताप व विरहदु:ख यांचे अतिशय सुरस वर्णन रामायणात केले आहे. त्याने लक्ष्मणाला म्हटले कीं ’सीता नाही, आता मी अयोध्येला परत येतच नाहीं तेव्हां तूं परत जा.’ लक्ष्मणाने कशीबशी त्याची समजूत घातली. असे सुचेल त्या दिशेला दोघे भटकत असताना त्यांची अचानक कबंध नावाच्या राक्षसाशी गाठ पडली. हा महाबलवान, पण विकृत शरीराचा होता असे त्याचे वर्णन केलेले आहे. त्याने दोघानाही अचानक पकडले पण प्रसंगावधान राखून दोघांनी तलवारीने त्याचे दोन्ही हात तोडून टाकले. मरण्यापूर्वी त्याने सांगितले कीं रावण लंकेला आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत मिळवावी लागेल. त्यासाठी तुम्ही वानरराज सुग्रीवाला भेटा. तोही राज्यभ्रष्ट व पत्नीभ्रष्ट आहे तेव्हां एकमेकांना मदत करा.’ तो पांपासरोवरानजीक मतंगवनापाशी ऋष्यमूक पर्वतावर भेटेल अशी माहितीहि दिली. हा वेळ पर्यंत रामायणात वानर या समाजाचा उल्लेख केलेला नाहीं त्याअर्थी ते दक्षिण भारतातच असावे असें म्हणतां येईल. हा एक शाकाहारी व अन्न गोळा करणारा पण शेती करण्यापर्यंत प्रगति न झालेला, आर्यांपासून वेगळा, पण ’राक्षसां’प्रमाणे नरमांसभक्षक व यज्ञविरोधक नव्हे, असा बराचसा सुधारलेला मानवसमाज दिसून येतो. पुढे महाभारतकाळापर्यंत हा समाज बदलत जाऊन, आर्याच्यांत मिसळून गेलेला असावा त्यामुळे कोणाही वानरराजाचा उल्लेख महाभारतांत अजिबात दिसत नाहीं.\nरामलक्ष्मण दक्षिण दिशेला गेले व पुष्कळ प्रवासानंतर मतंगवनापाशी पोंचले. पंपासरोवर, किष्किंधा वगैरे परिसर आज कर्णाटकांत असल्याचे मानले जाते. पंचवटीपासून येथपर्यंतचा प्रवास करण्यास राम-लक्ष्मणांना, दोन-अडीच महिने लागले असे दिसते. प्रवासांतील सर्व निसर्गवर्णनात वसंतऋतूचा उल्लेख जागोजागीं येतो. सीतेचे हरण माघ व. अष्ट्मीला झाले व सुग्रीवाची भेट होऊन पुढे वालीचा वध ग्रीष्मऋतूच्या शेवटी असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे रामसुग्रीव भेट ग्रीष्म अर्धापाउण संपल्यावर झाली असणार हे उघड आहे. तेव्हा फाल्गुन व चैत्र हे दोन महिने तरी नक्कीच प्रवासात गेले असे दिसून येते. कदाचित रावणहि याच सुमारास लंकेला पोंचला असेल\nमतंगवनात मतंग ऋषींच्या वेळेपासून रहाणारी शबरी यावेळी रामाला भेटली. तिने केलेल्या साध्या-सुध्या सत्काराचा रामलक्ष्मणांनी स्वीकार केला व मग ते पंपासरोवराकडे गेले. मतंगऋषींच्या शापामुळे वाली त्याच्या जवळपासहि फिरकत नव्हता म्हणून सुग्रीव व त्याचे सहकारी, हनुमान व इतर, तेथेच आसरा घेऊन रहात होते. त्याना भेटण्याचा रामाचा बेत होता.\nयेथे अरण्यकांडातील कथाभाग संपला. पुढील किष्किंधाकांडाची सुरवात राम-सुग्रीवांच्या भेटीपासून होते. ती पुढे पाहूं.\nअरण्यकांड - भाग ११\nविजयादशमीला रावणवध झाला अशी समजूत आहे. उत्तरभारतात विजयादशमीला रामलीला व रावणवधाची दृश्ये दाखवली जातात. पण खुद्द रामायणातील वर्णनांवरून अशा समजुतीला मुळीच आधार दिसत नाही. हनुमान व सीता यांची भेट मार्गशीर्ष शु. नवमीला झाली असा उल्लेख आहे. त्यानंतर वानरसैन्य समुद्र ओलांडून लंकेत पोचले, आणि युद्ध उभे राहिले. प्रमुख युद्धप्रसंगांच्या भाषांतरकारांनी ज्या तिथि दिल्या आहेत त्याप्रमाणे फाल्गुन वद्य ३० पर्यंत कुंभकर्ण, इंद्रजित वगैरे सर्व प्रमुख वीरांचा वध होऊन रावण स्वत: युद्धाला आला असे म्हटले आहे. तेथून पुढे रावणवधापर्यंत आश्विन शु. दशमी म्हणजे विजयादशमी खासच उजाडली नव्हती. रावणवध विजयादशमीला नव्हे तर चैत्राच्या पहिल्या १०-१२ दिवसांतच झाला असला पाहिजे. रावणवधानंतर राम लगेच अयोध्येला परत गेला. रामाचा वनवास चैत्रांत सुरू झाला होता तेव्हां तो चैत्रांत संपला हे सयुक्तिकच आहे. रावणवध व विजयादशमी यांची सांगड कां घातली जाते याचा मात्र उलगडा होत नाहीं.\n(विजयादशमीला अर्जुनाने शमीच्या झाडावरील शस्त्रे काढून कौरवांशी सामना केला अशीहि एक समजूत आहे, तीहि सपशेल चुकीची आहे कारण कौरवांचा विराटावरील हल्ला झाला व अर्जुनाने त्यांचा सामना केला तेव्हां ’हा ग्रीष्म चालू आहे’ असा स्पष्ट उल्लेख भीष्माचे तोंडी आहे\nराम मारीचाला मारून घाईघाईने कुटीकडे परत येत असताना वाटेतच लक्ष्मण भेटला. सीतेला एकटी सोडून आपल्या मदतीला आल्याबद्दल रामाने लक्ष्मणालाच दोष दिला. दोघे कुटीकडे परत आले तर सीता दिसेना. दोघे भयभीत झाले. रामतर वेडापिसाच झाला. त्याच्या शोकाचे व संतापाचे सुंदर वर्णन रामायणात आहे. लक्ष्मणाने त्याला कसेबसे समजावले व दोघांनी सीतेचा शोध सुरू केला. काही वेळाने रावण-जटायु संग्रामस्थळापाशी आले. तेथील रक्तपात पाहून रामाने समजूत करून घेतली कीं सीतेला बहुधा राक्षसांनी खाल्ले. लक्ष्मणाने पुन्हा समजावले कीं येथे दिसणार्‍या खुणांवरून येथे एका वीराचे व एका रथीचे युद्ध झाले आहे. रथ मोडून पडला आहे, गाढवे मरून पडलीं आहेत सारथी मेला आहे व छत्र मोडले आहे. जवळपास शोधल्यावर आसन्नमरण जटायु दिसला. त्याने खेद व्यक्त केला कीं मी रावणाला थोपवूं शकलों नाहीं, तो सीतेला घेऊन गेला. दु:ख बाजूला ठेवून राम-लक्ष्मणांनी जटायूचे दहन केले. रावण सीतेला घेऊन लंकेला गेला एवढे कळले पण लंका कोठे आहे हे रामाला माहीत नव्हते. काय करावे सुचेना.\nसीतेची व्यवस्था लावून रावण लगेच आपल्या सहाय्यकांना भेटला व खराच्या सैन्याचा नाश झाल्याचे सांगून त्यांना म्हणाला कीं तुम्ही जनस्थानाला जा. रामाने खराला मारल्यामुळे मला फार राग आला आहे व रामाला मारूनच तो शांत होईल. जनस्थानात राहून रामाची खबर तुम्ही मला कळवा. सीतेला पळवून आणल्याचे मात्र त्याना सांगितले नाही. रामाशी युद्ध आता अटळ आहे हे रावणाने जाणले होते व तो तयारीला लागला होता.\nरावणाने लंकेचे वैभव सीतेला अनेक प्रकारे ऐकवले व राम लंकेला येऊच शकणार नाही तेव्हां तूं आतां मला वश हो असे विनवले. सीतेने त्याला साफ झिडकारले. रावणाने अखेर तिला अशोकवनात ’राक्षसिणींच्या’ पहार्‍यात ठेवले. त्याना आज्ञा दिली कीं तिला भीति घाला, मग गोड बोला, काही करून तिचा अहंकार दूर करा व तिला वश करा. कोणत्याही मार्गाने सीता वश होत नाही हे दिसून आल्यावर त्याने अखेर सीतेला एक वर्षाची मुदत दिली व त्यानंतरहि ऐकले नाहीस तर खाऊन टाकीन असा धाक घातला.\nरावणाने सीतेला एक वर्षाची दीर्घ मुदत दिली होती हा एक महत्वाचा उल्लेख आहे. त्यावरून रावणाचा खरा हेतु स्पष्ट होतो. राम सीतेला सोडवण्याचा निकराचा प्रयत्न करील हे उघड होते, मात्र तो अयोध्येच्या वा इतर कोणाच्याही मदतीने लंकेवर चाल करूं शकला तर होणारे युद्ध लंकेत, म्हणजे रावणाला अनुकूल अशा भूमीवर झाले असते. त्याला सीता हवी होती असे मला मुळीच वाटत नाही. तसे असते तर एक वर्ष थांबण्याची गरज नव्हती, ती हातांत आलीच होती त्याचे ’कपटी, कामी, लंपट, राक्षस’ हे वर्णन निव्वळ तो रामाचा शत्रु म्हणून केलेले आहे. जनस्थानाऐवजी रामाबरोबरचे निर्णायक युद्ध त्याला लंकेत हवे होते हा त्याचा सीतेला पळवून आणण्यामागील खरा हेतु होता असे माझे मत आहे. प्रत्यक्षात राम लकेत पोचून युद्ध होईपर्यंत एक वर्षाहूनहि जास्त काळ गेला. सीताहरण माघ व. अष्टमीस झाले, हनुमान पुढील वर्षाच्या मार्गशीर्षात लंकेस पोचला व त्यानंतर राम ससैन्य लंकेस पोचून युद्ध होऊन फाल्गुन-अखेर / चैत्राच्या सुरवातीला रावणवध झाला (विजयादशमीला मुळीच नाहीं त्याचे ’कपटी, कामी, लंपट, राक्षस’ हे वर्णन निव्वळ तो रामाचा शत्रु म्हणून केलेले आहे. जनस्थानाऐवजी रामाबरोबरचे निर्णायक युद्ध त्याला लंकेत हवे होते हा त्याचा सीतेला पळवून आणण्यामागील खरा हेतु होता असे माझे मत आहे. प्रत्यक्षात राम लकेत पोचून युद्ध होईपर्यंत एक वर्षाहूनहि जास्त काळ गेला. सीताहरण माघ व. अष्टमीस झाले, हनुमान पुढील वर्षाच्या मार्गशीर्षात लंकेस पोचला व त्यानंतर राम ससैन्य लंकेस पोचून युद्ध होऊन फाल्गुन-अखेर / चैत्राच्या सुरवातीला रावणवध झाला (विजयादशमीला मुळीच नाहीं). मात्र वर्ष संपले तरी रावणाने सीतेवर अत्याचार केला नाही यावरून त्याचा हेतु राजकीय व युद्धाच्या डावपेचांचा भाग होता हे उघड आहे.\nअरण्यकांड - भाग ९\nसीतेच्या मागणीवरून राम हरणाच्या मागे गेला तेव्हां सीतेच्या रक्षणाचे काम त्याने लक्ष्मण व जटायु यांच्यावर सोंपवले होते. पण जटायु जवळपास नव्हताच. लक्ष्मणानेहि रामाच्या मदतीला जाण्याआधी ’आपण त्यासाठी जटायुला पाठवूं’ असें सीतेला सुचवले नाहीं. सीतेने तें मानले नसतेच हे वेगळे. लक्ष्मणाने जाताना जटायूला ’तूं सावध रहा’ असेहि सुचवले नाहीं. कारण तो जवळ नव्हताच. रावणाने सीतेला उचलल्यावर तिचा विलाप झाडावर झोपलेल्या वृद्ध जटायूच्या कानीं पडला व तो खडबडून जागा झाला असें रामायण म्हणते. जटायूने स्वत:च ’मी तुमच्या आश्रयाने राहीन व सीतेच्या रक्षणात मदत करीन’ असे रामाला म्हटले होते. तेव्हां तो जवळपास पण स्वतंत्रच राहत असणार. सीतेने विलाप करतानाहि त्याला हाका मारल्या नव्हत्या. तो सरसावून आल्यावरहि ’तुला रावणाशी लढणे जमणार नाही, तूं फक्त घडालेली हकीगत रामाला सांग’ असे सीता त्याला म्हणाली. कारण तो वृद्ध होता. मात्र त्याने रावणाबरोबर निकराची झुंज दिली तीहि इतकी प्रखर कीं त्याने रावणाचा सारथी मारला, रथाला जोडलेलीं गाढवें मारलीं व रथाचाहि पूर्ण विध्वंस केला. रावणालाहि फार जखमी केले. मात्र त्याचे बळ अखेर कमी पडून प्राणांतिक जखमा होऊन तो पडला. सीतेने पुन्हा जोराने विलाप केला, हेतु हा कीं जवळपास कोणी असेल तर त्याला ऐकूं जावें. रावणाचा रथ वा विमान पूर्ण नष्ट झाले होते. मात्र तरीहि रावण सीतेला घेऊन आकाशमार्गाने लंकेला गेला असें रामायण म्हणते, हे आकाशमार्गाने जाणे म्हणजे काय याचा कांही उलगडा मला सुचलेला नाहीं. वाटेतील एका पर्वतावर काही वानर बसलेले (हनुमान, सुग्रीव वगैरे) सीतेला दिसले. त्यानाहि रावण सीतेला घेऊन चाललेला दिसला पण त्यांची रावणाशीं गाठ पडली नाहीं तेव्हां ते बसलेल्या शिखरापेक्षां उंचावरून जाणार्‍या वाटेने रावण गेला असे म्हणावे लागते. रावण घेऊन जात असताना सीतेने त्याची परोपरीने निर्भर्त्सना केली व ’तुझा मृत्यु अटळ आहे’ असें बजावले. सीतेने वस्त्रांत गुंडाललेले काही दागिने वानरांकडे टाकले हें रावणाच्या लक्षात आले नाही कारण त्याने ते थांबवले नाहीं. अखेर रावण सीतेला घेऊन लंकेला पोचला व सरळ अंत:पुरांत जाऊन सीतेला तेथे ठेवून पहारेकरणींना ताकीद दिली कीं ’तिला पाहिजे असेल तें द्या आणि त्रास देऊं नका. वैदेहीला अप्रिय लागेल असें बोलणार्‍या व्यक्तीला आपला जीव प्यारा नाही असे मी समजेन’ रावणाबद्दल आपल्या कल्पनांशी हें सुसंगत नाहीं पण रामायणच हे म्हणते सीताहरण माघ व. अष्टमीला झाले असे पद्मपुराणात म्हटले आहे. मात्र रावण कोणत्या तिथीला लंकेला पोंचला ते सांगितलेले नाही त्यामुळे प्रवासात किती काल गेला ते कळत नाहीं.\nअरण्यकांड - भाग ८\nमारीचाने मरताना मारलेल्या आर्त हाका लक्ष्मण व सीता यांना ऐकूं आल्या त्याअर्थी मारीच व राम फार दूर गेलेले नव्हते. मारीच मेल्यावर रामाला शंका आली व म्हणून तो घाईघाईने परत फिरला. हाका ऐकू आल्यावर लक्ष्मण व सीता यांच्यात बराच वादविवाद झाला व अखेर नाइलाजाने लक्ष्मण निघाला यांत काही काळ गेलाच. लक्ष्मणाला राम वाटेतच भेटला व दोघे घाईने परतले. लक्ष्मण निघून परत येईपर्यंत थोडाच वेळ गेला असणार. परत येतात तोंवर रावणाने सीतेला नेलीच होती.\nलक्ष्मण कुटी सोडून गेलेला पाहिल्यावर रावण कुटीपाशी आला. सीतेने त्याचे स्वागत केले. रामायण म्हणते दोघांमध्ये लांबलचक संभाषण झाले. रावणाने प्रथम ब्राह्मणवेषाला साजेसे वेदमंत्र म्हतले. मग तिच्या सौंदर्याचे वर्णन करून तूं कोण व या धोकादायक वनात काय करीत अहेस असे विचारले. सीतेने आपला इतिहास विस्ताराने सांगितला. मग रावणाने स्वत:ची ओळख विस्ताराने सांगून तिला वश होण्यास विनविले. सीतेने त्याला झिडकारल्यावर अखेर त्याने तिला पकडले व उचलून घेऊन तो निघाला. हे सर्व होईपर्यंत राम-लक्ष्मण परत कसे आले नाहीत याचा अर्थ असा घ्यावा लागतो कीं लक्ष्मण बाहेर पडलेला दिसल्याबरोबर अजिबात वेळ फुकट न घालवतां रावणाने सरळ सीतेला उचलले याचा अर्थ असा घ्यावा लागतो कीं लक्ष्मण बाहेर पडलेला दिसल्याबरोबर अजिबात वेळ फुकट न घालवतां रावणाने सरळ सीतेला उचलले संभाषणात वेळ घालवला नाही. सीता वश होईल अशी भाबडी कल्पना तो कशाला बाळगील\nरामायण म्हणते , सीतेने या प्रसंगी रावणाला आपली माहिती विस्ताराने सांगितली. तिने म्हटले, ’आमचा विवाह झाल्यावर आम्ही बारा वर्षे अयोध्येत सुखात राहिलो. मग कैकेयीच्या मागणीमुळे आम्हाला वनात यावे लागले, यावेळी रामाचे वय २५ व माझे १८ होते.’ तर मग म्हणावे लागते विवाहाचे वेळी राम १३ वर्षांचा व सीता ६ वर्षांची होती. हे अतिशयोक्त वाटते. रामाची मागणी विश्वामित्राने केली तेव्हां ’राम फक्त सोळा वर्षांचा आहे’ असे दशरथ म्हणाला होता. दुसरें म्हणजे विवाहानंतर बारा वर्षे अयोध्येत गेलीं तर एवढा दीर्घ काळ भरत-शत्रुघ्न कैकय देशालाच होते काय़ ते परत आल्याचा मुळीच उल्लेख नाही ते परत आल्याचा मुळीच उल्लेख नाही यांत थोडीफार विसंगति आहे. रामायण एकहातीं वाल्मिकीचे मग त्याने अशी विसंगति कां येऊं दिली असेल यांत थोडीफार विसंगति आहे. रामायण एकहातीं वाल्मिकीचे मग त्याने अशी विसंगति कां येऊं दिली असेल मारीच रावणाला म्हणाला होता कीं ताटकावधाचे वेळीं राम फक्त बारा वर्षांचा होता तरी त्यावे बाण मला सोसवले नाहींत. रामाला अवतारस्वरूप मिळाल्यावर त्याचे माहात्म्य वाढवण्याचा हा प्रकार वाटतो.\nअरण्यकांड - भाग ७\nरावणाने मारीचाला म्हटले ’मी तुझा सल्ला फक्त माझ्या बेतात काय कमीजास्त करावे एवढ्यापुरताच विचारला व मदत मागितली, तुझी परवानगी मागितली नाही. बुद्धिमान मंत्री राजाने विचारल्यावरच आपला विचार नम्रपणे, हात जोडून सांगतो तूं मृगरूपाने राम-लक्ष्मणाना दूर ने, मग मी सीतेला पळवून नेईन. मग तूं कुठेही जाऊं शकतोस. तुला अर्धे राज्य देईन पण तू विरोध केलास तर जबरदस्तीने तुझ्याकडून हे करून घेईनच नाहीतर तुला मारून टाकीन.’ मारीचाने प्रतिकूल विचार पुन्हापुन्हा ऐकवले पण रावण मानेचना तेव्हां नाइलाजाने ’तुझ्या हातून मरण्यापेक्षां रामाचे हातून मरण आलेले बरे’ असे म्हणून कबुली दिली. मारीचाबद्दलच्या आपल्या पूर्वकल्पनांपेक्षां त्याचे वर्तन वेगळे वर्णिले आहे.\nबेत ठरल्यावर दोघेहि लगेच आकाशमार्गाने जाणार्‍या रथाने निघाले. त्यालाच पुढे ’विमानाकार रथ’ असेहि म्हटले आहे. त्यामुळे खूप वेगाने प्रवास करूं शकणारा रथ एवढाच ’विमाना’चा अर्थ अभिप्रेत असावा असे वाटते. हे विमान सीताहरणाच्या वेळी जटायुकडून नष्ट झाले असे पुढे वर्णन आहे. त्या अर्थी हे ’पुष्पक’ विमान नव्हे. तें लंकेत सुखरूप होते. पंचवटीला पोंचल्यावर मारीचाने लगेच मृगरूप धारण केले. पुढचा कथाभाग आपणास परिचित आहे तसाच जवळपास रामायणात आहे. लक्ष्मणाने ’हा मृग म्हणजे मारीच असावा’ असा संशय व्यक्त केला तेव्हां रामाने म्हटले, ’हा मृग असेल तर सीतेला हवे असलेले सोन्याचे कातडे मिळेल आणि हा मारीच असेल तर याला मारलेच पाहिजे कारण याने असेच फसवून इतर शिकार करण्यासाठी रानात आलेल्या राजांना मारले आहे.’ तेव्हां एकटी सीताच फसली होती, रामलक्ष्मणांना सोन्याच्या कातड्याचा लोभ पडला नव्हता सीतेच्या रक्षणाचे काम लक्ष्मण व जटायु यांच्यावर सोपवून राम मारीचाच्या पाठीवर गेला. खूप दूर गेल्यावर रामाचा बाण लागून मरताना मारीचाने रामाच्या आवाजात ’हा सीते, हा लक्ष्मण’ अशा आर्त हाका मारल्या. सीतेने निष्कारण संशय व्यक्त केला म्हणून नाइलाजाने लक्ष्मण रामाच्या मदतीला गेला. त्याने सीतेला सावध रहाण्यास सांगितले मात्र ’लक्ष्मणरेषा’ असा काहीहि प्रकार रामायणात मुळीच नाही. ती निव्वळ हरदासी कथाच सीतेच्या रक्षणाचे काम लक्ष्मण व जटायु यांच्यावर सोपवून राम मारीचाच्या पाठीवर गेला. खूप दूर गेल्यावर रामाचा बाण लागून मरताना मारीचाने रामाच्या आवाजात ’हा सीते, हा लक्ष्मण’ अशा आर्त हाका मारल्या. सीतेने निष्कारण संशय व्यक्त केला म्हणून नाइलाजाने लक्ष्मण रामाच्या मदतीला गेला. त्याने सीतेला सावध रहाण्यास सांगितले मात्र ’लक्ष्मणरेषा’ असा काहीहि प्रकार रामायणात मुळीच नाही. ती निव्वळ हरदासी कथाच लक्ष्मणावर नाहक संशय घेताना सीतेने विवेकाची लक्ष्मणरेषा आधीच ओलांडली होती.\nअरण्यकांड - भाग ६\nयानंतर खराचा ससैन्य नाश झाल्यामुळे फार उद्विग्न झालेली शूर्पणखा स्वत:च रावणाकडे गेली. स्वत:चा झालेला अपमान तिने रावणाला सांगितला व त्याला फटकारले कीं ’जनस्थानातील तुझी सत्ता रामाने उखडून टाकली याचा तुला पत्ता नाही काय’ तिच्याकडून सर्व हकीगत ऐकून रावण चिंतातुर झाला. शूर्पणखेने राम-लक्ष्मण-सीता यांचे बळ व सौंदर्य याचे वर्णन रावणाला ऐकवले. मी सीतेला तुझ्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत होते म्हणून मला लक्ष्मणाने विरूप केले असे खोटेच सांगितले. ’सीतेला तूं पळवून आण’ असे तिने सुचवले नाही. रावणाने स्वत:च मंत्रिगणांशी बोलणे करून सीतेचे हरण करण्याचा बेत नक्की केला.\nरावण रथातून समुद्रकिनार्‍यापर्यंत आला व मग विमानाने भारतात येऊन पुन्हा मारीचाला भेटला. विमानाचा उल्लेख आहे पण वर्णन नाही. विमान म्हणजे काय हे गूढच आहे. रावणाने पुन्हा मारीचाला खर-दूषणांचा ससैन्य नाश झाल्याचे सांगून रामाने दंडकारण्याचे अभयारण्य केले आहे असे म्हटले. रामाला त्याच्या पित्याने क्रोधाने पत्नीसह घराबाहेर काढले आहे असेहि म्हटले व सीतेला पळवून आणण्याचा बेत सांगून मारीचाचे सहाय्य मागितले. ते ऐकून मारीचाचा भयाने थरकाप झाला. त्याला रामाच्या पराक्रमाचे दर्शन घडलेले होते. त्याने रावणाला पुन्हापुन्हा विनवले कीं ’तूं हा बेत मनात आणू नको, रामाने पितृवचनाचा मान राखण्यासाठी वनवास पत्करला आहे. त्याच्याशी वैर धरू नको. तुला ते झेपणार नाही. तूं बिभीषणाचा सल्ला घे. विश्वामित्राच्या सांगण्यावरून राम बालवयातच आमच्या पारिपत्यासाठी आला तेव्हा आमचा सर्वनाश झाला. माझा जीव कसाबसा वांचला. हल्लीच पुन्हा मृगरूपाने दोन मित्रांबरोबर दंडकारण्यात गेलो असतां रामाच्या बाणाने मरतांमरतां वांचलों, माझे मित्र मेले. त्यामुळे मला रामाची फार भीति वाटते. एकतर तूं सरळ रामाशीं युद्ध कर किंवा सर्व विसरून लंकेत सुखाने रहा. खराने रामावर आक्रमण केले व रामाने त्याला युद्धात मारले यांत त्याचा काय दोष त्याच्याशी वैर धरू नको’. मारीचाने पुन्हापुन्हा हिताचा सल्ला दिला पण रावणाने तो मानला नाही.\nअरण्यकांड - भाग ५\nशूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी खर, दूषण, त्रिशिरा हे तीन वीर व जनस्थानातील त्यांची मोठी सेना चालून आली. त्या सैन्यात हे तीन वीरच धनुष्य-बाणाने लढणारे होते, इतर सर्व हाताने चालवण्याच्या वा फेकून मारण्याच्या शस्त्राने लढणारे होते. हे जनस्थान पंचवटीच्या जवळपासच होते व स्थानिक नरभक्षक लोकांच्या सहायाने येथे रावणाने आपले ठाणे वसवले होते असे म्हणावे लागते. अद्याप त्यांचा आर्यावर्तातील कोणा राजाशी संघर्ष झालेला वर्णिलेला नाही. पण संभाव्य संघर्षाची ही रावणाची पूर्वतयारी दिसते.\nलक्ष्मणाला सीतेच्या संरक्षणासाठी ठेवून रामाने एकट्यानेच त्याना तोंड दिले. युद्धाचे खुलासेवार वर्णन वाचावयास मिळते. सर्व सैन्य मारले जाऊन एकटा खर उरला व तोही अखेर मारला गेला. रामाने एकहि ’अस्त्र’ वापरल्याचा उल्लेख नाही. फक्त धनुष्यबाण वापरून कितीहि पराक्रमी धनुर्धर असला तरी किती सैन्य मारू शकेल महाभारतात सर्व धनुर्धर मोठ्या सैन्याविरुद्ध अस्त्रांचा सर्रास वापर करतात. तेव्हा खराचे सैन्य १४,००० होते ही अतिशयोक्ति म्हटली पाहिजे. युद्ध संपल्यावर लक्ष्मण व सीता गुहेतून बाहेर आलीं व रामाला फारशा जखमा झालेल्या नाहीत असे पाहून आनंदित झालीं.\nखराचा ससैन्य नाश झाल्याचे वृत्त अकंपन नावाच्या वांचलेल्या सैनिकाने रावणाला सांगितले. रामाच्या बळाचे व युद्धकौशल्याचे त्याने वर्णन केले. ’रामाला युद्धात हरवणे सोपे नाही तेव्हा सीतेला पळवून आणलीस तर राम विरहानेच मरेल’ असे त्याने रावणाला सुचवले. हा सीताहरणाबाबत पहिला उल्लेख आहे. हा रावणाचा स्वत:चा मूळ बेत नाही. मात्र रावणाला हा सल्ला पटला व तो एकटाच निघाला व मारीचाच्या आश्रमात जाऊन त्याला भेटला. जनस्थानातून रावणाचे ठाणे उठल्यामुळे काहीतरी केले पाहिजे असे त्याला जाणवले. ही रावण-मारीच यांची पहिली भेट. तिच्याबद्दल आपण वाचलेले नसते मारीच हा ताटकेचा पुत्र असल्यामुळे मदत करील अशी रावणाची साहजिकच अपेक्षा होती. हा मारीचाचा आश्रम कोठे होता याचा काही खुलासा नाही.\nमात्र यावेळी मारीचाने रावणाला म्हटले, ’सीतेच्या हरणाचा सल्ला तुला देणारा तुझा शत्रूच म्हटला पाहिजे. रामाच्या तूं वाटेस जाऊं नको ते तुला झेपणार नाहीं. तूं लंकेत सुखाने राज्य कर व रामाला पंचवटीत सुखाने राहूंदे’ नवल म्हणजे रावणाने हा सल्ला मानला व तो लंकेला परत गेला\nअरण्यकांड - भाग ४\nराम-लक्ष्मण-सीता पंचवटीत राहू लागल्यावर घडलेला महत्वाचा प्रसंग म्हणजे शूर्पणखेच्या भेटीचा. हा वेळपर्यंत विराध सोडून इतर कोणाही नरभक्षक राक्षसाशी वा रावणाच्या अनुयायाशी रामाची भेट वा झगडा झालेला नव्हता. रावणपक्षाचा एक खर नावाचा प्रमुख वीर, शूर्पणखेचा भाऊ व रावणाचाहि भाउबंद, मोठ्या सैन्यबळासह पंचवटीजवळच जनस्थानात राहत होता. त्याला राम-लक्ष्मण पंचवटीत आल्याचे माहीत नव्हते, पण सान्निध्यामुळे संघर्ष केव्हातरी अटळ होता. खराच्या सैन्यात धनुष्यबाणाने लढणारे वीर थोडेसेच होते. इतर सर्व सैन्य हाताने चालवण्याच्या वा फेकून मारण्याच्या शस्त्रांनी लढणारे होते असे पुढील समरप्रसंगाच्या वर्णनावरून दिसते. हे सर्व स्थायिक नरभक्षक जमातींची असावे.\nराम दिसल्यावर शूर्पणखेने त्याची अभिलाषा व्यक्त केली. राम-लक्ष्मणांनी तिची टवाळी केली. तिला राक्षसी म्हटले आहे व विद्रूप असे वर्णन केले आहे तसेच ’सुंदर’ असेहि म्हटले आहे. ती रावणाची बहीण, म्हणजे नरभक्षक जमातीची खासच नव्हती. त्यामुळे तिचे विद्रूप असे वर्णन तिला राक्षसी म्हणण्याशी निगडित आहे. रावण व त्याचे कुटुंब व प्रमुख मंत्री, हे यज्ञसंस्कृति मानणारे होते. यज्ञांचा विध्वंस करणार्‍यांपैकी नव्हते. त्यांचा राम प्रतिनिधित्व करणार्‍या आर्यकुळांशी दीर्घकाळाचा वैरभाव कां होता सत्तास्पर्धा हे एकच कारण होते काय सत्तास्पर्धा हे एकच कारण होते काय आर्यावर्तातील क्षत्रियकुळांशी वैर होते म्हणून तर रावण लंकेमध्ये सुरक्षित राजधानी बनवून राज्य करत होता काय आर्यावर्तातील क्षत्रियकुळांशी वैर होते म्हणून तर रावण लंकेमध्ये सुरक्षित राजधानी बनवून राज्य करत होता काय हे एक न उलगडलेले कोडे आहे. काही वेळ शूर्पणखेची टवाळी केल्यावर राम-लक्ष्मणानी तिला समजावून परत पाठवण्याऐवजी तिला विद्रूप केले याला खरे तर काही सबळ कारण नव्हते. हे मुद्दाम खुसपट काढल्यासारखेच वाटते हे एक न उलगडलेले कोडे आहे. काही वेळ शूर्पणखेची टवाळी केल्यावर राम-लक्ष्मणानी तिला समजावून परत पाठवण्याऐवजी तिला विद्रूप केले याला खरे तर काही सबळ कारण नव्हते. हे मुद्दाम खुसपट काढल्यासारखेच वाटते जणू राम-लक्ष्मणाना आता, रावणाबरोबर अद्याप न घडलेला, संघर्ष हवाच होता.\nअरण्यकांड - भाग ३\nपंचवटीत रामाचे वास्तव्य फारसे झाले नाही. पंचवटीत रहावयास आले तेव्हां शरद ऋतु चालू होता असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यानंतर हेमंत व शिशिर हे दोनच ऋतु राम-लक्ष्मण-सीता यांचे पंचवटीत वास्तव्य झाले. रावणाने सीतेचे हरण केले तेव्हां शिशिर संपत आला होता कारण नंतर राम-लक्ष्मण वनात भटकत असताना हा वसंत ऋतु चालू आहे असे राम वारंवार म्हणतो व वसंताच्या शोभेचे वर्णन करतो. पद्मपुराणात सीताहरणाची तिथि माघ व. अष्टमी अशी दिली आहे. हा उल्लेख रामायणाच्या भाषांतरातहि आहे. तेव्हा शिशिर अर्धा संपला होता याला दुजोरा मिळतो.\nचित्रकूट व पंचवटी दोन्ही ठिकाणी रामाचे वास्तव्य अल्पकाळच झाले हे स्वच्छ असूनहि चित्रकूटात समजूत आहे कीं रामाचे चित्रकूटात दीर्घकाळ वास्तव्य झाले व महाराष्ट्रात समजूत आहे की पंचवटी हे रामाचे वनवासातील प्रमुख वास्तव्यस्थळ चित्रकूटापासून पंचवटीपर्यंत रामाचा प्रवास दीर्घकाळ व अज्ञात मार्गाने झाला. अनेक नद्या, विंध्य व सातपुडा ओलांडावे लागले असणार. अजूनहि हा भाग दुर्गम आहे व आदिवासी वसतीचा आहे. या आदिवासी समाजांमध्ये रामाच्या प्रवासमार्ग व वास्तव्याबाबत असलेल्या समजुतींचे संकलन व अभ्यास केला तर कदाचित रामाच्या प्रवासमार्गावर काही प्रकाश पडेल. असा कांही अभ्यास वा संशोधन झाले असल्यास माहीत नाही. या संदर्भात, डॉ. सांकलिया नावाच्या पुरातत्त्ववेत्याच्या मते राम विंध्य ओलांडून दक्षिणेत आलाच नाही व रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नव्हेच असे वाचलेले स्मरते. याला मुख्य आधार म्हणजे, सालवृक्ष दक्षिण भारतात तुंगभद्रा परिसरात, जेथे किष्किंधा होती असे वर्णनावरून दिसते, तेथे आढळत नाहीत, याउलट, मध्यभारतात, सातपुड्याच्या उत्तरेला मुबलक होते. नेपानगरची न्यूजप्रिंट फॅक्टरी सालाइ झाडांपासून कागद बनवण्यासाठी बांधली गेली. (गेल्या काही वर्षात मात्र या सलाई वृक्षांची वारेमाप तोड झाली आहे.) डॉ. सांकलियांपाशी इतरहि अनेक आधार असतीलच. त्यांचे मत खरे असेल तर मग पंचवटी (गोदावरी तीरी म्हटलेली)व जनस्थान महाराष्ट्रात नव्हे तर कोठे होतीं चित्रकूटापासून पंचवटीपर्यंत रामाचा प्रवास दीर्घकाळ व अज्ञात मार्गाने झाला. अनेक नद्या, विंध्य व सातपुडा ओलांडावे लागले असणार. अजूनहि हा भाग दुर्गम आहे व आदिवासी वसतीचा आहे. या आदिवासी समाजांमध्ये रामाच्या प्रवासमार्ग व वास्तव्याबाबत असलेल्या समजुतींचे संकलन व अभ्यास केला तर कदाचित रामाच्या प्रवासमार्गावर काही प्रकाश पडेल. असा कांही अभ्यास वा संशोधन झाले असल्यास माहीत नाही. या संदर्भात, डॉ. सांकलिया नावाच्या पुरातत्त्ववेत्याच्या मते राम विंध्य ओलांडून दक्षिणेत आलाच नाही व रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नव्हेच असे वाचलेले स्मरते. याला मुख्य आधार म्हणजे, सालवृक्ष दक्षिण भारतात तुंगभद्रा परिसरात, जेथे किष्किंधा होती असे वर्णनावरून दिसते, तेथे आढळत नाहीत, याउलट, मध्यभारतात, सातपुड्याच्या उत्तरेला मुबलक होते. नेपानगरची न्यूजप्रिंट फॅक्टरी सालाइ झाडांपासून कागद बनवण्यासाठी बांधली गेली. (गेल्या काही वर्षात मात्र या सलाई वृक्षांची वारेमाप तोड झाली आहे.) डॉ. सांकलियांपाशी इतरहि अनेक आधार असतीलच. त्यांचे मत खरे असेल तर मग पंचवटी (गोदावरी तीरी म्हटलेली)व जनस्थान महाराष्ट्रात नव्हे तर कोठे होतीं खरे खोटे ’राम जाणे खरे खोटे ’राम जाणे\nअरण्यकांड - भाग २\nरामाने मुनींना राक्षसांपासून संरक्षण करण्याचे आश्वासन दिले होते,पण सीतेने नवव्या सर्गात असे म्हटले कीं ’आपण वनात असताना मुनिवृत्तीने रहावे, क्षात्रधर्माने वागूं नये, प्राण्यांची हिंसा करू नये व राक्षसांशीहि अकारण वैर धरूं नये. अयोध्येस परत गेल्यावर मग क्षात्रधर्माचे पालन करावे’ मात्र रामाने हा सल्ला मानला नाही व राक्षसांचे पारिपत्य करणे हे माझे काम आहे असे बजावले. प्रत्यक्षात मात्र विराध सोडून इतर कोणाही राक्षसाशी रामाचे युद्ध झालेले नाही’ मात्र रामाने हा सल्ला मानला नाही व राक्षसांचे पारिपत्य करणे हे माझे काम आहे असे बजावले. प्रत्यक्षात मात्र विराध सोडून इतर कोणाही राक्षसाशी रामाचे युद्ध झालेले नाही विराधाने स्वत:च राम-लक्ष्मणांवर हल्ला केला होता, मुनीना त्रास दिला म्हणून त्याचे पारिपत्य केले नव्हतेच.\nरामाचा प्रवास चालूच होता. वाटेत लागलेल्या पंचाप्सर नावाच्या सरोवराचे वर्णन सर्ग ११ मध्ये येते पण स्थळाचे भौगोलिक संदर्भ नाहीत त्यामुळे राम कोठवर पोचला होता याचा उलगडा होत नाही. यानंतर रामाने निरनिराळ्या मुनींच्या आश्रमांत निवास करीत दहा वर्षे काढली असा स्पष्ट उल्लेख आहे. चित्रकूट सोडल्यापासून आतापर्यंत रामाने कुटी बांधून कोठेहि वास्तव्य केलेलेच नाही चौदा वर्षांपैकी ३-४ महिने चित्रकूटावर राहून त्यानंतर दीर्घकाळ प्रवासात व निरनिराळ्या मुनींच्या आश्रमांत व्यतीत झाला. विराध सोडून एकाही राक्षसाशी युद्ध झाले नाही. निव्वळ रामाच्या वावरामुळे राक्षसांचा उपद्रव शमला होता असे म्हणावे लागते. या दीर्घ प्रवासानंतर राम पुन्हा सुतीक्ष्णाच्या आश्रमाला आला व त्यांचा सुतीक्ष्णाने सन्मान केला.\nमग रामाला अगस्त्य ऋषींना भटण्याची इच्छा झाली व सुतीक्ष्णानेहि दुजोरा देऊन जवळच चार योजनांवरील अगस्त्याच्या आश्रमाचा रस्ता सांगितला. वाटेतील अगस्त्याच्या भावालाहि भेट देऊन राम अगस्त्य मुनीना भेटला. अगस्त्यांनी रामाला अनेक आयुधे दिलीं. रामाने अगस्त्यांना विचारले कीं मी कोठे कुटी बांधावी अगस्त्यांच्या आश्रमस्थळाचे भौगोलिक संदर्भ नाहीत पण त्याने रामाला सुचवले कीं दोन योजनांवरील पंचवटी हे स्थळ तुमच्या निवासासाठी योग्य. येथे मात्र ’गोदावरीतीराजवळील’ असा स्पष्ट भौगोलिक संदर्भ प्रथमच मिळतो. सध्याच्या पंचवटीचे गोदासान्निध्य पाहतां तीच रामायणातील पंचवटी मानतां येते. चित्रकूट ते पंचवटी एवढे दीर्घ अंतर रामाने ११-१२ वर्षे प्रवासात काटले असे दिसते मात्र प्रवास मार्ग कळत नाही. पुढे इतिहासकाळात उत्तरेकडून दक्षिणेत येण्याचा मार्ग बर्‍हाणपुरावरून खानदेशातून (मोगलकाळी) वा राजस्थान, सौराष्ट्र गुजरात असा असे. राम मध्य्भारतातून विंध्य-सातपुडा ओलांडून आला असावा.\nपंचवटीच्या वाटेवर जटायु भेटला, मनुष्यवाणीने बोलला व मीहि तुमच्या आश्रयाने राहीन असे म्हणाला. तेव्हा ही एक आर्य़ांशी मैत्रीने वागणारी मानवांचीच जमात म्हटली पाहिजे.\nपंचवटीवर लक्ष्मणाने कुटी बांधली. चित्रकूटावरहि त्यानेच बांधली होती. सेतू बांधायला राम इंजिनिअर होता का असा प्रश्न हल्ली केला गेला. कुटी बांधणारा लक्ष्मण बहुधा इंजिनिअर असावा पंचवटीवरहि रामाचे वास्तव्य ३-४ महिनेच झाले. कसे ते पुढच्या भागात पाहूं.\nअरण्यकांड - भाग १\nअत्रिऋषींच्या भेटीपाशी अयोघ्याकांड संपले होते. अरण्यकांडामध्ये रामाचा तेथून पुढला वनातील प्रवास वर्णिला असून सीताहरणापर्यंत त्याचा विस्तार आहे. अत्रिऋषींच्या भेटीनंतर राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात गेले. राक्षसांचा उपद्रव असलेल्या प्रदेशात ते बराच काळ फिरत राहिले असे म्हटले आहे. अनेक मुनींना भेटले सर्वांनी राक्षसांच्या उपद्रवाबद्दल तक्रारी करून तूं आमचे रक्षण कर असे म्हटले. रामाने ते मान्य केले. हे मुनीना सतावणारे, नरभक्षक, यज्ञाचा विध्वंस करणारे (मानव)समाज म्हणजे राक्षस ही एक वेगळीच जमात म्हटली पाहिजे. रावणालाहि राक्षस म्हटले आहे पण रावण स्वत: सुसंस्कृत, यज्ञप्रेमी व विद्वान, त्याचे अनेक मंत्री व प्रजाजनहि यज्ञ करणारे असे पुढे वर्णन केले आहे त्यांचे या जमातीशी काही नाते मानता येणार नाही. मात्र ही नरभक्षक जमात रावणाच्या अंकित होती असे दिसते व त्यांची लंकेतहि वसती असावी कारण रावणाच्या सैन्यात त्यांचा समावेश होता.\nरामाची गाठ विराध नावाच्या राक्षसाशी पडली. कोणत्याही शस्त्राने न मरण्याचा वर त्याला ब्रह्मदेवाने दिला होता तो रामाशी बोलला कोणत्या भाषेत ते सांगितलेले नाही. आपल्या वराची माहिती त्यानेच रामाला दिली. महत्प्रयासाने राम-लक्ष्मणांनी त्याला मारले, कसे तर, एक मोठा खड्डा करून, अर्धमेला झाल्यावर त्याला गाडून टाकले. अनपेक्षित अडचणीवर युक्तीने मात केली. नरभक्षक राक्षस व राम यांचा प्रत्यक्ष संग्राम मात्र, दुसरा एकहि, पंचवटीला जाईपर्यंत वर्णिलेला नाही. विराधवधानंतर राम शरभंग मुनीच्या आश्रमास गेला. त्यानंतर पुन्हा अनेक मुनींनी राक्षसांपासून रक्षण करण्याची विनंति केली व रामाने ती मान्य केली. मुनीनी केलेल्या राक्षसांच्या अत्याचारांच्या वर्णनात तुंगभद्रा नदी व जवळचे पंपासरोवर, तसेच मंदाकिनी नदी व चित्रकूट या दोन्हीचा उल्लेख आहे. म्हणजे हा सर्वच मुलूख राक्षसांच्या उपद्रवाने ग्रस्त होता. राम मुनीना म्हणाला कीं राक्षसांच्या शासनासाठीच पित्याच्या आज्ञेने मी वनात आलो आहे. मात्र दशरथाने रामाला असा काही आदेश दिलेला नव्हता\nयानंतर हे मुनिगण व राम-लक्ष्मण सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमाला ’दुथडी वाहणार्‍या नद्या’ पार करून गेले. कोणत्या नद्या हे सांगितलेले नसल्याने सुतीक्ष्णाचा हा आश्रम कोठे होता व राम चित्रकूटापासून किती दूर वा किती दक्षिणेला आला होता हे कळत नाही. ’माझ्या निवासासाठी मी कोठे कुटी बांधावी’ असे रामाने सुतीक्ष्णाला विचारले. चित्रकूट सोडल्यापासून हा वेळपर्यंत रामाने कोठेच कुटी बांधलेली नव्हती. सुतीक्ष्णाने म्हटले कीं हा माझा आश्रमच तुमच्या निवासाला योग्य आहे. पण रामाने ते मानले नाही. एक रात्रच मुक्काम करून राम निघाला तेव्हा सुतीक्ष्णाने म्हटले कीं दंडकारण्यातील मुनींचे आश्रम पहात फिरा व नंतर पुन्हा येथे या.\nगेले दहा महिने अमेरिकेत वास्तव्य असल्यामुळे या ब्लॉगवरचे लेखन थांबले होते. आता भारतात परत आलो आहे व पुन्हा अरण्यकांडापासून नवीन लेखन सुरू करणार आहे. माझ्या पूर्वीच्या लेखनाला वाचकांचा प्रतिसाद चांगला मिळत होता. नवीन लेखनालाहि तो मिळत राहील अशी आशा आहे. लेखनाचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच राहील. धन्यवाद.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nकिष्किंधा कांड भाग ४\nकिष्किंधा कांड भाग ३\nकिष्किंधा कांड - भाग १\nअरण्यकांड - भाग १२\nअरण्यकांड - भाग ११\nअरण्यकांड - भाग ९\nअरण्यकांड - भाग ८\nअरण्यकांड - भाग ७\nअरण्यकांड - भाग ६\nअरण्यकांड - भाग ५\nअरण्यकांड - भाग ४\nअरण्यकांड - भाग ३\nअरण्यकांड - भाग २\nअरण्यकांड - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2018-06-19T18:30:33Z", "digest": "sha1:2WG2I5OMLZUZIZ4OS5JJIIAQIVQITKPL", "length": 11151, "nlines": 65, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "हरिवंश राय बच्चन | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nCategory Archives: हरिवंश राय बच्चन\nबैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर…\nPosted on एप्रिल 2, 2015 by सुजित बालवडकर\t• Posted in हरिवंश राय बच्चन, हिन्दी कविता\t• Tagged हरिवंश राय बच्चन\t• यावर आपले मत नोंदवा\nबैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है..\nमैंने समंदर से सीखा है जीने का सलीक़ा, चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना \nऐसा नहीं है कि मुझमें कोई ऐब नहीं है पर सच कहता हूँ मुझमे कोई फरेब नहीं है\nजल जाते हैं मेरे अंदाज़ से मेरे दुश्मन क्यूंकि एक मुद्दत से मैंने न मोहब्बत बदली और न दोस्त बदले .\nएक घड़ी ख़रीदकर हाथ मे क्या बाँध ली.. वक़्त पीछे ही पड़ गया मेरे..\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%98%E0%A4%B0/%E0%A4%B2%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-06-19T18:27:14Z", "digest": "sha1:SOXUYRSKOIZKKA6QLH5BG7DBDCC6QI66", "length": 3328, "nlines": 77, "source_domain": "palakneeti.org", "title": "लठ्ठपणा कमी करा | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://ssdindia.org/category/chandrapur/", "date_download": "2018-06-19T18:00:00Z", "digest": "sha1:JZICK5CIDDLOOKRLOTVRVL7HM22DJ6LX", "length": 7861, "nlines": 59, "source_domain": "ssdindia.org", "title": "Chandrapur Archives - Samata Sainik Dal", "raw_content": "\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी बुधवार, दिनांक १८/०४/२०१८ रोजी पंचशील बौद्ध विहार, भीम नगर, दुर्गापूर, चंद्रपूर येथे समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने डॉ.आंबेडकर जयंती व बुद्ध जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात […]\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल\n चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल  रविवार, दिनांक 17/12/2017, रोजी रात्री 8 वाजता काटवल-तुकुम येथील पंचशील विहार, तह. भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने काही दिवसांपूर्वी आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धारासाठी दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तीन मूलगामी संघटनांवर (RPI, […]\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न\n चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न  दि. 15 डिसेंम्बर 2017 गुरुवार रोजी, चंद्रपूर जिल्ह्यातील महाकुर्ला या गावी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत समता सैनिक दलाच्या वतीने ‘रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नागपूरहून आलेले आयु. प्रशिक आनंद यांनी गावातील आपल्या समाज बांधवांना विशेषतः तरुणांना बाबासाहेबांनी समाजास […]\n06 Dec 2017 समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजलि काटवल (तुकुम)\nकाटवल (तुकुम) येथे समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना आदरांजलि दिनांक-०६/१२/२०१७ ला समता सैनिक दल शाखा काटवल(तु) च्या वतीने डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना आदरांजलि देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता विहाराचे अध्यक्ष आयु.बंडू भैंसारे सर,सचिव आनंद टेम्भुर्ने, अजय सोरदे सर ,धर्मशील टेम्भुर्ने,सीतु टेम्भुर्ने,भीमा सांगोडे सर,आशाताई भैंसारे मैडम,जोस्तना सोरदे […]\n01/04/2018, सम्राट अशोक जयंती संपन्न आयु. विशाल राऊत व आयु. प्रशिक आनंद यांनी रिपब्लिकन विचार मांडले, यवतमाळ.\n19/08/2017, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, वक्ता: आयु. प्रशिक आनंद, जागृती नगर, उत्तर नागपूर, HQ दीक्षाभूमी.\nदि.३०/७/१७ समता सैनिक दला मार्फत शिवाजी नगर , इगतपुरी , जि. नाशिक येथे बौद्धिक प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न\n24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी 19/04/2018\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव 02/04/2018\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम) 26/02/2018\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 18/12/2017\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 16/12/2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2018-06-19T18:30:29Z", "digest": "sha1:RPBWJAND3FPVITSFP3FKYYIHXTP6PAZA", "length": 15561, "nlines": 161, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "तनवीर सिद्दीकी | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nTag Archives: तनवीर सिद्दीकी\nPosted on मार्च 8, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in तनवीर सिद्दीकी\t• Tagged तनवीर सिद्दीकी\t• यावर आपले मत नोंदवा\nकामाठीपुरात सकाळी सकाळी जा\nजाऊन एक बच्ची आयटम शोध\nरातची दमुन झोपली असली तरी उठव तिला\nरेट लाव तिचा ‘आपा’कडे\nअन निघ तिथुन तिचा हातात हात धरून\nमनातली धग मिटल्याच स्वप्न आणि आनंद\nकंडोमसोबत पैक करून Continue reading →\nPosted on जुलै 1, 2015 by सुजित बालवडकर\t• Posted in तनवीर सिद्दीकी, हिन्दी कविता\t• Tagged तनवीर सिद्दीकी, हिन्दी कविता\t• यावर आपले मत नोंदवा\nकोई पहचान के पेड़ के नीचे\nजगह बदलती छाव के नक्शों\nमें एक इन्सान के पौधे को देखा था\nबड़ा छोटासा पौधा था..\nगर्मी से तप रहा था..सूरज से बच रहा था..\nथोडा उसका बुरा लगा….थोडा किसीका गुस्सा आया..\nमैंने बड़ी दयालु भाव से मेरे चमकीले जूते फिरसे चमकाए वहाँ..\nमेरी नजर उसपे थी..उसकी मेरी बगल मे छुपी किताबो पे..\nमैंने उसे एक किताब दी…. Continue reading →\nकोई तो शहर होगा\nPosted on जानेवारी 6, 2015 by सुजित बालवडकर\t• Posted in तनवीर सिद्दीकी, हिन्दी कविता\t• Tagged तनवीर सिद्दीकी, हिन्दी कविता\t• यावर आपले मत नोंदवा\nकोई तो शहर होगा जहाँ गुनेहगार डरता होगा\nकोई तो डरपोक ईमान से सरोकार करता होगा\nक्या लाश को खुद चलके जाना होगा कब्र तक\nकोई तो स्याना कंधो का कारोबार करता होगा Continue reading →\nPosted on फेब्रुवारी 12, 2014 by सुजित बालवडकर\t• Posted in तनवीर सिद्दीकी\t• Tagged तनवीर सिद्दीकी\t• यावर आपले मत नोंदवा\nआधी स्वत:चेच खर्डे कर\nपेनाने जमेल तो आकार दे\nस्वत:ला समजून घे आधी Continue reading →\nPosted on जानेवारी 7, 2014 by सुजित बालवडकर\t• Posted in तनवीर सिद्दीकी\t• Tagged तनवीर सिद्दीकी\t• यावर आपले मत नोंदवा\nअरे मी ठरवून लिहिता झालो\nआंडू पांडू पण नाय,\nचांगला सामाजिक कवी आहे (\nपाहिजेल ते लिहून देतो\n(पण) पाहिजेल ते घेतो\nरोगासारख्या राईचा पर्वत करत नाही\nआणि कधी चुकून झालाच\nतर ती डोंगरे खोदून न्यायाचं कुपोषण दाखवत नाही Continue reading →\nPosted on जानेवारी 1, 2014 by सुजित बालवडकर\t• Posted in तनवीर सिद्दीकी, हिन्दी कविता\t• Tagged तनवीर सिद्दीकी, हिन्दी कविता\t• १ प्रतिक्रिया\nहर रोज बहलाता हूँ बच्चे को चाँद दिखाकर\nएक दिन मै जरुर दूँगा उसे खिलौना लाकर\nमै अबतक नहीं सिख पाया माँ बाप से सबकुछ\nवे चालाकी से डकारते है आधे पेट खाकर Continue reading →\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/gita-gavli-elected-as-ward-committee-chairman-9337", "date_download": "2018-06-19T18:32:11Z", "digest": "sha1:QDJC2QDG2BFUQM6FBX6BSKLC33MGVO6C", "length": 5946, "nlines": 114, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "प्रभाग समिती अध्यक्षपदी गीता गवळी", "raw_content": "\nप्रभाग समिती अध्यक्षपदी गीता गवळी\nप्रभाग समिती अध्यक्षपदी गीता गवळी\nभायखळा - ई वॉर्डच्या कार्यालयात प्रभाग ए, बी आणि ई प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. त्यात अखिल भारतीय सेनेच्या प्रभाग क्रमांक 212 च्या नगरसेविका गीता गवळी यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विरुद्ध प्रभाग क्रमांक 213 चे नगरसेवक जावेद जुनेजा उभे होते. या निवडणुकीत गीता गवळी यांना सात मतं पडली, तर जावेद जुनेजा यांना पाच मतं पडली.\nया आधी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी जावेद जुनेजा होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत जुनेजा यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला. या आधी गीता गवळी यांनी मुंबई आरोग्य समिती सदस्यपद भुषवले होते. त्यासोबतच त्या स्थायी समितीच्या सदस्या देखील होत्या. तसेच गीता गवळी या सलग तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\nमनसेच्या नव्या कार्यकारिणीतून शिशीर शिंदेंना वगळलं\nविधानपरिषद निवडणुकीत युतीत सत्तासंघर्ष\nआणीबाणीत कारावास भोगलेल्यांना पेन्शन - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील\nसंघाच्या मानहानीप्रकरणी राहुल गांधीवर आरोप निश्चित\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\n'आता राजकीय अपघात नकोच, 2019 स्वबळावरच'\n'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2018-06-19T18:17:49Z", "digest": "sha1:WW6BYWPBJYVI6APF6OWYCPSOJ6QQB7MT", "length": 19157, "nlines": 704, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डिसेंबर १६ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< डिसेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nडिसेंबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५० वा किंवा लीप वर्षात ३५१ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\n६ हे सुद्धा पहा\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१३९२ - जपानी सम्राट गो-कामेयामाने पदत्याग केला. गो-कोमात्सु सम्राटपदी.\n१४९७ - वास्को द गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.\n१६३९ - इंग्लंडच्या संसदेने नागरी हक्कनामा प्रस्तुत केला.\n१७७३ - अमेरिकन क्रांती-बॉस्टन टी पार्टी - टी ऍक्टच्या विरोधात सन्स ऑफ लिबर्टीच्या सदस्यांनी मॉहॉक वेश धारण करून बॉस्टनच्या बंदरात चहाची खोकी फेकली.\n१८३८ - ब्लड रिव्हरची लढाई - दक्षिण आफ्रिकेत क्वाझुलु, नाताल येथे ऍंड्रीझ प्रिटोरियसच्या नेतृत्त्वाखाली फूरट्रेक्कर आणि दाम्बुझा(न्झोबो) व न्देला कासोम्पिसी या झुलु ईम्पी सरदारांच्या सैन्यात घनघोर युद्ध. झुलुंच्या भाले आणि बाणांविरूद्ध बोअर बंदुका. तीन फूरट्रेक्कर जखमी ३,००० झुलु ठार.\n१८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - मेजर जनरल जॉर्ज एच. थॉमसच्या युनियन सैन्याने लेफ्टनंट जनरल जॉन बेल हूडच्या कॉन्फेडरेट आर्मी ऑफ टेनेसीला हरविले.\n१९०३ - मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.\n१९२२ - वॉर्सोमध्ये पोलंडचा अध्यक्ष गेब्रियेल नारुतोविझचा खून.\n१९३२ - ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.\n१९४२ - ज्यूंचे शिरकाण - हाईनरिक हिमलरने रोमा(जिप्सी) लोकांना कत्तलीसाठी ऑश्विझला पाठविले.\n१९४४ - दुसरे महायुद्ध-बॅटल ऑफ द बल्ज - बेल्जियमच्या आर्देनेस प्रदेशात जनरल ड्वाइट डी. आयझेनहोवर आणि फील्ड मार्शल गेर्ड फोन रूंड्स्टेटच्या सैन्यात लढाई.\n१९४६ - लेओन ब्लुम फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\n१९४६ - थायलँडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.\n१९५७ - ई.ई.चुंदरीगरने राजीनामा दिल्यावर सर फिरोजखान नून पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.\n१९७१ - भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती\n१९६० - हिमवादळात न्यूयॉर्कच्या आयडलवाइल्ड विमानतळाजवळ युनायटेड एरलाइन्सचे डग्लस डी.सी.८ आणि ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सच्या सुपर कॉन्स्टेलेशन जातीच्या विमानांमध्ये स्टेटन आयलंडवर हवेत टक्कर. १३४ ठार.\n१९७१ - बांगलादेश मुक्ति युद्ध - बांगलादेश विजय दिन. पाकिस्तानी फौजेने मित्रो बाहिनी समोर सपशेल शरणागति पत्करली.\n१९८५ - कल्पक्‍कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर’ राष्ट्राला समर्पित\n१९८९ - रोमेनियातील क्रांति - हंगेरीच्या पास्टर लास्लो तोकेसला देशनिकाल देण्याविरूद्ध तिमिसोआरा मध्ये नागरिकांनी सरकारचा निषेध केला.\n१९९१ - पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.\n१९९८ - ऑपरेशन डेझर्ट फॉक्स - अमेरिका व युनायटेड किंग्डमने इराकवर बाँबफेक केली.\n२०१२ - दिल्लीत एका तरुणीवर बसमध्ये निर्घृण सामूहिक बलात्कार व अत्याचार. तरुणीचा मृत्यू झाल्यावर सरकारने बलात्कार कायदा बदलला.\n२०१४ - पाकिस्तानी तालिबानने पेशावरमधील एक लष्करी शाळेवर हल्ला चढवून १३२ विद्यार्थ्यांना ठार मारले.\n१४८५ - अरागॉनची कॅथेरीन, इंग्लंडची राणी.\n१७७० - लुडविग फान बीथोव्हेन, जर्मन संगीतज्ञ.\n१७७५ - जेन ऑस्टेन, ब्रिटीश लेखक.\n१७९० - लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा.\n१८८२ - सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८८८ - अलेक्झांडर, युगोस्लाव्हियाचा राजा.\n१९१७ - सर आर्थर सी. क्लार्क, ब्रिटीश लेखक.\n१९२६ : प्रहसन (फार्स) नाट्याभिनेता बबन प्रभू\n१९३३ : लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे\n१९५२ - जोएल गार्नर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१५१५ - अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत.\n१९२२ - गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.\n१९६० : चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक\n२००० : सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती.\n२००४ : लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता\nबहरैन - राष्ट्रीय दिन.\nबांगलादेश - विजय दिन.\nकझाकस्तान - स्वातंत्र्य दिन.\nदक्षिण आफ्रिका - सामंजस्य दिन (पूर्वीचा शपथ दिन).\nबीबीसी न्यूजवर डिसेंबर १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nडिसेंबर १४ - डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - (डिसेंबर महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: जून १८, इ.स. २०१८\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ डिसेंबर २०१७ रोजी ०२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/delay-two-days-beed-city-16793", "date_download": "2018-06-19T18:32:35Z", "digest": "sha1:USKK57F2NJWVVAR4JQFSKM7RAIHRXJPY", "length": 11762, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Delay of two days in the beed city शाईच्या घाईला शहरात दोन दिवस उशीर | eSakal", "raw_content": "\nशाईच्या घाईला शहरात दोन दिवस उशीर\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nबीड - पोस्ट आणि बॅंकांतून नवीन नोटा आणि पाचशे, हजार रुपायांच्या नोटा बदलून द्यायला सुरवात केली; पण एकाच व्यक्तीने पुन्हा- पुन्हा नोटा बदलून नेऊ नये, यासाठी आता बोटांना न पुसणारी शाई लावण्याचा निर्णय सरकारने घेतला; परंतु शहरातील टपाल कार्यालय आणि बॅंकांत अद्याप शाईचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे याला दोन दिवस उशीर होण्याची शक्‍यता आहे.\nबीड - पोस्ट आणि बॅंकांतून नवीन नोटा आणि पाचशे, हजार रुपायांच्या नोटा बदलून द्यायला सुरवात केली; पण एकाच व्यक्तीने पुन्हा- पुन्हा नोटा बदलून नेऊ नये, यासाठी आता बोटांना न पुसणारी शाई लावण्याचा निर्णय सरकारने घेतला; परंतु शहरातील टपाल कार्यालय आणि बॅंकांत अद्याप शाईचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे याला दोन दिवस उशीर होण्याची शक्‍यता आहे.\nबॅंक आणि पोस्टातून नोटा बदलून दिल्या जात आहेत. दरम्यान, एका व्यक्‍तीला एका वेळी चार हजार रुपयेच दिले जात आहेत; पण काही जण पुन्हा पुन्हा रांगेत उभे राहून नोटा बदलून घेत आहे किंवा आज या बॅंकेतून तर उद्या दुसऱ्या बॅंकेतून असे प्रकार सुरू झाले आहेत. काही लोकांनी नोटा बदलून घेण्यासाठी रोजाने व्यक्ती लावल्याचीही चर्चा आहे. त्यावर आळा घालण्यासाठी बोटाला शाई लावली जाणार आहे. त्यामुळे दुबार नोटा बदलून घेण्याच्या प्रकाराला आळा बसेल, असा बॅंक व्यवस्थापनाचा अंदाज आहे. त्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रक काढले असून, ते विविध बॅंकांच्या जिल्हा प्रबंधक कार्यालयांना पोचले आहे; मात्र बोटाला लावण्यासाठीची शाई अद्याप बॅंकांच्या मुख्य कार्यालयांकडून आलेली नाही. त्यामुळे आगामी एक-दोन दिवसांनी बोटाला शाई लावणे सुरू होईल.\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nभाजपने जम्मू-काश्मीरची वाट लावली : काँग्रेस\nनवी दिल्ली : भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर...\nकाश्मीरमध्ये मुफ्ती सरकार का कोसळलं\nनवी दिल्ली - भाजपाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/myanmar-government-has-been-repeatedly-criticized-human-rights-groups-failing-protect", "date_download": "2018-06-19T18:02:31Z", "digest": "sha1:7W5VQMW7UIO3NIHCDNU2C5WQQVR4QRDA", "length": 6275, "nlines": 54, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Myanmar government has been repeatedly criticized by human rights groups for failing to protect the Rohingya Muslims. \"रोहिंग्यांवरील हल्ले थांबवा' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nक्वालालंपूर : रोहिंग्या मुस्लिमांवर होणारे अत्याचार आणि हल्ले रोखावेत, असे आवाहन मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी आज म्यानमारला केले. तसेच, ही समस्या सोडविण्यासाठी जगभरातील मुस्लिम देशांनी पुढाकार घेण्याचेही आवाहन त्यांनी केले. म्यानमारमधील राखीन प्रदेशात रोहिंग्या मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असल्याने ते मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. मलेशिया, बांगलादेश आणि इंडोनेशियाकडे या लोकांचा ओढा आहे.\nक्वालालंपूर : रोहिंग्या मुस्लिमांवर होणारे अत्याचार आणि हल्ले रोखावेत, असे आवाहन मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी आज म्यानमारला केले. तसेच, ही समस्या सोडविण्यासाठी जगभरातील मुस्लिम देशांनी पुढाकार घेण्याचेही आवाहन त्यांनी केले. म्यानमारमधील राखीन प्रदेशात रोहिंग्या मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असल्याने ते मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. मलेशिया, बांगलादेश आणि इंडोनेशियाकडे या लोकांचा ओढा आहे.\nखडवलीत नऊ वर्षाच्या चिमुकलीवर जन्म दात्यानेच केला बलात्कार\nटिटवाळा - कल्याण तालुक्यातील खडवलीत पूर्वेला पाण्याच्या टाकी जवळ रहात असलेल्या राजू पाटील या नराधमाने बाप लेक या नात्याला काळीमा फासला आहे, त्याने...\nहवाईदलाने बंद केली लोहगावची सांडपाणी वाहिनी\nवडगाव शेरी - वर्षानुवर्षे लोहगावचे सांडपाणी वाहून नेणारी मुख्य वाहिनी हवाईदलाने सिमेंट ओतून अचानक बंद केली आहे. त्यामुळे लोहगावमधील सांडपाणी...\nहॅलो माझ्याशी कुणी बोलता का\nनागपूर : हॅलो... मी सुयश... माझ्याशी कुणी बोलेल का तुम्हाला वेळ आहे का तुम्हाला वेळ आहे का माझे आई-बाबा बिझी असतात. घरात मी एकटाच आहे. मला खूप खूप बोलायचं आहे....\nमला वाचवा हो, मला पाणी द्या हो\nवैशालीनगर : \"\"वाचवा वाचवा ऽऽ मला वाचवाऽऽऽ.'' वैशालीनगरातील जलतरण तलावाच्या दिशेने आवाज आला. \"मॉर्निंग वॉक'साठी आलेले सारेच आवाजाच्या दिशेने धावले....\nमहाविद्यालयांना विद्यार्थी हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याची सक्ती\nवणी (नाशिक) : राज्यातील खाजगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने विज्ञान शाखेच्या सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2018-06-19T18:27:46Z", "digest": "sha1:NYTZNH6IB7IHU2FOLAEZI73ZEZJ6FL6Q", "length": 14520, "nlines": 135, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "योगेश | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nवाट पाहुनी जीव शिणला\nPosted on नोव्हेंबर 10, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in योगेश\t• Tagged योगेश\t• यावर आपले मत नोंदवा\nवाट पाहुनी जीव शिणला\nदिसा मागूनी दिसं टळला\nसुर्व्या आला, तळपून गेला\nकुटं गुंतला, सब्द इसरला\nडोंगर वलंडून चांद चालला\nमासं जोडी जोडीनं पव्हती\nपाखरं संगती, संगतीनं फिरती\nएक डहाळीवर बिलगून फुलती\nफुल कळ्या त्या येलाला\nस्वर – लता मंगेशकर\nचित्रपट – साधी माणसं (१९६३)\nPosted on नोव्हेंबर 10, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in योगेश\t• Tagged योगेश\t• यावर आपले मत नोंदवा\nराजाच्या रंगम्हाली, सोन्याचा बाई पलंग\nरूप्याचा खांब त्येला, मोत्याची झालर\nराजाच्या रंगम्हाली, पराची मऊ गादी\nजरीचा चांदवा, रेशमी शिणगार\nगडनी, सजनी, गडनी सजनी ग\nराजाच्या रंगम्हाली, रानी ती रुसली\nबोलं ना, हसं ना, उदास नजर\nराजाच्या रंगम्हाली, राजानं पुशिलं\nडोळ्याची कमळं उघडा, व्हटांची डाळिंबं\nगडनी, सजनी, गडनी सजनी ग\nराजाच्या रंगम्हाली, रानी वो सांगिते\nसुना सोन्याईन म्हाल, कशाला बडीवार\nमायेच्या पूतापायी, रानी ग रडीते\nआसवांची गंगा व्हाते, भिजीला पदोर\nगडनी, सजनी, गडनी सजनी ग\nस्वर – लता मंगेशकर, उषा मंगेशकर\nचित्रपट – साधी माणसं (१९६३)\nमाळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं\nPosted on नोव्हेंबर 10, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in योगेश\t• Tagged योगेश\t• यावर आपले मत नोंदवा\nहा या पोस्टचा सारांश आहे.\nमाळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं\nगुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं\nदादाच्या मळ्यामंदी, मोटंचं मोटं पानी\nपाजिते रान सारं, मायेची वयनी\nहसत डुलत, मोत्याचं पीक येतं\nलाडकी ल्येक राजाचा ल्योक\nसावळा बंधुराया, साजिरी वयनीबाई\nगोजिरी शिर्पा हंसा, म्हायेरी माज्या हाय\nवाटेनं म्हयेराच्या धावत मन जातं\nगडनी, सजनी, गडनी सजनी गडनी ग\nराबतो भाऊराया, मातीचं झालं सोनं\nनजर काढू कशी, जीवाचं लिंबलोनं\nमायेला पूर येतो, पारुचं मन जातं\nस्वर – लता मंगेशकर\nचित्रपट – साधी माणसं (१९६३)\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T18:12:43Z", "digest": "sha1:RDOXJVANMCNSWBUVFSSIA53ZR5ZZAUHV", "length": 5873, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इंग्लिश व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १३ उपवर्ग आहेत.\n► इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू‎ (२९ प)\n► इंग्लंडचे फुटबॉल खेळाडू‎ (५१ प)\n► इंग्लंडचे राजे‎ (२९ प)\n► इंग्लंडच्या राण्या‎ (६ प)\n► इंग्लिश क्रिकेट खेळाडू‎ (१ क, ४५७ प)\n► इंग्लिश पोप‎ (१ प)\n► इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ‎ (१७ प)\n► इंग्लिश महिला क्रिकेट खेळाडू‎ (२९ प)\n► इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ‎ (८ प)\n► इंग्लिश शास्त्रज्ञ‎ (२ क)\n► इंग्लिश जीवशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► इंग्लिश तत्त्वज्ञ‎ (१ प)\n► इंग्लंडचे राज्यकर्ते‎ (२ क, ६ प)\n\"इंग्लिश व्यक्ती\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://abhaygodse.blogspot.com/2018/02/", "date_download": "2018-06-19T17:57:33Z", "digest": "sha1:HN3N74D5LIOUNUHUSBNENJQEXDPLFCT6", "length": 10417, "nlines": 56, "source_domain": "abhaygodse.blogspot.com", "title": "Astrologer Abhay Godse: February 2018", "raw_content": "\nवैवाहिक आयुष्याबद्दलच्या समस्या घेऊन येणारे clients देखील बरेच आहेत. प्रशांत (नाव बदललं आहे) देखील त्याच समस्येसाठी माझ्याकडे आला होता. त्याची आणि त्याच्या बायकोची पत्रिका बघितली. त्याच्या बायकोची पत्रिका प्रशांतच्या पत्रिकेपेक्षा संसारसुखासाठी फारच वाईट होती. इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो कि \"संसारसुख मिळेल का\" ह्या प्रश्नाच उत्तर देण्यासाठी नेहमीच नवरा आणि बायको, दोघांच्याही पत्रिका तपासाव्या लागतात कारण ते एकटयाच्या पत्रिकेवर कधीच अवलंबून असत नाही. इथे बायकोची पत्रिका संसारसुखाच्या दृष्टीने फारच वाईट होती त्यामुळे बायकोच्या पत्रिकेमुळे सगळा प्रॉब्लेम झालेला होता. प्रशांतची पत्रिका तिच्यापेक्षा संसारसुखासाठी बरीच बरी होती. प्रशांतला म्हंटलं कि पुढच्या काही वर्षांचा कालावधी बघितला असता परिस्थितीत काहीच सुधारणा दिसत नाही, उलट आताचा काळ आणि पुढचे सहा महिने फारच वाईट आहेत, खरं सांगायचं झालं तर १००% घटस्फोट होण्याच्या indications आहेत. माझं बोलणं ऐकून प्रशांतची खात्रीच झाल्यासारखं वाटलं. तो म्हणाला \"तुम्ही सांगताय अगदी तशीच परिस्थिती आत्ता आहे. घटस्फोटची प्रक्रिया कधीच सुरु झाली आहे आणि आता कोर्टाच्या एक दोन शेवटच्या तारखा आहेत, घटस्फोट निश्चित आहे\". मी त्याला दिलासा देत म्हंटलं \"एका अर्थी चांगलंच आहे कारण तुमची पत्रिका तुमच्या बायकोपेक्षा संसारसुखासाठी चांगली आहे. Remarriage च्या वेळेस पत्रिका चांगल्या असलेल्या एखाद्या मुलीशी लग्नं झालं तर निदान पुढे संसार सुखाचा तरी होईल\" .\nथोडे दिवस गेले असतील, प्रशांत पुन्हा एकदा अपॉइंटमेंट घेऊन भेटायला आला. बसल्या बसल्या म्हणाला \"सर, तुम्ही सांगितल्या प्रमाणे माझा घटस्फोट झाला पण तरीही अजून माझी बायको माझ्या टच मधे आहे आणि ती मला आम्ही परत एकत्र यावं असं सतत सुचवतं असते. मी द्विधा मनस्थितीत आहे, काय करावं कळत नाही \". हे ऐकून मी त्याला बजावलं \"अजिबात नाही तुझ्या बायकोच्या पत्रिकेतील संसारसुखासाठी वाईट असलेला काळ अजूनही सुरु आहे आणि पुढची बरीच वर्ष आहे. तीच चूक पुन्हा केलीस तर परत पस्तावशील. तिच्याशी पुनर्विवाहाचा विचार अजिबात करू नकोस. हां, जर तिचा पुढील काळ हा संसारसुखासाठी चांगला असता तर मी तुला अजिबात अडवलं नसतं. पण इथे परिस्थिती वेगळी आहे. एकदा फसला आहेस, पुन्हा नको तुझ्या बायकोच्या पत्रिकेतील संसारसुखासाठी वाईट असलेला काळ अजूनही सुरु आहे आणि पुढची बरीच वर्ष आहे. तीच चूक पुन्हा केलीस तर परत पस्तावशील. तिच्याशी पुनर्विवाहाचा विचार अजिबात करू नकोस. हां, जर तिचा पुढील काळ हा संसारसुखासाठी चांगला असता तर मी तुला अजिबात अडवलं नसतं. पण इथे परिस्थिती वेगळी आहे. एकदा फसला आहेस, पुन्हा नको \". \"ठीक आहे\" असं म्हणून प्रशांत गेला.\nसाधारण वर्षभराचा काळं लोटला असेल. पुन्हा एकदा प्रशांत अपॉइंटमेंट घेऊन आला. आतातरी ह्याने एखाद्या चांगल्या मुलीशी पुनर्विवाह केला असावा असा मी विचार करत असतानाच, प्रशांत म्हणाला \"सॉरी सर\". \"कशाबद्दल\" मी आश्चर्याने म्हंटलं. प्रशांत म्हणाला \"सर मी परत तीच चूक केलीय \" मी आश्चर्याने म्हंटलं. प्रशांत म्हणाला \"सर मी परत तीच चूक केलीय मी माझ्या आधीच्याच बायकोशी पुनर्विवाह केलाय\". मी कपाळावर हात मारला \"अरे, मी मागच्या वेळेला एवढं सगळं सांगून सुद्धा तू परत तीच घोडचूक केलीस मी माझ्या आधीच्याच बायकोशी पुनर्विवाह केलाय\". मी कपाळावर हात मारला \"अरे, मी मागच्या वेळेला एवढं सगळं सांगून सुद्धा तू परत तीच घोडचूक केलीस\". प्रशांत \"हो सर, मी तिच्या गोड बोलण्याला फसलो आणि परत लग्न करायला तयार झालो. तिने परत त्रास देयला सुरुवात केलीय. आमचं अजिबात पटत नाहीये. रोज नवीन डोकेदुखी असते. मला कंपनीकडून US ला जाण्याचा चान्स आलाय पण मी परदेशात जाऊ नये म्हणून माझ्या बायकोने माझा पासपोर्ट देखील मुद्दामहून गहाळ केलाय, परत तोच सगळा मनस्ताप सुरु झालाय सर. आता पुढे काय\". प्रशांत \"हो सर, मी तिच्या गोड बोलण्याला फसलो आणि परत लग्न करायला तयार झालो. तिने परत त्रास देयला सुरुवात केलीय. आमचं अजिबात पटत नाहीये. रोज नवीन डोकेदुखी असते. मला कंपनीकडून US ला जाण्याचा चान्स आलाय पण मी परदेशात जाऊ नये म्हणून माझ्या बायकोने माझा पासपोर्ट देखील मुद्दामहून गहाळ केलाय, परत तोच सगळा मनस्ताप सुरु झालाय सर. आता पुढे काय\" मी म्हंटलं \" आता काय, परत ये रे माझ्या मागल्या, परत घटस्फोट, परत कोर्टाच्या चकरा, परत मनस्ताप \" मी म्हंटलं \" आता काय, परत ये रे माझ्या मागल्या, परत घटस्फोट, परत कोर्टाच्या चकरा, परत मनस्ताप \". ह्या वेळेला प्रशांत पुरता कोलमडून गेला होता पण सत्य सांगण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हतं \nज्योतिषी हा फक्त मार्गदर्शक असतो, पुढे काय वाढून ठेवलंय हे सांगून, 'पुन्हा तीच चूक' न करण्याचा संदेश जातकाला देऊ शकतो पण त्याच नशीब लिहू किंवा बदलू शकत नाही \nएका राजाच्या पदरी एक 'मिहिर' नावाचा ज्योतिषी होता. एकदा त्याने राजपुत्राची पत्रिका बघुन भविष्य वर्तवल की, हा राजपुत्र वयाच्या अमुक अ...\nघरातूनच पैसे हरवतात तेंव्हा..\nज्योतिषाकडे माणूस केव्हा येतो किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं प्रश्न जरी दोन असले तरी उत्त...\nलग्न - समज गैरसमज \n आयुष्यातील एक महत्वाची घटना आपलं लग्न यॊग्य वयात व्हावं, चांगला जोडीदार मिळावा, हे प्रत्येकालाच वाटतं पण अनुप {नाव बदललं आहे}...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/MarathiEntertainment/2017/03/16114039/Hardik-Joshi-appeal-fans-on-social-media.vpf", "date_download": "2018-06-19T17:52:51Z", "digest": "sha1:AYH3PTQDLCPQDZS3EDAD72WZZWP5QJ3G", "length": 11649, "nlines": 239, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Hardik Joshi appeal fans on social media , 'राणादा'ची झालीय वेगळीच 'अडचण', मागितली 'क्षमा' !", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - वारजे येथे हॉटेलमालकाची आत्महत्या, विष प्राशन करत संपवले जीवन\nनांदेड : आठवडाभरापासून पाऊस गायब, धर्माबाद, देगलूर, बिलोलीतील भातशेती धोक्यात\nठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू\nमुख्‍य पान मनोरंजन कलांगण\n'राणादा'ची झालीय वेगळीच 'अडचण', मागितली 'क्षमा' \nकोल्हापूर - 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे प्रसिध्दीच्या शिखरावर असलेला अभिनेता हार्दिक जोशी अर्थात सर्वांचा लाडका राणाने चाहत्यांची क्षमा मागितली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थीत राहता येत नसल्याबद्दल त्याने क्षमा मागितली आहे.\n'फर्जंद' चित्रपटाची घौडदौड सुरुच \n‘कोंडाजी फर्जंद’ या योद्ध्याने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर\n'होणार सून मी या घरची' चा नायक आणि 'खुलता कळी...\nशशांक केतकर आणि मयुरी देशमुख हे छोट्या पडद्यावरचे गाजलेले\n‘स्वराज्य रक्षक संभाजी’साठी प्राजक्ताने शिकली...\nझी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका\nदिंडीच्या जल्लोषात ९८ व्या नाट्यसंमेलनाची...\nअखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे ९८ वे नाट्यसंमेलन १३ जून ते\nदोस्तीगिरी सिनेमाचे पोस्टर लाँच \nशाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि\nनाट्यसंमेलनात सादर झाली 'संगीतबारी' लावणीचे...\nमहाराष्ट्रातील लावणी ही एक अभिजात कलाशैली ज्यावर मराठी\nबूट पॉलिश करून शिकणाऱ्यांना शरद पवारांच्या हस्ते आर्थिक मदत पुणे – बूट पॉलिश करून शिक्षण\nअॅथलेटिक्सवर आधारित मराठी चित्रपट 'रे राया... कर धावा' मराठीत आतापर्यंत खेळावर आधारित\nएका नाट्यकर्मीच्या जीवनातील नाट्यमय घटनांवर आधारित 'सॉरी' मुंबई - सॉरी हा इंग्रजी शब्द आज\nराष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांची 'रिंगण' नंतरची भेट 'यंग्राड’ \nसागरिका घाटगे सोबत फुटबॉल खेळणार प्रितम कागणे मिलिंद उके यांच्या आगामी 'मान्सून फुटबॉल '\nअक्षय कुमार प्रस्तुत ‘चुंबक’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रकाशित \nबोनी कपूरच्या मुलांची छायाचित्रे इंटरनेटवर...\nसैन्याशी असलेले बॉलिवूडकरांचे संबंध\nका लपवून घेत होता टायगर स्वत:ला दिशाच्यामागे\nडब्बू अंकलच्या डान्स स्टेप्सवर गोविंदा झाला...\nही' बायोपिक चित्रपट येणार आगामी काळात ...\n२०१८ आयफा अॅवॉर्डमध्ये रेखा देणार चाहत्यांना...\nनेहा मलिकचा हटके अंदाज...\nपूजा बेदीची मुलगी आहे चंदेरी दुनियेत एक पाऊल...\n'६०० जवान शहीद झाल्यानंतर पाठिंबा काढण्याची अक्कल आली \nमुंबई - जम्मू काश्मीरमध्ये\nपती व मुलीसोबतच्या न्यूड फोटोमुळे सनी लियोन नेटीझन्सकडून ट्रोल.. मुंबई - कोणत्याही\nसाईवो व्हेजिटेबल तुम्ही दूपारच्या जेवणात खाऊ शकता इंडो चायनीज साईवो व्हेजिटेबल. ही डिश\nमोदींच्या फिटनेस चॅलेंजची राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून उडवली टर मुंबई - मनसे अध्यक्ष राज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/akshay-mhatre-sooraj-r-barjatya-and-sheen-das-29877", "date_download": "2018-06-19T18:28:25Z", "digest": "sha1:OQDNF55QF5RN5XTMSUQMRJTLSWF34NX6", "length": 11352, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akshay Mhatre, Sooraj R. Barjatya and Sheen Das विश्‍वामित्र-मेनकेची आधुनिक कथा | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 9 फेब्रुवारी 2017\nआधुनिक विश्‍वामित्र व मेनकेची कथा झी टीव्हीवरील \"पिया अलबेला' मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेची कथा पूजा व नरेनभोवती फिरते. नरेन हा पूर्णपणे अध्यात्मिक विचारांचा असून पूजा प्रॅक्‍टिकल व व्यवहारवादी विचाराची आहे. या दोघांमधील नात्याचे रूपांतर प्रेमात कसे होते हे रसिकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. नरेनच्या भूमिका अक्षय म्हात्रेने; तर पूजाची भूमिका शीना दासने साकारली आहे. निर्माते सूरज आर. बडजात्या म्हणाले, विश्‍वामित्र-मेनकेच्या कथेशी साम्य असले, तरी ही काही पौराणिक कथा नाही. यातील व्यक्तिरेखा आजच्या काळातील आहेत. या मालिकेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.\nआधुनिक विश्‍वामित्र व मेनकेची कथा झी टीव्हीवरील \"पिया अलबेला' मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेची कथा पूजा व नरेनभोवती फिरते. नरेन हा पूर्णपणे अध्यात्मिक विचारांचा असून पूजा प्रॅक्‍टिकल व व्यवहारवादी विचाराची आहे. या दोघांमधील नात्याचे रूपांतर प्रेमात कसे होते हे रसिकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. नरेनच्या भूमिका अक्षय म्हात्रेने; तर पूजाची भूमिका शीना दासने साकारली आहे. निर्माते सूरज आर. बडजात्या म्हणाले, विश्‍वामित्र-मेनकेच्या कथेशी साम्य असले, तरी ही काही पौराणिक कथा नाही. यातील व्यक्तिरेखा आजच्या काळातील आहेत. या मालिकेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. \"पिया अलबेला' ही मालिका सोमवार ते शुक्रवारी रात्री 8.30 वाजता झी टीव्हीवर प्रसारित होते आहे.\nपुणेकरांच्या भजनाचा ‘सृजन’मध्ये आवाज\nबारामती - गेले १२ दिवस सुरू असलेल्या भजनाच्या गजराचा कळसाध्याय रविवारी येथील मोरोपंत नाट्यगृहात झाला. ‘जय जय राम कृष्ण हरी’पासून सुरू होऊन ‘चला हो...\nकपडा व्यापाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या\nमुंबई - मालाड रेल्वे स्थानकात मंगळवारी पीयूष छेडा (वय 51) या कपडा व्यापाऱ्याने रेल्वेखाली उडी मारून...\nआयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जगवणारा 'पुराना प्यार'\nपुणे - 'गोरीला शॉर्टस्' या युट्युब चॅनलद्वारे 'लव हॅंडल्स' या वेबसिरीजमधून 'प्रेम' या विषयावरील वेगवेगळ्या पाच कथा दिग्दर्शक अंबर चक्रवर्ती यांनी...\nआवाजाच्या दुनियेत पुस्तकांची एन्ट्री\nपुस्तकं म्हणजे अनेकांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक...काहींना रिकाम्या वेळात, तर काहींना अगदी झोपण्यापूर्वीही पुस्तक वाचायची सवय असते. ज्यांना पुस्तकं...\nनिर्णयाचं अवघड वळण... (स्नेहल क्षत्रिय)\nतापसी पन्नू अभिनित ‘नीतिशास्त्र’ हा एक मिनिटांचा अगदी तर्कशुद्ध असा लघुपट आहे. बलात्कारासारख्या कृत्यावर चीड येऊन बदला घेण्याची तीव्र भावना उत्पन्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/no-clear-majority-pune-25785", "date_download": "2018-06-19T18:27:53Z", "digest": "sha1:32PNPZJB2J6A6OCTUQ2KLEDRQTVSOQSU", "length": 20802, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "No clear majority in Pune पुण्यात पुन्हा एकदा त्रिशंकूच... | eSakal", "raw_content": "\nपुण्यात पुन्हा एकदा त्रिशंकूच...\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nभाजपची खरी ताकद आहे ती त्यांचे पक्ष कार्यकर्ते आणि पारंपरिक घट्ट राहिलेली मतपेढी. अन्य पक्षातून आलेल्यांना पक्षाने जादा उमेदवारी दिल्यास त्यांच्या प्रचाराला कार्यकर्ते किती तयार होतील, ही समस्या आहेच...\nभारतीय जनता पक्षाचा कितीही गाजावाजा होत असला, तरी पुण्यात मात्र भाजपला एकहाती सत्ता मिळविताना राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जोरदार मुकाबला करावा लागेल. महापालिकेची सत्ता गेली दहा वर्षे ताब्यात ठेवलेल्या राष्ट्रवादीला दोन्ही निवडणुकांत एकहाती सत्ता मिळाली नव्हती. येत्या निवडणुकीतही पुण्यात त्रिशंकू अवस्था राहील. सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात अटीतटीचा सामना रंगेल.\nभाजपची मदार असेल ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे सर्व जागा भाजपच्या पदरात पडल्या. स्मार्ट सिटी, मेट्रो रेल्वे, नदीसुधारणेसाठी जायका प्रकल्प याचा पुण्यात प्रचारासाठी भाजप उपयोग करेल. तसेच केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात जाहीर होणाऱ्या सवलतींचा फायदा भाजपला होऊ शकतो.\nभाजपच्या विरोधकांचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शत प्रतिशत यश मिळाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून पुण्यासाठी निधी मिळविण्यात अपयशी ठरलेले लोकप्रतिनिधी. नागपूरला मेट्रो सुरू होण्याच्या तयारीत असताना पुण्यात मेट्रो प्रकल्प उशिरा दाखल झाला. नदीसुधारणा योजना गेल्या सरकारच्या शेवटाला मंजूर झाली. मात्र, त्याच्या निधीचा पहिला भाग कसाबसा आत्ता मिळतो आहे, तेही काम सुरू होण्यास आणखी काही काळ लागेल. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यावर पुण्याच्या पाणीपुरवठा योजनेची मदत केंद्राने नाकारली, नव्या योजनेला साह्य नाकारले. पुण्याच्या सर्वांत महत्त्वाच्या वाहतूक कोंडीच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्‍यक ठरणाऱ्या पीएमपीच्या गाड्या देण्यास केंद्र सरकारने नकार दिला.\nलाट विधानसभा निवडणुकीएवढी नसली, तरी तिचा प्रभाव अजूनही आहे. भाजपची खरी अडचण आहे ती पक्षात सक्षम उमेदवार नसण्याची. भाजपचे 26 नगरसेवक आहेत. त्यापैकी वीस ते बावीसजण पुन्हा रिंगणात उतरतील. सत्ता मिळविण्यासाठी एकूण 162 नगरसेवकांपैकी 82 जागा जिंकाव्या लागतील. म्हणजे स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी सध्या विरोधकांच्या ताब्यात असलेल्या 55 ते 60 जागा जिंकाव्या लागतील. मनसे आणि शिवसेनेच्या जागा मिळविणे, त्यांच्या दृष्टीने सोयीचे ठरेल. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रभावक्षेत्रातील जागा जिंकण्यात त्यांची खरी कसोटी लागेल. त्यासाठी त्या भागातील विरोधकांचे नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते पक्षात घेण्यावर भाजपने भर दिला आहे.\nभाजपची खरी ताकद आहे ती त्यांचे पक्ष कार्यकर्ते आणि पारंपरिक घट्ट राहिलेली मतपेढी. अन्य पक्षातून आलेल्यांना पक्षाने जादा उमेदवारी दिल्यास त्यांच्या प्रचाराला कार्यकर्ते किती तयार होतील, ही समस्या आहेच. कार्यकर्त्यांच्या नाराजीला तोंड देतानाच, नव्या उमेदवाराची प्रतिमा डागाळलेली असेल, तर भाजपचा हक्काचा मतदार त्याला किती स्विकारेल, हाही प्रश्‍न असेल. अशा स्थितीत भाजपला त्यांच्या सध्याच्या संख्येत फारशी भर घालण्याला मर्यादा येतील. त्यामुळे, पुण्यात एकहाती सत्ता मिळविण्याचे भाजपचे स्वप्न साकार होणे सध्या तरी खूप धूसर वाटते.\nत्यांचा मुख्य विरोधी पक्ष आहे तो राष्ट्रवादी कॉंग्रेस. शहराच्या उपनगराच्या बळावर दहा वर्षापूर्वी अचानकपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. त्याच भागाच्या बळावर, तसेच कॉंग्रेसचे तत्कालिन खासदार सुरेश कलमाडी आरोपांच्या घेऱ्यात सापडल्याने दुसऱ्यांना त्यांनी सत्ता मिळविली. विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. पण, शहरात केलेल्या विकास कामांचे श्रेय ते घेतील. त्यांच्या नगरसेवकांना प्रभागात मोठा निधी नेला. चांगली कामे करणाऱ्यांना त्याचा फायदा मिळेल. त्यांचे गेल्या निवडणुकीत 51 नगरसेवक निवडून आले, तर तिघांनी पाठिंबा दिला होता. पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे बीआरटी सक्षम करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. ते त्यांचे अपयश आहे. सत्ताधाऱ्यांविरुद्धची जनतेत असलेली नाराजी राष्ट्रवादी विरुद्धही असेल.\nराष्ट्रवादीनेही मनसे व अन्य पक्षातील ताकदवान नगरसेवकांना, प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षात घेतले. कॉंग्रेसचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीने त्यांच्या गेल्या वेळच्या जागा जरी टिकवून ठेवण्यात यश मिळविले, तरी त्यांना मोठे यश मिळाले, असे मानावे लागेल. सध्या तरी उपनगरांमध्ये राष्ट्रवादी त्यांचा गढ राखेल, तसेच विरोधकांच्या काही जागा खेचून घेईल, अशी चिन्हे आहेत.\nया दोन्ही पक्षांत 110 ते 120 जागांचे वाटप झाल्यानंतर, राहिलेल्या 40 ते 50 जागांमध्ये कॉंग्रेस, शिवसेना, मनसे आणि एमआयएम हे पक्ष राहतील. ते कोणाला पाठिंबा देणार, त्यावर पुण्याचे सत्ताधारी ठरतील. भाजप पहिल्या क्रमांकावर राहिला, आणि शिवसेनेला पुरेशा जागा मिळाल्या, तर युती सत्तेवर येईल. राष्ट्रवादीने भाजपला मागे टाकल्यास, आणि कॉंग्रेसने पुरेशा जागा मिळविल्यास, आघाडीच्या ताब्यात पुण्याची सुत्रे जातील. हे लक्षात घेतल्यास, अन्य पक्षांना सध्या फारसे महत्त्व नसले, तरी त्यांनी काही जागांवर ताकद पणाला लावून संख्या वाढविल्यास त्यांना निश्‍चित महत्त्व येणार आहे. त्याच दृष्टीने भाजप - शिवसेनेची निवडणुकीपूर्वी युती होणार का, याकडे लक्ष ठेवावे लागेल. युती आधी झाल्यास, शिवसेनेला फायदा होईल. भाजपला तोटा झाला, तरी सत्तेकडील त्यांची वाटचाल थोडी सुकर होईल.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-06-19T18:02:09Z", "digest": "sha1:SNGQHMSBYDNVHH7VHFHOHOGFBOZR5GAT", "length": 4351, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इथाका - विकिपीडिया", "raw_content": "\nइथाका (ग्रीक: Ιθάκης) हे ग्रीस देशाचे एक लहान बेट आहे. ग्रीसच्या पश्चिम भागात आयोनियन समुद्रामध्ये स्थित असलेल्या इथाकाचे क्षेत्रफळ १२० चौरस किमी (४६ चौ. मैल) इतके तर लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे.\nहोमरच्या ओडिसी या महाकाव्यात त्याचा उल्लेख येतो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०१४ रोजी ११:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/fair-price-shops-be-cashless-maharashtra-gr-fadnavis-cabinet-19257", "date_download": "2018-06-19T17:40:00Z", "digest": "sha1:V7O3HIGVPESVDHUF5G2I5SRR7WFM3375", "length": 13973, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fair price shops to be cashless in Maharashtra; GR by Fadnavis Cabinet रेशन दुकानेही होणार आता 'कॅशलेस' | eSakal", "raw_content": "\nरेशन दुकानेही होणार आता 'कॅशलेस'\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nपुणे - नोटबंदीच्या निर्णयानंतर विविध आस्थापना, दुकाने कॅशलेस व्यवहारांच्या दिशेने जात आहेत. बँकांमध्ये नोटा नसल्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी आता राज्यातील रेशन दुकानांमध्ये कॅशलेस व्यवहार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आजच त्याबाबतचा आदेश काढला आहे.\nपुणे - नोटबंदीच्या निर्णयानंतर विविध आस्थापना, दुकाने कॅशलेस व्यवहारांच्या दिशेने जात आहेत. बँकांमध्ये नोटा नसल्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी आता राज्यातील रेशन दुकानांमध्ये कॅशलेस व्यवहार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आजच त्याबाबतचा आदेश काढला आहे.\nराज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने आज हा आदेश काढून राज्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये यापुढे कॅशलेस पद्धतीने व्यवहार करण्याची सुविधा असेल असे जाहीर केले आहे. यासाठी सर्वप्रथम शिधापत्रिका धारक व स्वस्त धान्य दुकानदार यांना आपल्या आधार कार्डाची नोंदणी बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे आता ग्राहकांना ई-वाॅलेट आणि मोबाईल फोन या दोन मार्गांनी स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य खरेदी करता येणार आहे.\nमोबाईलद्वारे म्हणजेच *99# या सेवेचा वापर करुन व्यवहार करण्यासाठी शिधापत्रिकाधारक आणि रेशन दुकानदार या दोघांचेही खाते नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन आॅफ इंडियाशी संलग्न असलेल्या बँकांमध्ये असणे आवश्यक आहे. जनधन योजनेअंतर्गत असलेली खाती तसेच बँकांमध्ये असलेल्या बचत खात्यांवरुनही हे व्यवहार करता येणार आहेत. या व्यवहारांसाठी शिधापत्रिका धारक आणि रास्त धान्य विक्री दुकानदार या दोघांकडेही चालू क्रमांकाचा मोबाईल असणे आवश्यक आहे. ग्राहकांना या सेवेची माहिती त्यांच्या बँकांमधूनही मिळू शकते.\nया व्यतिरिक्त ई-वाॅलेटद्वारेही ग्राहकांना शिधापत्रिका दुकानामध्ये व्यवहार करता येणार आहेत. यासाठी विविध बँकांनी ई-वाॅलेट सेवा सुरु केली आहे. त्याचाही वापर करुन शिधापत्रिका धारकांना रेशन दुकानांमधून धान्य खरेदी करता येणार आहे.\nया दोन्ही पद्धतींपैकी कुठलीही पद्धत वापरुन व्यवहार पूर्ण केल्यानंतर शिधापत्रिकाधारकाकडून पूर्वीप्रमाणेच ग्राहकाला पावती दिली जाईल. या पद्धतीने पैसे स्वीकारले जाण्याबाबतचा फलक दुकानदारांना आपल्या दुकानात दर्शनी भागात लावावा लागेल. रेशन दुकानदारांना या नव्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही तालुकानिहाय केली जाणार आहे.\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nकालव्याला सरंक्षण भिंत नाही\nपुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या...\nअजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर भाजपचा युती तोडण्याचा निर्णय\nनवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर होणारे सातत्याने हल्ले आणि रमजानच्या महिन्यातही झालेला गोळीबार या घटनांमुळे भाजप आणि पीडीपी सरकारमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://puriyadhanashri.blogspot.com/2006/07/blog-post_18.html", "date_download": "2018-06-19T18:22:54Z", "digest": "sha1:BZ66AEQFRFG2R2N4WPKOLKYOTAQC4FZP", "length": 13876, "nlines": 47, "source_domain": "puriyadhanashri.blogspot.com", "title": "Weltanschauung: रजनील ओकिनावा- माहेरची झाडं आणि जनजीवन", "raw_content": "\nरजनील ओकिनावा- माहेरची झाडं आणि जनजीवन\nरिसॉर्टच्या बागेत आता उतरुन खाली आलो तर एकदम धक्का बसला…चक्क चाफ्याचे झाड दिसलं- बावचळल्यासारखी बघत राहीले- माहेरचे माणूस भेटल्यासारखे वाटले. इकडे तोक्योत असली घमघमणारी चाफ्याबिफ्याची झाडं दिसणं तर सोडाच, गुलाबाला सुद्धा फारसा वास म्हणून नाही.. आपल्याकडे किती सुगंध असतात- सौम्य जाईजुईसायली ते मोहक मोगरा ते उग्र मादक वासाच्या सोनचाफ्या पर्यंत जपानातले गुलाब बरेचसे बिनवासाचे असले तरी दिसतात टप्पोरे- पण वास नाही म्हणजे नुसतेच आवाज बंद करुन सिनेमा पाहावा तसे.. अपूर्ण…\nखाली पडलेलं एक चाफ्याच फूल उचललं आणि वास घेतला तेव्हा धन्य वाटलं- पुढे ४ दिवस फिरताना सगळीच आपली झाडं दिसत होती… जास्वंद, त-हेत-हेचे (वासाचे) गुलाब, तगर, लाल चाफा, मोग-या सदृश फुलं , आंब्याची झाडं, केळीचे घड आणि….. गुलमोहोर….\nगुलमोहोर दिसला आणि दिवसभर ओल्या कपड्यांनी अक्षरश: वादळात फिरण्याचा शीण विसरले… समोर छत्रीला टिकु म्हणुन न देणारा पाऊस - पण मनात मात्र मायदेशातले वैशाख वणव्यात आकंठ पेटल्यासारखे दिसणारे गुलमोहोराचे डवरलेले झाड आणि खाली पडलेला लाल गालीचा …. मी आणि नवरा दोघेही डोळे भरून पाहात राहीलो…\nतर सर्वत्र असे जाणवले की ईकडे सगळी उष्णकटीबंधातील वनराई पहायला मिळत होती… तोक्योच्या आणि इथल्या झाडाझुडपात विलक्षण फरक…\nगंमत म्हणजे- मी अरे हा पहा चाफा , म्हणुन ओरडते आहे तोच निकोलस वा फ़्रांजीपानी म्हणून झाड बघायला धावला… मनात आलं -आम्ही तिन देशांचे चार लोकं तर खरेच… पण चाफ्याचा घमघमाट आम्हाला सारखाच भिडला होता की..\nनंतरचे दोन दिवस पावसाची संततधार होती तरी खूप फिरलो…\nGlass Bottom Boat मधली सैर केवळ अविस्मरणीय…. समुद्राचा तळ -तळ म्हणजे काय हे लख्ख दिसत होते… बोटीचा चालक भरपूर खाद्य टाकत होता म्हणुन माशांचे लोटच्या लोट येत होते- ते स्पष्ट दिसत होते.. बोटीतली इतर जपानी चिल्ली पिल्ली चिवचिवत होती.. जपानी पोरं अचाट असतात - कुठल्याही मत्सालयात जपानी पोरांनी कधी माशाला सुंदर म्हंटलय छे… कार्टी नेहमी मासे पाहून “ओईशी” (tasty.. रुचकर छे… कार्टी नेहमी मासे पाहून “ओईशी” (tasty.. रुचकर) असे ओरडतात… इतकी गंमत वाटते त्यांची … त्यांना मासे पाहीले म्हणजे आपसूक खाद्यपदार्थच आठवत असणार…. इथेही मुलं अगदी डोळे विस्फारून बघत होती.. तोंडाने मात्र.. “ओईशी” चालू….\nमग एका Underwater Observatory त गेलो.. Cylindrical आकाराची Observatory. त्यात जिन्यानी उतरुन खाली जायचं आणि खाली पोचल्यावर सगळीकडे पोर्टहोल मधून मासे पहायचे…. मासामीचीला Claustrophobia तो गळपटला येत नाही म्हणाला.. त्याला पटवून, काSSही होत नाही- ये तर खरं, असं म्हणून खाली नेलं… वरती धोधो पाऊस .. शांतपणे उभं पण राह्ता येत नव्हतं. छत्री उघडणं तर सोडाच, स्वत:च उडून जाण्याएवढा सोसाट्याचा वारा…. शेवटी बिचारा आमच्या बरोबर खाली आला… किती वेळ त्या पोर्टहोल्सच्या काचांना नाकं लावत मासे पहात होतो…\nउभ राहून बघताना पाय दुखायला लागले पण मन भरत नव्हतं…. पाय ओढतच बाहेर आलो आणि पावसात गाडीपर्यंत धावत गेलो…\nमग रिसॉर्ट वर परत येउन पावसातच समुद्राकाठी बसलो… हे तिघं जण पोहायला गेले समुद्रात…. नव-याला पोहायला आवडत असलं तरी तो बेतानेच आत जात होता हे पाहून हायसं वाटलं. निकोलस एकटाच फारंच दूरपर्यत गेला… तिकडे साधारण किलोमीटर वर निळया जाड फ़्लोटर्स नी एक कुंपण केलं होतं… त्याला ती सीमारेषा पार करुन आणखी पुढे पोहत जायचे होते… पण वारंवार ती सुरक्षा जाळी त्याला पुढे जाउ देत नव्हती…\nआम्ही पण सगळॆ जण त्याला \" लई झालं आता परत ये.. \"अशा खाणाखुणा करत होतो… शेवटी आला एकदाचा…\nआणि म्हणाला\" बायकोनी दम दिलाय म्हणुन त्या जाळीच्या पलीकडे गेलो नाही… तिचे वडील ओकीनावात पोहताना वाहून गेले होते… म्हणुन ती ओकीनावातल्या समुद्राला धसकून असते… \"\" ऐकुन पोटात गोळा आला….\nमग तो आम्हाला त्याच्या बायकोच्या ओकीनावातल्या नातेवाईकांबद्दल सांगत होता… त्याच्या बायकोचे काही दूरचे नातेवाईक ओकीनावाच्या असंख्य छोट्या बेटांपैकी एका बेटावर रहात होते… जेमतेम ५० घरांचे गाव.. एक शाळा- त्यात ५ छोटी मुलं आणि तिन शिक्षक. त्या गावात बायकोच्या आजीकडे हे दोघं काही दिवस राहीले होते.. ती आजी ७० वर्षी स्वता:ची नाव घेऊन Squid fishing ला जाते… (ओकीनावात जगातले सर्वात जास्त शंभरी पार केलेले लोकं राहतात… कष्टाचे जीवन, सुंदर निसर्गरम्य ठिकाण…. औद्योगीक वसाहत फार कमी… जेवण म्हणजे विवीध प्रकारचे स्वत: पकडलेले मासे…. मन:शांती, माफक आणि पोषक आहार आणि आनंदी जगणे हे ह्या दीर्घायूष्याचे रहस्य असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे…\nमग वाटले… ट्रेनमधील गर्दी , रस्त्यावरील रहदारी, रोजचे तणावपूर्ण काम… ह्या सर्वांनी आपण पैसे मिळवतो की क्षणाक्षणाने आपलं आयुष्य व्याधीग्रस्त करत असतो… \nतर ही आज्जी रोज रात्री Squid Fishing जाते- एका रात्री नातीला आणि फिरंगी नातजावयाला बरोबर घेउन गेली…. आज्जी सर्राईतपणे सरसर गळ टाकून मासे पकडत होती.. Squid पकडला की तो एक द्रव/शाई बाहेर टाकतो.. ती शाई घालून इकडे स्पगेटी करतात… ती \"इकासुमी\" Squid Ink Spaghetti इकडे भलतीच लोकप्रिय आहे… तर दुस-या दिवशी आज्जीने न्याहरीला नातजावयाला इकासुमी सूप दिले… आम्ही विचारले- कसे लागले निकोलस म्हणाला… \"\"It looked and tasted like motor oil. \"\"पुढचे आठही दिवस न्याहरीला तेच Motor Oil सारखे लागणारे सूप होते..\nसुर्यास्त बघावा म्हणुन कधीचे रेतीत बसलो होतो… जोडिला कमीअधिक पाउस होताच…शेवटी लक्षात आले की इतक्या भरुन आलेल्या आभाळात काय डोंबल सुर्यास्त दिसणार आता खोलीत परत गेलेलं बरं…. खोलीत जाउन अंधार पडेस्तोवर ते कातळ पहात बसलॊ शांतपणे…\nहा लेखही अतिशय छान जमून आलाय. खरंच.. तोक्योमधल्या लोकांना जाई-जुई किंवा मोग-याचा गंध एकदा दाखवायलाच हवा. आणखीही खूप गोष्टी या लोकांना दाखवाव्याश्या वाटतात. आपण जसं जपान अनुभवलं तसा यांनी भारत अनुभवावा अशी माझी फार इच्छा आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये भारताच्या दौ-यात प्रयोगशाळेतल्या दोन-तीन सहका-यांना बरोबर घेवून जायचा विचार आहे.(अर्थात ते तयार झाले तर). पाहूया जमतं का.\nरजनील ओकिनावा- भाग २\nअनुदिनी अनुतापे तापलो रामराया\nमराटी पाउल पडते पुढे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T17:50:31Z", "digest": "sha1:MRWAADDW5JVVCIENPL3O4BIVOQIL4OYO", "length": 4696, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सीरदर्यो विलायती - विकिपीडिया", "raw_content": "\nउझबेकिस्तानच्या नकाशावर सीरदर्यो विलायतीचे स्थान\nसीरदर्यो विलायती (उझबेक: Sirdaryo viloyati, Сирдарё вилояти) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. गुलिस्तान ही ह्या प्रांताची राजधानी आहे.\nअंदिजोन विलायती · काशकादर्यो विलायती · जिझाक्स विलायती · झोराझ्म विलायती · तोश्केंत विलायती · नमनगन विलायती · नावोयी विलायती · फर्गोना विलायती · बुझोरो विलायती · समरकंद विलायती · सीरदर्यो विलायती · सुर्झोनदर्यो विलायती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०८:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/car-parking-mandatory-small-homes-27669", "date_download": "2018-06-19T18:08:05Z", "digest": "sha1:RDNHV54L2JGJXPABYHJB7FRTPHYLL4CF", "length": 20219, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "car parking is mandatory for small homes छोट्या घरांसाठीही मोटार पार्किंग अनिवार्य | eSakal", "raw_content": "\nछोट्या घरांसाठीही मोटार पार्किंग अनिवार्य\nगुरुवार, 26 जानेवारी 2017\nपुणे - शहरात तुमचे 400 चौरस फुटांचे म्हणजे छोट्या तीन खोल्यांचे घर असेल तर तुमच्याकडे मोटार नसेल, असा समज असण्याचे दिवस आता गेले आहेत. आता अशा पुणेकरांसाठी एका मोटारीसाठीच्या पार्किंगची सोय करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे घराचा आकार जसजसा वाढत जाईल, तसतशी तीन-तीन मोटारींचे पार्किंग असणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र एका बाजूने सायकलींसारख्या मोटारविहिन वाहतुकीला प्राधान्य देण्याचे ढोल सरकार आणि महापालिका बडवत असताना दुसरीकडे सायकलींसाठीच्या राखीव जागांना कात्री लावून पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या आपल्याच धोरणाला सरकारने हरताळ फासला आहे.\nपुणे - शहरात तुमचे 400 चौरस फुटांचे म्हणजे छोट्या तीन खोल्यांचे घर असेल तर तुमच्याकडे मोटार नसेल, असा समज असण्याचे दिवस आता गेले आहेत. आता अशा पुणेकरांसाठी एका मोटारीसाठीच्या पार्किंगची सोय करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे घराचा आकार जसजसा वाढत जाईल, तसतशी तीन-तीन मोटारींचे पार्किंग असणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र एका बाजूने सायकलींसारख्या मोटारविहिन वाहतुकीला प्राधान्य देण्याचे ढोल सरकार आणि महापालिका बडवत असताना दुसरीकडे सायकलींसाठीच्या राखीव जागांना कात्री लावून पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या आपल्याच धोरणाला सरकारने हरताळ फासला आहे.\nवाहनांची संख्या वाढत असल्यामुळे निवासी भागाबरोबरच हॉटेल, चित्रपटगृहे, रुग्णालयांसाठीही आता इमारत बांधतानाच पूर्वीपेक्षा दुप्पट पार्किंग निर्माण करावे लागणार असल्याचे विकास नियंत्रण नियमावलीतून (डीसी रूल्स) स्पष्ट झाले आहे. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे घरोघरी वाहनांची संख्या वाढती आहे. त्यामुळे पूर्वी घरटी एक मोटार होती, परंतु आता दोन मोटारी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या अनेक प्रकल्पांत वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली.\n\"पार्किंग'वरून सोसायट्यांत हाणामाऱ्या आता नित्याच्याच झाल्या आहेत. दाट लोकवस्ती भागात तर वाहने रस्त्यावरच उभी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर नव्या नियमावलीमध्ये मोटार अथवा दुचाकी उभी करण्यासाठी किती चौरस फूट जागा आवश्‍यक असते. त्याचा विचार करून प्रति कुटुंब वाहन संख्या गृहीत धरण्यात आली आहे. तेवढी जागा वाहनतळात विकसित करणे विकसकावर बंधनकारक आहे. त्या आधारेच संबंधित इमारतीचा आराखडा मंजूर होणार आहे. तर रुग्णालये, चित्रपटगृह आदी व्यावसायिक आस्थापनांसाठी वाहनतळाची क्षमता वाढविण्याचे बंधन नियमावलीमध्ये घालण्यात आले आहे. निवासी आणि व्यावसायिक वापराच्या आस्थापनांसाठी असलेली पार्किंगची तरतूद 1987 च्या नियमावलीपेक्षा दुपटीने क्षमता वाढविण्यात आली आहे. शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी 1987 च्या नियमावलीमध्ये सायकलींच्या वापराला प्रोत्साहन देण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक वाहनतळात सायकली उभ्या करण्यासाठी जागा ठेवण्यात आली होती. परंतु 2017 च्या नियमावलीमध्ये सायकली उभ्या करण्यासाठीचे क्षेत्र आणि वाहनतळातील सायकलींसाठीची क्षमता घटविण्यात आली आहे. तुलनेत मोटारींसाठी जागेचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे पादचारी पूरक धोरणाच्या उद्दिष्टाची पूर्तता करण्याऐवजी वाहन केंद्रित धोरणाचीच अंमलबजावणी होत असल्याचे दिसून आले.\nवाहनतळात यांत्रिकी वाहनतळ उभारण्यास परवानगी होती. त्याची क्षमता इमारतीला परवानगी देताना गृहीत धरली जात होती. परंतु नव्या नियमानुसार वाहनतळाची मूळ क्षमताच गृहीत धरून इमारतीला परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे यांत्रिकी वाहनतळ ही विकसकाने नागरिकांना दिलेली अधिकची सुविधा असेल, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. परिणामी, विकसकांना आता वाहनतळाच्या धोरणाकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.\nग्रीन बेल्टमध्येही आता वाहनतळ\nदाट वस्तीतील हॉटेल, लॉजेस, हॉस्पिटल, शाळा- कॉलेजेस, मंगल कार्यालय, कोचिंग क्‍लास, औद्योगिक वापर आदींसाठी मोठ्या प्रमाणावर पार्किंग ठेवणे बंधनकारक आहे. विकास आराखड्यात दाखविलेली आरक्षित जागा महापालिकेस देण्यासाठी टीडीआर स्वरूपात मोबदला घ्यायचा असल्यास त्या क्षेत्राच्या तिप्पट टीडीआर जागा मालकास मिळेल. तसेच आरक्षित केलेल्या भूखंडांवर एखाद्या ठिकाणी वाहनतळ उभारायचा असल्यास त्याचे अधिकार महापालिका आयुक्तांनाही देण्यात आले आहेत. वाहनतळाची समस्या दूर करण्यासाठी ग्रीन बेल्टमध्येही आता वाहनतळ निर्माण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\n1500 चौरस फुटांपेक्षा जास्त आकाराच्या सदनिकेसाठी - 3 कार, 2 दुचाकी, 2 सायकली - 800 ते 1500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांसाठी - 2 कार, 2 दुचाकी, 2 सायकली- 400 ते 800 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांसाठी - 2 कार, 4 दुचाकी, 2 सायकली- 400 चौरस फटांपेक्षा कमी आकाराच्या दोन सदनिकांसाठी - 1 कार, 4 दुचाकी, 4 सायकली\nहॉटेल - लॉज (प्रति 5 रूमसाठी) ः 3 मोटारी, 4 दुचाकी, 4 सायकली - मल्टिफ्लेक्‍स (प्रत्येकी 40 सीटसाठी) ः 6 मोटारी, 16 दुचाकी, 4 सायकली - मंगल कार्यालय, सभागृह ः 5 मोटारी, 20 दुचाकी, 8 सायकली - रुग्णालये (प्रत्येकी 10 बेडसाठी) ः 3 मोटारी, 12 दुचाकी, 10 सायकली.\nशासकीय, निमशासकीय, खासगी व्यावसायिक केंद्र (प्रति 1000 चौरस फुटांसाठी) ः 3 मोटारी, 15 दुचाकी, 4 सायकली\n1000 चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या भूखंडात दुकान किंवा रो हाउससाठी पार्किंग आवश्‍यक नाही. 3000 चौरस फुटांच्या स्वतंत्र बंगल्यात एकच कुटुंब राहत असल्यास स्वतंत्र पार्किंग ठेवण्याची गरज नाही. अनेक इमारतींसाठी एकत्रितरीत्या पार्किंग क्षेत्र ठेवता येईल.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/jalswarajya-2-introductory-survey-22658", "date_download": "2018-06-19T18:04:13Z", "digest": "sha1:CW63TPD4I54TRFLHHQDLHZHDKI7SEHQ7", "length": 12406, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalswarajya 2 Introductory Survey ‘जलस्वराज्य-२’च्या पूर्वतयारीची पाहणी | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 24 डिसेंबर 2016\nमहाड - रायगड जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्यातून ‘जलस्वराज्य-२’ हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत कामे होणार असलेल्या गावांची जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधी स्वाती डोग्रा यांनी नुकतीच पाहणी केली.\nमहाड - रायगड जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्यातून ‘जलस्वराज्य-२’ हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत कामे होणार असलेल्या गावांची जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधी स्वाती डोग्रा यांनी नुकतीच पाहणी केली.\nत्यांनी पोलादपूर तालुक्‍यातील वाकण-मुरावाडी या टंचाईग्रस्त वाडीला भेट दिली. वारकरी परंपरेचा वारसा असलेल्या या वाडीने टाळ, मृदुंगाच्या गजरात त्यांचे स्वागत केले. या वाडीसाठी १३ लाख १९ हजारांची पाऊसपाणी संकलन योजना मंजूर करण्यात आली आहे. पूर्वतयारीच्या पाहणीसाठी या प्रतिनिधींनी भेट दिली. ग्रामस्थ आणि महिला यांच्यासोबत चर्चा केली. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंके, पोलादपूरचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, कार्यकारी अभियंता ए. ए. तोरो, भू-वैज्ञानिक गावडे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक जगन्नाथ साळुंके, सरपंच हिराबाई सालेकर व सदस्य उपस्थित होते.\nजलस्वराज्य-२ कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषदेबरोबर काम करीत असलेल्या ‘सहाय्यकारी सेवा संस्थे’ने ग्रामपंचायतीच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वी केला. जनजागृती, फिल्म शो, गृहभेटी, कुटुंब सर्वेक्षण, विविध समितींची स्थापना, ग्रामीण सहभागीय मूल्यावलोकन, गाव बैठक, महिलासभा, ग्रामसभा, जलजागृती सप्ताह आदी उपक्रम राबविण्यात आले. संस्थेचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक जगन्नाथ साळुंके, दिनेश मुसळे यांनी गावकऱ्यांना योजनेची माहिती दिली.\nजागतिक बँकेच्या साह्यातून राबवल्या जात असलेल्या या योजनेमुळे रायगड जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांतील भीषण पाणीटंचाईचा प्रश्‍न निकालात निघणार आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-accident-aarale-women-killed-104444", "date_download": "2018-06-19T18:39:36Z", "digest": "sha1:5FKIZZSA3RBS2Q3JURQHNE2KDH4DPCYC", "length": 12932, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news accident in aarale women killed यात्रेदिवशी ट्रकच्यामध्ये सापडल्याने महिलेचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nयात्रेदिवशी ट्रकच्यामध्ये सापडल्याने महिलेचा मृत्यू\nबुधवार, 21 मार्च 2018\nसातारा : आरळे (ता. सातारा) येथे पडलेला ट्रॅक्‍टर व पाठीमागून आलेल्या ट्रकच्यामध्ये सापडल्याने दुचाकीवरील महिलेचा मंगळवारी (ता. 20) रात्री मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी मृतदेह पोलिस ठाण्यासमोर आणल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.\nसातारा : आरळे (ता. सातारा) येथे पडलेला ट्रॅक्‍टर व पाठीमागून आलेल्या ट्रकच्यामध्ये सापडल्याने दुचाकीवरील महिलेचा मंगळवारी (ता. 20) रात्री मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी मृतदेह पोलिस ठाण्यासमोर आणल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.\nनैना विशाल रसाळ (वय 28, रा. बोरखळ, ता. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी (ता. 20) बोरखळची यात्रा होती. रात्री साडेनऊच्या सुमारास घरगुती कामानिमित्त त्या पती विशाल यांच्यासोबत दुचाकीवरून आरळे गावाकडे निघाल्या होत्या. आरळे येथील कै. डी. बी. कदम हॉलसमोर रस्त्यावर एक ट्रॅक्‍टर बंद अवस्थेत उभा होता. निलेश व नैना यांच्या दुचाकीचा वेग ट्रॅक्‍टर जवळ कमी झाला. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला ठोकरले. यामध्ये जोराचा मार लागल्याने नैना यांचा जागीच मृत्यू झाला.\nयात्रेत असणाऱ्या ग्रामस्थांना अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर बहुसंख्य ग्रामस्थांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. रस्त्यावरील टॅक्‍टर तातडीने हटविला न गेल्याने नैना यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी मृतदेहासह सातारा तालुका पोलिस ठाणे गाठले. संतप्त ग्रामस्थांमुळे रात्री पोलिस ठाण्यासमोरील वातावरण तणावपूर्ण झाले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, इतर अधिकारी व कर्मचारी तातडीने पोलिस ठाण्यात आले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. अपघातास कारणीभूत असणाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली. अधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला.\nदरम्यान, ग्रामस्थांना दिलेल्या आश्‍वासनानुसार पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरणारा ट्रक, ट्रॅक्‍टर व त्यांच्या चालकांना ताब्यात घेतले. अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/today-cash-tommarow-cash-less-16186", "date_download": "2018-06-19T17:45:30Z", "digest": "sha1:4WZ5PYLLLANRSEKEWBWXJ23EURKBEYS4", "length": 20520, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Today Cash, tommarow cash less आज रोख, उद्या... रोखविरहित! | eSakal", "raw_content": "\nआज रोख, उद्या... रोखविरहित\nशनिवार, 12 नोव्हेंबर 2016\nनरेंद्र मोदी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सध्या चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याने तात्पुरता चलनतुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामाच्या व्यवहारासाठी रोख पैशाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत; पण यावर उपाय आहे तो रोखविरहित व्यवहारांचा. हळूहळू आपली वाटचाल त्या दिशेनेच होत असल्याने रोखविरहित व्यवहारांचे स्वरूप प्रत्येकाने समजावून घ्यायला हवे. अशा व्यवहारांमुळे बेहिशेबी पैशाचे प्रमाण कमी होते आणि नागरिकांनाही ते फायदेशीर ठरते.\nनरेंद्र मोदी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सध्या चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याने तात्पुरता चलनतुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामाच्या व्यवहारासाठी रोख पैशाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत; पण यावर उपाय आहे तो रोखविरहित व्यवहारांचा. हळूहळू आपली वाटचाल त्या दिशेनेच होत असल्याने रोखविरहित व्यवहारांचे स्वरूप प्रत्येकाने समजावून घ्यायला हवे. अशा व्यवहारांमुळे बेहिशेबी पैशाचे प्रमाण कमी होते आणि नागरिकांनाही ते फायदेशीर ठरते.\nअनेक कंपन्यांचे ई-वॉलेटचे पर्याय उपलब्ध आहेत. \"मोबाईल वॉलेट' ही संकल्पना आता आपल्याकडे रुळायला काही कालावधी लागेल. मात्र\nकेंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर ई-वॉलेटची सोय देणाऱ्या अनेक कंपन्या चर्चेत आल्या. त्यामुळे \"कॅशलेस' होण्यासाठी अशा \"ई-वॉलेट'ची माहिती असणे आवश्‍यक आहे. अर्थशास्त्रात पैशाचे सात महत्त्वाचे गुणधर्म सांगितले आहेत. त्यामध्ये टिकाऊपणा, एकसारखेपणा, मर्यादित पुरवठा, सर्ववाहकता, विभक्तीकरण आणि सर्वमान्यता. त्यामुळे आता व्यापक विचार केल्यास \"ई-मनी'पर्यंत त्यांचा विस्तार झाला आहे. ई-मनी'मध्ये देखील पैशाच्या सात महत्त्वाच्या गुणधर्मांचा समावेश आहे.\nपेटीएम : ऑनलाइन व्यवहारांसाठी, तसेच विविध प्रकारच्या बिलांचा भरणा \"पेटीएम' या ई-वॉलेटच्या माध्यमातून करता येतो. याद्वारे विविध कंपन्यांचे मोबाईल रिचार्ज, विविध बिलांचा भरणा, पिक्‍चर्स बघायला जाताना त्यांचे तिकीट बुकिंग, शिवाय रेल्वेचे, विमानाचे, खासगी अथवा बसचे तिकीटदेखील आरक्षित करता येते. ई-वॉलेटमधून तुम्ही त्याचे पैसे अदा करू शकता. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. उलट अंशतः सूट मिळू शकते.\nऑक्‍सिजन वॉलेट : ऑक्‍सिजन वॉलेटदेखील पेटीएमप्रमाणेच कार्य करते. याच्या माध्यमातून आपण पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहारदेखील करू शकतो. शिवाय शॉपक्‍लुझ, बुक माय शो, आयआरसीटीसीमध्ये (रेल्वे) तिकीट मिळवण्यासाठी या वॉलेटचा वापर करता येतो. आपण आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून यात पैसे पाठवू शकतो.\nफ्रीचार्च वॉलेट : या माध्यमातूनही आर्थिक व्यवहार करता येतो. प्रत्येक वॉलेट विविध प्रकारच्या ऑफर्स देते. उदा. काही ई-वॉलेट कंपन्यांच्या माध्यमातून टीव्हीचे रिचार्ज केल्यास 20 टक्के कॅशबॅक मिळतात. फ्रीचार्चप्रमाणेच \"मोबिक्विक'देखील ई-वॉलेटचा पर्याय उपलब्ध आहे.\nकिफायतशीर खरेदीबरोबरच अप्रत्यक्षरीत्या पैसे वाचवण्याचा मार्गही या ई-वॉलेटमुळे खुला झाला आहे.\nमोबाइल रिचार्ज करायचे असेल किंवा दुकानातून एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास, तसेच रिक्षा किंवा टॅक्‍सीभाडे द्यायचे असेल या सर्वांसाठी सध्या मोबाइल वॉलेटचा पर्याय उपलब्ध आहे. ई-वॉलेट ऍपच्या माध्यमात उपलब्ध असल्यामुळे बसल्याजागी आपण विविध प्रकारची बिले ऑनलाइन भरू शकतो.\nई-वॉलेटद्वारे बिल भरणा किंवा तिकिटाचे आरक्षण केल्यास विविध ऑफर्स मिळतात. जसे कॅशबॅक ऑफर्स असतात. ज्यामध्ये 8 किंवा 15 दिवसांत तुम्ही केलेल्या बिलाच्या 10 टक्के, 15 टक्के किंवा कधी कधी तर 50 टक्के रक्कम तुमच्या खात्यात पुन्हा जमा केली जाते.\nआता अनेक कंपन्यांचे विमा हप्तेही एकाच ठिकाणी ऑनलाइन भरता येणे शक्‍य झाले आहे.\nभेट देण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तीच्या मोबाईल वॉलेटमध्ये पैसेदेखील जमा करू शकतो. मग ती व्यक्ती आपल्या वॉलेटमधील पैसे हव्या त्या पद्धतीने हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी वापरू शकते.\nतरुणांना आवाहन आणि आव्हानही\nआजची आधुनिक पिढी ही अधिक तंत्रज्ञानस्नेही झाली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना विशेषत: ज्येष्ठांना रोखविरहित व्यवहारांची माहिती करून द्यावी. रोखीशिवाय व्यवहारांच्या विश्‍वासार्हतेचा मुद्दा निर्माण होतो. मात्र बिनारोखीच्या व्यवहारांमुळे फसवाफसवी कमी प्रमाणात होणार आहे. बिनरोखीच्या व्यवहारांची सुरवात ई-कॉमर्स कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात झाली. सुरवातीला ग्राहकाला फसवण्यासारख्या काही घटना घडल्या. परंतु ई-कॉमर्स पारदर्शक झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाचा विश्‍वास बिनरोखीच्या व्यवहारांवर वाढला आहे.\nई-वॉलेटच्या माध्यमातून व्यवहार करताना कोणताही वापर शुल्क (कन्व्हिनिअन्स फी) घेतले जात नाही. त्यामुळे बऱ्याचदा लोकांच्या मनात शंका येते की, ई-वॉलेटचा वापर केल्याबद्दल मूळ बिलापेक्षा अधिक रक्कम द्यावी लागेल. मात्र बऱ्याचदा ई-वॉलेटद्वारे व्यवहार केल्यास \"कॅशबॅक' मिळतो.\nबऱ्याचदा ज्यांच्याकडे पैसे नसले की त्यांना गरीब म्हटले जाते. मात्र \"कॅशलेस' असणे म्हणजे गरीब नव्हे. कारण आपण फक्त रोख स्वरूपात रक्कम जवळ बाळगत नसलो तरी आपल्या खात्यात ती रक्कम पडून असते. मग आपण विविध ई-वॉलेट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून आपल्याला हवी ती वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतो.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\n\"मविप्र'च्या ताब्याचा वाद पेटला : भोईटे-पाटील गटाच्या समर्थकांत हाणामारी\nजळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद आज चांगलाच पेटला दुपारी संस्थेचा ताब्या घेण्यावरुन नरेंद्र पाटील व भोईटे गटातील...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/sankarshan-karhade-poem/articleshow/61628053.cms", "date_download": "2018-06-19T18:05:08Z", "digest": "sha1:U6S3YKO7MUB3FWIJI4CZDAEHCZ3DNRAE", "length": 22297, "nlines": 246, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "sankarshan karhade poem | कायमचं निर्भय दे... - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nआजच्या बालदिनानिमित्त अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं ‘मुंटा’च्या माध्यमातून छोट्या दोस्तांना दिलेली ही छानशी कवितेची भेट…\n'सेटल'च्या या भूतापासून, कायमचं निर्भय दे...\nनाहीतर मला माझं माझं, ते बालपणीचं वय दे...\nहो हो हे तेच वय, जेव्हा शक्तीमान लागायचं...\nमाझी झोप जेवण सगळं, आई-बाबांनी बघायचं...\nएकदा मला लहान कर, त्या पेरुच्या झाडावर चढू दे...\nअर्जुनाची गोष्ट ऐकत, आजोबांजवळ पडू दे...\nलहान तर कर, मी वाढलेलं सगळं सगळं खाईन...\nमित्राकडे जाईन अभ्यासाला, आणि अभ्यासच करुन येईन...\nमला नव्हतं वाटलं देवा, तू असा खेळ करशील...\nवाढत्या वयाच्या आकाराची, संकटंसुद्धा भरशील...\nमोठं करतो तो आम्हाला, अन् खेळ पहात बसतो...\nखरे 'सेटल' आपण आपल्या, लहानपणी असतो\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nरणवीर माझाच; दीपिकाची पहिल्यांदाच कबुली\nZero Teaser: शाहरूखच्या 'झिरो'चा टीझर लाँच\nAnushka Sharma वर 'त्याची' आई चांगलीच भडकली\nअभिनेता सैफ अली खानला इंटरपोलची नोटिस\nनिर्मात्यांच्या हाती कास्टिंगची दोरी\nरजनीकांतचा जावई मराठीमध्ये गाणार\nअभिनयाकडे लक्ष दे: टायगरचा सल्ला\n2ते सध्या काय करतायत\n4'गोलमाल अगेन'ने कमावले २०० कोटी...\n5'शोले', 'दीवार' अजून पाहिलेला नाही: शत्रुघ्न सिन्हा...\n6​करिष्मा कपूर दुसरं लग्न करणार\n8पाहा ३० सेकंदात बाईची पुरुष झाली सनी लिओनी\n9राणादा-पाठकबाई म्हणतायेत, 'तुम्ही फिट तर, आयुष्य हिट'...\n10'पद्मावती'च्या समर्थनासाठी धावले जावेद अख्तर...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-06-19T18:22:13Z", "digest": "sha1:5KOBU5NBSANAPGWKLWNQU32FEJI27W5L", "length": 17184, "nlines": 200, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "अनामिक | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nयळकोट यळकोट जय मल्हार\nPosted on डिसेंबर 3, 2013 by सुजित बालवडकर\t• Posted in अनामिक\t• Tagged अनामिक\t• १ प्रतिक्रिया\nमाझ्या कानड्या कानड्या मल्हारी\nगातो यळकोट मल्हारी कैवारी\nबानू भाळली भाळली कोणाला\nयावं भक्ताच्या भक्ताच्या वाड्याला\nदेवा सोडावी सोडावी जेजुरी Continue reading →\nछातीत निर्भय श्वास दे\nPosted on ऑक्टोबर 22, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in अनामिक\t• Tagged अनामिक\t• १ प्रतिक्रिया\nछातीत निर्भय श्वास दे,\nसाथीस कणखर हात दे\nध्येय दे उत्तुंग मंगल\nकारुण्य निर्मळ वाहू दे\nशस्त्र दे माझ्या करी \nरुधिरांत धरती न्हाऊ दे\nनिष्पाप जे ते रुप तुझे\nउमजूं दे माझे मला \nधर्म, जाती, पन्थ याच्या\nनवीन गगने, नवीन दिनकर,\nया नव्या विश्वात तुझ्या\nन्याय नीती नांदू दे \nछातीत निर्भय श्वास दे…\nशिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्रावरील “वेध महामानवाचा” ह्या सुंदर पुस्तकाच्या मलपृष्ठावरची कविता. कवि अज्ञात.\nछातीत निर्भय श्वास दे,\nसाथीस कणखर हात दे\nध्येय दे उत्तुंग मंगल\nकारुण्य निर्मळ वाहू दे\n… आणि – मला मोठं व्हायचं होतं\nPosted on डिसेंबर 14, 2011 by सुजित बालवडकर\t• Posted in अनामिक\t• Tagged misc\t• १ प्रतिक्रिया\n… जेंव्हा “निष्पापपणा” हा स्वाभाविक असायचा…\n… जेंव्हा “पिणे” म्हणजे फक्त रसना असंच माहित होतं…\n… जेंव्हा “बाबा” हे एकमेव हिरो वाटायचे..\n… जेंव्हा “प्रेम” म्हणजे आईची ती मिठी/ झप्पी असंच माहित होतं…\n… जेंव्हा “बाबांचे खांदे” म्हणजे जगातील सर्वात उंच गोष्ट वाटायची…\n… जेंव्हा “वाईट – शत्रु” म्हणजे आपली खट्याळ भावंडं वाटायची… Continue reading →\n“प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं”\nPosted on नोव्हेंबर 26, 2011 by सुजित बालवडकर\t• Posted in अनामिक\t• Tagged misc\t• यावर आपले मत नोंदवा\nप्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं\nभांडणे खुप वाढली आहेत,\nहिरवी पाने पार झाडली आहेत,,\nउरला आहे तो फ़क्त पालापाचोळा… Continue reading →\nPosted on एप्रिल 7, 2011 by सुजित बालवडकर\t• Posted in अनामिक\t• Tagged misc\t• यावर आपले मत नोंदवा\nआजकाल इथं आम्ही दोघंच असतो..\nमाझा एकांत आणि मी.\nआजकाल तसं दुस-या कुणाशी\nतासन तास दोघं बोलत बसतो,\nकधी मनात जपलेल्या वाटांशी.. Continue reading →\nअसा कोणी असेल का \nPosted on फेब्रुवारी 28, 2011 by सुजित बालवडकर\t• Posted in अनामिक\t• Tagged misc\t• यावर आपले मत नोंदवा\nअसा कोणी असेल का\nमाझा हाथ विश्वासाने पकडणारा,\nअसा कोणी असेल का\nहेच ते वय असतं\nPosted on फेब्रुवारी 28, 2011 by सुजित बालवडकर\t• Posted in अनामिक\t• Tagged misc\t• यावर आपले मत नोंदवा\nहेच ते वय असतं,\nजिथे कुणाचं भय नसतं.\nस्वप्नातली वाट ही मोकळी असते\nआणि कल्पनाही असते स्वस्त.\nनको असतात उंच शिखर,\nछोटंसं टेकाड पुरेसं असतं.\nमन भरून गप्पा मारायला,\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://niranjan-innervoice.blogspot.com/2008/12/", "date_download": "2018-06-19T18:08:39Z", "digest": "sha1:FDR5QGLYQO3LN5LLFJFB5YV3JZOFRT3M", "length": 20782, "nlines": 64, "source_domain": "niranjan-innervoice.blogspot.com", "title": "Inner Voice: December 2008", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या सारंगखेड या आदिवासी गावात दरवर्षी होत असलेल्या घोडेबाजारात फक्त 15 दिवसांत तब्बल 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल होते. राजापासून रंकापर्यंत सर्वच जण उत्साहानं यात भाग घेतात. विस्तीर्ण अशा पसरलेल्या तापी नदीच्या काठावर सारंगखेड हे गाव वसलंय. गेल्या 400 वर्षांपासून इथे घोड्यांचा बाजार भरतो, असं म्हणतात. शिवाजी महाराज सूरतेला जाण्याआधी सारंगखेडला आले होते आणि त्यांनी आपले घोडे इथे बदलून घेतले होते, असंही म्हटलं जातं. दरवर्षी दत्त जयंतीला हा बाजार भरतो. सारंगी बनण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात मोठमोठे वादक आणि सरदार यायचे. मग त्यांना विकण्यासाठी इथे घोड्यांचा बाजारही भरू लागला, असं म्हणतात. आज शेकडो वर्षानंतरही शासकीय मदत नाही, कोणीही आयोजक नाही, जाहीरात नाही की निमंत्रण नाही. पण हा बाजार ठरल्यादिवशी भरतो आणि देशभरातले हजारो लोक इथे हजर होतात. तापी नदीच्या काठावर भरलेल्या या बाजारात राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात अशा अनेक राज्यांतले व्यापारी इथे घोडे घेऊन येतात. सारंगखेडचे संस्थानिक विक्रांत रावल यांनी या घोडेबाजाराविषयी अधिक माहिती दिली. विक्रांत रावल हे घोड्यांचा व्यापार करत नाही तर एक वारसा म्हणून घोडे बाळगतात. मारवाड, काठेवाडी, पंजाब अशा अस्सल भारतीय ' नस्ल ' चे आणि नुकरा, सफेद, तेल्या, गोमेद, काळा, संजाब अशा अनेक रंगाचे अक्षरश: हजारो घोडे इथे आहेत. इथे देशभरातून घोडे येतात. कोट्यवधींची उलाढाल होते. सुरुवातीला तर शासनाच्या पशूसंवर्धन खात्यातर्फे अनंत अडचणी आणण्याचा प्रयत्न झाला. कुणीतरी परदेशातून आयात केलेल्या घोड्याला पुण्यात एन्फ्ल्यूएंझा हा ताप आल्यानं, हा घोड्यांचा बाजारच भरवायचा नाही असा फतवा काढला होता. पण स्थानिकांनी या शासकीय उपद्रवाला कडाडून विरोध केलाय. ' ही आमची परंपरा आहे आणि दुसरीकडेकुठेतरी हे झालं म्हणून इथे बंदी हे आम्ही चालू देणार नाही ' , असं जि.प.सदस्य जयपाल रावल यांनी सांगितलं.अखेर ग्रामपंचायतीचा ठराव, नागरिकांचा विरोध यापुढे शासनाच्या कागदी घोड्यांना मान तुकवावीच लागली. सारंगखेड ग्रामपंचायतीला निव्वळ करापोटी लक्षावधी रुपये मिळतात पण फक्त व्यक्तिगत पातळीवरचे होणारे हे प्रयत्न सोडले तर शासनाकडून याला प्रोत्साहन असं काहीच मिळत नाही. राजकारण्याच्या सत्तासंघर्षाला ' घोडेबाजाराचं ' नाव देऊन खरं तर या इमानी जनावराला बदनाम केलं जातंय. सारंगखेडचा हा बाजार राजस्थानच्या पुष्कर मेळ्याप्रमाणे जगभर न्यायचा असेल तर खूप काही करणं गरजेचं आहे. नुसतं भीमथडीच्या तट्टाणाला यमुनेचं पाणी पाजा, असं म्हणून काही होणार नाही. त्यासाठी ठोस अशा सुविधा पुरवणं गरजेचं आहे. हे खरंय की शासनानं या बाजाराला प्रोत्साहन दिलं. सातपुडा, सह्याद्रीवर घोडेसफारी सुरु केली. घोड्यांचे खेळ अशा गोष्टींना मदत केली तर सारंगखेडचा हा बाजार जगभरात एक पर्यटनाचं आकर्षण बनू शकतं. पण गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळापासून सारंगखेडला घोडे विक्रीसाठी आणणारे ठाकूर अर्जुनसिंग यांचा अनुभव अगदी वाईट आहे. ठाकूर अर्जुनसिंग थेट आग्राहून आले आहेत. 80 वर्षांचे अर्जुनसिंग यांची मुलं वकील आहेत. पण घोड्यांवर मनापासून प्रेम करणारे अर्जुनसिंग यांना भारतभर चांगल्या प्रतीचे घोडे शोधत फिरायचा नाद काही सोडवत नाही. यावेळी त्यांनी तेवीस घोडे आणलेत. अस्सल पंजाबी नस्ल चे आहेत. 'आम्ही ठिकठिकाणी विक्रीसाठी घोडे नेतो. सारंगखेडला 50 वर्षांपासून येतोय. पण कुठेही, केव्हाही पैसे द्यावे लागतात. ड्रायव्हर आणि व्यापार्‍यांना पोलीस दमदाटी करुन पैसे घेतात ', असं अर्जुनसिंग यांनी सांगितलं. रात्रीच्या वेळीही या बाजारातील व्यवहार काही थांबत नाही. रात्रीच्या वेळीही सौदे, देवाणघेवाण, अश्वपरिक्षा हे चालूच असतं.सारंगखेडच्या बाजारात सर्वसामान्य टांगेवाल्यांपासून ते अगदी राजघराण्यांपर्यंत सर्वच जण येतात. उपजिविकेपासून ते मर्दानी हौसेसाठी घोडा या सर्वांनाच हवाय. पण चांगला, सुलक्षणी घोडा निवडणं, तितकसं सोप नाही. ताठ मान, काळं खूर, रूंद पाठ, एकमेकाला जुळणारे कान ही प्रथमदर्शनी दिसणारी उत्तम अंग लक्षणं. पण त्यांच्या जातीवर म्हणजे 'नस्ल' वर त्यांचा स्वभाव अवलंबून असतो. बारीक डोळे, छोटे कान आणि मोठ्या नाकपुड्या असलेला काठेवाडी घोडा अत्यंत तापट. घोड्यांच्या या इमानी स्वभावामुळेच ही माणसं ही त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारी आहेत. यात अशीही माणसं आहेत की ज्यांची मूळ आवड कुठली दुसरीच होती. पण आता मात्र ती घोड्यांना खूपच जीव लावतात. फलटणचे संस्थानिक निंबाळकर गेल्या पाच वर्षांपासून सारंगखेडला येतात आणि आता त्यांच्या स्वत:च्या पागेत त्यांनी तब्बल सोळा घोडे बाळगलेत. साधारणपणे आपल्याला घोडा हा वाळवंटात धावणारा, डोंगरदर्‍यात दोडणारा, पाण्यात पोहणारा असा अतिशय शक्तिशाली प्राणी वाटत असला तरी काही बाबतीत अगदी नाजूक आणि भावनाप्रधानही आहे. घोड्याला वाढवताना, पोसताना त्याच्या या नाजूक गोष्टी खूपच काळजीपूर्वक सांभाळाव्या लागतात. सारंगखेड्याच्या बाजाराची ही खासियतच आहे की इथे फक्त घोडे विकले जात नाहीत, तर ते जपायचे कसे, पोसायचे कसे, वाढवायचे कसे याबरोबर ते चालवायचे कसे, हे पण दाखवलं जातं. विकत घेणार्‍याला अंगलक्षणांवरुन एकदा घोडा पसंत पडला की त्याला दावणीतून मोकळं करून पहिलं चालवलं जातं. त्याची चाल दाखवून मग त्याच्यावर रपेट करुन दाखवली जाते. यात घोडयावर चढल्याबरोबर तो पहिलं मागे सरकतो का पुढे हे बघितलं जातं. घोडा मागे सरकला तर अंग लक्षणं कितीही चांगली असो, त्याची किंमत कमी होते. सारंगखेडच्या बाजारात असे हजारो घोडे आणि तितकेच दर्दी असे हजारो अश्वप्रेमी बघायला मिळतात. घोड्यांवर प्रेम करणारी ही माणसंच महाराष्ट्राची मर्दानी परंपरा टिकवून आहेत.सारंगखेडचा हा बाजार 400 वर्षांपेक्षा समृद्ध. ही ऐतिहासिक संस्कृती जागतिक पर्यटकांसाठी एक आकर्षण केंद्र बनू शकतं. पण त्यासाठी या अस्सल भारतीय नस्लच्या या रुबाबदार घोड्यांवर जीवलग सवंगड्यासारखं प्रेम करता आलं पाहिजे. सारंगखेडच्या बाजारपेठेच्या अडीच घरातून हा घोडा जगाच्या पटावर आणता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांच्या अश्वप्रेमाचीही जाणीव आपण ठेवायला हवी. तरंच भीमथडीच्या या तट्टांना अगदी थेम्स नदीचंही पाणी पाजता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://puriyadhanashri.blogspot.com/2009/04/", "date_download": "2018-06-19T18:23:38Z", "digest": "sha1:YUSO35Y4DSRQ45HWHWZR5APII3LTHVQO", "length": 9349, "nlines": 59, "source_domain": "puriyadhanashri.blogspot.com", "title": "Weltanschauung: April 2009", "raw_content": "\nद म्युझिक रुम- नमिता देविदयाल\nनमिता देविदयाल- यांचे द म्युझिक रुम वाचले. मला आवडले. कथानकासाठी ही लिंक वाचा-\nअनेक वर्ष काही प्रश्नांची उत्तरं शोधत होते ती काहीशी सापडल्यासारखी वाटली. हा नमिता यांचा संगीतशिक्षण प्रवास, त्यांच्या गुरु जयपूर घराण्याच्या धोंडूताई कुलकर्णी (केसरबाई केरकर आणि भूर्जीखाँ साहेब यांच्या शिष्या) यांच्याकडे २ तपांहून अधिक काळ चाललेले संगीत आणि जीवनमुल्ये शिक्षणाचा प्रवास, रागदारी, घराणे आणि भारतीय संगीत परंपरेवरील चिंतन, गुरूकॄपेने लाभलेली संगीतानुभूती आणि आत्मानूभूती, त्यात पत्रकरितेची आणि विवेकवादाची जीवनानुभुती, आणि या सगळ्याची सांगड घालायची धडपड. तीळातीळानी, रियाजाने घटवत जाणारा षड्ज. \" My \"sa\" is improving, a few sesame seeds at a time\". {हे Diaspora लेखकांचे खटकतं तरी याजागी दुसरी काय बरं उपमा देता येईल आणि ह्याच उपमा पाश्चात्यांना विलायती म्हणून मोहून टाकत असाव्यात हे बुकरच्या वाढत्या पुरस्कारप्राप्त यादीतले लेखक वाचून वाटतं. तरीही फक्त त्यासाठीच तर लिहीले नसावे , ईतकी शंका घेण्याइतपत लेखक आपण सगळ्यांनीच वाचले आहेत आणि मनात निषेध व्यक्त केला आहे. :-)\nकेसरबाई केरकरांचे व्यक्तिचित्र बहूतेकांनी तरी पुलंच्या मैत्र मध्येच वाचले असेल. मी स्वतः त्यांचे ध्वनिमुद्रण फक्त राजन पारिकरांच्या पानावर ऐकले आहे. त्या व्यक्तिचित्रणाला पूर्ण छेद देत, आडपडदा न ठेवता, आणि तरीही सीमारेषा पार न करता विवेकनिष्ठ चित्रण या पुस्तकात वाचले. \"बाई\", त्यांचे सूर, त्यांची साधना आणि बेसूर रंगढंग आणि निव्वळ संगीत परंपरा चालू रहावी म्हणून घराण्याबाहेरच्या केसरबाईंना, जुल्माचा रामराम स्वीकारून तालीम देणारे ते अल्लादिया खाँ साहेब.\nगुरु धोंडूताईंचे ध्यासनिष्ठ जीवन आणि संगीत विषयक चिंतन, ईश्वरभक्ति, सोसलेले आघात, आर्थिक कोंडमारा, आयुष्यभर न सुटलेला तोल,, जयपुर घराण्याच्या सर्वेसर्वांच्या कडून मिळालेली तालीम, प्रतिभा आणि तरिही सगळं अनुरुप असताना कूठेतरी शिंकलेली ती नशीब नामक माशी-योग्य प्रमाणात न मिळालेलं ते दुमदुमतं यश/प्रसिद्धी - याबाबतीत ही पूर्ण नियंत्रीत /समतोल विचार नमितानी नोंदवलेले आहेत. भारतीय संगीत परंपरेतील \"गुरु \" आणि त्यांची मर्जी सांभाळतांना आपल्या गुरुबाबत असे लिहीणे आणि टोकाच्या उदात्तीकरणापासून दूर राहणे, आणि तरीही गुरुमधील अलौकिकाची जाण ठेवून लिहीणे सोप्पे नाही.\nहिंदू / मुस्लिम सांगीतीक विचारधारा आणि त्यांची घट्ट वीण हाही एक महत्वाचा धागा. त्यातले अल्लादिया खाँ खरं म्हणजे हिंदू होते वगैरे मिथकं. केसरबाई आणि त्या प्रतिस्पर्धी मालू ( ह्या कोण हे मात्र कळले नाही), धोंडूताई आणि त्यांचे प्रतिस्पर्धी (ह्या कोण ह्याचा मात्र अंदाज लागला), हेवेदावे आणि कपट- हे ही, काही सांगीतीक दंतकथा तानसेन आणि स्वामी हरिदास/ अल्लाह, घराण्याची प्राणपणाने जपण्याची गुपिते, ग्रांट रोड मधल्या शारिरव्यापाराच्या भांगेतली ती अभिजात आणि पिढीजात शास्त्रीय संगीताची तुळस, रागांग आणि श्रुती यावरील गुरुभाष्य सगळेच सुरेख लिहीले आहे. तेवढीच (मला)महत्वाची वाटते ती नमिताबाईंची डोळस वाटचाल, त्यांना पडणारे प्रश्न आणि कित्ती नाही म्हणले, विद्रोही सिगरेटींच्या धुम्रवलयात सोडली तरी सूरात आणि कैवल्यात लीन होऊ पहाणारी त्यांची सापडलेली आणि न सापडलेली उत्तरं- वाचाच \nराहता राहिला एक प्रश्न-\nधोंडूताईंचे गाणं किंवा नमिताचं खरं कसं होतं /आहे पुस्तकाला साजेसं आहे का पुस्तकाला साजेसं आहे का हा माझ्या डोक्यात वळवळणारा किडा. पण त्यानी काय फरक पडतो हा माझ्या डोक्यात वळवळणारा किडा. पण त्यानी काय फरक पडतो (हाही एक किडाच). शब्दात तरी त्यानी मूर्त रुप घेतलय ना (हाही एक किडाच). शब्दात तरी त्यानी मूर्त रुप घेतलय ना पण मग पाय मातीचे निघाले तर \nफुलों की घाटी, हेमकुंड- नमनाला घडाभर...\nबाई बास करा आता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://umarecipesmarathi.blogspot.com/2015/04/blog-post_59.html", "date_download": "2018-06-19T17:45:03Z", "digest": "sha1:LX35TT27TNMRJ3R3CYG6STEUSMXFA4ND", "length": 7445, "nlines": 69, "source_domain": "umarecipesmarathi.blogspot.com", "title": "भारतीय शाकाहारी पाककृती : झुणका / Jhunka", "raw_content": "\nशुक्रवार, १० एप्रिल, २०१५\n(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)\nएका भांड्यात १ वाटी पाणी घेऊन त्यात १ टीस्पून तेल, चवीप्रमाणे मीठ, २-३ टीस्पून तिखट व एक वाटी डाळीचे पीठ (बेसन) घालावे. हातानी गोळे मोडून पाण्यात चांगले मिसळावे.\nएका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात १ टीस्पून मोहरी, १/२ टीस्पून हिंग, व १ टीस्पून हळद घालून फोडणी करावी. त्यात आवडत असल्यास १ बारीक चिरलेला कांदा, किंव्हा १ टेबलस्पून लसणाचे बारीक काप घालून २ मिनिटे परतावे.\nवरील पाणी व डाळीच्या पिठाचे मिश्रण फोडणीत ओतावे. मध्यम आचेवर ठेऊन सतत हलवावे व घट्ट होऊ द्यावे. पूर्ण घट्ट झाल्यावर झाकण ठेवावे व ५-१० मिनिटे शिजू द्यावे.\nमधे मधे सारखे करायला विसरू नये. झुणका पातळ नसून कोरडा व घट्ट असतो.\nझुणका, भाकरी किंव्हा पोळीबरोबर छान लागतो. वाढताना बरोबर कच्चा कांदा ही द्यावा. .\nद्वारा पोस्ट केलेले Uma Abhyankar येथे ६:४९ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकोशिंबीर व सलाद (8)\nपोळी / परोठे (10)\nमधल्या वेळी किंव्हा नाश्त्याला खायचे पदार्थ (snacks) (47)\nलिंबाचे उपासाचे/गोड लोणचे (सर्व सामग्री रेखांकित केली आहे ) साधारण १२ छोटी लिंबे घेउन ती स्वच्छ धुऊन कोरडी करावीत. लिंबांच्या ...\nफोडणीचे वरण : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १ वाटी तुरीची डाळ धुऊन त्यात २ वाट्या पाणी घालावे. प्रेशर कुकर मधे ३ शिट्ट्...\nकणकेचा शिरा : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका कढईत ४ & १/२ टेबलस्पून तूप घ्यावे व त्यात १ वाटी कणीक तपकिरी रंगाची...\nओल्या नारळाची मद्रासी चटणी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १ वाटी ताजं खोवलेलं खोबरे , ४-५ कढीलिंबाची पाने , २ टेबलस्पून डा...\nकरंजी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) कवाचासाठी : १. १/२ वाटी रवा थोड्या दुधात भिजत ठेवावा. दूध अगदी थोडे, फक्त रवा पूर्ण ओ...\nझुणका (४ जणांसाठी): (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) एका भांड्यात १ वाटी पाणी घेऊन त्यात १ टीस्पून तेल , चवीप्रमाणे मी...\nझटपट ढोकळा : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका पातेल्यात १ मोठी वाटी डाळीचे पीठ घेऊन त्यात १/४-१/२ टीस्पून citric acid किंव...\nमिसळ-पाव : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) उसळीसाठी : १ मोठी वाटी मोड आलेली मटकी घ्यावी. त्यात २ वाट्या पाणी घालून प्रेशर कुकर...\nशेंगदाण्याची चटणी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका कढईत २ वाट्या शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यावेत. शेंगदाण्याच्या सालांव...\nगवारीची भाजी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) २ वाट्या गवार, शिरा काढून निवडून , हाताने मोडून घ्यावी व पाण्याने स्वच्छ धुआवी. २...\nऑसम इंक. थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/sports/mumbai-team-enter-ranji-semifinals-5508", "date_download": "2018-06-19T18:26:56Z", "digest": "sha1:O4XQYRJB6J4ACGYERYKIWL2FMQNITY5E", "length": 6170, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "रणजी उपांत्य लढतीसाठी मुंबई संघाची निवड", "raw_content": "\nरणजी उपांत्य लढतीसाठी मुंबई संघाची निवड\nरणजी उपांत्य लढतीसाठी मुंबई संघाची निवड\nमुंबई - रणजी उपांत्य लढतीसाठी मुंबई संघाची निवड करण्यात आली. 1 जानेवारीला मुंबई विरुद्ध तामिळनाडू असा सामना राजकोट इथं होणार आहे. 1 जानेवारी ते 5 जानेवारी असा 5 दिवसाचा हा सामना असणार आहे. यासाठी मुंबई संघाची निवड करण्यात आली आहे. त्यात आदित्य तरे (विकेट किपर/कप्तान), प्रफुल वाघेला, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, अभिषेक नायर, शार्दुल ठाकूर, बालविन्देर सिंग संधू, तुषार देशपांडे, रॉयस्टोन डायस (dias), सुफियान शेख (विकेट कीपर), विजय गोहिल, अक्षय गिरप, एकनाथ केरकर, पृथ्वी शव (prithvi shaw) या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तरी मुंबई संघाचे अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक नायर याची देखील पुन्हा निवड करण्यात आली आहे.\nटायरन परेरा याची विजयी घोडदौड सुरूच\nटायरन परेरा, विक्रांत निनावेची उपांत्यपूर्व फेरीत धडक\n१२ अव्वल महिला बुद्धिबळपटू विजेतेपदासाठी लढणार\nताजिकिस्तानच्या फारुखने जिंकली मुंबई महापौर बुद्धिबळ स्पर्धा\nकोल्हापूरच्या समीदचा ग्रँडमास्टर संदीपनला 'दे धक्का'\nमुंबई महापौर बुद्धिबळ : दोन भारतीय बुद्धिबळपटू सहाव्या फेरीअखेर अाघाडीवर\nठाण्याच्या राहुल सिंगचा राज्य बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपंच\nसीसीअाय बॅडमिंटनमध्ये विप्लव कुवळेला तिहेरी मुकुट\nअव्वल मानांकित टायरन परेराला सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का\nटायरन परेरा याची विजयी घोडदौड सुरूच\nटायरन परेरा, विक्रांत निनावेची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ganeshcbhagat.wordpress.com/category/script/marathi/", "date_download": "2018-06-19T17:41:47Z", "digest": "sha1:5VXSGZE3BTQI2C55GEF4TZBE4QPD55PN", "length": 10530, "nlines": 111, "source_domain": "ganeshcbhagat.wordpress.com", "title": "Marathi | Creativity and Innovation", "raw_content": "\nत्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे\nखुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी\nवाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.\nतो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या ‘कॉमनमॅन’ सारखा. त्याला तर त्याचे\nमित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या\n तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत.\nआपल्याच विश्वात मश्गुल होती ती\nपण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, ‘तु\nपार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील’ तिला ‘नाही’ म्हणणं\nफार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि\nआवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, ‘हो’ म्हणावसं वाटलं. ती ‘हो’\nम्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच\nजवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर\nदिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना तो खुपच नर्व्हस झाला होता.\nआणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला\nहो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या\nकॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक\nमारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला,\n’ सारं कॉफी शॉप या अनपेक्षित\nमागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले.\nवेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना – “कैसे कैसे लोग आते है\nअशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ\n ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क\n अखेरीस तिनं विचारलंच “पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली\n“माझं लहानपण समुद्रकाठी गेलं…” शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला…\n“सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची,\nतसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं\nबशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं\nघरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या\nआठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते…” भरलेल्या\nतिचं ह्र्दय भरून आलं – त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं\nमन. मग तीही बोलली… आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल… तिच्या\nस्वप्नांबद्दल… खरचं खुप छान डेट झाली ती\nमग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले. अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो\nशांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके\nदिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि\nदिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप\nसुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा\nत्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची\n अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके\nरात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी…\nसावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं\nपुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली.\nत्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.\n“माझ्या प्रिये, मला माफ कर\nतुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर\nमी तुझ्याशी बोललो… पहिल्यांदा आणि शेवटचं आयुष्यभर ही खंत मला जाचत\nराहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही… केवळ तु\nमला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने\nप्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला\nकॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती\nत्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ\nमागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी\nते तसंच पुढे चालवून घेतलं…\nखारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती पण मला तु खुप आवडतेस…\nआणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो. …आता\nमरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं\nओझं मी पेलू शकणार नाही प्लीज – मला माफ करशील प्लीज – मला माफ करशील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/clean-skin-clean-face-16891", "date_download": "2018-06-19T18:11:54Z", "digest": "sha1:VB5UAFWHDGJWWQ3N4WAD4ZS6G5OGR5TO", "length": 12837, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Clean skin, clean face त्वचा साफ, चेहरा साफ, है विश्‍वास अपने पास! | eSakal", "raw_content": "\nत्वचा साफ, चेहरा साफ, है विश्‍वास अपने पास\nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nनाशिक - हिवाळा सुरू झाल्याने आता नाशिकमधील कॉस्मेटिक्‍सच्या दुकानांमध्ये महिलांची गर्दी होत आहे. थंडीत त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागत असल्याने कोल्ड क्रीम, मॉईश्‍चरायझर, लोशन खरेदीकडे महिलांचा कल आहे. थंडीत कोल्ड क्रीम महिलांची गरजच बनली आहे.\nसौंदर्यप्रसाधनांच्या कोट्यवधींच्या उलाढालीत हिवाळ्यातील कोल्ड क्रीमचे प्रमाण सर्वांत जास्त असते.\nनाशिक - हिवाळा सुरू झाल्याने आता नाशिकमधील कॉस्मेटिक्‍सच्या दुकानांमध्ये महिलांची गर्दी होत आहे. थंडीत त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागत असल्याने कोल्ड क्रीम, मॉईश्‍चरायझर, लोशन खरेदीकडे महिलांचा कल आहे. थंडीत कोल्ड क्रीम महिलांची गरजच बनली आहे.\nसौंदर्यप्रसाधनांच्या कोट्यवधींच्या उलाढालीत हिवाळ्यातील कोल्ड क्रीमचे प्रमाण सर्वांत जास्त असते.\nहिवाळा आरोग्यदायी ऋतू मानला जातो. या दिवसांत आरोग्याच्या समस्यांचे प्रमाणही कमीच असते. त्यामुळे सर्वांना आवडणारा हा ऋतू आहे. आरोग्यदायी ऋतू असला, तरी थंड हवेमुळे त्वचा रुक्ष, कोरडी होते. रंगातही फरक पडतो व त्वचेच्या समस्यांमध्ये वाढ होऊ लागते. त्या तुलनेत उन्हाळा आणि पावसाळ्यात त्वचेची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. हिवाळ्यात त्वचेकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तरुणी, महिला त्वचा व ओठांची विशेष काळजी घेतात. यासाठी लीप बाम, कोल्ड क्रीम, मॉइश्‍चरायझर, बॉडी लोशन खरेदी करताना दिसत आहेत.\nमॉइश्‍चरायझरमध्येही चेरी, हनी, आल्मंड, मिक्‍स फ्रूट, रोज, शिया बटर, ऍलोवेरा हे प्रकार उपलब्ध आहेत. वीस रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत क्रीमच्या किमती आहेत. ओठांची काळजी घेणारे लीप केअर विविध प्रकारांत उपलब्ध आहेत. त्याची किंमत वीस रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत आहे. किमती कितीही वाढल्या, तरी त्यांची मागणीही वाढली आहे.\nकाही दिवसांपूर्वी क्रीम, मॉइश्‍चरायझरला अजिबात मागणी नव्हती. मात्र, थंडी वाढल्याने सध्या कोल्ड क्रीम, मॉइश्‍चरायझर, लोशनला दुपटीने मागणी वाढली आहे. यात विविध प्रकार असून, कोको, शिया बटर, हनी आल्मंड प्रकारातील मॉइश्‍चरायझर आणि कोल्ड क्रीमला मोठी मागणी आहे.\n- अमर मराठे, संचालक, न्यू पैंजण कॉस्मेटिक्‍स\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nशेगाव च्या 'श्रीं'ची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि.बुलडाणा) : संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी पायदळ दिंडी १९ जून रोजी सकाळी ७ वाजता वाजता टाळकरी, पताकाधारी,...\nलातुर - बार्शी रस्त्यावर कार व टेम्पोची धडक, तिघे जखमी\nकसबे तडवळे : लातुर - बार्शी राज्यमार्गावर कसबे तडवळे ते ढोकी दरम्यान उस्मानाबाद फाट्याजवळ इंडीका कार व टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/shahaji-more-article-26730", "date_download": "2018-06-19T18:06:28Z", "digest": "sha1:24WGAKDPCNCCFXH3ISDEJLCIXXRW3552", "length": 21374, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "shahaji more article तारुण्याच्या उत्सवात वृद्धत्वाला वळसा! | eSakal", "raw_content": "\nतारुण्याच्या उत्सवात वृद्धत्वाला वळसा\nशहाजी बा. मोरे (रसायनशास्त्राचे प्राध्यापक)\nगुरुवार, 19 जानेवारी 2017\nवयोवृद्धीची प्रक्रिया काळानुसार फक्त पुढेच जाण्याच्या दिशेने होत असते; पण आता जनुक अभियांत्रिकीच्या साह्याने ही प्रक्रिया उलट फिरविता येईल, अशी आशा ताज्या संशोधनामुळे निर्माण झाली आहे.\nतारुण्य कोणाला आवडत नाही परंतु, कालांतराने चेहऱ्यावर सुरकुत्या, चंदेरी केस, दंतोजींची आंदोलने, कर्ण व नेत्रांचा असहकार इ. गोष्टी अटळ होतात. येत्या काही वर्षांत विज्ञानामुळे यावर मात करता येईल व ‘म्हातारा न मी तितुका, की अवघे पाऊणशे वयमान’ असे हातातील काठी फेकून म्हणता येईल, अशी आशा निर्माण करणारे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. प्रत्येकाला बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्य व वृद्धावस्था या चक्रातून जावेच लागते. यातील वृद्धावस्थेपर्यंत शरीरातील अवयव, ज्ञानेंद्रिये व अन्य घटक अनेक वर्षांच्या वापरामुळे झिजतात, थकतात. त्यांची क्षमता कमी होते, प्रत्येकाची वाढण्याची प्रक्रिया (एजिंग) कालप्रवाहाप्रमाणे फक्त पुढे जाण्याच्या दिशेने होत असते. ती उलट फिरवता येत नाही किंवा आतापर्यंत येत नव्हती. काही वर्षांनी ती उलट फिरवता येऊ शकेल अशी आशा निर्माण झाली आहे.\nसाल्क इन्स्टिट्यूट, ला जोला, (कॅलिफोर्निया) येथील शास्रज्ञ युऑन कॉर्लोस इझ्पीसुआ बेलमाँटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनुक अभियांत्रिकीच्या साह्याने अकाली वृद्धत्व (प्रोजेरिया) घडून येईल, अशा पद्धतीने प्रयोगशाळेत काही उंदीर निर्माण केले. त्यांच्यावर दीड महिने ‘उपचार’ केल्यानंतर त्यांना आढळले, की अकाली वृद्ध झालेले हे उंदीर तरुण दिसत होते. जखमा केल्यानंतर त्या लवकर भरून आल्या, ते अधिक चपळ झाले होते, त्यांचा आहार वाढला होता आणि त्यांचे आयुर्मानही तीस टक्‍क्‍यांनी वाढले होते. या संशोधनाविषयी बेलमाँटे म्हणतात, ‘‘वयोवृद्धी ही एकदिशा प्रक्रिया काळजीपूर्वक संशोधन केले, तर उलटही फिरवता येऊ शकते. प्रक्रिया एका दिशेनेच घडली पाहिजे असे काही नाही.’’ ही पद्धत सध्यातरी थेट मानवासाठी वापरता येणार नसली, तरी वयोवृद्धीची प्रक्रिया कशी होते याचे चांगले आकलन होते व भविष्यात मानवी शरीरातील वृद्धावस्थेतील अनेक उतींना पुन्हा चैतन्य दिले जाऊ शकते. माता-पिता वृद्ध असले, तरी त्यांच्यापासून जन्माला येणाऱ्या गर्भासाठी काळ शून्यापासूनच प्रारंभ होतो. कारण माता-पित्याच्या वृद्धत्वाच्या खुणा गर्भात नसतात. कालांतराने मात्र या खुणा दिसायलाच काय, पण जाणवायलाही लागतात. म्हणूनच वयोवृद्धीची प्रक्रिया उलट फिरवता येऊ शकते, असे सांगणारे एक तत्त्व आहे.\nबेलमाँटे यांनी यामानाका पद्धतीचा काही प्रमाणात बदल करून वापर केला. दहा वर्षांपूर्वी, २००६ मध्ये जपानचे शास्रज्ञ शिन्या यामानाका यांनी वृद्ध, प्रौढ पेशींनासुद्धा तारुण्यात आणणारी चार जनुके ओळखली व वेगळी केली. या चार जनुकांना एकत्रितपणे ‘यामानाका जनुके’ असे म्हटले जाते. वृद्ध किंवा प्रौढ सजीवातील पेशीमध्ये ही चार जनुके जनुक अभियांत्रिकीच्या साह्याने प्रविष्ट करणे म्हणजेच यामानाका पद्धत या संशोधनाबद्दल यामानाका यांना सर जॉन गुर्डॉन यांच्यासोबत २०१२ चे वैद्यकीयमधील नोबेल पारितोषिक मिळाले. यामानाका पद्धतीचा अनेक शास्रज्ञांनी संशोधनासाठी अवलंब केला. ही पद्धत प्रौढ पेशींना गर्भावस्थेच्या नंतरच्या काळातील पेशीत रूपांतर करण्यासाठी अनेक शास्रज्ञांनी वापरली. प्रारंभी फक्त उतीसाठी, नंतर ही पद्धत संपूर्ण प्राण्यासाठी वापरण्यात आली. परंतु, परिणाम गंभीर निघाले. संशोधकांनी ज्या प्राण्यांवर यामानाका पद्धतीचे प्रयोग केले, ते सर्व प्राणी मृत्युमुखी पडले. यातील काही प्राणी पेशी स्वतःचे कार्यच विसरून गेल्यामुळे व काही प्राणी पेशींची भरमसाठ वाढ होऊन कर्करोगास बळी पडले. या पार्श्‍वभूमीवर बेलमाँटे यांचे संशोधन महत्त्वाचे ठरते. त्यांनी यामानाका पद्धतीचा वेगळ्याच दृष्टिकोनातून विचार केला. पाल, खेकडे अशा प्राण्यांमध्ये तुटलेले अवयव पुन्हा निर्माण होतात. या पुनर्निमाण प्रक्रियेत बेलमाँटे यांना विशेष रस होता. या प्राण्यांमध्ये अवयव जेथून तुटलेला आहे, तेथे नवा अवयव निर्माण होण्यासाठी प्रारंभी ज्या पेशी निर्माण होतात, त्या प्रौढ पेशी व गर्भावस्थेतील पेशी यांच्या दरम्यानच्या अवस्थेतील असतात. अशा पेशींच्या निर्माण होण्यास ‘पार्शीयल रिप्रोग्रॅमिंग’ म्हणतात. या ‘पार्शीयल रिप्रोग्रॅमिंग’मुळेच बेलमाँटे यांना पुढचा मार्ग दिसला. त्यांच्या लक्षात आले, की अशी अवयव निर्मिती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होते. अशा पेशींना यामानाका जनुकांच्या साह्याने आणखी मागे परंतु, गर्भावस्थेच्या नंतरच्या पेशींमध्ये रूपांतरीत करता येईल, अशी बेलमाँटे यांना खात्री वाटली व त्यांनी संशोधनासाठी त्याचा अवलंबही केला.\nबेलमाँटे यांनी जनुक अभियांत्रिकीच्या साह्याने अकाली वार्धक्‍य घडवून आणणारी व जनुके व यामानाका जनुके प्रविष्ट करून विशेष उंदीर प्रयोगशाळेत निर्माण केले. या उंदरांना विशिष्ट औषध पाण्यातून आठवड्यातून दोन दिवस दिले जायचे. त्यामुळे यामानाका जनुके कार्यप्रवण होत असत. नंतर निरीक्षणातून या उंदरांमध्ये वृद्धत्वाची लक्षणे कमी झाल्याचे, अवयव निरोगी झाल्याचे, चपळता वाढल्याचे आढळले. प्रयोगाच्या अखेरीस या उंदरांचे आयुष्य तीस टक्‍क्‍यांनी वाढल्याचे आढळले. म्हणजेच वृद्धत्वाची प्रक्रिया उलट दिशेने घडविण्यात यश प्राप्त झाले होते. बेलमाँटे यांच्या संशोधनामुळे वार्धक्‍याची प्रक्रिया उलट फिरवता येते हे सिद्ध होत असले, तरी या प्रयोगातील उंदीर जनुकीय अभियांत्रिकीने घडवून आणलेले होते. सामान्य प्राण्यांमध्ये, मानवांमध्ये या प्रयोगातील उंदरांना दिलेल्या औषधाचा परिणाम असाच होईल काय, हा प्रश्‍न निर्माण होतो. परंतु, पुढील संशोधनानंतर असे प्रश्‍न निकालात निघतील व सामान्य (जनुक अभियांत्रिकीने बनवलेली नव्हे) प्राण्यांसाठीसुद्धा शास्रज्ञ वेगळे औषध बनवतीलच कारण संशोधनाला अंत नसतो. त्यामुळेच भविष्यात वार्धक्‍याच्या खुणा नाहीशा करता येतील, अशी अपेक्षा ठेवण्यात गैर नाही.\nहडपसर येथे महापालिकेच्या खोदकामाने बीएसनएल सेवा विस्कळीत\nहडपसर - मगरपट्टा रस्त्यावर नोबेल रूग्णालयाजवळ महापालिकेने खोदकाम केल्याने हडपसर, मांजरी, खराडी, मगरपट्टा या भागातील, लॅंडलाईन, मोबाईल व इंटरनेट, सीसी...\nप्लास्टिक मुक्तीसाठी सोलापूर महापालिका प्रशासन सज्ज\nसोलापूर : शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासन प्लास्टिक मुक्तीसाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी अठराजणांचे पथक तयार करण्यात आले असून, एकाचवेळी...\nकिडणीच्या स्टोनने आख्खे गाव त्रस्त, क्षारयुक्त पाण्याचा प्रादुर्भाव\nजरंडी (औरंगाबाद) - सोयगाव तालुक्यातील तिखी ता.सोयगाव या गावाला चार महिन्यापासून क्षारयुक्त पाणी मिळत आहे. हे पाणी सतत ग्रामस्थांच्या पिण्यात आल्याने...\nसंवाद हेच फलित... (श्रीराम पवार)\nट्रम्प-किम भेटीमागची पार्श्‍वभूमी पाहता ती यशस्वी झाल्याचं सांगणं-दाखवणं ही ट्रम्प यांच्या अमेरिकेची गरज बनली. काही महिन्यांपूर्वी ज्या किम यांची...\nकरिअरची गुरूकिल्ली (डॉ. श्रीराम गीत)\nमार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/mock-test-conducted-yuva-sena-akola-110051", "date_download": "2018-06-19T18:41:05Z", "digest": "sha1:BK6JQBET4EGBOLQ7IOWUL32Y2QIJE6EK", "length": 12006, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "mock test conducted by yuva sena in akola अकोला- युवासेना सेनेच्या मॉक टेस्टला तरूणाईचे प्रचंड प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nअकोला- युवासेना सेनेच्या मॉक टेस्टला तरूणाईचे प्रचंड प्रतिसाद\nरविवार, 15 एप्रिल 2018\nअकोला- विद्यार्थी वर्गाचा विश्वास अल्पकाळात जिंकुन त्यांच्या भविष्याचा मार्गदर्शक बनवण्याचा मान आज युवासेनेला मिळाला. दोन महाविद्यालायात झालेल्या मॉक टेस्टला तरूणाईचे उधाण आले होते.युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या उत्तम नियोजनाला व्यापक प्रतिसाद मिळाला आहे.\nअकोला- विद्यार्थी वर्गाचा विश्वास अल्पकाळात जिंकुन त्यांच्या भविष्याचा मार्गदर्शक बनवण्याचा मान आज युवासेनेला मिळाला. दोन महाविद्यालायात झालेल्या मॉक टेस्टला तरूणाईचे उधाण आले होते.युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या उत्तम नियोजनाला व्यापक प्रतिसाद मिळाला आहे.\nयुवासेना आयोजीत मॉक टेस्ट २०१८ मध्ये अकोल्यात रविवारी सुमारे दोन हजार विद्यार्थांनी नीट,सीईटीची सराव परिक्षा दिली.महानगरातील दोन प्रमुख केंद्रावर पार पडलेल्या या परिक्षेला विद्यार्थ्यांनी रेकार्ड ब्रेक गर्दी केली. युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ठ नियोजनाचे मुळे परिक्षा सुरळीत पार पडली असुन युवासेनेच्या या उपक्रमाचे पालकांनी भरभरून कौतुक केले आहे.\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून इयत्ता बारावीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्याथ्र्या साठी युवासेना पुरस्कृत मॉक टेस्ट (नीट सीईटी) परीक्षा रविवारी अकोल्यातील रालातो महविद्यालय व सिताबाई कला महाविद्यालयात पार पडली. मेडिकल, इंजिनिअरींग, लॉ, फार्मसी या पदवीसाठी शासनाने महाराष्ट्र कॉमन इंटरस टेस्ट अनिवार्य केली आहे. सी.ई.टी,नीट परीक्षा २०१८ च्या पार्श्वभूमीवर सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा रविवारी सकाळी १० सुरू करण्यात आली.\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/mmrc-begins-soil-testing-work-at-aarey-colony-despite-court-stay-orders-9764", "date_download": "2018-06-19T18:33:18Z", "digest": "sha1:ZLODMYZTCTTG3PJZSF5B4N3MK6P4PC6P", "length": 9419, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "एमएमआरसीला कोर्टाचीही फिकीर नाही?", "raw_content": "\nएमएमआरसीला कोर्टाचीही फिकीर नाही\nएमएमआरसीला कोर्टाचीही फिकीर नाही\nगोरेगाव - आरे युनिट-19 मध्ये मेट्रो-3 च्या कामाला विरोध असूनही कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आरेवासियांनी आणि तबेला मालकांनी एमएमआरसीच्या या बेकायदा कृत्याचा निषेध केला आहे.\nवनशक्ति आणि अन्य संघटनांनी 'आरे बचाव'ची हाक देत हरित लवादाकडे धाव घेतली आहे. त्यानुसार हरित लवादाने आरेमधील 3 हेक्टरची जेव्हीएलआरला लागून असलेली जागा वगळत इतर ठिकाणच्या मेट्रो-3 च्या कामास स्थगिती दिली आहे. असं असतानाही एमएमआरसीनं गुरूवारी सकाळी मोठ्या पोलीस फौजफाट्यात आरेतील युनिट 19 मध्ये माती परिक्षणाच्या कामाला सुरूवात केली. याआधी आठवड्याभरापूर्वीही एमएमआरसीनं असा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न येथील तबेलावासियांनी हाणून पाडला होता.\nबुधवार 29 मार्चच्या सुनावणीदरम्यान एमएमआरसीनं युनिट 19 मध्ये काम सुरू करण्यासाठी लवादाकडे तीनदा परवानगी मागितली होती. पण लवादाने ही परवानगी नाकारली. असं असताना गुरूवारी सकाळी एमएमआरसीनं कामाला सुरूवात केल्यानं सरकार-एमएमआरसी कायदा मानत नाही, सरकार-एमएमआरसी कायद्याच्या पुढे आहेत का त्यांना कायदा लागू होत नाही का त्यांना कायदा लागू होत नाही का असे एक ना अनेक सवाल करत आरेवासियांनी आणि तबेला मालकांनी एमएमआरसीच्या या बेकायदा कृत्याचा निषेध केला आहे.\nएमएमआरसीनं पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. त्याप्रमाणे आम्ही हा पोलीस बंदोबस्त पुरवला आहे. या कामासाठी परवानगी आहे की नाही याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. -\nविजय आऊलकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक\nया कामासाठी आवश्यक ती परवागी घेण्यात आली आहे, हे काम कायदेशीर आहे आणि येथे काम करण्यासाठी कोणतीही स्थगिती नाही\n- एमएमआरसीचे जनसंपर्क अधिकारी\nलवादाचा अवमान करणारं एमएमआरसीचं हे बेकायदा कृत्य हरित लवादासह उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात येईल. तसेच याप्रकरणी कंत्राटदार आणि एमएमआरसीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा विचारही सेव्ह आरे, वनशक्ति आणि सेव्ह ट्रीकडून सुरू असल्याचं झोरू बाथेना यांनी सांगितलं आहे. न्यायालयच आता एमएमआरसीच्या या बेकायदा कृत्यांना लगाम घालू शकेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता 10 एप्रिल रोजी होणाऱ्या हरित लवादाच्या सुनावणीकडे आणि दोन आठवड्यांनंतर उच्च न्यायालयातील सेव्ह ट्रीसंदर्भातील सुनावणीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.\nआमदार निधीतून बांधलेल्या बेस्ट बस थांब्यावर होणार कारवाई\nप्लास्टिक बंदी: दंड कमी करणं आता सत्ताधाऱ्यांच्या हाती\nवर्सोवा चौपाटीवरील ४० झोपड्या तोडल्या\nप्रभादेवी मंदिराला कमानी स्वरुपात प्रवेशद्वार उभारणार\nवन टाइम यूज प्लास्टिक, थर्माकोलवर होणार कारवाई\nझोपडपट्टयांमधील झाडांच्या छाटणीसाठी पैसे मोजाच\nलहान मुलांवरील लैंगिक अत्याचार चिंताजनक - हायकोर्ट\nमाहीम-दादर चौपाटी चकाचक : मंजुरीपूर्वीच कंत्राटदार काम बहाल\nप्रभादेवी मंदिराला कमानी स्वरुपात प्रवेशद्वार उभारणार\nलव्हाटे दाम्पत्याने इच्छामरणाची मागणी घेतली मागे\nझोपडपट्टयांमधील झाडांच्या छाटणीसाठी पैसे मोजाच\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathimedia.in/Lekhak.html", "date_download": "2018-06-19T18:28:32Z", "digest": "sha1:ZJHTUV54LVIWAOGOQDUZXP6CQV72EISY", "length": 1694, "nlines": 36, "source_domain": "marathimedia.in", "title": " MarathiMedia", "raw_content": "\n“आज अचानक गाठ पडे…”\nलेखक - सुधांशु नाईक\nआजवर मला जी काही माणसे भेटली होती त्यातील एक छानसं व्यक्तिमत्व म्हणजे माझा हा मित्र.. खरं तर माझ्या बाबांपेक्षाही वयाने मोठा असलेला माणूस.......\nअनाथांची आई सिंधुताई सपकाळ\nश्रीक्षेत्र जेजुरीपासून १८ किलोमीटरवर कुंभारवळण हे एक छोटेसे खेडेगाव आहे तेथे 'ममता बाल सदन' या नावाने सिंधुताई सपकाळ (माई) अनाथ आश्रम चालवितात.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/bollywood-has-salman-karan-johar-coproducing-film-akshay-kumar-24169", "date_download": "2018-06-19T18:19:58Z", "digest": "sha1:ND6OSNGTH5M5FZW7INYBXORIAX3XM2DT", "length": 11581, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "bollywood has salman, karan johar coproducing a film with Akshay kumar सलमान आणि करण जोहर चित्रपटनिर्मितीत एकत्र | eSakal", "raw_content": "\nसलमान आणि करण जोहर चित्रपटनिर्मितीत एकत्र\nमंगळवार, 3 जानेवारी 2017\nमुंबई : बॉलिवूडमधील स्टार मंडळींच्या जशी स्वतःची वेगवेगळी शैली असते तशीच प्रत्येकाची वागण्याची वेगळी तऱ्हा असते. त्यामुळे दोन स्टार मनापासून कधी एकत्र आल्याचे अलीकडे तरी दिसत नाही. मात्र, 2017 मध्ये बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खानने ही परंपरा मोडीत काढायचं ठरवलंय. सलमानने बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर याच्यासोबत एकत्रितपणे एका चित्रपटाची निर्मिती करायचं ठरवलं आहे.\nमुंबई : बॉलिवूडमधील स्टार मंडळींच्या जशी स्वतःची वेगवेगळी शैली असते तशीच प्रत्येकाची वागण्याची वेगळी तऱ्हा असते. त्यामुळे दोन स्टार मनापासून कधी एकत्र आल्याचे अलीकडे तरी दिसत नाही. मात्र, 2017 मध्ये बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खानने ही परंपरा मोडीत काढायचं ठरवलंय. सलमानने बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर याच्यासोबत एकत्रितपणे एका चित्रपटाची निर्मिती करायचं ठरवलं आहे.\nएवढंच नव्हे, तर सलमान आणि करणच्या या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नववर्षाच्या आरंभी करण जोहरने ही बातमी दिली आहे. या वर्षात हा चित्रपट बनणार असला तरी तो प्रदर्शित होण्यासाठी 2018 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.\n\"सलमानसोबत चित्रपटनिर्मिती करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे...\" असे ट्विट करून करण जोहरने याबाबत माहिती दिली आहे. अनुराग सिंह या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.\n\"जेव्हा एखादा खास चित्रपट तयार करण्यासाठी असे मित्र एकत्र येतात तेव्हा खरोखर बंधुत्वाची भावना येते,\" असे करणने म्हटले आहे.\n'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी\nमुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा...\n‘झिपऱ्या’च्या शोला दिग्गजांची उपस्थिती\nपुणे - ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या झिपऱ्या कादंबरीवर आधारीत ‘झिपऱ्या’ या मराठी चित्रपटाच्या ‘स्पेशल शो’ला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार...\nआयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जगवणारा 'पुराना प्यार'\nपुणे - 'गोरीला शॉर्टस्' या युट्युब चॅनलद्वारे 'लव हॅंडल्स' या वेबसिरीजमधून 'प्रेम' या विषयावरील वेगवेगळ्या पाच कथा दिग्दर्शक अंबर चक्रवर्ती यांनी...\nअंत पाहणारी कंटाळवाणी शर्यत (नवा चित्रपट - रेस 3)\n\"रेस' मालिकेतील तिसरा भाग पुन्हा एकदा कुटुंबामधील कलह आणि कुरघोडीचीच गोष्ट सांगतो. यंदाच्या भागात सलमान खानची भूमिका आणि रेमो डिसूझा या नव्या...\nमहानायक हा काही शूरवीर नसतो. अन्य सामान्यांपेक्षा तो फक्‍त पाचेक मिनिटं अधिक शौर्य दाखवतो, इतकंच. - राल्फ वाल्डो इमर्सन, अमेरिकी तत्त्वचिंतक,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2011/01/blog-post.html", "date_download": "2018-06-19T18:06:39Z", "digest": "sha1:5MJWFMIW2AU3HFOQ6MY43T25OWPKTLNP", "length": 12670, "nlines": 72, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: किष्किंधा कांड - भाग ५", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nकिष्किंधा कांड - भाग ५\nवालीचा वध ग्रीष्म ऋतूच्या शेवटी झाला असा स्पष्ट कालनिर्देश केलेला आढळतो. मात्र महिना, तिथि सांगितलेली नाही. सीताहरण माघ वद्य अष्टमीला झाले होते, त्यानंतर जवळपास तीन महिन्यांचा काळ लोटला होता.\nवाली घायाळ होऊन कोसळल्यावर त्याला दिसले कीं आपल्याला रामाचा बाण लागला आहे. त्याने अनेक प्रकारे रामाला वाक्ताडन केले. ’माझे तुमचे काहीहि भांडण वा वैर नसतां, मी तुमच्या राज्याला उपद्रव दिलेला नसतां व मी दुसर्‍याशी युद्ध करण्यात गुंतलो असतां, लपून राहून मला मारण्याचे तुम्हाला काय कारण जर आपण युद्धस्थळी माझ्यासमोर येऊन युद्ध केले असते तर माझ्याकडून नक्कीच मारले गेले असतां. सीतेच्या मुक्तीसाठी तुम्हाला मदत पाहिजे होती तर मीहि समर्थ होतो. तुम्ही मला अधर्माने मारले आहे ते कां जर आपण युद्धस्थळी माझ्यासमोर येऊन युद्ध केले असते तर माझ्याकडून नक्कीच मारले गेले असतां. सीतेच्या मुक्तीसाठी तुम्हाला मदत पाहिजे होती तर मीहि समर्थ होतो. तुम्ही मला अधर्माने मारले आहे ते कां त्याचे कारण विचार करून मला सांगा’ असा स्पष्ट जाब विचारला.\nयावर रामाने दिलेले उत्तर पूर्णपणे गोलमाल स्वरूपाचे आहे. वालीवर ठेवलेल्या अनेक निरर्थक आरोपांपैकी ’तूं सुग्रीवाच्या पत्नीशीं, जी तुला पुत्रवधूसारखी आहे, कामभोग घेतोस’ हा एकच आरोप खरा होता. मात्र एकीकडे तूं शाखामृग आहेस म्हणून तुझी शिकार करण्याचा क्षत्रिय या नात्याने माझा धर्म आहे’ असे म्हणावयाचे तर दुसरीकडे त्याच्या वर्तनाला सुसंस्कृत मानवसमाजाची नीतिमूल्ये लावावयाची हा प्रकार अशोभनीय होता. ’मी लपून कां मारले कारण तूं शाखामृग म्हणून तुझी शिकार केली’ असे समर्थन केले कारण लपून लढण्याचे दुसरे योग्य कारण देतांच येत नव्हतें जो आरोप खरा होता तो नंतर सुग्रीवालाहि लागू झाला होता पण त्याला रामाने दोषहि दिला नाही वा शासनहि केले नाहीं. खरे कारण एकच होते कीं वालीला मारून सुग्रीवाला आपलेसे करून घेणे.\nरामाचे समर्थन पटो वा न पटो, वालीचा मृत्यु अटळच होता. त्याच्या मृत्यूनंतर तारेने अपार शोक केला. तिनेहि रामाची निंदा केली. हनुमानाने अखेर तिची कशीतरी समजून घातली. आता सुग्रीवाला पश्चात्ताप झाला. ’वालीच्या मनात मला मारून टाकण्याचे कधीहि आले नाही’ अशी त्याने स्पष्ट कबुली दिली. ’मलाहि मारून टाका’ असे तारेने रामाला विनवले. राम व सुग्रीवाने तिचे सांत्वन केले.\nवालीची उत्तरक्रिया झाली. (हा वानरसमाज आर्यांच्या चालीरीती पाळणारा कसा काय) त्यानंतर सुग्रीवाला राज्याभिषेक झाला. मात्र वनवासाचे बंधन असल्याचे कारण सांगून रामाने किष्किंधेत जाण्याचे नाकारले. या सर्वामध्ये आणखी काही काळ गेला. ’आता श्रावण महिना सुरू झाल्या’चा रामाचे तोंडी उल्लेख येतो. ’आता वर्षाकाळ असल्यामुळे कार्तिकमासापासून तूं युद्धप्रयत्नाना लाग’ असे रामाने सुग्रीवाला म्हटले. तुंगभद्रेच्या जवळील प्रस्रवण पर्वताच्या गुहेत राम-लक्ष्मण जाऊन राहिले.\nशीर्षकामध्ये लिहिल्याप्रमाणे काही वेगळे वा विसंगत आढळले तर तेवढेच वाचकांसमोर ठेवावे असा माझा हेतु आहे. रामायणकथा सर्वाना सुपरिचितच आहे तिची उजळणी करण्याचा माझा हेतु नाही. तेव्हा क्षमस्व.\nगेल्या महिन्याभरात, वेळ मिळेल तसे मी आपण लिहिलेले दोन्ही ब्लोग वाचत गेलो, आणि मला ते आवडलेही. भक्तीरस मध्ये न आणता, ह्या सर्व थोर व्यक्तींचा माणूस म्हणून केलेला विचार मनःपूर्वक आवडून गेला. तुम्ही असेच लिहित राहा, मी आणि माझ्यासारखे अनेक वाचत राहूच.\nमहाभारत आणि रामायणाकडे एक वास्तववादी आणि तर्कशुद्ध दृष्टीकोनातून पाहण्याचा माझा स्वतःचाही प्रयत्न होता, त्या साठी मी माझ्या आज्जी कडून महाभारताचे प्रथम दोन खंड (तुमच्या चित्रात आहेत तेच) आणले हि होते, मात्र कामाच्या व्यापात कधी जमलेच नाही. आपण लिहित असलेल्या लेखांमुळे त्यामुळेच विशेष आनंद मिळत आहे.\nरामायणावरील 'वास्तव रामायण' हे प. वि. वर्तक ह्यांनी लिहिलेले पुस्तक आपण वाचले आहे काय मला ते वाचण्याचा योग आला होता, मी सुरुवातही केली होती, मात्र ते ज्यांचे होते त्यांना परत द्यावे लागले. मात्र, उल्लेखनीय बाब अशी कि त्यांनीही रामायणावर चमत्काराच्या पलीकडे जाऊन लिखाण केले आहे असे वाटते.\nविस्तारभयाने थांबतो. मात्र, आपण लिहित राहावे, तुमच्या अभ्यासासाठी आणि लेखनासाठी खूप शुभेच्छा \nरामायण-महाभारतावर अनेकांनी ललित-ललितेतर लेखन मराठीत केले आहे. काही थोडे मी वाचलेले आहे व अजूनहि वाचतो. माझे स्वत:चे विचार मी येथे मांडतो. वाचकाना आवडतात याचा आनंद आहे. आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nकिष्किंधा कांड - भाग ६\nकिष्किंधा कांड - भाग ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://tech4marathi.blogspot.com/2017/05/Download-Youtube-Videos-Marathi.html", "date_download": "2018-06-19T17:52:50Z", "digest": "sha1:XNPUQHUMSWKWBYHNQ3RGEMUOCPPSFJ3N", "length": 3994, "nlines": 32, "source_domain": "tech4marathi.blogspot.com", "title": "युट्यूब वरील व्हीडीओ डाउनलोड करा! (एक सोपी पद्धत) - Tech4Marathi", "raw_content": "\nयुट्यूब वरील व्हीडीओ डाउनलोड करा\nयुट्यूब वरील व्हीडीओ डाउनलोड करण्याची एक नवी पद्धत आपण पाहुत. यात कुठलेही साॅफ्टवेअर इंस्टाॅल करण्याची आवश्यकता नाही.\nफक्त एक सोपी क्लुप्ती वापरून आपण युट्यूब वरील कोणाताही व्हीडीओ आपल्याला हव्यात्या क्वाॅलिटी मध्ये डाउनलोड करू शकतो.\nयुट्यूब वरील व्हीडीओ डाउनलोड डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.\n१. सर्वप्रथम Youtube.com वर जाऊन जो व्हीडीओ डाऊनलोड करायचा आहे तो ओपन करा.\n२. व्हीडीओ ओपन केल्या नंतर ब्राउजर च्या अॅड्रेस बार मध्ये www. च्या नंतर ss जोडा.\nखालील स्क्रीनशाॅट्स मध्ये पाहू शकता.\nss जोडल्या नंतर ची लिंक.\n३. आता इंटर बटन दाबा. एक नवीन पेज उघडलेले दिसेल.आता तेथून आपल्याला हवीती क्वाॅलिटी निवडा व क्लीक करा. व्हिडीओ डाऊनलोड सुरु झालेले असेल.\nआहे कि नाही सोपे फक्त तीन स्टेप्स मध्ये व्हीडीओ डाउनलोड करा.\nअधिक स्पष्टतेसाठी मी हा व्हीडीओ बनवायला आहे, जरूर बघा \nटीप: ह्याच स्टेप्स तुम्ही मोबाईल वर पण वापरू शकता, UC Browser वर टेस्ट केले आहे. इतर मोबाईल ब्राउजर्स बहुतेक सप्पोर्ट करणार नाहीत. त्या UC Browser वापरून बिनधास्त डाउनलोड करा.\nTech4Marathi हा ब्लॉग सुरु करण्या मागचा आमचा मुख्य हेतू म्हणजे मराठी वाचकांना संगणक, इंटरनेट तंत्रज्ञान गोष्टी विषयीची माहित देणे आहे.Tech4Marathi या ब्लॉग वर तुम्ही वाचु शकाल,संगणक जगतातील घडामोडी उद्योजागांच्या कथा, इंटरनेट टिप्स,ब्लॉगिंग टीप्स ,फेसबुक टिप्स,संगणका बद्दल,आणखी बरेच काही.\nतुमचा ई-मेल पत्ता येथे नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%20%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-06-19T18:00:42Z", "digest": "sha1:JKU6BYOD3LXP243XTYMEPPPZSQ2KTUJP", "length": 7902, "nlines": 62, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "पाऊस माझा सखाच होता | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: पाऊस माझा सखाच होता | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nपाऊस माझा सखाच होता\nहा पाऊस म्हणजे थेंबातुन प्रश्नांची सरबत्ती मी काय खुलासे करु नभाला इतकी भिजल्यावरती मी रोज नव्याने वाचु पहाते पाण्याची अक्षरे हा पाऊस काही नवेच लिहितो माझ्या रस्त्यावरती ही झाडे, वेली, गवत सारी मातीची लेकरे हा पाऊस त्यांना अपुले म्हणतो भिजुन गेल्यावरती हे जाणवते मज पानांमधुनी बावरते हसते कुणी या सरी नव्हे तर हस्ताच्या गोड आठवणी बरसती हा पाऊस आणतो आभाळातुन आठवणींची चित्रे मज वडील दिसती पाणी पाणी उपसत दारापुढती हा पाऊस म्हणजे थेंबकळ्यांचा गुच्छ शुभ्र चंदेरी मी काय करु या शुभ सुखाचे कोणी नसता सोबती.\nहा पाऊस म्हणजे थेंबातुन प्रश्नांची सरबत्ती मी काय खुलासे करु नभाला इतकी भिजल्यावरती मी रोज नव्याने वाचु पहाते पाण्याची अक्षरे हा पाऊस काही न...\nपाऊस माझा सखाच होता\nपाऊस माझा सखाच होता\nRelated Tips : डोळ्यात पाहून, पाऊस माझा सखाच होता, हा पाऊस\nपाऊस माझा सखाच होता\nकाल रात्री पासुन हा पाऊस खुप मुसळधार बरसत होत काकुणास ठाऊक तो मला फ़क्त तुझीचआठवण करुनदेत होता तुझी आठवण येताच मी त्या खिडकीतुन त्या पावसला पहात होतो तोही सारखा मला विचारत होता आज तुझी ती आहे तरी कुठे त्याला सगळ माहीत होत सांगाव तरी कस आता तोइतका जवळचा होता तुझ्या न माझ्या किखोट ही बोलवल जात नव्हत सांगीतल त्याला तीआहे मजेत घरी रोज भेटायला येते सायंकाळी तुचवेडा आहे असा कसा तीभेटायल येते तेव्हा तु का बरसत नाही आत्ता सरखा तोहसला म्हणालामिवाट तुमची पहात असतो मिलनाची मला सगळ माहीत आहे का खोट बोलतो माझ्याशी तीअश्रु गाळते तुझ्या साठी अन तु तीच्या साठी हे सांगायचहोत हे पहावल नाही माझ्या कडुन म्हणुन आज मी बरसलो फ़क्त तुझ्या नी तीच्या साठी त्याचे ते शब्द येकुन अश्रु आले डोळ्यातुन तीची खुप आठवण येते सांगुन त्याला मीआलो घरामधे परत रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही त्याला ही माहीत होत सगळ म्हणुन तो बरसयचाथांबला नाही हा माझान तीचा पाऊस रोज तीच्या न माझ्याशी गप्पा मारायचा तीच्या आठवणी मला अन माझ्यातीला अलगत तो देऊन जायचा हा पाऊस माझा सखाच होता....\nपाऊस माझा सखाच होता\nकाल रात्री पासुन हा पाऊस खुप मुसळधार बरसत होत काकुणास ठाऊक तो मला फ़क्त तुझीचआठवण करुनदेत होता तुझी आठवण येताच मी त्या खिडकीतुन त्या पावसला...\nपाऊस माझा सखाच होता\nपाऊस माझा सखाच होता\nRelated Tips : पाऊस माझा सखाच होता, मला लपून पाहते, सारखं डोळ्यात पाणी येतय\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_90.html", "date_download": "2018-06-19T18:26:07Z", "digest": "sha1:UP5SLEX5RSIGGLDZVLPMKH3LSDW3ZICO", "length": 19111, "nlines": 298, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे फायदे", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nतांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे फायदे\nदररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात,त्याच बरोबर त्वचा,चेहरा उजळतो.\nदररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते,सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.\n3.वजन कमी करण्यास सहाय्यभूत\nदररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.\nतांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात,या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात,आणि डायरिया,अतिसार,कावीळ यांचा धोका टळतो.\n5.कॅन्सरचा धोका कमी होतो\nतांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात,त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.\nतांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात,एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.\n7.थायरॉईडचा धोका कमी होतो\nतांब्यामधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.\nतांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते.\nतांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.\n10.रक्त वाढण्यास मदत होते\nतांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते,त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.\nLabels: ayurved, copper pot, helth, आयुर्वेद, आरोग्य, तांब्याचे भांडे\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवेळापत्रक व तासिका विभागणी\nआधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करणे\nआंतरजिल्हा बदली Incoming व Outgoing याद्या\n२१ जून : योगदिन स्पेशल\nआंतरजिल्हा बदली आवश्यक दाखले\nशालेय पोषण आहार करारनामा\nइयत्ता 10 वी निकाल\nआंतरजिल्हा बदली यादी सर्वजिल्हे\nजिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक\n25 मुद्दे - निकष आणि गुण\nमराठी माध्यमातील मुलांनी “इंग्रजी भीती” वर विजय मि...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर -3\nकाही आयुर्वेदिक आरोग्यदायी टिप्स\nशेवगा खा, सांधेदुखी पळवा \nतांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे फायदे\n30 मिनीट चालण्याचे ३० फायदे\nदेशात प्रथमच नदीखालून बोगदा\nअशी असेल १ रूपयाची नवी नोट\nखासगी शाळेतही परीक्षेद्वारे भरती\nअहिल्याबाई होळकर - भाग 1\n‘बीएसएनएल’देणार उपग्रह फोन सेवा\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/engineering-exam-dummy-brother-appears-for-exam/articleshow/61648647.cms", "date_download": "2018-06-19T18:07:43Z", "digest": "sha1:N3QPNUQ62IBCO7UIKC6GWC5M36W2Z7JR", "length": 24048, "nlines": 236, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "engineering exam dummy brother appears for exam | धाकट्याच्या नावावर मोठ्या भावाने दिली परीक्षा - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nधाकट्याच्या नावावर मोठ्या भावाने दिली परीक्षा\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nचेहऱ्यात असलेल्या साम्याचा फायदा घेत, मोठ्या भावाने धाकट्या भावाच्या जागी बनावट कागदपत्रे बनवून, परीक्षेला डमी बसवल्याची धक्कादायक बाब नागपाडाच्या साबुसिद्धीकी कॅालेजमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बसवत यांनी दिली.\nअंधेरीच्या उच्चभ्रू वस्तीत हे दोघे राहात असून या दोघांपैकी २५ वर्षीय मोठा भाऊ नुकताच इंजिनीअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. तर २२ वर्षीय लहान भाऊ हा नागपाडा येथील साबुसिद्धीकी कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला होता. अभ्यास झाला नसल्यामुळे नापास होण्याची भीती त्याने मोठ्या भावाजवळ वर्तवली होती. तसे झाल्यास भावाच्या करिअरचे नुकसान होईल म्हणून चेहरेपट्टीत साम्य असणाऱ्या मोठ्या भावाने लहान भावाचा डमी म्हणून परीक्षेस बसण्याचे ठरवले. लहान भावाच्या हॅाल तिकिटवर स्वतःचा फोटो लावला. तसेच या हॅाल तिकिटाची झेरॅाक्स काढून ती स्वतःजवळ बाळगली. परीक्षा केंद्रावर मोठ्या भावाने हॉल तिकीट हरवले असून त्याची झेरॅाक्स कॅापी दाखवत\nरजिस्टरवरील नावाच्या मदतीने वर्गात प्रवेश मिळवला. मात्र परीक्षेदरम्यान वर्गात पर्यवेक्षक म्हणून आलेल्या शिक्षकांना या विद्यार्थ्याची ओळख पटली नाही. चौकशी केली असता दोघा भावांची चोरी पकडली गेली.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं: उद्धव\n'या' औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक व्हा: सेना\nमुंबईत ब्यू माँड इमारतीला भीषण आग\nसचिन तेंडुलकरनं 'या' चिमुकल्याचे वाचवले प्राण\nमोदींच्या 'त्या' फोटोची राजनं उडवली खिल्ली\nलालूप्रसाद 'एशियन हार्ट'मध्ये दाखल\nराहुल गांधी यांना बालहक्क आयोगाची नोटीस\nशिशिर शिंदे यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव\n1धाकट्याच्या नावावर मोठ्या भावाने दिली परीक्षा...\n2​ शिक्षकांचे बेमुदत आंदोलन\n3​ ‘त्या’ सहा नगरसेवकांची सुनावणी पुढे ढकलली...\n4लोकमान्य सेवा संघातर्फे आरोग्यविषयक व्याख्याने...\n5एसी लोकलच्या फक्त चार फेऱ्या...\n7तूरडाळ लवकरच खुल्या बाजारात\n8संसर्गामुळेही होतो तोंड येण्याचा त्रास...\n10दादरमध्ये पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/not-lead-ncp-relevant-agreement-23091", "date_download": "2018-06-19T18:22:01Z", "digest": "sha1:7HDV46ENU6B3CXEWLWUSJZUH6JKBSFBS", "length": 12953, "nlines": 69, "source_domain": "www.esakal.com", "title": "Not lead NCP Relevant agreement राष्ट्रवादीशी आघाडी नव्हे; \"प्रासंगिक करार' | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादीशी आघाडी नव्हे; \"प्रासंगिक करार'\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nनांदेड - कॉंग्रेसने नेहमीच समविचारी पक्षांशी आघाडीची तयारी दाखविली आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीनेच आघाडी तुटल्याचे जाहीर केले होते. परिणामी त्यानंतर जवळपास सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढविल्या आहेत. आताही आमची राष्ट्रवादी पक्षासोबत आघाडी नसून \"प्रासंगिक करार' असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता. 26) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.\nनांदेड - कॉंग्रेसने नेहमीच समविचारी पक्षांशी आघाडीची तयारी दाखविली आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीनेच आघाडी तुटल्याचे जाहीर केले होते. परिणामी त्यानंतर जवळपास सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढविल्या आहेत. आताही आमची राष्ट्रवादी पक्षासोबत आघाडी नसून \"प्रासंगिक करार' असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता. 26) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.\nराज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेसला चांगले यश मिळाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीतही कॉंग्रेसची चांगली कामगिरी राहील, असा विश्वास व्यक्त करून श्री. चव्हाण म्हणाले, समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी कॉंग्रेसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आमचा \"प्रासंगिक करार' असून त्या - त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर स्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. समविचारी पक्षांना आमची कधीही ना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईला मंगळवारी (ता. 27) कॉंग्रेसच्या राज्यातील पदाधिकारी, वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असून तीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीवर चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\nराज्यात नगराध्यक्षपदांच्या निवडी थेट जनतेतून झाल्या आहेत. त्यामुळे जिथे बहुमत नाही तिथे सभागृह चालविणे अवघड होणार आहे. याआधी असा प्रयोग झाला होता आणि तो फसला असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. कॉंग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष, आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलेला राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. त्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल.\nमुंबईतील शिवस्मारकासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, राज्यासह देशाचे भूषण असलेल्या शिवस्मारकासाठी मुंबईतील जागेची पाहणी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली होती. मुख्यमंत्रिपदाच्या माझ्या कालावधीत जागा अंतिम करण्यात आली. वास्तुविशारदाकडून मान्यता मिळविण्याचेही अंतिम करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर शिवस्मारकासाठी जल-भूमिपूजनाचा कार्यक्रम भाजपने हायजॅक केला आणि या कार्यक्रमाचा फायदा उठवला. ही बाब आक्षेपार्ह आहे. मूळ उद्देश, कार्यक्रमापेक्षा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचीच अधिक प्रसिद्धी झाल्याचा टोलाही श्री. चव्हाण यांनी लगावला.\nकोणतेही पूर्वनियोजन न करता केंद्राने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅंकेने आतापर्यंत जवळपास साठ निर्णय घेतले असून रोज नवीन आदेश निघत आहेत. या साऱ्याचे विपरीत परिणाम गोरगरीब जनतेला भोगावे लागत आहेत. नोटाबंदीचा अजूनही सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. राज्य सरकारही केवळ घोषणा करत असून त्या कागदावरच राहत आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, सर्वसामान्य जनतेच्या हाती अद्याप काहीच लागले नसल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषदेला आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंत चव्हाण, प्रवक्ते संतोष पांडागळे आदी उपस्थित होते.\nआमीर खानचा सध्या झळकलेला \"दंगल' चित्रपट सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. मुलगा - मुलगी एकसमान दाखविण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. इतर राज्यांत हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही तो करमुक्त करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आजच केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/growth-rate-might-decline-17289", "date_download": "2018-06-19T18:07:49Z", "digest": "sha1:M6K5OVZBCUXARBFUPKWMS2FBBMVDETRQ", "length": 13884, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "growth rate might decline विकासाचा वेग मंदावण्याचे भाकीत | eSakal", "raw_content": "\nविकासाचा वेग मंदावण्याचे भाकीत\nसोमवार, 21 नोव्हेंबर 2016\nमुंबई- चलन बदलाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून बाजारात रोकड टंचाई निर्माण झाली आहे. दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला असून, उद्योगधंद्यांनादेखील त्याची झळ बसली आहे. काळा पैसा रोखण्याचे हे उपाय दीर्घकालावधीसाठी फायदेशीर ठरणार असून, नजीकच्या काळात मात्र विकासाचा वेग मंदावण्याचे भाकीत पतमानांकन संस्थांनी केले आहे.\nमुंबई- चलन बदलाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून बाजारात रोकड टंचाई निर्माण झाली आहे. दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला असून, उद्योगधंद्यांनादेखील त्याची झळ बसली आहे. काळा पैसा रोखण्याचे हे उपाय दीर्घकालावधीसाठी फायदेशीर ठरणार असून, नजीकच्या काळात मात्र विकासाचा वेग मंदावण्याचे भाकीत पतमानांकन संस्थांनी केले आहे.\nदेशभरात 9 नोव्हेंबरपासून जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. जुन्या नोटा बदली करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असून खात्यातून पैसे काढण्यावरही बंधने असल्याने बाजारात रोकडची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारांतील दैनंदिन उलाढालीला फटका बसला आहे. जुन्या चलनी नोटा रद्द करण्याबरोबर डिजिटल अर्थव्यवहारांना प्रोत्साहन देण्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा आणि तोटा होईल. सध्या बाजारात चलनपुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे नजीकच्या काळात विकासदर 0.70 ते एक टक्‍क्‍याने घटेल, असा अंदाज \"एचएसबीसी' या जागतिक स्तरावरील आघाडीच्या वित्तसंस्थेने व्यक्त केला आहे. मात्र, आर्थिक सुधारणांचा धडाका कायम ठेवला तर दीर्घकालावधीत विकासाचा वेग वाढेल, असेही संस्थेने म्हटले आहे. या मोहिमेत बॅंकांना घसघशीत रोकड उपलब्ध झाली आहे. येत्या काही दिवसांत ठेवी आणि कर्जाचा दर आणि सरकारी रोख्यांचा दर कमी होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.\nऍम्बीट कॅपिटल या वित्तसेवा देणाऱ्या संस्थेनेही चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विकासदर अर्धा टक्‍क्‍याने घसरून 6.4 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. एकूण अर्थव्यवस्थेच्या जवळपास 40 टक्के व्यवहार हे असंघटित व्यवस्थेशी संलग्न आहेत. नोटाबंदीचा फटका या उद्योगांना बसल्याचे ऍम्बीट कॅपिटलने म्हटले आहे. केअर रेटिंगनेही विकासदर 0.30 ते 0.50 या दरम्यान खाली येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. बॅंक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने चलनी नोटा रद्द करण्याच्या निर्णयाने अर्थव्यवस्था अस्थिर बनली असून, याची किंमत विकासदराच्या रूपाने मोजावी लागेल, असे म्हटले आहे. आगामी दोन तिमाहींमध्ये विकासदर अर्धा टक्‍क्‍याने घटेल, असे म्हटले आहे. त्याचबरोबर \"आयसीआरए\" या संस्थेने विकासदराचा अंदाज 0.40 टक्‍क्‍याने घटवला आहे.\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nभाजपने जम्मू-काश्मीरची वाट लावली : काँग्रेस\nनवी दिल्ली : भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mmrcl.com/mr/project/typical-utility-shifting-plan", "date_download": "2018-06-19T18:22:34Z", "digest": "sha1:LV6ANCJ3G3PMETRJEVL47JQJEOHQCOF6", "length": 7973, "nlines": 162, "source_domain": "www.mmrcl.com", "title": "सुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना (Typical Utility Shifting Plan) | MMRC", "raw_content": "\nआपल्या मेट्रोला जाणून घ्या\nआमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये\nमुंबई मेट्रो -३ चे फायदे\nमुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये\nअनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव\nवाहतुक वळविण्याची नमुना योजना\nसुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना\nजमिनीच्या आवश्यकतेची नमुना योजना\nपुनर्वसन व पुनर्स्थापना (आर & आर )\nइन-सिटू आर & आर कार्यालय पत्ता\nप्रकल्प अहवाल व कागदपत्रे\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कंत्राटदार\nसार्वजनिक माहिती अधिकारी / सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी\nनियमित विचारले जाणारे प्रश्न\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित(भारत सरकार व महाराष्ट्र शासन याचा संयुक्त प्रकल्प)\nसुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना (Typical Utility Shifting Plan)\nसुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना (Typical Utility Shifting Plan)\nआवश्यक व ऐच्छिक सुविधा\nहुतात्मा चौक स्टेशन विभाग सुविधा\nहुतात्मा चौक स्टेशन विभाग सुविधा\nमहालक्ष्मी चौक स्टेशन विभाग सुविधा\nसर्व छायाचित्रे उदाहरणासाठीच आहेत.\n\"उद्देशप्राप्तीच्या दिशेने आखलेले प्रकल्प वेगाने वाटचाल करु लागतात तेव्हा ती एक प्रशंसनीय बाब ठरते. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा ३३. किमी प्रकल्पाची प्रगती देखील अशीच वेगाने होत आहे. मुंबईतील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ठरवलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो वाहतूक ही पर्यावरणपूरक असून मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्यास मदत होईल \"\nएमएमआरसी करणार २०,९०० झाडांचे नॅशनल पार्कमध्ये वृक्षारोपण\nमेट्रो लावणार २०,९०० झाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2011/", "date_download": "2018-06-19T18:01:19Z", "digest": "sha1:UGBJXF2LZ4FMNXLVLQ6S55Y3GDLV4NND", "length": 23418, "nlines": 70, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: 2011", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nकिष्किंधा कांड - भाग ७\nवानरसमाजाचे प्रमुख किष्किंधेत जमल्यावर, सुग्रीवाने त्याना दिशा वाटून देऊन सीतेचा तपास करण्यासाठी सर्वत्र पाठवले. सीतेला रावणाने नेले आहे हे खरेतर माहीत होते तरीहि सर्व दिशा धुंडाळण्याचे ठरले याचे कारण बहुधा असे कीं रावणाने सीतेला लंकेलाच नेले कीं इतर कोठे याबद्दल खात्री नव्हती. बहुधा खुद्द लंका कोठे आहे व तेथे कसे पोचायचे याचीहि खात्रीलायक माहिती वानरसमाजाला नसावी. राम-लक्ष्मणांना तर ती नव्हतीच. सर्वत्र शोध घेण्याची व्यवस्था केली तरी खुद्द सुग्रीवपुत्र अंगद व हनुमान यांच्या नेतृत्वाखालील समुदाय दक्षिण दिशेला पाठवला गेला तेव्हां लंका त्याच बाजूला कोठेतरी असावी असा तर्क झाला असावा. सर्व वानरप्रमुखांना एक महिन्याची मुदत दिलेली होती.\nसुग्रीवाने वानरप्रमुखांना त्यांच्या वाट्याच्या दिशेला कोणता भूप्रदेश लागेल याचे सविस्तर वर्णन ऐकविले. ते वाच्यार्थाने घेतले तर काहीच अर्थबोध होत नाही. त्यामुळे ते काल्पनिक वाटते. रामायणकाळी सर्व भारतदेशाच्या भौगोलिक स्वरूपाचे यथार्थ ज्ञान असणे असंभवच म्हटले पाहिजे.\nअंगद व हनुमान यांच्या पुढारीपणाखाली गेलेल्या वानरसमुदायाच्या खडतर प्रवासाचेहि सविस्तर वर्णन केलेले आहे तेहि लाक्षणिक अर्थानेच घ्यावे लागते.\nमहत्वाची गोष्ट म्हणजे सर्व कष्ट सोसूनहि सीतेचा ठावठिकाणा न लागल्यामुळे अंगद व इतर वानर फार निराश झाले. आपण हात हलवीत परत गेलो तर सुग्रीवाचा कोप होईल या भीतीने अंगद व इतरानी असा विचार मनात आणला कीं आपण परत जाऊंच नये त्यावर हनुमानाने समजावून सांगितले कीं ’तुम्ही परत गेलां नाही तरी सुग्रीवापासून तुम्ही कसे वांचाल त्यावर हनुमानाने समजावून सांगितले कीं ’तुम्ही परत गेलां नाही तरी सुग्रीवापासून तुम्ही कसे वांचाल तुम्हाला शोधून काढून तो तुम्हाला कठोर शिक्षा केल्यावांचून राहणार नाही. तेव्हां धीर धरून प्रयत्न चालू ठेवलेच पाहिजेत.’\nपुढील प्रवासामध्ये वानरगण एका मोठ्या गुहेत अडकले व मग त्या गुहेच्या स्वामिनीच्या कृपेनेच त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला असे वर्णन आहे. किष्किंधेपासून पूर्व किनार्‍यापर्यंत अशी कोणती पर्वताची ओळ व प्रचंड गुहा त्यांना आड आली असेल याचा काहीहि तर्क करतां येत नाही. त्यामुळे ही वर्णने ’काव्य’ म्हणून सोडून देणे भाग आहे. अखेर या वानरगणाची गाठ जटायूचा भाऊ संपाति याचेशी पडली व त्याचेकडून त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली कीं लंका समोर दिसणार्‍या समुद्रापलिकडे आहे व सीता लंकेतच आहे. संपाति हा गृध्र होता व त्याच्या दीर्घ व तीक्ष्ण दृष्टीमुळे त्याला हे सर्व प्रत्यक्ष दिसत होते असे रामायण म्हणते. हे सर्व लाक्षणिक अर्थानेच घेतले पाहिजे. या भागात समुद्रतीरावर असणार्‍या मानवसमाजाला लंकेत घडणार्‍या घटनांची काही माहिती असणे सयुक्तिक वाटते व संपाति त्यांच्या संपर्कात असावा असे मानता येईल.\nवानर समाज समुद्रतीरावर पोंचला व आतां समुद्र ओलांडून कसे जाणार याची चर्चा सुरू झाली. सर्व प्रमुख वानरांनी आपले बळ (वय झाल्यामुळे) पुरे पडणार नाही असे म्हटल्यामुळे शेवटी अंगद कीं हनुमान एवढाच पर्याय उरला तेव्हां अंगद हा युवराज व समर्थ असला तरी वयाने व अनुभवाने लहान म्हणून हे काम हनुमानानेच अंगावर घेतले. सीतेच्या शोधासाठी निघताना हनुमानाने रामाकडून खुणेची अंगठी मागून घेतली होती, इतर दिशांना गेलेल्या समुदायपुढार्‍यांनी तसे केलेले नव्हते. तेव्हां दक्षिण हीच तपासाची महत्वाची दिशा आहे हे सर्वांनी ओळखलेले होते असे दिसते.\nहनुमानाने समुद्र ओलांडण्यासाठी ’उड्डाण’ केले असे रामायण म्हणते. ते वाच्यार्थाने घेतले तर प्रष्नच उरत नाही. तर्क करावयाचा तर त्या काळी भारत व लंका याना जोडणारी एक उंचवट्यांची रांग समुद्रात आज आहे तशीच पण आजच्यापेक्षा जास्त वर असली पाहिजे व या छोट्यामोठ्या बेटांच्या रागेचा उपयोग करून, काही पोहून, काही उड्या मारून, धावून, चालून हनुमान लंकेला पोचला असला पाहिजे. मात्र ते सोपे खासच नव्हते. त्याकाळी होड्या होत्या काय असणार कारण रामाने गंगा नदी गुहकाच्या नौकेवरूनच पार केली होती. मात्र गंगा वेगळी आणि समुद्र वेगळा असणार कारण रामाने गंगा नदी गुहकाच्या नौकेवरूनच पार केली होती. मात्र गंगा वेगळी आणि समुद्र वेगळा पण कठीण कां होईना पण समुद्र ओलांडण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे कारण खुद्द रावण व त्याचे सैन्य, भारतात ये-जा करतच होते पण कठीण कां होईना पण समुद्र ओलांडण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे कारण खुद्द रावण व त्याचे सैन्य, भारतात ये-जा करतच होते या प्रष्नाचा उलगडा होणे कठीण आहे तेव्हां तो वाचकांच्या कल्पनाशक्तीवरच सोडणे आवश्यक आहे.\nकिष्किंधाकांडाची येथे अखेर होते.\nकिष्किंधा कांड - भाग ६\nवर्षाकाळ संपेपर्यंत राम-लक्ष्मण त्या गुहेच्या आश्रयाने राहिले. रामाला शोक वाटला कीं लक्ष्मण त्याची समजूत करी. शरदऋतु संपल्यावरच रावणावर स्वारी करतां येणार होती. तोवर स्वस्थ बसणे भागच होते.\nकिष्किंधेत सुग्रीव तारा-रुमा यांच्यासह कामभोगात मग्न होता. शरद संपत आल्यावर हनुमानाने त्याला कर्तव्याची आठवण करून दिली. हनुमान हा राम व सुग्रीव या दोघांचाहि खरा हितकर्ता होता. मग सुग्रीवाने वानरवीर नील याचेकडून सर्व वानरसमाजाला एकत्र येण्याचे आदेश कळवले.\nसुग्रीवाकडून काही कळत नसल्यामुळे रामाला राग आला. ’सुग्रीव काही करीत नाही तर लक्ष्मणा तूं जाऊन त्याला आठवण दे व निष्क्रिय राहिलास तर वालीप्रमाणे मी तुलाहि शासन करूं शकतों असे सांग’ असे त्याने लक्ष्मणाला म्हटले. लक्ष्मणाला खूप राग आला पण रामानेच त्याला संयम न सोडण्यास सांगितले. लक्ष्मणाने किष्किंधेस जाऊन सुग्रीवाला कडक भाषेत निरोप कळवला. सुग्रीव अजूनहि कामभोगातच दंग होता. हनुमानाने पुन्हा कर्तव्याची जाणीव करून दिली. ’रामाने लोकापवादाची पर्वा न करतां तुझ्यासाठी वालीला मारले’ याची जाणीव करून दिली. ( वालीचा वध हा रामायणकर्त्याच्या मतेहि दोषास्पद होता हे येथे स्पष्ट सूचित होते\nलक्ष्मणाचा निरोप मिळाल्यावर सुग्रीवाला भय वाटले. त्याने तारेला लक्ष्मणाला समजावण्यासाठी पाठवले. तिने सांगितले की सुग्रीव स्वस्थ बसलेला नाही. लक्ष्मणाने तरीहि राग सोडला नाही तेव्हां वालीकडून पूर्वी ऐकलेले रावणाचे सैन्यबळ त्याच्या निदर्शनास आणले व मोठ्या सैन्याशिवाय युद्ध विफल होईल हे दाखवून दिले. वानरसमाजाला एकत्र येण्याचे आदेश पाठवलेले आहेत हेहि सांगितले. मग लक्ष्मणाचा राग निवळला. सुग्रीवानेहि विनम्रभाव धरला. हनुमानाकडून पुन्हा सर्व वानरवीरांना समज देऊन दहा दिवसांत किष्किंधेला जमण्यास सांगितले. लक्ष्मण व सुग्रीव दोघानी सैन्य जमत आहे असे रामाला कळवल्य़ावर राम आनंदित झाला. ’सीतेच्या जीविताचा व रावणाच्या निवासस्थानाचा निश्चित ठावठिकाणा लागल्यावर मग पुढचे बेत आखूं’ असे त्याने म्हटले. कितीहि शोक असला तरी रामाचे परिस्थितीचे भान सुटलेले नव्हते सुग्रीवाच्या मदतीशिवाय आपण एकट्याने काही करू शकत नाही हे त्याला स्पष्ट दिसत होते.\nकिष्किंधा कांड - भाग ५\nवालीचा वध ग्रीष्म ऋतूच्या शेवटी झाला असा स्पष्ट कालनिर्देश केलेला आढळतो. मात्र महिना, तिथि सांगितलेली नाही. सीताहरण माघ वद्य अष्टमीला झाले होते, त्यानंतर जवळपास तीन महिन्यांचा काळ लोटला होता.\nवाली घायाळ होऊन कोसळल्यावर त्याला दिसले कीं आपल्याला रामाचा बाण लागला आहे. त्याने अनेक प्रकारे रामाला वाक्ताडन केले. ’माझे तुमचे काहीहि भांडण वा वैर नसतां, मी तुमच्या राज्याला उपद्रव दिलेला नसतां व मी दुसर्‍याशी युद्ध करण्यात गुंतलो असतां, लपून राहून मला मारण्याचे तुम्हाला काय कारण जर आपण युद्धस्थळी माझ्यासमोर येऊन युद्ध केले असते तर माझ्याकडून नक्कीच मारले गेले असतां. सीतेच्या मुक्तीसाठी तुम्हाला मदत पाहिजे होती तर मीहि समर्थ होतो. तुम्ही मला अधर्माने मारले आहे ते कां जर आपण युद्धस्थळी माझ्यासमोर येऊन युद्ध केले असते तर माझ्याकडून नक्कीच मारले गेले असतां. सीतेच्या मुक्तीसाठी तुम्हाला मदत पाहिजे होती तर मीहि समर्थ होतो. तुम्ही मला अधर्माने मारले आहे ते कां त्याचे कारण विचार करून मला सांगा’ असा स्पष्ट जाब विचारला.\nयावर रामाने दिलेले उत्तर पूर्णपणे गोलमाल स्वरूपाचे आहे. वालीवर ठेवलेल्या अनेक निरर्थक आरोपांपैकी ’तूं सुग्रीवाच्या पत्नीशीं, जी तुला पुत्रवधूसारखी आहे, कामभोग घेतोस’ हा एकच आरोप खरा होता. मात्र एकीकडे तूं शाखामृग आहेस म्हणून तुझी शिकार करण्याचा क्षत्रिय या नात्याने माझा धर्म आहे’ असे म्हणावयाचे तर दुसरीकडे त्याच्या वर्तनाला सुसंस्कृत मानवसमाजाची नीतिमूल्ये लावावयाची हा प्रकार अशोभनीय होता. ’मी लपून कां मारले कारण तूं शाखामृग म्हणून तुझी शिकार केली’ असे समर्थन केले कारण लपून लढण्याचे दुसरे योग्य कारण देतांच येत नव्हतें जो आरोप खरा होता तो नंतर सुग्रीवालाहि लागू झाला होता पण त्याला रामाने दोषहि दिला नाही वा शासनहि केले नाहीं. खरे कारण एकच होते कीं वालीला मारून सुग्रीवाला आपलेसे करून घेणे.\nरामाचे समर्थन पटो वा न पटो, वालीचा मृत्यु अटळच होता. त्याच्या मृत्यूनंतर तारेने अपार शोक केला. तिनेहि रामाची निंदा केली. हनुमानाने अखेर तिची कशीतरी समजून घातली. आता सुग्रीवाला पश्चात्ताप झाला. ’वालीच्या मनात मला मारून टाकण्याचे कधीहि आले नाही’ अशी त्याने स्पष्ट कबुली दिली. ’मलाहि मारून टाका’ असे तारेने रामाला विनवले. राम व सुग्रीवाने तिचे सांत्वन केले.\nवालीची उत्तरक्रिया झाली. (हा वानरसमाज आर्यांच्या चालीरीती पाळणारा कसा काय) त्यानंतर सुग्रीवाला राज्याभिषेक झाला. मात्र वनवासाचे बंधन असल्याचे कारण सांगून रामाने किष्किंधेत जाण्याचे नाकारले. या सर्वामध्ये आणखी काही काळ गेला. ’आता श्रावण महिना सुरू झाल्या’चा रामाचे तोंडी उल्लेख येतो. ’आता वर्षाकाळ असल्यामुळे कार्तिकमासापासून तूं युद्धप्रयत्नाना लाग’ असे रामाने सुग्रीवाला म्हटले. तुंगभद्रेच्या जवळील प्रस्रवण पर्वताच्या गुहेत राम-लक्ष्मण जाऊन राहिले.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nकिष्किंधा कांड - भाग ७\nकिष्किंधा कांड - भाग ६\nकिष्किंधा कांड - भाग ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/acche-din-will-only-come-2019-when-congress-comes-back-power-says-rahul-gandhi-25580", "date_download": "2018-06-19T18:24:37Z", "digest": "sha1:3GQCXQLDTSCIAXTW5U4PO7SRS4KRKEMC", "length": 12823, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "'Acche din will only come in 2019 when Congress comes back to power,' says Rahul Gandhi काँग्रेस सत्तेत आल्यावरच 'अच्छे दिन' येतील: राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेस सत्तेत आल्यावरच 'अच्छे दिन' येतील: राहुल गांधी\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : सुटी संपवून परत आल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस 2019 साली पुन्हा सत्तेत आल्यानंतरच 'अच्छे दिन' येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.\nनवी दिल्ली : सुटी संपवून परत आल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस 2019 साली पुन्हा सत्तेत आल्यानंतरच 'अच्छे दिन' येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.\nकाँग्रेसच्यावतीने आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे 'जन वेदना संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. राहुल गांधी या संमेलनाचे नेतृत्त्व करत आहेत. यावेळी बोलताना गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. 'मोदींना योगा चांगल्या प्रकारे करता येतो. तुम्ही त्यांना कधी पद्मासन करताना पाहिलेत का त्याचप्रमाणेच, ज्यावेळी ते हातात झाडू घेऊन भारत स्वच्छ करायला निघतात. त्यावेळी तुम्ही ते झाडू कसा पकडतात हे पाहिले आहे का त्याचप्रमाणेच, ज्यावेळी ते हातात झाडू घेऊन भारत स्वच्छ करायला निघतात. त्यावेळी तुम्ही ते झाडू कसा पकडतात हे पाहिले आहे का तशा पद्धतीने जर झाडू पकडला तर काहीही स्वच्छ होणार नाही', अशी टीका गांधींनी केली.\n'नोटाबंदीच्या निर्णयाला अर्थतज्ज्ञ हास्यास्पद निर्णय असल्याचे म्हणत आहेत. भारतीय जनता पक्षाने जे अडीच वर्षात केले आहे, ते आम्ही सात वर्षातही करू शकलो नाहीत. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रत्येक स्वतंत्र संस्था अगदी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, न्यायव्यवस्था कमकुवत केली आहे', असा आरोप गांधी यांनी यावेळी केला. मोदी यांनी 'अच्छे दिना'चे स्वप्न दाखविले. मात्र, ते कधीही पूर्ण होणार नसल्याचा आरोपही त्यांनी केला. \"मला भारतातील लोकांना सांगावेसे वाटते की, 2019 साली काँग्रेस ज्यावेळी पुन्हा सत्तेत येईल, त्याचवेळी \"अच्छे दिन' येतील', असा आशावादही गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\n\"मविप्र'च्या ताब्याचा वाद पेटला : भोईटे-पाटील गटाच्या समर्थकांत हाणामारी\nजळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद आज चांगलाच पेटला दुपारी संस्थेचा ताब्या घेण्यावरुन नरेंद्र पाटील व भोईटे गटातील...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/internet-addiction-is-dangerous-for-mental-health/articleshow/60348948.cms", "date_download": "2018-06-19T18:10:52Z", "digest": "sha1:VVG35IQUTCWHPS6YOJ3XJ3MJBLUPXCG7", "length": 29493, "nlines": 224, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "internet addiction is dangerous for mental health | ​ नेटॅडिक्शनपासून सावधान! - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nसुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर\nआज विद्यार्थ्यांबरोबरच आपल्या सगळ्यांचं आयुष्य इंटरनेटने व्यापून गेलंय. इंटरनेटचा वापर करण्यामागे संशोधन (रिसर्च) आणि नवीन काही शिकणं, हा शैक्षणिक हेतू होता. पण आज शैक्षणिक कारणांपुरताच इंटरनेटचा वापर मर्यादित राहिलेला नाही. शिक्षणाबरोबरच इतर अनेक कारणांसाठी इंटरनेटचा वापर केला जातो. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आपल्यापैकी अनेकजण ‘इंटरनेट अ‍ॅडिक्ट‘ (इंटरनेटच्या व्यसनात अडकलेले) झालेले पाहायला मिळतात.\nशैक्षणिक कारकिर्दीत (करिअर) किंवा शिकण्यासाठी इंटरनेटचा वापर सामान्य प्रमाणावरून (नॉर्मल यूसेज) अतिरिक्त (एक्सेसिव्ह यूसेज) प्रमाणापर्यंत कधी जातो, हे सांगणं कठीण आहे. कारण, दिलेल्या वेळेत ऑनलाइन घालवलेला वेळ मोजून याची (नॉर्मल यूसेज टू एक्सेसिव्ह यूसेज) व्याख्या करता येत नाही. इंटरनेटचा वापर केल्या वाचून चैन पडत नसेल तर तुम्ही इंटरनेटच्या व्यसनात अडकले आहात, हे ओळखायला हवं. इंटरनेट व्यसनाधीन झालेली व्यक्ती नेटचा वापर केल्याशिवाय राहूच शकत नाही. याउलट, इंटरनेटचा वापर करणं आवश्यक असलं, तरी नॉर्मल यूझर (इंटरनेटचा सामान्य वापर करणारी व्यक्ती) आपल्या व्यावसायिक कर्तव्याकडे, तसेच कुटुंबातील नातेसंबंधांकडे आणि मित्रमैत्रिणींकडे दुर्लक्ष करून इंटरनेटचा वापर करत नाही.\nअसंबंधित संकेतस्थळांना भेटी देत, इंटरनेटचा अतिरिक्त प्रमाणावर वापर केल्यास त्या व्यक्तीवर नकारात्मक परिणाम होतो, असं आढळून आलंय. इंटरनेटचा अतिरिक्त प्रमाणावर वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षेत कमी गुण मिळणं, बेशिस्तपणा, अभ्यास करण्याची सवय कमी होणं, कॉलेज-क्लास बुडवणं असे अनेक प्रकार सर्रास होत असलेले पाहायला मिळतात. एवढंच नाही तर या विद्यार्थ्यांचा अभ्यासाव्यतिरिक्तच्या इतर (एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज) आणि सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेण्याचं प्रमाणही कमी झालेलं पाहायला मिळतं. इतर संभाव्य दुष्परिणाम म्हणजे कार्पेल टनेल सिंड्रोम, पाठीवर आणि डोळ्यांवर ताण येतो. इंटरनेटचा अति वापर करण्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य खालावते आणि त्याचा परिणाम म्हणजे औदासीन्य, चिडचिड, निरुत्साह वाटणं, चिंता वाटणं अशा अनेक मानसिक समस्या उद्भवतात. ज्या व्यक्ती कायम इंटरनेटचा वापर करत राहतात आणि आपल्या कुटुंबाकडे, मित्रमैत्रिणींकडे दुर्लक्ष करतात त्यांचं सामाजिक जीवनही हळूहळू उद्ध्वस्त होत जातं. अशा व्यक्तींपासून त्यांच्या जवळच्या व्यक्ती कायमच्या दुरावतात आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य पणाला लागतं.\nइंटरनेटचा अतिरिक्त प्रमाणातील वापर टाळण्यासाठी पुढील काही गोष्टी करता येतील :•कुटुंबातील सर्वांच्या सोयीची अशी वेळ ठरवून दररोज थोडा ‘फॅमिली टाइम’ एकत्रित घालवायला हवा. या वेळेत छान गप्पा मारता येतील, एकमेकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील सुख-दु:ख वाटून घेता येईल. जमेल तेव्हा एकत्र बाहेर फिरायला जाणं, सिनेमा किंवा पिकनिकला जाणं यासारख्या गोष्टी करून ‘फॅमिली टाइम’ एन्जॉय करायला हवा.\n•पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष द्यायला हवं. मुलांचे छंद, आवड या गोष्टी ध्यानात घेऊन त्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं.\n•आपल्या घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवतानाच आपली मुले कशासाठी इंटरनेटचा वापर करत आहेत यावर लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे.\n•आपल्या घरातील कम्प्युटरमध्ये मॉनिटरींग सॉफ्टवेअर अपलोड करून त्याद्वारे मुले कशासाठी इंटरनेटचा वापर करत आहेत, हे पालकांना तपासता येईल. अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरमध्ये आहे, याची मुलांना आधीच माहिती देऊन ठेवा. जेणेकरून नंतर त्यांच्यावर ओशाळवाणे होण्याची वेळ येणार नाही आणि अनपेक्षित अशा गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागणार नाही.\n•आपण करत असलेल्या कामातून प्रत्येक तासाभराने किमान पाच मिनिटांचा ब्रेक घ्यायला हवा. या ब्रेकमध्ये इतर काहीतरी अ‍ॅक्टिव्हिटी करा.\nआजच्या आधुनिक जगात आपला टिकाव लागावा म्हणून मुलांना तयार करताना स्वनियंत्रण (स्वत:वर ताबा) आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करताना समतोल साधायला शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. इंटरनेटचा वापर एक उपकरण म्हणून करा, त्याच्या आहारी जाऊ नका. इंटरनेट हा शेवट नाही, तर माहिती मिळवण्याचं शेवटचं साधन आहे, या वास्तवाचं भान विसरू नका.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nइंजिनीअरिंग शाखेचा कोणता डिप्लोमा करू\nकरिअर करा कम्प्युटर क्षेत्रांत\nप्रवेश प्रक्रियेचं कोडं सुटलं\nअभ्यास सुधारणारी प्रणाली विकसित\nहॉटेल मॅनेजमेंटच्या अर्जांसाठी २३ जूनपर्यंत मुदत\nप्रवेश प्रक्रियेचं कोडं सुटलं\nइंजिनीअरिंग शाखेचा कोणता डिप्लोमा करू\n2​ अर्थाचे शास्त्र समजून घेताना......\n3MBAची जादू ओसरली; नोकऱ्यांचे वांधे...\n4जॉब प्रोफाइल अपडेट करताय सावधान\n6​ नवी संधी, नवा मार्ग...\n8असे करा अभ्यासाचे नियोजन...\n10सेल्फ फायनान्ससाठी यंदाही चुरस...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/ac-locals-will-not-run-during-peak-hours-13015", "date_download": "2018-06-19T18:28:41Z", "digest": "sha1:6TF5QI7XDII4UGRFR7G26FGSFHNYSNF4", "length": 9100, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दुपारच्या वेळेत करा गारेगार प्रवास !", "raw_content": "\nदुपारच्या वेळेत करा गारेगार प्रवास \nदुपारच्या वेळेत करा गारेगार प्रवास \nवातानुकूलित (एसी) लोकलची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ही एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर सप्टेंबरपासून दुपारच्या वेळेत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कमी गर्दीच्या वेळेत ही लोकल चालवण्यात येईल. लोकलने प्रावस करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे एसी लोकलला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद आणि अन्य तांत्रिक अडचणींचा अंदाज घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यानंतर या सेवा ऐन गर्दीच्या वेळेत चालवण्याचे नियोजन असल्याची महिती पश्चिम रेल्वेच्या सुत्रांनी दिली आहे.\n कशी थांबवाल लोकलमधली स्टंटबाजी\nमुंबईत एसी लोकल पहिल्यांदाच चालवली जाणार असल्याने त्याला प्रवाशांकडून किती आणि कसा प्रतिसाद मिळेल याविषयीही कुतूहल आहे. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलची सेवा सुरू झाल्यानंतर त्यात नेमक्या कोणत्या अडचणी येतील, हा प्रमुख मुद्दा आता पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. या लोकलमध्ये स्वयंचलित पद्धतीने दरवाजे उघडबंद होणार असून दरवाजे बंद झाल्याशिवाय लोकल सुरू होणार नाही. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात ऐन गर्दीच्या वेळेत ही लोकल चालवणे योग्य ठरणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.\n- संतप्त प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये फेकली मिरचीपूड\nप्रवाशांच्या सेवेसाठी ही लोकल सुरुवातीला विरार ते चर्चगेट मार्गावर चालवण्यावर भर दिला जात आहे. यापूर्वी ही सेवा बोरिवली ते चर्चगेटपर्यंत चालवण्याचे रेल्वेचे नियोजन होते. ही लोकल चालवताना त्यात गोंधळ उडू नये यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकांवर बाउन्सर नेमण्यावरही विचार केला जात आहे. तसेच, फुकट्या प्रवाशांचा त्रास वाचवण्यासाठी लोकलमध्ये टीसींची पथके देखील नेमली जणार आहेत.\nडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट\nमुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा\n(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)\nसर्वच महिला प्रवाशांना प्रथम श्रेणीच्या सुविधा\nपश्चिम रेल्वेकडून १३३८ बेवारस मुलांची सुटका\nसीएसटीएमवर मोबाइल चार्जिंग पाॅईंट\nरेल्वे ट्रॅकवरील कचरा उलचण्याची जबाबदारी महापालिकेची, रेल्वेनं केले हात वर\nट्रॅक ओलांडताना प्रवाशाला अपघात, हार्बरसेवा ठप्प\nवांद्रे टर्मिनस ते जबलपूरदरम्यान धावणार विशेष सुपरफास्ट गाडी\nपश्चिम रेल्वेकडून १३३८ बेवारस मुलांची सुटका\nखूशखबर... मेट्रो २ ब सह ठाणे मेट्रोच्या कामाला सुरूवात\nसीएसटीएमवर मोबाइल चार्जिंग पाॅईंट\nरेल्वे ट्रॅकवरील कचरा उलचण्याची जबाबदारी महापालिकेची, रेल्वेनं केले हात वर\nमुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पाला 'गती'\nट्रॅक ओलांडताना प्रवाशाला अपघात, हार्बरसेवा ठप्प\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/five-hundred-acres-barren-land-22716", "date_download": "2018-06-19T18:29:40Z", "digest": "sha1:MGWZKSPL4IEKMAXZDKELHKHMEEZEXW6G", "length": 13740, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five hundred acres of barren land पाचशे एकर शेतजमीन नापीक | eSakal", "raw_content": "\nपाचशे एकर शेतजमीन नापीक\nशनिवार, 24 डिसेंबर 2016\nउरण - उधाणामुळे खाडीकिनाऱ्याची बांधबंदिस्ती फुटून भरतीचे पाणी शेतामध्ये घुसल्याने उरण पूर्व भागातील सुमारे पाचशे एकर भातशेती जमीन नापीक झाली आहे. पुढील तीन वर्षे तरी भाताचे पीक घेता येणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.\nपूर्व भागातील भोम आणि टाकीगाव दरम्यानच्या हरिश्‍चंद्र कोठा या भागातील बांधबंदिस्ती फुटल्याने हरिश्‍चंद्र पिंपळे, हरिश्‍चंद्र कोठा आणि चिखली भोम या भागातील चिरनेर, टाकीगाव, विंधणे, भोम आणि धाकटी जुई या गावातील शेतकऱ्यांच्या सुमारे पाचशे एकर भातशेतीत खारे पाणी घुसले आहे.\nउरण - उधाणामुळे खाडीकिनाऱ्याची बांधबंदिस्ती फुटून भरतीचे पाणी शेतामध्ये घुसल्याने उरण पूर्व भागातील सुमारे पाचशे एकर भातशेती जमीन नापीक झाली आहे. पुढील तीन वर्षे तरी भाताचे पीक घेता येणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.\nपूर्व भागातील भोम आणि टाकीगाव दरम्यानच्या हरिश्‍चंद्र कोठा या भागातील बांधबंदिस्ती फुटल्याने हरिश्‍चंद्र पिंपळे, हरिश्‍चंद्र कोठा आणि चिखली भोम या भागातील चिरनेर, टाकीगाव, विंधणे, भोम आणि धाकटी जुई या गावातील शेतकऱ्यांच्या सुमारे पाचशे एकर भातशेतीत खारे पाणी घुसले आहे.\nसमुद्राच्या भरतीच्या पाण्यापासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेल्या बांधाची (बाह्यकाठे) गेली अनेक वर्षे दुरुस्ती न केल्याने, ही परिस्थिती ओढवल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खारजमीन विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील खाडी काठावरील खांडीचे प्रमाण वाढू लागल्याचे दिसत आहे.\nदोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे बांधबंदिस्ती फुटली होती. त्या वेळेस या भागातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणी काढून बंदिस्तीचे बांधकाम केले होते.\nविंधणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य क्रांती जोशी यांच्या पुढाकाराने या भागातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने हे बाहेरकाठे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वीही जानेवारी २०१४ ला इथे बांध फुटून शेती वाया गेली होती. गेल्या वर्षी केळवण-पुनाडे दरम्यानच्या खाडीचा बांध फुटून हजारो एकर शेती खाऱ्या पाण्यात बुडाली होती. गेली कित्येक वर्षे खारबंदिस्तीची कामे न झाल्याने या भागात नेहमी अशा घटना घडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.\nखारभूमी विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नुकसानभरपाई मिळावी. विभागाने ताबडतोब या भागातील बांधबंदिस्तीची कामे सुरू करावीत.\n- वैजनाथ ठाकूर, सदस्य, जिल्हा परिषद\nही खासगी जमीन असल्याने येथे खारजमिनीतर्फे दुरुस्तीची कामे हाती घेता येत नाहीत.\n- सुभाष वाविकर, कार्यकारी अभियंता, खारभूमी\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nपाणी प्रश्न हा पुर्ण तालुक्याचा प्रश्न आहे - शिवाजी काळुंगे\nमंगळवेढा- मंगळवेढा तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्न हा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकत्यांच्या गावाचा नसून तो पुर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न आहे....\nमला वाचवा हो, मला पाणी द्या हो\nवैशालीनगर : \"\"वाचवा वाचवा ऽऽ मला वाचवाऽऽऽ.'' वैशालीनगरातील जलतरण तलावाच्या दिशेने आवाज आला. \"मॉर्निंग वॉक'साठी आलेले सारेच आवाजाच्या दिशेने धावले....\nजातेगाव येथील पाणी पुरवठा व पाझर तलावाने गाठले तळ\nजातेगाव - नांदगांव तालुक्यातील जातेग़ाव येथील ग्रामपालीकेच्या येथील पाझर तलावालगत सार्वजनिक पाणीपुरवठा करणेसाठी दोन विहीरी असुन, या दोनही...\n#PurandarAirport पुरंदर परिसरातील जमिनीतून सोन्याचा धूर\nविमानतळाच्या घोषणेनंतर भाव चौपट पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या परिसरातील जमिनीतून सध्या सोन्याचा धूर निघू लागला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/australian-paceman-mitchell-starc-32957", "date_download": "2018-06-19T17:56:05Z", "digest": "sha1:TMGXOL2NMW5NDGCVDMSYXHN5FBYEZG55", "length": 13623, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Australian paceman Mitchell Starc विराट संघर्षाची ही तर सुरवात - मिशेल स्टार्क | eSakal", "raw_content": "\nविराट संघर्षाची ही तर सुरवात - मिशेल स्टार्क\nबुधवार, 1 मार्च 2017\nनवी दिल्ली - भारताच्या खडतर दौऱ्याच्या प्रारंभीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने भारताचा कर्णधार विराट कोहली याला शून्यावर बाद केले. पण, स्टार्क या पहिल्या यशावर समाधानी नाही. कोहलीबरोबरच्या संघर्षाची ही तर सुरवात आहे, असे मत त्याने व्यक्त केले.\nगेल्याच आठवड्यात पुणे येथे झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात स्टार्कने पहिल्या डावात चेतेश्‍वर पुजारा आणि कोहली यांना एका चेंडूच्या अंतराने बाद केले होते. त्यानंतर भारतावर ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज वीज कोसळावी तसा कोसळला होता.\nनवी दिल्ली - भारताच्या खडतर दौऱ्याच्या प्रारंभीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने भारताचा कर्णधार विराट कोहली याला शून्यावर बाद केले. पण, स्टार्क या पहिल्या यशावर समाधानी नाही. कोहलीबरोबरच्या संघर्षाची ही तर सुरवात आहे, असे मत त्याने व्यक्त केले.\nगेल्याच आठवड्यात पुणे येथे झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात स्टार्कने पहिल्या डावात चेतेश्‍वर पुजारा आणि कोहली यांना एका चेंडूच्या अंतराने बाद केले होते. त्यानंतर भारतावर ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज वीज कोसळावी तसा कोसळला होता.\nयंदाच्या मोसमात पूर्ण भरात असणाऱ्या कोहलीची विकेट या सामन्यात दोन्ही डावांत झटपट मिळाल्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा आत्मविश्‍वास उंचावला होता. स्टार्क म्हणाला, ‘‘मालिकेत अजून सहा डाव व्हायचे आहेत. या प्रत्येक डावात आमच्यासाठी कोहलीची विकेट महत्त्वाची असेल. त्याला लवकर बाद केले तरंच मालिका आमची होणार आहे. पुजारावर वर्चस्व राखणे सोपे आहे. पण, कोहली असा फलंदाज आहे की तो अपयशाने अधिक पेटून उठतो. त्याच्यात मुसंडी मारण्याची क्षमता आहे.’’\nस्टार्क आणि कोहली हे ‘आयपीएल’मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाकडून एकत्र खेळायचे. एकदा का नजर बसली की कोहली कसा धोकादायक आहे हे स्टार्क चांगले जाणून आहे. तो म्हणाला, ‘‘कोहली सर्वोत्तम फलंदाज आहे. आधीच त्याने या मोसमात धावांचा डोंगर उभा केला आहे. चार मालिकांत त्याने दुहेरी शतक झळकावले आहे. पहिल्या कसोटीत तो अपयशी ठरला म्हणजे प्रत्येक कसोटीत ठरेलच असे नाही. त्यामुळे येणारी प्रत्येक कसोटी आमच्यासाठी महत्त्वाची असेल.’’\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी कसोटी बंगळूर येथे होणार असून, रांची आणि धरमशाला येथे अन्य दोन सामने होतील.\nइंग्लंडची वन-डेमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या\nनॉटिंगहॅम : मायदेशातील आगामी विश्वकरंडकाचे यजमान असलेल्या इंग्लंडने वन-डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. विशेष म्हणजे विद्यमान...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ssdindia.org/tag/samata-sainik-dal/", "date_download": "2018-06-19T18:01:40Z", "digest": "sha1:YOT43CUPWX77LPCEWVOVX5TBL5FDCJMA", "length": 7624, "nlines": 59, "source_domain": "ssdindia.org", "title": "samata sainik dal Archives - Samata Sainik Dal", "raw_content": "\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न\n चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न  दि. 15 डिसेंम्बर 2017 गुरुवार रोजी, चंद्रपूर जिल्ह्यातील महाकुर्ला या गावी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत समता सैनिक दलाच्या वतीने ‘रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नागपूरहून आलेले आयु. प्रशिक आनंद यांनी गावातील आपल्या समाज बांधवांना विशेषतः तरुणांना बाबासाहेबांनी समाजास […]\n06 Dec 2017 समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजलि काटवल (तुकुम)\nकाटवल (तुकुम) येथे समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना आदरांजलि दिनांक-०६/१२/२०१७ ला समता सैनिक दल शाखा काटवल(तु) च्या वतीने डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना आदरांजलि देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता विहाराचे अध्यक्ष आयु.बंडू भैंसारे सर,सचिव आनंद टेम्भुर्ने, अजय सोरदे सर ,धर्मशील टेम्भुर्ने,सीतु टेम्भुर्ने,भीमा सांगोडे सर,आशाताई भैंसारे मैडम,जोस्तना सोरदे […]\n06/12/2017 समता सैनिक दल वार्ड क्र.०४ शाखा दुर्गापुर,चंद्रपूर मार्फत संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व\nसमता सैनिक दल शाखा दुर्गापुर वार्ड क्र.०४ मार्फत संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व आज दिनांक-०६/१२/२०१७ रोजी समता सैनिक दल शाखा वार्ड क्र.०४,पंचशील बौद्ध विहाराच्या वतीने संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व करण्यात आले रैली ची सुरुवात खुले रंग मंच उर्जानगर येथून झाली व समारोप डॉ.बाबासाहेब आम्बेडकर चौक चंद्रपुर ला झाला डॉ.बाबा […]\nबौद्धिक प्रशिक्षण शिबीर, चिंचपोकळी, मुंबई २२ ऑक्टो. २०१७\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार भारतीय समाजाला समतेची मूल्ये यांची जाणीव करून दिली आहे.त्यामुळेच प्रत्येकजण आपला स्वविकास साधत आहे. बाबासाहेबांनी आपणांस दिलेल्या मूळ संघटनांचे प्रचार-प्रसाराचे काम हाती घेऊन विविध ठिकाणी सर्व सैनिक मोठ्या जोमाने कामास लागले आहे. त्यानुसारच,काल रविवार,दिनांक:-22/10/2017 रोजी , सकाळी 11:00 वा. समता सैनिक दल, मुंबई जिल्हा संघटकांनी सै. […]\n01/04/2018, सम्राट अशोक जयंती संपन्न आयु. विशाल राऊत व आयु. प्रशिक आनंद यांनी रिपब्लिकन विचार मांडले, यवतमाळ.\n19/08/2017, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, वक्ता: आयु. प्रशिक आनंद, जागृती नगर, उत्तर नागपूर, HQ दीक्षाभूमी.\nदि.३०/७/१७ समता सैनिक दला मार्फत शिवाजी नगर , इगतपुरी , जि. नाशिक येथे बौद्धिक प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न\n24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी 19/04/2018\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव 02/04/2018\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम) 26/02/2018\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 18/12/2017\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 16/12/2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/prajakta-dhekle-write-about-wrestling-commentator-shankar-pujari-23847", "date_download": "2018-06-19T17:51:45Z", "digest": "sha1:MDT2ZQSF5QJ7BESMIU5LQIQWSL7R5H43", "length": 31121, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prajakta Dhekle write about wrestling commentator Shankar Pujari कुस्तीचे आखाडे बोलके करणारा कॉमेंटेटर | eSakal", "raw_content": "\nकुस्तीचे आखाडे बोलके करणारा कॉमेंटेटर\nरविवार, 1 जानेवारी 2017\nअहो, कोण इचारतं तुमचा बॅंक बॅलन्स कोण इचारतं तुमची इस्टेट; पण... तालमीत जाणारं पोरगं गावातनं चालत निघालं, तरी माणसं इचारत्याती हा पोरगा कुणाचा कोण इचारतं तुमची इस्टेट; पण... तालमीत जाणारं पोरगं गावातनं चालत निघालं, तरी माणसं इचारत्याती हा पोरगा कुणाचा एवढं इचारलं तरी आपलं पैसं फिटलं. अहो, तुम्हाला नसंल पैलवान होता आलं; पण तुम्ही पैलवानाचं बाप व्हा...' असं कुस्तीप्रेमींच्या काळजाला हात घालणारं निवेदन थांबताच मैदानात टाळ्या, शिट्यांचा कडकडाट होतो. नंतर मैदानात शांतता पसरते... अन्‌ लोकांच्या नजरा त्या निवेदकाला शोधू लागतात. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रातील कुस्तीचे आखाडे आपल्या कॉमेंट्रीने बोलके करणारे हेच ते शंकर पुजारी\nअहो, कोण इचारतं तुमचा बॅंक बॅलन्स कोण इचारतं तुमची इस्टेट; पण... तालमीत जाणारं पोरगं गावातनं चालत निघालं, तरी माणसं इचारत्याती हा पोरगा कुणाचा कोण इचारतं तुमची इस्टेट; पण... तालमीत जाणारं पोरगं गावातनं चालत निघालं, तरी माणसं इचारत्याती हा पोरगा कुणाचा एवढं इचारलं तरी आपलं पैसं फिटलं. अहो, तुम्हाला नसंल पैलवान होता आलं; पण तुम्ही पैलवानाचं बाप व्हा...' असं कुस्तीप्रेमींच्या काळजाला हात घालणारं निवेदन थांबताच मैदानात टाळ्या, शिट्यांचा कडकडाट होतो. नंतर मैदानात शांतता पसरते... अन्‌ लोकांच्या नजरा त्या निवेदकाला शोधू लागतात. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रातील कुस्तीचे आखाडे आपल्या कॉमेंट्रीने बोलके करणारे हेच ते शंकर पुजारी\nगावोगावच्या जत्रांमधील आखाड्यांमध्ये कुस्त्या सुरू होताच, आखाड्यात माइकवर आवाज घुमू लागतो... \"मन, मनगट आणि मेंदू यांचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती होय.' \"बलाशिवाय बुद्धी लुळी पांगळी आहे आणि बुद्धीशिवाय बल हे थिटे आहे; मात्र या दोन्हींचा संयोग म्हणजे कुस्ती होय.' \"घरातलं दूध डेअरीला घालू नका. पोराला पाजा आणि घरात एक तरी पैलवान तयार करा. अहो, कोण इचारतं तुमचा बॅंक बॅलन्स कोण इचारतं तुमची इस्टेट; पण... तालमीत जाणारं पोरगं गावातनं चालत निघालं, तरी माणसं इचारत्याती हा पोरगा कुणाचा कोण इचारतं तुमची इस्टेट; पण... तालमीत जाणारं पोरगं गावातनं चालत निघालं, तरी माणसं इचारत्याती हा पोरगा कुणाचा एवढं इचारलं तरी आपलं पैसं फिटलं. अहो, तुम्हाला नसंल पैलवान होता आलं; पण तुम्ही पैलवानाचं बाप व्हा...' असं कुस्तीप्रेमींच्या काळजाला हात घालणारं निवेदन थांबताच मैदानात टाळ्या, शिट्यांचा कडकडाट होतो. नंतर मैदानात शांतता पसरते... अन्‌ लोकांच्या नजरा त्या निवेदकाला शोधू लागतात. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रातील कुस्तीचे आखाडे आपल्या कॉमेंट्रीने बोलके करणारे हेच ते शंकर पुजारी\nवाड्या-वस्त्या, गावोगावी, तालुका, जिल्हा आणि अगदी महाराष्ट्र केसरीचे आखाडेही पुजारी आण्णांच्या कुस्तीच्या कॉमेंट्रीने गाजू लागले. केवळ राज्याच्याच नव्हे, तर देशविदेशातील कुस्तीचा इतिहास मुखोद्‌गत असलेला आणि आवाजाची विशिष्ट प्रकारची धार असलेल्या आण्णांच्या निवेदनामुळं कुस्ती वाड्या-वस्त्यांवर पोचली. आण्णांच्या कुस्तीच्या कॅमेंट्रीनं अनेकांना पैलवान केलं. अनेक पैलवानांना प्रोत्साहन दिलं. \"कुस्ती हेच जीवन' म्हणत आयुष्यभर कुस्ती जगलेल्या कुस्तीची कॉमेंट्री करणाऱ्या या अवलियाविषयी..\nडोक्‍यावर गांधी टोपी, कपाळी अष्टगंध आणि बुक्का, अंगात नियमित नीळ दिलेला पांढरा नेहरू शर्ट, तसेच नीळ दिलेले धोतर, हातात घड्याळ, उंचीनं मध्यम, नाकाची दांडी, हसतमुख चेहरा, वयाची सत्तरी पार केलेली असली, तरी अजूनही शरीराची मजबूत ठेवण.. असे आहेत महाराष्ट्रातील कुस्तीचे कॉमेंट्रीकार शंकर पुजारी\nकोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातील कोथळी हे शंकर पुजारी यांचं गाव. न कळत्यापणातच कमरेला लंगोटी आली आणि वडिलांकडून आपसूकच कुस्तीचा वारसा आण्णांकडं आला. आपल्या पोरानं मोठा पैलवान व्हावं, ही बापू पुजारी यांची (आण्णांच्या वडिलांची) इच्छा होती. म्हणून वडिलांनी आण्णांना पैलवानकीसाठी सांगलीला तालमीत पाठवलं. तालमीत गेल्यानंतर आण्णांचं कुस्तीचं प्रशिक्षण सुरू झालं... कुस्तीतील डावपेच, कुस्तीसाठी प्रामाणिकपणं केला जाणारा दररोजचा सराव यामुळं दिवसेंदिवस आण्णांची खेळातील प्रगती होत होती. पुढं हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्याबरोबर त्यांची कुस्ती जोडली जाऊ लागली. चांगल्या, नव्या दमाचा पैलवान म्हणून त्यांची गणणा त्या वेळी व्हायला लागली होती; मात्र फार पूर्वीपासून चालत आलेल्या कुस्तीच्या परंपरेत 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळामुळं खंड पडला. कुस्ती म्हणजे श्‍वास, कुस्ती म्हणजे जगणं-मरणं, कुस्ती म्हणजे तहान-भूक, कुस्ती म्हणजे सर्वस्व असलेले कुस्तीप्रिय पैलवान दुष्काळामुळं कुस्तीपासून दुरावले गेले अन्‌ कुस्ती मुकी झाली... अनेकांची कुस्ती सुटली, ती कायमचीच त्या कायममधील एक होते, शंकर पुजारी. कुस्ती सोडून आण्णांना घरी जावं लागलं. परिस्थितीनं शरीरानं कुस्ती सुटली असली, तरी मनानं आण्णा अजूनही कुस्तीतच जगत होते. गावाला आल्यानंतरही कुस्तीचं वेड आण्णांच्या मनातून जात नव्हतं. कुस्तीसाठी काय करावं, या विचारात ते सतत असत. नेमकं त्याच वेळी गावोगावी करमणुकीचं साधन म्हणून आलेल्या ट्रान्झिस्टरवर आण्णांनी किक्रेटची कॉमेंट्री ऐकली. \"नो बॉल, वाईड बॉल....' अशी चालणारी किक्रेटची कॉमेंट्री आण्णांनी ऐकली आणि वीज चमकावी तशी त्यांच्या डोक्‍यात कल्पना चमकून गेली. आपण कुस्तीची अशी लाइव्ह कॉमेंट्री केली, तर त्या कायममधील एक होते, शंकर पुजारी. कुस्ती सोडून आण्णांना घरी जावं लागलं. परिस्थितीनं शरीरानं कुस्ती सुटली असली, तरी मनानं आण्णा अजूनही कुस्तीतच जगत होते. गावाला आल्यानंतरही कुस्तीचं वेड आण्णांच्या मनातून जात नव्हतं. कुस्तीसाठी काय करावं, या विचारात ते सतत असत. नेमकं त्याच वेळी गावोगावी करमणुकीचं साधन म्हणून आलेल्या ट्रान्झिस्टरवर आण्णांनी किक्रेटची कॉमेंट्री ऐकली. \"नो बॉल, वाईड बॉल....' अशी चालणारी किक्रेटची कॉमेंट्री आण्णांनी ऐकली आणि वीज चमकावी तशी त्यांच्या डोक्‍यात कल्पना चमकून गेली. आपण कुस्तीची अशी लाइव्ह कॉमेंट्री केली, तर... पुढं हीच कल्पना आण्णांनी प्रत्यक्षात उतरवायची ठरवली. कुस्तीवर कॉमेंट्री करायचं निश्‍चित झाल्यावर आण्णांनी रामायण, महाभारतातील मल्लविद्या-कुस्तीचा इतिहास याची माहिती गोळा करायला सुरवात केली. गावात मनोरंजनाची साधनं म्हणून होणारे भारूडे, पोवाडे, कीर्तनं यासारखे कार्यक्रम आण्णा ऐकत आले होते. त्यामुळं ही माहिती कुस्तीची लाइव्ह कॉमेंट्री करताना त्यांना उपयोगी पडणार होती.\nकुस्तीचा इतिहास मुखोद्‌गत करताना आण्णांनी मैदानात खेळणारा पैलवान, त्या पैलवानाचं गाव, शिक्षण, परिस्थिती, गावाची वैशिष्ट्यं, प्रसिद्ध तालमी, प्रसिद्ध आखाडे, तालीम चालवणारे वस्ताद, कुस्तीतील डाव या सगळ्यांची माहिती मिळवून आपल्या कॉमेंट्रीला सुरवात केली. आपल्या लाइव्ह कॉमेंट्रीची सुरवात आण्णांनी 1986 पासून सांगलीच्या मैदानातून केली. जुनी सातवी शिकलेल्या आण्णांचं भाषेवरील प्रभुत्व आणि बोलताना दिले जाणारे संदर्भ, यामुळं प्रत्येक आखाड्यात आण्णांची लाइव्ह कॉमेंट्री कुस्तीइतकीच आकर्षणाची ठरू लागली. आण्णांनी सुरू केलेल्या लाइव्ह कॉमेंट्रीमुळं 1972 च्या दुष्काळाच्या सावटाखाली मुकी झालेली कुस्ती पुन्हा एकदा बोलकी झाली. कुस्तीवरील प्रेमापोटी, जपलेल्या छंदापोटी आण्णा महाराष्ट्रातील आखाडे हिंडू लागले. कुस्तीच्या कॉमेंट्रीसाठी आलेल्या प्रत्येक निमंत्रणाच्या ठिकाणी जाऊ लागले. आजपर्यंत अडीच हजारांपेक्षा अधिक आखाड्यांवर आण्णांनी लाइव्ह कॉमेंट्री केली आहे. वयाची सत्तरी पार केलेले आण्णा फोन येताच कुस्तीच्या आखाड्यात कॉमेंट्रीसाठी आजही हजर होतात.\nआखाड्यातील एखाद्या पैलवानानं कुस्ती मारताच मैदानात आवाज येतो, \"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आंब्याच्या झाडाला आंबेच येतात, लिंबोळ्या नाहीत. घरचा संस्कार चांगला पाहिजे, मुलं आकाशातून पडलेली नाहीत, आपले संस्कार कुठं कमी पडतात ते बघा...' अशी कोटी होताच, मैदानातून टाळ्यांचा कडकडाट होतो, \"मुलं आपलीच असतात, संस्कार महत्त्वाचे आहेत' अशा खड्या आवाजात ते बोलतात. एखाद्या रंगानं सावळ्या असलेल्या पैलवानाची आखाड्यात एंट्री होताच, आण्णा बोलू लागतात, \"ब्लॅक टायगर मैदान पे आ गया' त्याला काही जण हसतात. त्यांना ते सांगतात, \"हसू नका, अहो प्रभू रामचंद्रही काळेच होते. काले कमलियावाला वो कृष्ण कालाही था, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी किंवा सावळे ते सुंदर रूप मनोहर जगाला वेड लावणारे ते परब्रह्म अनादी अनंत ते जन्म-मृत्युरहित तेही काळचे होते. आषाढी कार्तिकीला जाता का नाही' त्याला काही जण हसतात. त्यांना ते सांगतात, \"हसू नका, अहो प्रभू रामचंद्रही काळेच होते. काले कमलियावाला वो कृष्ण कालाही था, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी किंवा सावळे ते सुंदर रूप मनोहर जगाला वेड लावणारे ते परब्रह्म अनादी अनंत ते जन्म-मृत्युरहित तेही काळचे होते. आषाढी कार्तिकीला जाता का नाही लाखोंच्या मिठ्या पडतात काळ्याला लाखोंच्या मिठ्या पडतात काळ्याला त्यामुळं काळ्याला फार महत्त्व आहे. आकाशातील काळ्या ढगानं तोंड काळं केलं, तर आपली तोंडं बघण्यासारखी होतात. एखाद्या सुवासिनीच्या अंगावर किलोभर सोनं आहे; पण काळा पोतच नाही; काय करायचं त्या सोन्याला त्यामुळं काळ्याला फार महत्त्व आहे. आकाशातील काळ्या ढगानं तोंड काळं केलं, तर आपली तोंडं बघण्यासारखी होतात. एखाद्या सुवासिनीच्या अंगावर किलोभर सोनं आहे; पण काळा पोतच नाही; काय करायचं त्या सोन्याला म्हणून काळ्या रंगाला फार महत्त्व आहे. त्याला कमी लेखू नका...' यासारख्या विविध गोष्टींचे संदर्भ आण्णा आपल्या बोलण्यातून देत असतात.\nकॉमेंट्री करताना शंकर पुजारी कुस्तीच्या इतिहासाचा समर्थपणे आढावा घेतात. हरिश्‍चंद्र बिराजदारविरुद्ध सतपालच्या ऐतिहासिक कुस्तीची आठवण कधी ते सांगतात, तर कधी हिंद केसरी मारुती मानेचं शेलक्‍या शैलीत वर्णन करतात. तो जागतिक कीर्तीचा कसा पैलवान झाला, याचं वर्णन करताना ते म्हणतात, पायाच्या नखापासून डोक्‍याच्या केसापर्यंत कुणाला बघावं तर मारुती मानेला मारुती माने हा फुरसतीच्या वेळात परमेश्‍वरानं घडवलेला पैलवान होता. जसा देहाचा तसा दिलाचा मारुती माने हा फुरसतीच्या वेळात परमेश्‍वरानं घडवलेला पैलवान होता. जसा देहाचा तसा दिलाचा 144 किलो वजनाचा, सव्वासहा फूट उंचीचा तो फुटबॉल होता. कपाळातून निघालेलं नाक, कानाबरोबर मिशा, भरदार छाती, उरुरबंद शरीरयष्टी, छातीचे तवे, पैलवानी पेहराव, भेदक डोळे... असा पैलवान परत होणं नाही. असं वर्णन मैदानात जोश निर्माण केल्याशिवाय राहत नाही. याप्रकारे ऐतिहासिक कुस्तीची माहिती वर्णनात्मक शैलीत दिल्यामुळं मैदानातील वातावरण अगदी रंगतदार होतं. कुस्तीच्या आखाड्यात एकदा माइक आण्णांकडं आला, की नुसत्या पैलवानावरच नव्हे, तर या मैदानात येणाऱ्या प्रत्येक आजी, माजी, नव्या, जुन्या पैलवानांचं स्वागत ते करत असतात.. \"महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे मैदानात आले आहेत', \"महाराष्ट्र केसरी आप्पा कदम मैदानात येत आहेत' अशी माहिती ते निवेदनातून पुरवत असतात.\nकुस्तीचं मैदान जसं रंगात येतं, तशी पुजारी आण्णांच्या आवाजाची धार वाढत जाते. \"नुस्तं कुस्ती बघायला येऊ नका, घरात एक तरी पैलवान तयार करा. गल्लीगलीत रावण वाढलेत, घराघरात राम तयार करा' असं आवाहनही ते करत राहतात. खेळातील चुणूक दिसणाऱ्या; मात्र पररिस्थितीपुढं हतबल असलेल्या पैलवानांसाठी सढळ हातानं मदत करण्याचं आवाहनही ते कुस्ती शौकिनांना करत असतात.\nगावोगावच्या जत्रेतील कुस्तीचं मैदान म्हटलं, की कॉमेंट्रीला पुजारी आण्णा येणार आहेत का याची विचारणा अनेकांकडून केली जाते. वयाची सत्तरी पार केलेल्या आण्णांची तेरा वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झाली आहे; मात्र तरी शांत न बसता आण्णा ज्या आखाड्यातून कॉमेंट्रीसाठी बोलावणं येतं, तिकडं जात असतात. कन्नड भाषेवरही आण्णांचं बरंचसं प्रभुत्व असल्यानं आण्णा कर्नाटकमधील काही गावांत कॉमेंट्री करण्यासाठी जातात. कॉमेंट्रीसाठी आण्णा पहाटे घराबाहेर पडतात व रात्री उशिरा परतात. कुस्तीतील कॉमेंट्रीच्या वेडापायी हा कुस्तीतील मराठी कॉमेंटेटर अवलिया राज्यभर फिरत राहतो.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nपुणे : धायरी पुलाकडुन भगवती पॅलेस हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मादुकोश अपार्टमेंटच्या गेटसमोर बेकायदेशीररित्या बस पार्किंग केले जाते आहे. याविषयी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/old-notes-worth-112-crore-seized-pune-17857", "date_download": "2018-06-19T18:31:44Z", "digest": "sha1:R6VWJQTL45VA2SI3C3K3X4TLKJWDHIE6", "length": 12368, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "old notes worth 1.12 crore seized in pune पुण्यात आणखी एकाकडून 1 कोटींच्या नोटा जप्त | eSakal", "raw_content": "\nपुण्यात आणखी एकाकडून 1 कोटींच्या नोटा जप्त\nअनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016\nपुणे- तब्बल 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपये किंमतीचा काळा पैसा पांढरा (व्हाइट मनी) करून घेण्यासाठी नेत असताना पुण्यातील एका व्यापाऱ्याला पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले.\nभरत राजमल शहा (रा. शंकरशेठ रोड, पुणे) त्यांच्याकडील एक कोटी रुपये घेऊन जात असून, ती रक्कम 25 टक्के भावाने अदलाबदल करून पांढरे करण्यासाठी लष्कर भागातील एम.जी. रोडवरील कॅनरा बँकसमोरून ही रोकड घेऊन जात असल्याचे पोलिस हवालदार लोंढे यांच्या बातमीदाराने त्यांना कळविले.\nपुणे- तब्बल 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपये किंमतीचा काळा पैसा पांढरा (व्हाइट मनी) करून घेण्यासाठी नेत असताना पुण्यातील एका व्यापाऱ्याला पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले.\nभरत राजमल शहा (रा. शंकरशेठ रोड, पुणे) त्यांच्याकडील एक कोटी रुपये घेऊन जात असून, ती रक्कम 25 टक्के भावाने अदलाबदल करून पांढरे करण्यासाठी लष्कर भागातील एम.जी. रोडवरील कॅनरा बँकसमोरून ही रोकड घेऊन जात असल्याचे पोलिस हवालदार लोंढे यांच्या बातमीदाराने त्यांना कळविले.\nत्यावर पोलिस उपायुक्त पंकज डहाणे व सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांना याबाबत माहिती कळविण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुवर यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक अमित घुले, लोंढे, थिकोळे, जाधव, कर्पे, राऊत, भोसले, पठाण, धावडे यांनी संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई केली.\nकळलेल्या ठिकाणी पोलिस गेले असता हे भरत राजमल शहा हे त्यांच्या कारमधून (MH 14 BC 6294) एक कोटी रुपये घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे 500च्या एकूण 22,444 नोटा आणि 1000च्या 28 नोटा होत्या. त्याचा पंचनामा करून ती रक्कम ताब्यात घेण्यात आली. सहायक पोलिस आयुक्तांनी आयकर विभागाचे अधिकारी के.के. मिश्रा यांना कळविले असून, आयकर विभागामार्फत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nईपीएस 95 कर्मचार्‍यांनी केले मुंडन आंदोलन\nबुलडाणा : ईपीएस-95 अंतर्गत येणार्‍या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी मंगळवारी (ता.19) जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडन आंदोलन केले. यावेळी कर्मचारी भविष्य...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://joshyancha-karta.blogspot.com/", "date_download": "2018-06-19T17:37:36Z", "digest": "sha1:RZHOT5F6SSHLXHSVCCYW4RCD7NPIZYRZ", "length": 21461, "nlines": 36, "source_domain": "joshyancha-karta.blogspot.com", "title": "Leisure Time", "raw_content": "\nबोलने कमी लिहिने जास्त..\nआजकाल बोलान्यासाठी तोंड उघडावे लागत नाही तर हात चालवावे लागतात..नवीन जमान्याचे नवीन नियम कित्येकदा मनात विचार येतो बोलण्याचा आणि लिहिण्याचा किती जवालचा संबंध आहे कित्येकदा मनात विचार येतो बोलण्याचा आणि लिहिण्याचा किती जवालचा संबंध आहे कदाचित तेवधाच जेवाढा रोज सकाळी पेपर मधे येनारया बात्म्यात आणि टीवी मधे दाखवाल्या जानारया न्यूज़ मधे आहे.बातम्या काय अथवा भावना काय पोहच्वाय्चे माध्यम वेगले.लेखनी आणि जिव्हनी यांचा न संपनारा खेल.जिथे आज न्यूज़ द्वारे पेपर पेक्षा लवकर बातमी पोहचावाता येते तिथेच messenger वर भरभर टाइप करून मनातली गोष्ट बोलून टाकता येते .म्हानुनाच लेखनी आणि जिव्हनी यांची शर्यत पूर्वापर चालत आली आहे.पण मग messenger वर व्यक्त केलेल्या भावना कितपत योग्य आणि ग्राह्य मानायाच्या कदाचित तेवधाच जेवाढा रोज सकाळी पेपर मधे येनारया बात्म्यात आणि टीवी मधे दाखवाल्या जानारया न्यूज़ मधे आहे.बातम्या काय अथवा भावना काय पोहच्वाय्चे माध्यम वेगले.लेखनी आणि जिव्हनी यांचा न संपनारा खेल.जिथे आज न्यूज़ द्वारे पेपर पेक्षा लवकर बातमी पोहचावाता येते तिथेच messenger वर भरभर टाइप करून मनातली गोष्ट बोलून टाकता येते .म्हानुनाच लेखनी आणि जिव्हनी यांची शर्यत पूर्वापर चालत आली आहे.पण मग messenger वर व्यक्त केलेल्या भावना कितपत योग्य आणि ग्राह्य मानायाच्या ह्म्म.. हा शब्द तर प्रत्येक दुसरया वाक्यात असतो.बोलिभाशेत बोलताना त्याने एवढी धन्यता नसेल मानली तेवढे महत्वा त्याला messenger ने दिले.माणूस हा असा प्राणी आहे ज्याला कमी अधिक प्रमाणात बोलायला आवडते.. आणि जेवा नवीन आयुष्याच्या नियमावालित मित्रा फक्त messenger च्या लिस्ट मधेच दिसतात, तेवा मग गड्या हो सुरु..तोंड बंद आणि हात सुरु..काय बोलतो,काय पुसतो,ह्म्म लिहितो, विचार करतो,समोर्च्यावर छाप सोडायाचा प्रयत्न करतो.त्या लिस्ट वरचे मित्रा कमी अधिक प्रमाणात तेच असतात. रोज त्यांच्याशी बोलताना मग अजुन काय ह्म्म.. हा शब्द तर प्रत्येक दुसरया वाक्यात असतो.बोलिभाशेत बोलताना त्याने एवढी धन्यता नसेल मानली तेवढे महत्वा त्याला messenger ने दिले.माणूस हा असा प्राणी आहे ज्याला कमी अधिक प्रमाणात बोलायला आवडते.. आणि जेवा नवीन आयुष्याच्या नियमावालित मित्रा फक्त messenger च्या लिस्ट मधेच दिसतात, तेवा मग गड्या हो सुरु..तोंड बंद आणि हात सुरु..काय बोलतो,काय पुसतो,ह्म्म लिहितो, विचार करतो,समोर्च्यावर छाप सोडायाचा प्रयत्न करतो.त्या लिस्ट वरचे मित्रा कमी अधिक प्रमाणात तेच असतात. रोज त्यांच्याशी बोलताना मग अजुन काय बोला साहेब असे प्रश्नोत्तर.. काही अर्थ नसतो तरी पण विचार्पुस केल्याचे समाधान असते.म्हणालो ना माणसाला बोलायला लागते. नवीन जमान्याचे नवीन नियम बोला साहेब असे प्रश्नोत्तर.. काही अर्थ नसतो तरी पण विचार्पुस केल्याचे समाधान असते.म्हणालो ना माणसाला बोलायला लागते. नवीन जमान्याचे नवीन नियमकधी असाच स्वताहाशी विचार करतो तेवा मग समजते मी आजकाल बोलतो कमी आणि लिहितो जास्त..भावना अशा सहजतेने व्यक्त करतो की समोराच्याशी बोलताना जास्त सोयीस्कर होते.जसे आधी प्रेम पत्रातुन व्यक्त व्हायचे तसे भावना विचार सगळे एका मागुन एक सांगून chat वर लिहून मोकले. भिती फक्त एवाधिच वाटते की याने आपण उद्या मूक बधिर वायला नको.. मित्राची कालजी वाटते पण मग ती फक्त सवयीने take care असे लिहिन्यापुरती मर्यादित रहयाला नको..एवढी सवय या गोष्टींची नको व्ह्यायाला की ह्या भावना रुक्ष होउन जातील.म्हनुनाच..chatting प्रकार आहे छान पण त्याने भावना, विचार यांचा आदान प्रदान बोल्न्यातुन नजरेतुन जो ओलावा व्यक्त होतो हरपून जाऊ नए..\nरविवार संध्याकाळ .. असाच बाहेर गेलो होतो, तसा आठावाडा भर मेस चा डब्बा खावुन messed up च व्ह्यायला होत, म्हनून एक दिवस तरी \"change\" म्हनून बाहेर जेवायला जायचे ठरले, तसे दर रविवारी बाहेर जायचा नियम च झाला आहे असे म्हणाले तरी हरकत नाही.. हां तर मुळ मुद्दा हा की मग बाहेर जायचे तर कुठे (आई ला जसा आज स्वयंपाक काय करू हा प्रश्न पडतो तसे मला आणि योगेश ला नेमके कुठे जायचे हा प्रश्न भेडसावत होता) सरड्याची झेप कुम्प्नापर्यंत on same line अनिकेत आणि योगेश ची FC रोड पर्यंत, स्टेशन च्या पुढे कैम्प मधे शिरन्याएवढे मोठे आम्ही कधीच झालो नाहीत (कदाचित ती MG रोड ची झगमग मनाला भुरळ नाही घालत) तरी सुद्धा आम्ही ठरवले स्वस्तात ल्या स्वस्तात Recession चा आदर करून काहीतरी पोटात टाकायचे आणि थोडी डोल्याना हिरवल प्राप्त करून द्यायची ह्या विचाराने आम्ही निघालो..\nही एवढी सगली मोठी प्रस्तावना ह्या साठीच की आम्ही एक दिवस बाहेर जायचे जरी म्हणाले तरी त्या मागे एवढा विचार असतो, आता लग्ना नंतर बायको रोज म्हणाली कुठे तरी जाउया तर कसे व्ह्यायचे हा विचार मना मधे आल्याशिवाय राहिला नाही.. शिवाय दर रविवार फार फार तर FC आणि त्याच्या पुढे JM ह्या पुढे जात नाही.. so बायको ला वाटायचे ह्या इसमाने लग्ना आधी अक्खी ५-६ वर्ष पुण्यात काढली तरी सुद्धा मेला अजुनही कॉलेज च्या पोरान प्रमाने FC JM करत फिरतो.. कधी तरी MG किंवा KP ला ने म्हनाव.. (खुप असे केविल्वाने विचार मनात येतात पण करणार कायखोटे नाहीये त्यात काही) आम्हाला नाही जमत कधी JM च्या पुढे जायला..\nइथून च आमची \"सधी माणसा\" संकल्पना जन्माला आली आणि मग निरंजन ला जाऊं घरी परत येई पर्यंत दृढा होत गेली.. ते होण्यास करानिभुत होते ते रस्त्यात आम्हाला आलेले काही अनुभव..आमच्या कड़े आहे विक्टर ती सुद्धा आता अश्या गतीने जाते की कोणीही आताच ११ वी च्या क्लास मधे गेलेली सुनीता अनीता pleasure घेउन \"why shud boys have all the fun\" म्हनून आम्हाला मागे टाकेल.. सो जाले ही तसेच एक eliminator वाला त्याच्या भावी बायकोला (गर्लफ्रेंड हा प्रकार अजुनही रुचत नाही आम्हाला सो आम्ही \"भावी बायको\" होणार असेल व नसेल तरी असेच संबोधतो) घेउन पुढे निघून गेला... तेंवाच वाटले जमाना 3rd गियर वर आहे आणि आम्ही न्यूट्रल वर रहूँ गाड़ी हकत आहोत.. माज्या विक्टर ची घेताना असलेली डिक्की काढून मी तिला अपडेट केले एवढेच काय ते.. आणि तेहि करताना बाबन चे बोलने खाल्ले होते.. आता अश्या वेलेस eliminator घेउन मागे मुलीला बसवून नेनारया तरुनाचे कौतुक नाही वाटले तर नवल.. सो, साधी माणसे ह्या सदर खाली स्वतहाला घालून पुढच्या प्रवासास सुरुवात केलि..\nकाही दृश्य बघता बघता पोहचलो निरंजन ला.. नेहमी मला असे वाटते की माज्या dokyawar वर कोणीही यावे टिकली मारुनी जावे असे लिहिले आहे, कारन बस मधील conductor, दुकानातील काम करणारा आणि होटल मधील वेटर ह्यानी कधीच माज्या पहिल्या हाकेला \"ओ\" दिलेला नाहीये.. म्हणजे अहो पैसे आम्ही पण मोजतो न.. तरी सुद्धा तुसदे पण ज़ेलावा लागतो.. असो पण जाले तसेच माज्या नंतर आलेल्या ३ जनाना serve केल्यावर मला त्याने विचारले काय हवे नको ते.. असो.. साधी माणसे म्हणले की सहन शक्ति आलेच.. जेवण जाले आणि आम्ही गाड़ी तशीच पार्क करूँ रस्त्यावरून जा ये करत होतो.. तर बरिस्ता लागले, CCD लागले तेथील काफ़ी चे रेट बघून असे वाटले एक गरीब ह्या एक काफ़ी मधे ४ दिवसाचे दोन वेल चे जेवण करेल..परत एकदा असो.. आपण फक्त बघायचे आणि मते व्यक्त करायची.. साधी माणसे असण्याचे तीसरे उदहारण..\nपण जेवण स्वस्तात जाले अपेक्षेपेक्षा.. आता उन्हाला आहे सो काही ठण्ड होऊं जावे म्हनून मोर्चा वलवला मस्तानी कड़े.. त्याला सांगितले एक हाफ butterscotch आणि एक हाफ Mango मस्तानी दे.. पण हाफ कॉन्सेप्ट नाहीये.. घ्यायची असेल तर फुल घ्या १/२ करूँ देतो असे म्हणाला.. काही बोलता आले नाही.. आता आमच्या जागी जर कोणी मोठा माणुस असता तर ह्यानी असे म्हणाले असते का.. पण ठीक आहे समजुन घेतले परत..शेवटी.. मस्तानी पोटात टाकुन आलो घरी आणि थोड़े विचार मंथन करत बसलो..\nलक्षात आले की आईटी मधे काम करत असून आपली ही अवस्था आहे तर मग बाकि लोकांचे काय होत असेल जे फक्त गरजे पुरते कमाव्तात.. FC मधे जाणारे ते कॉलेज गोइंग बरिस्ता मधे काफ़ी घेण्या एवढा पैसा कुठून आणतात आणि महागडी bike घेउन पेट्रोल जाल्नर्या मुलाकडे कुठून येतात अश्या bikes\nका असे होते की केवल MG रोड वर जाण्याला आणि तिथले ते महागडे कपडे घालून चार चाकी वाहनं मधे फिर्नार्य लोकाना बघायला नकोसे वाटते का असे होते की पैसे कमावत असून सुद्धा ह्या लोकन सारखे रहायला आपल्याला जमात नाही.. उत्तर खुप वेल सापडले च नाही.. तेवा असे वाटले की असे तर नाही आपण कितीही जाले तरी जय वातावरण मधे वाढलो त्याला ज़ुगारून देऊ शकू नाही.. म्हनून च विचार आहेत एकदम साधे आणि रहानेही.. असेल आमच्या फ़ोन ची बिल्स आज हजाराच्या आसपास पण आमच्या क्रेडिट कार्ड चे बिल अजुनही शेकडो मधेच आहे.. आपल्या माणसाला भेटायला आम्ही कात्रज निगडी ला जाऊ पण खरेदी करायला कोपर्यावर च्या जय हिंद मधे सुद्धा जाणार नाही.. अवघड आहे थोड़े बाकीच्या लोकन सारखे वागने पण ठीक आहे.. काय waeet काय चांगले माहित नाही.. पण साधी माणसे असे म्हनून समाधान मात्र वाटते... बरे वाटते की त्या झग्मगाताचा आपल्याला लोभ नाही.. फक्त प्रश्न एवढाच आहे उद्या आपल्या मुलाना अशीच साधी ठेवता येइल का आपल्याला का असे होते की पैसे कमावत असून सुद्धा ह्या लोकन सारखे रहायला आपल्याला जमात नाही.. उत्तर खुप वेल सापडले च नाही.. तेवा असे वाटले की असे तर नाही आपण कितीही जाले तरी जय वातावरण मधे वाढलो त्याला ज़ुगारून देऊ शकू नाही.. म्हनून च विचार आहेत एकदम साधे आणि रहानेही.. असेल आमच्या फ़ोन ची बिल्स आज हजाराच्या आसपास पण आमच्या क्रेडिट कार्ड चे बिल अजुनही शेकडो मधेच आहे.. आपल्या माणसाला भेटायला आम्ही कात्रज निगडी ला जाऊ पण खरेदी करायला कोपर्यावर च्या जय हिंद मधे सुद्धा जाणार नाही.. अवघड आहे थोड़े बाकीच्या लोकन सारखे वागने पण ठीक आहे.. काय waeet काय चांगले माहित नाही.. पण साधी माणसे असे म्हनून समाधान मात्र वाटते... बरे वाटते की त्या झग्मगाताचा आपल्याला लोभ नाही.. फक्त प्रश्न एवढाच आहे उद्या आपल्या मुलाना अशीच साधी ठेवता येइल का आपल्याला काळ च उत्तर दें.. ह्याच विचारत झोप लागली.. आणि एका नवीन वीक ला सुरुवात झाली ..\nबर्याच दिवासंपसुं मानत आहे काहीतरी लिहावे...परन्तु काय तेच नीत कळत नहीं..अशाच सम्भ्रमात गेली कित्येक वर्षे आयुष्य व्यतीत करत आहे...संभ्रम, बदला इत्काच आयुष्यातील महत्वाचा आणि अमर असा घटक..जसे बदल हा नेहमी कायम असतो तसेच संभ्रम देखील.. आपल्या जन्मापासून त्याचे आणि आपले अटूट नाते निर्माण जालेले असते..गर्भात वाधिस लागलेला जीव मुलगा आहे की मुलगी इथ पासून ते मेल्यानंतर याचा वारास्दर कोण इथ पर्यंत हा संभ्रम कायम आहे.. म्हणजे जन्माधि आणि मेल्यानंतर देखील आपल्या बरोबर असतो तो हा संभ्रम... जीवनाच्या प्रत्येक तप्प्यावर मला हा एक मित्रा सारखा आणि शत्रुसारखा देखील जानावातो ... मी तिला लग्नासाठी विचारू का नको ती नहीं म्हणेल का नको ती नहीं म्हणेल हा शत्रुरुपी संभ्रम.. तर माज्या ख्श्माते पेक्षा मी अधिक करून दाखावाले पाहिजे असे श्पुरण देणारा मित्ररुपी संभ्रम... मग नक्की यातील खरा कोण हा शत्रुरुपी संभ्रम.. तर माज्या ख्श्माते पेक्षा मी अधिक करून दाखावाले पाहिजे असे श्पुरण देणारा मित्ररुपी संभ्रम... मग नक्की यातील खरा कोण ज्याने हे जानले तो एका आयुष्यात अगणित आयुष्य जगुन गेला.. त्याच्या जग्न्याची उमेद हजार पतिने वाढली... आणि सार्थाक्त्वाच्या सीमा रेशा त्याने पर केल्या...तेवा खरे आणि खोटे...चांगले आणि वाईट... सत्य आणि असत्य यातील पुसतशी सीमा रेशा ही संभ्रामावर कायम आहे.. जेवा या वर विजय मिलवाता येइल सद्सद्विवेक बुद्धि ला धरून संभ्रमाला मित्राच बनवून घेता येइल तेवाच खर्या अर्थाने आयुष्य जगले असे म्हणता येइल..अथवा मृत्यु नंतर देखील ह्या माणसाने जगात येउन काय केले हा संभ्रम कायम राहिल...\nबोलने कमी लिहिने जास्त..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/gopal-tiwari-pune-30648", "date_download": "2018-06-19T18:06:44Z", "digest": "sha1:YG7XDSSIA4UKB5QUPYJLKS4NF33B5G4C", "length": 6761, "nlines": 58, "source_domain": "www.esakal.com", "title": "gopal tiwari in pune \"कॉंग्रेसकडूनच विकासाचा पाया' | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 15 फेब्रुवारी 2017\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्ष विकासाच्या ज्या गप्पा मारत आहे, त्याचा पाया कॉंग्रेसने घालून दिला आहे,'' अशी टीका अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी मंगळवारी केली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात कॉंग्रेसच्या अस्तित्वाची चिंता व्यक्त केली. कॉंग्रेसने पुण्याच्या विकासासाठी काहीच केले नसल्याची दूषणेही त्यांनी भाषणातून दिली. या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात तिवारी यांनी ही टीका केली आहे.\nपुणे - \"\"भारतीय जनता पक्ष विकासाच्या ज्या गप्पा मारत आहे, त्याचा पाया कॉंग्रेसने घालून दिला आहे,'' अशी टीका अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी मंगळवारी केली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात कॉंग्रेसच्या अस्तित्वाची चिंता व्यक्त केली. कॉंग्रेसने पुण्याच्या विकासासाठी काहीच केले नसल्याची दूषणेही त्यांनी भाषणातून दिली. या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात तिवारी यांनी ही टीका केली आहे.\nशहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प कॉंग्रेसने केले आहेत. रस्त्यांपासून मेट्रोपर्यंत आणि धरणांपासून पाणीपुरवठ्याच्या योजनांपर्यंतचे प्रकल्प कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालीच साकारले गेल्याचे त्यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/polytechnic-movement-defense-online-27124", "date_download": "2018-06-19T17:41:43Z", "digest": "sha1:V76BV6ZWWGL7EXFWG6CDUAKY52UIWJUX", "length": 12874, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Polytechnic movement of defense online तंत्रनिकेतनच्या बचावासाठी ऑनलाइन चळवळ | eSakal", "raw_content": "\nतंत्रनिकेतनच्या बचावासाठी ऑनलाइन चळवळ\nरविवार, 22 जानेवारी 2017\nशासकीय तंत्रनिकेतन बंद होऊ नये यासाठी आम्ही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटलो. मात्र याबाबत तावडे यांची नकारात्मक भूमिका आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हा प्रश्‍न असल्याने आम्ही शासकीय तंत्रनिकेतन बंद होऊ देणार नाही.\n- प्रणिती शिंदे, आमदार\nसोलापूरमधील माजी विद्यार्थी पुढे सरसावले; लोकप्रतिनिधींनीही द्यावे लक्ष\nसोलापूर - राज्य सरकारच्या आदेशानुसार सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन टप्प्याटप्प्याने बंद करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे. तंत्रनिकेतन बंद करू नये, या मागणीसाठी माजी विद्यार्थी पुढे सरसावले असून, यासाठी ऑनलाइन चळवळ सुरू करण्यात आली आहे. तंत्रनिकेतनमधील 2008 चा विद्यार्थी लक्ष्मीकांत दोरनाल याने यासाठी पुढाकार घेतला आहे.\nसोलापूरमधील शासकीय तंत्रनिकेतनमधून शिकलेले अनेक तरुण पुणे-मुंबई येथे राहत आहेत. अशा विद्यार्थ्यांनाही सोबत घेऊन शासकीय तंत्रनिकेतन वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी \"change.org' या संकेतस्थळाचा आधार घेण्यात आला आहे.\nमुख्यमंत्र्यांसोबतच उच्च शिक्षण मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांचे सचिव, उच्च व तंत्रशिक्षण संचालनालय यांना उद्देशून ही ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली आहे.\nकाय आहे या याचिकेत\nयाचिकेमध्ये सोलापुरात होणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्वागत करण्यात आले असून, शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याच्या निर्णयाबाबत काळजी व्यक्त करण्यात आली आहे. सोलापुरात शेतकरी व कामगारांची मुले शासकीय तंत्रनिकेतनमधून शिक्षण घेतात. सोलापुरात एकच शासकीय तंत्रनिकेतन आहे. ते बंद करून सरकार गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करीत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन एकाच वेळी सुरू करता येतात. दोन वेगवेगळ्या पाळांमध्ये दोन्ही महाविद्यालये चालविता येतात. याचा विचार करून तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा, असे या याचिकेत नमूद केले आहे.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nपाणी प्रश्न हा पुर्ण तालुक्याचा प्रश्न आहे - शिवाजी काळुंगे\nमंगळवेढा- मंगळवेढा तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्न हा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकत्यांच्या गावाचा नसून तो पुर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AB%E0%A5%A6", "date_download": "2018-06-19T18:20:06Z", "digest": "sha1:NN3D5UREXJQ6EN2XNTPFHPUWCTDXXKCY", "length": 4416, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४५० - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १४५० मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १४५०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४५० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जून २०१३ रोजी २२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/main?page=4&order=created&sort=asc", "date_download": "2018-06-19T17:46:33Z", "digest": "sha1:PMSRDUKSAO5IGQMFMQEIYVCI5PQSEABU", "length": 8791, "nlines": 194, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "मुखपृष्ठ | योद्धा शेतकरी", "raw_content": "\n\"शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण\" - युगात्मा शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या बळीराजावर 0 सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n- संक्षिप्त पथदर्शिका -\n11-01-12 वृत्तांत शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार गंगाधर मुटे\nचलो दिल्ली - २० मार्च २०१३\nशेतकरी संघटना रोखणार आता साखर \nशेतकरी संघटनेचे १२ वे संयुक्त अधिवेशन\nअध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा\nशेतकरी संघटना-स्वभाप अध्यक्षांचा संयुक्त मराठवाडा दौरा\n07/11/2016 योद्धा शेतकरी शरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती admin\n07/11/2016 योद्धा शेतकरी युगात्मा शरद जोशी यांचे प्रस्तावित अर्थपूर्ण स्मारक Shyam Ashtekar\n03/07/2017 योद्धा शेतकरी शरद जोशी शोधताना शाम पवार\nवाचकांच्या काय अपेक्षा आहेत,\nकोणकोणत्या बाबींचा समावेश असावा,\nयाविषयी सुचना आमंत्रित आहेत.\nसंकेतस्थळाच्या संरचनेत महत्वाच्या ठरू शकतात.\nआपल्या सुचना प्रतिसादामध्ये लिहाव्यात.\nआर्वी छोटी - ४४२३०७\nत. हिंगणघाट जि. वर्धा.\nभरभरून सहकार्य मिळेल या अपेक्षेने.\nमी शपथ घेतो की,\nशेतकर्‍यांचे लाचारीचे जिणे संपवून\nसन्मानाने व सुखाने जगता यावे\nयाकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’\nया एक कलमी कार्यक्रमासाठी\nमी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.\nपक्ष, धर्म, जात वा\nअडथळा येऊ देणार नाही.\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंपादक - सुरेशचंद्र म्हात्रे\nवार्षिक वर्गणी - रु. २००/- फ़क्त\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/majority-and-responsibility-bjp-33139", "date_download": "2018-06-19T18:01:45Z", "digest": "sha1:HQ5HTMGFRJCRGCX2NB5SN63ZERSSLYWH", "length": 14448, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Majority and responsibility on bjp बहुमतापाठोपाठ जबाबदारीही पेलायचीय! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 2 मार्च 2017\nनाशिक - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 15 मार्चला महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होईल व त्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिकेमधील कारभाराला सुरवात होईल. त्यानंतर स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या निवडणुका होतील. 2002 मध्ये भाजप व शिवसेना मिळून बहुमतात सत्ता आली होती; परंतु एक पक्ष म्हणून नाशिककरांनी भाजपला प्रथमच महापालिकेच्या इतिहासात 66 जागा निवडून, बहुमताच्या पार नेऊन ठेवले आहे. त्यामुळे आघाड्यांच्या राजकारणाबरोबरच आर्थिक उलाढालींनाही आपोआप ब्रेक लागला आहे.\nनाशिक - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 15 मार्चला महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होईल व त्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिकेमधील कारभाराला सुरवात होईल. त्यानंतर स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या निवडणुका होतील. 2002 मध्ये भाजप व शिवसेना मिळून बहुमतात सत्ता आली होती; परंतु एक पक्ष म्हणून नाशिककरांनी भाजपला प्रथमच महापालिकेच्या इतिहासात 66 जागा निवडून, बहुमताच्या पार नेऊन ठेवले आहे. त्यामुळे आघाड्यांच्या राजकारणाबरोबरच आर्थिक उलाढालींनाही आपोआप ब्रेक लागला आहे. नाशिककरांच्या बहुमताने एकहाती सत्तेचा मार्ग मोकळा झाला असला, तरी दुसरीकडे भाजपची जबाबदारीदेखील वाढली आहे. आगामी काळात भाजपला यशाचे वातावरण टिकवून ठेवायचे असेल तर शहरातील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.\n- वाहतूक कोंडीच्या समस्येवर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करावी लागेल\n- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटीकरणासाठी बससेवा सुरू करणे\n- गोदावरी स्वच्छतेसाठी नदीत मिसळणारे नाले बुजवणे\n- सिंहस्थ कुंभमेळ्यात बांधलेल्या गोदाघाटांचे संवर्धन\n- रुग्णालयांमध्ये औषधांची उपलब्धता\n- बंद पथदीप सुरू करणे\n- अतिक्रमण मोहिमा नियमित सुरू ठेवणे\n- औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा पुरविणे\n- मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतेत वाढ करणे\n- काझी गढीला संरक्षक भिंत बांधणे\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकाळात सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांचे पालकत्व आता सत्तांतरानंतर भाजपकडे आले आहे. रिलायन्स समूहातर्फे उभारण्यात आलेले गोदापार्क, टाटा ट्रस्टतर्फे उभारण्यात आलेले वनौषधी उद्यान, एल ऍण्ड टी कंपनीच्या माध्यमातून उड्डाणपुलाखाली सुरू असलेले सुशोभीकरण, ऐतिहासिक संग्रहालय, शंभर फुटी रंगीत कारंजा आदी विकास प्रकल्प पुढे चांगल्या पद्धतीने चालावेत, यासाठी भाजपला प्रयत्न करावे लागणार आहेत.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/2-jawans-missing-after-avalanche-hits-army-camp-kashmirs-gurez-sector-27785", "date_download": "2018-06-19T18:11:15Z", "digest": "sha1:GSVBY6NGJK3JHMPX3FWJL7DPLQJVCE4Y", "length": 10458, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "2 Jawans Missing After Avalanche Hits Army Camp In Kashmir's Gurez Sector गुरेझ सेक्टरमध्ये बीएसएफच्या कॅम्पवर हिमस्खलन | eSakal", "raw_content": "\nगुरेझ सेक्टरमध्ये बीएसएफच्या कॅम्पवर हिमस्खलन\nगुरुवार, 26 जानेवारी 2017\nबंदिपुरा जिल्ह्यातही एका घरावर हिमस्खलन झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे.\nश्रीनगर - जम्मू काश्मारमधील गुरेझ सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कॅम्पवर आज (गुरुवार) सकाळी झालेल्या हिमस्खलनात दोन जवान बेपत्ता झाले आहेत. या जवानांना शोध घेण्यात येत आहे.\nलष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरेझ सेक्टरमध्ये असलेल्या बीएसएफच्या कॅम्पवर आज सकाळी हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात दोन जवान बेपत्ता झाले आहेत. गंदेरबल जिल्ह्यात बुधवारी लष्कराच्या कॅम्पवर हिमस्खलन झाले होते. यामध्ये दोन अधिकाऱ्यांसह चार जवान हुतात्मा झाले होते.\nबंदिपुरा जिल्ह्यातही एका घरावर हिमस्खलन झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे.\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nअजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर भाजपचा युती तोडण्याचा निर्णय\nनवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर होणारे सातत्याने हल्ले आणि रमजानच्या महिन्यातही झालेला गोळीबार या घटनांमुळे भाजप आणि पीडीपी सरकारमध्ये...\nभाजपने जम्मू-काश्मीरची वाट लावली : काँग्रेस\nनवी दिल्ली : भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_368.html", "date_download": "2018-06-19T17:50:40Z", "digest": "sha1:DGQ2AZI3SZ3SJZXO5VWNH7KPK7E5UBP3", "length": 13596, "nlines": 81, "source_domain": "www.idainik.com", "title": "धैर्यशील कदमांची दर वाढवण्यासाठी उठाठेव - iDainik.com", "raw_content": "\nHome > Karad > Satara Dist > धैर्यशील कदमांची दर वाढवण्यासाठी उठाठेव\nधैर्यशील कदमांची दर वाढवण्यासाठी उठाठेव\nकराड : धैर्यशील कदम यांनी पक्ष शिस्तीचा भंग केला आहे. भाजपचे नेेते चंद्रकांत पाटील यांच्यासह ना. सदाभाऊ खोत, डॉ. अतुल भोसले यांच्या भेटी घेऊन त्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसशी गद्दारी केली आहे. निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते पक्षासोबतच आहेत. त्यामुळे पक्षाची झूल काढून निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान देत केवळ स्वत:चा दर वाढवण्यासाठीच धैर्यशील कदम यांची उठाठेव सुरू असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांनी केली आहे.कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आ. आनंदराव पाटील यांनी धैर्यशिल कदम यांच्यावर ही टीका केली. अविनाश नलवडे, अजितराव पाटील - चिखलीकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nआ. आनंदराव पाटील म्हणाले, धैर्यशिल कदम यांच्यासह आ. जयकुमार गोरे यांच्यासारखी मंडळी सातत्याने काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. आपण माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगताच एका क्षणात कोणताही विचार न करता राजीनामा देणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. मी ताम्रपट घेऊन आलेलो नाही, असे सांगूनही वारंवार जिल्हाध्यक्ष पदाबाबत सातत्याने बदनामीकारक विधाने करून आ. पृथ्वीराज चव्हाण यांना कमीपणा आणण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्ते निवडणुकीद्वारे जिल्हाध्यक्ष ठरवतील, असे सांगत धैर्यशिल कदम, आ. जयकुमार गोरे यांनी सभासद पुस्तके देऊनही सभासद वाढवले नाहीत, असा दावाही आ. पाटील यांनी यावेळी केला.\nतसेच 2009 च्या निवडणुकीवेळी धैर्यशिल कदम यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. मात्र नंतर काय देवाणघेवाण झाली असा प्रश्‍न आ. पाटील यांनी उपस्थित केला. तसेच आता पुन्हा दर वाढवून घेण्यासाठी मी निवडणूक लढवणारच अशी वल्गना आत्तापासूनच केली जात आहे. कोणत्याही स्थितीत कराड उत्तरेत काँग्रेस कार्यकर्ते वरिष्ठांचे आदेश मानत आघाडी धर्मही पाळतील, असे स्पष्ट संकेतही आ. आनंदराव पाटील यांनी दिले आहेत.\nमागील विधानसभा निवडणुकीत 57 हजार मते मिळाली असे कदम सांगतात. मात्र मलाही 57 हजारांच्याच घरात मते मिळाली होती. कॉँग्रेस कार्यकर्त्यांचीच ही मते आहेत, असे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मतांच्या जिवावर उमेदवारीसाठी अन्य पक्षांकडे जोगवा मागितला जात असल्याची बोचरी टीका करण्याचे उद्योग सुरू आहेत. अनेक पक्ष फिरून कॉग्रेसमध्ये यायचे आणि पुढे स्वत:च्या स्वार्थासाठी बेताल वक्तव्ये करायची, हे सहन केले जाणार नाही. ‘बेडूक फुगून बैल होत नाही’ हे लक्षात ठेवा असा उपरोधिक टोला लागवत यापुढे आपण कठोर भूमिका घेणार असल्याचेही आ. आनंदराव पाटील यांनी सांगितले.\nशिस्त, आचारसंहिता काँग्रेसमध्ये पाळवीच लागेल\nआ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसने तुम्हाला ताकद दिली. तरीही नेत्यांचे ऐकणार नाही, मी उभा राहणारच, ही भूमिका पक्ष शिस्तीला शोभते का, असा प्रश्‍न करत तुम्हाला लायकी दाखवण्याची वेळ आली आहे. पक्षात राहायचे असेल तर शिस्त, आचारसंहिता पाळावीच लागेल, असा सज्जड इशाराही आ. आनंदराव पाटील यांनी धैर्यशील कदम यांना दिला आहे.\nआपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2015/09/blog-post_22.html", "date_download": "2018-06-19T17:54:04Z", "digest": "sha1:DSDIA4DO47MAOYA744SRF5N67ZZMAZQU", "length": 3644, "nlines": 74, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "मैञी | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nमाझे हदय् एकरूप व्हावे\nआणी कळ तुला यावी\nपन उत्तर तु व्हावे\nकळत न कळत माझ्या\nदु:खा मध्ये असलो मी\nतर पाठीशी तु राहावे\nहे असेच चालावे .\nएकदा तरी आठवण माझी\nमधुर वाणी , गोड स्वभाव\nिवचाराची देवाणघेवाण ही व्हावी\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2018-06-19T18:13:05Z", "digest": "sha1:3LX5RXBRI27XB4SKZPDD2HVBQXVEEWVB", "length": 5561, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३२२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३०० चे - १३१० चे - १३२० चे - १३३० चे - १३४० चे\nवर्षे: १३१९ - १३२० - १३२१ - १३२२ - १३२३ - १३२४ - १३२५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ३ - फिलिप पाचवा, फ्रांसचा राजा.\nफेब्रुवारी १३ - अँड्रोनिकस, बायझेन्टाईन सम्राट.\nइ.स.च्या १३२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१३ रोजी ०५:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://eloksevaonline.com/whatsup/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-06-19T18:03:45Z", "digest": "sha1:VPYLIIEG3FCJS65SXLWGCFAAJUE6WISB", "length": 4636, "nlines": 92, "source_domain": "eloksevaonline.com", "title": "*बासरी* | eloksevaonline", "raw_content": "\nखुप सुंदर आहे अवश्य वाचाच..\nबासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.\nपंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.\nत्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो. याच ‘मी’पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.\nकृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या,आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो,पण तो आम्हाला साधा भावही देत नाही.\nतू तर एवढी साधी; ना रूप ना काही.पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.\nतू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर बासरी हसली आणि म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा,मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.’\nअर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.\nमाझ्या अंगावरच्या सहा छिंद्रातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.\nमला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.\nतो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.’ गोपी निरुत्तर झाल्यl.\nअहंकारहित शरीर ही *श्रीहरीची बासरी\nदेवाशी संवाद ……..फरक फक्त विचारांचा »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.damiser.com/mr/products/ppe/head-protection/", "date_download": "2018-06-19T17:46:10Z", "digest": "sha1:JGKCGIJN3R5WULZGP3P42OJHX3ZVQKJH", "length": 9018, "nlines": 301, "source_domain": "www.damiser.com", "title": "मुख्य संरक्षण कारखाने | चीन प्रमुख संरक्षण उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nस्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे\nइतर स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे साधने\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nस्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे\nइतर स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे साधने\nएलईडी प्रकाश सह माउंटन स्वार सायकलिंग शिरस्त्राण\nरस्त्यावर नवीन शैली दुचाकी शिरस्त्राण प्रौढ सायकल शिरस्त्राण\nOEM माउंटन बाईक हेल्मेट, दुचाकी स्वार शिरस्त्राणे, सुरेश खरे ...\nएलईडी प्रकाश सह माउंटन स्वार शिरस्त्राण\nनवीन शैली Roa रोजी रंगीत सुरक्षितता सायकलिंग शिरस्त्राण ...\nमार्केट उच्च लवचिकता पर्वत शिरस्त्राण ज ...\nबाहेर सायकलिंग शिरस्त्राण बंद च्यामध्ये बोगदे प्रकाश रस्ता ...\nरस्ता आणि डोंगर पकडलेला इ.स. सह शिरस्त्राण\nरोड सायकलिंग शिरस्त्राण एकात्मिक काठ Prote रोजी ...\n1234पुढील> >> पृष्ठ 1/4\nपत्ता: NO.639 Bohai रोड, Beilun जिल्हा, निँगबॉ शहर 315800, चीन\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा चषक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://umarecipesmarathi.blogspot.com/2015/05/kadhilimbachi-chatni-curry-leaves.html", "date_download": "2018-06-19T17:42:52Z", "digest": "sha1:QZJIDYFC7Y57C3BOMGJHPYL6TWFCQ5JQ", "length": 6840, "nlines": 68, "source_domain": "umarecipesmarathi.blogspot.com", "title": "भारतीय शाकाहारी पाककृती : कढिलिंबाची चटणी / Kadhilimbachi chatni / Curry Leaves Chutney", "raw_content": "\nशुक्रवार, २९ मे, २०१५\n(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)\n१. २ वाट्या कढिलिंबाची पाने मायक्रोवेव मधे १-२ मिनिटे गरम करून घ्यावीत. पूर्ण गार झाल्यावर पाने कुरकुरीत व्हायला हवीत.\n२. १/२ वाटी तीळ गुलाबी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावेत.\n३. भाजलेले तीळ, कढिलिंबाची पाने, १/२ वाटी डाळं, १& १/२ टीस्पून आमचूर, १ टीस्पून साखर, चवीप्रमाणे मीठ व तिखट, हे सर्व एकत्र करावे व मिक्सर मधे भरड वाटावे.\n४. ही पौष्टिक कढिलिंबाची चटणी कोरडीच किंव्हा थोड्या तेलाबरोबर जेवणात वाढावी.\nद्वारा पोस्ट केलेले Uma Abhyankar येथे ७:५५ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकोशिंबीर व सलाद (8)\nपोळी / परोठे (10)\nमधल्या वेळी किंव्हा नाश्त्याला खायचे पदार्थ (snacks) (47)\nलिंबाचे उपासाचे/गोड लोणचे (सर्व सामग्री रेखांकित केली आहे ) साधारण १२ छोटी लिंबे घेउन ती स्वच्छ धुऊन कोरडी करावीत. लिंबांच्या ...\nफोडणीचे वरण : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १ वाटी तुरीची डाळ धुऊन त्यात २ वाट्या पाणी घालावे. प्रेशर कुकर मधे ३ शिट्ट्...\nकणकेचा शिरा : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका कढईत ४ & १/२ टेबलस्पून तूप घ्यावे व त्यात १ वाटी कणीक तपकिरी रंगाची...\nओल्या नारळाची मद्रासी चटणी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १ वाटी ताजं खोवलेलं खोबरे , ४-५ कढीलिंबाची पाने , २ टेबलस्पून डा...\nकरंजी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) कवाचासाठी : १. १/२ वाटी रवा थोड्या दुधात भिजत ठेवावा. दूध अगदी थोडे, फक्त रवा पूर्ण ओ...\nझुणका (४ जणांसाठी): (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) एका भांड्यात १ वाटी पाणी घेऊन त्यात १ टीस्पून तेल , चवीप्रमाणे मी...\nझटपट ढोकळा : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका पातेल्यात १ मोठी वाटी डाळीचे पीठ घेऊन त्यात १/४-१/२ टीस्पून citric acid किंव...\nमिसळ-पाव : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) उसळीसाठी : १ मोठी वाटी मोड आलेली मटकी घ्यावी. त्यात २ वाट्या पाणी घालून प्रेशर कुकर...\nशेंगदाण्याची चटणी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका कढईत २ वाट्या शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यावेत. शेंगदाण्याच्या सालांव...\nगवारीची भाजी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) २ वाट्या गवार, शिरा काढून निवडून , हाताने मोडून घ्यावी व पाण्याने स्वच्छ धुआवी. २...\nऑसम इंक. थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%20%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2018-06-19T17:40:10Z", "digest": "sha1:NIJ6PGFDM5QN23JI4BF3CZMOKILKM324", "length": 12532, "nlines": 143, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "अजून कोणीच नसाव | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: अजून कोणीच नसाव | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nमनाच्या साधेपणातच माणसांच मोठेपण\nअशी माणसं पहिल्या भेटीतच\nत्यांचे आपले ऋणानुबंध कायमचे जुळतात;\nअशी जीव्हाळा जपणारी माणसं\nभेटली कि आयुष्यात अजुन काय हवं असतं..\nमनाच्या साधेपणातच माणसांच मोठेपण सामावलेलं असतं; अशी माणसं पहिल्या भेटीतच लळा लावतात; त्यांचे आपले ऋणानुबंध कायमचे जुळतात; अशी जीव्हाळा...\nRelated Tips : अजुन काय हवं असतं, अजुन काय हवे असते, अजुनही, अजून कोणीच नसाव\nजुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत असत\nपावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असत\nकोणालातरी हसतांना लपुन बघत असत\nदिवे सगळे विझल्यावर का जळत असत\nअसतांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत\nकुणी येणार नाही तरी वाट बघत असत\nमाणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट\nजुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत असत कोणीतरी.. पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असत कोणीतरी.. कोणालातरी हसतांना लपुन बघत असत कोणीतरी.. दिवे सग...\nRelated Tips : अजून कोणीच नसाव, असत कोणीतरी, कोणीतरी असेल, कोणीतरी एकच असते\nबदललोय मी आता असं म्हणतात सारे.विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे. पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची सवय अजूनही आहे .बदललाय मी माझा रस्ता शोधल्यात आता नव्या वाटा. पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची सवय अजूनही आहे.रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर आजही वाटतो फिका चंद्र तुझ्यासमोर.अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची सवय अजूनही आहे. माझा आणि देवाचा तसा छत्तीसचा आकडा आहे.पण गेलोच देवळात कधी तर तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची सवय अजूनही आहे.आता ही जागतो मी रात्रभर चांदण्यांनाही झोप नसते. क्षणभर मग आमच्या गप्पा रंगल्या की\nचांदण्यांना तुझ्या गोष्टीसांगण्याची सवय अजूनही आहे.\nएकटा एकटा आता राहू लागलोय मी. दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी.भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही तुझ्या स्वप्नांत जगण्याची सवय अजूनही आहे. नाकारलंस तु मला नेहमी ना जाणल्यास भावना कधी समजतील तुला त्या कधीतरी. होशील तु माझी तेव्हा तरी अशीच मनाची समजूत काढण्याची सवय अजूनही आहे. का अशी बदललीस तु का माझ्यासाठी परकी झालीस तु का माझ्यासाठी परकी झालीस तु खरंच का मला विसरलीस तु खरंच का मला विसरलीस तु मी आता तुझा कुणीही नसलो तरी तूला आपल म्हणन्यां ची सवय अजूनही आहे. अजूनही आहे.....\nबदललोय मी आता असं म्हणतात सारे.विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे. पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची सवय अजूनही आहे .बदललाय मी माझा रस्ता शो...\nRelated Tips : अजून कोणीच नसाव, अजून जगावस वाटत, अजूनही आहे, निजले अजून आहे\nआयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...\nजगायचं असतं प्रत्येक क्षण,\nउगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नसतं...\nआपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं असतं...\nआभाळापर्यंत पोहोचता येत नसतं कधी,\nत्याला खाली खेचायचं असतं...\nकसं ही असलं आयुष्य आपलं,\nआयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...\nदिवस तुझा नसेलही,रात्रतुझीच आहे.\nत्या रात्रीला नवीन स्वप्न मागायचं असतं...\nथोडं जगणं मागायचं असतं...\nआयुष्य थांबवून ठेवायचं नसतं... जगायचं असतं प्रत्येक क्षण, उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नसतं... आठवणींच्या वाटांवरून आपल्या स्वप्नाप...\nRelated Tips : अजून कोणीच नसाव, अशी कोणी असेल का, असत कोणीतरी, कोणी गेलं म्हणून\nहृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात\nहृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात...\nहृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात\nकाही आठवणी जपायच्या असतात\nकाही भावना जपायच्या असतात\nतो चोर कप्प उघडायचा असतो\nकुणी बाजुला नाही ना\nपाहुन डोळ्यातुन वाहू द्यायचा असतो\nमनात राहू द्यायच्या नसतात\nहृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात\nहृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात... हृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात काही आठवणी जपायच्या असतात व्यक्त करायच्या नसतात पण..... काही भावना जप...\nRelated Tips : अजून कोणीच नसाव, अपराधी मीचं आहे, उभा असायचो, हृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2013/09/blog-post.html", "date_download": "2018-06-19T18:14:29Z", "digest": "sha1:TPXDT5RLR3CWL5ZW3CTIGN6VG6OUVXUU", "length": 2503, "nlines": 61, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: आठवणीत विरलेली एक सायंकाळ.", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nआठवणीत विरलेली एक सायंकाळ.\nबरसणारा वेडा पाऊस ,चिंब भरून येणारे डोळे\nआता सगळे काही शांत शांत होते .\nकारण तू तेथे सावरायला नव्हतीस ना म्हणून. . \nतेंव्हा तुझ्या आसण्याने रडण्याला देखील अर्थ होता,\nहल्ली तर आठवणींचा गुंता आणखीनच वाढतोय\nअन असंवे पाण्यासारखी वहातात .\nगालावरील ते थेंब तसेच नकळत विरून देखील जातात. . . . . \nसगळे काही तुझ्या जाण्याने हिरावून नेले आहे.\nसगळ सगळ ते दुरावल आता माझ्या पासून . .\nफक्त माझ्यासाठी माझ्याकडे माझे दुख मागे ठेवून . . .\n@ गजानन माने . १५. ०९. २०१३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/fieldoffice/news.php?lang_eng_mar=Mar&oid=32", "date_download": "2018-06-19T18:07:41Z", "digest": "sha1:VBMU7NBWDMPB4J3JFHQL3TA44DTYAGML", "length": 33138, "nlines": 274, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nठाणे >> बातम्या आणि घटना\nभारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ६१ ब अन्वये नोटीस More..\nई निविदा सुचना 25/05/2018\n११ जुन २०१८ रोजी वृक्ष लागवड परिषद २०१८ यशवंतराव चव्हा ण केंद जन जगनाथराव भोसले मार्ग नरिमन पॉईंट More..\nई निविदा सुचना 24/05/2018\n1 जुलै 2018 रोजी आयोजित राज्या स्तारीय वन महोत्सेवाचा शासकीय कार्यक्रम राधा सोअमी सत्संजग बीस मौजे वरप ता कल्या‍ण जि ठाणे येथे आयोजित करण्यारत आला आहे More..\nई निविदा सुचना 08/05/2018\nतीन वीरा तालुका अलीबाग जिला रायगड येथील सागरी लहरी केंद्र शिबिराचे बांधकाम More..\nई निविदा सुचना 08/05/2018\nपावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नाल्यांचे बांधकाम करणे More..\nप्रिंटर रिपेरिंग व रिफिलींग वार्षिक दर करार करणेबाबत 07/05/2018\nप्रिंटर रिपेरिंग व रिफिलींग वार्षिक दर करार सन २०१८ १९ करणेबाबत More..\nझेरॉक्स मशीन वार्षिक करार करणेसंबंधीत दरपत्रक मागविणेबाबत 04/05/2018\nझेरॉक्स मशीन पुरवुन छायांकित प्रतीबाबतचा वार्षिक सेवा करार करणेसंबंधीत दरपत्रक मागविणेबाबत More..\nप्रसिध्दीपत्रक दि ३ ५ २०१८ 03/05/2018\nमौजे केळघर व मौजे मुचणे, ता रोहा येथील क्षेत्रावर विशेष नगर वसाहत प्रकल्पारकरीता ना हरकत दाखला मिळणेबाबत More..\nशासकीय/निमशासकीय सेवानिवृत्‍त अधिकारी यांच्‍या सेवाकरार पध्‍दतीने विवक्षित कामाकरीता घेणेबाबत मुलााखत . 24/04/2018\nशासकीय/निमशासकीय सेवानिवृत्‍त अधिकारी यांच्‍या सेवाकरार पध्‍दतीने विवक्षित कामाकरीता घेणेबाबत मुलााखत . More..\nनिवृत्त विवअ सवस यांना विविक्षित कामाकरीता सेवा करार 07/04/2018\nसेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी सहाययक वनसंरक्षक यांना विवक्षित कामाकरीता सेवा करार पध्द‍तीने कामावर घेणेबाबत More..\nई निविदेद्वारे कामांची सुचना 07/04/2018\nअनघड दगडी बांध एकुण ३० कामे More..\nप्रिंटर रिपेरिंग व रिफिलींग वार्षिक दर करार करणेबाबत 28/03/2018\nप्रिंटर रिपेरिंग व रिफिलींग वार्षिक दर करार करणेबाबत दर पत्रक मागविणेबाबत सन २०१८ १९ More..\nपेपर रिम मागविणेबाबत 15/03/2018\nअे ४ जे के ७० जीएसएम पेपर 250 रिमसाठी दरपत्रक मागविणेबाबत More..\nसंगणक व नेटवर्क देखभाल वार्षिक करार करणेकरीता दरपत्रक मागविणेबाबत 15/03/2018\nसंगणक व नेटवर्क देखभाल वार्षिक करार करणेकरीता दरपत्रक मागविणेबाबत More..\nअनुकंम्‍पा तत्‍वावर नियुक्‍तीची प्रतिक्षायादी 28/02/2018\nगट क संवर्गातील अनुकंम्‍पा तत्‍वावर नियुक्‍ती देणेबाबत अंतिम प्रतिक्षा यादी दिनांक ०१/०१/२०१८अखेर. More..\nअनुकंम्‍पा तत्‍वावर नियुक्‍तीची प्रतिक्षायाद 28/02/2018\nगट ड संवर्गातील अनुकंम्पा तत्वा1वर नियुक्तीब देणेबाबत अंतिम प्रतिक्षा यादी दिनांक ०१/०१/२०१८ अखेर More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ मुख्य वनसंरक्षक प्रा ठाणे उमेदवारांकरीता सुचना 16/02/2018\nप्रतिक्षा यादीतील निवड केलेल्या उमेदवारांची दि. २२.०२.२०१८ रोजी ठेवण्यात आलेल्या २५ कि.मी. चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी. More..\nई निविदा सुचना क्र. ०२ सन २०१७ १८ 15/02/2018\nमौजे साळविंडे क्र. नं. ७४५ येथे वनबंधारा बांधणे More..\nई निविदा सुचना क्र. ०८ सन २०१७ १८ 15/02/2018\nदेहेन मध्य्वर्ती रोपवाटीके सभोवार संरक्षक भिंत बांधणे More..\nई निविदा सुचना क्र. ०७ सन २०१७ १८ 15/02/2018\nश्रीवर्धन वनक्षेत्र कार्यालय व शासकिय निवासस्थाषन परिसरास संरक्षक भिंत बांधणे More..\nउपवनसंरक्षक शहापुर डोळखांब वनपरिक्षेत्रातील आजोबा देवस्थान येथे पॅगोडा 1 तयार करणे व दगडी पाय-या तयार करणे व पक्षी निरीक्षण मनोरा 1 तयार करणे More..\nई निविदा सुचना क्र १० सन २०१७ १८ 03/02/2018\nसाळविंडे कं. नं. ७४६ येथे सिमेंट नालाबांध बांधणे More..\nई निविदा सुचना क्र. ११ सन २०१७ १८ 03/02/2018\nकरजांडी कं. नं. ५३८ पार्ट, आंबिवली बुद्रुक कं. नं. ५३८ पार्ट, पाचाड कं. नं. ४५५ मोहोत कं.नं. ५६४ येथे वनतलाव खोदणे More..\nई निविदा सुचना 02/02/2018\nई निविदाप्रणालीद्वारे सन २०१८ पावसाळा रोपवन पुर्व कामासाठी खडडे खोदणे व गुरे प्रतीबंधक चर खोदण्या साठी बी १ नमुन्या्तील निविदा मागविण्याात येत आहे More..\nई-निविदा स्थापत्य कामे ठाणे वनविभाग 01/01/2018\nई-निविदा स्थापत्य कामे ठाणे वनविभाग More..\nमुलाखत कार्यक्रम सुचना 06/12/2017\nमुलाखत कार्यक्रम सुचना More..\nजप्त वाहन सुचना डहाणु वनविभाग 04/12/2017\nजप्त वाहन सुचना डहाणु वनविभाग More..\nजप्त वाहन सुचना ठाणे वनविभाग 30/11/2017\nजप्त वाहन सुचना ठाणे वनविभाग More..\nस्थापत्य कामे अलिबाग वनविभाग 27/11/2017\nस्थापत्य कामे अलिबाग वनविभाग More..\nस्थापत्य कामे अलिबाग वनविभाग 27/11/2017\nस्थापत्य कामे अलिबाग वनविभाग More..\nबांधकाम निविदा अलिबाग वनविभाग 21/11/2017\nबांधकाम निविदा अलिबाग वनविभाग More..\nठाणे वनवृत्त ५० कोटी वृक्ष लागवडी करीता करार पद्धतीने नेमणुक 14/11/2017\nठाणे वनवृत्त ५० कोटी वृक्ष लागवडी करीता करार पद्धतीने नेमणुक More..\nई-निविदा स्थापत्य कामे अलिबाग वनविभाग 10/11/2017\nई-निविदा स्थापत्य कामे More..\nप्रसिद्धपत्रक मुवस ठाणे कार्यालय 27/10/2017\nअलिबाग वनविभाग शुद्धीपत्रक 23/10/2017\nशहापुर वनविभाग ई निविदा पाँलिथीन बँग खरेदी करणे 16/10/2017\nई निविदा पाँलिथीन बँग खरेदी करणे More..\nई-निविदा पाँलिथीन बँग खरेदी करणे 11/10/2017\nई-निविदा पाँलिथीन बँग खरेदी करणे More..\nसुचना/ निवड यादी दि. २९ सप्टेंबर २०१७ 29/09/2017\nसुचना निवड यादी दि २९ सप्टेंबर २०१७ More..\nएमएच 05 एच 5778 आणि एमएच 04 ईएल 8612 या वाहनांबाबत 27/09/2017\nएमएच 05 एच 5778 आणि एमएच 04 ईएल 8612 या वाहनांबाबत More..\nठाणे वनवृत्तांतर्गत अलिबाग वनविभागातील वांधकाम कामांच्या ई-निविदेबाबत 08/09/2017\nठाणे वनवृत्तांतर्गत अलिबाग वनविभागातील वांधकाम कामांच्या ई-निविदेबाबत More..\nअलिबाग तालुका अंतर्गत मौजे शहाबाज येथील वनजमीनीबीबत 02/08/2017\nअलिबाग तालुका अंतर्गत मौजे शहाबाज येथील वनजमीनीबीबत More..\nठाणे वनविभागात जप्त करण्यात आलेल्या वाहनांबाबत 28/07/2017\nठाणे वनविभागात जप्त करण्यात आलेल्या वाहनांबाबत More..\nअंजुर मानकोली सुरई ता भिवंडी प्रसिद्धीपत्रक 13/07/2017\nअंजुर मानकोली सुरई ता भिवंडी प्रसिद्धीपत्रक More..\nवन महोत्सव ई- निविदा 13/06/2017\nवन महोत्सव ई- निविदा More..\nएम एच ०४ डी आर७८५९ वाहन सरकार जमा करणे 01/06/2017\nएम एच ०४ डी आर७८५९ वाहन सरकार जमा करणे More..\nभरती २०१६विभागनिहाय वाटप 22/05/2017\nभरती २०१६विभागनिहाय वाटप More..\nवनरक्षक भरती प्रक्रीया २०१६ अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी उमेदवारांचे वनविभागवार वाटप 16/05/2017\nवनरक्षक भरती प्रक्रीया २०१६ अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी उमेदवारांचे वनविभागवार वाटप More..\nभरती २०१६ विभागवार वाटप बिगर अनुसुचित खुला 16/05/2017\nभरती २०१६ विभागवार वाटप - बिगर अनुसुचित- खुला More..\nप्रसिद्धीपत्रक पाली ता पनवेल जिल्हा रायगड 09/05/2017\nप्रसिद्धीपत्रक पाली ता पनवेल जिल्हा रायगड More..\nशुद्धीपत्रक भरतीप्रक्रीया २०१६ 09/05/2017\nशुद्धीपत्रक भरतीप्रक्रीया २०१६ More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ 08/05/2017\nनिकाल २५ किमी व १६ किमी अंतर पुर्ण करण्‍याची चालण्‍याची शारीरिक क्षमता चाचणीचा निकाल More..\nशुद्ध्‍ाीपत्रक - वनरक्षक भरती प्रक्रिया - २०१६ More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ साठी २५ किमी व १६किमी चालण्‍याच्‍या चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी व प्रतिक्षा यादी. 20/04/2017\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ साठी २५ किमी व १६किमी चालण्‍याच्‍या चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी व प्रतिक्षा यादी. More..\nशुद्धीपत्रक वनरक्षक भरती प्रकिया २०१६ 20/04/2017\nशुद्धीपत्रक वनरक्षक भरती प्रकिया २०१६ More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ खेळाडु प्रवर्गातील उमेदवारांसाठी सुचना 17/04/2017\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ खेळाडु प्रवर्गातील उमेदवारांसाठी सुचना More..\nइमारती व किटा मालाचा जाहिरनामा 13/04/2017\nइमारती व किटा मालाचा जाहिरनामा More..\nनेरळ दस्‍तुरी रस्‍त्‍याचे काम सुरु करण्‍यास परवानगी 12/04/2017\nनेरळ दस्‍तुरी रस्‍त्‍याचे काम सुरु करण्‍यास परवानगी More..\nअंतीम जेष्‍ठता यादी लिपीक संवर्ग दि.०१.०१.२०१५ 03/04/2017\nअंतीम जेष्‍ठता यादी लिपीक संवर्ग दि.०१.०१.२०१५ More..\nभारतीय वन अधिनीयम १९२७ अन्‍वये नोटीस More..\nप्राथमिक जेष्‍ठता यादी लेखापाल 24/03/2017\nप्राथमिक जेष्‍ठता यादी लेखापाल ठाणे वनवृत्‍त दि. ०१.०१.२०१६ रोजीची. More..\nअतिरीक्‍त उमेदवारांची कागदपत्र पडताळणीनंतर पात्र/अपात्र उमेदवारांची यादी 24/03/2017\nअतिरीक्‍त उमेदवारांची कागदपत्र पडताळणीनंतर पात्र/अपात्र उमेदवारांची यादी More..\nएकरेषियप्रकल्‍पातर्गत माथेरान रोपवे प्रा. लि. मुंबई 22/03/2017\nएकरेषिय प्रकल्‍पातर्गत माथेरान रोप वे प्रा.लि. मुंबई २.५७२ हेक्‍टर वनक्षेत्र वळतेकरण प्रस्‍ताव More..\nअंतीम जेष्‍ठता यादी लेखापाल ठाणे वनवृत्‍त 21/03/2017\nअंतीम जेष्‍ठता दि ०१.०१.२०५ रोाजीची यादी लेखापाल ठाणे वनवृत्‍त More..\nपात्र उमेदवारांची अतीरिक्‍त लघुयादी व सुचना 10/03/2017\nकागदपत्र पडताळणीनंतर अपात्र ठरलेल्‍या उमेदवारांऐवजी पुढील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावणेेेकामी सुचना व यादी. More..\nवनरक्षक भरती प्रक्रीया २०१६ 01/03/2017\nवनरक्षक भरती प्रक्रीया २०१६ कागदपत्र पडताळणी अंती पात्र अपात्र उमेदवारांची यादी दि.०१ मार्च २०१७ More..\nनगर वसाहत प्रकल्प प्रसिद्धी पत्रक 23/02/2017\nनगर वसाहत प्रकल्प प्रसिद्धी पत्रक More..\nविधी सल्‍लागार (कंत्राटी) अंतीम निकाल 14/02/2017\nविधी सल्‍लागार (कंत्राटी) अंतीम निकाल More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ तक्रारी अर्जाबाबत 14/02/2017\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६- तक्रारी अर्जाबाबत More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ उमेदवारांसाठी सुचना 13/02/2017\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ उमेदवारांसाठी सुचना More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ उमेदवारांसाठी सुचना 13/02/2017\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ उमेदवारांसाठी सुचना More..\nकंत्राटी पद्धतीने विधी सल्लागार पदाच्या मुलाखतीबाबत 27/01/2017\nकंत्राटी पद्धतीने विधी सल्लागार पदाच्या मुलाखतीबाबत More..\nवृक्ष तोडण्‍यास व कामे सुरु करण्‍यास परवानगी 21/01/2017\nवृक्ष तोडण्‍यास व कामे सुरु करण्‍यास परवानगी राष्‍ट्रीय महामार्ग क्र. ४ बी. आमरा मार्ग क्षेत्र २४.३९८६ हेक्‍टर More..\nवेतन मंडळ मंजुर दरसुची सन २०१६ १७ 21/01/2017\nवेतन मंडळ मंजुर दरसुची सन २०१६ १७ More..\nउमेदवारांसाठी सुचना वनरक्षक भरती २०१६ 12/01/2017\nउमेदवारांसाठी सुचना वनरक्षक भरती २०१६ More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणीची लघुुयादी 11/01/2017\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणीची लघुुयादी More..\nवृक्ष तोडणेस वकाम सुरु करण्‍यास परवानगी 05/01/2017\nवृक्ष तोडणेस वकाम सुरु करण्‍यास परवानगी मौजे म्‍हसवण ता. पालघर ते काशीद कोपुर क्षेत्र- ५.७३६५ हेक्‍टर. More..\nशुध्दीपत्रक वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ 28/12/2016\nशुध्दीपत्रक वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ More..\nऑनलाईन ई निविदा अलिबाग वनविभाग 16/12/2016\nऑनलाईन ई निविदा अलिबाग वनविभाग More..\nशुद्धीपत्रक वनरक्षक भरती २०१६ 05/12/2016\nशुद्धीपत्रक वनरक्षक भरती २०१६ More..\nखेळाडु प्रवर्गातुन अर्ज केलेल्‍या उमेदवारांसाठी सुचना वनरक्षक भरती २०१६ 24/11/2016\nखेळाडु प्रवर्गातुन अर्ज केलेल्‍या उमेदवारांसाठी सुचना वनरक्षक भरती २०१६ More..\nशारिरिक मोजमाप तपासणी वेळापत्रक व पात्र उमेदवारांची यादी वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ 22/11/2016\nशारिरिक मोजमाप तपासणी वेळापत्रक व पात्र उमेदवारांची यादी वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ ३ किमी व ५ किमी धावण्‍याच्‍या चाचणीचा निकाल 22/11/2016\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ ३ किमी व ५ किमी धावण्‍याच्‍या चाचणीचा निकाल More..\nकामे सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. 17/11/2016\nकामे सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. मौजे भोरांडे ता. मुरबाड क्षेत्र ०.०१६८ हेक्‍टर More..\nवनरक्षक भरती २०१६ सूचना दि ०३ नोव्हे २०१६ 03/11/2016\nउमेदवारांसाठी सूचना दि ०३ नोव्हे २०१६ More..\nवनरक्षक भरती २०१६ संमती पत्र नमुना 02/11/2016\nवनरक्षक भरती २०१६ संमती पत्र नमुना More..\nवनरक्षक भरती २०१६ धावण्‍याच्‍या चाचणीसाठी स्‍थळ दर्शक नकाशे 02/11/2016\nवनरक्षक भरती २०१६ धावण्‍याच्‍या चाचणीसाठी स्‍थळ दर्शक नकाशे More..\nवनरक्षक भरती २०१६ सूचना दि ०२ ऑक्‍टो २०१६ 02/11/2016\n५ किमी आणि ३ किमी धावण्‍याच्‍या चाळणी चाचणीचे वेेळापत्रक 30/10/2016\n५ किमी आणि ३ किमी धावण्‍याच्‍या चाळणी चाचणीचे वेेळापत्रक More..\nउमेदवांंरासाठी सूचना दिनांक २८ऑक्‍टोबर २०१६ 28/10/2016\nउमेदवांंरासाठी सूचना दिनांक २८ऑक्‍टोबर २०१६ More..\nसूचना आणि वैदयकीय प्रमाणपत्र नमुना 27/10/2016\nसूचना आणि वैदयकीय प्रमाणपत्र नमुना More..\nकाम सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. 27/10/2016\nकाम सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. More..\nकाम सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत 27/10/2016\nकाम सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ शुद्धीपत्रक 13/10/2016\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ शुद्धीपत्रक More..\nविधी सल्‍लागार पद जाहिरात कंत्राटी पद्धधतीने 06/10/2016\nविधी सल्‍लागार पद जाहिरात कंत्राटी पद्धधतीने More..\nसुधारित वनरक्षक भरती जाहिरात २०१६ ठाणे वनवृत्‍त 28/09/2016\nसुधारित वनरक्षक भरती जाहिरात २०१६ ठाणे वनवृत्‍त More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ ठाणे वनवृत्‍त 26/09/2016\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ ठाणे वनवृत्‍त More..\nएकरेशिय प्रकल्पाांंतर्गत काम सुरु करण्‍यास व वृक्षतोड परवानगी 10/08/2016\nएकरेशिय प्रकल्पाांंतर्गत काम सुरु करण्‍यास व वृक्षतोड परवानगी More..\nझाडे तोडण्‍यास व कामे सुरू करण्‍यास परवानगी 26/07/2016\nझाडे तोडण्‍यास व कामे सुरू करण्‍यास परवानगी More..\nबी.बी.एन.एल. यंंत्रणेस आर.ओ.डब्‍ल्‍यु. मध्‍ये ओ.एफ.सी. टाकणेस परवानगी 26/07/2016\nबी.बी.एन.एल. यंंत्रणेस आर.ओ.डब्‍ल्‍यु. मध्‍ये ओ.एफ.सी. टाकणेस परवानगी More..\nवाधवा कन्‍सट्रक्‍शनकरिता वनविभागाचे अभिप्राय 20/07/2016\nवाधवा कन्‍सट्रक्‍शनकरिता वनविभागाचे अभिप्राय More..\nवनरक्षक जेष्‍ठता यादी ठाणे वनवृत्‍त 15/06/2016\nवनरक्षक अंतीम जेष्‍ठता यादी ठाणे वनवृत्‍त More..\n१ जुलै २०१६ रोजी होणा-या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासंबंधीत वृक्ष लागवड स्‍थळनिहाय माहिती 14/06/2016\n१ जुलै २०१६ रोजी होणा-या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासंबंधीत वृक्ष लागवड स्‍थळनिहाय माहिती More..\nएकरेषिय प्रकल्‍पांबाबत झाडे तोडण्‍यास व कामे सुरु करण्‍यास परवानगी. 13/06/2016\nएकरेषिय प्रकल्‍पांबाबत झाडे तोडण्‍यास व कामे सुरु करण्‍यास परवानगी. More..\nसिमेंट बंधारा तळवली ई- निविदा 03/05/2016\nसिमेंट बंधारा तळवली ई- निविदा More..\nसिमेंट बंधारा चंदरगाव ई निविदा 03/05/2016\nसिमेंट बंधारा चंदरगाव ई निविदा More..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_(%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4)", "date_download": "2018-06-19T18:12:09Z", "digest": "sha1:43VD5G7U3BC5KGWFWCVKYOSSSVH2AJ72", "length": 9265, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तर रेल्वे क्षेत्र - विकिपीडिया", "raw_content": "\n(उत्तर रेल्वे (भारत) या पानावरून पुनर्निर्देशित)\n1 - उत्तर रेल्वे\nउत्तर रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या १७ विभागांपैकी एक विभाग आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या उत्तर रेल्वेचे मुख्यालय दिल्लीच्या नवी दिल्ली रेल्वे स्थानक येथे असून जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ही राज्ये तसेच चंदीगढ व दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश उत्तर रेल्वेच्या अखत्यारीत येतात.\nदिल्ली उपनगरी रेल्वे सेवा उत्तर रेल्वेद्वारेच चालवली जाते. जम्मू आणि काश्मीरमध्ये बांधण्यात येत असलेली काश्मीर रेल्वे देखील उत्तर रेल्वेच्या अखत्यारीत आहे.\nरेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड‎‎\nउत्तर • उत्तर पश्चिम • उत्तर पूर्व • उत्तर पूर्व सीमा • उत्तर मध्य • दक्षिण • दक्षिण पश्चिम • दक्षिण पूर्व • दक्षिण पूर्व मध्य • दक्षिण मध्य • पश्चिम • पश्चिम मध्य • पूर्व • पूर्व तटीय • पूर्व मध्य • मध्य • कोकण\nभारतीय कंटेनर निगम लिमिटेड • डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन • इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड • कोकण रेल्वे कॉर्पोरेशन • मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण • रेल विकास निगम लिमिटेड • रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • राइट्स लिमिटेड\nचित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा • डीझेल रेल्वे इंजिन कारखाना • डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना • इंटिग्रल कोच कारखाना • रेल डबा कारखाना • रेल चाक कारखाना • रेल स्प्रिंग कारखाना\nदिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग • दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग • दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग • दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग • मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग • अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्ग\nचेन्नई उपनगरी रेल्वे • दार्जिलिंग हिमालय रेल्वे • दिल्ली उपनगरी रेल्वे • हैदराबाद एम.एम.टी.एस. • जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग • कालका-सिमला रेल्वे • कोलकाता उपनगरी रेल्वे • कोलकाता मेट्रो • मुंबई उपनगरी रेल्वे • निलगिरी पर्वत रेल्वे\nडेक्कन ओडिसी • दुरंतो एक्सप्रेस • गरीब रथ एक्सप्रेस • गोल्डन चॅरियट • लाइफलाईन एक्सप्रेस • पॅलेस ऑन व्हील्स • राजधानी एक्सप्रेस • संपर्क क्रांती एक्सप्रेस • शताब्दी एक्सप्रेस • जन शताब्दी एक्सप्रेस • विवेक एक्सप्रेस • राज्यराणी एक्सप्रेस • हमसफर एक्सप्रेस • गतिमान एक्सप्रेस\nजम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे वाहतूक\nहिमाचल प्रदेशमधील रेल्वे वाहतूक\nउत्तर प्रदेशमधील रेल्वे वाहतूक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१६ रोजी १७:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathimedia.in/news/Palakmantri_Manjuri", "date_download": "2018-06-19T18:30:08Z", "digest": "sha1:7UZCCJWSYXPEXHEFS5E36MADQRXWVMOM", "length": 3595, "nlines": 32, "source_domain": "marathimedia.in", "title": "MarathiMedia", "raw_content": "\nनागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रातील १४ कोटी रुपयांची ५९ कामे प्रस्तावित केली होती. यापैकी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी २५ कामांना मंजुरी दिल्याची माहिती प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. पंकज जावळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेची बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. पंकज जावळे, उपअभियंता चंदरगी, सहायक अभियंता संदीप कारंजे आदी उपस्थित होते. मागील बैठकीत अपूर्ण प्रस्ताव असल्याने महापालिका क्षेत्रातील एकाही कामांना मंजुरी दिली नव्हती. सोमवारी सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री देशमुख यांनी महापालिका हद्दीतील ५९ पैकी २५ कामांना मंजुरी दिली आहे. उर्वरित प्रस्तावातील त्रुटी दूर करून पुढील बैठकीत ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना दिले. लोकशाहीत त्यांना आंदोलनाचा अधिकार शहरातील दलित वस्ती निधीचे महापालिकेने प्रस्ताव पूर्णपणे दिले नव्हते. पुन्हा प्रस्ताव मागवले. बैठक घेऊन मंजूर करू. लोकशाहीत त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, करू दे. नागरिकांना माहिती आहे कोण काम करतोय. - विजयकुमार देशमुख, पालकमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-mumbai-samruddhi-highway-opposed-33048", "date_download": "2018-06-19T18:09:58Z", "digest": "sha1:GEBKTM27CGK2G7GFSPOZDF7H45L4YORA", "length": 9175, "nlines": 58, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagpur-Mumbai samruddhi highway opposed मुख्यमंत्र्यांच्या \"समृद्धी'ला नागपुरातूनच विरोध | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या \"समृद्धी'ला नागपुरातूनच विरोध\nगुरुवार, 2 मार्च 2017\nनागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील काटे दूर होण्याची कोणतेही चिन्हे दिसत नाहीत. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध दर्शविल्याने नागपुरातून सुरू होणाऱ्या या प्रकल्पाचे भवितव्य टांगणीला लागले आहे.\nनागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील काटे दूर होण्याची कोणतेही चिन्हे दिसत नाहीत. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध दर्शविल्याने नागपुरातून सुरू होणाऱ्या या प्रकल्पाचे भवितव्य टांगणीला लागले आहे.\nनागपूर ते मुंबई असा असलेला हा समृद्धी महामार्ग राज्यातील 18 जिल्ह्यांतून जाणार आहे. यासाठी आवश्‍यक जमीन \"लॅंड पुलिंग'द्वारे संपादित केली जाणार आहे. एखाद्या प्रकल्पासाठी सरकारला जमीन संपादन करावयाची असल्याने 2013 मध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेल्या भूमी अधिग्रहण कायद्याने व्हायला पाहिजे. यात शेतकऱ्यांना बाजारभावाच्या चारपटीपेक्षा अधिक रक्कम मोबदला म्हणून मिळण्याची तरतूद आहे. राज्य सरकारने मात्र या कायद्याचा आधार न घेता \"लॅंड पुलिंग'चा पर्याय निवडला आहे. या पर्यायाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.\nनागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाबद्दल पर्यावरण जनसुनावणी मंगळवारी (ता. 28) हिंगणा तालुक्‍यातील वडगाव (गुजर) येथे पार पडली. या वेळी जवळपास 250 शेतकऱ्यांनी यात भाग घेतला. या प्रकल्पांतर्गत 28.4 किलोमीटरचा रस्ता नागपूर जिल्ह्यातून जाणार आहे. यात हिंगणा व नागपूर ग्रामीण तालुक्‍यातील जमीन जाणार आहे. या वेळी अनेक शेतकऱ्यांनी राज्य सरकारला जमीन देण्यास विरोध दर्शविला. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार राज्याने जमिनीचा मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली.\nत्याचप्रमाणे राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या मोबदला योजनेच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. या संदर्भात शासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे काहीही बोलण्यास नकार दिला. शेतकऱ्यांच्या भावना राज्य सरकारकडे पोचविण्यात येतील, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यातूनच या योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ashwinee-evergreenashwinee.blogspot.com/2012/06/", "date_download": "2018-06-19T17:42:42Z", "digest": "sha1:TY55XQMFKRBLCP5X6SXS2OEUR55JPQX4", "length": 2037, "nlines": 41, "source_domain": "ashwinee-evergreenashwinee.blogspot.com", "title": "भिजपाऊस.....: June 2012", "raw_content": "\nत्याच्या येण्याचा सांगावा तिच्यापर्यंत पोचलाय हे सकाळीच उमगलं....\nनिरोपाचे दोन-चार शिंतोडेही काय कमाल करु शकतात,\nहे सर्वदूर पसरलेल्या तिच्या गंधाने समजलं...\nकिती युगं लोटली तरी भेटीतली उत्कटता, मिलनाची आतुरता\nयुगाच्या सुरुवातीला होती तशीच...तितकीच...अमीट\nविरहातही भेटीची आशा जिवंत ठेवणाऱ्या तिची, की\nदिलेलं वचन पाळण्याकरता तिच्या ओढीनं धाव घेणाऱ्या त्याची\nआता ढोल-गजराच्या साथीनं तो मोठया ऐटीत येईल\nआणि त्याच्या प्रियेला आलिंगन देईल...\nआपल्या सर्वांच्या साक्षीनं सर्जनाचा नवा उत्सव सुरू होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/onion-prices-collapsed-22327", "date_download": "2018-06-19T17:50:17Z", "digest": "sha1:BGU3ENS6ATO6RQVHVZPLYTA2UHFMILTT", "length": 7450, "nlines": 53, "source_domain": "www.esakal.com", "title": "Onion prices collapsed कांद्याचे दर कोसळल्याने सटाण्यात \"रास्ता रोको' | eSakal", "raw_content": "\nकांद्याचे दर कोसळल्याने सटाण्यात \"रास्ता रोको'\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nसटाणा (जि. नाशिक) - केंद्र शासनाने 31 डिसेंबरपासून कांदा निर्यात अनुदान बंद करण्याची घोषणा केल्याने आज येथील बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कोसळले. त्यामुळे संतप्त झालेल्या कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तब्बल चार तास ठिय्या देऊन \"रास्ता रोको' आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून कांद्याला 1500 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा. अन्यथा 25 डिसेंबरपासून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.\nसटाणा (जि. नाशिक) - केंद्र शासनाने 31 डिसेंबरपासून कांदा निर्यात अनुदान बंद करण्याची घोषणा केल्याने आज येथील बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कोसळले. त्यामुळे संतप्त झालेल्या कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तब्बल चार तास ठिय्या देऊन \"रास्ता रोको' आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून कांद्याला 1500 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा. अन्यथा 25 डिसेंबरपासून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.\nसटाणा बाजार समितीत आज सकाळी बाजार लिलाव सुरू झाल्यानंतर निर्यातदार व्यापाऱ्यांनी लिलावाकडे पाठ फिरविल्यामुळे कांद्याचे भाव 250 ते 300 रुपये प्रतिक्विंटल दराने गडगडले. हा प्रकार शेतकऱ्यांचा लक्षात येताच त्यांनी लिलाव बंद पाडले. यानंतर शेतकऱ्यांनी विंचूर - प्रकाशा महामार्गावर कांद्याची वाहने आडवी लावून ठिय्या दिला. या वेळी शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी केली.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nपाली खोपोली मार्गावर दोन भीषण अपघात\nपाली (जि. रायगड) - पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदिकरणाचे काम सुरु आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nनेवासे: आपघातात दोन ठार, तीन जखमी\nनेवासे - कंटेनर आणि टाटा कार यांच्या झालेल्या आपघातात दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला असून, दिघेजण गंभीर जखमी आहेत. हा आपघात रविवार (ता. 17) रोजी रात्री...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-06-19T18:23:07Z", "digest": "sha1:7NX6OXHBGY4VGYRBUTXABDJEEPSOHQ4W", "length": 14458, "nlines": 158, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "विंदा करंदीकर | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on फेब्रुवारी 15, 2016 by सुजित बालवडकर\t• Posted in विंदा करंदीकर\t• Tagged विंदा करंदीकर\t• १ प्रतिक्रिया\nPosted on सप्टेंबर 4, 2010 by सुजित बालवडकर\t• Posted in विंदा करंदीकर\t• Tagged विंदा करंदीकर\t• यावर आपले मत नोंदवा\nकिर्र रात्री सुन्न रात्री\nझर्र वारा भुर्र पानी;\nशार वाडा गार भिंती,\nमानवाचे अंती एक गोत्र\nPosted on एप्रिल 20, 2010 by सुजित बालवडकर\t• Posted in विंदा करंदीकर\t• Tagged विंदा करंदीकर\t• यावर आपले मत नोंदवा\nमिसिसिपीमध्ये मिसळू दे गंगा;\n-हाईनमध्ये ‘नंगा’ करो स्नान.\nसिंधुसाठी झुरो आमेझान थोर’\nकांगो बंडखोर टेम्स साठी Continue reading →\nPosted on एप्रिल 19, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in विंदा करंदीकर\t• Tagged विंदा करंदीकर\t• यावर आपले मत नोंदवा\nमाझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,\nलागेल जन्मावें पुन्हां नेण्या तुला मझ्या घरी.\nतूं झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचें लाजशी;\nमी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी. Continue reading →\nPosted on फेब्रुवारी 16, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in विंदा करंदीकर\t• Tagged विंदा करंदीकर\t• यावर आपले मत नोंदवा\nयमक मला नच सापडले\nशब्द बिचारे धडपडले; Continue reading →\nPosted on फेब्रुवारी 8, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in विंदा करंदीकर\t• Tagged विंदा करंदीकर\t• यावर आपले मत नोंदवा\nमज्जा मेली; इथें आतां\nPosted on जानेवारी 11, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in विंदा करंदीकर\t• Tagged विंदा करंदीकर\t• यावर आपले मत नोंदवा\nहाच माझा थोर गुन्हा\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2018-06-19T17:51:55Z", "digest": "sha1:YKUUWPCP7PBMRNEODVGWGDNR5GYSQMTL", "length": 6683, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बर्ट्रांड रसेल - विकिपीडिया", "raw_content": "\n११ जुलै, १९७४ (वय ८३)\nबर्ट्रांड आर्थर विल्यम रसेल, तिसरा अर्ल रसेल (Bertrand Arthur William Russell, 3rd Earl Russell; १८ मे १८७२ - २ फेब्रुवारी १९७०) हा एक ब्रिटिश लेखक, तत्त्वज्ञ, इतिहासकार व गणितज्ञ होता. विसाव्या शतकामधील एक आघाडीचा तत्त्वज्ञ मानला जाणाऱ्या रसेलला १९५० सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. रसेल जगामधील प्रतिष्ठित शांतीपुरस्कर्त्या व्यक्तींपैकी एक होता. त्याने पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, व्हियेतनाम युद्ध इत्यादी जागतिक युद्धांवर टीका केली होती तसेच त्याचा अण्वस्त्र बंदीला पाठिंबा होता.\nविल्यम फॉकनर साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते\nइ.स. १८९१ मधील जन्म\nइ.स. १९७४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१५ रोजी १६:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-06-19T17:48:52Z", "digest": "sha1:LJYFO6GXYGQLB7K4TCV6KNTCWNSZU63M", "length": 48162, "nlines": 586, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१२ फॉर्म्युला वन हंगाम - विकिपीडिया", "raw_content": "२०१२ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१२ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम\nमागील हंगाम: २०११ पुढील हंगाम: २०१३\nयादी: देशानुसार | हंगामानुसार\n२०१२ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६३वा हंगाम आहे. मूळ वेळापत्रकानुसार या हंगामात युनायटेड स्टेट्स ग्रांप्री चे पुनरागमन होणार आहे. तसेच राजकीय अस्थिरतेमुळे २०११ हंगामात रद्द करण्यात आलेली बहरैन ग्रांप्री सुद्धा या हंगामात समाविष्ट आहे. ह्या हंगामामध्ये २० शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १२ संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. १८ मार्च २०१२ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २५ नोव्हेंबर रोजी ब्राझीलमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\nरेड बुल रेसिंग ने कार निर्मित्यांचे अजिंक्यपद व सेबास्टियान फेटेल ने चालकांचे अजिंक्यपद पटकावले.\nसेबास्टियान फेटेल, २८१ गुणांसोबत २०१२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.\nफर्नांदो अलोन्सो, २७८ गुणांसोबत २०१२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.\nकिमी रायकोन्नेन, २०७ गुणांसोबत २०१२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.\n१ संघ आणि चालक\n२०१२ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १२ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१२ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१२ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१२ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१\nरेड बुल आर.बी.८ रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ प १ सेबास्टियान फेटेल[२] सर्व\n२ मार्क वेबर[३] सर्व\nमॅकलारेन एम.पी.४-२७ मर्सिडीज एफ.ओ.१०८.झेड प ३ जेन्सन बटन[४] सर्व\n४ लुइस हॅमिल्टन[५] सर्व\nफेरारी एफ.२०१२ फेरारी ०५६ प ५ फर्नांदो अलोन्सो[६] सर्व\n६ फिलिपे मास्सा[७] सर्व\nमर्सिडिज-बेंझ ए.एम.जि पेट्रोनास एफ१ संघ\nमर्सिडिज-बेंझ एफ.१ डब्ल्यू.०३ मर्सिडीज एफ.ओ.१०८.झेड प ७ मिखाएल शुमाखर[८] सर्व\n८ निको रॉसबर्ग[९] सर्व\nलोटस एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१\nलोटस.इ.२० रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ प ९ किमी रायकोन्नेन[१०] सर्व\n१० रोमन ग्रोस्जीन[११] १–१२,\nजेरोम डि आंब्रोसीयो[१२] १३\nसहाऱा फोर्स इंडिया एफ१ संघ\nफोर्स इंडिया व्ही.जे.एम.०५ मर्सिडीज एफ.ओ.१०८.झेड प ११ पॉल डि रेस्टा[१३] सर्व ज्युल्स बियांची[१४]\n१२ निको हल्केनबर्ग[१३] सर्व\nसौबर सि.३१ फेरारी ०५६ प १४ कमुइ कोबायाशी[१५] सर्व इस्तेबान गुतेरेझ[१५]\n१५ सर्गिओ पेरेझ[१५] सर्व\nस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी\nटोरो रोस्सो एस.टी.आर.७ फेरारी ०५६ प १६ डॅनियल रीक्कार्डो[१६] सर्व\n१७ जीन-एरिक वेर्गने[१६] सर्व\nविलियम्स एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१\nविलियम्स एफ.डब्ल्यु.३४ रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ प १८ पास्टोर मालडोनाडो[१७] सर्व वालट्टेरी बोट्टास[१७]\n१९ ब्रुनो सेन्ना[१८] सर्व\nकॅटरहॅम एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१\nकॅटरहॅम सी.टि.०१ रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ प २० हिक्की कोवालाइन[१९] सर्व गिएडो वॅन डर गार्डे[२०]\n२१ विटाली पेट्रोव्ह सर्व\nहिस्पानिया रेसिंग एफ१ संघ\nहिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ\nएच.आर.टी एफ.११२ कॉसवर्थ सि.ए.२०१२ प २२ पेड्रो डी ला रोसा[२२] सर्व डॅनी कलॉस[२३]\n२३ नरेन कार्तिकेयन[२५] सर्व\nमारुशिया एम.आर.०१ कॉसवर्थ सि.ए.२०१२ प २४ टिमो ग्लोक[२६] सर्व मॅक्स चिल्टन[२७]\n२५ चार्ल्स पिक[२८] सर्व\nक्वॉन्टास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च १८\nपेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट क्वालालंपूर मार्च २५\nयु.बि.एस. चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय एप्रिल १५\nगल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर एप्रिल २२\nग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे १३\nग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो मे २७\nग्रांप्री दु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून १०\nग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री वेलेंशिया स्ट्रीट सर्किट वेलेंशिया जून २४\nसान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै ८\nग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री हॉकेंहिम्रिंग हॉकेनहाईम जुलै २२\nएनि माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट जुलै २९\nSHELL बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम सप्टेंबर २\nग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर ९\nसिंगटेल सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर सप्टेंबर २३\nजपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर ७\nकोरियन ग्रांप्री कोरियन ग्रांप्री कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट योनगाम ऑक्टोबर १४\nएअरटेल भारतीय ग्रांप्री भारतीय ग्रांप्री बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट नोएडा ऑक्टोबर २८\nएतिहाद एरवेज अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री यास मरिना सर्किट अबु धाबी नोव्हेंबर ४\nयुनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री सर्किट ऑफ द अमेरीकाज ऑस्टिन नोव्हेंबर १८\nग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो नोव्हेंबर २५\nऑस्ट्रेलियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन जेन्सन बटन जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती\nमलेशियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन किमी रायकोन्नेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी माहिती\nचिनी ग्रांप्री निको रॉसबर्ग कमुइ कोबायाशी निको रॉसबर्ग मर्सिडिज-बेंझ माहिती\nबहरैन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती\nस्पॅनिश ग्रांप्री पास्टोर मालडोनाडो[३०] रोमन ग्रोस्जीन पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-रेनोल्ट माहिती\nमोनॅको ग्रांप्री मार्क वेबर[३१] सर्गिओ पेरेझ मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती\nकॅनेडियन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती\nयुरोपियन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल निको रॉसबर्ग फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी माहिती\nब्रिटिश ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो किमी रायकोन्नेन मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती\nजर्मन ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो मिखाएल शुमाखर फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी माहिती\nहंगेरियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन सेबास्टियान फेटेल लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती\nबेल्जियम ग्रांप्री जेन्सन बटन ब्रुनो सेन्ना जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती\nइटालियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन निको रॉसबर्ग लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती\nसिंगापूर ग्रांप्री लुइस हॅमिल्टन निको हल्केनबर्ग सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती\nजपानी ग्रांप्री सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती\nकोरियन ग्रांप्री मार्क वेबर मार्क वेबर सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती\nभारतीय ग्रांप्री सेबास्टियान फेटेल जेन्सन बटन सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती\nअबु धाबी ग्रांप्री लुइस हॅमिल्टन सेबास्टियान फेटेल किमी रायकोन्नेन लोटस एफ१-रेनोल्ट माहिती\nयुनायटेड स्टेट्स ग्रांप्री सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती\nब्राझिलियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन लुइस हॅमिल्टन जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती\nसेबास्टियान फेटेल २ ११ ५ १ ६ ४ ४ मा. ३ ५ ४ २ २२† १ १ १ १ ३ २ ६\nफर्नांदो अलोन्सो ५ १ ९ ७ २ ३ ५ १ २ १ ५ मा. ३ ३ मा. ३ २ २ ३ २\nकिमी रायकोन्नेन ७ ५ १४ २ ३ ९ ८ २ ५ ३ २ ३ ५ ६ ६ ५ ७ १ ६ १०\nलुइस हॅमिल्टन ३ ३ ३ ८ ८ ५ १ १९† ८ मा. १ मा. १ मा. ५ १० ४ मा. १ मा.\nजेन्सन बटन १ १४ २ १८† ९ १६† १६ ८ १० २ ६ १ मा. २ ४ मा. ५ ४ ५ १\nमार्क वेबर ४ ४ ४ ४ ११ १ ७ ४ १ ८ ८ ६ २०† ११ ९ २ ३ मा. मा. ४\nफिलिपे मास्सा मा. १५ १३ ९ १५ ६ १० १६ ४ १२ ९ ५ ४ ८ २ ४ ६ ७ ४ ३\nरोमन ग्रोस्जीन मा. मा. ६ ३ ४ मा. २ मा. ६ १८ ३ मा. ७ १९† ७ ९ मा. ७ मा.\nनिको रॉसबर्ग १२ १३ १ ५ ७ २ ६ ६ १५ १० १० ११ ७ ५ मा. मा. ११ मा. १३ १५\nसर्गिओ पेरेझ ८ २ ११ ११ मा. ११ ३ ९ मा. ६ १४ मा. २ १० मा. ११ मा. १५ ११ मा.\nनिको हल्केनबर्ग मा. ९ १५ १२ १० ८ १२ ५ १२ ९ ११ ४ २१† १४ ७ ६ ८ मा. ८ ५\nकमुइ कोबायाशी ६ मा. १० १३ ५ मा. ९ मा. ११ ४ १८† १३ ९ १३ ३ मा. १४ ६ १४ ९\nमिखाएल शुमाखर मा. १० मा. १० मा. मा. मा. ३ ७ ७ मा. ७ ६ मा. ११ १३ २२† ११ १६ ७\nपॉल डि रेस्टा १० ७ १२ ६ १४ ७ ११ ७ मा. ११ १२ १० ८ ४ १२ १२ १२ ९ १५ १९†\nपास्टोर मालडोनाडो १३† १९† ८ मा. १ मा. १३ १२ १६ १५ १३ मा. ११ मा. ८ १४ १६ ५ ९ मा.\nब्रुनो सेन्ना १६† ६ ७ २२† मा. १० १७ १० ९ १७ ७ १२ १० १८† १४ १५ १० ८ १० मा.\nजीन-एरिक वेर्गने ११ ८ १६ १४ १२ १२ १५ मा. १४ १४ १६ ८ मा. मा. १३ ८ १५ १२ मा. ८\nडॅनियल रीक्कार्डो ९ १२ १७ १५ १३ मा. १४ ११ १३ १३ १५ ९ १२ ९ १० ९ १३ १० १२ १३\nविटाली पेट्रोव्ह मा. १६ १८ १६ १७ मा. १९ १३ सु.ना. १६ १९ १४ १५ १९ १७ १६ १७ १६ १७ ११\nटिमो ग्लोक १४ १७ १९ १९ १८ १४ मा. सु.ना. १८ २२ २१ १५ १७ १२ १६ १८ २० १४ १९ १६\nचार्ल्स पिक १५† २० २० मा. मा. मा. २० १५ १९ २० २० १६ १६ १६ मा. १९ १९ मा. २० १२\nहिक्की कोवालाइन मा. १८ २३ १७ १६ १३ १८ १४ १७ १९ १७ १७ १४ १५ १५ १७ १८ १३ १८ १४\nजेरोम डि आंब्रोसीयो १३\nनरेन कार्तिकेयन पा.ना. २२ २२ २१ मा. १५ मा. १८ २१ २३ मा. मा. १९ मा. मा. २० २१ मा. २२ १८\nपेड्रो डी ला रोसा पा.ना. २१ २१ २० १९ मा. मा. १७ २० २१ २२ १८ १८ १७ १८ मा. मा. १७ २१ १७\nसुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय\nनिळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)\nपांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)\nरिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)\n† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १ २ ११ ५ १ ६ ४ ४ मा. ३ ५ ४ २ २२† १ १ १ १ ३ २ ६\n२ ४ ४ ४ ४ ११ १ ७ ४ १ ८ ८ ६ २०† ११ ९ २ ३ मा. मा. ४\nस्कुदेरिआ फेरारी ५ ५ १ ९ ७ २ ३ ५ १ २ १ ५ मा. ३ ३ मा. ३ २ २ ३ २\n६ मा. १५ १३ ९ १५ ६ १० १६ ४ १२ ९ ५ ४ ८ २ ४ ६ ७ ४ ३\nमॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ ३ १ १४ २ १८† ९ १६† १६ ८ १० २ ६ १ मा. २ ४ मा. ५ ४ ५ १\n४ ३ ३ ३ ८ ८ ५ १ १९† ८ मा. १ मा. १ मा. ५ १० ४ मा. १ मा.\nलोटस एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ९ ७ ५ १४ २ ३ ९ ८ २ ५ ३ २ ३ ५ ६ ६ ५ ७ १ ६ १०\n१० मा. मा. ६ ३ ४ मा. २ मा. ६ १८ ३ मा. १३ ७ १९† ७ ९ मा. ७ मा.\nमर्सिडिज-बेंझ ७ मा. १० मा. १० मा. मा. मा. ३ ७ ७ मा. ७ ६ मा. ११ १३ २२† ११ १६ ७\n८ १२ १३ १ ५ ७ २ ६ ६ १५ १० १० ११ ७ ५ मा. मा. ११ मा. १३ १५\nसौबर-स्कुदेरिआ फेरारी १४ ६ मा. १० १३ ५ मा. ९ मा. ११ ४ १८† १३ ९ १३ ३ मा. १४ ६ १४ ९\n१५ ८ २ ११ ११ मा. ११ ३ ९ मा. ६ १४ मा. २ १० मा. ११ मा. १५ ११ मा.\nफोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ ११ १० ७ १२ ६ १४ ७ ११ ७ मा. ११ १२ १० ८ ४ १२ १२ १२ ९ १५ १९†\n१२ मा. ९ १५ १२ १० ८ १२ ५ १२ ९ ११ ४ २१† १४ ७ ६ ८ मा. ८ ५\nविलियम्स एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १८ १३† १९† ८ मा. १ मा. १३ १२ १६ १५ १३ मा. ११ मा. ८ १४ १६ ५ ९ मा.\n१९ १६† ६ ७ २२† मा. १० १७ १० ९ १७ ७ १२ १० १८† १४ १५ १० ८ १० मा.\nस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १६ ९ १२ १७ १५ १३ मा. १४ ११ १३ १३ १५ ९ १२ ९ १० ९ १३ १० १२ १३\n१७ ११ ८ १६ १४ १२ १२ १५ मा. १४ १४ १६ ८ मा. मा. १३ ८ १५ १२ मा. ८\nकॅटरहॅम एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ २० मा. १८ २३ १७ १६ १३ १८ १४ १७ १९ १७ १७ १४ १५ १५ १७ १८ १३ १८ १४\n२१ मा. १६ १८ १६ १७ मा. १९ १३ सु.ना. १६ १९ १४ १५ १९ १७ १६ १७ १६ १७ ११\nमारुशिया एफ१-कॉसवर्थ २४ १४ १७ १९ १९ १८ १४ मा. सु.ना. १८ २२ २१ १५ १७ १२ १६ १८ २० १४ १९ १६\n२५ १५† २० २० मा. मा. मा. २० १५ १९ २० २० १६ १६ १६ मा. १९ १९ मा. २० १२\nहिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ २२ पा.ना. २१ २१ २० १९ मा. मा. १७ २० २१ २२ १८ १८ १७ १८ मा. मा. १७ २१ १७\n२३ पा.ना. २२ २२ २१ मा. १५ मा. १८ २१ २३ मा. मा. १९ मा. मा. २० २१ मा. २२ १८\nसुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय\nनिळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)\nपांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)\nरिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)\n† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n↑ \"२०१२ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ\". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१२-०३-२०.\n↑ \"होरनर ने सेबास्टियान फेटेल बद्द्लच्या अफवांना मिटवले\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. १४ मार्च २०११.\n↑ \"वेबर २०१२ फॉर्म्युला वन हंगामाचा करार रेड बुल रेसिंग सोबत केला.\". रेड बुल रेसिंग. २७ ऑगस्ट २०११.\n↑ \"बटन ने मॅकलारेन सोबत बहु वर्षांच्या करार केला\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. ५ ऑक्टोबर २०११.\n↑ \"लुइस हॅमिल्टन मॅकलारेन मध्ये २०१२ फॉर्म्युला वन हंगाम पर्यंत राहणार.\". मानिपे एफ.वन डॉट कॉम. १८ जानेवारी २००८.\n↑ \"फर्नांदो अलोन्सो ने फेरारी सोबत करार केला.\". फेरारी डॉट कॉम. ३० सप्टेंबर २००९.\n↑ \"फिलिपे मास्साने फेरारी सोबतचा करार २०१२ हंगामा पर्यंत वाढवला.\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. ९ जून २०१०.\n↑ \"शुमाखर फॉर्म्युला वन मध्ये २०१२ नंतर राहण्याची शक्यता\". ई.एस.पी.एन.एफ१ डॉट कॉम. २७ जानेवारी २०१०.\n↑ \"रॉसबर्गने मर्सिडिज-बेंझ सोबतचा करार वाढवला.\". ई.एस.पी.एन.एफ१ डॉट कॉम. १० नोव्हेंबर २०११.\n↑ \"किमी रायकोन्नेनची २०१२ फॉर्म्युला वन हंगामापासुन लोटस एफ१ संघात वापसी.\". रेनोल्ट एफ१. २९ नोव्हेंबर २०११.\n↑ \"रोमन ग्रोस्जीन, किमी रायकोन्नेन सोबत, २०१२ फॉर्म्युला वन हंगामासाठी लोटस एफ१ संघात शामिल.\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. ९ डिसेंबर २०११.\n↑ \"जेरोम डि आंब्रोसीयो, रोमन ग्रोस्जीनला मोंझा येथे साथ देणार.\". एफ वन फॅनॅटीक डॉट सिओ डॉट युके. ४ सप्टेंबर २०१२.\n↑ १३.० १३.१ \"पॉल डि रेस्टा फोर्स इंडियाच्या २०१२ फॉर्म्युला वन हंगामाच्या चालक यादित शामिल.\". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. १६ डिसेंबर २०११.\n↑ \"ज्युल्स बियांची याची, सहाऱा फोर्स इंडिया संघात राखीव चालक म्हणुन नेमणुक.\". फोर्स इंडिया. २७ जानेवारी २०१२.\n↑ १५.० १५.१ १५.२ \"कमुइ कोबायाशी आणि सर्गिओ पेरेझ, २०१२ फॉर्म्युला वन हंगामासाठी सौबर एफ१ संघात राहणार.\". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. २८ जुलै २०११.\n↑ १६.० १६.१ \"डॅनियल रीक्कार्डो, स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघात सामिल.\". द ऑस्ट्रेलियन. १५ डिसेंबर २०११.\n↑ १७.० १७.१ \"विलियम्स एफ१ संघाने पास्टोर मालडोनाडो आणि वालट्टेरी बोट्टास, यांना २०१२ फॉर्म्युला वन हंगामासाठी राखिव चालक म्हणुन नेमले.\". विलियम्स एफ१. १ डिसेंबर २०११.\n↑ \"विलियम्स एफ१ संघाने, ब्रुनो सेन्नाला २०१२ फॉर्म्युला वन हंगामासाठी मुख्य चालक म्हणुन नेमले.\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. १७ जानेवारी २०१२.\n↑ \"हिक्की कोवालाइन आणि यार्नो त्रुल्ली, सलग तिसऱ्या वर्षी कॅटरहॅम एफ१ संघात.\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. १५ सप्टेंबर २०११.\n↑ \"कॅटरहॅम एफ१ संघाने गिएडो वॅन डर गार्डेल सोबत राखिव चालक म्हणुन करार केला.\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. ४ फेब्रुवारी २०१२.\n↑ \"अलेक्झांडर रॉसी ची, कॅटरहॅम एफ१ संघात परिक्षण चालक म्ह्णुन नेमणुक.\". कॅटरहॅम एफ१. ९ मार्च २०१२.\n↑ \"पेड्रो डी ला रोसा ने हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाबरोबर २०१२ फॉर्म्युला वन हंगामासाठी करार केला.\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. २१ नोव्हेंबर २०११.\n↑ \"डॅनी कलॉस, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघात परिक्षण चालक म्हणुन सामिल.\". हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ. १३ फेब्रुवारी २०१२.\n↑ \"मा किंगहुआ, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघासाठी, परीक्षण चालक म्हणुन मोंझा येथे चालवणार.\". एफ वन फॅनॅटीक डॉट सिओ डॉट युके. ५ सप्टेंबर २०१२.\n↑ \"नरेन कार्तिकेयन, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघात सामील झाल्याने, त्यांची चालकांची यादि पुर्ण झाली.\". हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ. ३ फेब्रुवारी २०१२.\n↑ \"टिमो ग्लोक ने, वर्जिन रेसिंग सोबत ३ वर्षांचा करार केला.\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. २४ जुलै २०११.\n↑ \"मारुशिया एफ१ चालक यादी.\". मारुशिया एफ१. २० सप्टेंबर २०१२.\n↑ \"मारुशिया एफ१ वर्जिन रेसिंगची चालकांची यादी पुर्ण झाली.\". वर्जिन रेसिंग. २७ नोव्हेंबर २०११.\n↑ \"२०१२ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक.\". एफ.आय.ए. डॉट.कॉम,आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. २१ फेब्रुवारी २०१३.\n↑ \"लुइस हॅमिल्टनला दंड मिळाल्यामुळे पास्टोर मालडोनाडोला शर्यतीच्या सुरवातीत, सर्वात पुढचा स्थान मिळाला.\". एफ वन फॅनॅटीक डॉट सिओ डॉट युके. १२ मे २०१२.\n↑ \"मिखाएल शुमाखरने सर्वात जलद वेळ नोंदवला असला तरी त्याला स्पॅनिश ग्रांप्रीच्या वेळेस नियम उल्ल्ंघन केल्यामुळ, या शर्यतीत ५ जागा माघुण शर्यत सुरवातीचा दंड मिळाला. मिखाएल शुमाखरला हा दंड मिळाल्यामुळे मार्क वेबरला शर्यतीच्या सुरवातीत, सर्वात पुढचा स्थान मिळाला.\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. २६ मे २०१२.\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९\n१९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९\n१९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९\n२०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\nइ.स. २०१२ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१७ रोजी ११:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/ipl-betting-six-suspects-arrested-117767", "date_download": "2018-06-19T18:52:05Z", "digest": "sha1:CSX2UXWDZC3ES7ZMK2ZAQ6PSZAY73CV3", "length": 12698, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "ipl betting; Six suspects arrested आयपीएलवर सट्टा; बीडध्ये सहा अटकेत | eSakal", "raw_content": "\nआयपीएलवर सट्टा; बीडध्ये सहा अटकेत\nशनिवार, 19 मे 2018\nबीड : इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या शुक्रवारी (ता. १८) दिल्लीत झालेल्या सामन्यादरम्यान बीडमध्ये सट्टा घेणाऱ्या सहा जणांना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री रंगेहाथ पकडले. यामधील दोघे नाशिक शहरातील आहेत. शहरातील बुंदेलपुरा भागात केलेल्या या कारवाईत दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.\nप्रशांत चित्रसेन बुंदीले, आकाश सुरेंद्रसिंग बुंदीले, सुजित ब्रबूवानसिंग बुंदेले (बुंदेलपुरा, बीड) बलराम सच्चाराम फुलवाणी (वसंत हौसिंग सोसायटी, मनमाड, नाशिक), प्रदीप श्रीचंद फुलवाणी (शिवाजीनगर, मनमाड. नाशिक), सुनील पंजूमल टेकवाणी (सारडा नगरी, बीड) अशी आरोपींची नावे आहेत.\nबीड : इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या शुक्रवारी (ता. १८) दिल्लीत झालेल्या सामन्यादरम्यान बीडमध्ये सट्टा घेणाऱ्या सहा जणांना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री रंगेहाथ पकडले. यामधील दोघे नाशिक शहरातील आहेत. शहरातील बुंदेलपुरा भागात केलेल्या या कारवाईत दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.\nप्रशांत चित्रसेन बुंदीले, आकाश सुरेंद्रसिंग बुंदीले, सुजित ब्रबूवानसिंग बुंदेले (बुंदेलपुरा, बीड) बलराम सच्चाराम फुलवाणी (वसंत हौसिंग सोसायटी, मनमाड, नाशिक), प्रदीप श्रीचंद फुलवाणी (शिवाजीनगर, मनमाड. नाशिक), सुनील पंजूमल टेकवाणी (सारडा नगरी, बीड) अशी आरोपींची नावे आहेत.\nबुंदेलपुरा भागातील एका घरात हा सट्टा बाजार सुरु होता. चेन्नई आणि दिल्ली या दोन संघात खेळवण्यात आलेल्या सामन्यवर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षकांच्या पथकातील सहायक निरीक्षक अमोल धस, गणेश नवले, महेश चव्हाण, विजय पवार, अश्विनकुमार सुरवसे, विठ्ठल देशमुख यांनी ही कारवाई कली. कारवाईत आरोपींकडून १६ मोबाईल, एक लॅपटॉप, एक टीव्ही व रोख सहा हजार २८० रुपये व एक दुचाकी असा एकूण एक लाख ५८ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाही आरोपींना जेरबंद करण्यात आले असून शहर ठाण्याचे निरीक्षक सय्यद सुलेमान यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%AC", "date_download": "2018-06-19T17:57:37Z", "digest": "sha1:WLSL2MP7PWA6MDSB37JN5ADOYSESFL6X", "length": 4931, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २४६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २६० चे - पू. २५० चे - पू. २४० चे - पू. २३० चे - पू. २२० चे\nवर्षे: पू. २४९ - पू. २४८ - पू. २४७ - पू. २४६ - पू. २४५ - पू. २४४ - पू. २४३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २४० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-06-19T18:22:20Z", "digest": "sha1:PFWD43LI4JALL26NTUWKKDXRWPVRHKJZ", "length": 3918, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रेंच नाटककार - विकिपीडिया", "raw_content": "\n\"फ्रेंच नाटककार\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०१५ रोजी २३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRNL/MRNL032.HTM", "date_download": "2018-06-19T18:29:10Z", "digest": "sha1:C6I3HTT4UOPPZWC7AOLUKBMH2UZ54C5K", "length": 8208, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - डच नवशिक्यांसाठी | उपाहारगृहात २ = In het restaurant 2 |", "raw_content": "\nकृपया एक सफरचंदाचा रस आणा.\nकृपया एक लिंबूपाणी आणा.\nकृपया एक टोमॅटोचा रस आणा.\nमला एक ग्लास रेड वाईन पाहिजे.\nमला एक ग्लास व्हाईट वाईन पाहिजे.\nमला शॅम्पेनची एक बाटली पाहिजे.\nतुला मासे आवडतात का\nतुला गोमांस आवडते का\nतुला डुकराचे मांस आवडते का\nमला काहीतरी मांसाशिवाय पाहिजे.\nमला काही मिश्र भाज्या पाहिजेत.\nजास्त वेळ लागणार नाही असे काहीतरी मला पाहिजे.\nत्या सोबत आपल्याला भात हवा आहे का\nत्या सोबत आपल्याला पास्ता हवा आहे का\nत्या सोबत आपल्याला ते बटाटे हवे आहेत का\nमला याची चव आवडली नाही.\nहे (पदार्थ) मी मागविले नव्हते.\nजाहिरात संवादाचे एक विशिष्ट रूप दर्शवते. ते उत्पादक आणि ग्राहकांदरम्यान संपर्क प्रस्थापित करू इच्छिते. संवादाच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे, त्याचाही खूप मोठा इतिहास आहे. राजकारणी किंवा धर्मशाळांसाठी प्राचीन काळापासून आतापर्यंत जाहिरात करण्यात आली. जाहिरातींच्या भाषेत वक्तृत्व (कला) हा विशिष्ट घटक वापरतात. ते एक ध्येय आहे, आणि म्हणून एक नियोजनबद्ध संभाषण असायला हवे. ग्राहक म्हणून आम्हाला जाणीव करून द्यावी की; आमच्या आवडींना स्फुरण द्यावे. तथापि, सर्वोतोपरी आम्ही उत्पादनामध्ये आणि खरेदी करण्यात इच्छुक आहोत. जाहिरातींची भाषा त्याच्या विशेषत: परिणामांपेक्षा अगदीच सोपी आहे. त्यामध्ये केवळ काही शब्द व सोप्या घोषणा वापरल्या जातात. या प्रकारे आपली स्मृती चांगले मजकूर राखून ठेवण्यासाठी सक्षम असेल. विशेषण आणि तमभाववाचक सारखे शब्द काही प्रकारे समानच असतात. ते विशेषतः उत्पादकाचे फायदेशीर म्हणून वर्णन करतात. परिणामी, जाहिरातींच्या भाषा सहसा खूप सकारात्मक असतात. मजेशीर, जाहिरातींच्या भाषेमध्ये नेहमी संस्कृतीचा प्रभाव पडतो. सांगायचे असे की, जाहिरातीची भाषा आपल्याला समाजाविषयी खूप सांगते. आज, \"सौंदर्य\" आणि \"तरुण\" यांसारख्या गोष्टींचे अनेक देशांमध्ये वर्चस्व आहे. \"भविष्य\" आणि \"सुरक्षा\" हे शब्द देखील वारंवार दिसतात. विशेषतः पाश्चात्य समाजामध्ये, इंग्रजी भाषा लोकप्रिय आहे. इंग्रजी ही आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय भाषा मानली जाते. या कारणास्तव ती तांत्रिक उत्पादनांशी चांगले कार्य करते. रोमान्स भाषेतील घटक उपभोग्यता आणि उत्कटतेसाठी वापरले जातात. ते लोकप्रिय पद्धतीने अन्न किंवा सौंदर्यप्रसाधनांसाठी वापरली जाते. जो कोणी बोली भाषेचा वापर करत आहे त्यांनी जन्मभुमी आणि परंपरेसारख्या मूल्यांवर भर दिला पाहिजे. अनेकदा उत्पादनांची नावे नवनिर्मितभाषित किंवा नव्याने निर्माण झालेली आहेत. त्याला विशेषत: काहीच अर्थ नाही, फक्त एक आनंददायी आवाज आहे. पण काही उत्पादनांची नावे खरोखरच एक चांगला व्यवसाय करू शकतात व्हॅक्यूम नाव अगदी क्रियापद बनले आहे - हूवर करणे\nContact book2 मराठी - डच नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-paschim-maharashtra/kolhapur-news-football-competition-105748", "date_download": "2018-06-19T18:36:09Z", "digest": "sha1:JFOOQNJZMI2JOVWWBX7AGIKOA2R7VZUC", "length": 10884, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Football competition साखळी फुटबॉल स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ विजयी | eSakal", "raw_content": "\nसाखळी फुटबॉल स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ विजयी\nमंगळवार, 27 मार्च 2018\nकोल्हापूर - 'ब' गट साखळी फुटबॉल स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाला स्पर्धा समितीने विजयी घोषित केले. रंकाळा तालीम मंडळाने अनधिकृत खेळाडू खेळविल्याबद्दल त्यांच्यावर पंधरा हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला.\nकोल्हापूर - 'ब' गट साखळी फुटबॉल स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाला स्पर्धा समितीने विजयी घोषित केले. रंकाळा तालीम मंडळाने अनधिकृत खेळाडू खेळविल्याबद्दल त्यांच्यावर पंधरा हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला.\nअक्षय व्हरांबळे याच्यावर दोन वर्षे बंदी घालण्यात आली आहे. केएसएने ऋणमुक्तेश्वरला विजयी घोषित केल्याचे पत्र आज दिले.\nरंकाळा विरुद्ध ऋणमुक्तेश्वर यांच्यातील सामन्यात रंकाळाने अक्षय व्हरांबळे याला अनधिकृतपणे खेळविल्याचा आरोप ऋणमुक्तेश्वरने केला होता. त्याबाबतचे निवेदनही दिले होते. तसेच सायंकाळी पुरावेसुद्धा सादर केले होते. त्यावर स्पर्धा समितीने बैठक घेऊन रंकाळा तालीम मंडळावर दंड ठोठावला. अक्षय हा महाराष्ट्र पोलिस संघातून राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत खेळला होता. तो पुन्हा रंकाळा तालीमकडून खेळला. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षे बंदी घालण्यात आली आहे.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF?page=4", "date_download": "2018-06-19T18:26:08Z", "digest": "sha1:Q6RSZOJKHXIOK752YDYIDQWO6HIMOOD4", "length": 3453, "nlines": 96, "source_domain": "palakneeti.org", "title": "आमचं ग्रंथालय | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nवाचनीय लेख व पुस्तके\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF?page=5", "date_download": "2018-06-19T18:26:50Z", "digest": "sha1:WKEAGQDGUDX5HIXHLIAMJKMUZWAYMDQA", "length": 3485, "nlines": 97, "source_domain": "palakneeti.org", "title": "आमचं ग्रंथालय | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nवाचनीय लेख व पुस्तके\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF?page=6", "date_download": "2018-06-19T18:27:52Z", "digest": "sha1:DWOY3NHOPKM3J33GNFX5KH23INOQZBY4", "length": 3833, "nlines": 97, "source_domain": "palakneeti.org", "title": "आमचं ग्रंथालय | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nवाचनीय लेख व पुस्तके\nखेल खिलौने गुप्ता अरविंद विज्ञान\nखेल खेलमे गुप्ता अरविंद विज्ञान\nखेल खेल में गुप्ता अरविंद विज्ञान\nखिलौनोंका खजाना गुप्ता अरविंद विज्ञान\nखिलौनोंका बस्ता गुप्ता अरविंद विज्ञान\nपंप ही पंप गुप्ता अरविंद विज्ञान\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/ranaji-karandak-cricket-competiton-16550", "date_download": "2018-06-19T18:14:25Z", "digest": "sha1:6JHUMW53FY4XVBV3RVYK2GTXFMP53LF6", "length": 14080, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "ranaji karandak cricket competiton महाराष्ट्राला पहिल्या डावात मोठी आघाडी | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्राला पहिल्या डावात मोठी आघाडी\nमंगळवार, 15 नोव्हेंबर 2016\nनौशादपाठोपाठ बावणेचेही शतक, विदर्भाची सावध सुरवात\nनागपूर - पहिल्या डावात ५९ धावांत बाद होण्याची नामुष्की झेलणाऱ्या विदर्भाने चुकांपासून धडा घेत दुसऱ्या डावात १ बाद १४१ अशी दमदार मजल मारली खरी; पण त्यांचे हे प्रयत्न सामना वाचविण्यासाठी कितपत फलदायी ठरतील, हे पुढील दोन दिवसच ठरवतील. ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या चारदिवसीय रणजी करंडक (‘ब’ गट) सामन्यात महाराष्ट्रने विदर्भावर २७३ धावांची विशाल आघाडी घेत निर्णायक विजयाच्या दिशेने भक्‍कम पाऊल टाकले आहे.\nनौशादपाठोपाठ बावणेचेही शतक, विदर्भाची सावध सुरवात\nनागपूर - पहिल्या डावात ५९ धावांत बाद होण्याची नामुष्की झेलणाऱ्या विदर्भाने चुकांपासून धडा घेत दुसऱ्या डावात १ बाद १४१ अशी दमदार मजल मारली खरी; पण त्यांचे हे प्रयत्न सामना वाचविण्यासाठी कितपत फलदायी ठरतील, हे पुढील दोन दिवसच ठरवतील. ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या चारदिवसीय रणजी करंडक (‘ब’ गट) सामन्यात महाराष्ट्रने विदर्भावर २७३ धावांची विशाल आघाडी घेत निर्णायक विजयाच्या दिशेने भक्‍कम पाऊल टाकले आहे.\nपहिल्या दिवसाच्या ओलसर खेळपट्‌टीचा अंदाज बांधण्यात अपयशी ठरलेल्या विदर्भाच्या आर. संजय आणि कर्णधार फैज फजलने दुसऱ्या डावात सावध पवित्रा घेतला. दोघांनी सलामीला शतकी (१४१ धावा) भागीदारी करून सामना वाचविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना उर्वरित फलंदाजांकडून कितपत साथ मिळते, यावर सामन्याचा निकाल अवलंबून राहील. संजय-फजल जोडीने अनुपम संकलेचासह महाराष्ट्रच्या सर्वच गोलंदाजांना वर्चस्व राखण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा फैज ५३ आणि गणेश सतीश शून्यावर खेळत होता.\nपहिल्या दिवसाच्या ३ बाद २४० वरून मैदानात उतरलेल्या महाराष्ट्रचा पहिला डाव ३३२ धावांत आटोपला. महाराष्ट्रला २७३ धावांची आघाडी मिळवून देण्यात शतकवीर नौशाद शेख (१२७ धावा) आणि अंकित बावणे (१११ धावा) यांचे उल्लेखनीय योगदान राहिले. दोघांनी चौथ्या गड्यासाठी केलेल्या २०१ धावांच्या भागीदारीने महाराष्ट्र या मोसमातील संभाव्य विजयाच्या उंबरठ्यावर आहे. विदर्भाकडून युवा मध्यमगती गोलंदाज ललित यादवने लागोपाठ दुसऱ्या सामन्यात पाच गडी बाद करून सर्वांना प्रभावित केले.\nविदर्भ पहिला डाव - सर्वबाद ५९, महाराष्ट्र पहिला डाव : सर्वबाद ३३२ ( नौशाद शेख १२७, अंकित बावणे १११, अनुपम संकलेचा १९, निकित धुमाळ १५, ललित यादव ५-८१, श्रीकांत वाघ ४-८२, अक्षय वखरे १-६१). विदर्भ दुसरा डाव : १ बाद १४१ (संजय रामास्वामी ६७, फैज फजल खेळत आहे ५३, गणेश सतीश खेळत आहे ०, अनुपम संकलेचा १-३५).\nइंग्लंडची वन-डेमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या\nनॉटिंगहॅम : मायदेशातील आगामी विश्वकरंडकाचे यजमान असलेल्या इंग्लंडने वन-डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. विशेष म्हणजे विद्यमान...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/650-child-worker-waluj-121326", "date_download": "2018-06-19T18:48:51Z", "digest": "sha1:HXSKYVNRUJU7SOE422HNE22GKZ2N2O6X", "length": 12412, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "650 child worker in waluj वाळूजमध्ये आढळले ६५० बालकामगार | eSakal", "raw_content": "\nवाळूजमध्ये आढळले ६५० बालकामगार\nसोमवार, 4 जून 2018\nवाळूज - राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बालकामगारांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात येथे तीन दिवसांत तब्बल ६५० बालकामगार आढळून आले आहेत. त्यामुळे बालकामगार असलेल्या अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.\nवाळूज - राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बालकामगारांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात येथे तीन दिवसांत तब्बल ६५० बालकामगार आढळून आले आहेत. त्यामुळे बालकामगार असलेल्या अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.\nया मोहिमेंतर्गत हे सर्वेक्षण करण्यासाठी प्रगणक, समन्वयक आणि स्थानिक सहयोगी संस्थांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक वाळूज औद्योगिक परिसरातील वाळूज, पंढरपूर, कासोडा, एकलहेरा, लिंबेजळगाव, नांदेडा, विटावा, जोगेश्वरी, घाणेगाव, नारायणपूर, पिंपरखेडा, रांजणगाव (शेणपुंजी), वडगाव (कोल्हाटी), बजाजनगर, कमळापूर, शिवराई, तीसगाव आणि लांझी आदी परिसरातील कंपन्या, हॉटेल, रसवंतीसह विविध दुकानांवर कामे करणाऱ्या बालकामगारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ३१ मेपासून सुरू झालेली ही मोहीम ७ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. पहिल्या तीन दिवसांत या पथकाला तब्बल ६५० बालकामगार आढळले आहेत. त्यांच्या सर्वेक्षणासाठी पंढरपूर येथील बहुजन जाती-जमाती कामगार सेवाभावी संस्था, उत्कर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कार्य करीत असून, त्यांना महाविद्यालयीन विद्यार्थी वर्षा कुरुडे, कावेरी कोकाटे, शोभा घुले, मनीषा म्हस्के, ज्ञानेश्वर सुरासे, दत्ता सोळंके, प्रमोद वाघ, बाळासाहेब शेंडगे, लक्ष्मीकांत बनकर, अविनाश थोरात आदींची मदत मिळत आहे.\nया पथकाने एमआयडीसी पोलिसांना पत्र देऊन परिसरात असलेल्या बालकामगारांच्या सर्वेक्षणास सहकार्य करण्याची मागणी केली. यावेळी सहायक फौजदार नामदेव सुरडकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल वसंत जिवडे, बाळासाहेब आंधळे, जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर हनवते, एनजीओ संजय मिसाळ, समन्वयक कुमार भोरे, अभिजित कुलकर्णी, धनंजय डोमाळे, एजाज खान, मतीन शेख, संतोष हिवराळे आदींची उपस्थिती होती.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/two-dead-accident-near-urulikanchan-106083", "date_download": "2018-06-19T18:47:23Z", "digest": "sha1:GCR7YOA45LNTBFMG7XGSEPRMAIDESN5Q", "length": 12154, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "two dead in accident near UruliKanchan पुणे: उरुळीकांचनजवळ अपघातात दोन जण ठार | eSakal", "raw_content": "\nपुणे: उरुळीकांचनजवळ अपघातात दोन जण ठार\nगुरुवार, 29 मार्च 2018\nया अपघातात दत्ता दशरथ जाधव (वय- 26, रा. डाळींब ता. दौंड जि. पुणे) व हरी गोविंद कांबळे (वय-24, रा. चिखली ता. मुखेड जि. नांदेड) हे दोघे जागीच ठार झाले. तर विष्णू मसाजी गजलवार (वय- 26, रा. माकनी ता. मुखेड जि. नांदेड) व दत्ता सखाराम वाघमारे (वय- 25, रा. केदारकुंडा ता. देगलुर जि. नांदेड) हे गंभीर जखमी झाले आहेत.\nउरुळीकांचन : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळीकांचन हद्दीत एरीगेशन काॅलनीसमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (ता. 28) मध्यरात्री बाराच्या सुमारास झाला आहे.\nया अपघातात दत्ता दशरथ जाधव (वय- 26, रा. डाळींब ता. दौंड जि. पुणे) व हरी गोविंद कांबळे (वय-24, रा. चिखली ता. मुखेड जि. नांदेड) हे दोघे जागीच ठार झाले. तर विष्णू मसाजी गजलवार (वय- 26, रा. माकनी ता. मुखेड जि. नांदेड) व दत्ता सखाराम वाघमारे (वय- 25, रा. केदारकुंडा ता. देगलुर जि. नांदेड) हे गंभीर जखमी झाले आहेत.\nप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वरील चारही जण बांधकाम मजुर असुन, रात्री बारा वाजनेच्या सुमारास महामार्गावरील एका हॉटेलमधुन जेवण उरकुन एका दुचाकीवरुन घराकडे निघाले होते. दुचाकी दत्ता जाधव चालवत होता. दुचाकी साखरे पेट्रोल पंपासमोर विरोधी बाजुच्या रस्त्यावर आली असता, दुचाकी अचानक घसरल्याने चौघेही पडले. त्याचवेळी मागुन आलेल्या वाहनाने धडक दिली. यात दोघे ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले.\nदरम्यान अपघाताची माहिती मिळाताच उरुळीकांचन पोलिसांसह कस्तुरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वैजिनाथ कदम व त्यांच्या सहकार्यानी जखमींना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. दोन्ही जखमींची पकॄती गंभीर आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF?page=7", "date_download": "2018-06-19T18:28:32Z", "digest": "sha1:6XFU3364IKRLFZLWUFQH6Y2QJJAUTNB3", "length": 3866, "nlines": 97, "source_domain": "palakneeti.org", "title": "आमचं ग्रंथालय | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nवाचनीय लेख व पुस्तके\nखिलौनोंका बस्ता गुप्ता अरविंद विज्ञान\nगती आणि गुरुत्वाकर्षण डॉ. नारळीकर विज्ञान\nतुमच्या चहाच्या कपातील कोडी देशपांडे/चौधरी विज्ञान\nमूलभूत तंत्रज्ञ २ विज्ञान\nग्रामीण तंत्रज्ञ १ विज्ञान\nफोडा परमाणू राशी विज्ञान\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/yuvraj-insisted-china-battery-best-14678", "date_download": "2018-06-19T17:46:40Z", "digest": "sha1:VOERH4YSTEY32G3FO4U4PQ456LZZ4Q4F", "length": 11450, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yuvraj insisted for China battery in BEST बेस्टसाठी चिनी बॅटरीच्या बस खरेदीचा युवराजांचा हट्ट? | eSakal", "raw_content": "\nबेस्टसाठी चिनी बॅटरीच्या बस खरेदीचा युवराजांचा हट्ट\nशुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016\nमुंबई - चिनी बॅटरीवर चालणाऱ्या 10 कोटींच्या सहा बस खरेदी करण्याचा बेस्टचा विचार आहे. शिवसेनेच्या युवराजांचा त्यासाठी हट्ट असल्याची चर्चा बेस्टच्या वर्तुळात रंगली आहे.\nमुंबई - चिनी बॅटरीवर चालणाऱ्या 10 कोटींच्या सहा बस खरेदी करण्याचा बेस्टचा विचार आहे. शिवसेनेच्या युवराजांचा त्यासाठी हट्ट असल्याची चर्चा बेस्टच्या वर्तुळात रंगली आहे.\nचिनी बनावटीच्या बॅटरी असलेल्या बस पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. अशा सहा बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्या खरेदी करण्यासाठी पालिका बेस्टला 10 कोटी रुपये देणार आहे. या बसच्या पुरवठ्याबाबत भारतीय कंपन्यांनीही पुढाकार घेतला आहे. किमती आणि पूर्वानुभवाच्या जोरावर ए. व्ही. मोटर्स आणि इम्पॅक्‍ट ऑटोमोटिव्ह सोल्युशन्स या दोन पुरवठादारांना प्राधान्य मिळाले आहे. त्यांनी दोन आणि चार बसचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे. या बस कुठे चालविणार, कशा चालविणार, त्यांच्या तांत्रिक बाजू आदी गोष्टींचे परीक्षण करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या बस तांत्रिकदृष्ट्या योग्य असतील तरच त्या खरेदी केल्या जातील. त्यासाठी बेस्टचे दोन अभियंते या बसचे परीक्षण करण्यासाठी नेमण्यात आले आहेत. अशा बस खरेदी करण्यासाठी शिवसेनेच्या युवराजांचा आग्रह असल्याचे बोलले जात आहे. पालिकेने त्या खरेदी करण्यासाठी निधी देण्याची ग्वाही दिल्यानंतर बेस्टने खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nचोरटयांनी विहारीत टाकलेल्या मोटरसायकली हस्तगत\nसिडको (नाशिक) - अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये चोऱ्या करून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी...\nहवाईदलाने बंद केली लोहगावची सांडपाणी वाहिनी\nवडगाव शेरी - वर्षानुवर्षे लोहगावचे सांडपाणी वाहून नेणारी मुख्य वाहिनी हवाईदलाने सिमेंट ओतून अचानक बंद केली आहे. त्यामुळे लोहगावमधील सांडपाणी...\nतडगाव येथे आरोग्य शिबिरात 64 रुग्णांवर मोफत औषधोपचार\nपाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे रविवारी (ता. 17) मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात 64 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार...\nखारघरातील सिडको वसाहतीत आरोग्य सुविधाचे हस्तांतरण महापालिकेकडे\nखारघर - खारघर, कळंबोली आणि पनवेल मधील सिडको वसाहतीत सिडकोने सुरु केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा 1 जुलै पासून पनवेल महानगरपालिकेकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T18:13:51Z", "digest": "sha1:RF7726NNH5ZKO2WWRF2D66XY3YRKRS7H", "length": 5804, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अर्नेस्ट टिल्डेस्ली - विकिपीडिया", "raw_content": "\nअर्नेस्ट टिल्डेस्ली तथा जॉर्ज अर्नेस्ट टिल्डेस्ली (जन्म: वॉर्सली लँकेशायर, ५ फेब्रुवारी १८८९; मृत्यू : ५ मे १९६२) हा एक इंग्लिश क्रिकेटपटू होता. तो जॉनी टिल्डेस्ली या क्रिकेटपटूचा धाकटा भाऊ होता. तो लँकेशायर क्रिकेट क्लबचा आघाडीचा फलंदाज होता. लँकेशायरचा सर्वकाळ अत्युच्च धावा गोळा करणारा खेळाडू म्हणून त्याचे नाव अद्यापही अबाधित आहे. सन १९२८-२९ दरम्यान ॲशेस दौर्‍यावर तो फक्त एकदाच गेला. होम ॲशेसमध्ये मात्र चार वेळा खेळला. त्याने सन १९२१ मध्ये शेवटच्या दोन सामन्यांत फार छान कामगिरी केली. ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये त्याने ७६ धावा काढल्या.\nकंट्री क्रिकेटमध्ये त्याचे पदार्पण सन १९०९मध्ये तितके जलद नव्हते. मात्र त्यानंतरची तीन वर्षे तो लँकेशायरमार्फतच खेळला. त्याने ससेक्सविरुद्ध आपले प्रथम शतक झळकवले. सन १९१३मध्ये संघात त्याचे स्थान नक्की झाले. त्या मोसमात तसेच १९१४मध्ये त्याने १००० धावा काढल्या. पहिल्या जागतिक महायुद्धामुळे त्याचे क्रिकेट संपले.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८८९ मधील जन्म\nइ.स. १९६२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/kejriwal-calls-emergency-meeting-15545", "date_download": "2018-06-19T18:34:15Z", "digest": "sha1:BJZNR4NQYRNWGNX5O3RINXMF2UALZSHV", "length": 13523, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "kejriwal calls for an emergency meeting दिल्ली: प्रदुषणासंदर्भात आणीबाणीची बैठक | eSakal", "raw_content": "\nदिल्ली: प्रदुषणासंदर्भात आणीबाणीची बैठक\nरविवार, 6 नोव्हेंबर 2016\nदिवाळी आणि वाहनांच्या प्रदूषणानंतर दिल्ली काळ्या धुरक्याच्या चादरीखाली गडप झाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना यामुळे श्वास घेणेही अवघड झाले आहे. यामुळे दिल्लीतील सर्व सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली - दिल्लीमधील प्रदुषणाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्‍वभूमीवर या राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज (रविवार) सकाळी आणीबाणीची बैठक बोलाविल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून यामध्ये प्रदुषणाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी जेट स्प्रिंकलिंग आणि डस्ट स्वीप मशिन्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.\nदिल्लीमधील प्रदुषणाची समस्या अत्यंत गंभीर झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने दिल्ली शेजारील सर्व राज्यांमधील पर्यावरण मंत्र्यांची बैठक बोलाविली आहे. तेव्हा केजरीवाल यांनीही ही बैठक निमंत्रित केली आहे. दिल्लीशेजारील राज्यांमध्ये पीके जाळण्याची पद्धत त्वरित थांबविण्यात यावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. केजरीवाल यांनी काल (शनिवार) केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे यांची भेट घेत याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. दवे यांनी यानंतर दिल्लीमध्ये आणीबाणी घोषित करत परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त केले होते. पंजाब व हरयाना राज्यामधील पीके जाळण्याची पद्धत दिल्लीमधील प्रदुषणास जबाबदार असल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे.\nदिवाळी आणि वाहनांच्या प्रदूषणानंतर दिल्ली काळ्या धुरक्याच्या चादरीखाली गडप झाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना यामुळे श्वास घेणेही अवघड झाले आहे. यामुळे दिल्लीतील सर्व सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गुरुग्राममधल्या शाळांना 3 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. दिल्लीच्या इतिहासातील हे 17 वर्षातील सर्वांत धोकादायक धुरके आहे. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.\nदिल्लीच्या हवेत प्रदूषणाच्या पातळीत सतत वाढ होत आहे. राष्ट्रीय हरित लवादानेही दिल्ली सरकारला या मुद्द्यावरुन फटकारले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/large-capacity-small-chance-25865", "date_download": "2018-06-19T17:49:11Z", "digest": "sha1:RATW3PCGCXQW5QA4JVLAHY3UZ4APFU5K", "length": 27290, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "large capacity, small chance क्षमता मोठ्या, संधी थोड्या | eSakal", "raw_content": "\nक्षमता मोठ्या, संधी थोड्या\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nडिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.\n२४ व २५ जानेवारी २०१७\nअधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा\nऑटोमोबाईल आणि मद्य उद्योगात औरंगाबाद हब समजले जाते. त्यापाठोपाठ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, सरकारच्या उदासीनतेमुळे येथे अद्याप एकही मोठा प्रकल्प नाही. माहिती तंत्रज्ञान उद्योग मेट्रो शहरात एकवटल्याने मराठवाड्यात तो अद्यापही बाल्यावस्थेतच आहे...\nमराठवाड्यातील शैक्षणिक संस्थांमधून सुमारे वीस हजारांहून अधिक विद्यार्थी संगणकशास्त्रासंबंधी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. यामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी, पॉलिटेक्‍निक, बी.एस्सी., बीसीएस, बीटेक, एमटेकचा समावेश आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्‍त त्यांच्यापर्यंत नवे तंत्रज्ञान पोचण्याची व्यवस्था नाही. यातील मोजके विद्यार्थी पदरचे पैसे खर्चून मेट्रो शहरात रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन पुढे जातात. उर्वरित विद्यार्थ्यांना मिळेल ती, मिळेल तेथे नोकरी पत्करावी लागते. त्याव्यतिरिक्‍त माहिती तंत्रज्ञान उद्योगाला चालना मिळण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची (रस्ते, विमान, बस आणि रेल्वे आदी) वानवा आहे. हैदराबाद, पुणे, चेन्नई आणि बंगळुरू ही सर्व शहरे विमानांनी जोडलेली आहेत. त्याशिवाय माहिती तंत्रज्ञान उद्योगाला लागणाऱ्या पूरक सुविधा आणि प्रोत्साहन तेथील राज्य सरकारतर्फे दिले जाते. तुलनेत औरंगाबाद अथवा मराठवाड्यात नवा आयटी उद्योग येण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष प्रयत्न केले जात नाहीत.\nग्लॅमर व चांगला पगार\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरवर्गाला चांगला पगार आणि ग्लॅमर निर्माण झाले आहे. या दोन्ही बाबींमुळे आयटी उद्योजक आणि नोकरवर्ग मेट्रो शहराला प्राधान्य देतात. त्या ठिकाणी मनोरंजन, पायाभूत सुविधा, मुलांसाठी दर्जेदार शैक्षणिक संस्था आदी उपलब्ध असतात. नाईट शिफ्टमध्ये काम करताना त्यांना ताणतणाव निवळण्यासाठी चोवीस तास हॉटेल्स, टॅक्‍सी आणि मनोरंजनासारख्या सुविधा हव्या असतात. त्यामुळे मराठवाड्यात शिकून विद्यार्थी नोकरीसाठी मेट्रो शहरातच जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.\nमराठवाड्यातील तरुणांमध्ये आयटी उद्योगासाठी लागणाऱ्या क्षमता प्रचंड आहेत. मात्र, शैक्षणिक संस्थांमार्फत सॉफ्ट स्कील आणि कम्युनिकेशन हे विषय शिकविले जात नाहीत. त्यामुळे त्यांना स्वत:ला त्याच क्षमतेने व्यक्‍त करता येत नाही. त्यातून स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होतो. या न्यूनगंडामुळे मराठवाड्यातील तरुणाई रोजगाराभिमुख संधी मिळविण्यास सक्षम होत नाही.\nउलाढाल केवळ ७० ते ८० कोटी\nऔरंगाबादमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पूर्णवेळ काम करणाऱ्या लहान-मोठ्या मिळून पन्नासच्या आसपास कंपन्या आहेत. हा उद्योग वाढीसाठी कुठल्याही प्रकारचा अँकर अथवा मोठा प्रकल्प नाही. या ठिकाणी विप्रो, इन्फोसिस आणि टीसीएससारख्या कंपन्या आल्यास रोजगार व उद्योगनिर्मिती होऊ शकते. सध्या अस्तित्वात असलेल्या कंपन्या स्थानिक पातळीवर मोबाईल ॲप्लिकेशन, वेबसाईट, वेब ॲप्लिकेशन, ईआरपी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, युटिलिटी आणि लिव्हींग ॲप आणि आर्किटेक्‍चर डिझाईन तयार करून देण्याचे काम करतात. वर्षाकाठी या कंपन्यांत ७० ते ८० कोटी रुपयांची उलाढाल होते. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्कस्‌ ऑफ इंडियामध्ये केवळ १७ ते २० कंपन्या सुरू आहेत. राज्य सरकारने मराठवाड्यातील आयटी उद्योग बहरण्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून बंधनकारक केल्यास निश्‍चितच फायदा होऊ शकेल. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.\nऔरंगाबादेत सध्या नावापुरता आयटी पार्क आहे. तो ‘आयटी पार्क’ म्हणूनच कार्यरत राहील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या पार्कमध्ये फक्त आयटी कंपन्याच कार्यरत राहतील, यादृष्टीने पावले उचलली जावीत. मराठवाड्यातील एकमेव आयटी पार्कमधील भूखंडांवर सध्या शाळा, मंगल कार्यालये, इतर उद्योग स्थापन झाले आहेत. मुळात या क्षेत्राचा वापर हा ‘नॉन आयटी पार्क’ म्हणूनच जास्त होत आहे. परिणामी मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. मोठ्या प्रमाणात गाळे तयार करून परवडणाऱ्या दरात नवीन आयटी उद्योगांना द्यावेत. सध्याच्या आयटी कंपन्यांना अवाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांपासून उद्योगमंत्र्यांपर्यंत वारंवार पत्र पाठवून भाडेदर कमी करण्याची मागणी केली. सुमारे बारापट वाढविलेले भाडेदर देणे इथल्या आयटी उद्योगांना शक्‍य नाही; मात्र याबाबतीत सरकार निर्णय घेण्याचे टाळत आहे.\n- संदीप पाठक, आयटी उद्योजक\nमाहिती तंत्रज्ञान उद्योगांबाबत बोलायचे झाल्यास आपली आधीच एक बस चुकली आहे. औरंगाबादला आयटी उद्योग बहरले पाहिजेत. आयटी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत असून त्यातही नवनवीन क्षेत्रांचा झपाट्याने विकास होत आहे. आता सध्या नवीन इंटरनेट ऑप्टिंग (आयओटी) हे भविष्यातील बाजारपेठ म्हणून बघितले जाते. औरंगाबादमध्ये तेवढी क्षमता आहे. आयटी उद्योगांसाठी आवश्‍यक असलेले मनुष्यबळ तयार करणे शक्‍य आहे; मात्र औरंगाबादेत आणि मराठवाड्यात आयटी उद्योग क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.\n- मुनीष शर्मा, माजी अध्यक्ष, सीएसआय\nसंपूर्ण जग आता डिजिटायझेशनकडे चालले आहे. पंतप्रधानही सध्या ज्या योजनांमध्ये पुढाकार घेतात, त्यात ऑनलाईनचा प्रामुख्याने समावेश असतो. थोडक्‍यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती आल्यासारखेच वातावरण तयार झाले आहे. अशा वेळी औरंगाबादेत फार मोठा वाव आहे. येथे डेटा सेंटर उभारले जाऊ शकतात. सरकारी योजनांसाठीचे आवश्‍यक तंत्रज्ञान विकसित केले जाऊ शकते. मोठ्या आयटी उद्योगांना येथे कमी खर्चात मनुष्यबळ मिळू शकते. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉरमध्येही आयटी उद्योगांसाठी क्षेत्र राखीव ठेवल्यास तेथे क्‍लस्टर उभे राहू शकते.\n- नितीन नळगीरकर, अध्यक्ष, सीएसआय\nऔरंगाबादेत मोठा आयटी उद्योग आला पाहिजे. त्यातून छोटे उद्योग उभे राहतील. आपल्याकडील उद्योगांना प्रोत्साहन मिळते. माहिती-तंत्रज्ञानात संशोधनासाठी मोठा वाव आहे. संशोधनाचे नवीन क्षेत्र झपाट्याने समोर येत आहे. औरंगाबादेत आयटीमधील संशोधनासाठी काही प्रोत्साहनपर सुविधा उपलब्ध करून देता आल्या, तर हे क्षेत्र उभारी घेऊ शकेल.\n- केदार पानसे, आयटी उद्योजक, औरंगाबाद.\nनवीन उद्योजकांसाठी चांगले इन्फास्ट्रक्‍चर हवे. नोंदणी आणि परवानगी एकाच वेळी मिळायला हवी. अभ्यासक्रम इंटरनॅशनल स्टॅंडर्डचा असल्यास इथली मुले, पुणे, मुंबई, परदेशी जाणार नाहीत. तसेच इन्क्‍युबेशन सेंटर उभारली पाहिजेत. त्यातून छोटे उद्योग वाढण्यासाठी मदत होईल. मोठी कंपनी आल्यास इथले टॅलेंट इथेच राहील. त्यामुळे इथले लोक इथेच थांबतील. आयटी उद्योजकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात.\n- सचिन काटे, इन्फोगर्ड इन्फॉर्मेटिक, औरंगाबाद.\nदेशभरात डिजिटलायझेशनचे वारे आहे. आयटी क्षेत्रात सुविधा भरपूर आहेत. त्यांची माहिती लोकांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. शिवाय त्याचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. स्मार्ट सिटीकडे आपण जात आहोत, त्यातून अपेक्षा आहेत. आयटीचा पुरेपूर वापर करून उद्दिष्टपूर्ती करू शकतो. बाजारात चांगले ॲप्स्‌ आहेत. त्यात वापरता येतील अशा चांगल्या गोष्टी आहेत.\n- अंजना घुले-जाधव, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद.\nइलेक्‍ट्रॉनिक कॉमर्स, ऑनलाईन बिझनेस, ॲन्ड्रॉईड ॲप्लिकेशन, इंटरनेट ऑफ थिंग्जची गरज आहे. मॅन्यूफॅक्‍चरिंग उद्योग असल्याने ऑटोमेशन टेक्‍नॉलॉजीची, रोबोटिक्‍सची गरज आहे. हेल्थकेअरमध्येही वाव असून घरबसल्या पेशंट मॉनिटरिंग होऊ शकते. स्मार्ट सिटीसाठी लागणारे तंत्रज्ञान त्याचे प्रशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट आणि त्यानुसार अभ्यासक्रमात बदल करणे, स्थानिक कॉलेज ही आव्हाने आहेत.\n- प्रा. एस. एन. जैस्वाल, आयटी विभागप्रमुख, जेएनईसी, औरंगाबाद.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/cold-increase-hard-23373", "date_download": "2018-06-19T18:31:08Z", "digest": "sha1:CSVTXZDLAVHLQUHN6TSNIR5KNO55RLHB", "length": 13197, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "cold increase & hard थंडीचा कडाका आणखी वाढणार | eSakal", "raw_content": "\nथंडीचा कडाका आणखी वाढणार\nगुरुवार, 29 डिसेंबर 2016\nतापमान 6.2 अंशांवर - बालके, वृद्धांसह सर्वांनी घ्यावी काळजी\nधुळे - शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा काल (ता. २७) ५.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. आजही ६.२ अंश तापमान नोंदले गेले. सर्वत्र गारठा वाढला आहे. शाळा-महाविद्यालयांतील उपस्थितीवरही त्याचा परिणाम होत आहे. दरम्यान, थंडीचा कडाका आगामी आठवड्यात वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nवातावरणात गारठा निर्माण झाल्याने सर्दी, खोकला आणि तत्सम शारीरिक व्याधींनी अनेकजण त्रस्त झाले आहेत. घटलेल्या तापमानाचा परिणाम लहान बालके आणि वयोवृध्दांवर जास्त प्रमाणात होत आहे.\nतापमान 6.2 अंशांवर - बालके, वृद्धांसह सर्वांनी घ्यावी काळजी\nधुळे - शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा काल (ता. २७) ५.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. आजही ६.२ अंश तापमान नोंदले गेले. सर्वत्र गारठा वाढला आहे. शाळा-महाविद्यालयांतील उपस्थितीवरही त्याचा परिणाम होत आहे. दरम्यान, थंडीचा कडाका आगामी आठवड्यात वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nवातावरणात गारठा निर्माण झाल्याने सर्दी, खोकला आणि तत्सम शारीरिक व्याधींनी अनेकजण त्रस्त झाले आहेत. घटलेल्या तापमानाचा परिणाम लहान बालके आणि वयोवृध्दांवर जास्त प्रमाणात होत आहे.\nशहरासह जिल्ह्याच्या तापमानामाचा पारा या आठवड्याच्या सुरूवाती पासून घसरण्यास सुरवात झाली. एरवीही ४५ अंश सेल्सिअसची उष्णता सहन करणाऱ्या धुळेकरांना एवढा गारठा अनुभवण्याची वेळ येईल, याची कल्पनाही नाही. आठवड्याच्या सुरवातीला पारा १० अंश सेल्सिअस पर्यंत घसरला होता. त्यानंतर मात्र दररोज पारा घसरत चालला आहे. बुधवारी कृषी महाविद्यालयाच्या तापमापन केंद्रात सकाळच्या तापमानाची नोंद ६.२ अंश सेल्सिअस इतकी झाली. अचानक शहर गारठल्याचा अनुभव सारे जण घेत आहेत.\n‘जिल्ह्याचे अचानक तापमान कमी झाल्याने त्याचा परिणाम सर्वांवरच होतो. विशेषतः नवजात बालकांवर जास्त होतो. त्यांना उबदार वातावरणात ठेवावे. लोकर किंवा सुती कापडापासून तयार केलेले कपडे घालावेत. ज्येष्ठांनी स्वेटर, मफलर, कानटोपी, पायमोजे, हातमोजे घालावे. गरज नसेल तर गार वातावरणात घराबाहेर पडू नये. थंडीमुळे व्हायरल इन्फेक्‍शनही वाढते. दम्याच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. या काळात कुणीही शिळे अन्न अजिबात खाऊ नये. शक्‍यतो गरम दूध, चहा, कॉफी घ्यावी. सर्दी, ताप असल्यास त्वरित डॉक्‍टरांना दाखवावे.\n- डॉ. संजय संघवी, जनरल सर्जन, धुळे.\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\n'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी\nमुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/insecticides-death/articleshow/61596782.cms", "date_download": "2018-06-19T18:09:51Z", "digest": "sha1:KGNCOAXMAOEWGLTBJTSEWSYMI3JDZD7I", "length": 26267, "nlines": 225, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "insecticides death | पापाचे धनी कोण? - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nपिकांवर फवारणी करताना बळी गेलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रक्ताने विषाचे कुठलेच पुरावे मागे ठेवले नसल्याचे खळबळजनक वास्तव न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाने मांडले. अनेकांच्या मनांमध्ये यामुळे वेगवेगळ्या प्रश्नांची दाटी झाली. काहींच्या प्रश्नांना ‘असे झालेच कसे’ ही उत्सुकतेची किनार आहे. काहींच्या प्रश्नांना झोंबणारी विषारी धार आहे. या अहवालाने मुलगा गमावलेल्या परिवाराच्या दुःखात कुठलाच फरक पडणार नाही. त्या दुःखाची तीव्रता अहवाल आणि शिफारशींच्या पोकळ रकान्यांपेक्षा केव्हाही मोठीच असेल. ही वेदना अहवालाच्या वेष्टनात गुंडाळली गेल्याने काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. औषधविक्रेत्यांच्या काही संघटना, काही राजकीय मंडळी, विश्लेषक एखाद्या सुविचारासारखा हा अहवाल सोशल मीडियावर फिरवतील. अहवाल खरा असेल, तर जग हादरवून सोडणारे ते मृत्यू कशामुळे झाले, या पापाचे ‘बाप’ नेमके आहेत तरी कोण हे शोधावे लागेल.\nयशाला अनेक बाप असतात. अपयश निराधार असते. पुण्याचे वाटेकरी हजार असतात. पापाचा कैवार घेण्यास कुणाचेच खांदे तयार नसतात. शेतकऱ्यांचा मृत्यूचे पाप विष विकणाऱ्यांचे नसेल, तर मग ते आहे तरी कुणाचे चार खांद्यावरून स्माशनभूमीत गेलेल्या मृतात्म्याच्या खांद्यावरच या मृत्यूचे खापर फोडून व्यवस्था मोकळी होणार आहे की काय, कोण जाणे चार खांद्यावरून स्माशनभूमीत गेलेल्या मृतात्म्याच्या खांद्यावरच या मृत्यूचे खापर फोडून व्यवस्था मोकळी होणार आहे की काय, कोण जाणे मूळात शेतकऱ्यांचे असे मृत्यू होतच होते. व्यवस्था ‘अॅक्सिडेंटल डेथ’ या रकान्यात त्यांचे अंत्यसंस्कार करीत होती. ही प्रथा सालाबादाप्रमाणे सुरूच होती. प्रमाण वाढल्याने त्याचा स्फोट झाला. त्याच्या हादऱ्यांनी सगळ्यांनाच अस्वस्थ केले. शेतकऱ्याच्या वेदनेची एक विषारी किनार समोर आली. कापसावरील अळी पटकन मरावी, अधिकचा कापूस पिकावा, चार पैसे खिशात यावेत म्हणून शेतकऱ्याला कुठल्या पातळीवर उतरावे लागते हे यातून पुढे आले. तीन वेगवेगळ्या विषारी द्रव्यांची मिसळ करावी लागते, त्याची फवारणी करावी लागते हे वास्तव सगळ्यांना समजले. त्याला हे ज्ञान देणारे ‘ज्ञानदेव’ आहेत तरी कोण मूळात शेतकऱ्यांचे असे मृत्यू होतच होते. व्यवस्था ‘अॅक्सिडेंटल डेथ’ या रकान्यात त्यांचे अंत्यसंस्कार करीत होती. ही प्रथा सालाबादाप्रमाणे सुरूच होती. प्रमाण वाढल्याने त्याचा स्फोट झाला. त्याच्या हादऱ्यांनी सगळ्यांनाच अस्वस्थ केले. शेतकऱ्याच्या वेदनेची एक विषारी किनार समोर आली. कापसावरील अळी पटकन मरावी, अधिकचा कापूस पिकावा, चार पैसे खिशात यावेत म्हणून शेतकऱ्याला कुठल्या पातळीवर उतरावे लागते हे यातून पुढे आले. तीन वेगवेगळ्या विषारी द्रव्यांची मिसळ करावी लागते, त्याची फवारणी करावी लागते हे वास्तव सगळ्यांना समजले. त्याला हे ज्ञान देणारे ‘ज्ञानदेव’ आहेत तरी कोण\nशेतकरी त्यांचे का ऐकतात, कारण त्यांच्या कानावर तेवढाच एक आवाज जातो. कृषी विद्यापीठाची कुठलीच हाक शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत गेली नाही. ना कुठल्या हिरव्या शिक्षणाचा विस्तार तेथवर पोहचू शकला. दोष एकट्या शेतकऱ्याचा कसा असावा कुठली औषधे विषारी आहेत, कुठली बंदी घातलेली आहेत हे त्याला कोणी सांगावे यावर कधी विचार व्हायला हवा की नको कुठली औषधे विषारी आहेत, कुठली बंदी घातलेली आहेत हे त्याला कोणी सांगावे यावर कधी विचार व्हायला हवा की नको हे कळीचे प्रश्न आहेत. मुद्दा राहिला अहवालातील विषाचा, तर विषाची बाधा झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत औषधे दिली गेली, तर विष निघून जाते असे केवळ तज्ज्ञच नव्हे तर लखनौच्या टॉक्सिकोलॉजीचे विशेषज्ज्ञ सांगतात. त्यामुळे पुढचे काही दिवस अहवालाच्या शिफारशींवरून गदारोळ होईल. फवारणी मृत्यूच्या चौकशीसाठी नेमलेली एसआयटी अहवालातील सत्य शोधून काढेल, मात्र त्यापेक्षाही मोठे आव्हान म्हणजे असे मृत्यू पुन्हा घडू नयेत म्हणून खबरदारी घेण्याचे आहे. ती सगळ्यांनाच घ्यावी लागेल. ती घेऊ शकलो नाही, तर पापाच्या वाटेकऱ्यांत समाज म्हणून एक नाव आपलेही असू शकेल.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nया पगडीखाली दडलंय काय\nपंचांग - १९ जून २०१८ -\nतपास पुरा कधी होणार\n7‘अर्थ’शून्य भासे मज हा......\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2018-06-19T18:26:30Z", "digest": "sha1:XVIFWHTOTWBSLJ2NAHBZ27QKN3LJF3PC", "length": 13953, "nlines": 336, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: लोंढ्यामुळेच मुंबईत मलेरियाची साथ", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nरविवार, 1 अगस्त 2010\nलोंढ्यामुळेच मुंबईत मलेरियाची साथ\nलोंढ्यामुळेच मुंबईत मलेरियाची साथ\nराज ठाकरेंची टीका; \"मनविसे'चा चौथा वर्धापनदिन उत्साहात\nमुंबई - मुंबईत मोठ्या प्रमाणात लोढ्यांचे आक्रमण होत आहे. या लोढ्यांच्या गलिच्छ वस्त्यांमुळेच मलेरियासारखे आजार झपाट्याने पसरत चालले आहेत. मुंबईतील हॉस्पिटल्सही या लोंढ्यांनी भरली आहेत. येथील मराठी माणसांना उपचाराकरिता आता जागा नाही. या लोंढ्यामुळेच मुंबईचा सत्यानाश होताय अशी सडेतोड टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली.\nमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. मुंबईत यापूर्वीही साथीचे रोग आले होते, पण आताची परिस्थिती वेगळी आहे. बाहेरचे लोंढे मुंबईत खुशाल येतात. येथेच अनधिकृत झोपड्या बांधतात व अस्वच्छता करतात, त्यांच्या या गलिच्छपणामुळेच मुंबईत आजार पसरत आहेत. या प्रकरणी महापालिका सरकारवर जबाबदारी ढकलते तर, सरकार पालिकेवर ढकलाढकली करत आहे, अशी टीकेची झोडही ठाकरे यांनी उठविली.\nशिक्षणक्षेत्रातही परप्रांतियांनी ऍडमिशनसाठी गर्दी केली आहे; असे सांगतानाच ते म्हणाले, की महाराष्ट्रात अल्पसंख्याकांसाठी कॉलेज उघडली जात आहेत. मराठी मुलाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवे असेल तर पैसे मागितले जातात व पैसे नसतील तर, मराठी मुलाला येथे ऍडमिशन मिळत नाही.\nतमिळनाडूत नुकतेच तमिळ भाषिकांचे भव्य संमेलन झाल्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, की या संमेलनात विद्यार्थ्यांचे इंजिनीअरिंगपर्यंतचे शिक्षण तमिळ भाषेतून करण्याचा निर्णय झाला. पण महाराष्ट्रात दहावीपर्यंत संपूर्ण मराठी करण्यासाठी येथील राज्यकर्त्यांसमोर धडपड करावी लागते. सरकारच्या या बोटचेप्या धोरणामुळेच शिक्षणाची वाट लागली आहे.\nहॉटेल चायनीज पण, भाषा स्वीस\nयुरोपियन संमेलनाच्या निमित्ताने आपण नुकतेच स्वित्झर्लंड येथे गेलो होतो. तेथील लोक भाषेसाठी किती कडवट असतात याचा किस्सा सांगताना ते म्हणाले, \"\"आम्ही हॉटेल शोधत होतो, तेवढ्यात एक चायनीज रेस्टॉरन्ट मिळाले. तेथे गेलो व मेन्यू कार्ड मागविले तर, त्यातील भाषा ना इंग्रजीतून होती ना अन्य दुसऱ्या भाषेतून. त्यामध्ये स्वीस भाषा होती. म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये चायनीज हॉटेल असले तरी, तेथील भाषा मात्र त्यांचीच स्वीस भाषा. याला म्हणतात भाषेचा अभिमान. पण आपण मात्र भाषेचा अभिमान धरत नाही.''\nयाप्रसंगी \"शिक्षण 2020' या विषयावर मान्यवरांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्राचार्या मीनाक्षी वाळके, प्राध्यापक विजय तापस, पराग माहुलीकर, प्राचार्य अजित नाईक, \"सकाळ मुंबई'चे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे, राजेश देव आदींनी आपली भूमिका मांडली.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nवांद्य्राच्या भूखंडावर कोण बिल्डर येतो ते पाहूच - ...\nलोंढ्यामुळेच मुंबईत मलेरियाची साथ\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/agitation-if-there-no-supply-tanker-ankai-yeola-108845", "date_download": "2018-06-19T18:42:57Z", "digest": "sha1:HBMYVC7FGY7W4QWPD6APVC42SBJ577IP", "length": 15505, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "agitation if there is no supply of tanker in ankai yeola येवला - अनकाई गावाला ट्रँकर सुरु न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा | eSakal", "raw_content": "\nयेवला - अनकाई गावाला ट्रँकर सुरु न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nयेवला : एकदा नव्हे तर दोनदा अनकाई गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला तरीही प्रशासन म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर सुरू करण्याकडे कानाडोळा केला आहे. गावाला दोन महिन्यांपासून भिषण पाणीटंचाईने ग्रासले असल्याने सरपंच गावाला स्वखर्चातुन टँकरने पाणी पुरवत आहे. आता दोन दिवसात प्रशासनाने गावाला पाणी ट्रँकर सुरु न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सरपंचांसह ग्रामस्थांनी दिला आहे.\nयेवला : एकदा नव्हे तर दोनदा अनकाई गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला तरीही प्रशासन म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर सुरू करण्याकडे कानाडोळा केला आहे. गावाला दोन महिन्यांपासून भिषण पाणीटंचाईने ग्रासले असल्याने सरपंच गावाला स्वखर्चातुन टँकरने पाणी पुरवत आहे. आता दोन दिवसात प्रशासनाने गावाला पाणी ट्रँकर सुरु न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सरपंचांसह ग्रामस्थांनी दिला आहे.\nअल्प पावसामुळे येथील सामुदायिक विहिरीचे पाणी सप्टेंबर महिन्यापर्यंत गावाला पुरले होते. सन २००३ - २००४ मध्ये यशवंत ग्राम समृद्धी योजनेतुन विहिर करण्यात आली असून या विहिरीवर हातपंप बसविण्यात आले आहे. या विहिरीच्या पाण्यावर जानेवारीपर्यंत गावाला पुरविण्यात आले.\nजानेवारी अखेरीस भिषण पाणी टंचाई गावात निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ गेल्या दोन महिन्यापासून व्याकुळ झालेले आहेत.पाणीच उपलब्ध होत नसल्याने सरपंच प्रतिभा वैद्य या स्वखर्चातुन आठवड्याला दोन ते तिन वेळा ट्रँकरने पाणीपुरवठा करत आहेत. येवला येथून ट्रँकरने पाणी आणून प्रत्येकी २२०० रुपये खर्च ट्रँकरसाठी सरपंच वैद्य यांना स्वत: करावा लागत आहेत.\nयेथे टंचाई जाणवु लागताच ग्रामपंचायतीने पंचायत समितीला पाणी ट्रँकरचा प्रस्ताव सादर केला होता.मात्र जिल्हाधिकरी कार्यालयाने पाणी ट्रँकरचा प्रस्ताव नाकारला होता. पुन्हा फेब्रुवारी महिन्यात ग्रामपंचायतीने दुसर्‍यांदा पाणी ट्रँकरचा प्रस्ताव सादर केला होता.मात्र अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाने पाणी ट्रँकरच्या प्रस्तावाला मंजुरी न दिल्याने हाल होत आहे. दरवर्षी मे महिन्यात गावाला पाणी ट्रॅकरची गरज लागत असताना यंदा जानेवारी महिन्यातच पाणी टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे.\nयेत्या दोन दिवसात प्रशासनाने पाणी ट्रँकर सुरु न केल्यास सरपंच प्रतिभा वैद्य,उपसरपंच राजाराम पवार, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुधीर जाधव, दिपाली वैद्य, बेबीताई परदेशी, अशोक बोराडे, निवृत्ती घुमरे, सुर्यभान गांगुर्डे, नगिनाताई कासलीवाल, कमलबाई आहिरे, राहुल देवकर आदींसह ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्यासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.\n\"ग्रामस्थ भीषण टंचाईचा सामना करत असताना जिल्हाधिकार्‍यांनी पाणी ट्रँकर सुरु न करणे म्हणजे अधिकाराचा हा मोठा गैरवापरच आहे. ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ झालेले असताना जिल्हाधिकार्‍यांची भुमिका घेतली ती निषेधार्य आहे. दोन दिवसात ट्रँकर सुरु न झाल्यास ग्रामस्थांच्या संतापाचा पारा नक्कीच चढलेला दिसेल., असे अनकाई गावचे माजी सरपंच डॉ. सुधीर जाधव यांनी सांगितले.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nईपीएस 95 कर्मचार्‍यांनी केले मुंडन आंदोलन\nबुलडाणा : ईपीएस-95 अंतर्गत येणार्‍या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी मंगळवारी (ता.19) जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडन आंदोलन केले. यावेळी कर्मचारी भविष्य...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mmrcl.com/mr/people-connect/social-media", "date_download": "2018-06-19T18:25:18Z", "digest": "sha1:QWAJHV4XGIEZM72YOGMXVUKA3OHSICGV", "length": 7314, "nlines": 159, "source_domain": "www.mmrcl.com", "title": "सामाजिक मीडिया (Social Media) | MMRC", "raw_content": "\nआपल्या मेट्रोला जाणून घ्या\nआमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये\nमुंबई मेट्रो -३ चे फायदे\nमुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये\nअनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव\nवाहतुक वळविण्याची नमुना योजना\nसुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना\nजमिनीच्या आवश्यकतेची नमुना योजना\nपुनर्वसन व पुनर्स्थापना (आर & आर )\nइन-सिटू आर & आर कार्यालय पत्ता\nप्रकल्प अहवाल व कागदपत्रे\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कंत्राटदार\nसार्वजनिक माहिती अधिकारी / सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी\nनियमित विचारले जाणारे प्रश्न\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित(भारत सरकार व महाराष्ट्र शासन याचा संयुक्त प्रकल्प)\nसामाजिक मीडिया (Social Media)\nसामाजिक मीडिया (Social Media)\n\"उद्देशप्राप्तीच्या दिशेने आखलेले प्रकल्प वेगाने वाटचाल करु लागतात तेव्हा ती एक प्रशंसनीय बाब ठरते. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा ३३. किमी प्रकल्पाची प्रगती देखील अशीच वेगाने होत आहे. मुंबईतील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ठरवलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो वाहतूक ही पर्यावरणपूरक असून मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्यास मदत होईल \"\nएमएमआरसी करणार २०,९०० झाडांचे नॅशनल पार्कमध्ये वृक्षारोपण\nमेट्रो लावणार २०,९०० झाडे\nमेट्रो - ३चे दोन किलोमीटर भुयार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://ashwinee-evergreenashwinee.blogspot.com/2012/02/blog-post_24.html", "date_download": "2018-06-19T17:43:04Z", "digest": "sha1:ECKQUXVDN5GWRF2Z6CIP2KVV3TQCXJMT", "length": 16417, "nlines": 39, "source_domain": "ashwinee-evergreenashwinee.blogspot.com", "title": "भिजपाऊस.....: 'मूक'नायक", "raw_content": "\nकिती माणसं असतात आपलं आयुष्य घडवणारी...कोणताही 'पाठ' न घेता, कोणताही 'सल्ला' न देताही खूप काही शिकवणारी...सहवासातून अनेक मूल्यांची रुजवण करणारी...आपल्या चांगल्या आणि वाईट, दोन्ही दिवसांत ही माणसं आपल्या अवतीभवती त्यांच्या कामात गर्क असतात. पण त्यांचं नुसतं 'असणं' मरगळ आलेल्या मनाला उभारी देतं आणि सुखाच्या क्षणी बेहोश होण्यापासून परावृत्त करतं. फक्त आजूबाजूच्या गोतावळयात त्यांची 'नेमकी' ओळख आपल्याला पटावी लागते. (आम्हां भावंडांचं भाग्य की, अशा माणसांना ओळखण्याची नजर आमच्या आईवडिलांनी दिली आणि त्यांच्याबद्दल कायम कृतज्ञ राहण्याची वृत्ती आमच्यात रुजवली.)\nमाझ्यासाठी आण्णांचं स्थान अशांमधे अग्रभागी...आण्णा म्हणजे डॉ. व. सि. ताम्हणकर, ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य...संस्थापक संचालक कै.आप्पा पेंडसे यांच्या निधनानंतर काही काळ संचालकपदाची म्हणजे प्रमुखपदाची धुरा सांभाळणारे... कसोटीच्या काळात संस्थेचं खंबीर नेतृत्व करणारे आणि नियोजित संचालक येताच त्यांच्या हाती कार्यभार सोपवून, कार्यकर्ता वृत्तीने पुन्हा नव्या कामात स्वत:ला झोकून देणारे...मी प्रबोधिनीचं काम करायला लागले तेव्हा बऱ्याच ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाबद्दल ऐकलं होतं, वेगवेगळया कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यापैकी काहींचं दुरुन दर्शनही झालं होतं. या कामातली मुळाक्षरं गिरवणारी माझ्यासारखी कार्यकर्ती पुढे जाऊन बोलणं ही म्हटलं तर अशक्य गोष्ट होती. 'त्यांच्याशी बोलावं, त्यांचं काम जाणून घ्यावंसं तर वाटतंय पण सर्वांसमोर जायचा संकोच तसं करु देत नाही', मनातल्या या उलघालीवर मी तोडगा काढला. प्रबोधिनीच्या कामाबरोबर मी पत्रकारही असण्याचा इथे उपयोग झाला.\nकिल्लारीच्या भूकंपाची झळ बसलेल्या हराळी या गावात प्रबोधिनीचं नवं काम उभं राहत होतं. शेतकऱ्यांच्या मुलांसाठीची निवासी शेतीशाळा. या वैराण वाळवंटात आण्णांच्या कल्पक नेतृत्वातून नंदनवन आकार घेतंय हे ऐकून होते..ते बघण्यासाठी आणि त्यावर दीर्घ लेख लिहिण्यासाठी मी 10 वर्षांपूर्वी हराळीत पोहोचले. ती माझी आणि आण्णांची पहिली भेट. त्यांच्याबरोबर त्या प्रकल्पावर असणाऱ्या प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या लताताई, या दोघांनाही प्रथम भेटत होते. लताताईंचं बोलणं अतिशय आपुलकीचं, थेट काळजाला\nभिडणारं...आमच्यामधलं सर्व प्रकारचं 'अंतर' पुसून टाकणारं. त्यामुळे त्यांच्याशी अगदी लगेचच नातं जुळलं. त्यामानाने आण्णा मितभाषी. अखंड कामात व्यग्र आणि खरं तर कामातूनच संवाद साधणारे. मात्र जे काही 2 शब्द बोलतील ते आठवणीत राहावेत असे. त्यावेळी सत्तरीच्या उंबरठयावर असलेल्या आण्णांचा दिवस पहाटे चारच्या सुमारास सुरू होत असे आणि रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास संपत असे. )आजही या दिनक्रमात बदल झालेला नाही.) जागृतावस्थेतला बहुतेक सर्व वेळ हा फक्त आणि फक्त कामासाठी, कामात बदल हाच विरंगुळा. मी हे सर्व पाहत होते आणि थक्क होत होते. नकळत, स्वत:च्या वाया चाललेल्या वेळेची तुलना त्यांच्या कार्यमग्नतेशी करत होते. शांत राहूनही दबदबा कसा असू शकतो याचा वस्तुपाठ म्हणजे आण्णा. 'दमलो, थकलो' या शब्दांना हद्दपार केलेलं त्यांचं जगणं आजूबाजूच्या अल्पशिक्षित-अशिक्षितांनाही प्रेरणा देणारं. 'आपण नाही तर, आपलं काम बोललं पाहिजे', ही शिकवण आण्णांच्या सहवासानं दिली. आमच्यात काही शब्दांची देवाणघेवाण व्हायची ती जेवणाच्या टेबलावर. त्यात घरच्यांची चौकशी, माझ्या कामाचं स्वरुप, मी हराळीत काय पाहिलं याची चौकशी असे. आणखी काय पाहायला हवं, कोणाशी बोलायला हवं असं सुचवणं असे. दर्जेदार शिक्षणाचं कायमचं दुर्भिक्ष आणि पुरेशा पावसाअभावी वैराण वाळवंट असलेला हा भाग. त्याचा आण्णा-लताताईंनी केलेला कायापालट बघून मी थक्क होत होते. अतिशय कमी पावसाच्या प्रदेशात, मूळच्या शेतकरी नसलेल्या पण प्रयोगशील वृत्तीच्या आण्णांनी जे उभं केलं आहे ते प्रत्यक्ष पाहायला हवं असंच स्वप्नवत वाटणारी गोष्ट सत्यात आणणं म्हणजे हराळीचा प्रकल्प आणि त्याचे मुख्य शिल्पकार आण्णा. आज 'समृध्दीची प्रसन्न झुळूक अनुभवणारा' हा प्रदेश म्हणजे आण्णांच्या वयाची साठी ओलांडल्यानंतर उभ्या केलेल्या कामाचं मूर्तिमंत प्रतीक स्वप्नवत वाटणारी गोष्ट सत्यात आणणं म्हणजे हराळीचा प्रकल्प आणि त्याचे मुख्य शिल्पकार आण्णा. आज 'समृध्दीची प्रसन्न झुळूक अनुभवणारा' हा प्रदेश म्हणजे आण्णांच्या वयाची साठी ओलांडल्यानंतर उभ्या केलेल्या कामाचं मूर्तिमंत प्रतीक हाती घेतलेलं प्रत्येक काम हे देखणं आणि सर्वांच्या हिताचा विचार करुन करणं हे त्यांचं वैशिष्टय आहे. खरं तर उठल्यापासून रात्री निजेपर्यंत ते जे काही करतात ते केवळ समाजासाठीच; पण तेही नेटकं, परिपूर्ण करण्याचा त्यांचा आग्रह असतो...\nएका वर्षी मी हराळीचं वार्षिक वृत्त करण्यासाठी तिथे आठवडाभर मुक्कामाला होते. वार्षिक वृत्ताच्या निमित्ताने तिथल्या कामाचा वर्षभराचा आढावा घ्यायचा होता, तोही वेगवेगळया विभागात काम करणाऱ्या माणसांशी बोलून...अगदी स्वयंपाकघरात काम करणाऱ्या मावशांचं मतही तितकंच मोलाचं असणार होतं. आपल्या कामात त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगावेत अशी अपेक्षा होती. सर्वच जण अगदी मोकळेपणी बोलले, भरभरुन बोलले. कामातून मिळणारा आनंद, आण्णा-लताताईंसारख्या ज्येष्ठांकडून मिळणारी आपुलकीची वागणूक, प्रत्येक कामाच्या नियोजनावर आण्णांचं असलेलं बारीक लक्ष आणि त्याच वेळी जबाबदारी सोपवलेल्या व्यक्तीला वाढायला दिलेली 'स्पेस' त्यांच्या प्रांजळ निवेदनातून माझ्यापर्यंत पोचत होती. आण्णांच्या व्यक्तिमत्त्वाचं कॅलिडोस्कोपिक दर्शन घडत होतं. अनेक पुरस्कार ओवाळून टाकावेत असं काम करणारा हा महात्मा कसलीही अपेक्षा न करता महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात शांतपणे मनुष्यघडणीच्या कामात व्यग्र आहे. अनेकांपर्यंत त्यांचं मोठेपण अजून पोचलेलंच नाही आणि त्याची आण्णांना तमाही नाही. प्रबोधिनीचा हा जो प्रकल्प उभा आहे त्याचे आपण मालक नाही तर 'व्यवस्थापक' आहोत, त्याच्यावर आपला मालकी हक्क नाही याची कृतीतून जाणीव करुन देणारे आण्णा. अगदी एक लहानसा प्रसंग याची साक्ष देतो. या मुक्कामाच्या वेळी मी निघाले तेव्हा मला तिथल्या नर्सरीतून एक रोप भेट देण्यात आलं आणि माझ्या आवडीची आणखी दोन रोपं मी घेतली. माझ्या पिशवीत तीन रोपं पाहिलेल्या आण्णांनी मला निरोप पाठवला, ''ताईंना म्हणावं की, एक रोप तुम्हांला हराळीची भेट म्हणून दिलं आहे. बाकीच्या रोपांचे पैसे द्यावे लागतील.'' खरं तर हा निरोप येण्याआधीच मी पैसे दिले होते पण आपला एक लहानात लहान कार्यकर्ताही वावगं वागू नये यासाठी ते किती दक्ष असतात याचं दर्शन मला घडलं.\nव्यवहारात काटेकोर असणाऱ्या आण्णांचं आणखी एक रुप मला त्यावेळी दिसलं. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून खाली येण्यापूर्वी मी माझी बॅग पॅसेजमधे ठेवली आणि खोलीचं दार बंद करायला वळले. तेवढयात, मला निरोप द्यायला आलेल्या आण्णांनी अगदी सहज माझी ती अवजड बॅग उचलली. माझं लक्ष जाताच मी घाईघाईने बॅग घ्यायला धावले, '' अहो,किती जड आहे ही बॅग. खाली कशा न्याल तुम्ही'' मला म्हणाले. त्यांच्या स्वरातली आपुलकी माझ्या हृदयाला स्पर्शून गेली, मी कसंबसं इतकंच म्हटलं, ''आण्णा, प्लीज लाजवू नका मला...मी माझी बॅगही उचलू शकले नाही तर काय शिकले तुमच्याबरोबर राहून'' मला म्हणाले. त्यांच्या स्वरातली आपुलकी माझ्या हृदयाला स्पर्शून गेली, मी कसंबसं इतकंच म्हटलं, ''आण्णा, प्लीज लाजवू नका मला...मी माझी बॅगही उचलू शकले नाही तर काय शिकले तुमच्याबरोबर राहून'' डोळयांत जमा झालेल्या अश्रूंनी आण्णांसमोर वाकले, पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. तेव्हा हा मूकनायक शांतपणे हात जोडून मला निरोप देत होता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/pearls-good-luck-parimal-19480", "date_download": "2018-06-19T18:26:15Z", "digest": "sha1:A2W6EL4HVYL4PZTT4AYJCUGUJSIZ6LMT", "length": 15405, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "pearls of good luck: parimal सुभगाच्या सुमनमाला (परिमळ) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 9 डिसेंबर 2016\nमनुष्याचा जन्म आणि मृत्यू हे एक कोडे आहे, हेच खरं. या पृथ्वीतलावर येण्याच्या आधी आपण कोठे होतो हे आपल्याला ठाऊक नाही आणि आपण आपला देह येथे ठेवून गेल्यावर कोठे असणार आहोत, हेही आपल्याला माहीत नाही. दररोज सकाळी आपण उठत असतो. म्हणजे आपण जिवंत असतो. त्यामुळे मिळालेला दिवस चांगल्या रीतीने घालवणं एवढंच आपल्या हातात असतं. जन्म, जीवन आणि मृत्यू या संदर्भात प्रत्येक धर्माने काही तत्त्वं घालून दिलेली असतात; आणि आपली समज आणि वकुब या प्रमाणे आपण त्याचं आचरण करीत असतो; वा नसतो देखील शेवटी काय; तर या पृथ्वीतलावर आपल्याला \"कोणीतरी' ढकलून दिलेलं असतं...\nमनुष्याचा जन्म आणि मृत्यू हे एक कोडे आहे, हेच खरं. या पृथ्वीतलावर येण्याच्या आधी आपण कोठे होतो हे आपल्याला ठाऊक नाही आणि आपण आपला देह येथे ठेवून गेल्यावर कोठे असणार आहोत, हेही आपल्याला माहीत नाही. दररोज सकाळी आपण उठत असतो. म्हणजे आपण जिवंत असतो. त्यामुळे मिळालेला दिवस चांगल्या रीतीने घालवणं एवढंच आपल्या हातात असतं. जन्म, जीवन आणि मृत्यू या संदर्भात प्रत्येक धर्माने काही तत्त्वं घालून दिलेली असतात; आणि आपली समज आणि वकुब या प्रमाणे आपण त्याचं आचरण करीत असतो; वा नसतो देखील शेवटी काय; तर या पृथ्वीतलावर आपल्याला \"कोणीतरी' ढकलून दिलेलं असतं... त्यामुळे प्राप्त झालेल्या जीवनास पात्र ठरवण्याचा आपण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो.\nराजेरजवाड्यांच्या कथा मनोरंजक, तशाच उद्‌बोधकही असतात. एका राजाची कन्या तारुण्यात आल्यावर, तरुणांसाठी त्यानं एक महोत्सव आयोजित केला. राजानं तरुणांना आवाहन केलं, की एका मोठ्या तलावातून पोहून दुसऱ्या किनाऱ्यावर सुखरूप आल्यास त्या तरुणाचा विवाह राजकन्येशी लावून दिला जाईल. त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. खूप तरुण तलावाभोवती जमले. त्यांनी तलावात डोकावून पाहिलं, तर काय विषारी सर्प, अक्राळविक्राळ जबडा वासलेल्या मगरी इतस्ततः फिरत होत्या. ते दृश्‍य पाहताच सारे तरुण क्षणभर मागे सरले. बुभुक्षित मगरी आणि विषारी साप दंश करण्यास टपलेले होते.\nराजा मोठा लवाजमा घेऊन तलावाच्या काठावरील भव्य रंगमंचावरील आसनावर स्थानापन्न झाला. थोड्याच वेळात भोंगा वाजला आणि काय आश्‍चर्य, फक्त एकाच तरुणानं तळ्यात उडी घेतलेली अनेकांनी पाहिली. पाण्यात पोहणारा मात्र सारे विषारी साप बाजूला सारीत आणि मगरींचे, सुसरींचे जबडे चुकवीत पलीकडच्या काठावर पोचला. त्याने आजूबाजूला पाहिलं; गर्दी एकच जल्लोष करीत होती. राजाला वाटलं; हा तरुण आपल्या मुलीला, राजकन्येलाच शोधत असावा. राजा त्याच्याकडे येऊन म्हणाला, \"राजकन्या येईलच इतक्‍यात, तू जिंकलास बेटा...' तो तरुण ओरडून म्हणाला, \"हो...' तो तरुण ओरडून म्हणाला, \"हो मी जिंकलो पण मला त्याचे आभार मानायचेत; ज्याने मला तळ्यात ढकलून दिलं; त्याच्यामुळेच मला हे सारं वैभव मिळणार आहे.'\nआपल्यालाही या पृथ्वीतलावर विषारी फूत्कार सोडणारे सर्प, जबडा वासलेल्या मगरी-सुसरी गिळायला, टीका करायला टपलेल्या... आपल्यावर हल्ला करायला, प्रहार करायच्या पावित्र्यात असलेले असे कितीतरी लोक वळणावळणावर उभे आहेत. आजूबाजूच्या प्रदूषित, प्रतिकूल वातावरणावर मात करीत आपण अजूनही जिवंत आहोत... म्हणजे विषावर मात करण्याची ताकद आपल्यात आहे... म्हणूनच, जिवंत असलेल्या आपल्या प्रत्येक श्‍वासासाठी, उजेडाच्या... सुगंधाचा... स्वादाच्या... संगीताच्या... सुंदरतेच्या माला घेऊन शुभ सकाळ आपल्या उशाजवळ उभी असतेच ना\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\n'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी\nमुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%9F", "date_download": "2018-06-19T18:29:10Z", "digest": "sha1:JHLPEQJTSG2PXAUWKJRYYJON24FQJYEH", "length": 5341, "nlines": 65, "source_domain": "palakneeti.org", "title": "नवा प्रकल्प - युवक गट | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nनवा प्रकल्प - युवक गट\nदहावीच्या पुढील मुलांबरोबरच्या कामाची कल्पना ही आम्ही सुरवातीच्या काळात केली नव्हती. पण नंतर मात्र आम्हाला जाणवलं की या टप्प्यावर जर मुलांना मदत केली नाही तर एकतर ती पुढे शिकत नाहीत किंवा कलाशाखेत प्रवेश घेतात. त्यामुळे घेतलेल्या औपचारिक शिक्षणाचा त्यांना पायावर उभं रहाण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. म्हणून दहावी पास झालेल्या मुलांना व्यवसाय मार्गदर्शन आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतीच्या प्रकल्पाची योजना ठरली.\nदरवर्षी मे-जूनमधे खेळघराच्या मित्र-मैत्रिणींना आर्थिक मदतीचे आवाहन केले जाते, त्यातून निधी जमा होतो. या योजनेतनं आजवर २५ मुले उच्चशिक्षण घेत आहेत.\nया बरोबरच मुलांच्या सामाजिक जाणिवांचा विकास व्हावा म्हणून काम होते. वर्ग - जात - लिंगभाव समानता, स्वातंत्र्य, शोषण, राजकारण अशा विविध विषयांवर चर्चा होते. मुलं त्यांचे स्वतःचे प्रकल्प करतात. खेळघरातनं घेतलेल्या मदतीची परतफेड म्हणून त्यांनी सामाजिक काम करण्याची अपेक्षा असते. काही मुलांनी एकत्र येऊन भालेकर वस्ती या कचरा वेचकांच्या वस्तीत खेळघर सुरू केले आहे.\n‹ नवा प्रकल्प - नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून up नवा प्रकल्प - शालाबाह्य वर्ग ›\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%82%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2018-06-19T17:58:36Z", "digest": "sha1:L2CWEJHQ5RVO6PYZDOJQRUQXELRD7GKW", "length": 14963, "nlines": 173, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "अपराधी मीचं आहे | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: अपराधी मीचं आहे | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nतुझ्या अशा फसव्या नजरांनाच मी भुलत गेलो\nतू सोडत होतीस केस मोकळे मी मात्र गुंतत गेलो\nतुझ्या जादुई हसण्यातच मी फसत गेलो\nत्या मोहवणाऱ्या क्षणात मी हरवत गेलो\nतुझ्या पुसटश्या स्पर्शानही मी बेभान होत गेलो\nतो गंध माझ्या तन -मनात नकळत साठवत गेलो\nकळलं नाही हा श्वास कधी झाला तुझा\nइतकी प्रीत तुझ्यावर मी कसा करत गेलो .\nतुझ्या अशा फसव्या नजरांनाच मी भुलत गेलो तू सोडत होतीस केस मोकळे मी मात्र गुंतत गेलो तुझ्या जादुई हसण्यातच मी फसत गेलो त्या मोहवणाऱ्या क्...\nRelated Tips : अपराधी मीचं आहे, आवडते मी तुला, एकटाच मी, मी भुलत गेलो\nमाझ प्रेम कधी कलाल नाही तुला,\nम्हनुनच कायमचा सोडून गेलास मला,.....\nमी वेड्यासारखी प्रेम करत राहिले तुझ्यावर,\nआणि तुही जिवापाड प्रेम केलास माझ्यावर,\nपण का कधी विचारल नाहीस मला,\nमाझ्या नकाराची भिती होती का तुला\nतुझ माझ प्रेम हे दोघांच्या मनात फुलत राहिल\nदोघान्चाही एकमेकांवर प्रेम असुनही अपुर्णच राहिल,\nआणि आता ते कायमच राहिल अपुर्णच.....\nकारण तुझ्याशिवाय मी पण अपुर्णच....\nअपूर्ण प्रेम आपल… माझ प्रेम कधी कलाल नाही तुला, म्हनुनच कायमचा सोडून गेलास मला,..... मी वेड्यासारखी प्रेम करत राहिले तुझ्यावर, आणि त...\nRelated Tips : अजुन काय हवं असतं, अपराधी मीचं आहे, अपूर्ण प्रेम आपल\nशरीरावर झालेला वार कालांतराने विरून जातो, पण मनावर झालेली जखम मात्र कधीच मिळून येत\nनाही. मिटणं तर केवळ अशक्य. म्हणून कोणाच्या मनाला लागेल असं काही बोलू नये,\nआपल्या अपेक्षा दुसऱ्याच्या मनाला छेदुन तर जात नाहीत ना याचा आधी विचार करूनच मग\nत्या बोलून दाखवाव्या नाही तर मन दुखावून जिंकलेले पृथ्वीचे राज्यसुद्धा मातीमोल \nमनावर झालेली जखम शरीरावरच्या मारापेक्षा जास्त खोलवर कायम बोचणारा सल तयार करते तिचा त्रास इतका भयंकर असतो की शब्दात तो व्यक्त करताच येऊ शकत नाही.....\nमनावरच्या माराचे वरून वण उमटत नाहीत हुंदका दाटून आला की शब्द सुद्धा फुटत नाहीत....\nशरीरावर झालेला वार कालांतराने विरून जातो, पण मनावर झालेली जखम मात्र कधीच मिळून येत नाही. मिटणं तर केवळ अशक्य. म्हणून कोणाच्या मनाला लागेल ...\nRelated Tips : अपराधी मीचं आहे, अपूर्ण प्रेम आपल, कुणासोबत करू नकोस, मनावरचा मार\nतुझा चेहरा मी हृदयात ठेवून घेतलाय\nमाझ्या नसानसात तो साठवून घेतलाय...\nउगीच नाही रस्त्यावर मी एकटा हसत\nचालता चालता तुलाच मी असतो बघत...\nलोकांना उगीच वाटत माझे ओठ कसे हलतात\nमी एकटा असूनही ते कुणाशी बोलतात फक्त\nतू आहेस माझ्या सोबत कुणालाही कसे कळणार...\nतुझा चेहरा मी हृदयात ठेवून घेतलाय माझ्या नसानसात तो साठवून घेतलाय... उगीच नाही रस्त्यावर मी एकटा हसत चालता चालता तुलाच मी असतो बघत... ल...\nRelated Tips : अपराधी मीचं आहे, किमत चेहरों की होती है, कुणालाही कसे कळणार, केल होत मी प्रेम\nकधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का का हे कसे होते असे\nहि आस लागे जीवा कसा सावरू मी आवरू गं मी स्वतः\nदिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा\nछळतो तुला छळतो मला आभास हा, आभास हा.\nकधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का\nका हे कसे होते असे हि आस लागे जीवा\nकशी सावरू मी आवरू रे मी स्वतः\nदिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा\nछळतो तुला छळतो मला आभास हा, आभास हा\nक्षणात सारे उधान वारे झुळूक होऊन जाती\nकधी दूर तू हि कधी जवळ वाटे पण काहीच नाही हाती\nमी अशीच हसते उगीच लाजत पुन्हा तुला आठवते मग मिटून डोळे तुला पाहते\nतुझ्याच साठी सजते तू नसताना असल्याचा खेळ हा\nदिसे स्वप्ना का हे जगताना मला आभास हा, आभास हा\nछळतो तुला छळतो मला आभास हा, आभास हा\nमनात माझ्या हजार शंका तुला मी जाणू कसा रे\nतू असाच आहेस तसाच नाहीस आहेस खरा कसा रे\nतू इथेच बस ना हळूच हस ना अशीच हवी मला तू\nपण माहित नाही मला हि अजुनी तशीच आहेस का तू नवे रंग सारे नवी वाटे हि हवा\nदिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा\nछळतो तुला छळतो मला आभास हा, आभास हा\nकधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का का हे कसे होते असे हि आस लागे जीवा\nकशी सावरू मी आवरू रे मी स्वतः\nदिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा\nछळतो तुला छळतो मला आभास हा, आभास हा.......\nकधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का का हे कसे होते असे हि आस लागे जीवा कसा सावरू मी आवरू गं मी स्वतः दिसे स्वप्न का हे जागतानाही मला ...\nRelated Tips : अपराधी मीचं आहे, आठवण तिची, आभास हा, आयुष्याचं वाटोळं होतं\nहृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात\nहृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात...\nहृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात\nकाही आठवणी जपायच्या असतात\nकाही भावना जपायच्या असतात\nतो चोर कप्प उघडायचा असतो\nकुणी बाजुला नाही ना\nपाहुन डोळ्यातुन वाहू द्यायचा असतो\nमनात राहू द्यायच्या नसतात\nहृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात\nहृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात... हृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात काही आठवणी जपायच्या असतात व्यक्त करायच्या नसतात पण..... काही भावना जप...\nRelated Tips : अजून कोणीच नसाव, अपराधी मीचं आहे, उभा असायचो, हृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-solapur-news-women-success-story-101683", "date_download": "2018-06-19T18:55:24Z", "digest": "sha1:7PSOFZGLBOI2K7YBFFEWE6UPI2EYIBEH", "length": 15164, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Solapur news women success story धुणी-भांडी, घरकाम करणाऱ्या महिलांना मिळाला आधार! | eSakal", "raw_content": "\nधुणी-भांडी, घरकाम करणाऱ्या महिलांना मिळाला आधार\nगुरुवार, 8 मार्च 2018\nघरकाम करणाऱ्या बहुतांश महिलांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नसते. त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध व्यवसाय मार्गदर्शनपर कार्यक्रम, पाल्यांच्या शिक्षणासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. विविध उपक्रमांमुळे घरकाम करणाऱ्या महिलांसोबत आता आमचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.\n- आशाराणी डोके, अध्यक्षा, ऍचिव्हर्स महिला असोसिएशन\nसोलापूर : स्वत:चं घर चालावं म्हणून दुसऱ्यांच्या घरांत धुणी-भांडी, झाडलोट, स्वयंपाक करणाऱ्या महिला अनेक ठिकाणी दिसून येतात. घरगुती अडचणींमुळे अनेक महिला दु:खी आयुष्य जगत असल्याचेही आपण पाहतो. काम करताना अनेक महिला कामगार आपलं रडगाणं सांगत असतात. अशा महिलांच्या अडचणी जाणून घेऊन काही सकारात्मक मार्ग काढता येईल का या विचाराने सोलापुरातील महिला शिक्षिका एकत्र आल्या. त्यांनी स्थापन केलेल्या ऍचिव्हर्स महिला असोसिएशनच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सकारात्मक काम चालू आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन इतरांसारखंच आनंदी आयुष्य जगण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच अनेक उपक्रम गेल्या वर्षभरात राबविण्यात आले आहेत.\nदुसऱ्यांच्या घरांत घरकाम करणाऱ्या महिला आजवर उपेक्षित राहिल्या आहेत. अशा महिलांना मोलकरीण म्हणून संबोधले जाते. त्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. त्यांच्या अडचणी वैयक्तिक आणि घरगुती असल्या तरी त्या कोणीच ऐकून घेत नाहीत. त्यावर मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शनही होत नाही. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन करून आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन देण्यात ऍचिव्हर्स महिला असोसिएशनला यश आले आहे. शांतिनगर येथील देवराज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके यांनी शाळेतील महिला शिक्षिकांना सोबत घेऊन गेल्या वर्षी असोसिएशनची स्थापना केली.\nवर्षभरात संघटनेच्या माध्यमातून सोलापुरातील घरकाम करणाऱ्या शेकडो महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. आशाराणी डोके यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्षा लक्ष्मी इराबत्ती, सचिवा शीतल ठाकूर, सरस्वती मते, नरसम्मा सारोळे, शशिकला सातपुते, संतोषी बिरादार या समविचारी महिला शिक्षिकांनी एकत्रित येऊन अनेक उपक्रमांच्या माध्यमांतून महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने हळदी-कुंकू कार्यक्रमातून गृहोपयोगी साहित्यांचे वितरण, आरोग्य शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी, विविध स्पर्धांचे आयोजन, स्वच्छतेचा संदेश देत सतरंजी वाटप, विविध कल्याणकारी योजनांची माहितीही देण्यात आली आहे.\nघरकाम करणाऱ्या बहुतांश महिलांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नसते. त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध व्यवसाय मार्गदर्शनपर कार्यक्रम, पाल्यांच्या शिक्षणासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. विविध उपक्रमांमुळे घरकाम करणाऱ्या महिलांसोबत आता आमचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.\n- आशाराणी डोके, अध्यक्षा, ऍचिव्हर्स महिला असोसिएशन\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nशिवण्यातील नागरिकांनी श्रमदानाने बुजविले रस्त्यावरील खड्डे\nशिवणे - दांगट इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गणेश मंदिरापासुन ते दत मंदिर व सोसायटी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-western-maharashtra-development-102925", "date_download": "2018-06-19T18:55:36Z", "digest": "sha1:657NADYP47Z5XK7QEAGO6CSUQOE57OXO", "length": 12748, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news western maharashtra development गॅस शवदाहिनीकरीता 80.36 लाख रु निधी मंजुर | eSakal", "raw_content": "\nगॅस शवदाहिनीकरीता 80.36 लाख रु निधी मंजुर\nबुधवार, 14 मार्च 2018\nजिल्हा नियोजन समितीच्या पहिल्यांच बैठकीत पक्षनेते अजित जगताप यांच्या प्रयत्नांना यश आले. यामध्ये सोलापुर रोड हिंदु स्मशानभुमी मध्ये गॅस शवदाहिनी उभा करणे करीता 80.36 लाख रु च्या कामास प्रशासकीय मंजुरी व निधी वितरीत करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली\nमंगळवेढा - नगरपरिषदेस जिल्हा नियोजन समिती सोलापुर कडुन सन 2017-18 नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत गॅस शवदाहिनीकरीता 80.36 लाख रु निधी मंजुर झाला.\nजिल्हा नियोजन समितीच्या पहिल्यांच बैठकीत पक्षनेते अजित जगताप यांच्या प्रयत्नांना यश आले. यामध्ये सोलापुर रोड हिंदु स्माशानभुमी मध्ये गँस शवदाहिनी उभा करणे करीता 80.36 लाख रु च्या कामास प्रशासकीय मंजुरी व निधी वितरीत करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली. पालकमंत्र्याकडे नगरपरिषदेने नाविन्यपुर्ण योजनेतुन गँस शवदाहिनीची मागणी केलेल्या प्रस्तावास मंजुरी व निधी वितरणाची मागणी केली असता, ती मान्य करुन सदर प्रस्त्तावास मंजुरी देण्यांत आली होती. यानंतर नगरपरिषदेने रितसर जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर जिल्हाधिकाय्रांनी प्रशासकीय मान्यता व निधी वितरणचा आदेश दिला झाला . सदर प्रस्ताव मंजुर व निधी करीता पालकमंत्री व जिल्हाधिकारीकडे नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, मुख्याधिकारी डॉ.नीलेश देशमुख, आरोग्य सभापती प्रविण खवतोडे, महिला व बालकल्याण सभापती अनिता नागणे, बांधकाम सभापती पारुबाई जाधव, नियोजन व विकास सभापती भागीरथी नागणे, संकेत खंटके,राजश्री टाकणे, सुमन शिंदे,पांडुरंग नाईकवाडी, सब्जपरी फकीर, अनिल बोदाडे,लक्ष्मीबाई म्हेत्रे,रामचंद्र कोंडुभैरी,रतन पडवळे, निर्मला माने, प्रशांत यादव,राहुल सांवजी,बशीर बागवान या सर्वानी प्रयत्न केले.\nशवदाहिनी उभारल्यानंतर लाकडाचा वापर बंद होऊन पर्यावरणाचा –हास व प्रदुषण होणार नाही. तसेच ही सुविधा अल्प दरात उपलब्ध करुन दिली जाणार आहे. आ. भारत भालके व राहुल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य़काळात विविध प्रकारची नाविन्यपुर्ण कामे आम्ही करणार आहोत\n- चंद्रकांत घुले उपनगराध्यक्ष\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-06-19T18:14:03Z", "digest": "sha1:RCFQUYZE3CIKI4ZZY6CLITLUVNWJ5WI7", "length": 4422, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थँक्सगिव्हिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nथँक्सगिव्हिंग दिवस (आभारप्रदर्शन) हा प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा ह्या देशांमध्ये साजरा केला जाणारा एक सण आहे. दरवर्षी अमेरिकेत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी तर कॅनडामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा सण साजरा केला जातो. हा दिवस \"टर्की डे\" म्हणून देखील ओळखला जातो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑक्टोबर २०१३ रोजी ०९:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/sex-determination-test-issue-accused-dr-shindes-death-jail-33330", "date_download": "2018-06-19T18:26:46Z", "digest": "sha1:BRJD7VNWHT3CAIJ2JLKKY7QUSYGOSX5W", "length": 12409, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sex determination test issue - Accused Dr. Shinde's death in jail गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणातील संशयित डॉ. शिंदेचा तुरुंगात मृत्यू | eSakal", "raw_content": "\nगर्भलिंग निदान चाचणीप्रकरणातील संशयित डॉ. शिंदेचा तुरुंगात मृत्यू\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nनाशिक - बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणातील तुरुंगात असलेला संशयित आरोपी डॉ. बळिराम निंबा शिंदेचा आज (शुक्रवार) तुरुंगात मृत्यू झाला आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावरील शिंदे हॉस्पिटल येथे बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान चाचणी केल्याची बाब महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना लक्षात आल्याने डॉ. बळिराम निंबा शिंदे याला अलिकडेच ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी शिंदेचा तुरुंगात मृत्यू झाला. मृत्युचे कारण अद्याप समजले नसून तपास सुरू आहे.\nनाशिक - बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणातील तुरुंगात असलेला संशयित आरोपी डॉ. बळिराम निंबा शिंदेचा आज (शुक्रवार) तुरुंगात मृत्यू झाला आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावरील शिंदे हॉस्पिटल येथे बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान चाचणी केल्याची बाब महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना लक्षात आल्याने डॉ. बळिराम निंबा शिंदे याला अलिकडेच ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी शिंदेचा तुरुंगात मृत्यू झाला. मृत्युचे कारण अद्याप समजले नसून तपास सुरू आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावरील व्होकार्ट हॉस्पिटलसमोर डॉ. बळिराम निंबा शिंदे यांचे शिंदे हॉस्पिटल अँड मॅटर्निटी रिसर्च सेंटर होते. या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररीत्या गंर्भलिंग निदान चाचणी करून रुग्णाला पुरुष व स्त्री अर्भकाची माहिती दिली जात असल्याची कुणकुण महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईत शिंदे यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर न्यायालयाने शिंदेला पोलिस कोठडी सुनावली होती. शिंदेवर यापूर्वीही मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. शिंदेला ताब्यात घेतल्यानंतर परळीच्या बहुचर्चित गर्भपाताच्या घटनेच्या आठवणी यामुळे ताज्या झाल्या होत्या.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ssdindia.org/category/bhusawal/", "date_download": "2018-06-19T18:00:57Z", "digest": "sha1:4ERTYHPIRI7NB5VDY3TCQRPT274TOTFG", "length": 5163, "nlines": 53, "source_domain": "ssdindia.org", "title": "Bhusawal Archives - Samata Sainik Dal", "raw_content": "\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव\nसमता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर सम्पन्न….. दि.१/४/१८ रविवार रोजी भुसावळ जि. जळगाव येथे समता सैनिक दलाचे शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षण शिबिर सम्पन्न झाले. समाजावर वाढत्या अन्याय अत्याचाराच्या घटना बघता येथील तरुण एका मंचावर येउन कार्य करण्याच्या उदात्त हेतूने संघटित झाला आहे. याकरिता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संघटनेत ( […]\n२५ जून २०१७ भुसावळ रिपब्लिकन पार्टीच्या पुनर्बांधणीसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न\n रिपब्लिकन पार्टीच्या पुनर्बांधणीसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न. रविवार दि. 25 जून 2017 रोजी धम्मशिल बौद्ध विहार, भुसावळ येथे रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कार्यकर्त्यांचे बौद्धिक प्रशिक्षण शिबीर घेण्यात आला. SSD, दीक्षाभूमी नागपूर येथून आयु. प्रशिक आनंद यांनी उपस्थित आंबेडकरी अनुयायांना प्रथम सत्रात “प्राचीन भारताचा इतिहास” व दुसऱ्या सत्रात “आपली नेमकी चळवळ कोणती” […]\n01/04/2018, सम्राट अशोक जयंती संपन्न आयु. विशाल राऊत व आयु. प्रशिक आनंद यांनी रिपब्लिकन विचार मांडले, यवतमाळ.\n19/08/2017, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, वक्ता: आयु. प्रशिक आनंद, जागृती नगर, उत्तर नागपूर, HQ दीक्षाभूमी.\nदि.३०/७/१७ समता सैनिक दला मार्फत शिवाजी नगर , इगतपुरी , जि. नाशिक येथे बौद्धिक प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न\n24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी 19/04/2018\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव 02/04/2018\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम) 26/02/2018\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 18/12/2017\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 16/12/2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%A7", "date_download": "2018-06-19T18:17:10Z", "digest": "sha1:VXEJMKLUMJU4437MDLETO3CNVJLBAG7M", "length": 7208, "nlines": 247, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८८१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे\nवर्षे: १८७८ - १८७९ - १८८० - १८८१ - १८८२ - १८८३ - १८८४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ४ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.\nजानेवारी २५ - थॉमस अल्वा एडिसन व अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलनी ओरियेंटल टेलिफोन कंपनी सुरू केली.\nमे १२ - ट्युनिसीया फ्रांसच्या आधिपत्याखाली.\nजून २८ - ऑस्ट्रिया व सर्बियाने गुप्त तह केला.\nजुलै २० - अमेरिकेच्या मूळ रहिवाश्यांपैकी सू जमातीच्या शेवटच्या टोळीने आपल्या नेता सिटींग बुलसह अमेरिकन सरकारसमोर आत्मसमर्पण केले.\nजुलै ६ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.\nएप्रिल १९ - बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\nजुलै १४ - बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.\nइ.स.च्या १८८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/one-person-dies-during-shivrajyabhishek-sohala-raigadh-121907", "date_download": "2018-06-19T18:50:33Z", "digest": "sha1:HTSKW6L3BHSQ6RN75L43ARZTKIGW5I22", "length": 10711, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "one person dies during Shivrajyabhishek sohala raigadh शिवराज्याभिषेकाच्या वेळी दरड कोसळून एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nशिवराज्याभिषेकाच्या वेळी दरड कोसळून एकाचा मृत्यू\nबुधवार, 6 जून 2018\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर आलेल्या शिवभक्तांपैकी एका शिवप्रेमीच्या अंगावर दरड कोसळून तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.\nरायगड - शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर आलेल्या शिवभक्तांपैकी एका शिवप्रेमीच्या अंगावर दरड कोसळून तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.\nशिवराज्याभिषेक सोहळा आटोपून पायर्‍यांनी खाली उतरताना महादरवाज्याजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक शिवभक्तांची कोंडी झाली. त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. मृत शिवभक्तांचे नाव अशोक उंबरे असे आहे तर तो रा. ऊळुप ता. भुम जि. उस्मानाबाद येथिल आहे. याशिवाय, या घटनेत ५० हून अधिक शिवभक्त जखमी झाले आहेत असे प्राथमिक अंदाजात समोर आले आहे. तर काही जखमींनी प्राथमिक ऊपचार न घेताच आपल्या गावाचा परतीचा प्रवास सुरू केला.\nपाली खोपोली मार्गावर दोन भीषण अपघात\nपाली (जि. रायगड) - पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदिकरणाचे काम सुरु आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या...\nआधीच्या उमेदवाराकडून मतदारांचा भ्रमनिराश - विनायक राऊत\nकुडाळ - शिवसेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय मोरे यांना पाचही जिल्ह्यात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीच्या उमेदवाराने...\nलातुर - बार्शी रस्त्यावर कार व टेम्पोची धडक, तिघे जखमी\nकसबे तडवळे : लातुर - बार्शी राज्यमार्गावर कसबे तडवळे ते ढोकी दरम्यान उस्मानाबाद फाट्याजवळ इंडीका कार व टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील...\nतडगाव येथे आरोग्य शिबिरात 64 रुग्णांवर मोफत औषधोपचार\nपाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे रविवारी (ता. 17) मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात 64 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार...\nहॅट्‌ट्रिकची स्वप्नं पाहू नयेत - उदय सामंत\nरत्नागिरी - कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आघाडी घेतल्याचे विरोधकांनी चित्र उभे केले आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. जिल्ह्यात पत्रक वाटायला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/after-military-retirement-balvant-aher-successfully-doing-farming-110475", "date_download": "2018-06-19T18:50:20Z", "digest": "sha1:GK3C3R2TYHGWIU5656MBOHQS2GHX2WNU", "length": 14552, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "After Military retirement Balvant Aher is Successfully doing farming सैन्यदलातील निवृत्तीनंतर शेतातील सेकंड इनिंगने साधला विकासाचा मार्ग | eSakal", "raw_content": "\nसैन्यदलातील निवृत्तीनंतर शेतातील सेकंड इनिंगने साधला विकासाचा मार्ग\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nसैन्य दलातून निवृत्तीनंतर वर्षभरात खडकाळ माळरानावर हिरव सोनं पिकवण्याची किमया बळवंत आहेर यांनी साधली आहे.\nखामखेडा (नाशिक) - चाचेर ता कळवण येथील निवृत्त माजी माजी सैनिक बळवंत तानाजी आहेर यांनी सैन्य दलातून निवृत्तीनंतर काळ्या आईची सेवा करत खडकाळ माळरान पिकवायची खुणगाठ बांधली अन् वर्षभरात खडकाळ माळरानावर हिरव सोनं पिकवण्याची किमया साधली आहे. पारंपारिक शेती करण्यापेक्षा सेंद्रिय शेती करून आधुनिकतेची कास धरत मिरची पिकाचे भरघोस उत्पन्न घेतले आहे.\nखामखेडा येथील बळवंत तानाजी आहेर हे भारतीय सैन्यात सैनिक होते. एकोणवीस वर्ष्याच्या सेवेनंतर नुकतेच निवृत्त झालेत. अनेकजण सैन्य सेवेतून निवृत्त झाल्यावर दुसऱ्या नोकरीच्या शोधात असतात मात्र आहेर यांनी काळ्या आईची सेवेसाठी पुढे होत शेती करण्याचे ठरवले.\nएक भाऊ सैन्यदलात असल्याने व वडिलांची इच्छा असल्याने बळवंत देखील सैन्यात दाखल झालेत. 19 वर्ष सैन्यात नोकरी केल्यानंतर ते वर्षभरापूर्वी निवृत्त झालेत. देशाचे रक्षण करीत असतांना त्यांना कळवण तालुक्यातील चाचेर या गावी साडेचार एकर क्षेत्र इनाम म्हणून मिळाले. अन सैन्यातील नोकरीनंतर आपण देखील शेती करायची असे त्यांनी मनाशी ठरवले.\nशासनाकडून सैनिकांच्या कल्याण निधीतून जमीन मिळाल्यामुळे सेवा निवृत्तनंतर दुसरीकडे नोकरी न करता त्यांनी प्रायोगिक शेती करण्याचे ठरविले. सुरवातीला त्यांनी रासायनिक खते वापरून शेती केली. परंतु अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आणि सेंद्रिय शेतीची माहिती मिळविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.\nप्रयोगशील शेतकऱ्याकडून शेतातील प्रयोग, गांडूळ खताविषय माहिती मिळाली. हे खत शेतीसाठी कितपत फायदेशीर ठरते. याविषयी माहिती घेतली. आपल्या शेतात सेंद्रिय गांडूळ खत टाकून मल्चिंग पेपरवर मिरची पिकाची लागवड केली.\nसैनिक बळवंत आहेरांनी कष्टातून उभ्या केलेल्या खडकाळ माळरानावरील मिरची पिक जोमात आहे. दररोज पन्नास पाउच (एका पाउचचे वजन वीस किलो असते) निघतात. या खडकाळ माळराणावरील मिरचीचे पीक परिसरात चर्चेचा विषय ठरल्याने अनेक शेतकरी मिरचीचे पीक पाहण्यासाठी येत आहेत.\nएकोणवीस वर्षांच्या सैनिकी कारकीर्दीत भारतभर भ्रमंती केली. सैनिकी गुण अंगी बाणले असल्याने शेतीत देखील नीटनेटकेपणा त्यांच्या या हिरव्या माळरानावर पाहिल्यावर नजरेत भरतो.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nखडवलीत नऊ वर्षाच्या चिमुकलीवर जन्म दात्यानेच केला बलात्कार\nटिटवाळा - कल्याण तालुक्यातील खडवलीत पूर्वेला पाण्याच्या टाकी जवळ रहात असलेल्या राजू पाटील या नराधमाने बाप लेक या नात्याला काळीमा फासला आहे, त्याने...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nपाणी प्रश्न हा पुर्ण तालुक्याचा प्रश्न आहे - शिवाजी काळुंगे\nमंगळवेढा- मंगळवेढा तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्न हा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकत्यांच्या गावाचा नसून तो पुर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न आहे....\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T17:49:00Z", "digest": "sha1:RX6NRGKJAQUF7L75UNW4RC7KLTBTFPBH", "length": 7805, "nlines": 79, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "अश्रूंची | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: अश्रूंची | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nएक अश्रू.. तुझ्यासाठीचजपून ठेवलेला.. जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं.. तेव्हा.. तोअश्रू.. हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो.. पण वाहत मात्र नाही,\nएक पाऊल.. तुझ्यासाठीचअडखळणारं, तुझ्यासोबत चालण्यासाठीचआतुरलेलं.. वाटेवरल्याएकटेपणात.. तुझी पाऊलखूण शोधणारं..\nएक नजर.. जी सारखी तुलाचशोधते... प्रत्येकाच्या डोळ्यात.. तुझीच छबी शोधते.. मागे वळून .. पुन्हा पुन्हा.. तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..\nएक मिठी.. तुझ्याचसाठी रिकामी.. तुझ्याशिवाय मोकळी..\nएक कुंचला.. तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला.. तू येऊन पुन्हा.. रंग भरशील माझ्याआयुष्यात.. अशी आस लावणारा..\nएक जीव.. तडफडणारा.. असहाय्य.. तुझ्याविना.. तुझ्याचसाठी....\nएक अश्रू.. तुझ्यासाठीचजपून ठेवलेला.. जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं.. तेव्हा.. तोअश्रू.. हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो.. पण वाहत मात्र न...\nRelated Tips : अश्रूंची, एक अश्रू, तुला अश्रूंमध्ये\nतुला नको असलातरी मला शेवटचं भेटायचं आहे\nतू कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरून पहायचा आहे . ठरवलं आहे दोघांनीही कि भेटल्यावर डोळ्यांत आणायचं नाही पाणी पण माहिती आहे . भेटल्यावर अश्रुन्शिवाय बोलणार नाही कुणी खूप काहीबोलायच आहे खूप काही सांगायचं आहे . मनात साठवलेल्या शब्दांना ओठावर आणायचं आहे तुझा शेवटचा चित्र मनात रंगवायचा आहे . हा चेहरा परत दिसणार नाही म्हणून मनालासमजवायच आहे जाता जाता फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे . एकदामिठीत घेऊन तुला अश्रूंमध्ये चिंब भिजायचा आहे...\nतुला नको असलातरी मला शेवटचं भेटायचं आहे तू कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरून पहायचा आहे . ठरवलं आहे दोघांनीही कि भेटल्यावर डोळ्यांत आणायच...\nRelated Tips : अश्रूंची, एक अश्रू, तुला अश्रूंमध्ये\nवेदना फक्त ह्रदयाचा आधार घेऊन सामावल्या असल्या तर कदाचीत कधी डोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती, शब्दांचा आधार घेऊन जर दु:ख व्यक्त करता आले असते तर कदाचीत कधी \"अश्रूंची\" गरज भासलीच नसती आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते, तर भावनांना किंमत कधी उरलीच नसती...\nवेदना फक्त ह्रदयाचा आधार घेऊन सामावल्या असल्या तर कदाचीत कधी डोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती, शब्दांचा आधार घेऊन जर दु:ख व्यक्त करता आले असत...\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/body-man-found-rashtrapati-bhavan-servant-quarters-122367", "date_download": "2018-06-19T18:52:17Z", "digest": "sha1:DJQMCSGKCIHFMOJ4O2LEQLP2OZM7A44M", "length": 10728, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Body of man found in Rashtrapati Bhavan servant quarters राष्ट्रपती भवनाच्या कर्मचारी कक्षात आढळला मृतदेह | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रपती भवनाच्या कर्मचारी कक्षात आढळला मृतदेह\nशुक्रवार, 8 जून 2018\nअत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या कर्मचारी कक्षात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृत व्यक्ती राष्ट्रपती सचिवालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nनवी दिल्ली : अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या कर्मचारी कक्षात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृत व्यक्ती राष्ट्रपती सचिवालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nराष्ट्रपती सचिवालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेली व्यक्ती काही काळासाठी अस्वस्थ होती. त्यानंतर त्याचा मृतदेह राष्ट्रपती भवनाच्या कर्मचारी कक्षात आढळला. या कक्षातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. त्यानंतर येथील इतर कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. या व्यक्तीचा मृतदेह गेल्या दोन-तीन दिवसांपासून खोलीमध्ये असल्याचे समोर आले.\nदरम्यान, मृत व्यक्तीचे नाव आणि अधिक माहिती अद्याप समजू शकली नाही. मात्र, पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/free-checking-poor-patients-pali-raigad-112289", "date_download": "2018-06-19T18:44:25Z", "digest": "sha1:JTT3EKBQGN46Q76DEBU4KVG4ITKOAIAR", "length": 12494, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "free checking poor patients in pali raigad रायगड - पालीत गरीब रूगणांची मोफत तपासणी व उपचार | eSakal", "raw_content": "\nरायगड - पालीत गरीब रूगणांची मोफत तपासणी व उपचार\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nपाली (रायगड) : येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट व सुरज हॉस्पिटल सानपाडा आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. येथील भक्त निवास क्रमांक दोन मध्ये हे आरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. शिबिरात जवळपास 300 गरीब व गरजू रुग्णांवर मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.\nपाली (रायगड) : येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट व सुरज हॉस्पिटल सानपाडा आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. येथील भक्त निवास क्रमांक दोन मध्ये हे आरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. शिबिरात जवळपास 300 गरीब व गरजू रुग्णांवर मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.\nया शिबिराचे उद्घाटन बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप व व्यापारी मनोज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त विनय मराठे , सचिन (नाना) साठे, राहुल मराठे, कर्मचारी शेखर सोमण, नागरिक पराग मेहता तसेच हृदयविकार तज्ञ डॉ.उदय पाटील, डॉ.उत्तम म्हस्के, डॉ.दिशा उपाध्याय, डॉ.पूजा दळवी आदी उपस्थित होते.\nसुधागड तालुक्यात आदिवासी व दरडोई उत्पन्न कमी असलेले लोक अधिक आहेत. त्याबरोबरच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णांना पदरमोड करून खाजगी दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते. मात्र खाजगी दवाखान्यात उपचारसाठी भरमसाठ रक्कम मोजावी लागत असल्याने उपचार घेणे अवघड होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन गोरगरिबांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी यासाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट व सुरज हॉस्पिटल तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारावरील तज्ञ डॉक्टरांमार्फत सेवा देण्यात आली. यावेळी 300 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले त्यामध्ये 60 हृदयविकार, 130 मेंदू चे आजार, 90 मणक्याचे आजार, ऑर्थोपीडीक 20 अशा रुग्णांना औषधांसह मोफत उपचार देण्यात आले.\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nपाली खोपोली मार्गावर दोन भीषण अपघात\nपाली (जि. रायगड) - पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदिकरणाचे काम सुरु आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/india-cricket-ranking-113619", "date_download": "2018-06-19T18:45:03Z", "digest": "sha1:RF73OMJ2L4UKIPZXPGL66GDWZC33PQGV", "length": 12070, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "India Cricket ranking भारताचे क्रिकेटमध्ये ‘वन टू फोर’ | eSakal", "raw_content": "\nभारताचे क्रिकेटमध्ये ‘वन टू फोर’\nगुरुवार, 3 मे 2018\nमुंबई - मोसम संपत असताना आयसीसीने वार्षिक मानांकनाचे अपडेट केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे अव्वल स्थान आणखी भक्कम झाल्याचे कालच जाहीर झाले. आज इतर प्रकारातील नवी मानांकन क्रमवारी जाहीर झाली. त्यानुसार एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी गेला आहे. ट्‌वेन्टी-२० मध्ये भारताचे तिसरे स्थान कायम राहिले. तसेच महिलांमध्ये एकदिवसीय क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी आहे.\nमुंबई - मोसम संपत असताना आयसीसीने वार्षिक मानांकनाचे अपडेट केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे अव्वल स्थान आणखी भक्कम झाल्याचे कालच जाहीर झाले. आज इतर प्रकारातील नवी मानांकन क्रमवारी जाहीर झाली. त्यानुसार एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी गेला आहे. ट्‌वेन्टी-२० मध्ये भारताचे तिसरे स्थान कायम राहिले. तसेच महिलांमध्ये एकदिवसीय क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी आहे.\nथोडक्‍यात भारतीय संघांनी १...२...३...४ अशी लय मिळवली आहे. क्रमवारीतील बदल होण्याचे प्रमुख कारण आहे ते वर्षागणिक बदलणारे मूल्यांकन. २०१४-१५ मधील कामगिरीचे मूल्य काढून टाकण्यात आले तर २०१४-१५ आणि २०१५-१६ मधील कामगिरीचे मूल्य ५० टक्‍क्‍यांनी वाढले आहे. कसोटीमध्ये पुढील दोन वर्षांत भारताने भरीव कामगिरी केली होती. त्यामुळे अव्वल स्थान अधिक भक्कम झाले; मात्र एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडने या दोन वर्षांत चांगले यश मिळवल्यामुळे त्यांनी भारताला मागे टाकून पहिला क्रमांक मिळवला.\nजून-जुलै महिन्यात भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे मालिका जिंकली तर भारताला पुन्हा पहिले स्थान मिळवता येईल. ट्‌वेन्टी-२० मध्ये फार बदल झाले नाहीत.\nइंग्लंडची वन-डेमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या\nनॉटिंगहॅम : मायदेशातील आगामी विश्वकरंडकाचे यजमान असलेल्या इंग्लंडने वन-डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. विशेष म्हणजे विद्यमान...\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमुरळीच्या वेशातील इसमाची पीएसआय पदमणे यांनी केली सुटका\nनांदगाव - काही दिवसांपासून गावात, शेतातल्या वस्तीवर वाड्यांवर चोर आल्याच्या अफवांनी ऊत आलाय त्यामुळे गावागावात दिसणाऱ्या अपरिचित व्यक्तींना व...\nजातेगाव येथील पाणी पुरवठा व पाझर तलावाने गाठले तळ\nजातेगाव - नांदगांव तालुक्यातील जातेग़ाव येथील ग्रामपालीकेच्या येथील पाझर तलावालगत सार्वजनिक पाणीपुरवठा करणेसाठी दोन विहीरी असुन, या दोनही...\nजखमी अवस्थेतही त्यांची पराक्रमाची शर्थ\nसावळीविहीर (अहमदनगर) -''जम्मु-काश्मीरच्या सांबा बॉर्डरवरील सीमा सुरक्षा चौकीवर 23 मे रोजी पाकिस्तानी सैनिकांनी जोरदार बॉम्ब हल्ले केले. त्याला भारतीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/loss-shivsena-says-ramdas-athavale-123222", "date_download": "2018-06-19T18:44:38Z", "digest": "sha1:ADSFHZG3REUHXSIJOY4AYMZPBWYIFW6H", "length": 11503, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "loss to shivsena says ramdas athavale तर शिवसेनेचे नुकसान...- रामदास आठवले | eSakal", "raw_content": "\nतर शिवसेनेचे नुकसान...- रामदास आठवले\nमंगळवार, 12 जून 2018\nजालना : शिवसेनेने भाजप सोबतची 30 वर्षांची युती लोकसभा निवडणुकीत टीकवावी. जर शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत भाजप सोबत युती केली नाही, तर नुकसान शिवसेनेचे होणार आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (ता.12) जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.\nजालना : शिवसेनेने भाजप सोबतची 30 वर्षांची युती लोकसभा निवडणुकीत टीकवावी. जर शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत भाजप सोबत युती केली नाही, तर नुकसान शिवसेनेचे होणार आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (ता.12) जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.\nयावेळी आठवले म्हणाले की, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची नुकतीच दोन-अडीच तासांची बैठक झाली. शिवसेना-भाजप युती संदर्भातील युती उद्धव ठाकरे यांनी आपल्या भूमिकेत बदल करुन 30 वर्षांची युती लोकसभा निवडणुकीत कायम ठेवावी. शिवसेना-भाजप युती संदर्भात उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मी बोललो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच बोलतील. जर शिवसेनेने भाजपसोबत युती केली नाही. तर शिवसेनेचे नुकसान होईल, असे नमूद करून आरपीआय-भाजप एकत्र लोकसभा निवडणूक लढणारा असल्याचे ही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\n\"मविप्र'च्या ताब्याचा वाद पेटला : भोईटे-पाटील गटाच्या समर्थकांत हाणामारी\nजळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद आज चांगलाच पेटला दुपारी संस्थेचा ताब्या घेण्यावरुन नरेंद्र पाटील व भोईटे गटातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_24.html", "date_download": "2018-06-19T18:23:41Z", "digest": "sha1:GQHSAUSA6LUQQ54AYRGTYTPQPM4RPONQ", "length": 22648, "nlines": 306, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\n(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.\n(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.\n(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.\n(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.\n(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.\n(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.\n(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.\n(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.\n(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.\n(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.\n(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.\n(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.\n(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.\n(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.\n(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही\n(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.\n(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.\n(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.\n(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.\n(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.\n(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.\n(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते\n(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.\n(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.\n(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.\n(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही\n(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.\n(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.\n(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.\n(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.\n(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.\n(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवेळापत्रक व तासिका विभागणी\nपालकांनी नक्की वाचावा असा लेख\nसचिन तेंडुलकर यांना पत्र..\nआपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु क...\nनवीन नियमाने तासिका नियोजन व संचमान्यता\nअतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे\nध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली\nवाडगेभर निर्जीव अन्न :\nकंबर दुखी व मान दुखीपासून कायमची सुटका\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\nस्वतः साठी एवढं तरी करा...\nशाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड\nनवीन 9 तासांचे वेळापत्रक\n'हॅकर्स' पासून वाचण्यासाठी हे नियम पाळा.\nघन आकृती महत्त्वाची सूत्रे\nसामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \nसंगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे....\nYou tube वरील videos कसे डाउनलोड करावेत \nविद्यार्थी प्रमोट करणे विषयी\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nशासनाची ई - नाम योजना\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://umarecipesmarathi.blogspot.com/2015/04/blog-post_17.html", "date_download": "2018-06-19T17:45:22Z", "digest": "sha1:VVDO55P43QPDSCKWMV7GDNRW5K6X2WGE", "length": 9383, "nlines": 67, "source_domain": "umarecipesmarathi.blogspot.com", "title": "भारतीय शाकाहारी पाककृती : मिसळ-पाव / Misal Pav", "raw_content": "\nशुक्रवार, १० एप्रिल, २०१५\n(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)\nउसळीसाठी : १ मोठी वाटी मोड आलेली मटकी घ्यावी. त्यात २ वाट्या पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये १ शिट्टी यॆईपर्यन्त शिजवावे. १ शिट्टी झाल्यावर गॅस बंद करावा व थंड झाल्यावर झाकण उघडून मटकी बाहेर काढावी. एका पातेल्यात ४ टीस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, व १ टीस्पून हळद घालावी. आता त्यावर शिजविलेली मटकी घालून सर्व मिसळावे. २ हिरव्या मिर्च्या व ४ लसणाच्या पाकळ्या ह्यांची बारीक पेस्ट करून घ्यावी व मटकीत घालावी. चवीप्रमाणे मीठ, २ टेबलस्पून काळा मसाला, १ टेबलस्पून गूळ, व २ टीस्पून जिऱ्याची पूड घालावी. एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. अश्याप्रकारे मटकीची उसळ बनवावी. ही उसळ पोळी किंव्हा भाताबरोबर खावी.\nमिसळीसाठी : मटकीच्या उसळ खाली दिल्याप्रमाणे वाढल्यास त्याला मिसळ असे म्हणतात. मिसळ नुसतीच किंव्हा पावाबरोबर खावी. मिसळीसाठी, एका वाटीत सर्वात आधी २ टेबलस्पून गरम उसळ घालावी. त्यावर १ टेबलस्पून फरसाण/चिवडा घालावा. त्या नंतर १ & १/२ टीस्पून प्रत्येकी बारीक च्रालेला कांदा व बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. त्याच्या वर १ & १/२ टीस्पून चिंचगुळाची गोड चटणी, व १ & १/२ टीस्पून कोथिंबरीची चटणी घालावी. त्यावर परत २ टेबलस्पून उसळ घालावी. सगळ्यात वर परत १ टेबलस्पून फरसाण घालावे व तयार मिसळ नुसती, किंव्हा गरम पावाबरोबर, खायला द्यावी.\nपावासाठी : प्रत्येक पाव मधून आडवा कापावा व त्याच्या दोन्ही आतल्या बाजूंस थोडे लोणी लाऊन गरम तव्यावर गुलाबी होईपर्यंत भाजावे. गरम गरम पाव, गरम गरम मिसळीबरोबर खायला द्यावेत.\nद्वारा पोस्ट केलेले Uma Abhyankar येथे ५:४४ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मधल्या वेळी किंव्हा नाश्त्याला खायचे पदार्थ (snacks)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकोशिंबीर व सलाद (8)\nपोळी / परोठे (10)\nमधल्या वेळी किंव्हा नाश्त्याला खायचे पदार्थ (snacks) (47)\nलिंबाचे उपासाचे/गोड लोणचे (सर्व सामग्री रेखांकित केली आहे ) साधारण १२ छोटी लिंबे घेउन ती स्वच्छ धुऊन कोरडी करावीत. लिंबांच्या ...\nफोडणीचे वरण : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १ वाटी तुरीची डाळ धुऊन त्यात २ वाट्या पाणी घालावे. प्रेशर कुकर मधे ३ शिट्ट्...\nकणकेचा शिरा : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका कढईत ४ & १/२ टेबलस्पून तूप घ्यावे व त्यात १ वाटी कणीक तपकिरी रंगाची...\nओल्या नारळाची मद्रासी चटणी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १ वाटी ताजं खोवलेलं खोबरे , ४-५ कढीलिंबाची पाने , २ टेबलस्पून डा...\nकरंजी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) कवाचासाठी : १. १/२ वाटी रवा थोड्या दुधात भिजत ठेवावा. दूध अगदी थोडे, फक्त रवा पूर्ण ओ...\nझुणका (४ जणांसाठी): (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) एका भांड्यात १ वाटी पाणी घेऊन त्यात १ टीस्पून तेल , चवीप्रमाणे मी...\nझटपट ढोकळा : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका पातेल्यात १ मोठी वाटी डाळीचे पीठ घेऊन त्यात १/४-१/२ टीस्पून citric acid किंव...\nमिसळ-पाव : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) उसळीसाठी : १ मोठी वाटी मोड आलेली मटकी घ्यावी. त्यात २ वाट्या पाणी घालून प्रेशर कुकर...\nशेंगदाण्याची चटणी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका कढईत २ वाट्या शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यावेत. शेंगदाण्याच्या सालांव...\nगवारीची भाजी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) २ वाट्या गवार, शिरा काढून निवडून , हाताने मोडून घ्यावी व पाण्याने स्वच्छ धुआवी. २...\nऑसम इंक. थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/hsc-paper-leakage-rumor-33442", "date_download": "2018-06-19T17:50:00Z", "digest": "sha1:JMA5XLTJAPAFKJRBMXHNTS7SQJO6E4WR", "length": 11028, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "HSC paper leakage rumor! बारावीचा पेपर फुटल्याची अफवाच ! | eSakal", "raw_content": "\nबारावीचा पेपर फुटल्याची अफवाच \nशनिवार, 4 मार्च 2017\nनवी मुंबई - बारावीचा मराठीचा पेपर फुटला, ही अफवा आहे. त्यामुळे तो पुन्हा घेण्याचा प्रश्‍नच नाही, असे स्पष्टीकरण उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (ता. 3) केले.\nनवी मुंबई - बारावीचा मराठीचा पेपर फुटला, ही अफवा आहे. त्यामुळे तो पुन्हा घेण्याचा प्रश्‍नच नाही, असे स्पष्टीकरण उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (ता. 3) केले.\nबारावीचा गुरुवारचा (ता.2) मराठीचा पेपर फुटल्याची अफवा सोशल साईटवर पसरली होती. काही सोशल साईट्‌सवर मराठीच्या प्रश्‍नपत्रिकेचे छायाचित्रही व्हायरल झाल्याची चर्चा होती. त्यामुळे मराठीचा पेपर पुन्हा द्यावा लागतो की काय, अशी भीती विद्यार्थ्यांना होती. मात्र पेपर फुटला नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.\nविद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्‍नपत्रिका वाचण्यास दिली जाते. त्याच वेळी एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्‍नपत्रिकेचे छायाचित्र मोबाईलमध्ये घेऊन सोशल साईट्‌सवर व्हायरल केले असावे. त्यावेळी त्याच्या मोबाईलमधील घड्याळ दहा मिनिटे मागे असल्याने सोशल साईट्‌सवर व्हायरल झालेल्या छायाचित्रातील वेळही दहा मिनिटे आधीची असावी. त्याचा अर्थ मराठीचा पेपर फुटला असा होत नाही, असे शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी शिक्षण मंडळाने वाशी पोलिस ठाण्यात अनोळखी विद्यार्थ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/fieldoffice/news.php?lang_eng_mar=Mar&oid=43", "date_download": "2018-06-19T17:57:51Z", "digest": "sha1:6XOW7J6BIOR5JOQSKUQ7HAXMOOO3LMXG", "length": 6527, "nlines": 66, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nवन्यजीव नागपुर >> बातम्या आणि घटना\nनवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील निसर्गानुभव मचाण निरीक्षण कार्यक्रम मध्ये सहभाग घेण्याकरिता अर्ज फार्म सन 2018 10/04/2018\nनवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील निसर्गानुभव मचाण निरीक्षण कार्यक्रम मध्ये सहभाग घेण्याकरिता अर्ज फार्म सन 2018 More..\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात संभावित बांबु फुलोरा व्यवस्थापनासाठी आराखडा तयार करणेसाठी सल्लागार नियुक्ती बाबत 22/03/2018\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात संभावित बांबु फुलोरा व्यवस्थापनासाठी आराखडा तयार करणेसाठी सल्लागार नियुक्ती बाबत More..\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पद कंत्राट पध्दतीने भरण्याबाबत जाहीरात 07/03/2018\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पद कंत्राट पध्दतीने भरण्याबाबत जाहीरात More..\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात संभावित बांबु फुलोरा व्यवस्थापनासाठी आराखडा तयार करणेसाठी सल्लागार नियुक्ती बाबत 05/02/2018\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात संभावित बांबु फुलोरा व्यवस्थापनासाठी आराखडा तयार करणेसाठी सल्लागार नियुक्ती बाबत More..\n4 थी अखिल भारतीय व्याघ्र निर्धारण 2018 05/01/2018\n4 थी अखिल भारतीय व्याघ्र निर्धारण 2018 More..\nव्याघ्र संवर्धन योजना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प 26/09/2017\nव्याघ्र संवर्धन योजना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प More..\nअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पुर्व, नागपूर यांचे कार्यालयातील सहाय्यक वनसंरक्षक या पदाच्या विवक्षित कामाकरीता 1 पद सेवानिवृत्त झालेले वनअधिकारी मधून कंत्राटी पध्दतीने नेमणुक करणे बाबत 03/06/2017\nअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पुर्व, नागपूर यांचे कार्यालयातील सहाय्यक वनसंरक्षक या पदाच्या विवक्षित कामाकरीता 1 पद सेवानिवृत्त झालेले वनअधिकारी मधून कंत्राटी पध्दतीने नेमणुक करणे बाबत More..\nवन्य प्राणी जनगणना सहभाग फॉर्म 2017 नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्प गोंदिया साठी 17/04/2017\nवन्य प्राणी जनगणना सहभाग फॉर्म 2017 नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्प गोंदिया साठी More..\nप्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर करीता दरपत्रक सादर करणेबाबत 01/04/2017\nप्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर करीता दरपत्रक सादर करणेबाबत. More..\nशुध्दीपत्रक नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया अंतर्गत माहितीपट 3 ते 5 मिनिटांचा तयार करणे 15/03/2017\nशुध्दीपत्रक नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया अंतर्गत माहितीपट 3 ते 5 मिनिटांचा तयार करणे More..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-without-repair-jail-roof-119817", "date_download": "2018-06-19T18:38:19Z", "digest": "sha1:3GOWY4P5VG4DDW2UKZ274NOLGYO53RZJ", "length": 13867, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News without repair jail roof रत्नागिरीतील कारागृहाचे छप्पर दुरुस्तीविना | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरीतील कारागृहाचे छप्पर दुरुस्तीविना\nसोमवार, 28 मे 2018\nरत्नागिरी - दीडशे वर्षे लोटली तरी कारागृहाची इमारत तग धरून आहे. छपरांनी मात्र मान टाकली. नऊ वर्षे कारागृह प्रशासनाने सार्वजनिक बांधकामकडे छपरांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दिला. ९ स्मरणपत्रही दिली, तरीही एका नया पैशाची दुरुस्ती झालेली नाही. सुरक्षेच्या दृष्टीनेही हे घातक आहे. बांधकाम विभाग मात्र डोळ्यावर पट्टी बांधून आहे.\nपोर्तुगीजांनी दारूगोळा ठेवण्यासाठी १८३४ ला येथे विशेष कारागृहाच्या इमारतीची निर्मिती केली. १८५३ मध्ये कारागृहात रूपांतर झाले. अशा ऐतिहासिक वास्तूची परवड सुरू आहे. शासनाकडून दरवर्षी शासकीय इमारतींच्या दुरुस्तीला येणार पैसा कुठे जातो, हा विषय संशोधनाचा बनला आहे.\nरत्नागिरी - दीडशे वर्षे लोटली तरी कारागृहाची इमारत तग धरून आहे. छपरांनी मात्र मान टाकली. नऊ वर्षे कारागृह प्रशासनाने सार्वजनिक बांधकामकडे छपरांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दिला. ९ स्मरणपत्रही दिली, तरीही एका नया पैशाची दुरुस्ती झालेली नाही. सुरक्षेच्या दृष्टीनेही हे घातक आहे. बांधकाम विभाग मात्र डोळ्यावर पट्टी बांधून आहे.\nपोर्तुगीजांनी दारूगोळा ठेवण्यासाठी १८३४ ला येथे विशेष कारागृहाच्या इमारतीची निर्मिती केली. १८५३ मध्ये कारागृहात रूपांतर झाले. अशा ऐतिहासिक वास्तूची परवड सुरू आहे. शासनाकडून दरवर्षी शासकीय इमारतींच्या दुरुस्तीला येणार पैसा कुठे जातो, हा विषय संशोधनाचा बनला आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांना या कारागृहात १६ मे १९२१ ते ३ सप्टेंबर १९२३ या काळात डांबून ठेवण्यात आले. रत्नागिरीच्या तीन बाजूंनी समुद्र असल्याने सावरकर पळून जाणार नाहीत, म्हणून ब्रिटिशांनी त्यांना येथे डांबले. आज सावरकर स्मारक म्हणून पर्यटनासाठी आणि देशभक्ती जागविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सुमारे सोळा एकरातील इमारतीच्या बांधकामाला दीडशे वर्षे पूर्ण झाली तरी अजून भंग नाही. मात्र छप्पर कधीही कोसळण्याचा धोका आहे. कैद्यांकडूनच कारागृह प्रशासनाने शक्‍य तेवढी दुरुस्ती केली आहे.\nकारागृहाच्या छप्पर दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. नऊ स्मरण पत्रेही दिली आहेत. नवीन छपरांचाही प्रस्ताव आहे. परंतु बांधकामकडून काहीच प्रतिसात नाही.\n- अमेय पोतदार- जेलर,\nबांधकाम विभागाचे उत्तर निल\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराला कंटाळून कारागृहाने माहितीच्या अधिकाराखालीही २००९ पासून कारागृहाच्या इमारतीच्या दुरुस्तीवर किती खर्च केला, त्याची माहिती मागविली. बांधकाम विभागाचे मात्र उत्तर निल असेच आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nपुणे : धायरी पुलाकडुन भगवती पॅलेस हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मादुकोश अपार्टमेंटच्या गेटसमोर बेकायदेशीररित्या बस पार्किंग केले जाते आहे. याविषयी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nagerjalgaon-wapens-116623", "date_download": "2018-06-19T18:38:58Z", "digest": "sha1:RCQVBU3OHLHXJ4JQLITNJZGLHARKGFU3", "length": 16233, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "MARATHI NEWS NAGER,JALGAON WAPENS नगर, जळगावात सर्वाधिक अवैध शस्त्रास्त्रे | eSakal", "raw_content": "\nनगर, जळगावात सर्वाधिक अवैध शस्त्रास्त्रे\nमंगळवार, 15 मे 2018\nनाशिक : गेल्या महिन्यात नाशिक पोलीस परिक्षेत्रातील अहमदनगर शहर गुन्हेगारी घटनांनी होरपळून निघालेले असताना शहराची कायदा व सुव्यवस्थाही धोक्‍यात आली होती. वाढती गुन्हेगारी आणि गल्लीबोळातील संशयितांच्या हाती गावठी कट्ट्यांपासून धारदार शस्त्रास्त्रे याकाळात पाहावयास मिळाल्याने पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली.\nनाशिक : गेल्या महिन्यात नाशिक पोलीस परिक्षेत्रातील अहमदनगर शहर गुन्हेगारी घटनांनी होरपळून निघालेले असताना शहराची कायदा व सुव्यवस्थाही धोक्‍यात आली होती. वाढती गुन्हेगारी आणि गल्लीबोळातील संशयितांच्या हाती गावठी कट्ट्यांपासून धारदार शस्त्रास्त्रे याकाळात पाहावयास मिळाल्याने पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली.\nपरिक्षेत्रातील जळगावात सर्वाधिक अवैध शस्त्रास्त्रे अन्‌ गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या तर त्याखालोखाल नेहमी धुमसणाऱ्या अहमदनगरमध्ये अवैध शस्त्रास्त्रे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये 10 पिस्तुल, 19 गावठी कट्ट्यांसह 93 अवैध हत्यारे हस्तगत केली आहेत.\nदरम्यान, नगरमधील घटनांमुळे अवैध हत्यारांची माहिती मिळविण्यासाठी 25 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्याची नामुष्कीही पोलिसांवर ओढावली होती.\nनाशिक परिक्षेत्रातील अहमदनगरमध्ये गेल्या महिन्यात राजकीय पूर्ववैमनस्यातून रक्तरंजित घटना घडल्या. त्यामुळे नगरची कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आली. गुन्हेगारांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करेपर्यंत मजल पोहोचली होती. पोलिसांसमोर गुन्हेगारी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान जसे उभे राहिले तसे अवैध हत्यारांविरोधात कारवाई गरजेची होती. त्यानुसार, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी पाचही जिल्ह्यांमध्ये अवैध हत्यारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश बजावले होते.\nगेल्या दहा दिवसांमध्ये पाचही जिल्ह्यांमध्ये अवैध हत्यारांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक 26 गुन्हे जळगावमध्ये नोंदले गेले असून शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी 36 गुन्हेगारांकडून पिस्तुले, गावठी कट्टयांसह तलवारी अशी हत्यारे जप्त करीत गुन्हे दाखल केले. अहमदनगरमध्ये 18 गुन्हयात 32 जणांना अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये 11 गुन्ह्यांमध्ये 11, धुळ्यातही 11 गुन्ह्यांमध्ये 11 तर नंदूरबारमध्ये 3 गुन्ह्यात चौघांना अटक केली आहे.\nजळगाव : 36 गुन्हेगार : 3 पिस्तुल, 4 गावठी कट्टे, 29 काडतुसे, 13 तलवारी, 2 कोयते, 4 चॉपर, 1 सुरा, 1 कुऱ्हाड.\nअहमदनगर : 32 गुन्हेगार : 4 पिस्तुल, 5 गावठी कट्टे, 13 काडतुसे, 10 तलवारी, 2 चाकू\nनाशिक (ग्रामीण) : 11 गुन्हेगार : 3 गावठी कट्टे, 2 काडतुसे, 9 तलवारी, 2 कोयते, 3 चाकू\nधुळे : 11 गुन्हेगार : 7 गावठी कट्टे, 1 पिस्तुल, 10 काडतुसे, 8 तलवारी, 1 सुरा, कटर, गुप्ती\nनंदूाबार : 4 गुन्हेगार : 2 पिस्तुल, 4 तलवारी\nपरिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात करण्यात आलेल्या कारवाईतून 94 गुन्हेगारांना अटक झाली. तर, 10 पिस्तुल, 19 गावठी कट्टे, 54 काडतुसे, 45 तलवारी, 4 कोयते, 4 चॉपर, 5 चाकू, 2 सुरे, कटर, कुऱ्हाड, गुप्ती, एक डबर बोर बंदूकीसह 4 वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याचे 69 गुन्हे दाखल झाले आहेत.\nपरिक्षेत्रातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तरीही संशयितांची माहिती आपआपल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि 25 हजार रुपयांचे बक्षिसही दिले जाईल.\n- विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखडवलीत नऊ वर्षाच्या चिमुकलीवर जन्म दात्यानेच केला बलात्कार\nटिटवाळा - कल्याण तालुक्यातील खडवलीत पूर्वेला पाण्याच्या टाकी जवळ रहात असलेल्या राजू पाटील या नराधमाने बाप लेक या नात्याला काळीमा फासला आहे, त्याने...\nचोरटयांनी विहारीत टाकलेल्या मोटरसायकली हस्तगत\nसिडको (नाशिक) - अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये चोऱ्या करून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/two-person-died-in-fire-at-shivajinagar/articleshow/63294960.cms", "date_download": "2018-06-19T17:39:17Z", "digest": "sha1:C3G2MMZHA6WMMK3CHCNPYVEM3BEGXWZF", "length": 23280, "nlines": 237, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "two person died in fire at shivajinagar | प्रिंटिंग प्रेसला आग, दोघांचा होरपळून मृत्यू - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nप्रिंटिंग प्रेसला आग, दोघांचा होरपळून मृत्यू\nशिवाजीनगर येथील भोसले जलतरणसमोर असलेल्या प्रिंटिंग प्रेसला आग लागली असून यात दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली असून ही आग शेजारील दुकानातही पसरली. यात ४ दुकाने जळून खाक झाली आहेत.\nशिवाजीनगर बस स्टॅण्डजवळ 'हिमालया हाईट्स' या बिल्डिंगमध्ये असलेल्या प्रिंटिंग प्रेसला आज बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. प्रेस बाहेरून बंद असल्याने प्रेसच्या आतमध्ये असलेल्या दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.\nमयतांची नावे अद्याप समजलेली नाही. अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी तातडीची घटनास्थली धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने आणि प्रेस बाहेरून बंद असल्याने दोघांचा मृत्यू झाला. आग एवढी भीषण होती की प्रेसच्या शेजारी असलेली चारही दुकाने जळून खाक झाली आहे. आज भल्या पहाटे ही दुर्घटना घडल्याने हळहळ वक्त करण्यात येत आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nखेडमध्ये धावत्या एसटी बसमध्ये एकाची हत्या\nनोट ‘ओव्हररूल’ करण्यात माझा हातखंडा: पवार\n‘आर्य’ भारतात आले नव्हते, हेच अंतिम सत्य\nSoumya Swaminathan:...म्हणून सौम्याची 'या' स्पर्धे...\n...तर भिडे गुरुजींवर खटला दाखल होऊ शकतो\nफक्त वीस रुपयांवरून रिक्षा प्रवाशाचा खून\nएकाच दुकानातून खरेदीची शाळांची सक्ती\nवादग्रस्त निविदा पुन्हा रद्द\nरस्त्यावरील मुलांवर प्रत्येकी ५० हजार खर्च\nपुन्हा पवार... अन् पुन्हा पगडी\n1प्रिंटिंग प्रेसला आग, दोघांचा होरपळून मृत्यू...\n2बाळाच्या पोषणासाठी स्तनपान सर्वोत्तम...\n3आयटी इंजिनीअरची नऱ्हेमध्ये आत्महत्या...\n4चार दिवस ढगाळ हवा...\n5एकतर्फी प्रेमातून दहावीच्या विद्यार्थ्याचा खून...\n7लेनिनचा पुतळा पुन्हा बसवणार नाही...\n8नोकरीच्या आमिषाने बारा लाखांचा गंडा...\n9पुलाच्या कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत...\n10‘आरटीओ’ यंत्रणेचा नागरिकांना मनस्ताप...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/mahadevrao-mahadik-29588", "date_download": "2018-06-19T18:01:13Z", "digest": "sha1:4QSPID2SEYOBDFVEIPP3FL5JE3DB3ZRW", "length": 16921, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mahadevrao mahadik हातकणंगलेत महाडिकांचे कार्यकर्ते कुंपणावरच | eSakal", "raw_content": "\nहातकणंगलेत महाडिकांचे कार्यकर्ते कुंपणावरच\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nकोल्हापूर - भाजप, जनसुराज्य व ताराराणी, युवक क्रांती अशी आघाडी झाली असली तरी हातकणंगले तालुक्‍यात मतदारसंघानुसार महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका बदलत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपमध्ये महाडिक आहेत ; मात्र महाडिक गटात भाजप किती रुजला हा संशोधनाचा विषय आहे. तसेच नेत्यांचा स्पष्ट आदेश नसल्यामुळे कोणती भूमिका घ्यावी, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.\nकोल्हापूर - भाजप, जनसुराज्य व ताराराणी, युवक क्रांती अशी आघाडी झाली असली तरी हातकणंगले तालुक्‍यात मतदारसंघानुसार महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका बदलत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपमध्ये महाडिक आहेत ; मात्र महाडिक गटात भाजप किती रुजला हा संशोधनाचा विषय आहे. तसेच नेत्यांचा स्पष्ट आदेश नसल्यामुळे कोणती भूमिका घ्यावी, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.\nजिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. स्थानिक आघाडीबरोबरच मिळते जुळते घेतले. हातकणंगले तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे ११ मतदारसंघ आहेत. यामध्ये भाजपला सहा, जनसुराज्यला तीन व युवक क्रांती आघाडीस दोन असे जागा वाटप झाले आहे. तालुक्‍यात महाडिक यांना मानणाऱ्या गटाची ताकद लक्षणीय आहे; मात्र त्याच ठिकाणी जनसुराज्यची ताकद प्रबळ आहे. त्यामुळे जागा वाटपात रुकडी, घुणकी, कुंभोज, भादोले या जागा भाजपला मिळाव्यात, असा महाडिक यांचा आग्रह होता; मात्र या जागा मिळवण्यात जनसुराज्य यशस्वी झाले. तर रुकडी व पट्टणकडोलीची जागा धैर्यशील माने यांच्या युवक क्रांती आघाडीकडे आली. रुकडी मतदारसंघात महाडिक यांचे नेतृत्वाखाली हातकणंगले पंचायत समितीचे सभापती राजेश पाटील काम करतात; मात्र त्यांनी युवक क्रांती आघाडीबरोबर जाण्यास नकार दिला आहे. राजेश पाटील यांनी स्वाभिमानीतून पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.\nजिल्हा परिषदेमधील काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य व महाडिक गटाचे नेते शहाजी पाटील यांच्या सुनेला पारगाव पंचायत समिती मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे. असे असले तरी महाडिक गटाचे कार्यकर्ते अद्याप शांतच आहेत. तालुक्‍यातील सर्वच मतदारसंघात महाडिक यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षवेधी आहे, परंतु त्या कार्यकर्त्यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले तरी हे कार्यकर्ते निवडणुकीपासून अलिप्तच असल्याचे चित्र आहे. महाडिक गटाचे कार्यकर्ते मतदारसंघानुसार सोयीची भूमिका घेतील अशी चर्चा आहे. वर्षा अखेरीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्या गटाची मदत होणार, कोणाची सोबत घ्यावी लागणार या स्थानिक संदर्भावरच महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाहीर होणार आहे. त्यामुळे मतदारसंघानुसार कार्यकर्त्यांची भूमिका बदलल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.\nविकास मानेंचा पैरा फेडणार का\n२००७ च्या निवडणुकीत भादोले मतदारसंघ खुला होता. त्यावेळी अंबपचे विकास माने काँग्रेसकडून इच्छुक होते; मात्र नेत्यांच्या आदेशाने त्यांनी माघार घेतली. यामुळे काँग्रेसमधून अमल महाडिक यांचा विजय सुकर झाला. यानंतर २०१२ च्या निवडणुकीत माने यांनी काँग्रेसला टाटा करत, जनसुराज्यमध्ये प्रवेश केला व घुणकीतून उमेदवारी मिळवली. २००७ च्या निवडणुकीत परतफेड म्हणून महाडिक गट मदत करेल, असा विश्‍वास माने यांना होता; मात्र महाडिक यांनी शहाजी पाटील यांच्या विजयासाठी कंबर कसली. यामुळे माने गटाने महाडिक व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. आता विकास माने यांच्या भावजय मनीषा विजयसिंह माने यांना भादोले मतदारसंघातून जनसुराज्यने उमेदवारी दिली आहे. जनसुराज्य व भाजप आघाडी आहेच. त्यामुळे महाडिक गट माने गटाचा पैरा फेडणार की पुन्हा विरोधात भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/service-charge-hotels-and-restaurants-not-mandatory-24080", "date_download": "2018-06-19T18:12:13Z", "digest": "sha1:6MFYW22BSFKG2IHN7CB27EKODA4AEVBN", "length": 13031, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Service charge by hotels and restaurants not mandatory हॉटेलमध्ये ग्राहकांना सेवा शुल्क ऐच्छिक | eSakal", "raw_content": "\nहॉटेलमध्ये ग्राहकांना सेवा शुल्क ऐच्छिक\nमंगळवार, 3 जानेवारी 2017\nग्राहक कल्याण मंत्रालयाने ग्राहकांना आकारण्यात येत असलेल्या सेवा शुल्काबाबत हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाचे मत मागविले होते. यावर संघटनेने सेवा शुल्क हे ऐच्छिक असून, सेवेने समाधान न झाल्यास ग्राहकाला ते नाकारता येईल, असे कळविले आहे.\nनवी दिल्ली - हॉटेलमध्ये आकारले जाणारे सेवाशुल्क ग्राहकांवर बंधनकारक नाही. ते नाकारण्याची मुभा ग्राहकांना आहे. ग्राहकांच्या होकाराखेरीज हॉटेलचालकांना सेवाशुल्क आकारता येणार नाही, असे केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने आज स्पष्ट केले. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हॉटेल्समध्ये झालेल्या चकचकीत कार्यक्रमानंतर दोन दिवसांनी सरकारने हा खुलासा केला आहे.\nग्राहक कल्याण मंत्रालयाने 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याच्या हवाल्याने या निर्णयाची माहिती आज निवेदनाद्वारे दिली. हॉटेल, उपहारगृहांकडून बळजबरीने सेवाशुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून सरकारला मिळत होत्या. ग्राहकांना कशीही सेवा मिळत असली तरी सेवाशुल्क घेतले जाण्याचे प्रमाण 5 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले होते. त्यापार्श्‍वभूमीवर मंत्रालयाने म्हटले आहे, की ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कोणताही व्यावसायिक व्यवसायवृद्धीसाठी बेकायदा मार्गाचा वापर करत असेल तर ते \"अनफेअर ट्रेड प्रॅक्‍टिस' म्हणजेच व्यवसायिक नितीमत्ताबाह्य वर्तन ठरेल. त्याच्याविरुद्ध ग्राहक कल्याण खात्याकडे तक्रार करण्याचा आणि कायदेशीर कारवाईचा पूर्ण अधिकार ग्राहकाला असेल.\nग्राहक कल्याण मंत्रालयाने ग्राहकांना आकारण्यात येत असलेल्या सेवा शुल्काबाबत हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाचे मत मागविले होते. यावर संघटनेने सेवा शुल्क हे ऐच्छिक असून, सेवेने समाधान न झाल्यास ग्राहकाला ते नाकारता येईल, असे कळविले आहे.\nदर्शनी भागात सूचना लावाव्यात\nराज्यांनी सर्व कंपन्या, हॉटेल आणि रेस्टॉरंटना ग्राहकांना सेवा शुल्काबाबत सूचना कराव्यात, असे निर्देश ग्राहक कल्याण मंत्रालयाने दिले आहेत. तसेच, सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंटनी दर्शनी भागात सेवा शुल्क ऐच्छिक असल्याबाबत फलक लावावेत, असे सांगण्यात आले आहे.\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/security-guard-killed-looting-atm-21807", "date_download": "2018-06-19T18:05:05Z", "digest": "sha1:TRYQ72TRODGVSBPLSH6QUKKIJ35QDMZT", "length": 10972, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "security guard killed for looting atm एटीएम लुटण्यासाठी सुरक्षारक्षकाचा खून | eSakal", "raw_content": "\nएटीएम लुटण्यासाठी सुरक्षारक्षकाचा खून\nरविवार, 18 डिसेंबर 2016\nपाटणा : 'एटीएम'साठी तैनात सुरक्षारक्षकाचा अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे.\nशहरातील मौर्यलोक कॉम्पलेक्‍समध्ये सेंट्रल बॅंकेचे एटीएम असून, तेथे कुंदन कुमार हा रक्षक तैनात होता. शुक्रवारी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने तेथे आलेल्या चोरट्यांनी कुंदनचा खून केल्यानंतर एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना अपयश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nदरम्यान, या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कुंदनच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.\nपाटणा : 'एटीएम'साठी तैनात सुरक्षारक्षकाचा अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे.\nशहरातील मौर्यलोक कॉम्पलेक्‍समध्ये सेंट्रल बॅंकेचे एटीएम असून, तेथे कुंदन कुमार हा रक्षक तैनात होता. शुक्रवारी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने तेथे आलेल्या चोरट्यांनी कुंदनचा खून केल्यानंतर एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना अपयश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nदरम्यान, या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कुंदनच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nअजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर भाजपचा युती तोडण्याचा निर्णय\nनवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर होणारे सातत्याने हल्ले आणि रमजानच्या महिन्यातही झालेला गोळीबार या घटनांमुळे भाजप आणि पीडीपी सरकारमध्ये...\n उंदरांनी कुरताडल्या तब्बल 12 लाखांच्या नोटा\nतिनसुकिया : कपडे, महत्वाची कागदपत्रे उंदरांनी कुरताडणे असे प्रकार अनेकदा घडत असतात. मात्र, आसामच्या तिनसुकियामध्ये भारतीय स्टेट बँकेच्या...\nहॅलो माझ्याशी कुणी बोलता का\nनागपूर : हॅलो... मी सुयश... माझ्याशी कुणी बोलेल का तुम्हाला वेळ आहे का तुम्हाला वेळ आहे का माझे आई-बाबा बिझी असतात. घरात मी एकटाच आहे. मला खूप खूप बोलायचं आहे....\nअन् 'नाच्या'चा जमावाने 'खेळ मांडला'\nआश्वी (संगमनेर) - लांबसडक केस, सणसणीत उंचीला साजेशी स्त्रीदेहाची लकब, कोणीही प्रथमदर्शनी स्त्री म्हणून सहज फसावं असं रुप लाभलेल्या त्याने अंगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/major-fire-at-a-chemical-factory-in-thane/articleshow/63224727.cms", "date_download": "2018-06-19T17:51:51Z", "digest": "sha1:A2CIEJC7U25DL247W437FWSPPRN4ZM3G", "length": 24943, "nlines": 251, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "major fire at a chemical factory in thane | बोईसर एमआयडीसीत भीषण आग; ३ ठार - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nबोईसर एमआयडीसीत भीषण आग; ३ ठार\nपालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी क्षेत्रातील एका कारखान्यात काल रात्री बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत तीनजण ठार झाले असून १२ जण जखमी झाले आहेत. आगीची झळ एमआयडीसीतील इतर तीन केमिकल कारखान्यांना बसल्यानं एकामागोमाग एक अनेक स्फोट झाले. सुमारे दीड तास स्फोटांचे आवाज सुरू होते. या स्फोटांमुळं पालघर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांनाही हादरे बसले. भूकंप झाल्याची अफवा पसरल्यानं स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट उडाली होती.\nबोईसर एमआयडीसीतील झोन सातमध्ये असलेल्या नोवाफिन केमिकल कंपनीच्या कारखान्यात रात्री साडेअकराच्या सुमारास पहिला स्फोट झाला. कारखान्यातील बॉयलरचा हा स्फोट होता. या स्फोटामुळं कारखान्यात भीषण आग लागली. संपूर्ण कारखाना आगीत खाक झाला आणि बघता बघता संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. ही आग शेजारच्या तीन केमिकल कारखान्यांमध्ये पसरल्यानं स्फोटांची मालिकाच सुरू झाली. या दुर्घटनेत आरती कंपनीतील पिंटू कुमार गौतम, जनू अडारिया आणि अलोक नाथ या तीन कामगारांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तीन वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे. आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. आग नियंत्रणात आणण्यात यश आलं असलं तरी मधूनच धुमसणाऱ्या आगीवर अग्निशमन दलाचे जवान लक्ष ठेवून आहेत.\n...आणि लोक घरं सोडून पळाले\nबोईसर एमआयडीसीत झालेले स्फोट इतके भीषण होते की त्यामुळं सुमारे २० किलोमीटरचा परिसर हादरून गेला. पालघर शहरासह जिल्ह्यातील उमरोळी, सातपाटी, केळवा व चिंचणीसह अनेक गावांत हादरे जाणवले. भूकंप झाल्याची अफवा पसरल्यानं लोक घराबाहेर पडून मोकळ्या जागी जमा झाले. सर्वत्र एकच घबराट उडाली होती. मात्र, हा भूकंप नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.\n>> संजय जावडे (वय २५)\n>> कैलास कुमार (२०)\n>> दिनेश कुमार (२१)\n>> सुनिल कुमार (२१)\n>> सचिन राठोड (१९)\n>> कैलास सोनावणे (२५)\n>> उदय यादव (४२)\n>> वक्सेत सिंग (६०)\n>> मुकेश रावत (२४)\n>> सुनिल यादव (२१)\n>> उरविंद विश्वकर्मा (२०)\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nआणखी माहिती : बोईसर एमआयडीसी | बोईसर आग | पालघर | boisar midc blast | Boiler Blast\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nभाजी विक्रेत्याला एक कोटीची लॉटरी लागली, पण...\nDefamation Case: राहुल गांधींविरोधात कोर्टात आरोप ...\nएटीएम मशीनला स्क्रीमर डिव्हाइस\nचोरांकडून २५ मोबाइल हस्तगत\nठाण्यात भीषण आग; बेकरी जळून खाक\n1बोईसर एमआयडीसीत भीषण आग; ३ ठार...\n2रेल्वे सुरक्षा दलातील महिलेला धक्काबुक्की...\n4महिला दिनाला आरोग्याचा मंत्र...\n7स्त्रीविश्वाचा वेध घेणारा ‘तिसरा रास्ता’...\n8अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर मोक्का\n9कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी नव्याने निविदा...\n10डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/polls-61-turnout-phase-3-31189", "date_download": "2018-06-19T18:26:59Z", "digest": "sha1:CBQSBXA4Y4L57TFMJ2O7273Y6ZR56F3T", "length": 7413, "nlines": 56, "source_domain": "www.esakal.com", "title": "UP polls: 61% turnout in phase 3 \"यादवां'चे भविष्य मतपेटीत बंदिस्त;61% मतदान | eSakal", "raw_content": "\n\"यादवां'चे भविष्य मतपेटीत बंदिस्त;61% मतदान\nसोमवार, 20 फेब्रुवारी 2017\nराज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्षाची या टप्प्यावरच मुख्य भिस्त असल्याचे मानले जात आहे. कानपूर, लखनौ या राज्यातील मुख्य शहरांसहित कनौज, इटावाह, मैनपुरी आणि फारुखाबाद या भागामध्ये या टप्प्यामध्ये मतदान झाले आहे\nलखनौ - उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान आज (रविवार) बहुतांशी शांततेत पार पडल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी टी व्यंकटेश यांनी दिली. या टप्प्यामध्ये 61 टक्‍क्‍यांहूनही अधिक मतदान झाले.\nया टप्प्यात मतदान केल्या गेलेल्या सर्व 25,603 मतदान केंद्रांसाठी काटेकोर सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. मतदानाचे हे प्रमाण 2012 मधील राज्य निवडणूक (59.96%) व 2016 मधील केंद्रीय निवडणुकीमधील (58.43%) मतदानाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. या टप्प्यात राज्यातील 69 मतदारसंघांसाठी मतदान केले जात आहे. या टप्यात तब्बल 826 उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंदिस्त झाले आहे.\nराज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्षाची या टप्प्यावरच मुख्य भिस्त असल्याचे मानले जात आहे. या भागात समाजवादी पक्षाचेच वर्चस्व याआधी दिसून आले असून गेल्या निवडणुकीत येथील 69 जागांपैकी तब्बल 55 जागा जिंकण्यात पक्षास यश आले होते. कानपूर, लखनौ या राज्यातील मुख्य शहरांसहित कनौज, इटावाह, मैनपुरी आणि फारुखाबाद या भागामध्ये या टप्प्यामध्ये मतदान झाले आहे. यामुळेच, या टप्प्यावर उत्तर प्रदेशमधील सर्वांत प्रभावशाली राजकीय कुटूंब असलेल्या यादवांची प्रतिष्ठाही अवलंबून असल्याचे मानले जात आहे.\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nपदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष - अशोक जाधव\nदेवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात...\nआधीच्या उमेदवाराकडून मतदारांचा भ्रमनिराश - विनायक राऊत\nकुडाळ - शिवसेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय मोरे यांना पाचही जिल्ह्यात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीच्या उमेदवाराने...\nमलकापूर नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती\nमलकापूर (सातारा) : येथील नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नगरपंचायतीची पालिका व्हावी यासाठी 15 ...\nवेगळ्या विदर्भासाठी 4 जुलैला नागपूर बंदची हाक\nखामगाव (बुलडाणा) : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर येथे 4 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा निषेध करण्याचे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/4-sent-police-custody-felling-ram-ganesh-gadkari-statue-24377", "date_download": "2018-06-19T17:50:36Z", "digest": "sha1:MEIOAWMTBKNW6YP2GXU5CKS7DG57I47E", "length": 13009, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "4 sent to police custody for felling ram ganesh gadkari statue गडकरींचा पुतळा हटविणाऱ्यांना 6 दिवसांची कोठडी | eSakal", "raw_content": "\nगडकरींचा पुतळा हटविणाऱ्यांना 6 दिवसांची कोठडी\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nपुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांनी 'राजसंन्यास' या नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली असा आरोप करीत गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या चौघांना याप्रकरणी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nसंभाजी उद्यानातील गडकरी यांच्या पुतळ्याची मंगळवारी (ता. 3) पहाटे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. याप्रकरणी डेक्‍कन पोलिसांनी चौघांना अटक केली. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली.\nपुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांनी 'राजसंन्यास' या नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली असा आरोप करीत गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या चौघांना याप्रकरणी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nसंभाजी उद्यानातील गडकरी यांच्या पुतळ्याची मंगळवारी (ता. 3) पहाटे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. याप्रकरणी डेक्‍कन पोलिसांनी चौघांना अटक केली. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली.\nमहापालिकेचे संभाजी उद्यान जंगली महाराज रस्त्यावर आहे. ते मध्यरात्री बंद असताना चार तरुणांनी उद्यानात प्रवेश केला. उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळच गडकरी यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्याभोवती कारंज्यासाठी पाण्याचा हौद करण्यात आला आहे. या हौदात प्रवेश करून त्यांनी मध्यरात्री पावणेदोन वाजता पुतळ्याची तोडफोड करून तो शेजारच्या मुठा नदीत टाकला. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही पुतळा पोलिसांच्या हाती लागला नव्हता.\nदरम्यान, महापौर प्रशांत जगताप यांनी त्या ठिकाणी पूर्ववत पुतळा बसविण्यात येईल, अशी घोषणा केली.\nनागरिकांसाठी उद्यान सकाळपासून बंद ठेवण्यात आले. या घटनेची बातमी मंगळवारी सकाळी सर्वत्र पसरल्याने यामुळे गोंधळ उडू नये, म्हणून उद्यानाच्या परिसरात पोलिसांनी लगेचच बंदोबस्त वाढवला. पालिकेतर्फे उद्यानात कसलीही सुरक्षितता नव्हती, हे यानिमित्ताने समोर आले आहे. या घटनेनंतर राजकारणाबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2018-06-19T18:18:42Z", "digest": "sha1:UTDOGRWS6XDBUG3PEAHUSG6DODD2LLS5", "length": 3768, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अब्बास दुसरा, इजिप्त - विकिपीडिया", "raw_content": "\nअब्बास दुसरा किंवा सर अब्बास हिलमी पाशा (जुलै १४, इ.स. १८७४ - डिसेंबर १९, इ.स. १९४४)हा इजिप्तमधल्या खेदिव शासनकर्त्यांमधला शेवटचा शासनकर्ता होता.\nइ.स. १८७४ मधील जन्म\nइ.स. १९४४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१४ रोजी ००:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/tamil-nadu-chief-secretary-rammohan-raos-chennai-home-raided-income-tax-officials-22237", "date_download": "2018-06-19T17:49:26Z", "digest": "sha1:G5S4DFBVXTQGXYZVVOULSXCUB2YW2VHR", "length": 10599, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tamil Nadu Chief Secretary Rammohan Rao's Chennai Home Raided by Income Tax Officials तमिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरावर छापा | eSakal", "raw_content": "\nतमिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरावर छापा\nबुधवार, 21 डिसेंबर 2016\nमुख्य सचिव असलेले राव हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे निकटवर्तीय आहेत. आज सकाळी हा छापा टाकण्यात आला असून, आणखी काही ठिकाणी छापे टाकण्याची शक्यता आहे.\nचेन्नई - तमिळनाडूचे मुख्य सचिव राम मोहन राव यांच्या घरावर आज (बुधवार) सकाळी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.\nचेन्नईत नुकतेच प्राप्तीकर विभागाने छापा टाकून 90 कोटी रुपये आणि 100 किलो सोने जप्त केले होते. प्राप्तीकर विभागाने नोटा बदलून देणारे हे रॅकेट उघड केले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या श्रीनिवास रेड्डी, शेखर रेड्डी आणि प्रेम यांनी दिलेल्या माहितीनंतर आज राव यांच्या अन्नानगर येथील घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात काही हाती लागल्याची माहिती मिळू शकलेली नाही.\nमुख्य सचिव असलेले राव हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे निकटवर्तीय आहेत. आज सकाळी हा छापा टाकण्यात आला असून, आणखी काही ठिकाणी छापे टाकण्याची शक्यता आहे.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A4%A1%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF", "date_download": "2018-06-19T17:45:13Z", "digest": "sha1:LQY5IFMKTO6ZPBQJQ5EXLODHJNXUMZWO", "length": 13121, "nlines": 155, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "अवघड जातोय | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: अवघड जातोय | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nठाउक आहे मला तु हि माझ्यावर प्रेम करतेस,\nपण प्रेम करते तुझ्यावरच हे गुपीत मनातल ओठावर\nसमोर येताच मी नकळत गालात स्मित हासतेस,\nनजरेला नजर भिडता लाजेने लाजुन चुर चुर होतेस..\nमनातल्या भावना मनातच लपवतेस,\nपण शब्दा ऐवजी नयनाणे सार काहि बोलुन जातेस.\nमी नजरे आड जाई परियंत मलाच पाहत बसतेस,\nमी गेल्यावर माञ वेड्यागत एकटीच हसत बसतेस..\nआठवण माझी आली की, मनातल्या मनात हुर हुर करतेस,\nअन कोनाच्या हि नकळत आठवणीत माझ्या रडत बसतेस\nप्रेम करतेस का ग माझ्यावर म्हटल की काहिहि न बोलता,\nमुक बधीर होउन गप्प बसतेस\nका ग शोना तु असे करतेस ..तुझ माझ्यावर प्रेम असुनही,\nमनातल गुपीत ओठावर आणन्यास का असी घाबरतेस.\nठाउक आहे मला तु हि माझ्यावर प्रेम करतेस, पण प्रेम करते तुझ्यावरच हे गुपीत मनातल ओठावर आणन्यास थोडी घाबरतेस समोर येताच मी नकळत गालात...\nRelated Tips : अवघड जातोय, असं घडूच शकत नाही, का असी घाबरतेस, सर्वस्व बघावं\nयश मात्र अटळ असते\nकधी कधी निवडलेल्या वाटांचा आपल्यालाच वीटयेतो,\nनवीन वाटा शोधण्याइतके आपण कधी धीट होतो..\nभुरळ घालणारी कुठलीच वाट सरळ नसते,\nनिश्चयाने पाऊल टाकल्यास यश मात्र अटळ असते...\nयश मात्र अटळ असते\nकधी कधी निवडलेल्या वाटांचा आपल्यालाच वीटयेतो, नवीन वाटा शोधण्याइतके आपण कधी धीट होतो.. भुरळ घालणारी कुठलीच वाट सरळ नसते, निश्चयाने पाऊल टाक...\nRelated Tips : अंतरी ऊरून आहे, अपूर्ण प्रेम आपल, अवघड जातोय, यश मात्र अटळ असते\nकिती सहजच बोलते ती,\nकिती सहजच हसते ती,\nकिती सहज सांगते ती.....\nअशी का आहे ती \"सहजच\"....\nपण तिचा तो \"सहजच\"\nमला जरा अवघड जातोय\nकिती सहजच बोलते ती, किती सहजच हसते ती, आठवण आली तर किती सहज सांगते ती..... अशी का आहे ती \"सहजच\".... किती सहज बोलते, \"व...\nRelated Tips : अगदी खरं आहे, अवघड जातोय, अविस्मरणीय संध्याकाळ, अशी असावी ती\nघेना अस मिठीत कि जग विसरायला होईल..\nजग खूप वाईट आहे जाणवायला लागलाय...\nप्रेमात का माहित खूप त्रास पण त्या नंतर मिळणारा आनंद जाणवायला लागलाय...\nघरचे पण आता टोचून बोलतात त्यांना वाट्त फक्त शेजारचेच खर बोलतात..\nशेजाऱ्यांकडून होणारा त्रास आता जाणवायला लागलाय...\nमित्र आणि मैत्रिणी तू चेंज झालीस म्हणतात त्यांना का नाही कळत त्यांची जागा अजूनही तीच आहे मित्र आणि मैत्रिणींचा दुरावा सुद्धाआता\nजगायचं तर कस जगायचं या दृष्ट जगात कारण इथे प्रेमाला अर्थ उरला नाहीये खरच अस जगण्यात फायदा राहिलेला नाही अस\nघेना अस मिठीत कि जग विसरायला होईल.. जग खूप वाईट आहे जाणवायला लागलाय... प्रेमात का माहित खूप त्रास पण त्या नंतर मिळणारा आनंद जाणवायला लागल...\nRelated Tips : अवघड जातोय, का जाणीव करून देतेस, जरा जाणवून बघ, जाणवायला लागलाय\nसांगना का असे घडावे\nसांगना का असे घडावे\nमी पाहता नभी मेघही सरावे मेघाळलेल्या नभीक्षणात चांदणे खुलावे... सांगना का असे घडावे मी झुरावे अन तुला काहीच न कळावे ||\nदिवसास माझे चित्त नसावे रात्री स्वप्नांतही तूच दिसावे सांगना का असे घडावे मी झुरावे अन तुला काहीच न कळावे ||\nसर्वच चेहऱ्यांत तुलाच पाहावे तरी पुन्हा तुलाचस्मरावे सांगना का असे घडावे मी झुरावे अन तुला काहीच न कळावे ||\nयातनांनी मनीचे रान भरावे आसवांनी उरीचे बंध तुटावे सांगना का असे घडावे मी झुरावे अन तुला काहीच न कळावे ||\nसांगना का असे घडावे\nसांगना का असे घडावे मी पाहता नभी मेघही सरावे मेघाळलेल्या नभीक्षणात चांदणे खुलावे... सांगना का असे घडावे मी पाहता नभी मेघही सरावे मेघाळलेल्या नभीक्षणात चांदणे खुलावे... सांगना का असे घडावे मी झुरावे अन तुला काहीच न कळावे ...\nRelated Tips : अवघड जातोय, सांगना का असे घडावे, हे काय लागल घडू ग\nनसतेस घरी तू जेंव्हा\nनसतेस घरी तू जेंव्हा जीव तुटका तुटका होतो,\nजगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो.\nनभ फाटून वीज पडावी कल्लॊळ तसा ऒढवतो,\nही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो.\nयेतात उन्हे दाराशी हिरमुसून जाती मागे,\nखिडकीशी थबकून वारा तव गंधावाचून जातो.\nतव मिठीत विरघळणाऱ्या मज स्मरती लाघव वेळा,\nश्वासाविन हृदय अडावे मी तसाच अगतिक होतो.\nतू सांग सखे मज काय मी सांगू या घरदारा,\nसमचा जीव उदास माझ्यासह मिणमिण मिटतो.\nनसतेस घरी तू जेंव्हा\nनसतेस घरी तू जेंव्हा जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नभ फाटून वीज पडावी कल्लॊळ तसा ऒढवतो, ही धरा दिशाह...\nRelated Tips : अवघड जातोय, असं घडूच शकत नाही, का असी घाबरतेस, नसतेस घरी तू जेंव्हा\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/ncp-take-decision-ban-movement-currency-25273", "date_download": "2018-06-19T18:07:34Z", "digest": "sha1:NBPK2FFSOPZGLDLHL6QAKSRBW34HNVHQ", "length": 15162, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCP take the decision to ban the movement of currency सामान्यांचे मोदी सरकारमुळे हाल | eSakal", "raw_content": "\nसामान्यांचे मोदी सरकारमुळे हाल\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nधुळे - मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने समर्थन केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार स्थिती सुरळीत होण्यासाठी 50 दिवस वाट पाहिली. त्यासह आजही आणि पुढे अनेक महिने गरीब, सामान्यांसह शेतकरी व विविध घटकांचे हालच होणार असल्याचे स्पष्ट आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा हा परिपाक असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर व जिल्हा शाखेने आज धरणे आंदोलनातून केली.\nधुळे - मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने समर्थन केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार स्थिती सुरळीत होण्यासाठी 50 दिवस वाट पाहिली. त्यासह आजही आणि पुढे अनेक महिने गरीब, सामान्यांसह शेतकरी व विविध घटकांचे हालच होणार असल्याचे स्पष्ट आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा हा परिपाक असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर व जिल्हा शाखेने आज धरणे आंदोलनातून केली.\nयेथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शहराध्यक्ष मनोज मोरे, महापौर कल्पना महाले, उपमहापौर उमेर अन्सारी, माजी महापौर मोहन नवले, जयश्री अहिरराव, एसटी महामंडळाचे संचालक किरण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील आदींच्या नेतृत्वात आंदोलन झाले. विलास खोपडे, कमलेश देवरे, संजय वाल्हे, बन्टी मासुळे, नंदू येलमामे, मनीषा ठाकूर, कशीश उदासी, गुलशन उदासी, कांतिलाल दाळवाले, शोएब बेग मिर्झा, इरफान अहमद फजलू रेहमान यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.\nमोदी सरकारविरोधात घोषणाबाजीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसह आंदोलकांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना घेराव घातला व सरकारवर 13 प्रश्‍नांची सरबत्ती करणारे निवेदन देत चर्चा केली. नोटाबंदीनंतरचे हाल केंद्र, राज्य सरकार आणि प्रशासनाने थांबवावेत, पैसे काढण्यावरील निर्बंध मागे घ्यावेत, अशी मागणी केली. नोटाबंदीमुळे देश भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसामुक्त होईल आणि निर्णयानंतर स्थिती सुरळीत होण्यासाठी 50 दिवस वाट पाहा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. परंतु, नियोजनाअभावी आणि विविध बदलाचे 50 दिवसात 63 \"जीआर' काढावे लागल्याने नागरिकांच्या हालअपेष्टात वाढ होत गेली. रांगा कमी झाल्या नाही. पैसे काढण्यावर निर्बंध राहिल्याने जनता त्रस्तच आहे. शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्यांना कुणी वाली राहिला नाही. विविध क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. याचा जाब सरकारने द्यावा आणि स्थिती तत्काळ सुधारावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.\nनोटाबंदीमुळे किती प्रमाणात भ्रष्टाचार कमी झाला, देश दहशतवादापासून मुक्त झाला का, किती काळा पैसा बाहेर आला व विदेशातून परत आला, रांगा का कमी होत नाहीत, हक्काचे पैसे काढण्यावर अद्याप निर्बंध का, शेतकऱ्यांचे नुकसान, देशात रांगेत शंभराहून अधिक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडणे, लाखो हातांचा रोजगार बुडाला त्यास जबाबदार कोण, कॅशलेसबाबत पायाभूत सुविधा पुरेशा आहेत का, असे अनेक प्रश्‍न आंदोलकांनी उपस्थित केले.\nईपीएस 95 कर्मचार्‍यांनी केले मुंडन आंदोलन\nबुलडाणा : ईपीएस-95 अंतर्गत येणार्‍या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी मंगळवारी (ता.19) जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडन आंदोलन केले. यावेळी कर्मचारी भविष्य...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\n\"मविप्र'च्या ताब्याचा वाद पेटला : भोईटे-पाटील गटाच्या समर्थकांत हाणामारी\nजळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद आज चांगलाच पेटला दुपारी संस्थेचा ताब्या घेण्यावरुन नरेंद्र पाटील व भोईटे गटातील...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-06-19T18:21:33Z", "digest": "sha1:INK5FUGWMXVP426EQPUK75WL6QG7LXDY", "length": 12207, "nlines": 85, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "सुधिंद्र देशपांडे | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nCategory Archives: सुधिंद्र देशपांडे\nअजूनी वाट एकाकी गं\nPosted on डिसेंबर 23, 2013 by सुजित बालवडकर\t• Posted in सुधिंद्र देशपांडे\t• Tagged सुधिंद्र देशपांडे\t• यावर आपले मत नोंदवा\nअवसेची ही रात उजळते, अंधाराच्या वाती गं\nशोधित फिरते सुर्य उद्याच्या, अजूनी वाट एकाकी गं ॥ धॄ॥\nसुर्य लोपता, अवतीभवती विश्व काजळी उरते गं \nकशी शांतता यास म्हणू, हे वेध वादळी भलते गं\nलाटांवर भिरभिरते नौका, अणि किनारा नाही गं ॥१॥ Continue reading →\nPosted on डिसेंबर 22, 2013 by सुजित बालवडकर\t• Posted in नवकवी, सुधिंद्र देशपांडे\t• Tagged सुधिंद्र देशपांडे\t• यावर आपले मत नोंदवा\nतुझा म.क.सं. संकेतस्थळ पाहिलं… रोज वाचतही असतो…\nमराठी कवितेंसाठीचं हे तुझ काम खुपच आश्वासक अणि नव्या कवींना उर्मी देणारं आहे..\nखुप खुप धन्यवाद अणि अभिनंदन…\nहे संकेतस्थळ एवढं देखणं आहे की माझ्या काही कविता इथे असाव्यात असा मोह होतो आहे.\n एक कविता सोबत देत आहे. आवडल्यास नक्की कळविणे.\nक्षणात होते जांभ गुलाली\nक्षणात सांज का लाल दिसे\nक्षणात दाटे अबीर भोवती\nक्षणात चांदणपूर असे Continue reading →\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-06-19T17:45:39Z", "digest": "sha1:NTQVFI6CIDK2YV6QJHOIP6DTREYI6MGO", "length": 5894, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १९ व्या शतकातील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १९ व्या शतकातील मृत्यू\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे\n१८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे\nस्वतःतील वर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.च्या १९ व्या शतकातील मृत्यू\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\n► इ.स.च्या १८०० च्या दशकातील मृत्यू‎ (१ क)\n► इ.स.च्या १८१० च्या दशकातील मृत्यू‎ (४ क)\n► इ.स.च्या १८२० च्या दशकातील मृत्यू‎ (१ क)\n► इ.स.च्या १८३० च्या दशकातील मृत्यू‎ (२ क)\n► इ.स.च्या १८५० च्या दशकातील मृत्यू‎ (१० क)\n► इ.स.च्या १८६० च्या दशकातील मृत्यू‎ (१ क)\n► इ.स.च्या १८७० च्या दशकातील मृत्यू‎ (२ क)\n► इ.स.च्या १८८० च्या दशकातील मृत्यू‎ (३ क)\n► इ.स.च्या १८९० च्या दशकातील मृत्यू‎ (३ क)\nइ.स.चे १९ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/prathmesh-parab-and-vineet-sharma-campaign-for-shiv-sena-7790", "date_download": "2018-06-19T18:29:02Z", "digest": "sha1:Q675ZNVQANQ7N24K4GX4XOHV5YMRFAKI", "length": 5888, "nlines": 119, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "नेत्यांसह अभिनेतेही प्रचाराच्या मैदानात", "raw_content": "\nनेत्यांसह अभिनेतेही प्रचाराच्या मैदानात\nनेत्यांसह अभिनेतेही प्रचाराच्या मैदानात\nमुंबई - महापालिका निवडणुकीत आता प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याचा फायदा घेत उमेदवार सकाळपासूनच प्रचाराला लागले. या प्रचारात नेत्यांसह अभिनेतेही उतरले आहेत. मराठीतला सुपरहिट सिनेमा टाईमपास चित्रपटातील अभिनेता प्रथमेश परब उर्फ दगडू आणि हिंदी सिनेमातील अभिनेता विनीत शर्मा यांनी शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 165 चे उमेदवार प्रकाश शुक्ला यांच्यासह प्रचार केला. मतदारांना दोन्ही अभिनेत्यांनी प्रकाश शुक्ला यांना निवडून देण्याचं आवाहन केले. या अभिनेत्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अनेकांनी त्यांच्यासोबत हात मिळवून सेल्फी सुद्धा काढले.\n'त्या' सफाई कामगारांना सेवेत सामावून घ्या- मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\nमनसेच्या नव्या कार्यकारिणीतून शिशीर शिंदेंना वगळलं\nविधानपरिषद निवडणुकीत युतीत सत्तासंघर्ष\nजॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर संजय राऊत बनवणार सिनेमा\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\n'आता राजकीय अपघात नकोच, 2019 स्वबळावरच'\n'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ssdindia.org/physical-training-camp-at-badlapur-12-nov-2017/", "date_download": "2018-06-19T18:04:48Z", "digest": "sha1:G4GTRWEOCAJRVGTZKJCVRJK7MQQWQGXU", "length": 5509, "nlines": 70, "source_domain": "ssdindia.org", "title": "शारीरिक प्रशिक्षण शिबीर संपन्न बदलापूर १२ नोव्हेंबर २०१७ - Samata Sainik Dal", "raw_content": "\nHome » Blog » Badlapur » शारीरिक प्रशिक्षण शिबीर संपन्न बदलापूर १२ नोव्हेंबर २०१७\nशारीरिक प्रशिक्षण शिबीर संपन्न बदलापूर १२ नोव्हेंबर २०१७\nरविवार दिनांक:12/11/2017 रोजी जांभूळ (बदलापूर) येथे बाबासाहेबांची 22 एकर जागा आहे,त्याठिकाणी SSD च्या सैनिकांना सैनिक राहुल भरपुर यांni शारीरिक प्रशिक्षण दिले. त्यांनी सलग 3 तास सैनिकांकडून प्राथमिक प्रशिक्षणाचा काहीसा भाग करून घेतला. सावधान,विश्राम, चलगती,कदमताल व त्याचे 2 प्रकार,सॅल्यूट मारणे,शिस्तीचे पालन करणे,आदेश देणे आणि आदेश स्वीकारणे,training झाल्यावर शरीराला त्रास होऊ नये म्हणून त्यांवरील व्यायामाचे प्रकार सांगितले.\nत्याचप्रमाणे इतर सर्व सैनिकांनी भरपुर यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन केले.\n( मुख्यालय : दीक्षाभूमी, नागपूर)\n← SSD बौध्दिक प्रशिक्षण शिबीर संपन्न,उल्हासनगर २९ ऑक्टो. २०१७.\n06/12/2017 समता सैनिक दल वार्ड क्र.०४ शाखा दुर्गापुर,चंद्रपूर मार्फत संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व →\n01/04/2018, सम्राट अशोक जयंती संपन्न आयु. विशाल राऊत व आयु. प्रशिक आनंद यांनी रिपब्लिकन विचार मांडले, यवतमाळ.\n19/08/2017, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, वक्ता: आयु. प्रशिक आनंद, जागृती नगर, उत्तर नागपूर, HQ दीक्षाभूमी.\nदि.३०/७/१७ समता सैनिक दला मार्फत शिवाजी नगर , इगतपुरी , जि. नाशिक येथे बौद्धिक प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न\n24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी 19/04/2018\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव 02/04/2018\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम) 26/02/2018\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 18/12/2017\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 16/12/2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AB%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-06-19T18:24:29Z", "digest": "sha1:QKVJAYN3VBELFISAVBM5UYP6RIY2GLS7", "length": 11808, "nlines": 85, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "मिलिंद फणसे | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on ऑक्टोबर 3, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in मिलिंद फणसे\t• Tagged मिलिंद फणसे\t• १ प्रतिक्रिया\nमी गुन्हे अक्षम्य केले ही खरी आहे व्यथा\nत्यांसही तू माफ केले ही खरी आहे व्यथा\nवाट मी चुकलो कितीदा, सांगती जे जे मला\nकाननी त्यांनीच नेले ही खरी आहे व्यथा Continue reading →\nPosted on ऑक्टोबर 3, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in मिलिंद फणसे\t• Tagged मिलिंद फणसे\t• यावर आपले मत नोंदवा\nघे तुझ्या बाहूत शीतल, त्या जगी पोळून आलो\nदे विसावा माय गंगे, राख मी होवून आलो\nही न वसने आवडीची, क्लेशदायक बंद ज्यांचे\nरेशमाचे पाश ज्याचे वीण ती उसवून आलो\nसाथ अंबर, साथ तारे जे अनंताचे इशारे\nमर्त्य, चकव्या सोबत्यांची साथ मी सोडून आलो\nस्फुंदणाऱ्या लेखणीला सत्य हे सांगू कसे की\nकोरडी झालीस तू अन् मी रिता होवून आलो\nशब्दही देती दगा का, भृंग, ब्रह्मास्त्राप्रमाणे\nशाप कोणा भार्गवाचा का शिरी घेवून आलो \nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.mmrcl.com/mr/project/environmental-benefits", "date_download": "2018-06-19T18:25:36Z", "digest": "sha1:KXPLMOQJU4UAHJEU3QSZIRUKKSJ2F3M7", "length": 8982, "nlines": 170, "source_domain": "www.mmrcl.com", "title": "पर्यावरणीय लाभ (Environmental Benefits) | MMRC", "raw_content": "\nआपल्या मेट्रोला जाणून घ्या\nआमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये\nमुंबई मेट्रो -३ चे फायदे\nमुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये\nअनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव\nवाहतुक वळविण्याची नमुना योजना\nसुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना\nजमिनीच्या आवश्यकतेची नमुना योजना\nपुनर्वसन व पुनर्स्थापना (आर & आर )\nइन-सिटू आर & आर कार्यालय पत्ता\nप्रकल्प अहवाल व कागदपत्रे\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कंत्राटदार\nसार्वजनिक माहिती अधिकारी / सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी\nनियमित विचारले जाणारे प्रश्न\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित(भारत सरकार व महाराष्ट्र शासन याचा संयुक्त प्रकल्प)\nदररोज वाहनांच्या खेपांमधे होणारी घट ४,५६,७७१ ५,५४,५५६ ६,६५,४६८\nइंधनाच्या वापरात दररोज होणारी बचत – पेट्रोल व डीझेल (लिटरमध्ये / दिवस) २,४३,३९० २,९५,४९५ ३,५४,५९३\nवहानांच्या खेपांमध्ये घट झाल्याने दररोज होणारी सरासरी बचत (रुपये लाखात) १५८.१४ १९१.९९ २३०.३९\nवहानांच्या खेपांमध्ये घट झाल्याने दरवर्षी होणारी प्रदूषणातील घट (टन / प्रति वर्ष) १२,५९० १५,२८५ १८,३४२\n२२९८ झाडे कापावी लागतील\nकार्बन डाय ऑक्साईड मध्ये ०.५८ लाख किलोग्राम वाढला\nकार्बन डाय ऑक्साईड मध्ये प्रतिवर्षी ९९ लाख किलो घट\nवाहनाच्या खेपांमध्ये ६.६ लाखाने घट\nकापलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात तिप्पट झाडे लावून त्यांचे जतन आणि संगोपन केले जाईल\n\"उद्देशप्राप्तीच्या दिशेने आखलेले प्रकल्प वेगाने वाटचाल करु लागतात तेव्हा ती एक प्रशंसनीय बाब ठरते. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा ३३. किमी प्रकल्पाची प्रगती देखील अशीच वेगाने होत आहे. मुंबईतील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ठरवलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो वाहतूक ही पर्यावरणपूरक असून मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्यास मदत होईल \"\nएमएमआरसी करणार २०,९०० झाडांचे नॅशनल पार्कमध्ये वृक्षारोपण\nमेट्रो लावणार २०,९०० झाडे\nमेट्रो - ३चे दोन किलोमीटर भुयार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://abhaygodse.blogspot.com/2013/05/", "date_download": "2018-06-19T17:58:22Z", "digest": "sha1:GIEEI6KL2BC6PBQAU75NFI6RUM556TYI", "length": 36416, "nlines": 110, "source_domain": "abhaygodse.blogspot.com", "title": "Astrologer Abhay Godse: May 2013", "raw_content": "\nबऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेंव्हा मी नुकतंच Professional Astrology Consultation सुरु केलं होतं. माझे एक Client दिल्लीला राहत होते, नवरा बायको, एक मुलगा एक मुलगी, चौकोनी कुटुंब एके दिवशी त्यांचा मुलगा संध्याकाळी खाली खेळायला गेला आणि रात्र झाली तरी परत आला नाही. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली, मुलाचे बिल्डींग मधले मित्र, शाळेतले मित्र, सगळीकडे चौकशी करून झाली, पण मुलाचा काहीच पत्ता नव्हता एके दिवशी त्यांचा मुलगा संध्याकाळी खाली खेळायला गेला आणि रात्र झाली तरी परत आला नाही. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली, मुलाचे बिल्डींग मधले मित्र, शाळेतले मित्र, सगळीकडे चौकशी करून झाली, पण मुलाचा काहीच पत्ता नव्हता अचानक मुलगा केला कुठे, काय झाल असेल ह्या विचाराने आईवडील हैराण झाले. त्यांनी त्यांच्या पुण्याच्या एक नातेवाईकाला माझी Appointment घ्येयला सांगितलं. मी पत्रिका बघितली तर त्या वेळेचा time period म्हणजेच अंतर्दशा मुलाच्या जीवाला धोका दाखवत नव्हती, म्हणजे मुलगा सुखरूप होता पण त्याच वेळेला त्याची पत्रिका या घडलेल्या घटनेचा त्याच्या वडिलांशी काहीतरी संबंध दाखवीत होती………………. पण नेमकं काय अचानक मुलगा केला कुठे, काय झाल असेल ह्या विचाराने आईवडील हैराण झाले. त्यांनी त्यांच्या पुण्याच्या एक नातेवाईकाला माझी Appointment घ्येयला सांगितलं. मी पत्रिका बघितली तर त्या वेळेचा time period म्हणजेच अंतर्दशा मुलाच्या जीवाला धोका दाखवत नव्हती, म्हणजे मुलगा सुखरूप होता पण त्याच वेळेला त्याची पत्रिका या घडलेल्या घटनेचा त्याच्या वडिलांशी काहीतरी संबंध दाखवीत होती………………. पण नेमकं काय……… म्हणून मी त्यांना विचारलं कि मुलाच्या वडिलांचं कोणाशी काही भांडण वैगरे झालाय का……… म्हणून मी त्यांना विचारलं कि मुलाच्या वडिलांचं कोणाशी काही भांडण वैगरे झालाय का, Office मधे किंवा आणखी कुठे, Office मधे किंवा आणखी कुठे पण तसं काहीच नाही अस ते म्हणाले, म्हणजे अपहरणाची शक्यता कमी होती. त्याच वेळेला त्याच्या पत्रिकेत मंगळाचा देखील Strong संबंध होता. ज्या दिवशी मी हे बघत होतो त्या दिवशी सोमवार होता म्हणजे दुसऱ्या दिवशी मंगळवार होता, म्हणून मी त्यांना म्हंटल कि उद्या तुम्हाला या मुलाचा ठावठिकाणा कळेल किंवा मुलगा परत येईल पण उद्यापर्यंत काही माहित होईल असं वाटत नाही.\nसोमवारी काही माहित होऊ शकणार नाही हे कळल्यावर ते थोडे निराश झाले पण शोधाशोध सुरु ठेवली. सोमवारची सगळी रात्र नातेवाईक आणि इतर सगळ्यांनी शोधाशोध करण्यात घालवली. सोमवारची रात्र संपून मंगळवारची पहाट झाली.. त्यांचा एक नातेवाईक अशीच शोधशोध करत करत पहाटे दिल्लीच्या जुन्या रेल्वे स्टेशनवर पोचला आणि अचानक बाकावर बसलेला तो मुलगा त्यांना समोर दिसला. त्यांनी लगेच घरी कळवलं आणि सगळ्यांना हायसं वाटलं…. पण आता प्रश्न होता कि हा मुलगा एकटा तिकडे काय करत होता, मुळात घरापासून इतका लांब गेलाच कशासाठी कारण काय…………. तो घरी येउन वातावरण शांत झाल्यावर त्या मुलाने सांगितलं कि तो ज्या क्लासला जात होता तिकडे थोडेच दिवसापूर्वी परीक्षा झाली होती आणि त्याच दिवशी त्याचा Result लागला होता पण Marks कमी पडले होते आणि संध्याकाळी घरी आल्यावर वडिलांना हे समजलं तर ते ओरडतील , मारतील, ह्या भीतीने ते टाळण्यासाठी तो संध्याकाळीच घर सोडून गेला होता………… अशा प्रकारे ह्या घटनेशी वडिलांचा नेमका काय संबंध होता हे आता सगळ्यांनाच कळलं होतं \nआपल्यापैकी जवळ जवळ प्रत्येक जण कधीनाकधी कुठेनाकुठे कुणाच्यातरी प्रेमात पडला असेलच. पण त्या व्यक्तीशी तुमचं लग्न झालं का बहुतेक लोक \"नाही\" असंच उत्तर देतील बहुतेक लोक \"नाही\" असंच उत्तर देतील आपण आपल्या आजूबाजूला कितीतरी प्रेमप्रकरण बघतो, त्यातल्या किती लोकांची एकमेकांशी लग्न होतात आपण आपल्या आजूबाजूला कितीतरी प्रेमप्रकरण बघतो, त्यातल्या किती लोकांची एकमेकांशी लग्न होतात खूप थोडी पण काही लोकांच्या बाबतीत एकमेकांशीच लग्न होणं हे लिहिलेलं असतं, अशाच एका केसबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे..\nनेहमी माझ्याकडे स्वतःसाठी येणारे माझे एक Client एके दिवशी त्यांच्या एका Relative ची पत्रिका दाखवायला आले. मुलगी Doctor होती, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, पण तिचं एक love Affair होतं आणि त्यात काही अडचणी आहेत असे ते म्हणाले, त्या संबंधी त्यांना काही गोष्टी विचारायच्या होत्या. मी म्हंटल कि मुलाचे accurate birth details लागतील. त्यांनी मुलाचे birth details दिले, मी दोघांच्या पत्रिका बघितल्या. दोघांच्याही पत्रिकेत married life व इतर वैवाहिक सुखाच्या दृष्टीने लागणाऱ्या गोष्टी अगदी चांगल्या होत्या. मी म्हंटल कि दोघांच्याही पत्रिकेत Married Life उत्तम आहे. दोघांनी लग्न केलं तर Married Life मधे काहीच Problem वाटत नाही. त्यावर ते म्हणाले कि ते दोघेही खूप चांगले आहेत, पण त्यांच लग्न होण्यातच problem आहे. मुलीच्या आई वडिलांचा या लग्नाला खूपच विरोध आहे.\nमी परत पत्रिका बघितल्या आणि त्यांना सांगितल कि या दोघांचा एक commom time period मागच्या महिन्यापासून सुरु झाला आहे जो लग्नासाठी खूपच strong आहे, तसंच ह्या दोघांच्या पत्रिकेत अशी एक link/धागा आहे कि ह्याचं लग्न एकमेकांशीच होईल. म्हणजेच हे Made for each other आहेत.\nते म्हणाले कि नाही हो हिचे आई वडील हे लग्न होऊन देणार नाहीत. मी म्हंटल हे बघा कि जेंव्हा दोघांच लग्न एकमेकांशीच होण्याच्या Indications इतक्या Strong आहेत तेंव्हा हिचे आई वडीलच काय पण जगातलं कोणीही आडव आलं, तरी ह्यांचच लग्न एकमेकांशी होईल ते म्हणाले कि तुम्ही हे सगळ जे आत्ता मला सांगितलत ते मुलीच्या आई वडिलांना सांगाल का ते म्हणाले कि तुम्ही हे सगळ जे आत्ता मला सांगितलत ते मुलीच्या आई वडिलांना सांगाल का कदाचित त्याचा काही उपयोग होईल. त्यांनी मुलीच्या आईला फोन लावला, मी मुलीच्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या, त्यावर त्या बाईंनी मला विचारल कि हे लग्न होऊ नये ह्यासाठी काही उपाय आहे का कदाचित त्याचा काही उपयोग होईल. त्यांनी मुलीच्या आईला फोन लावला, मी मुलीच्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या, त्यावर त्या बाईंनी मला विचारल कि हे लग्न होऊ नये ह्यासाठी काही उपाय आहे का (इथे लोकं लग्न होण्यासाठी उपाय विचारतात तर हि बाई लग्न होऊ नये यासाठी उपाय विचारत होती, लोकं आपल्या हट्टासाठी कुठल्या थराला जातात याच हे एक उदाहरण, असो (इथे लोकं लग्न होण्यासाठी उपाय विचारतात तर हि बाई लग्न होऊ नये यासाठी उपाय विचारत होती, लोकं आपल्या हट्टासाठी कुठल्या थराला जातात याच हे एक उदाहरण, असो ) मी म्हंटल कि एखाद लग्न होऊ नये यासाठी उपाय नसतो आणि असला तरी मला माहित नाहीये ( आणि मनात म्हंटल कि माहित असला तरी तो मी तुम्हाला सांगणार नाही ). शेवटी त्यांना म्हंटल कि हे बघा तुम्ही ह्या लग्नाला Objection घेऊ नका कारण तुम्ही या लग्नाला कितीही Objection घेतलंत तरी जेव्ह्ना ह्या दोघांच लग्न होण्याच्या Indications Strong आहेत तेंव्हा हे लग्न होणारच ) मी म्हंटल कि एखाद लग्न होऊ नये यासाठी उपाय नसतो आणि असला तरी मला माहित नाहीये ( आणि मनात म्हंटल कि माहित असला तरी तो मी तुम्हाला सांगणार नाही ). शेवटी त्यांना म्हंटल कि हे बघा तुम्ही ह्या लग्नाला Objection घेऊ नका कारण तुम्ही या लग्नाला कितीही Objection घेतलंत तरी जेव्ह्ना ह्या दोघांच लग्न होण्याच्या Indications Strong आहेत तेंव्हा हे लग्न होणारच हे ऐकल्यावर त्या थोड्या निराश झाल्यासारख्या वाटल्या आणि मला म्हणाल्या कि मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते पण तुमच्या समोर बसलेल्या आमच्या नातेवाईकाला Please सांगू नका, त्या म्हणाल्या कि आमच Objection असून सुद्धा ह्या दोघांनी मागच्या महिन्यात already Court Marriage केलयं हे ऐकल्यावर त्या थोड्या निराश झाल्यासारख्या वाटल्या आणि मला म्हणाल्या कि मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते पण तुमच्या समोर बसलेल्या आमच्या नातेवाईकाला Please सांगू नका, त्या म्हणाल्या कि आमच Objection असून सुद्धा ह्या दोघांनी मागच्या महिन्यात already Court Marriage केलयं हे ऐकून मी फोनवर त्यांना फक्त एवढच म्हंटल कि आता कळलं ना कि मी \"काय\" आणि \"का\" सांगत होतो ते \n१ ) वरील उलेख केलेल् Made for each other हे काहीच पत्रिकांमध्ये आढळत. सगळ्याच पत्रिकांमध्ये आढळत नाही.\n२ ) Made for each other हे फक्त लग्न \"होण्यासंबंधित\" आहे, याचा वैवाहिक सौख्याशी संबंध नाही.\nMade for each other साठी खालील मुद्दे महत्वाचे आहेत,\n१ ) एकाच्या पत्रिकेत (मुलगा किंवा मुलगी ) सप्तमात असलेली रास हि दुसऱ्याची (मुलगा किंवा मुलगी ) लग्नरास किंवा चंद्ररास असणे\n२ ) एकाचा (मुलगा किंवा मुलगी ) सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी ज्या राशीत आहे ती दुसऱ्याच्या (मुलगा किंवा मुलगी ) पत्रिकेची लग्नरास किंवा चंद्ररास असणे.\n३) एकाच्या पत्रिकेत (मुलगा किंवा मुलगी ) सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी and/or महादशा, ज्या प्रकारचा जोडीदार दाखवत असेल त्या वर्णनाशी जुळणारी दुसरी व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी ) असणे.\n४ ) वरील एक, दोन्ही किंवा तिन्ही अटी पूर्ण झाल्यानंतर दोघांचे Common good time period for Marriage असणे खूप महत्वाचे आहे. एकाचा लग्नाचा period २० १ ३ आणि दुसऱ्याचा २ ० १ ८ असे असेल तर दोघांचे एकमेकांशी लग्न होणार नाही \nकलेचा आठवा रंग ……\nसैफ अली खानचा करीनाशी पुनर्विवाह झाला, किशोर कुमार यांची संपूर्ण आयुष्यात ४ लग्न झाली, लता मंगेशकर याचं लग्नच झालेल नाही..\nआता तुम्ही म्हणालं कि ह्या सगळ्याचा संबंध काय…………. आहे, संबंध आहे …………. आहे, संबंध आहे तुम्ही जर ज्योतिषाविषयी थोडं फार ऐकलं किंवा वाचलं असेल तर तुम्हाला हे नक्कीच माहित असेल कि कलेचा संबंध हा ज्योतीष शास्त्रात शुक्राशी आहे. थोडक्यात, शुक्र हा कलेचा कारक ग्रह आहे, त्याचप्रमाणे तो स्त्री आणि वैवाहिक सौख्याचा देखील कारक ग्रह आहे. तसेच सर्व प्रकारची भौतिक सुखं याचा देखील कारक आहे. जेंव्हा एखादा माणूस कला क्षेत्रात पुढे येतो तेंव्हा त्याच्या पत्रिकेवर शुक्राचा अंमल जास्त असतो, जो त्याला उपजत कलागुण देतो, त्यात नैपुण्य मिळवून देतो. पण त्याच वेळेला शुक्राच्या अमलाखाली येणाऱ्या इतर बाबतीत म्हणजे लग्न आणि विवाह सौख्य, या बाबतीत एक प्रचंड \"उणीव\" निर्माण करतो, विवाह सौख्य मिळू देत नाही. आता तुम्ही म्हणाल कि हे अस कसं तुम्ही जर ज्योतिषाविषयी थोडं फार ऐकलं किंवा वाचलं असेल तर तुम्हाला हे नक्कीच माहित असेल कि कलेचा संबंध हा ज्योतीष शास्त्रात शुक्राशी आहे. थोडक्यात, शुक्र हा कलेचा कारक ग्रह आहे, त्याचप्रमाणे तो स्त्री आणि वैवाहिक सौख्याचा देखील कारक ग्रह आहे. तसेच सर्व प्रकारची भौतिक सुखं याचा देखील कारक आहे. जेंव्हा एखादा माणूस कला क्षेत्रात पुढे येतो तेंव्हा त्याच्या पत्रिकेवर शुक्राचा अंमल जास्त असतो, जो त्याला उपजत कलागुण देतो, त्यात नैपुण्य मिळवून देतो. पण त्याच वेळेला शुक्राच्या अमलाखाली येणाऱ्या इतर बाबतीत म्हणजे लग्न आणि विवाह सौख्य, या बाबतीत एक प्रचंड \"उणीव\" निर्माण करतो, विवाह सौख्य मिळू देत नाही. आता तुम्ही म्हणाल कि हे अस कसं\nनिसर्गाचा सगळ्यात मोठा नियम आहे तो म्हणजे \"समतोल साधणे\" जिथे क्रिया आहे तिथे प्रतिक्रिया देखील असतेच, ऐके ठिकाणी मातीचा डोंगर झाल्यास नक्की समजावं कि कुठेतरी खड्डा झालेला आहे. उन्हाळ्यात वाळलेल्या झाडांना परत पावसाळ्यात पालवी फुटते, उन्हाळा पावसाळा हि दोन्हीही निसर्गाचीच रूपं जिथे क्रिया आहे तिथे प्रतिक्रिया देखील असतेच, ऐके ठिकाणी मातीचा डोंगर झाल्यास नक्की समजावं कि कुठेतरी खड्डा झालेला आहे. उन्हाळ्यात वाळलेल्या झाडांना परत पावसाळ्यात पालवी फुटते, उन्हाळा पावसाळा हि दोन्हीही निसर्गाचीच रूपं एका हाताने निसर्ग जेव्ह्ना देतो तेंव्हा दुसरया हाताने काहीतरी काढून देखील घेतो. \"कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है\" हा देखील निसर्ग नियमच, मग त्याला ग्रह तारे तरी अपवाद कसे असणार\nपत्रिका बघत असताना काही वेळेला अस देखील पाह्यला मिळतं कि एखाद्या मुलीला नोकरीत भरपूर यश देणारा ग्रहच तिला सासूकडून त्रास दाखवत असतो. एखादा ग्रह जेंव्हा एखाद्या बाबतीत चांगली फळ देतो तेंव्हा त्याच्याच अमलाखाली येणाऱ्या इतर काही बाबतीत काही उणीव निर्माण करतो, शुक्रच्याही बाबतीत असच आहे. तुम्ही जर कलेच्या प्रांतात कार्यरत असलेल्या लोकांच्या आयुष्यावर नजर टाकलीत तर तुमच्या लगेच लक्षात येईल कि त्यांच्या वैवाहिक सुखात प्रचंड कमतरता आढळते, घटस्फोट, नवरा बायकोच अजिबात न पटण, विवाह बाह्य संबंध, Live in Relationship मध्ये राहणे, एखाद्या स्त्रीने विवाहित पुरुषाबरोबर लग्न करणे, असे असंख्य प्रकार कलावंताच्या आयुष्यात थैमान घालत असतात. हेमामालिनीने धर्मेंद्रशी केलेलं लग्न, श्रीदेवीने बोनी कपूरशी केलेलं लग्न, अनेक वर्षांनी झालेला अमीर खानचा घटस्फोट अशी असंख्य उदाहरणं आहेत, नुसती नावं घ्यायची म्हंटल तरी अखं पान भरेल.\nआता तुम्ही म्हणाल कि फक्त सिनेमा-नाट्य कलाकारांच्याच बाबतीतच असं आढळत का मुळीच नाही, नृत्य, गायन, चित्रकला अशा विविध कलेच्या क्षेत्रातील दिगज्जांची नावं आठवून बघा आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर नजर टाका, तिथेही हाच प्रकार आढळेल मुळीच नाही, नृत्य, गायन, चित्रकला अशा विविध कलेच्या क्षेत्रातील दिगज्जांची नावं आठवून बघा आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर नजर टाका, तिथेही हाच प्रकार आढळेल हे देखील फक्त नावाजलेल्या कलाकारांच्याच बाबतीत आढळत असंही नाही, फारशा प्रसिद्धीस न आलेल्या कलाकारांच्या बाबतीत देखील हे होतच असतं, फक्त ते कलाकार प्रसिद्ध नसल्यामुळे त्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती होत नाही एवढंच हे देखील फक्त नावाजलेल्या कलाकारांच्याच बाबतीत आढळत असंही नाही, फारशा प्रसिद्धीस न आलेल्या कलाकारांच्या बाबतीत देखील हे होतच असतं, फक्त ते कलाकार प्रसिद्ध नसल्यामुळे त्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती होत नाही एवढंच माझ्या घटस्फोट घेणाऱ्या कलावंत मित्राला मी एकदा गमतीने म्हंटल कि तुझे जितके जास्ति घटस्फोट होतील तितका तू जास्ती मोठा कलावंत होशील \nशुक्र हा सौंदर्याची आवड, मुक्त विचारसरणी, छान छौकी, ऐश करणे इत्यादी गोष्टीही दर्शवतो. त्यामुळे कलाकार हा कधी साचेबंध आयुष्य जगताना किंवा धोपट मार्गाने जाताना आढळत नाही. चित्रविचित्र Fashion करणे, त्यात सतत बदल करणे, त्याचप्रमाणे अत्यंत बेताल वागणे, वेळ काळाचे भान सोडून वागणे, ह्या सगळ्या गोष्टी जणू काही त्यांच्या अंगी बाणलेल्याच असतात. शुक्र तारा हा ज्या प्रमाणे संध्याकाळी उगवतो तसा ह्या कलाकारांच्या दिनक्रम हा संध्याकाळी सुरु होऊन दुसरया दिवशी पहाटे संपतो असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. ह्या सगळ्यामुळेच कि काय बरेचसे कलाकार हे विक्षिप्त ह्या विभागात मोडले जातात.\nशुक्र हा मादक पेयांचा देखील कारक असल्यामुळे व्यसनं नसलेला कलाकार विरळाच अति मद्य सेवनामुळे नाटकाचे प्रयोग रद्द झाल्याची उदाहरणे पूर्वीच्या काळी ढिगांनी आढळतील. आता स्पर्धेचं युग असल्यामुळे यात बराच फरक पडलाय. शुक्र हा दिखाऊपणाचा कारक त्यामुळे हिरोचं काम करणारा कलाकार हा खऱ्या आयुष्यात व्हिलन असू शकतो आणि सिनेमात व्हिलनचं काम करणारा कलाकार हा प्रत्यक्षात चांगला असू शकतो. दिखाऊपणा करण्यामध्ये खोटी स्तुती करणे वगैरे ह्या गोष्टी आल्याच. शुक्र हा पैसा व श्रीमंतीचा देखील कारक, त्यामुळे, चित्रपटसृष्टी हा झटपट पैसे मिळविण्याचा एक महत्वाचा स्रोत आहे अति मद्य सेवनामुळे नाटकाचे प्रयोग रद्द झाल्याची उदाहरणे पूर्वीच्या काळी ढिगांनी आढळतील. आता स्पर्धेचं युग असल्यामुळे यात बराच फरक पडलाय. शुक्र हा दिखाऊपणाचा कारक त्यामुळे हिरोचं काम करणारा कलाकार हा खऱ्या आयुष्यात व्हिलन असू शकतो आणि सिनेमात व्हिलनचं काम करणारा कलाकार हा प्रत्यक्षात चांगला असू शकतो. दिखाऊपणा करण्यामध्ये खोटी स्तुती करणे वगैरे ह्या गोष्टी आल्याच. शुक्र हा पैसा व श्रीमंतीचा देखील कारक, त्यामुळे, चित्रपटसृष्टी हा झटपट पैसे मिळविण्याचा एक महत्वाचा स्रोत आहे इथे रोडपती चे करोडपती झाल्याची उदाहरणं देखील बरीच आढळतात. शुक्र हा मोहात पडणारा ग्रह आहे त्यामुळे चित्रपट नाट्यसृष्टी विषयी लोकांना प्रचंड आकर्षण असत. हे सगळ फार सोपं आहे, अशी एक धारणा असते पण प्रत्यक्षात मात्र दुरून डोंगर साजरे, असा असतं. कारण यासाठी वेळी अवेळी जेवण, आड निडे दौरे, राजकारण, Performence , Retakes , यासारख्या गोष्टीतून जावे लागते \nशुक्र हा तसा उच्श्रुंखल ग्रह त्यामुळे बहुतौंशी कलाकार हे अंत्यत बेफिकीर, परिणामांची पर्व न करणारे , प्रचंड मनस्वी , तितकेच हळवे , उडावू वृत्तीचे , उथळ असतात. अर्थातच बुद्धीजीवी कलावंत, निर्व्यसनी कलावंत , असे काही अपवाद आहेतच, पण फारच थोडे \nज्याप्रमाणे शुक्राच्या बाबतीतला आयुष्यातला हा समतोल आहे त्याचप्रमाणे तो इतर ग्रहांच्या बाबतीतही असतो पण तो फारसा जाणवण्याइतपत नसतो म्हणून तो लगेच नजरेत भरत नाही एवढंच कलाकारांच्या बाबतीतल्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याआधीहि माहित असतील पण ते तसं का असत हे कदाचित माहित नसेल.\nकलेचा सप्तरंगी अविष्कार हा प्रत्येकालाच माहित असतो पण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून उलगडलेला हा असा कलेचा आठवा रंग \nज्योतिष Consultation करत असताना बरेच वेगवेगळे अनुभव येत असतात, अनेक लोकं अनेक वेगवेगळे प्रश्न विचारत असतात, अशाच प्रश्नांपैकी एक प्रश्न कायम विचारला जातो तो म्हणजे \"ज्योतिष हे जर शास्त्र आहे तर मग दोन ज्योतिषी एकाच पत्रीकेविषयी वेगवेगळी मतं कशी काय देतात\" अशा प्रश्न मला विचारला कि मी त्यांना एक प्रतिप्रश्न विचारतो \" जर Medical हे Science आहे तर मग दोन डॉक्टर एकाच Patient विषयी वेगवेगळी मतं का देतात\" अशा प्रश्न मला विचारला कि मी त्यांना एक प्रतिप्रश्न विचारतो \" जर Medical हे Science आहे तर मग दोन डॉक्टर एकाच Patient विषयी वेगवेगळी मतं का देतात, पहिला डॉक्टर सांगतो कि Operation करावाच लागेल, तर दुसरा डॉक्टर सांगतो कि नुसत्या औषाधानीच बरे वाटू शकेल.. तसेच जर law/कायदा same आहे तर मग एक वकील case हरतो आणि तीच case दुसरा वकील जिंकतो, हे कसे काय, पहिला डॉक्टर सांगतो कि Operation करावाच लागेल, तर दुसरा डॉक्टर सांगतो कि नुसत्या औषाधानीच बरे वाटू शकेल.. तसेच जर law/कायदा same आहे तर मग एक वकील case हरतो आणि तीच case दुसरा वकील जिंकतो, हे कसे काय\"................................ ह्याचाच अर्थ कि Medical हे जरी Science असले तरी त्याची accuracy हि त्या त्या डॉक्टर वर अवलंबून असते, त्याचप्रमाणे ज्योतिष हे जरी शास्त्र असलं तरी त्याची Accuracy हि त्या त्या ज्योतिषावर अवलंबून असते. ज्योतिषातील Accuracy हि ज्योतिषी व्यक्तीच्या खालील गोष्टीवर अवलंबून असते,\nवरील गोष्टींपैकी कुठलीही एक गोष्ट जरी Missing असेल तरी Accuracy जाऊ शकते..\nह्याचावर एक पुढचा प्रश्न असा विचारला जातो कि \"मग आम्ही चांगला ज्योतिषी शोधायचा कसा\" परत माझा प्रतीप्रश्न \"तुम्ही चांगला डॉक्टर कसा शोधता\" परत माझा प्रतीप्रश्न \"तुम्ही चांगला डॉक्टर कसा शोधता\" एक तर त्या डॉक्टर विषयी सगळी माहिती घेऊन नाहीतर मग आपल्या ओळखींच्यापैकी कोणीतरी Reference दिल्यामुळे आणि तिसरा मार्ग म्हणजे स्वतः अनुभव घेऊन \" एक तर त्या डॉक्टर विषयी सगळी माहिती घेऊन नाहीतर मग आपल्या ओळखींच्यापैकी कोणीतरी Reference दिल्यामुळे आणि तिसरा मार्ग म्हणजे स्वतः अनुभव घेऊन मग चांगला ज्योतिषी देखील तसाच शोधावा \nअसाच एक दुसरा प्रश्न ज्योतिषाला विचारला जातो तो म्हणजे \"ग्रह तारे तर पृथ्वीपासून इतके लांब आहेत मग त्यांचा परिणाम मानवी आयुष्यावर कसा काय होतो\" ह्या बाबतीत दोन विचारधारा आहेत, पहिली विचारधारा अस मानते कि ग्रह directly परिणाम करतात जशी सूर्यापासून उष्णता मिळते वगैरे .. दुसरी विचारधारा अस मानते ग्रह हे फक्त गोष्टी Indicate करतात .. हि जास्त संयुक्तिक विचारधारा आहे. जन्माच्या वेळेस वर आकाशात ग्रहांची जी काही स्थिती असते ती काहीतरी दर्शवत असते.. म्हणजे कसं \" ह्या बाबतीत दोन विचारधारा आहेत, पहिली विचारधारा अस मानते कि ग्रह directly परिणाम करतात जशी सूर्यापासून उष्णता मिळते वगैरे .. दुसरी विचारधारा अस मानते ग्रह हे फक्त गोष्टी Indicate करतात .. हि जास्त संयुक्तिक विचारधारा आहे. जन्माच्या वेळेस वर आकाशात ग्रहांची जी काही स्थिती असते ती काहीतरी दर्शवत असते.. म्हणजे कसं आपण वर्तमानपत्र वाचल्यावर आपल्याला सगळ्या बातम्या कळतात, वास्तविक वर्तमानपत्रामुळे घटना घडत नाहीत पण वर्तमानपत्रामुळे घटना माहिती होतात, अगदी तसच पत्रिकेच्या बाबतीत असत. पत्रिका किंवा ग्रह घटना घडवत नाहीत पण पत्रिका किंवा ग्रहांमुळे घडणाऱ्या घटना माहित होतात.. व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला ग्रहांची जी स्थिती असते ती स्थिती म्हणजे पत्रिका आणि ती स्थिती काय दर्शवते हे ओळखण्याच साधन म्हणजे ज्योतिषशास्त्र \nम्हणजेच पत्रिका हे जर आयुष्याचं एक वर्तमानपत्र मानलं तर त्याची भाषा किंवा लिपी म्हणजे ज्योतिष शास्त्र हे वर्तमानपत्र घडलेल्या घटनांबद्दल तर माहिती देतंच पण घटना घडायच्याआधी देखील बातम्या देतं बरं का \nएका राजाच्या पदरी एक 'मिहिर' नावाचा ज्योतिषी होता. एकदा त्याने राजपुत्राची पत्रिका बघुन भविष्य वर्तवल की, हा राजपुत्र वयाच्या अमुक अ...\nघरातूनच पैसे हरवतात तेंव्हा..\nज्योतिषाकडे माणूस केव्हा येतो किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं प्रश्न जरी दोन असले तरी उत्त...\nलग्न - समज गैरसमज \n आयुष्यातील एक महत्वाची घटना आपलं लग्न यॊग्य वयात व्हावं, चांगला जोडीदार मिळावा, हे प्रत्येकालाच वाटतं पण अनुप {नाव बदललं आहे}...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/Jaadu%20hai%20nasha%20hai", "date_download": "2018-06-19T18:00:05Z", "digest": "sha1:RX6FKLBV5VHZRDILS34RYDBORC7JBM3O", "length": 3711, "nlines": 51, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "Jaadu hai nasha hai | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: Jaadu hai nasha hai | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nRelated Tips : Jaadu hai nasha hai, अशीच यावी वेळ एकदा, असेल कधी तुलाही, आवडते मी तुला\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T17:46:16Z", "digest": "sha1:YHFP5C3NR63MUCHJYNGURGIPPORV52GZ", "length": 5394, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दहेरजा नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nदहेरजा नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिलाच तांबाडी हे नाव आहे. ही नदी जव्हार तालुक्यात उगम पावते.\nउल्हास नदी · कामवारी नदी · काळू नदी · खडवली नदी · चोरणा नदी · तानसा नदी · दहेरजा नदी · पिंजळ नदी · पेल्हार नदी · बारबी नदी · भातसई नदी (भातसा नदी) · भारंगी नदी · भुमरी नदी · मुरबाडी नदी · वांदरी नदी · वारोळी नदी · वैतरणा नदी · सूर्या नदी\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nदहेरजा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑगस्ट २०१६ रोजी १३:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/texas/private-jet-charter-lubbock-tx/?lang=mr", "date_download": "2018-06-19T18:28:18Z", "digest": "sha1:2Q24S2W74PT6BUHKRATO6Y4FWDCN5NQD", "length": 14217, "nlines": 83, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "Private Jet Charter Flight From or To Lubbock, TX Empty Leg Plane Near MePrivate Jet Air Charter Flight WysLuxury Plane Rental Company Service", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nशीर्ष खासगी जेट सनद उड्डाण किंवा टेक्सास करण्यासाठी रिक्त लेग प्लेन माझ्या जवळ\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nखासगी सनद जेट बुक\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nखाजगी जेट सनद खर्च\nखाजगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा 2018 रशिया मध्ये फिफा विश्वचषक\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nखासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ | रिक्त लेग प्लेन भाड्याने कंपनी\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nपासून किंवा डॅलस करण्यासाठी खाजगी जेट सनद उड्डाणाचा, टेक्सस रिक्त लेग प्लेन माझ्या जवळ\nखासगी जेट एअर सनद प्लेन भाड्याने कंपनी ऑनलाईन एसइओ सल्लागार लीड सेवा\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/engineer-found-guilty-anti-corruption-bureau-taking-bribe-111316", "date_download": "2018-06-19T18:40:52Z", "digest": "sha1:WS2JA43YG43HGBDRERHJYLUTWFW2WYVN", "length": 12427, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "engineer found guilty to Anti Corruption Bureau taking bribe कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळयात ; घरकुलाच्या बिलाची रक्कम मंजुरीसाठी मागितली लाच | eSakal", "raw_content": "\nकंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळयात ; घरकुलाच्या बिलाची रक्कम मंजुरीसाठी मागितली लाच\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nघरकुलाच्या बिलाची साठ हजार रूपयाची रक्कम मंजूर करून दिल्याबद्दल व पुढील बिले काढण्यासाठी लाच मागणाऱ्या कंत्राटी अभियंत्याला आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.\nगोंडपिपरी (चंद्रपूर) : घरकुलाच्या बिलाची साठ हजार रूपयाची रक्कम मंजूर करून दिल्याबद्दल व पुढील बिले काढण्यासाठी लाच मागणाऱ्या कंत्राटी अभियंत्याला आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दुपारच्या सुमारास पंचायत समिती गोंडपिपरी येथे दोन हजाराची लाच स्वीकारताना त्याच्यावर कार्यवाही करण्यात आली.\nश्री संत मिराबाई सेवा सहकारी संस्था मर्या. चंद्रपूर यांच्यामार्फत रूपेश बंडू निकोडे हा पंचायत समिती गोंडपिपरी येथे गृहनिर्माण अभियंता म्हणून कार्यरत आहे. शिवणी येथील एका नागरिकाला घरकुल मंजुर झाले होते. त्याला सुरवातीचे साठ हजार रूपयांचे बिल निकोडे यांनी मंजूर करून दिले होते. पुढील बिल मंजुर करणे बाकी होेते. मी तुला साठ हजार रूपये मंजुर करून दिले. पुढील बिलही मिळवून देतो पण त्यासाठी पाच हजार रूपये द्यावे लागतील म्हणत लाचेची मागणी केली.\nदरम्यान, लाच देण्यास अनुत्सुक असल्याने लाभार्थ्याच्या मुलाने लाचलुचपत विभागाकडे याप्रकारची तक्रार केली. यानुसार आज दुपारच्या सुमारास तक्रारदाराकडून दोन हजार रूपये स्वीकारताना रूपेश निकोडे याला एसीबीकडून रंगेहाथ पकडण्यात आले. पंचायत समितीच्या बांधकाम कक्षात ही कार्यवाही करण्यात आली.\nएसीबीचे पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, महेश मांढरे, संतोष येलपुलवार, अजय बागेसर, राहुल ठाकरे यांनी पार पाडली. कंत्राटी कर्मचाऱयांकडून लाचेची मागणी केल्याच्या या प्रकाराने प्रशासकीय व्यवस्थेची भयानक वाटचालीबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sakal-current-updates-2016-15604", "date_download": "2018-06-19T17:39:23Z", "digest": "sha1:XT2RST6HZRXLTPCGNSLD36LPPURI2BYB", "length": 9788, "nlines": 60, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal Current Updates - 2016 चालू घडामोडींवर \"सकाळ करंट अपडेट्‌स 2016' | eSakal", "raw_content": "\nचालू घडामोडींवर \"सकाळ करंट अपडेट्‌स 2016'\nसोमवार, 7 नोव्हेंबर 2016\nपुणे - केंद्र व राज्य लोकसेवा आयोगामार्फत विविध शासकीय पदांकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या महत्त्वपूर्ण विषयासाठीचे \"सकाळ प्रकाशना'चे उपयुक्त त्रैमासिक \"सकाळ करंट अपडेट्‌स-2016' (भाग 3) नुकतेच प्रकाशित झाले आहे.\nपुणे - केंद्र व राज्य लोकसेवा आयोगामार्फत विविध शासकीय पदांकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या महत्त्वपूर्ण विषयासाठीचे \"सकाळ प्रकाशना'चे उपयुक्त त्रैमासिक \"सकाळ करंट अपडेट्‌स-2016' (भाग 3) नुकतेच प्रकाशित झाले आहे.\nराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व राज्य पातळीवरील महत्त्वाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, कृषी, क्रीडा, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींची अचूक माहिती यात देण्यात आली आहे. हे त्रैमासिक एमपीएससी, यूपीएससी, बॅंकिंग, विमा, रेल्वे, वनसेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीनही टप्प्यांवर उपयुक्त आहे. \"सकाळ करंट अपडेट्‌स'मधील विविध घटना घडामोडींच्या लेखनासाठी अधिकृत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांचा संदर्भ घेण्यात आलेला आहे. स्पर्धा परीक्षांच्या स्वरूपानुसार विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल व त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडेल, अशा पद्धतीने अचूक आणि अद्ययावत माहितीही यात देण्यात आली आहे. सर्वच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या सराव प्रश्‍नसंचाचा समावेश असलेल्या हे त्रैमासिक 125 किमतीचे असून, ते 110 या सवलत मूल्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे त्रैमासिक महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे व \"सकाळ'च्या सर्व कार्यालयांत उपलब्ध आहे.\n\"सकाळ करंट अपडेट्‌स'मधील घडामोडी\nवस्तू व सेवाकर( जीएसटी) विधेयक, रिओ ऑलिंपिक स्पर्धा ः 2016, मॅगसेसे पुरस्कार, 51वा ज्ञानपीठ पुरस्कार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, भारत आणि जी-20 परिषद, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक, फेसबुक सोलार ड्रोन, भारत-अमेरिका संरक्षण करार, स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी, भारतातील गुन्हे ः 2015 अहवाल, रिमपॅक 2016,\"मिस्टर वर्ल्ड 2016 इत्यादी.\nविविध स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी \"सकाळ प्रकाशना'च्या \"सकाळ करंट अपडेट्‌स3 या पुस्तकाचा मला खूप फायदा झाला. विविध क्षेत्रांतील चालू घडामोडींच्या अपडेट्‌स या पुस्तकात अधिक माहितीपूर्ण व विस्तृत स्वरूपात दिलेल्या असतात. मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या तयारीसाठीही सकाळ करंट अपडेट्‌स हे उपयुक्त संदर्भपुस्तक आहे.\nसमाधान रूपनार, विक्रीकर निरीक्षक\nअधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी संपर्क\nसकाळ पेपर्स प्रा. लि., 595, बुधवार पेठ, पुणे-2. 020-24405678 किंवा 8888849050\nसकाळ प्रकाशनाच्या स्पर्धा परीक्षाविषयक पुस्तकांविषयी जाणून घेण्यासाठी लॉग इन करा sakalpublications.com\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-06-19T18:24:16Z", "digest": "sha1:PPLCDK6OHMLASSFCAUM7KKQYDBYHE4FT", "length": 9195, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माका - विकिपीडिया", "raw_content": "\nमका याच्याशी गल्लत करू नका.\nवनस्पतीशास्त्रीय नाव: Eclipta prostrata\nनाम:- (सं.) भृंगराज, मार्कव; (हिं.) भांगरा; (बं.) केसराज; (क.) गर्ग.\nवर्णन:- माक्याचे छोटे झुडूप पावसाळ्यात उगवते व ओलसर जागेंत किंवा पाणी दिल्यास बाराही महिने जगते. ह्यांत पांढरा माका आणि पिवळा माका अशा दोन जाती आहेत. दक्षिणेंत विशेषकरून श्वेत जात मिळते आणि बंगालमध्ये पीत जात आढळते. माक्याची पाने समोरासमोर दोन असतात आणि ती देठविरहित असतात.\nरसशास्त्र:- माक्यांत एका जातीची राळ व एक सुगंधी कडू द्रव्य आहे. माका उकडल्यास त्याचा गुण जातो. ह्याचा रस गोंदण्यासाठी वापरतात.\nह्याची पंचांगे(मूळ, साल, पान, फूल व फळ) औषधांत वापरतात. धर्म:- माका कडू, उष्ण, दीपक, पाचक, वायुनाशी, आनुलोमिक, मूत्रजनक, बल्य, वातहर, त्वग्दोषहर, व्रणशोधक, व्रणरोपक आणि वर्ण्य आहे. माक्यास रसायन मानतात ही अतिशयोक्ति नाही. ह्याची मुख्य क्रिया यकृतावर होत असते. यकृताची विनिमयक्रिया सुधारते, पित्तस्राव नीट होतो, आमाशयांतील आणि पक्वाशयांतील पचनक्रिया सुधारते व ह्या तीन मुख्य ठिकाणच्या क्रिया सुधारल्याने सर्व शरीरास तेज येते. रोज माका खाल्याने वृद्धाचा तरुण होतो ही म्हण केवळ अतिशयोक्ति नाही. माक्याचे धर्म टॅरॅक्झेकम्‌ सारखे किंबहुना त्यापेक्षा उत्तम तऱ्हेचे आहेत. अधिक प्रमाणात माका खाल्यास उलट्या होतात.\nमात्रा:- ताजा अंगरस १ ते २ थेंब.\nमाक्याचा रस यकृताची क्रिया बिघडली असता देतात. यकृताची क्रिया सुधारली म्हणजे कावीळ नाहीशी होते, यकृतवृद्धी आणि प्लीहावृद्धी कमी होते. मूळव्याध आणि पचनाचे विकार बरे होतात व कुपचन नाहीसे होते. कावीळ, मूळव्याध आणि पचन हे बहुतकरून यकृताच्या रोगावर अवलंबून असतात, म्हणून यकृतावर सुपरिणाम करणारी औषधें द्यावी लागतात. यकृताची क्रिया बिघडल्याने, ज्यास आयुर्वेदात आम असे म्हणतात असे एका जातीचे शारीरिक विष शरीरांत जमते व त्यामुळे आमवात, भोवळ, डोकेदुखी, द्दष्टिमांद्य आणि तर्‍हेतऱ्हेचे त्वचारोग उत्पन्न होतात. ह्या रोगांत माका दिल्यास फार फायदा होतो.\nजुन्या त्वचारोगांत (उदा:- कंडू, इंद्रलुप्त(चाई) वगैरे) माका पोटांत देतात आणि त्याचा लेप करितात. अकालपलित रोगांतही हाच उपाय करतात.\nमाक्याच्या रसाने केस वाढतात आणि त्यांचा रंग सुधारतो. माक्याचा रस व हिराकस ह्यांच्या लेपाने केस काळे होतात.\nमद्रासकडे विंचवाच्या दंशावर माक्याचा लेप करितात व पोटांत देतात.\nअग्निदग्ध व्रणावर माका, मरवा व मेंदी यांचा पाला वाटून लावला असता आग नाहीशी होते व नवीन येणारी त्वचा शरीराच्या रंगाची येते. व्रणावर याचा लेप करितात.\nतान्ह्या मुलाच्या घशांत बोळ जमला असता माक्याच्या अंगरसाचे १-२ थेंब मधाबरोबर जिभेवर चोळतात. ह्याने घशातील घरघर कमी होते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2009/04/blog-post_15.html", "date_download": "2018-06-19T18:12:24Z", "digest": "sha1:MA42FON3YMJRQO3GUZ6VKAV2N3T6GDDQ", "length": 11004, "nlines": 65, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: अयोध्याकांड - भाग ५", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nअयोध्याकांड - भाग ५\nसर्व रात्र कैकेयीच्या विनवण्या करण्यात गेली पण कैकेयीने आपल्या मागण्या मागे घेतल्या नाहीत. संपूर्ण नाइलाज झाल्यामुळे रात्र संपल्यावर दशरथाने रामाला बोलावण्याचे ठरवले. सुमंत्र आल्यावर कैकेयीनेच त्याला पाठवून रामाला बोलावून घेतले. तो आल्यावर दशरथाला काहीच बोलवेना तेव्हां कैकेयीनेच रामाला सांगितले कीं ’ते तुला स्वत: सांगणार नाहीत पण तू ताबडतोब १४ वर्षांसाठी वनात जायचे आहेस व राज्य भरताला मिळायचे आहे.’ रामाने ताबडतोब मान्य केले व म्हटले ’मी तुझ्या आज्ञेनेच सर्वस्व त्यागीन मग राजाला कशाला त्रास दिलास’ कैकेयीने त्यावर म्हटले कीं ’तूं खुषीने राज्य सोडून वनात गेल्याशिवाय महाराज स्नान वा भोजन करणार नाहीत.’\nयापुढील प्रसंग आपणाला परिचित आहेत. सीता व लक्ष्मण रामाबरोबर वनात जाण्याचा आग्रह धरतात व राम तें मान्य करतो. कौसल्या व सुमित्रा विलाप करतात. उर्मिळेचा अजिबात उल्लेख कोठेच नाही कौसल्येच्या तोंडी येथे एक उल्लेख येतो ’रामा तुझे उपनयन होऊन सतरा वर्षे झालीं’ यावरून यावेळी रामाचे वय २५ वर्षे व सीतेचे २०-२१ वाटते. उर्मिळा बहुधा सीतेपेक्षा थोडी लहान असावी तरी १८-१९ वर्षांची असणार, म्हणजे अजाण नव्हे. मात्र लक्ष्मणासकट कोणीच तिला काही महत्व दिले नाही. सासवांची सेवा करण्यासाठी तिला मागेच ठेवले कौसल्येच्या तोंडी येथे एक उल्लेख येतो ’रामा तुझे उपनयन होऊन सतरा वर्षे झालीं’ यावरून यावेळी रामाचे वय २५ वर्षे व सीतेचे २०-२१ वाटते. उर्मिळा बहुधा सीतेपेक्षा थोडी लहान असावी तरी १८-१९ वर्षांची असणार, म्हणजे अजाण नव्हे. मात्र लक्ष्मणासकट कोणीच तिला काही महत्व दिले नाही. सासवांची सेवा करण्यासाठी तिला मागेच ठेवले भरत-शत्रुघ्नांच्या बायका यावेळी नवर्‍यांबरोबर कैकय देशालाच असणार.\nसुमंत्राने कैकेयीला समजावले कीं ’भरत राजा झाला तर आम्ही सर्व रामाकडे वनात जाऊं’ कैकेयीवर परिणाम शून्य. (सुमंत्र खरेतर राजाचा व राज्याचा सेवक, त्याला नवीन राजा भरत याची सेवा करणे हेच उचित) दशरथाने सुमंत्राला म्हटले ’रामाबरोबर मोठी सेना व धनवैभव पाठवा.’ कैकेयीने ठाम विरोध केला. सुने सुने वैभवहीन राज्य तिला भरतासाठी नको होते. तिने आग्रह धरला कीं ’पूर्वी इक्ष्वाकु घराण्यातील असमंज नावाच्या राजपुत्राला दुर्गुणी निघाल्यामुळे राज्याबाहेर घालवून दिले होते तसे रामाला घालवा.’\n’ही तुझी मूळची अट नव्हती’ असे दशरथ म्हणाला पण कैकेयीने तेहि मानले नाही. तिने राम व असमंज यांना एकाच पायरीला बसवले याचा वसिष्ठासकट सर्वांनाच फार राग आला. सीतेने वल्कले नेसण्याची वेळ आली तेव्हा मात्र वसिष्ठाने व दशरथाने ठाम विरोध केला. दशरथ म्हणाला कीं ’सीता माझ्या आज्ञेमुळे नव्हे तर स्वखुषीने वनात जाते आहे. तेव्हां ती सर्व वस्त्रालंकारांसकटच वनात जाईल’. (सीतेला रामाने वल्कले नेसावयास शिकविले अशी एक थाप आपले हरदास-पुराणिक मारतात, त्यांत तथ्य नाहीं) लक्ष्मणाने वल्कले नेसल्य़ाचा उल्लेख नाही. आपल्या आईला संभाळण्याची पित्याला विनंति करून राम वनांत जाण्यास निघाला. दशरथाने सुमंत्राला त्या तिघांना वनांत सोडून येण्यास सांगितले.\nया सर्व प्रसंगांत, एकदां मंथरेचा सल्ला पटल्यावर, कैकेयीने दाखवलेला मनाचा खंबीरपणा लक्षणीय आहे.\nअच्छी ब्लॉग हे / मराठी मे टाइपिंग कर ने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे... रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लणगौगे टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला.. \" क्विलपॅड \". आप भी ' क्विलपॅड 'www.quillpad.in यूज़ करते हे क्या...\nजी नहीं. मै barahaIME का प्रयोग करता हूं. www.baraha.com पर ये उपलब्ध है. बहुतसी भारतीय भाषाओंके लिये ये उपयुक्त है ऒर बहुत आसान है. आप डौनलोड करके खुदही देख सकेंगे. हिंदी भाषामें मेरि गलतियां माफ करना.\nमी कुठेतरी वाचल्या प्रमाणे, रावणाचा वध रामाच्या हातून लिहिलेला होता, त्यामुळे साक्षात इंद्राच्या सांगण्यावरून कैकयीला रामाला बाहेर धाडले. हा निरोप नारदाने कैकयीला दिला. पण बहुदा तुम्ही लिहिले त्या प्रमाणे, मूळ रामायणात ह्याचा उल्लेख दिसत नाही \nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nअयोध्याकांड - भाग ५\nअयोध्याकांड - भाग ४\nअयोध्याकांड - भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vijaybarve.blogspot.com/", "date_download": "2018-06-19T18:21:42Z", "digest": "sha1:RHW5MM3R5EWALZMN2ARZU6YJMFVKZ73P", "length": 14019, "nlines": 150, "source_domain": "vijaybarve.blogspot.com", "title": "Vijay Barve", "raw_content": "\nमहिनाभर \"आयपीएल'' स्पर्धा गाजत होती. चांगला खेळ, चांगले खेळाडू बघायला मिळाले. खूप छान मनोरंजन झाले. पण त्याचबरोबर अमाप पैसा कसा खर्च होतो किंवा त्याची उलाढाल कशी होते, ते पाहायला मिळाले. इतका पैसा उतू गेला की परदेशातील शाळांना प्रत्येक मॅचमध्ये देणग्या देण्यात आल्या \nभारतात गेल्या वर्षीच्या \"आयपीएल' मध्ये असे काही झालेले आठवत तरी नाही. असो, उद्योजक, कलाकार सगळे त्यात समरस झाले होते. आणि इथे मात्र पुण्यासारख्या शहरात कृष्णा पाटील नावाची धाडसी गिर्यारोहक एव्हरेस्ट हे जगातील अत्युच्च शिखर पार करण्याचे स्वप्न उराशी बाळगून, ते पूर्णत्वाला नेण्यासाठी काही लाख रुपयांच्या मदतीसाठी वणवण भटकत होती.\nराजकीय नेत्यांनी निवडणुकीचे कारण सोयीस्करपणे पुढे करून आपला नाईलाज दर्शविला, कलाकारांना त्यात काही रस वाटला नाही, उद्योजकांपर्यंत पोच नव्हती. शेवटी आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करायचेच या ध्येयाने कृष्णाच्या वडिलांनी सारस्वत बॅंकेकडून कर्ज घेतले आणि तिला या मोहिमेवर धाडले. २१ मे २००९ रोजी या धाडसी कर्तबगार मुलीने हे शिखर सर केले. देशातील दुसरी तरुण गिर्यारोहक मुलीचा मान तिने आपल्या शिरपेचात रोवला. पेपरात ही बातमी वाचताना मान अभिमानाने ताठ झाली, ऊर भरून आले. तिचा खडतर प्रवास वाचून खरंच या १९ वर्षीय युवतीचे कौतुक करावे तेवढे थोडेच \nएव्हरेस्टसारखे शिखर पार करण्याची मोहीम म्हणजे काही सोपी नाही. किती तयारी आणि परिश्रम घेतले असतील तिने. मी एनसीसीत असताना अगदी छोटे ट्रेक्‍स करायची. म्हणजे कृष्णाने केले त्यातले एक पाऊलच असेल माझे जेमतेम, पण तेवढे छोटे ट्रेक्‍स करतानासुद्धा आम्ही किती सराव, मेहनत घ्यायचो. रोज व्यायाम, क्रॉस कंट्री, चांगले डाएट यामुळे स्टॅमिना वाढवायचा. मग चढ- उताराची प्रॅक्‍टिस. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिस्त स्वतःची, मोहिमेतील व बरोबरच्या सर्व ग्रुपची. त्यातच अर्धे यश मिळते, नंतर आहे तो कंट्रोल.\nमनावर, सवयींवर, वागण्यावर, भावनांवर या समस्यांवर कंट्रोल ठेवायची सवय लावावी लागते. म्हणूनच गिर्यारोहक शारीरिकदृष्ट्या तर फिट असतोच, पण मानसिक तयारीही तितकीच महत्त्वाची. ऐनवेळी येणाऱ्या अडचणींवर कशी मात करायची याचे प्रशक्षण फार महत्त्वाचे. कृष्णाच्या मोहिमेत तर दोन ऍव्हलान्चचे अडथळे आले. सुदैवाने ती त्यातून सुखरूप वाचली, पण त्यांच्या ग्रुपमधील एक शेर्पा दगावला. आपल्या ग्रुपमधील कोणी असे जाणे म्हणजे एवढा मोठा मानसिक आघात असतो की पुढील प्रवास करण्याची जिगरच संपते.\nआमच्या कुलू मनालीच्या एनसीसीच्या ट्रेकमध्ये रिव्हर क्रॉसिंग करताना असा एक कॅडेट वाहून गेला होता व नंतर त्याचे प्रेत मिळालेच नाही. केवळ त्याच्या हलगर्जीपणामुळे व शिस्त मोडल्यामुळे हा प्रकार घडला, पण बाकी ग्रुपवर एवढे दडपण आले की ते अजूनही आठवले तरी अंगावर शहारा येतो. पण कृष्णाने तिच्या मनाची तयारी केली होती हे अगदी दाखवून दिले. तिने सांगितले, \"मी जेव्हा पीकवर पोहचले तेव्हाचा आनंद अवर्णनीय होता, पण तरीही मी मनाला पटवले, आताशी नुसते पीकवर पोहचलो आहोत, पण यानंतर उतार पूर्ण करून परत खाली पोहचायचे आहे. तेव्हाच मोहीम संपेल व तेव्हाच यशाचा आनंद मिळेल.'' खरंच किती परिपक्व विचार आहेत, शिवाय स्वतःच्या भावनांवर असा कंट्रोल ठेवून ध्येय गाठणे म्हणजे अपूर्वच.\nतिचे प्रयत्न, मेहनत तर आहेच, पण तिच्या घरच्यांचा पाठिंबाही तिच्यासाठी महत्त्वाचा. त्यांच्या मोटिव्हेशन व सपोर्टमुळे ती हे स्वप्न पूर्ण करू शकली. तिच्या वडिलांनी मदतीचा हात पुढे आला नाही म्हणून न हरता, कर्ज काढून तिला एव्हरेस्टवर धाडले. शिवाय सारस्वत बॅंकेनेही ते कर्ज मंजूर केले, एवढेच नाही तर तिच्या यशामुळे, आनंदाने ते कर्ज माफही झाले खरंच कौतुकास्पद आहे. या मोहिमेत ज्या ज्या लोकांचा सहभाग होता, सहकार्य होते त्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे.\nकृष्णा तुला असेच यश मिळो व एव्हरेस्टसारखीच तू जगातील सर्व शिखरे सर कर. एक मराठी मुलगी म्हणून आम्हाला तुझा अभिमान आहेच, पण आपल्या भारताचा तिरंगा अत्युच्च शिखरावर रोवून आलीस म्हणून तुला आम्हा सगळ्यांचा सलाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-municipal-election-shivsena-28177", "date_download": "2018-06-19T18:01:29Z", "digest": "sha1:4ONW7NIGC7SDP4BQ7Y2SOMK3EUPMGWAJ", "length": 14832, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune municipal election shivsena महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nज्येष्ठ शिवसैनिकांचा विश्‍वास; तरुणाईबरोबर एकवटली ज्येष्ठांची ताकद\nपुणे : \"शिवसेना इतिहासावर जगत नाही, तर इतिहास निर्माण करते. हत्तीचा आकार नसला तरी आम्हा ज्येष्ठांमध्ये आजही हत्तीचे बळ आहे. तरुणाईबरोबर ज्येष्ठ शिवसैनिकांची ताकद एकवटल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर विजय मिळवून नवा इतिहास निर्माण करेल,'' असा विश्‍वास शिवसेनेचे उपनेते व माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार यांनी व्यक्त केला.\nज्येष्ठ शिवसैनिकांचा विश्‍वास; तरुणाईबरोबर एकवटली ज्येष्ठांची ताकद\nपुणे : \"शिवसेना इतिहासावर जगत नाही, तर इतिहास निर्माण करते. हत्तीचा आकार नसला तरी आम्हा ज्येष्ठांमध्ये आजही हत्तीचे बळ आहे. तरुणाईबरोबर ज्येष्ठ शिवसैनिकांची ताकद एकवटल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर विजय मिळवून नवा इतिहास निर्माण करेल,'' असा विश्‍वास शिवसेनेचे उपनेते व माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार यांनी व्यक्त केला.\nशहर शिवसेनेच्या वतीने आयोजित ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवसैनिक नंदू घाटे होते. या वेळी शहरप्रमुख विनायक निम्हण, तानाजी काथवडे, माजी आमदार महादेव बाबर, रमेश बोडके, राजाभाऊ रायकर, जगन्नाथ परदेशी, रामभाऊ पारिख उपस्थित होते.\nसुतार म्हणाले, \"\"आमचा जन्म निवडणुकीसाठी नाही, तर अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्तीविरुद्ध लढण्यासाठीच झाला आहे. महाराष्ट्राची अवस्था ही पडक्‍या वाड्यासारखी झाली असून, उंदरं बिळे पाडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र वाचविण्यासाठी शिवसैनिकांनी पेटून उठले पाहिजे. शिवसेना हा वटवृक्ष असून, त्याची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत.''\n\"\"मित्र कसा असावा, अडचणीच्या वेळी तलवारीसारखा पुढे, तर सुखाच्या वेळी ढालीसारखा मागे असावा. आपल्या मित्राने आज विश्‍वासघात करून शिवसेनेलाच संपवण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिका निवडणुकीत देशाचे प्रश्‍न सांगण्यापेक्षा भाजपने आधी दैनंदिन प्रश्‍न सोडवावे,'' असे टीकास्त्रही त्यांनी भाजपवर सोडले. या वेळी नंदू घाटे, रमेश बोडके, निर्मला केंढे यांनीही मनोगत व्यक्त केले. विजय ठाकर यांनी सूत्रसंचालन केले.\nज्यांच्या जीवावर राजकारणात आले, तेच आज भाषणात मोठमोठ्याने ओरडून शिवसेनेला पाणी पाजण्याची भाषा करत आहेत. भाजप म्हणजे \"भाजका, जळका पक्ष' आहे.\n- जगन्नाथ परदेशी, ज्येष्ठ शिवसैनिक\nशहरप्रमुख विनायक निम्हण म्हणाले, \"\"निखाऱ्यावरून चालण्याची तयारी ठेवा,' असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडताना सांगितले. शिवसैनिकांनी तयारी दर्शवत युती तुटल्याचा जल्लोष केला. या तरुण शिवसैनिकांना ज्येष्ठ आणि अनुभवी शिवसैनिकांची ताकद मिळण्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी ज्येष्ठ शिवसैनिकांची एकवटलेली ताकद तरुण शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी ठरेल.''\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=100&product_id=105", "date_download": "2018-06-19T18:17:43Z", "digest": "sha1:HZ37OVBGPEZLYJ5ZMK2NFEH2YNEPAYZF", "length": 3693, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Lajjagauri | लज्जागौरी", "raw_content": "\nMust Reads | अवश्य वाचावे असे काही\nभारताच्या धार्मिक संस्कृतीच्या इतिहासात, इतिहासपूर्व कालापासून आजच्या विसाव्या शतकापर्यंत स्थिरावलेल्या शक्तिपूजेच्या एका घटकाचे, म्हणजे लैंगिक प्रतिकांचे अत्यंत मूलगामी असे संशोधन करणारे ‘लज्जागौरी ' हे पुस्तक आहे. अद्ययावत् संशोधित साधनांच्या आधारे आणि सर्व नव्या सामग्रीच्या प्रकाशात, विखुरलेल्या वा उत्खननांत सापडलेल्या प्रतिकांचा आणि मूर्तींचा अभ्यास करून सुसंगत असे मनन यात प्रसन्न शैलीने व्यक्त केले आहे. आदिवासी जमातींपासून ते अत्यंत सुसंस्कृत अशा भारतीय समाजातील लैंगिक शक्तिपूजेचे संदर्भ दाखवून यात विवेचन केलेले आहे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशातील लैंगिक शक्तिपूजेची प्रतीके वा मूर्ती यांचा संदर्भ अर्थपूर्ण रीतीने इथे उकलून दाखविलेला आहे.‘लज्जागौरी ' हे पुस्तक म्हणजे मातृपूजक संस्कृती व विशेषत: भारतातील देवीपूजापद्धती यांच्या अध्ययनाचे एक उत्कृष्ट साधन आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. आधुनिक मनोविश्लेषणशास्त्रातील सांस्कृतिक मानसशास्त्राच्या अध्ययनाला व संशोधनालाही याचा चांगला उपयोग होईल.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/arun-date-and-nitin-gadkari-relation-114593", "date_download": "2018-06-19T18:42:20Z", "digest": "sha1:OER7SJBR77I3NKN67ZNZ3ZUWXYIE5AMT", "length": 15700, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Arun Date and Nitin Gadkari relation अमेरिकेवर हल्ला, अरुण दातेंची मैफल अन्‌ गडकरींचा अपघात! | eSakal", "raw_content": "\nअमेरिकेवर हल्ला, अरुण दातेंची मैफल अन्‌ गडकरींचा अपघात\nसोमवार, 7 मे 2018\nअनेक अविस्मरणीय मराठी भावगीते गाऊन अरुण दाते यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळविले. त्यांच्या गोड आवाजाने मराठी भावगीत वेगळ्या उंचीवर गेले. माझे त्यांच्याशी वैयक्‍तिक संबंध होते. एक मोठा गायक महाराष्ट्राने गमावला आहे.\n- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री\nनागपूर : काही तारखा वर्षानुवर्षे विशिष्ट घटनांच्या अनुक्रमाने लक्षात राहतात. त्यातल्या त्यात या घटनांचा आपण भाग असलो, तर आयुष्यभर त्या विस्मरणात जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व त्यांचे कुटुंबीयदेखील 9 सप्टेंबर 2001 हा दिवस कधीही विसरू शकणार नाहीत. ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या निधनामुळे या घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.\nनितीन गडकरी आणि अरुण दाते यांच्यात कौटुंबिक संबंध होते. याच संबंधांमुळे दातेंच्या अनेक मैफलींना गडकरी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहायचे. 9 सप्टेंबर 2001 ला रामटेकच्या शांतीनाथ सभागृहात अरुण दाते यांची मैफल आयोजित केली होती. सासरी कार्यक्रम होणार म्हटल्यावर गडकरी आवर्जून उपस्थित राहणारच. पण, अरुण दातेंनी स्वतःदेखील गडकरींना कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. सायंकाळी सातच्या सुमारास कार्यक्रम सुरू झाला. नितीन गडकरी सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होते. रात्री उशिरा कार्यक्रम आटोपला. दरम्यान, अरुण दाते यांच्याशी काहीवेळ गप्पाही झाल्या आणि गडकरी कुटुंबीय नागपूरच्या दिशेने रवाना झाले. मनसरवरून नागपूरच्या दिशेने वळल्यावर काही अंतरावर गडकरींच्या गाडीला जोरदार अपघात झाला. या अपघातात गडकरींच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, शिवाय कुटुंबातील सर्वच सदस्य जखमी झाले होते. अगदी काही मिनिटांपूर्वी भावगीतांमध्ये रमलेल्या गडकरी कुटुंबीयांना एका भयानक अपघाताने गाठले होते.\nत्याचदिवशी भारतीय वेळेनुसार सायंकाळी सातच्या सुमारास अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता. जवळपास तीन हजार निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या या हल्ल्याची बातमीही कार्यक्रमादरम्यानच गडकरींना मिळाली होती. दोन्ही घटनांचा तारखेचा योग सोडला तर काहीच संबंध नाही. पण, अरुण दातेंची मैफल, अमेरिकेवरील हल्ला आणि अपघात या तीन घटनांचा दिवस एक असणे, ही बाब किमान गडकरी कुटुंबीयांना विसरता येण्यासारखी नाही.\nघरी येऊन गाणे ऐकवले\nकार्यक्रमावरून परत जाताना गडकरींचा अपघात झाल्याचे कळल्यानंतर अरुण दातेंनी आवर्जून त्यांची विचारपूस केली. पण, त्याहून वैशिष्ट्य म्हणजे ते खास गडकरींच्या भेटीसाठी नागपुरात आले आणि त्यांच्या घरी जाऊन दोन आवडती गाणी ऐकविली. \"आपण कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला आणि नंतर अपघात झाला म्हणून अरुण दातेंना वाईट वाटलं. काही दिवसांनी ते आम्हा सर्वांना भेटायला घरी आले. \"या जन्मावर या जगण्यावर' आणि \"अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी' ही दोन गाणी त्यांनी आमच्यासाठी गायली,' अशी आठवण सांगून अरुण दाते यांच्या निधनामुळे कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य गमावला, अशा भावना कांचन गडकरी व्यक्त करतात.\nअनेक अविस्मरणीय मराठी भावगीते गाऊन अरुण दाते यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळविले. त्यांच्या गोड आवाजाने मराठी भावगीत वेगळ्या उंचीवर गेले. माझे त्यांच्याशी वैयक्‍तिक संबंध होते. एक मोठा गायक महाराष्ट्राने गमावला आहे.\n- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nपाली खोपोली मार्गावर दोन भीषण अपघात\nपाली (जि. रायगड) - पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदिकरणाचे काम सुरु आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-06-19T18:14:27Z", "digest": "sha1:LDYQDTPL5DLX57N2BZM5CGDHH3KD4CMZ", "length": 4547, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रीक-बॅक्ट्रिया राजतंत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\n← ख्रि.पू. २५६ – ख्रि.पू. १२५ →\nग्रीक-बॅक्ट्रिया राजतंत्राचा सर्वांत जास्त विस्तार - ख्रि. पू. १८०\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०१७ रोजी ०९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ashwinee-evergreenashwinee.blogspot.com/2011/", "date_download": "2018-06-19T17:42:24Z", "digest": "sha1:X3KVDHRQTR4MR6PHDEW6JZJZIEQPTTWK", "length": 86688, "nlines": 222, "source_domain": "ashwinee-evergreenashwinee.blogspot.com", "title": "भिजपाऊस.....: 2011", "raw_content": "\nलोग हर मंझिल को मुश्कील समझते है\nहम हर मुश्कील को मंझिल समझते है\n....बडा फर्क है , लोगो में और हम में\nलोग जिंदगी को दर्द और हम दर्द को जिंदगी समझते है ....गुड मॉर्निंग\nमाझ्या त्या दिवसाची सुरुवात झाली ती या मेसेजने....\nजगण्याचं तत्वज्ञान नेमक्या शब्दांत मांडायची ताकद असलेले शेर किंवा छोट्या कविता जेव्हा 'मेसेज' म्हणून आपल्यापर्यंत पोचतात , तेव्हा दरवेळी आपण त्यांच्या अर्थाशी थबकत नाही ...बरेचदा आपल्या मनाशीच, \"व्वा क्या बात है\" म्हणतो आणि आपल्या कामाच्या धबडग्यात बुडून जातो...एखादा मेसेज मात्र पुन्हा पुन्हा आपलं बोट धरून त्याच्या अर्थाशी घेऊन जातो..ते शब्द भले कोणाच्याही लेखणीतून उतरले असतील, पण आपल्यासाठी ते 'मेसेज' पाठवणार्या व्यक्तीचं अंतरंग उलगडणारे असतात ...ज्या व्यक्तीने तो मेसेज पाठवला आहे त्याच्या जगण्याशी , त्याच्या विचारांशी आपण त्या आशयाचं नातं जोडू पाहतो...आणि त्या शब्दांकडे - त्यातून ध्वनित होत असलेल्या अर्थाकडे पहायची आपली दृष्टीच बदलते ....वर लिहिलेला 'शेर' असाही आवडण्याजोगा होताच , पण तो अधिक भिडला सतीशने पाठवला होता म्हणून ...म्हणूनच तो मनात घर करून राहिला ....\nसतीश...आमचा शाळेतला वर्गमित्र ...हुशार, सद्गुणी , सश्रद्ध आणि अतिशय सामान्य कुटुंबातून येऊनही ; स्वतःच्या मेहनतीने - कर्तृत्वाने आयुष्याला अर्थपूर्ण आकार देणारा एक लघु उद्योजक ..त्याची झेप आम्हां सर्व मित्र परिवारासाठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट..त्याची झेप आम्हां सर्व मित्र परिवारासाठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा मोठ्या धाडसाने सामना करत तो इथवर येऊन पोचला होता ...यश, सुख आणि समाधानाने तृप्त होता...पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं....त्याने आजवर दाखवलेल्या हिमतीने तिचं समाधान झालं नसावं बहुदा...एका विचित्र अपघाताच्या रूपात तिने आणखी एक परीक्षा घेण्याचा डाव रचला ....या अपघाताने सतीशला पंगुत्व आलं...कमरेखालची संवेदना हरपली ....त्याच्या बरोबरच घराचही स्वास्थ्य हिरावून घेणारा अपघात ...एखादा सर्वसामान्य माणूस उन्मळून पडला असता ...पण सतीशने नियतीशी दोन हात करायचे ठरवले ...अपघाताने शरीर पंगु झालं असलं तरी मन खंबीर होतं...सुरुवातीला आलेलं नैराश्याचं मळभ त्याने निग्रहाने दूर सारलं आणि नव्या ताकदीने तो आयुष्याला पुन्हा भिडला ...या डावातही त्याची सरशी झाली. आलेल्या अपंगत्वाचा जड अन्तःकरणाने, पण मनापासून स्वीकार करत त्याने जगण्याची नवी वाट शोधली ...चेहऱ्यावरचं हसू आणि मनातलं चैतन्य जराही ढळू न देता ...\nआपण किती सहज म्हणत असतो ना की, सगळी माणस सारखी असतात म्हणून ...पण कुठे सारखी असतात सगळी ...बाह्यरूप भले सारखं असेलही, पण तरीही काही असामान्य असतात ...वेगळी असतात. काहींना सुखही बोचतं तर काही दुक्खाचा रस्ताही हसत हसत तुडवतात . आपल्या जगण्यातून इतरांना प्रेरणा देतात ...\nम्हणूनच कालपरवापर्यंत फक्त 'मित्र' असलेला सतीश आज आमचा 'गुरु' झाला आहे...स्वतःच्या जगण्यातून नवी दृष्टी देणारा गुरु...हिम्मत कशाला म्हणतात याचा वस्तुपाठ आमच्यासमोर उभा करणारा त्यामुळेच हा शेर जेव्हा त्याच्याकडून आला तेव्हा तो मनाला स्पर्शून गेला ...कारण तो निव्वळ शेर नव्हता, त्यात त्याच्या जगण्याचं - त्याच्या लढ्याचं प्रतिबिंब मला दिसलं ...मग तो 'मेसेज' माझ्यासाठी फक्त मेसेज राहिला नाही ...तर मंत्र झाला ...गुरूने दिलेला मंत्र\n ' ...दीड वर्षाची तनु, मान वाकडी करुन हातावर बसलेल्या डासाला अतिशय प्रेमाने विचारत होती... मोठं कोणीतरी मिश्किलपणे म्हणालं, 'अगं वेडे..तुझ्या हातावर बसून त्याची मंमंच करतोय तो..’आजूबाजूचे मोठे या उद्गारावर खो..खो हसले..तनुच्या ते गावीही नव्हतं, ती डासाशी गप्पा मारण्यात-त्याची विचारपूस करण्यात दंग झाली होती.. 'मं..मं झायी’ आणि 'जो..जो झायी’ आणि 'जो..जो झायी’ या दोन प्रश्नार्थक वाक्यांची तिच्या शब्दसंग्रहात नव्यानेच भर पडली होती..त्यामुळे समोर जो कोणी येईल त्याला हे विचारण्याचा नवा छंद तिला जडला होता..मग तो अंगणात येणारा काऊ असो की चिऊ असो की तिच्या गोऱ्यापान हातावर बसून तिचं रक्त शोषणारा डास असो..या संवादाने सगळया मोठयांची छान करमणूक होत होती आणि मोठयांच्या दुनियेतून कधीच हद्दपार झालेल्या निरागसतेचं हे दर्शन सुखावणारंही होतं..\nअसे 'बोल’ ऐकले की मोठं होण्याच्या बदल्यात आपण काय गमावलंय हे लक्षात येतं ... मोठं होण्याच्या या अटळ प्रवासात कधी बोट सोडून जाते ही निरागसता आणि भाबडं मन\nकिती वेगळी आणि सुंदर असते लहानग्यांची दुनिया..निष्पाप, भाबडी आणि निरागस..जगण्यात आणि वागण्यात कोणतेही छक्केपंजे नसलेली ती सुरूवातीची 3/4वर्षं..आप-पर भावाचा, संकोचाचा आणि भीतीचा स्पर्शही नसलेली...सर्वांशी सहजी 'संवाद' साधणारं ते वय..त्यांचं जग केवळ भवतालच्या माणसांचं नसतं तर त्यात सर्व सजीव सामावलेले असतात. म्हणूनच आई भरवत असलेल्या भाताचा घास, पायाशी शेपूट हलवत बसलेल्या भू-भू लाही भरवायचा आग्रह केला जातो. केवळ आग्रहच नाही तर आपल्या चिमुकल्या हातांनी घास भरवलाही जातो.\nआकाशीचा चांदोमामा हा तर छोटयांचा सगळयात जवळचा दोस्त...त्याला पाहून आनंदाने लकाकणारे ते चिमणे डोळे..टाळया वाजवत, बोबडया आवाजात म्हटलं जाणारं चांदोमामाचं गाणं...त्या दिवशी तर गंमतच झाली, चांदोमामाला गाणं म्हणून दाखवल्यावर आजीनं तनुला म्हटलं, 'पुरे किती वेळ थांबायचं अंगणात..चल आता आत... ’ नेहमीप्रमाणेच बराच वेळ बाहेर बागडूनही, पोट न भरलेल्या तिने नाराजीने घराच्या दिशेने मोर्चा वळवला..पण जाता जाता तिला काय वाटलं कोणास ठाऊक...आकाशाच्या दिशेने चांदोमामाकडे पहात तिने हात हलवला..त्याला बाय केलं आणि 'गुड नाईट’ म्हणत फ्लाईंग कीसही दिला..हसऱ्या डोळयांनी त्याचा निरोप घेत ती वळली..तिचा निरोपाचा पापा पोचला असावा बहुतेक, कारण माझं लक्ष अभावितपणे वर गेलं तेव्हा तोपर्यंत तिथेच थबकलेला चांदोमामा तिच्या घरावरुन पुढे सरकला होता..\nओंजळीत धरुन ठेवाव्याशा वाटणाऱ्या एक नितांतसुंदर, लोभस क्षणाची मी साक्षीदार होते...मला हेवा वाटला, तिच्या निरागस प्रेमाचा आणि त्या भाग्यवंत चांदोमामाचाही...\nविरागी वृत्तीने जगणाऱ्यांविषयी माझ्या मनात आदरभाव असला तरी विरक्ती माझा स्थायीभाव नाही...पण कधीतरी काही काळासाठी मी त्या 'मोड'मधे जाते खरी... हे अळवावरचं पाणी आहे हे पक्कं ठाऊक असतानाही\nत्या वेळी ती भावना मनावर इतकी स्वार असते की पूछो मत...\n'वैराग्य आणि विरक्ती हे दोन समानार्थी शब्द आहेत की भिन्न अर्थच्छटेचे दोन शब्द आहेत..आणि असलाच तर त्यांच्यात नेमका फरक काय..'या शंकेने एक दिवस मनात घर केलं आणि माझा पिच्छाच पुरवला..याचं उत्तर आपलं आपल्यालाच सापडणार नाही हे लक्षात आलं आणि मी उत्तरासाठी योग्य व्यक्ती शोधू लागले..सुदैवाने, अशा ज्ञानी व्यक्तींची भोवती कमतरता नव्हती.\nप्रश्न विचारुन जेमतेम 12 तास उलटले नसतील तर मनाचं समाधान करणारं, अर्थाच्या छटा उलगडून दाखवणारं उत्तर (तेही मला समजेल अशा भाषेत) मिळालं. या जगात जगताना सर्वसामान्य माणसाला ज्या इच्छा-आकांक्षा मोहात पाडतात त्या इच्छा-आकांक्षांचा एकदाही अनुभव न घेता त्यापासून निशचयपूर्वक दूर राहणं म्हणजे वैराग्य...आणि ज्या गोष्टींचा अनुभव पूर्वी घेतलेला आहे अशा गोष्टी आयुष्यात पुन्हा न करण्याचा निश्चय करणं म्हणजे विरक्ती.. वैराग्य हे अधिक स्थायी स्वरुपाचं असतं. म्हणजे दोघांमधे वैराग्याची 'यत्ता' वरची म्हणायची..(अर्थात्, सर्वसामान्यांसाठी विरक्ती हीसुध्दा अवघडच गोष्ट..)शब्दांमधला फरक समजून घेत असताना वैराग्यवृत्तीने राहणाऱ्या अनेक व्यक्ती डोळयांसमोर येऊन गेल्या.\nमनातली शंका दूर झाल्याचा आनंद मिळाला..आणि आपण अर्थभेदाचा विचार न करता किती सैलपणे शब्द वापरत असतो हे लक्षात आलं.\nविश्लेषणाने मनाचं समाधान झालं असलं तरी का कुणास ठाऊक दोन्ही शब्द मनात ठाण मांडून बसले..त्यांच्यातला अर्थभेद आठवून तशी माणसं शोधायचा मनाला चाळाच लागला. हे सगळं चालू असतानाच एक दिवस जेवताना माझा मुलगा मला म्हणाला, ' आई, मला दही वाढू नकोस...दह्याची मला भीरक्ती आली आहे.'\n' मी कुतूहलाने विचारलं.\n'भीरक्ती..म्हणजे भीतीतून आलेली विरक्ती..तुझ्याकडून परवा वैराग्य-विरक्तीबद्दल ऐकलं आणि माझ्या मनात आलं..कसल्यातरी भीतीपोटी आपण जेव्हा काही खाण्याचं टाळतो किंवा काही सवयी सोडतो तेव्हा ती भीतीतून आलेली विरक्ती असते. आता मी आवडत असूनही दही खात नाही कारण त्याच्यामुळे होणाऱ्या सर्दीची- त्या त्रासाची मला भीती आहे.' त्याने केलेला हा विचार मला एकदमच पटला..आपण बहुतेक माणसं आयुष्यभर याचाच तर अवलंब करत असतो...मनात आलं.\nया भीरक्तीकडून विरक्तीकडे आणि तिथून वैराग्यापर्यंतचा प्रवास किती अवघड आहे याची जाणीव झाली. 'काहीतरी विपरीत झाल्याविशाय, शरीराला-मनाला त्रासदायक ठरल्याविशाय आपण कोणत्याही मोहाच्या पाशातून दूर जाऊ शकत नाही..किती प्रकारचे मोह आपल्या वाटेत असतात.. 'मनात विचार आला.\nत्यानंतर काही दिवसांनी माणसाच्या हव्यासाबद्दल बोलणं चालू असताना माझा भाऊ मला म्हणाला,'काय माहित्ये का अश्विनी, आपण या जगात पाहुण्यासारखं राहायचं आहे हेच आपल्या लक्षात येत नाही...या अखंड जीवनप्रवाहात आपलं अस्तित्व किती क्षणांसाठी आहे हे लक्षात घेतलं तर अनेक मोहांपासून आपोआपच लांब राहू.. 'गेले काही दिवस मनात जो विचार चालू होता त्याचाच एक महत्त्वाचा दुवा त्याच्या बोलण्यातून गवसल्यासारखं वाटलं..आणि मनात प्रश्नांनी गर्दी केली...\n'आपलं या जगातलं 'पाहुणेपण' लक्षात घेतलं तर खरंच आपण भीरक्तीपासून विरक्तीपर्यंत पोचू शकू...इतरांचं सोडा, मला तरी जमेल का हे...इतरांचं सोडा, मला तरी जमेल का हे...जे मला कळल्यासारखं वाटतंय ते कृतीत उतरवता येईल का कधी...जे मला कळल्यासारखं वाटतंय ते कृतीत उतरवता येईल का कधी\nप्रत्येक अनोळखी गावाला वास येतो कोऱ्या पुस्तकाचा...\nत्याला असतो आकर्षित करणारा एक अनामिक गंध.\nनव्या पुस्तकाइतकंच ते गाव असतं अनोळखी....\nपुस्तक जसं पानागणिक उलगडत जातं आपल्यासमोर...\nतसंच गाव कळत जातं.. गल्लीबोळातून फिरताना\nहळूहळू उमजत जाते त्या गावाची संस्कृती\nमनात एक ओळख नोंदवली जाते..\nज्यावर फक्त त्या गावाची मोहोर असते\n1993 च्या भूकंपाच्या दु:खद खुणा अंगावर ल्यालेलं मराठवाडयातलं ते गाव...हराळी त्याचं नाव...आख्खं गाव जमीनदोस्त होतं म्हणजे काय त्याचा अनुभव घेतलेलं..मी त्या गावात पहिल्यांदा गेले तेव्हा तो भीषण भूकंप होऊन 8/9 वर्षंउलटून गेली होती..किल्लारी या भूकंपाच्या मुख्य केंद्रबिंदूपासून अवघ्या सातेक किलोमीटरवर असलेलं हे गाव.. ज्याला या आपत्तीची झळ लागली नाही असं एकही घर गावात शिल्लक नव्हतं. ज्याप्रमाणे विविध संस्था-संघटना विविध भूकंपग्रस्त भागांत मदतीसाठी पोहोचल्या तशा हराळीतही दाखल झाल्या. त्यातल्या बऱ्याचशा तात्कालिक (पण अर्थात्च ज्याची गरज होती अशीच) मदत करुन परतल्या. तिथे दुर्भिक्ष फक्त भौतिक सोयीसुविधेचं नव्हतं...सर्वात जास्त दुर्भिक्ष होतं ते ज्ञानाचं...शिक्षणाचं आणि ते पिढयान्पिढयांचं होतं..ते संपावं अशी इच्छा बाळगणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके का होईना पण गावकरी त्या गावात होते हे त्या गावाचं भाग्य..त्यापैकी एक रत्नाजीदादा सूर्यवंशी. मदत देण्यासाठी दाराशी आलेल्या दात्याकडे काय मागायचं याचं शहाणपण त्यांच्यापाशी होतं..संकटातच संधी शोधणारी त्यांची ही शहाणीवच गावाचा कायापालट करती झाली...वाईटातून चांगलं निघतं, या विधानावर श्रध्दा बसावी अशी या गावाची कहाणी\nत्यांना मदत करण्यासाठी आलेल्यांमधे पुण्याची ज्ञान प्रबोधिनीही होती. तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा, गावाची मूलभूत गरज ओळखून कायमस्वरुपी इलाज करावा, असं प्रबोधिनीला वाटत होतं. या संघटनेचं शिक्षण क्षेत्रात चांगलं काम आहे हे ठाऊक असणाऱ्या रत्नाजीदादांनी प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे मागणी केली ती चांगल्या शाळेची.. 'आमच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन शहाणं करा..हीच मुलं उद्याचा गाव घडवतील.आणि या कामात मी पूर्णपणे तुमच्याबरोबर असेन.'अन्य काही न मागता शाळेची, चांगल्या शिक्षणाची मागणी करणारे आणि या कामात सक्रिय सहभागाचं आश्वासन देणारे रत्नाजीदादा, गावावरच्या प्रेमापोटी शहरातली नोकरी सोडून पुन्हा गावात येऊन राहिले होते. जे वचन त्यांनी प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना दिलं त्याचं आजतागायत कसोशीनं पालन करणारे रत्नाजीदादा..सुरुवातीच्या काळात आपलं घर शाळेसाठी देणारे..आजूबाजूच्या खेडयातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी आपल्या घरात आश्रय दिला. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं पोटच्या मुलांसारखी त्यांच्यावर माया केली..त्यांना न्हाऊ-माखू घातलं. आज शाळेची जागा बदलली असली तरी रत्नाजीदादा आणि त्यांच्या पत्नी पूर्णवेळ शाळेत असतात.\nएकीकडे शाळेसाठी जागेचा शोध चालूच होता..शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निवासी शाळा आणि प्रामुख्याने शेतीशाळा उभी करायची होती. शेतकऱ्याच्या मुलानं उच्चशिक्षित होऊन शेतीपासून दूर जाऊ नये तर विज्ञानदृष्टी असलेला प्रयोगशील शेतकरी व्हावं, हा त्यामागचा विचार..अशी शेतीशाळा उभारायची तर तशी मुबलक जागा हवी..तीही शेतजमीन हवी. ती मिळवणं हीच अवघड बाब होती..कारण ज्याला या प्रयोगाचं महत्त्व पटेल तोच जागा उपलब्ध करुन देणार..शिवाय प्रबोधिनीविषयी बरेचसे गावकरी अनभिज्ञ..त्यांच्यासाठी प्रबोधिनी ही पाहुण्यासारखीच..प्रबोधिनीला जे काम गावकऱ्यांसाठी उभं करायचं होतं त्याचं महत्त्व लक्षात येण्याएवढं शहाणपण सगळयांकडेच नव्हतं..\nपण 'चांगल्या कामाच्या मागे परमेश्वर उभा असतो' याची शब्दश: प्रचिती देणारी एक घटना घडली...परमेश्वर कस्तुरे नावाच्या गावकऱ्यानं आपली 9 एकर जमीन शाळेसाठी प्रबोधिनीला दान केली. ते काही कुणी गडगंज आसामी नव्हेत, अगदी हातावर पोट असलेले शेतकरी...पण चांगल्या कार्यासाठी त्यांनी आपल्या वडिलोपार्जित हिश्श्यातल्या जमिनीवर तुळशीपत्र ठेवलं आणि आपलं परमेश्वर हे नाव सार्थ केलं..'मी जमीन कसली तर माझ्या कुटुंबाचं पोट भरेल, पण शाळेसाठी दिली तर पुढच्या अनेक पिढया ज्ञानसमृध्द होतील' असा विचार करणाऱ्या परमेश्वरदादांनी पुढच्या पिढयांवर अगणित उपकार केले आहेत.. त्याची वाच्यता तर लांबच पण त्या बदल्यात कशाची अपेक्षाही केली नाही. उलट जितके दिवस जमलं तितके दिवस या कामातही सक्रिय सहभागी झाले. पुढे याच जमिनीतल्या काही भागावर शाळेची भव्य वास्तू उभी राहिली..उरलेल्या जमिनीवर शेतीतले प्रयोग सुरु झाले. आज प्रबोधिनीने 60 एकरहून अधिक शेतजमीन या प्रकल्पासाठी घेतली आहे. एरव्ही अवर्षणासाठीच कुप्रसिध्द असलेला हा भाग, आता डोळयांचं पारणं फेडेल इतका सदाहरित झाला आहे. या यशामागे ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांची प्रयोगशील दृष्टी आणि तळमळ, अहोरात्र घेतलेली मेहनत तर आहेच..त्याचबरोबर या दोन भूमीपुत्रांनी दिलेल्या योगदानाची ताकद-पुण्याईही त्यामागे उभी आहे.\nहे दोघेजण म्हणजे, 'एखाद्यानं आपल्या गावावर प्रेम कसं करावं' याचा वस्तुपाठ आहेत.\nप्राणीप्रेमाच्या विषयात मी थेट पु.लं.ची वंशज...मनुष्यप्राण्यांव्यतिरिक्त इतर प्राणीमात्रांना लांबून न्याहाळायची मला सवय...श्वानप्रेमी घरांपासून तर चार हात लांब राहणारी, अशा घरात जाणं शक्यतो टाळण्याकडेच कल असणारी मी..या पार्श्वभूमीवर 5 वर्षांपूर्वी तो जेव्हा समोरच्या घरात राह्यला आला तेव्हा कपाळावर नाराजीची सूक्ष्म अठी उमटली...त्याचं ते बसक्या चेहऱ्याचं भीतीदायक रुप...मनुष्यप्राण्यांव्यतिरिक्त इतर प्राणीमात्रांना लांबून न्याहाळायची मला सवय...श्वानप्रेमी घरांपासून तर चार हात लांब राहणारी, अशा घरात जाणं शक्यतो टाळण्याकडेच कल असणारी मी..या पार्श्वभूमीवर 5 वर्षांपूर्वी तो जेव्हा समोरच्या घरात राह्यला आला तेव्हा कपाळावर नाराजीची सूक्ष्म अठी उमटली...त्याचं ते बसक्या चेहऱ्याचं भीतीदायक रुप...खरं तर दिसणं सोडल्यास त्याच्यात भीतीदायक काही नव्हतंच हे हळूहळू कळत गेलं... खूप लाडाकोडात वाढलेलं त्या घरातलं ते लाडकं बाळ होतं...हो, त्या घरातला तो तिसरा मुलगाच होता...आणि यात दाखवेगिरीचा भाग अजिबात नव्हता याचीही हळूहळू खात्री पटत गेली.\nघराची राखण करण्यासाठी कदाचित त्याचा या घरात प्रवेश झाला असेलही पण त्याने या कुटुंबाला इतका लळा लावला की त्याच्याकडून या कामाची नंतर कधी अपेक्षाही केली गेली नाही. घरातल्या इतर माणसांसाठी ज्या सुखसोयी होत्या त्या त्या त्याच्या दिमतीला होत्या.\nया नव्या घरात जिथे जिथे त्याची म्हणून बसण्याची जागा होती (तसा त्याला सगळयाच खोल्यांमधे मुक्त प्रवेश होता तरीही..), तिथेतिथे मऊशार अंथरुण आणि छतावर खास त्याच्या सेवेत फिरणारा पंखा...उन्हाळयाच्या दिवसांत उकाडा असह्य होऊ लागला की हे साहेब त्यांच्या वडिलांच्या एअरकंडिशंड बेडरुममधे झोपायचे...(अगदी लहान असताना तर तो म्हणे कायमच त्याच्या या आईबाबांजवळ त्यांच्या बेडरुममधे झोपायचा..)तो पूर्वजन्मीचा पुण्यात्मा होता हे नक्की, कारण मुक्या प्राण्याचा जन्म मिळूनही ही सारी सुखं त्याच्या वाटयाला आली होती. सकाळी सातच्या सुमारास त्याचं भुंकणं ऐकू यायचं...सुरूवातीच्या काळात हा आवाज ऐकला की माझी चिडचिड व्हायची..पण हे भुंकणं म्हणजे मागणं असायचं हे काही दिवसांतच लक्षात आलं..त्याची ती भुकेची वेळ असे..पोटात भुकेचा उसळलेला आगडोंब व्यक्त करायचं त्याचं माध्यम होतं ते...त्याची आईही एकीकडे त्याला चुचकारत, त्याच्याशी बोलत-त्याला शांत करत त्याच्यासाठी गरमागरम पोळया करायला ओटयाशी उभी राहायची..कधी जर तिला उशीर झाला तर याचा आवाज टिपेला पोचायचा आणि त्याचे बाबा आईवर ओरडू लागायचे..अस्वस्थ होऊन त्यांच्या येरझारा सुरु व्हायच्या.. त्याला भूक लागली आहे आणि अजून खायला दिलेलं नाही याने त्यांची चिडचिड सुरु व्हायची...एकदा का गरमागरम पोळयांचा ठरलेला कोटा त्याच्या पोटात गेला की तो कोवळं ऊन अंगावर घेत शांतपणे पडून राहायचा..खायचा तो पण, तृप्ती त्या दोघांच्या चेहऱ्यावर दिसायची. त्यांच्या अंगणात येणारा कावळा हा त्याचा शत्रू..तो कठडयाच्या टोकावर बसून कावकाव करायचा,आणि याला उचकवायचा..मग अंगणभर हा त्याच्यामागे धावत भुंकायचा पण उंचावर बसलेल्या कावळयाला त्याचं अजिबात भय वाटायचं नाही..त्याचं काव काव आणि याचं भों..भों ही जुगलबंदी काही काळ रंगायची.\nतो भुंकण्यातून जे वेगवेगळे मेसेज द्यायचा त्याचा अर्थ सहवासाने आणि सरावाने हळूहळू थोडाफार कळू लागला..माझी फार प्रगती झाली नाही तरी पूर्वीचा दृष्टिकोन नक्की बदलला..त्याच्या भुंकण्याचा त्रास होईनासा झाला आणि भीती कमी झाली. घरातल्या आई-बाबांशी त्याच्या भाषेत चाललेली लाडीगोडी कळायला लागली , त्यात गंमतही वाटू लागली..घरातलं लाडावलेलं लहान मूल जसं मोठयांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करुन आपले उद्योग चालूच ठेवतं तसंच त्याचं होतं..त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करण्यात तो तरबेज होता..पण घरातला तरुण मुलगा किंवा सून जर त्याला ओरडली तर लगेच गप्प बसायचं शहाणपणही त्याच्याकडे होतं..आपली डाळ कुठे शिजते याची त्याला असलेली जाण थक्क करणारी होती.\nएकदा घरातले आई-बाबा 8/10 दिवसांसाठी बाहेरगावी जायचे होते..फिरायला जायची तयारी सुरु असताना एकीकडे त्याला सांगणंही चालू होतं,..'हे बघ, मी आणि बाबा फिरायला जाणार आहोत...दादाला, वहिनीला त्रास नाही द्यायचा..शहाण्यासारखं वागायचं..' त्याच्या अंगावर हळुवार थोपटत त्याची आई त्याला सांगत होती..आपण त्याचं वेळापत्रक पाळतो तसं पाळलं जाणार नाही, थोडं मागेपुढे होईल तेव्हा याने भुंकून घर डोक्यावर घ्यायला नको असं तिला वाटत असावं..सगळयात जास्त तो तिच्याच जवळ असायचा, त्यामुळे तिचा लळा अधिक..मुलांनी हौसेसाठी घरात आणलेलं ते पिल्लू खरं तर तिचंच झालं होतं..आपल्या बाळाचं करावं इतक्या प्रेमाने त्याचं करताना ती त्याची आई होऊन गेली होती..टिपिकल आईची काळजी तेव्हा तिच्या बोलण्यातूनही डोकावत होती.\nआपले लाड करणारे आई-बाबा घरात नाहीत हे त्याला कळलं आणि सकाळची भुकेची वेळ टळून गेल्यावर भुंकून गोंधळ घालणारा-आईला भंडावून सोडणारा तो, गरमागरम पोळयांची वाट पाहत खिडकीशी शांतपणे बसून राहायला लागला..एक दिवस सकाळी मी आमच्या बागेत पाणी घालत होते, तो खिडकीशी पोळयांची वाट पाहत शांतपणे बसून होता..मी त्याला हाक मारली, 'काय रे..कुठे गेले आई-बाबा..आईची आठवण येत्ये तुला..' मी विचारलं, तसा तो वळून माझ्याकडे तोंड करुन बसला..तो नेहमीच्या भुंकण्यापेक्षा वेगळाच आवाज काढत मला काही सांगू पाहात होता..आई-बाबांचं इतके दिवस दूर राहाणं बहुतेक त्याला सहन होत नसावं..त्यांची आठवण त्याला अस्वस्थ करत असावी..बिनशब्दाचं त्याचं बोलणं पोचत होतं माझ्यापर्यंत ..त्याच्या डोळयातले भाव मला वाचता येत होते..नकळत डोळे भरुन आले. इतक्या दिवसांत प्रथमच आम्ही दोघं एकमेकांशी बोलत होतो..पण तो संवाद मनात कायमचा कोरला गेला..कधी नव्हे तो त्याच्या पाठीवरुन हात फिरवावा, त्याला थोपटावं अशी इच्छा झाली..घाबरतच, पण मी त्याला हलकेच थोपटलं..'येणार हां आता आई..' त्याला समजावलं. 2/3 दिवसांतच त्याचे आई-बाबा आले..ते आल्याचं याच्यामुळेच कळलं..कारण आनंदाने बेभान होऊन तो ओरडत होता..त्यांच्या अंगावर उडया मारत होता..घरातल्या कोणाशीही त्यांनी बोलू नये, फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं असा त्याचा हट्ट होता. शेवटी तो जिंकला..आईने त्याला मायेनं कुरवाळलं, थोपटलं..त्याची विचारपूस केली, तेव्हा त्याचं समाधान झालं..मग तो शहाण्या बाळासारखा आपल्या अंथरुणावर जाऊन झोपला. हे सगळं दृश्य विलक्षण होतं.\nएकदा तो खूप अस्वस्थ होऊन घरातल्या अंगणात फेऱ्या घालत होता..मधेच हॉलच्या दरवाजाशी जाऊन भुंकून, मला आत घ्या असं सांगत होता...तो विनवत नव्हता, तर त्याच्या आवाजात जरब होती..एक प्रकारचा अधीरेपणाही होता..नेहमीपेक्षा थोडं वेगळं वाटलं म्हणून मी हाक मारुन त्याला काय झालं असं विचारलं..तेव्हा हसत-हसत उत्तर मिळालं, 'अगं, आज त्याची मैत्रीण आल्ये ना..म्हणून उतावळा झालाय. त्यांचं मेटिंग आहे'..हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता..मग कळलं, वर्षातून दोन वेळा तरी अशी भेट घडवावी लागते...(आज त्याची डझनाहून अधिक मुलं वेगवेगळया घरात नांदताहेत.)\nकाही दिवसांनी त्यांच्या घरात तान्हं बाळ आलं..त्या बाळाशी खेळावं, त्याचे लाड करावेत असं त्याला वाटू लागलं...बाळ दिवाणखान्यात आलं की त्याला त्याच्या जवळ जायचं असे..तेव्हा आपल्या गळयातली साखळी कोणीतरी काढावी यासाठी तो भुंके..पण इतकी रिस्क घ्यायची घरातल्यांची काही हिम्मत होत नसे. गंमत अशी त्याच्या आवाजाने ते बाळ मात्र रडायचं नाही की त्याला घाबरायचंही नाही.. आजी -आजोबा बाळाला अंगणात घेऊन गेले की याच्या जिवाची घालमेल सुरु होई..आपल्याला न घेता गेलेच कसे याचा राग त्याच्या आवाजातून व्यक्त होई..ते बाळ म्हणजे त्याच्या प्रेमातलं भागीदार झालं होतं..अर्थात्, त्याला त्याची हरकत नव्हती फक्त आपल्यालाही बरोबर घ्यावं इतकीच अपेक्षा असे..\nबाळ वर्षाचं होईपर्यंत त्या दोघांमधे छान टयूनिंग झालं..बाळाला त्याची अजिबात भीती वाटत नाही याचा सगळयांना आनंदही झाला.आता काही दिवसांनी त्यांना एकत्र खेळता येईल, असं घरातले म्हणू लागले..आणि अगदी अचानक, एका दिवसाच्या आजाराचं निमित्त होऊन तो हे जग सोडून गेला..हार्ट फेल झालं म्हणे.. तसं त्याचं वय झालं होतं असंही कळलं..हे वास्तव असलं तरी ते स्वीकारणं त्या कुटुंबासाठी खूपच अवघड होतं..बाबा तर खूप दिवस त्याच्या आठवणीत बुडून गेले होते. आम्हांलाही त्याचं नसणं स्वीकारणं जडच गेलं.\nआता त्यांच्या दिवाणखान्यात त्याचा भलामोठा फोटो आहे...आणि त्याच्या नावापुढे कुटुंबाचं आडनावही लिहिलं आहे..पुढे लिहिलं आहे, 'आमच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी पृथ्वीवर आलेला तू देवदूत होतास..' तो असेलही देवदूत..पण त्याच्यासाठी देवाने घराची केलेली निवड मात्र अचूक होती..हे नक्की..मी त्याची एक साक्षीदार आहे.\nबकुळफुलं हे आमच्या मैत्रीचं प्रतीक आहे. कितीही सुकली तरी सुगंध जिची साथ सोडत नाही आणि जिचं सौंदर्य कधी उणावत नाही अशी बकुळ...\n22 वर्षं झाली तिची ओळख होऊन...एम.ए.ला आम्ही दोघी एकत्र होतो...दुपारच्या लेक्चर्सना धावतपळत, धापा टाकत ती यायची...बहुतेक वेळा अगदी लेक्चर सुरु व्हायच्या क्षणी...आणि ते संपल्यावर कर्जत गाडी पकडण्यासाठी गडबडीत निघून जायची...शिकताशिकता एकीकडे तिची नोकरीही चालू होती....बोलण्यातून हळूहळू कळत गेलं... साहित्याची तिला असलेली जाण आणि तिचं कमालीचं साधं राहणं यामुळे ओळखीच्या पलिकडे हे नातं जावं असं मला अगदी मनापासून वाटत असे...पण तो योग यायला दुसरं वर्ष उजाडावं लागलं...परिक्षेचा अभ्यास एकत्र करण्याचा प्रस्ताव तिनं समोर ठेवला...मी आनंदानं होकार दिला.\nएकत्र अभ्यास करताना मला जाणवलं की, ती हाडाची शिक्षिका आहे...आणि शिकवण्याची तिची पध्दतही अनोखी, समोरच्यावर विलक्षण प्रभाव पाडणारी आहे. ती भेटेपर्यंत मलाही कविता आवडायच्या...कळायच्याही..पण कवितेच्या अंतरंगात घुसायचं म्हणजे काय हे तिच्यामुळे समजलं...कवितेचे पदर उलगडून दाखवण्याची तिची पध्दत लाजवाब होती. आणि हा गुण तिनं कमावलेला नव्हता, तिच्यात ते उपजतच होतं. तिच्यामुळे मी कवितेच्या अधिक जवळ गेले.\nसंवेदनशीलता हा आमच्यातला समान दुवा...एखाद्या विषयावर बोलताना एकाच वेळी दोघींच्या डोळयात पाणी तरळायचं आणि आमच्या हळवेपणाचं आम्हांलाच हसू यायचं...'कधी सुधारणार गं आपण...आजकाल चालत नाही इतकं हळवं राहून... ' हे दोघींनाही समजत होतं पण कृतीत मात्र येत नव्हतं ..आजही त्यात फरक पडलेला नाही.\nअभ्यासाच्या त्या 2 महिन्याच्या काळात कधी आम्ही एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी झालो ते कळलंही नाही...बघता बघता दुसरं वर्ष संपलं आणि आता रोजची भेट होणार नाही याची जाणीव झाली...असं दूर जाणं अटळ आहे हे कळत असूनही ते दुखवून गेलं, अस्वस्थ करुन गेलं...हळूहळू भेटी महिन्यांनी होऊ लागल्या...कधी कधी असं व्हायचं की, आजूबाजूला असलेल्या गर्दीत दोघींचं असं बोलणं व्हायचंच नाही...खूप काही सांगायचं असायचं एकमेकींना, ते तसंच मनात ठेवून निरोपाचा क्षण समोर येऊन उभा राहायचा... 'याला काय भेट म्हणायची का गं...नुसत्या दिसलो एकमेकींना...आता भेटू कधीतरी आजूबाजूला गर्दी नसताना..’ असं एकमेकींना समजावत नाराज मनाने निरोप घ्यायचा...\nमग कधीतरी खरंच दोघींना सोयीची वेळ पाहून भेटीचा दिवस ठरवायचा.. ' बाहेरच भेटू..म्हणजे निवांत आणि पोटभर बोलता येईल'..त्या भेटीचे वेध लागायचे...खूप दिवसांनी भेटतोय तर काहीतरी नेऊया भेट असं वाटून दोघीही एकमेकींसाठी भेट घेऊन जायचो...काही बोलण्याआधी हातावर गजऱ्याची पुडी ठेवली की ती म्हणायची, 'अगं, मीही तुझ्यासाठी गजरा आणला आहे...’असं म्हणून तीही पुडी माझ्या हातावर ठेवायची...दोघींच्याही पुडीत बकुळीचा गजरा असायचा...या योगायोगानं हसूही यायचं आणि रडूही...तिने दिलेला गजरा मला मी आणलेल्या गजऱ्यापेक्षाही नेहमीच अधिक सुगंधी वाटायचा...मग गप्पांना सुरुवात व्हायची...आता आमची भेट वर्षांच्या अंतराने होते. मात्र, कितीही वर्षांनी भेटलो तरी काय बोलावं एकमेकींशी हा प्रश्न कधीच पडत नाही. आता काय बोलावं असं कधी मनात येतच नाही. दोन भेटींमधलं अंतर वाढत चाललंय, पण मैत्रीत अंतर पडलेलं नाही.. मैत्रीतली उत्कटता आणि ओढ तेवढीच आणि तशीच आहे...बकुळीच्या सदासुगंधित फुलासारखी\nसाधं शाळेत शिकण्याची तिची इच्छाही नियतीनं कधी पूर्ण केली नाही...तरीही आयुष्यभर नवं काही शिकण्याचा तिचा उत्साह तसूभरही उणावला नाही\nसमाजाच्या उपयोगी पडावं, आपल्याकडे जे देण्यासारखं आहे ते सर्वांमधे वाटून टाकावं याची कोण आवड होती तिला...पण अंगात बळ होतं तेव्हा घराच्या व्यापातापात इतकी गुरफटलेली होती की मनात असूनही तिला समाजापर्यंत कधी पोचताच आलं नाही.\nवरवर करडया, खरं तर रागीट व्यक्तिमत्त्वाच्या तिचे हात लांबसडक आणि लोण्याहूनही मऊ होते. तिच्यातल्या कलासक्त मनाची साक्ष होती ती... तिनं जे काम केलं ते देखणं आणि लक्षवेधीच केलं. मग तो स्वयंपाकातला एखादा पदार्थ असेल किंवा भरतकामाचा नमुना किंवा स्वान्तसुखाय केलेलं लेखनही....\nघराचा उंबरा ओलांडून जर तिला बाहेर पडता आलं असतं तर....तर तिनं खूप काही केलं असतं. एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून ती नावारुपाला येण्याइतकी तिची नक्कीच क्षमता होती...\nपण आयुष्याचं दानच असं पडलं की, यातलं तिला काहीच करता आलं नाही...तरी तिने नशीबाला दोष दिला नाही की स्वत:ची कहाणी लोकांना सांगून कधी सहानुभूती गोळा केली नाही...\nशांत राहून संकटाशी दोन हात करण्याचं तिचं कसब अलौकिक होतं...तिच्या कुवतीप्रमाणे ती लढत राहिली.... सतत कार्यमग्न राहणं हे त्यावर तिने शोधलेलं उत्तर होतं...कधीतरी दिवस बदलतीलच हा आशावाद तिला बळ पुरवत राहिला...आणि झालंही तसंच...दिवस पालटले...समृध्दी येताना बरोबर सुख-समाधान घेऊन आली...तिला आनंद झाला पण तोही तिच्या स्वभावाप्रमाणे तिने संयमाने व्यक्त केला....ज्या साध्या राहणीमानाचा तिने स्वीकार केला होता त्यात समृध्दीतही जराही फरक पडला नाही...अंगाला सोनं लागू दिलं नाही की जरीकाठाची साडी ल्यायली नाही...घरातल्या लेकीसुनांनी मात्र दागदागिने घालावेत, छान रहावं असं तिला वाटत असे...अर्थात्, ही इच्छाही तिने कधी कोणावर लादली नाही.\nआयुष्यात अनेक अपमान वाटयाला आले. ते निमूट गिळून पुढे जाण्याचेही प्रसंग आले, पण ती कधी परिस्थितीसमोर लाचार झाली नाही. स्वाभिमानाशी तडजोड न करता सत्व आणि स्वत्व तिनं कायम राखलं...सर्वच मुलांची आर्थिक सुस्थिती आल्यावरही, तिने कधी चुकूनही मला पैसे हवे आहेत असं एकाही मुलाला म्हटलं नाही. त्यामागे, लागतील तेव्हा मुलं देतीलच याची जशी खात्री होती तशी तिची निर्मोही वृत्तीही याला कारणीभूत होती.\nआयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा तिच्या वयाच्या बायका देवधर्म-पोथ्यापुराणात मग्न असत तेव्हाही तिचा कल वर्तमानपत्रं आणि अन्य साहित्य वाचण्याकडेच होता. 'देवाला दोन हस्तक आणि तिसरं मस्तक पुरतं ...काही लागत नाही बाकी' ही शिकवण तिच्या जगण्यातून तिनं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली.\nस्त्री मुक्ती हा शब्दही माहित नव्हता तेव्हा, 'बाईनं कधी कोणाचं मिंधं असू नये, आपल्या पोटापुरतं तरी तिनं कमवायला हवं...अगदी नवऱ्याच्या तोंडाकडे पहायचीही तिच्यावर वेळ येऊ नये'असं तिचं आग्रहाचं सांगणं असे....मुलींनी वेगवेगळया क्षेत्रात केलेले पराक्रम ऐकले की तिच्या डोळयात एक वेगळाच आनंद असे..अशावेळी शिकण्याची अतृप्त राहिलेली तिची इच्छा उसळी मारुन ओठांवर येत असे..'खरंच, कुठच्या कुठे गेली असती ही...' त्यावेळी तिचे लुकलुकणारे डोळे समोर बसलेल्या माणसाला अस्वस्थ करत असत...\nशिवाजी महाराजांचे गड-किल्ले पहायचीही इच्छा होती तिची. तिच्यात एक जिप्सी दडलेला होता. जो कायम दडूनच राहिला...नशीबानं त्याचं कोडकौतुक करायची कधी संधीच दिली नाही...हे सगळं मनात ठेवून, मात्र कशाहीबद्दल तक्रारीचा एकही शब्द न काढता काही वर्षांपूर्वी तिनं इहलोकीचा निरोप घेतला.\nसारं काही सोसूनही जगण्यावर एवढं प्रेम करणारी अशी ही विलक्षण बाई आमची आजी होती. तिच्या सहवासात मोठं होण्याचं भाग्य आम्हांला लाभलं. तिला असं मागितलेलं आवडणार नाही हे ठाऊक असूनही, तिच्यासाठी फक्त एकच मागणं मागायचं आहे. तिच्या नितांतसुंदर पण अतृप्त राहिलेल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी देवाने तिला पुन्हा जन्म द्यावा. खरं तर तो तिचं खूप देणं लागतो....त्यातलं निदान एवढं तरी त्याने फेडावंच...\nतशी तिची माझी ओळख स्त्री संघटनेच्या कामामुळे झाली. ती अतिशय आनंदी,\nप्रचंड बडबडी. संघटनेच्या कामाकडे, वेळ चांगला घालवायचं साधन म्हणून\nपाहणारी...बरं, यात लपवाछपवी काहीच नाही...'ते बौध्दिक काम वगैरे काही\nसांगू नका, मी आपली खानपान व्यवस्था किंवा पाहुण्यांच्या स्वागताची\nजबाबदारी घेईन', असं खुले आम सांगण्यात तिला खरोखरीच कधी संकोच वाटला\nनाही. 'इतके वर्षं सामाजिक काम करुनही ही टिपिकल गृहिणीच राहिली, इंचभरही\nपुढे सरकली नाही', ही आम्हां जवळच्या मैत्रिणींची खंत...पण त्या आनंदी\nजिवाच्या ते गावीही नसे. 'सोसवेल इतकंच सोशल वर्क' हा तिचा दृष्टिकोन,\nत्याच्याशी ती प्रामाणिक होती.\nसुखी, समाधानी आणि स्वस्थ अशा तिच्या कौटुंबिक आयुष्याला ग्रहण लागलं ते\nनवऱ्याला जडलेल्या दुर्धर व्याधीच्या रुपात.. आधीच घरात गुरफटलेली ती मग\nअधिकच घराशी बांधली गेली. मात्र, तोपर्यंत अतिशय सुरक्षित आयुष्य\nजगलेल्या तिनं, आश्चर्य वाटावं इतक्या कणखरपणे या अरिष्टाचा सामना केला,\nतेही चेहऱ्यावरचं हसू मावळू न देता...आम्हांला बसलेला हा पहिला धक्का\nनंतरची 5/6 वर्षं तिच्या नवऱ्यानं जिद्दीनं दुखण्याशी सामना केला. एखादा\nलेचापेचा खचून गेला असता, पण त्याची आजाराशी दोन हात करण्याची ताकद\nकौतुकास्पद होती...पण आजारानं दुर्बल होत गेलेलं शरीर थकलं आणि त्यानं या\nजगाचा निरोप घेतला. दोघांनीही जेमतेम चाळीशीचा उंबरा\nओलांडलेला...अर्ध्यावरती डाव सोडून तो निघून गेला...\nसुन्न मनाने तिला भेटायला गेले...कसा धीर द्यावा याचा विचार करत,\nत्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करत...बिल्डिंगच्या आवारात माणसांची प्रचंड\n....नात्याची तर होतीच पण त्याही पलिकडे दोघांनी जोडलेला मित्र\nपरिवार मोठा होता. त्या गर्दीतून वाट काढत मी हॉलमधे पोचले...ती\nनवऱ्याच्या निष्प्राण देहाशेजारीच बसून होती. अगदी शांत\nचेहऱ्याने...तिच्या डोळयात बायकोपेक्षाही आईचं ममत्व दाटून\nआलेलं....मायेनं त्याच्या चेहऱ्यावरुन, केसावरुन हात फिरवत होती....'खूप\nसहन केलंस रे...एवढं सोसलंस पण कधी त्रागा केला नाहीस...'आजूबाजूच्यांची\nजराही पर्वा न करता तिचा त्याच्याशी संवाद चालू होता...सगळयांच्याच\nडोळयात पाणी उभं करणारं ते दृश्य...मी तिच्या शेजारी बसले, मूकपणे तिच्या\nपाठीवरुन हात फिरवत...शब्द थिजून गेले होते.\nअशीच काही मिनिटं गेली असतील...ती माझ्याकडे वळली, 'तुला घाई नाही ना\n'....अगदी अनपेक्षित प्रश्न...'अगं घाई कशाला असेल\nतितका वेळ बसीन' मी समजावणीच्या स्वरांत म्हटलं. 'बसण्यासाठी नाही गं\nविचारत...याचे सगळे अंत्यविधी मी करणारे....तू माझ्याबरोबर स्मशानात\nयावंस अशी माझी इच्छा आहे.'...ती असं काही सुचवेल याची मला अजिबात कल्पना\nनव्हती...क्षणभर गांगरले, स्मशानात जायचं...इतकंच नव्हे तर विधी होताना\nहिच्या जवळ उभं राहायचं या कल्पनेनंच अंगावर काटा आला. 'मी आणखी कुणाला\nनाही सांगितलं बरोबर यायला, पण तू यावंस असं मला वाटतंय...'तिने माझ्यावर\nटाकलेल्या विश्वासाचीच ती परीक्षा होती. खरं तर, अगदी जवळजवळ राहूनही\nअलिकडे आमचं एकमेकींना दर्शनही दुर्मीळ झालं होतं...तिच्या नित्य\nसंपर्कातला, तिच्या कायम बरोबर असणारा मित्र परिवार त्यावेळीही तिच्या\nआजूबाजूला होताच...अशा परिस्थितीत ती मला आग्रह करत होती...वरवर सैलावलले\nदिसणारे मैत्रीचे बंध आतून खूप मजबूत आहेत याचा त्या क्षणाला साक्षात्कार\nझाला आणि मी तिच्या हातावर थोपटत म्हटलं, 'येईन मी तुझ्याबरोबर...'\nएरव्ही भावभावना तीव्रपणे व्यक्त करणाऱ्या तिचं एक वेगळंच दर्शन घडत\nहोतं...तिच्यात दडलेल्या परिपक्व व्यक्तीला मी पहिल्यांदाच भेटत होते.\nआपण किती चुकीचं समजत आलो हिला आजवर, राहूनराहून मनात येत होतं आणि\nअपराधी वाटत होतं. अंत्ययात्रा निघण्याची वेळ जवळ आली आणि तिच्या हातातला\nमोबाईल वाजला....कॉल तिला अपेक्षितच होता बहुतेक. कारण रींग वाजताक्षणी\nती म्हणाली, 'अगदी वेळेवर आला फोन..' नुकत्याच अमेरिकेला शिकायला\nगेलेल्या तिच्या एकुलत्या एका मुलाचा तो कॉल होता. त्याने अमेरिकेला जाऊन\nउच्चशिक्षण घ्यावं ही तिच्या नवऱ्याचीच इच्छा होती. म्हणूनच स्वत:च्या\nआजारपणातही त्याने मुलाला अमेरिकेला पाठवायची सर्व तजवीज केली होती. तिने\nफोन घेतला, 'राजा, वेळेवर केलास बघ फोन...बाबा निघालेच होते\nआता...त्यांना अच्छा नाही करायचा'....अंगावर काटा आणि डोळयांत पाणी उभं\nकरणाऱ्या तिच्या उद्गारांनी गर्दी स्तब्ध झाली. तिने मगाचच्याच शांतपणे\nहातातला मोबाईल नवऱ्याच्या कानाशी नेला...गळयात दाटलेला हुंदका कसाबसा\nथोपवत, वडील-मुलांची ती जगावेगळी भेट आम्ही सारेजण पाहत होतो...तिच्या\nधैर्याला, तिच्या शांतपणाला मनातल्या मनात नमस्कार करत होतो. जिला\nआतापर्यंत सर्वसामान्य समजण्याची चूक केली होती, तिची खरी उंची मला\nखूप दिवस माणसांमधे राहिले की काही काळासाठी एकटीने प्रवास करायला आवडतो मला....आजूबाजूच्या कोलाहलातही आपल्याच मनाच्या तळाशी डुबकी मारायची संधी, निवांतपणा अशा प्रवासातच मिळतो....कारण आजूबाजूला माणसं असली तरी ती माणसं `माझी' नसतात...माझ्या परिचयाची नसतात....मीही त्यांच्या ओळखीची नसते. कुठल्याच प्रतिमेचं ओझं नसल्याने मन पिसासारखं हलकं होऊन जातं. मग बाहेरचा हिरवागार निसर्ग न्याहाळावासा वाटत नाही, हातात इंटरेस्टिंग पुस्तक असूनही ते उघडावंसं वाटत नाही, मोबाईलमधे आवडीची गाणी असूनही ऐकावीशी वाटत नाहीत...नुसतं डोळे मिटून बसावं आणि मनाला स्वैरपणे भटकू द्यावं....हवं तसं बागडू द्यावं...त्यामुळेच अशा प्रवासाचा दिवस जवळ आला की मन फुलपाखरु होऊन जातं\nमात्र ही `एकटेपणाची' आवड नाही, तर काही काळासाठी जवळ केलेला `एकांतवास' असं त्याला म्हणता येईल...लोकांतात शोधलेला एकांत `एकांतात रमणं' ही माझ्यासाठी अल्पकाळाची अवस्था आहे. मनाच्या `सर्व्हीसिंग'साठी असा अल्पमुदतीचा एकांत मला हवासा वाटतो...त्यातून ताजंतवानं व्हायचं ते पुन्हा माणसांमधे राहण्यासाठी...त्यांच्यात काम करण्यासाठी\nमाणसांची साथसोबत मला कायमच हवीशी वाटत आल्ये. लहानाची मोठी झाले तीच माणसांच्या गोतावळय़ात...आईबाबांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे आणि त्यांनी नातेवाईकांशी ठेवलेल्या आपुलकीच्या संबंधांमुळे ही माणसं म्हणजे `गर्दी फुकाची' अशी भावना मनात कधीच निर्माण झाली नाही. या विविधरंगी स्वभावाच्या माणसांनीच तर जगणं समृद्ध केलं...कळत-नकळत व्यक्तिमत्त्वाला आकार दिला...तेव्हा मधूनच लागणारी एकांतवासाची ओढ त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी नक्कीच नाही, तर याच जगात नव्या दमानं परतण्यासाठी\nभिजपाऊस ....गेले काही दिवस हा शब्द माझ्या मनात येरझारा घालतो आहे. मातीत निजलेल्या बियांना आपल्या हळुवार स्पर्शाने जागवणारा ....त्यांच्यातल्या सर्जनशक्तीची जाणीव करून देणारा असा हा पाऊस... तो मुसळधार पावसासारखा धसमुसळा नाही...आपल्याबरोबर सगळं धुऊन नेणारा नाही..तर, निसर्गाच्या हिरव्या चमत्काराला साद घालणारा ....चैतन्याला मूर्तरूप देणारा आहे. तो नसता तर....जमिनीत पहुडलेलं ते बीज, हिरवंगार रोप बनून वर आलं असतं का तो मुसळधार पावसासारखा धसमुसळा नाही...आपल्याबरोबर सगळं धुऊन नेणारा नाही..तर, निसर्गाच्या हिरव्या चमत्काराला साद घालणारा ....चैतन्याला मूर्तरूप देणारा आहे. तो नसता तर....जमिनीत पहुडलेलं ते बीज, हिरवंगार रोप बनून वर आलं असतं का...त्याच्यात दडलेली निर्मितीक्षमता त्याच्या कधी लक्षात तरी आली असती का\nहा भिजपाऊस तुमच्या-माझ्या आयुष्यातही बरसत असतो ....फक्त तो आल्याचं आपल्याला कळायला हवं त्यासाठी मनाची कवाडं कायम खुली ठेवायला हवीत ....तो बहुरूपी आहे. कधी मित्र बनून, तर कधी सहकारी बनून तर कधी एखाद्या प्रसंगाच्या रुपात आपल्या आयुष्यात येतो...अगदी काही क्षणासाठीचं त्याचं येणंही मनात निद्रिस्त असलेल्या अनेक कल्पनांना जागवतं...शब्दरूप देतं...कधी कधी विश्वास बसू नये इतकं सुंदर हातून लिहून होतं...अर्थात, लिहिणारे जरी आपण असलो तरी 'लिहविता' तो असतो....आपल्या मनाच्या अंगणात बरसून गेलेला भिजपाऊस\nअशा अनेक सरी आतापर्यंत बरसून गेल्या...त्यातल्या काहींनी लिहितं ठेवलं....काही वेळा भिजूनही मी कोरडीच राहिले...त्यातलंच 'काही' तुमच्याबरोबर वाटून घ्यावं म्हणून इथे आले आहे....'त्याच्या'बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ब्लॉग नावही भिजपाऊस देते आहे....कृतज्ञता व्यक्त करण्याचा मला सुचलेला हा एक मार्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://eloksevaonline.com/tag/best-whats-up-messages/page/2/", "date_download": "2018-06-19T17:55:27Z", "digest": "sha1:Y5ARFZNAN3KQCYKUEDYJNHR2VJN53Q6F", "length": 7559, "nlines": 81, "source_domain": "eloksevaonline.com", "title": "Best what’s up messages | eloksevaonline | Page 2", "raw_content": "\nप्रिय आई बाबा ,\nबारावीचा निकाल लागला . तुम्ही अनुत्तीर्ण झालात . हो . . तुम्हीच वर्षभर सगळ्यांना सांगत होतात न वर्षभर सगळ्यांना सांगत होतात न या कार्ट्याची कसली परीक्षा या कार्ट्याची कसली परीक्षा परीक्षा तर आमची . . . परीक्षा तर आमची . . . माझे सगळे मित्र , मैत्रिणी खूप चांगल्या मार्कांनी पास झाले . कारण परीक्षा त्यांनी दिली होती . घरच्यांनी त्यांना फक्त आधार दिला होता . . आई बाबा हाच आधार ना तुम्ही मला परीक्षेच्या आधी दिलात ना आता देत आहात . . .\nतुम्ही म्हणता तुमच्या सर्कल मध्ये तुमची मान माझ्यामुळे खाली गेली . आई तू म्हणतेस माझ्या मूळे तुझी मान खाली गेली . आई बाबा माझे पण एक सर्कल आहे . तुमच्या सारखेच . तिथे माझीही मान खाली गेली आहे याची जाणीव आहे का तुम्हाला ९५ % , ९० % , ८८ % या सगळ्या गराड्यात ७० % टक्क्यांचे तुमचे बाळ एकटे आहे हे तुम्ही ‘नोटीस ‘ केलंय का कधी \nबाबा दोन चार दिवसांनी माझे मार्क्स हा विषय मागे पडेल . तुम्ही तुमच्या सर्कल मध्ये रमाल . आई तुझ्या ग्रुप मधली गॉसिप संपली की एका किटी पार्टी नंतर तू तुझ्या सर्कल मध्ये बिझी होशील . अचानक मी या ‘मार्क ‘ वाल्यांपासून वेगळा होतोय माझे सर्कलच नाहीसे होतंय हे तुम्हाला कसे समजत नाहीये अचानक सगळे मार्कवाले एकत्र झालेत आणि मी त्यांच्यात असून पण एकटा पडलोय कारण यापुढे त्यांच्या वाटा आणि विषय हे माझ्या पेक्षा वेगळे आहेत . . तुम्हाला कधीच समजून घ्यावसं वाटत नाही \nगेले २ दिवस आपण बोलत नाही आहोत . . . माझ्या कमी मार्कांनी आपल्यात खूप दुरावा निर्माण केलाय . तुमच्या पेक्षा किंवा तुमच्या पेक्षा जास्ती स्वप्ने मीही पाहीली होती . अभ्यास केला होता , पण नाही पडले मार्क . . . तुमच्या लेखी ७० % म्हणजे अनुत्तीर्ण ना हो मी फेल आहे . . . गुण पत्रिकेत ७० % पडण्य पेक्षा तुमच्या नजरेत माझी झालेली शून्य किंमत मला जास्ती टोचते . . . हे तुम्हाला कधी कळेल हो मी फेल आहे . . . गुण पत्रिकेत ७० % पडण्य पेक्षा तुमच्या नजरेत माझी झालेली शून्य किंमत मला जास्ती टोचते . . . हे तुम्हाला कधी कळेल रागाने तुम्ही माझ्या ११-१२ वी साठी झालेल्या खर्चाचा हिशेब माझ्यासमोर टाकून या मार्कांसाठी ओतला का इतका पैसा म्हणून जाब विचारलात . . . या प्रश्नाचे उत्तर मी काय देऊ \nआई बाबा मला मार्क कमी पडले याचे दुक्ख , गिल्ट मला तुमच्या पेक्षा जास्ती आहे . . मी एकटेपणात आणि या गिल्ट मध्ये गुरफटत आहे . . मला जवळ घेऊन बाळ का कमी मार्क पडले असं विचाराल का मला खूप रडायचं आहे . . . मला थोडं जवळ घ्याल का मला खूप रडायचं आहे . . . मला थोडं जवळ घ्याल का आज मला मार्क कमी पडलेत म्हणून माझा वाटणारा तिटकारा , घरी होणारी धुसफूस , टोमणे यातून आपण एकमेकांपासून किति दूर जात आहोत . . .\nकालांतराने १२ चे मार्क मागे पडतील . पण या प्रसंगात आलेली कटुता मागे पडेल का आई ज्या वेळी मला तुमची सगळ्यात गरज आहे तेव्हा मला तुम्ही कोठेच दिसत नाही आहात . . . अशा वेळी मला आपल्या कामवाली च्या मुलाचे कौतुक वाटते . बिचारी प्वार फास झालं म्हणून पेढे द्यायला येते . . . बाबा तुमच्या माझ्या मधलं नातं या टक्क्यांवर आधारित आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/due-hitters-boiling-water-three-girls-dead-123652", "date_download": "2018-06-19T18:43:10Z", "digest": "sha1:O6MPNLMYT2JZATRA3P5IBA5NXMURVW2F", "length": 14768, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "due to Hitter's boiling water three girls dead हिटरचे उकळते पाणी अंगावर पडल्याने तिघींचा मृत्यु | eSakal", "raw_content": "\nहिटरचे उकळते पाणी अंगावर पडल्याने तिघींचा मृत्यु\nगुरुवार, 14 जून 2018\nबीड - दोन दिवसापासून गेलेली वीज मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आल्याने नजरचुकीने चालू राहिलेल्या हिटरमधील पाणी उकळून बाहेर आले. त्यामुळे हिटर कलंडल्याने उकळते पाणी अंगावर पडून उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त मामाच्या गावी आलेल्या दोन मुलींसह त्यांच्या मामाच्या मुलीचा होरपळून दुर्दैवी अंत झालाय. हि हृदयद्रावक घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत मामीदेखील गंभीर भाजली असून त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरु आहेत.\nबीड - दोन दिवसापासून गेलेली वीज मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आल्याने नजरचुकीने चालू राहिलेल्या हिटरमधील पाणी उकळून बाहेर आले. त्यामुळे हिटर कलंडल्याने उकळते पाणी अंगावर पडून उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त मामाच्या गावी आलेल्या दोन मुलींसह त्यांच्या मामाच्या मुलीचा होरपळून दुर्दैवी अंत झालाय. हि हृदयद्रावक घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत मामीदेखील गंभीर भाजली असून त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरु आहेत.\nदुर्गा बिभीषण घुगे (वय १०, रा. सोनपेठ, जि. परभणी), धनश्री पिंटू केदार (वय ८, रा. व्हट्टी, ता. रेणापूर, जि. लातूर) आणि आदिती संभुदेव भताने (वय ४) अशी या दुर्दैवी बलीकांची नावे आहेत. दुर्गा आणि धनश्री या दोघीजणी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथील त्यांचे मामा संभुदेव दत्तात्रय भताने यांच्याकडे आल्या होत्या. शुक्रवारी रात्री दुर्गा, धनश्री, आदिती आणि संभुदेव यांच्या पत्नी संगीता या घरात झोपल्या होत्या तर इतर कुटुंबीय बाहेर झोपले होते. गावात दोन दिवसापासून वीज नसल्याने सकाळी सुरु केलेल्या पाण्याच्या हिटरचे बटन तसेच चालू अवस्थेत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वीज आली आणि हे हिटर सुरु झाले. त्यातील पाणी उकळून बाहेर आले. हे पाणी पडून हिटर ठेवलेल्या स्टूलखालील सिमेंटचे गट्टू खचले आणि हिटर कलंडून उकळते पाणी जवळच गाढ झोपेत असणाऱ्या मुली आणि त्यांच्या मामींच्या अंगावर पडले. अचानक घडलेल्या या घटनेत चौघीही गंभीररित्या भाजल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून जागे झालेल्या कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान आदितीचा मृत्यू झाला. प्रकृती चिंताजनक झाल्याने दुर्गा, धनश्री आणि संगीता यांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.\nदरम्यान या ठिकाणी उपचार सुरु असताना मंगळवारी दुर्गाचा आणि बुधवारी धनश्रीचा मृत्यू झाला. त्यांच्या मामी संगीता भताने यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.\nबर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आदिती, दुर्गा, आणि धनश्री यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भतानवाडी परिसरावर शोककळा पसरलीये..\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/employment-status-in-the-state-is-bad/articleshow/63288875.cms", "date_download": "2018-06-19T17:50:56Z", "digest": "sha1:IUUAUBUYSFLZZA3EMM6Y7SVD6CRTGH26", "length": 26268, "nlines": 241, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "unemployment:employment status in the state is bad | राज्यात रोजगाराची अवस्था वाईट - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nराज्यात रोजगाराची अवस्था वाईट\nराज्यात रोजगाराची अवस्था वाईट\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nअर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना कमालीची यशस्वी ठरल्याचे सांगितले होते. परंतु, ही योजना अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना केला. कौशल्य विकास, रोजगाराची स्थिती इतकी वाईट आहे की, राज्यातील प्रत्येक तरुण सरकारला शिव्याशाप देत आहे, असे त्यांनी कवितेच्या माध्यमातूनच सांगितले.\n'अर्थमंत्र्यांना ना अर्थसंकल्पाची आकडेवारी जुळवता आली, ना भूलथापा-फसव्या घोषणा व राज्याची वस्तुस्थिती जुळवता आली, ना किमान कवितांची यमके जुळवता आली. यमके जुळत नव्हती तर सुधीर मुनगंटीवारांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचे मार्गदर्शन घ्यायला हवे होते, असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला. सरकारच्या सर्व घोषणा निवडणूककेंद्रीत असतात, हे सगळे 'चुनावी जुमले'च आहेत, असे ते म्हणाले.\nमहाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रात ७१ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा गवगवा करून सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारला गेल्या साडेतीन वर्षात राज्यात किती सिंचन झाले याची माहिती आर्थिक पाहणीत अहवालात देता आलेली नाही. आता भाजप-सेनेच्या सरकारने आपल्या विद्यमान राजवटीतील सिंचन प्रकल्पांवरील खर्च व त्यामुळे झालेल्या प्रत्यक्ष सिंचनाची आकडेवारी जाहीर करावी, असे आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी अर्थसंकल्पाच्या चर्चेत सहभागी होताना दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात राज्यात ३२ लाख हेक्टर सिंचन क्षेत्रात भर घालण्यात आली होती, असा दावा करत, गेल्या चार अर्थसंकल्पांमध्ये सिंचनाची आकडेवारी सरकार का जाहीर करीत नाही, अशी टीका मुंडे यांनी केली.\n'सत्ताधाऱ्यांच्या पोकळ घोषणांमध्ये दम नसतो हे जनतेच्या लक्षात आले आहे. यांना विजयाचा गर्व झाला असून, त्यांची अवस्था 'उडने दो धूल को, कहा तक उडेगी... हवाओंने साथ छोडा, तो जमीन पर ही गिरेगी' अशीच होणार असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला.\nदरम्यान, विरोधकांच्या आरोपांत तथ्य नसून मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्याचे काम फडणवीस सरकारने केले असल्याचे आणि राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी व शेतीचा विकासाला प्राधान्य देणारा असल्याचे भाजपचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं: उद्धव\n'या' औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक व्हा: सेना\nमुंबईत ब्यू माँड इमारतीला भीषण आग\nसचिन तेंडुलकरनं 'या' चिमुकल्याचे वाचवले प्राण\nमोदींच्या 'त्या' फोटोची राजनं उडवली खिल्ली\nलालूप्रसाद 'एशियन हार्ट'मध्ये दाखल\nराहुल गांधी यांना बालहक्क आयोगाची नोटीस\nशिशिर शिंदे यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव\n1राज्यात रोजगाराची अवस्था वाईट...\n3बेस्ट कामगारांना वेतन १५ तारखेच्या आत...\n4१६ करबुडव्यांची मालमत्ता सील...\n6बालमृत्यू रोखण्यासाठी बाल आरोग्य केंद्रे...\n9रायगड किल्ल्यासाठी ६०० कोटींचा आराखडा...\n10रक्तटंचाई भासू नये म्हणून काळजी घ्या...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2018-06-19T18:21:34Z", "digest": "sha1:BZMYY7T35LRXKYSF6P437RLFICPDVTNV", "length": 8712, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑगुस्तो पिनोचे - विकिपीडिया", "raw_content": "\n११ सप्टेंबर १९७३ – ११ मार्च १९९०\n२३ ऑगस्ट १९७३ – ११ मार्च १९९८\n२५ नोव्हेंबर, १९१५ (1915-11-25)\n१० डिसेंबर, २००६ (वय ९१)\nऑगुस्तो होजे रामोन पिनोचे उगार्ते (स्पॅनिश: Augusto José Ramón Pinochet Ugarte; २५ नोव्हेंबर १९१५ - १० डिसेंबर २००६) हा चिली देशाचा राष्ट्राध्यक्ष व हुकुमशहा होता. तसेच तो १९७३ ते १९९८ दरम्यान चिलीचा लष्करप्रमुख देखील होता.\n११ सप्टेंबर १९७३ रोजी चिलीमध्ये घडलेल्या एका लष्करी बंडादरम्यान तत्कालीन राष्ट्राध्यक्ष साल्व्हादोर आयेंदेची सत्ता उलथवून लावत पिनोचे सत्तेवर आला व चिलीमधील लोकशाही सरकार संपुष्टात आले. समाजवादी विचाराच्या आयेंदेच्या कम्युनिस्ट राजवटीला विरोध दर्शवणाऱ्या अमेरिकेचा ह्या बंडाला गुप्त पाठिंबा होता. ह्याच दिवशी आयेंदेने गूढ परिस्थितीमध्ये आत्महत्त्या केली. पुढील १७ वर्षे पिनोचेने चिलीवर हुकुमत गाजवली. त्याच्या राजवटीदरम्यान अनेक राजकीय विरोधक व समाजवादी पक्षाच्या सदस्यांना ठार मारले गेले.\nखुल्या अर्थव्यवस्थेचे स्वागत करणाऱ्या पिनोचेने चिलीमधील सरकारी उद्योगांचे खाजकीकरण केले तसेच अनेक उद्योग परकीय गुंतवणूकीसाठी खुले केले. पिनोचेच्या कारकिर्दीमध्ये चिलीने झपाट्याने प्रगती केली व तो लॅटिन अमेरिकेमधील सर्वात सुबत्त देशांपैकी एक बनला. परंतु पिनोचेच्या फॅसिस्ट धोरणांमुळे चिलीमधील आर्थिक असमानता वाढीला लागली. पिनोचेवर मानवी हक्क उल्लंघनाचे असंख्य आरोप झाले व १० ऑक्टोबर १९९८ रोजी त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. मार्च २००० मध्ये सुटकेनंतर चिलीमध्ये परतल्यानंतर पिनोचेवर भ्रष्टाचार, हत्या, अपहरण इत्यादी अनेक आरोपांसाठी अनेक खटले भरले गेले व त्याला आयुष्यभरासाठी गृहकैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. १० डिसेंबर २००६ रोजी पिनोचेचे निधन झाले.\nइ.स. १९१५ मधील जन्म\nइ.स. २००६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१५ रोजी १५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://addictionsupport.aarogya.com/marathi/?option=com_content&view=category&layout=blog&id=15&Itemid=33", "date_download": "2018-06-19T17:41:20Z", "digest": "sha1:WF2CWAGALQHG75QC2NHQF5FMYQ5HEJNC", "length": 12716, "nlines": 153, "source_domain": "addictionsupport.aarogya.com", "title": "वर्ष २०१० - Addiction Support Marathi", "raw_content": "\nगुटखा बहाद्दरांच्या मुसक्‍या आवळणार\nकुठेही धूम्रपान कराल, तर गुरुजी देतील 'छडी'\nपस्तीस टक्के तरुणाई धूम्रपानाच्या विळख्यात\nगांजा विकणाऱ्या तिघांना अटक\nगर्द विकणाऱ्या एकाला अटक\nआता 25 टक्के महिला करतील दारूबंदी\nमद्यविक्रीच्या पैशांतून करणार दारूबंदीचा प्रचार\nऔषधांची नशा, करी जीवनाची दुर्दशा\nसव्वा किलो गर्द जप्त\nमुक्तांगण'मध्ये पंचवीस वर्षांत 18 हजार रुग्णांवर उपचार\nभारतातील एन.ए. च्या मिटींगची यादी\nभारतातील ए.ए. च्या मिटींगची यादी\nजागतिक तंबाखू विरोधी दिवस\nसफल सोसायटी आणि वरिष्ठ नागरिक\nयुवा जनतेच्या उन्नतीसाठीचा समाज\nमुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी वर्ष २०१०\nगुटखा बहाद्दरांच्या मुसक्‍या आवळणार\nगुटखा, तंबाखू चघळत पिचकाऱ्या मारून सार्वजनिक ठिकाणी लाल सडा शिंपणाऱ्या बहाद्दरांच्या मुसक्‍या आवळण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे. राज्यभर 10 ते 16 जानेवारीदरम्यान ही मोहीम राबविली जाणार असून, ज्या दिशेला तोंड त्या दिशेला पिचकारी मारणाऱ्यांना जागच्या जागी 200 रुपये दंड करण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले असून, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला स्वतंत्र पत्र पाठवून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.\nराज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 200 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर छापे घालण्याचे आदेश राज्यमंत्र्यांनी दिले आहेत. याबाबत सूत्रबद्ध मोहीम राबविण्यात येणार असून, यावर महसूल आयुक्‍त, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी देखरेख ठेवण्याची सूचना सरकारने केली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.\nराज्यात सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादने कायदा 2003 अस्तित्वात आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अंमलबजावणीसाठी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला प्राधिकृत करण्यात आले आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांचा साठा जप्त करून दंड केला जाईल. सार्वजनिक ठिकाणी या उत्पादनांचे सेवन आणि धूम्रपान करणाऱ्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. राज्यातील मोहिमेचा अहवाल प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. एकत्रित अहवाल अन्न व औषध प्रशासन आयुक्‍तांनी देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.\nकुठेही धूम्रपान कराल, तर गुरुजी देतील 'छडी'\nपस्तीस टक्के तरुणाई धूम्रपानाच्या विळख्यात\nगांजा विकणाऱ्या तिघांना अटक\nगर्द विकणाऱ्या एकाला अटक\nआता 25 टक्के महिला करतील दारूबंदी\nमद्यविक्रीच्या पैशांतून करणार दारूबंदीचा प्रचार\nऔषधांची नशा, करी जीवनाची दुर्दशा\nसव्वा किलो गर्द जप्त\nमुक्तांगण'मध्ये पंचवीस वर्षांत 18 हजार रुग्णांवर उपचार\nदारू बंदी विभागाने आतातरी शुद्धीवर यावे\nखोकल्याच्या औषधातील घटकाबाबत जनहित याचिका\nव्हाइटनर'च्या विळख्यात सापडली अल्पवयीन मुले\nयेरवड्यात तिघांकडून 38 किलो गांजा जप्त\nकारच्या बोनेटमधून 22 किलोगांजा जप्त\nव्यसनमुक्ती धोरण अधिवेशनात मांडणार\nआईच्या संस्कारांमुळेच व्यसनमुक्तीचे काम घडले\nमहिलांमध्ये मादक पदार्थांचे व्यसन चिंताजनक\nनशेखोरांच्या सेवनातील औषध प्रकरणी चौकशी\nमहिलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अधिक\n'होय, आम्ही दारू सोडलीय... आणि तुम्ही\nदारूमुक्त जिल्ह्यासाठी महिला-पुरुष रस्त्यावर\nतंबाखू विरोधी दिन विविध उपक्रमांनी साजरा\n\"धूम्रपानमुक्त शहर' उपक्रमास गुजरातेत प्रारंभ\nतंबाखू खाणाऱ्यांना डॉक्‍टरांनी दिले गुलाबपुष्प\nराज्याचे व्यसनमुक्‍ती धोरण महिनाभरात\nधूम्रपानविरोधी कायदा सर्रास धाब्यावर\nखुश्‍शाल मारा झुरके; सिगारेटचे नव्हे ईगारेटचे\nसिगारेट सोडण्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची\nदारू गाळण्याचा व्यवसाय सोडण्यासाठी सहकार्य करणार\nकागदावर दारूबंदी, प्रत्यक्षात अनागोंदी\nदोन युवकांकडून 300 किलो गांजा जप्त\nएक लाख रुपये किमतीचे ब्राऊन शुगर जप्त\nकोकेनची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड\nसाडेचार लाख रुपयांची ब्राऊन शुगर जप्त\nदेशी दारू दुकानांबाबत लवकरच नवी अधिसूचना\nपाठ्यपुस्तकात हवा दारूबंदीचा धडा\nव्यसनांमधून ८५ टक्के महिलांची झाली सुटका\nतुषार संपत यांना राष्ट्रीय पुरस्कार\nखास व्यसनमुक्तांसाठी नोकरीविषयक संकेतस्थळ सुरू होणार\nमद्यपान, मादक पदार्थ प्रतिबंधक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्राला सर्वाधिक चार पुरस्कार\nआपला बचाव कसा करावा\nआपल्या व्यसनमुक्तीच्या वाढदिवसाची नोंद करा\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारन्याकारिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिकिया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\nकॉपीराईट © २०१५ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-organic-vegetable-marketing-kaneri-math-105632", "date_download": "2018-06-19T18:56:40Z", "digest": "sha1:M2DYHJRQUFOER7AKHGRLJS4R4EWPOXW5", "length": 17660, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News organic vegetable marketing on Kaneri Math सुशिक्षित शेतकरी देणार विषमुक्त भाजी ! | eSakal", "raw_content": "\nसुशिक्षित शेतकरी देणार विषमुक्त भाजी \nमंगळवार, 27 मार्च 2018\nसुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असताना शेतकरी कुटुंबातील अशा तरुणांसाठी कणेरी येथील सिद्धगिरी मठाच्या पुढाकाराने विषमुक्त (सेंद्रिय) भाजी मार्केटचे नेटवर्क उभे केले जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला. येत्या महिनाभरात १४ शेतकऱ्यांच्या शेडनेटमधून भाजीचे उत्पादन सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात अशा भाजी उत्पादन केंद्रांची संख्या वाढवली जाणार असून, मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहेत.\nसुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असताना शेतकरी कुटुंबातील अशा तरुणांसाठी कणेरी येथील सिद्धगिरी मठाच्या पुढाकाराने विषमुक्त (सेंद्रिय) भाजी मार्केटचे नेटवर्क उभे केले जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला. येत्या महिनाभरात १४ शेतकऱ्यांच्या शेडनेटमधून भाजीचे उत्पादन सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात अशा भाजी उत्पादन केंद्रांची संख्या वाढवली जाणार असून, मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहेत.\nसिद्धगिरी मठाने आजवर अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले आणि यशस्वी केले. सुशिक्षित बेरोजगार तरुणाईसाठी सेंद्रिय भाजी मार्केटचा हा प्रकल्प किमान दहा गुंठे शेती असणाऱ्या तरुणांसाठी राबवला जातो आहे; मात्र संबंधित शेतकऱ्याचे पाणी व वीज कनेक्‍शन स्वतःचे हवे. दहा गुंठ्यांपैकी पाच गुंठे क्षेत्रात भाजी उत्पादन केंद्र असेल. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने येथे भाजीचे पीक घेतले जाईल. एका शेतकऱ्याला पावणेदोन लाख रुपयांचे अर्थसाह्य केले जाईल. त्यापैकी निम्मी रक्कम त्याने भाजी विक्रीच्या नफ्यातून परतफेड करायची आहे\nप्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. महिन्याभरात पहिल्या टप्प्यातील सर्व शेडनेटमधून भाजी उत्पादनाला प्रारंभ होईल. पहिल्या टप्प्यात काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या दुरुस्त करून दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होईल.\nरासायनिक खतांचा वापर आणि शेतीमालातील रासायनिक अंश हा विषय आता जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरतो आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर सेंद्रिय विषमुक्त शेतीची चळवळ वाढत असताना अशा शेतीमालाला हमीभाव आणि मार्केटसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठीच सिद्धगिरी मठाचा प्रकल्प कोल्हापूर परिसरात महत्त्वाचे योगदान देणारा ठरणार आहे. ठाण्यात २०१४ साली सतीश सूर्यवंशी आणि गिरीश आवटे या मित्रांनी मिळून ८० हून अधिक शेतकऱ्यांना एकत्र आणले आणि सेंद्रिय शेतीचा ‘सात्विक’ हा प्रकल्प सुरू केला. सध्या २० ते २५ प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्या या प्रकल्पातून थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोच होतात.\nशेती उत्पादक सोसायटीच्या माध्यमातून भाजीची विक्री होईल. शेतकऱ्याला भाजीचा वर्षभर एकच हमीभाव दिला जाईल. सोसायटी आणि ग्राहकांच्या वर्षासाठी भाजी खरेदीचे करार होतील. खरेदीचा दरही वर्षभर एकच असेल. बाजारात चढउतार झाले तरी या दरात बदल होणार नाही.\nसोसायटीने दिलेल्या यादीनुसारच शेतकरी पालेभाजी, फळभाज्यांचे पीक घेतील. सर्व भाजी उत्पादन केंद्रातून भाजी एका ठिकाणी एकत्रित केली जाईल. सोसायटीच्या माध्यमातून आठवड्यातून दोन वेळा ग्राहकांना भाजी घरपोच होईल. खरेदी आणि विक्रीमध्ये प्रति किलो दहा रुपयांचा फरक असेल. या दहा रुपयांतून वितरण व्यवस्था सक्षम केली जाईल. मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध भाजी व त्याचे दर याबाबतचे अपडेटस्‌ही इतर ग्राहकांना मिळतील. मागणीनुसार वितरण केले जाईल.\nनॅशनल ॲक्रिटेशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबरोटरीज- ‘एनएबीएल’ने तीन वर्षापूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात शाकाहारी आहार रासायनिक खतांच्या वापरामुळे अपायकारक ठरत असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. ‘एनएबीएल’ने पुणे आणि परिसरातील भाजी विक्रेत्यांकडील भाजीचे नमुने तपासले. त्यात कारली, वांगी, सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, काकडी आदी भाज्यांमध्ये कीटकनाशकांचे अंश सापडले. त्यामुळे पोटविकारापासून ते हार्मोन्स बदल आणि किडनी-लिव्हरच्या तक्रारींपासून कॅन्सरपर्यंतचे विकार उद्‌भवू शकतात.\nजर्मनी आपोआप बाद फेरीत जाणार नाही\nमॉस्को - जर्मनी जगज्जेते आहेत म्हणजे ते आपोआप बाद फेरीत जातील असे नाही, असा इशारा माजी जगज्जेते कर्णधार लोथार मथायस यांनी दिला. त्यांनी अलीकडच्या...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2013/09/blog-post_28.html", "date_download": "2018-06-19T18:14:17Z", "digest": "sha1:SCYY5GAQGYCSI6ZPKCXLMNMAHOKN7RDA", "length": 2290, "nlines": 65, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: परतून देशील का ती नजर प्रेमात परत पडायला .", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nपरतून देशील का ती नजर प्रेमात परत पडायला .\nपरत प्रेमाची आस नको\nपरत प्रेमाचा भास नको\nवास तर येतो फुलांचा\nपरत कसलीच आस नको\nनाहीच आठवण काढली कुणी तरी\nमनातून दुखाचा ठाहो नको\nसगळ काही संपले तरी\nइतरांना संपवण्याची भाषा नको\nपरत परत प्रेमात पडण्याची\nमनाला त्या आता नशा नको\n@ गजानन माने . २१. ०९. २०१३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/11494-village-selected-jalyukta-shiwar-33277", "date_download": "2018-06-19T18:00:58Z", "digest": "sha1:CBJGTRQROT6ETHOFPCGKHATY4MH7XYO4", "length": 14978, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "11,494 village selected for jalyukta shiwar 'जलयुक्त'साठी 11 हजार 494 गावांची निवड | eSakal", "raw_content": "\n'जलयुक्त'साठी 11 हजार 494 गावांची निवड\nशुक्रवार, 3 मार्च 2017\n3400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध\nमुंबई - राज्यात पुढील दोन वर्षांसाठी जलयुक्त अभियानात 11 हजार 494 गावांची निवड करण्यात आली असून, यासाठी 3400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध केल्याचे आदेश जलसंधारण विभागाने जारी केले आहेत.\n3400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध\nमुंबई - राज्यात पुढील दोन वर्षांसाठी जलयुक्त अभियानात 11 हजार 494 गावांची निवड करण्यात आली असून, यासाठी 3400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध केल्याचे आदेश जलसंधारण विभागाने जारी केले आहेत.\nराज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत 11 लाख 82 हजार 229 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. यातून 12 लाख 51 हजार 713 हेक्‍टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली आहे, तर चार हजार 786 गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत.\nयासाठी राज्यात डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पाच वर्षांत राज्यातील 25 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे.\nया अभियानाचे यश लक्षात घेऊन चालू वर्षी हे अभियान पाच हजार 292 गावांमध्ये राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. या वर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये कोकण विभागातील 136, नाशिक विभागातील 900, अमरावती विभागातील 998, पुणे विभागातील 825, औरंगाबाद विभागातील 1518, तर नागपूर विभागातील 915 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये जलसंधारणाची 67 हजार 433 कामे सुरू असून त्यापैकी 45 हजार 163 कामे पूर्ण झाली आहेत, तर 22 हजार 280 कामे प्रगतिपथावर आहेत. या वर्षी जलयुक्त शिवार अभियानात शासकीय योजनेतून गाळ काढण्याची दोन हजार 215 कामे पूर्ण झाली असून या कामांच्या माध्यमातून 163.07 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे आणि 967.33 किलोमीटर लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामांची किंमत 86.17 कोटी रुपये आहे. तसेच, लोक सहभागातून गाळ काढण्याची दोन हजार 80 कामे पूर्ण झाली असून, या कामांच्या माध्यमातून 265.44 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला.\nतसेच, 589.31 किलोमीटर लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामांची किंमत 140.76 कोटी रुपये आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी या वर्षी 1400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानात या वर्षी तीन हजार 890 साखळी / सिमेंट नाला बांधांच्या कामांचा, तर 32 हजार 917 इतर कामांचा समावेश आहे. त्यापैकी आठ हजार 578 कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आलेल्या कामांसाठी या दोन वर्षांत विशेष निधी आणि कन्व्हर्जन्समधून तीन हजार 946.14 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यामध्ये प्रत्यक्ष नागरिकांनी केलेली मदत, देवस्थान मंडळे, सामाजिक संस्था आणि कंपन्यांच्या मदतीचाही समावेश आहे.\nनिवडलेले विभाग आणि गावांची संख्या\n- अमरावती - 998\n- औरंगाबाद - 1518\n- नागपूर - 915\n- साडेबारा लाख हेक्‍टर सिंचन क्षमता निर्माण\n- 4786 गावांमधील कामे 100 टक्के पूर्ण\n- 11 लाख 82 हजार 229.48 टीएमसी पाण्याचा साठा\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2018/03/blog-post_17.html", "date_download": "2018-06-19T18:17:00Z", "digest": "sha1:TR4LL6W6Y543HRYXOOG6MNU6RGDBEQVB", "length": 18899, "nlines": 333, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: राज ठाकरेंची नव्‍या लढ्याची जुळवाजुळव", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nशनिवार, 17 मार्च 2018\nराज ठाकरेंची नव्‍या लढ्याची जुळवाजुळव\nदारुगोळ्याची जमवाजमव की आणखी काही \nगुढी पाडव्‍याच्‍या कार्यकर्ता मेळाव्‍यात बोलण्‍यासाठी राज ठाकरेंकडे पुरेसा दारुगोळा असणारच. त्‍यात प्रामुख्‍यानं फेरीवाल्‍यांचा मुद्दा असणारच आहे. पण त्‍यात फारसं नाविन्‍य नाही, याची जाणीव स्‍वतः राज ठाकरेंनाही असणार. त्‍यामुळंच त्‍यांनी विविध समाजघटकांच्‍या गाठीभेटी घेण्‍याची मोहीम उघडलीय. यात त्‍यांनी ज्‍या छगन भुजबळांवर वैयक्तिक पातळीवर टीकेची झोड उठवली होती, त्‍यांच्‍या सुटकेसाठी धडपडणा-या भुजबळ समर्थकांचीही भेट घेतली. याशिवाय शेतक-यांचे प्रश्‍नही जाणून घेण्‍याचा प्रयत्‍नही राज ठाकरेंनी केल्‍याचं दिसतं. हा सारा प्रकार पाहता राज ठाकरे आता चहूबाजूंनी सक्रिय होत असल्‍याचं दिसतंय. पण शरद पवारांबरोबरची भेट मात्र या सगळ्यांच्‍या पलिकडच्‍या चर्चेला सुरुवात करुन देणारी ठरु पाहतेय.\nमनसे अध्‍यक्ष राज ठाकरे नेहमीच चर्चेत आतात. पण पुण्‍यातल्‍या शरद पवारांच्‍या प्रकट मुलाखतीनंतर पुन्‍हा एकदा नियमित चर्चेत येऊ लागले. कधी शेतकरी नेत्‍यांच्‍या भेटी घेऊन, तर कधी थेट शेतकरी मोर्चात सहभागी होऊन चर्चा करु लागलेत. आता राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवारांचीही भेट घेतली आणि पुन्‍हा नवनव्‍या चर्चा आणि समीकरणांना उधाण आलं. मूळात राज ठाकरेंनी काहीही केलं तरी चर्चा सुरुच होते, हे नाकारताच येणार नाही.\nराज ठाकरे पुन्‍हा नियमित चर्चेत\nव्‍हीओ- राज ठाकरे गुढी पाडव्‍याच्‍या मुहूर्तावर पुन्‍हा एकदा गर्जणार आहेत. पण हे गरजणं नेमकं कशाकशावर असेल, यावर आतापासूनच आडाखे बांधले जात आहेत. पण हे आडाखे बांधण्‍याची काही गरज दिसत नाही. याचं कारण म्‍हणजे राज आणि त्‍यांची मनसे अलिकडच्‍या काळात ज्‍या पद्धतीनं वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करताना पाहायला मिळणं..... फेरीवाल्‍यांचा प्रश्‍न असो, की शेतक-यांचा मोर्चा असो, सगळीकडं मनसेचं अस्तित्‍व ठळकपणे पाहायला मिळू लागलंय. त्‍यामुळं शिवतीर्थवरही हेच मुद्दे प्रामुख्‍यानं येतील आणि त्‍यासाठीचा दारुगोळा जमवण्‍याची मोहीम त्‍यांनी उघडली असावी, असंच शरद पवारांबरोबरच्‍या भेटीवरुन वाटायला लागलंय. तोंडी लावायला केंद्र आणि राज्‍य सरकारची कामगिरीही राज ठाकरेंच्‍या रडारवर असेलच.\nदारुगोळ्याची जमवाजमव की आणखी काही \nगुढी पाडव्‍याच्‍या कार्यकर्ता मेळाव्‍यात बोलण्‍यासाठी राज ठाकरेंकडे पुरेसा दारुगोळा असणारच. त्‍यात प्रामुख्‍यानं फेरीवाल्‍यांचा मुद्दा असणारच आहे. पण त्‍यात फारसं नाविन्‍य नाही, याची जाणीव स्‍वतः राज ठाकरेंनाही असणार. त्‍यामुळंच त्‍यांनी विविध समाजघटकांच्‍या गाठीभेटी घेण्‍याची मोहीम उघडलीय. यात त्‍यांनी ज्‍या छगन भुजबळांवर वैयक्तिक पातळीवर टीकेची झोड उठवली होती, त्‍यांच्‍या सुटकेसाठी धडपडणा-या भुजबळ समर्थकांचीही भेट घेतली. याशिवाय शेतक-यांचे प्रश्‍नही जाणून घेण्‍याचा प्रयत्‍नही राज ठाकरेंनी केल्‍याचं दिसतं. हा सारा प्रकार पाहता राज ठाकरे आता चहूबाजूंनी सक्रिय होत असल्‍याचं दिसतंय. पण शरद पवारांबरोबरची भेट मात्र या सगळ्यांच्‍या पलिकडच्‍या चर्चेला सुरुवात करुन देणारी ठरु पाहतेय.\nभेट झाली, पण राजकीय नाही \nराज ठाकरे शरद पवार भेट झालीच नसल्‍याचं सुरवातीला सांगितलं जात होतं. पण नंतर ती झाल्‍याचं मान्‍य करण्‍यात आलं. मात्र हे मान्‍य करतानाच ही भेट झाली. ती पूर्वनियोजित होती, पुण्‍यातल्‍या प्रकट मुलाखतीच्‍या कार्यक्रमावेळीच ती ठरली होती, त्‍यावेळी फारसं बोलणं झालं नव्‍हतं, त्‍यामुळं ही भेट झाली, त्‍यात कसल्‍याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असे एकापाठोपाठ एक खुलासे राज ठाकरेंकडून करण्‍यात आले. असा खुलासा केला गेला असला, तरी 40 मिनिटाच्‍या बैठकीत फक्‍त हवापाण्‍याच्‍याच गप्‍पा झाल्‍या असतील, असं मानायचं काही कारण नाही. त्‍यात कुठं ना कुठं नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्‍याप्रमाणं राज ठाकरेंनीही पवारांकडून कानमंत्र घेतला असणार, असंच राजकीय निरीक्षकांचं म्‍हणणंय. राज ठाकरेंच्‍या रडारवर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, फेरीवाले यांच्‍याबरोबरच उद्धव ठाकरे आणि शिवसेनाही असणार आहे. अलिकडच्‍या काळात आपल्‍या व्‍यंगचित्रांच्‍या माध्‍यमातून याची झलक दाखवून दिलीच आहे.\n....तोवर चर्चा रंगतच राहणार \nराज ठाकरे आणि शरद पवार यांच्‍या भेटीनं सर्वांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत. त्‍यावर लगेच उलटसुलट चर्चाही सुरु झालीय. अशाच चर्चा शरद पवार- नरेंद्र मोदी, शरद पवार-राहुल गांधी यांच्‍यातल्‍या भेटीनंतरही रंगल्‍या होत्‍या. नरेंद्र मोदींनी तर शरद पवारांना आपले गुरुच असल्‍याचं जाहीर केलं होतं. याही आधी शरद पवारांनी राज ठाकरेंना सकाळी लवकर उठण्‍याचा सल्‍ला जाहीरपणे दिला होता. त्‍यावर तो मान्‍य करत आपण आता सकाळी लवकर उठत असतो, हवं तर दररोज सकाळची सेल्‍फी पाठवत राहीन, असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. आता आजच्‍या भेटीत पवारांनी राज ठाकरेंना नेमका कोणता कानमंत्र दिला, हे जोवर स्‍वतः राज सांगणार नाहीत, तोवर या भेटीबाबतच्‍या उलटसुलट चर्चा सुरुच राहणार, हे नक्‍की\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nराज ठाकरेंची नव्‍या लढ्याची जुळवाजुळव\nमुंबई : तुमच्यासाठी शक्य ते सारं काही करेन, राज ठा...\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/reasons-of-late-commers-in-office/articleshow/63265997.cms", "date_download": "2018-06-19T17:46:37Z", "digest": "sha1:Z5WX7TP47Y4LWCLBOS5PGIR4VK7ZJ4IW", "length": 24370, "nlines": 237, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "reasons of late commers in office:reasons of late commers in office | उशीर होण्याचे पाढे पंचावन्न! - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nउशीर होण्याचे पाढे पंचावन्न\nकितीही प्रयत्न करून तुम्हाला ऑफिसला उशीर होत असेल तेव्हा नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय. तुमची हीच सवय तुमच्या प्रसिद्धिचं कारण ठरत असेल, तर खालील गोष्टींचा नक्की विचार करा. या ओळखीमुळे तुमच्यातली प्रतिभा बाजूला राहते आणि त्याचा परिणाम करिअरमधल्या प्रगतीवर होतो. त्यामुळे तुमच्याबाबतही या गोष्टी घडतात का याचा विचार करा.\nतुम्ही ऑफिसला उशीरा पोहोचता तेव्हा ऑफिसमधल्या वातावरणावर एक फिरवली असता, वाटतं की सगळं जगच तुमच्या विरोधात आहे. सहकारी आणि खास करून वरिष्ठ तुमच्यावर जो कटाक्ष टाकतात, त्यावरून तुम्ही त्यांच्या मनातलं अगदी स्पष्टपणे वाचू शकता, की उशीरा येऊनही कसा काय पगार आणि प्रमोशन मिळतं काय माहीत\nतुम्ही ऑफिसला उशीरा पोहोचता तेव्हा तुमच्याकडे बघणाऱ्यांना दुर्लक्षित करण्याकडे तुमचा कल असतो. तुमच्या डेस्कपर्यंत पोहोचणं हे तुमच्यासाठी कोणत्याही मिशनपेक्षा कमी नसतं.\nतुमचा इतर प्राधान्यक्रम चुकत असेल, तर उशीर होतो. त्यामुळे करायच्या महत्त्वाच्या गोष्टी आणि उगाच ओढूनताणून आपण करत असलेल्या गोष्टी यामध्ये फरक करायला शिका. ते जमलं, तर उशीर होणार नाही. म्हणजे ऑफिसला निघायची वेळ झाली, तरी मशीनमधले कपडे वाळवायचे राहिलेत म्हणून झालेली वेळ टाळून तुम्ही ते वाळवत असाल, तर तुमचं चुकतंय. एकेदिवशी ऑफिसमधून आल्यावर कपडे वाळवले, तरी चालतील. फक्त दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना उन्हात घाला, म्हणजे कुबट वास येणार नाही.\nकेवळ तुम्ही वेळेत पोहोचावं म्हणून तुमचा सहकारी तुम्हाला एक तास लवकरचा कॉल टाइम देत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला कळत नाही, की त्या सहकाऱ्यावर चिडायचं, की त्याचे आभार मानायचे\nतुम्ही वेळेत पोहोचता तेव्हा एकतर तुम्ही खूप आनंदी असता. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं असतं, की प्रत्येकानं तुमच्याकडे बघावं. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करता.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nमित्र / मैत्रीण सुपरहिट\nचिंचेची भेंडी घालतेली भाजी\nमित्र / मैत्रीण बातम्या\nनेहमीच सॉरी म्हणू नका\nवास्तवदर्शी सिनेमापासून …सिनेमॅटीक भविष्याकडे…\n1उशीर होण्याचे पाढे पंचावन्न\n5... कारण तुम्ही प्रेमात पडलाय...\n9महिलांच्या नेतृत्वाला 'कॉर्पोरेट' पाठिंबा...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/p/blog-page_563.html", "date_download": "2018-06-19T18:15:38Z", "digest": "sha1:S2PH36AAG3H4J3SUMZD52YJPDMO7N4KV", "length": 13159, "nlines": 251, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: नाविन्यपूर्ण उपक्रम", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nविषयानुसार उपक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या विषयाच्या नावावर क्लिक करा.\n1. मराठी विषय उपक्रम\n2. गणित विषय उपक्रम\n3. इंग्रजी विषय उपक्रम\n4. प.अभ्यास / विज्ञान उपक्रम\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवेळापत्रक व तासिका विभागणी\nवेळापत्रक व तासिका विभागणी\nशाळा सुरु होताना लागणारे कोरे फॉर्म\nवार्षिक नियोजन- इ. 1 ली ते 8 वी\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/district_detail.php?lang_eng_mar=Mar&dist_id=35", "date_download": "2018-06-19T18:08:03Z", "digest": "sha1:XI2CXTKFQJCFRGDCS6Y5OD32NDLKTPYU", "length": 4786, "nlines": 139, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nमुख्य पृष्‍ठ >> दृष्‍टीक्षेपात वन >> जिल्‍हा निहाय वनक्षेत्र >> Kolhapur\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C/", "date_download": "2018-06-19T18:22:40Z", "digest": "sha1:DKRF7DKYH7CZE2CNBDQF2UFKLK2COJ44", "length": 16965, "nlines": 194, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "कुसुमाग्रज | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on मे 22, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in कुसुमाग्रज\t• Tagged कुसुमाग्रज\t• यावर आपले मत नोंदवा\nपाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा…\n‘ओळखलत क सर माला’ पावसात आला कोणी,\nकपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.\nक्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,\n‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.\nमाहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,\nमोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.\nPosted on मे 19, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in कुसुमाग्रज\t• Tagged कुसुमाग्रज\t• 2 प्रतिक्रिया\nपत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी\nपण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.\nतसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,\nकारण गाभारा सलामत तर देव पचास.\nपण या देवालयात, सध्या देव नाही\nगाभारा आहे, चांदीचे मखर आहे.\nसोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.\nत्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.\nवाजवा ती घंटा, आणि असे इकडे या\nपाहीलात ना तो रिकामा गाभारा\nनाही..तस नाही, एकदा होता तो तिथे\nकाकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,\nदरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा\nदोन तास वामकुक्षी घ्यायचा\nसार काही ठीक चालले होते.\nरुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग\nPosted on मे 5, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in कुसुमाग्रज\t• Tagged कुसुमाग्रज\t• १ प्रतिक्रिया\nचहा कपाने प्यावा अथवा\nआपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.\nअपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा – http://feedburner.google.com/fb/a/mailverify\nमध्यमवर्गापुढे समस्या हजार असती\nपरंतु त्यातिल एक भयानक\nपिडीत सारे या प्रश्नाने\nचहा कपाने प्यावा अथवा\nPosted on डिसेंबर 15, 2011 by सुजित बालवडकर\t• Posted in कुसुमाग्रज\t• Tagged कुसुमाग्रज\t• 7 प्रतिक्रिया\nवाट केव्हा वैरीण झाली\nतरी झाडे प्रेमळ होती\nलाल जांभळे भेटून गेली\nसाथीत उरली निळी नाती Continue reading →\nPosted on मार्च 12, 2011 by सुजित बालवडकर\t• Posted in कुसुमाग्रज\t• Tagged कुसुमाग्रज\t• १ प्रतिक्रिया\nहिमलाट पहांटे पहा जगावर आली \nमुखिं पिळून मद्यास्तव द्राक्षांचे घोस\nपाडीत मळे मोत्यांचे चरणीं ओस\nउद्दाम धावते करित दुभङ्ग धरेस Continue reading →\nनको ग नको ग आक्रंदे जमीन\nPosted on जुलै 11, 2010 by सुजित बालवडकर\t• Posted in कुसुमाग्रज\t• Tagged कुसुमाग्रज\t• 2 प्रतिक्रिया\nनको ग नको ग आक्रंदे जमीन\nपायाशी लोळत विनवी नमून\nधावशी मजेत वेगात वरून\nआणिक खाली मी चालले चुरून Continue reading →\nPosted on मे 1, 2010 by सुजित बालवडकर\t• Posted in कुसुमाग्रज, विशाखा\t• Tagged कुसुमाग्रज\t• 2 प्रतिक्रिया\nउभा दारी कर लावुनी कपाळा\nदीन शेतकरी दावुनी उमाळा,\nदूत दाराशी पुकारी लिलाव,\nशब्द कसले ते-घणाचेच घाव \nपोसलेले प्राशून रक्त दाणे Continue reading →\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/online-exam-system-teachers-recruitment-15291", "date_download": "2018-06-19T18:18:19Z", "digest": "sha1:DBGETFLGHERXH7VMYPXMH5LYXTSMTBSB", "length": 10824, "nlines": 61, "source_domain": "www.esakal.com", "title": "Online exam system for teachers recruitment शिक्षक भरती होणार \"पवित्र' | eSakal", "raw_content": "\nशिक्षक भरती होणार \"पवित्र'\nशुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016\nपुणे - बनावट शिक्षक मान्यतेपेक्षाही शिक्षक भरती आणि त्यासाठी होणारा सौदा हा अधिक चर्चेचा विषय. हा सौदा बंद करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पावले टाकली आहेत. आता \"पवित्र' प्रणालीद्वारे शिक्षकांच्या भरतीसाठी \"ऑनलाइन' परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी तयार होईल. त्यातून शिक्षण संस्थाचालकांना शिक्षक निवडता येतील.\nपुणे - बनावट शिक्षक मान्यतेपेक्षाही शिक्षक भरती आणि त्यासाठी होणारा सौदा हा अधिक चर्चेचा विषय. हा सौदा बंद करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पावले टाकली आहेत. आता \"पवित्र' प्रणालीद्वारे शिक्षकांच्या भरतीसाठी \"ऑनलाइन' परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी तयार होईल. त्यातून शिक्षण संस्थाचालकांना शिक्षक निवडता येतील.\nशिक्षक भरतीसाठी संस्थाचालकांना द्याव्या लागणाऱ्या रकमेचे आकडे काही लाखांच्या घरात असतात, अशी चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक दर्जाचादेखील प्रश्‍न निर्माण होतो. शाळांना दर्जेदारच शिक्षक मिळावेत, भरतीतील गैरप्रकार बंद व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामांच्या प्राधान्यक्रमात केंद्रीय शिक्षक भरती हा विषय घेतला होता.\nराज्य सरकारने दोन वर्षे पूर्ण केली; परंतु केंद्रीय भरती प्रणाली अस्तित्वात आली नाही. मात्र, त्याचा एक भाग म्हणून शिक्षण आयुक्तालयाने ऑनलाइन परीक्षा घेण्यासंबंधी प्रक्रिया सुरू केली आहे. परीक्षेसाठी संगणक प्रणाली तयार करण्याबाबत \"एनआयसी' या सरकारी संस्थेबरोबर चर्चाही झाली आहे. या प्रणालीस \"पवित्र' असे नाव दिलेले आहे. यामार्फत शिक्षक होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परीक्षा होतील. वर्षभरात ही प्रणाली विकसित होईल, असे शिक्षण आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र खासगी शाळा सेवाशर्ती अधिनियम 1977 (एमईपीएस) हा कायदा सेवाशर्तीबद्दल होता. या कायद्यात शाळांची मान्यता कशी द्यायची, शाळा बंद करण्याची प्रक्रिया कशी करायची, प्रशासक नियुक्ती, शिक्षण आयुक्‍तांचे अधिकार आदीबाबत काहीच नव्हते. गेल्या चाळीस वर्षांत शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल झाले. शिक्षण आयुक्त हे पद नव्याने अस्तित्वात आले. शालार्थ प्रणाली सुरू झाली, ऑनलाइन मान्यता सुरू होत आहे. यांची एकत्रित नियमावली नव्हती. त्यामुळे एमईपीएस कायदा आणि नियमावलीत बदल केला जाणार आहे. त्यासंबंधी शिक्षण आयुक्तांनी दोन बैठकादेखील घेतल्या आहेत.\nशिक्षकांची निवड गुणवत्ता यादीतून\nशिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्‍तीची आहे. त्यानंतरही सीईटी घेतली जात होती. परंतु, आता टीईटीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना \"पवित्र' प्रणालीद्वारे परीक्षा देता येईल. या परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा होऊ शकतात. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी शिक्षण खात्यामार्फत उपलब्ध करून दिली जाईल, त्यातून शिक्षकांची निवड करावी लागेल, असे सूत्रांनी सांगितले.\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/in-the-first-part-of-the-rte-323-9-students-got-admission/articleshow/63288906.cms", "date_download": "2018-06-19T17:49:59Z", "digest": "sha1:THTEPNPX4TTCKCMIO3GH2RCESA6NSMNS", "length": 24382, "nlines": 237, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "School admission:in the first part of the rte, 3,23 9 students got admission | आरटीईच्या पहिल्या सोडतीत ३,२३९ विद्यार्थ्यांना प्रवेश - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nआरटीईच्या पहिल्या सोडतीत ३,२३९ विद्यार्थ्यांना प्रवेश\nआरटीईच्या पहिल्या सोडतीत ३,२३९ विद्यार्थ्यांना प्रवेश\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत मंगळवारी काढण्यात आली. पहिल्या सोडतीमध्ये मुंबई विभागातून ३,२३९ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शाळांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.\nआरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत रविवारपर्यंत होती. राज्यभरातून १,२६,१४० जागांसाठी १,८८,०८१ अर्ज दाखल झाले आहेत. मुंबई विभागात पूर्व प्राथमिकसाठी ३४७ शाळांमधील ८,३४१ जागांसाठी १०,५०५ अर्ज दाखल झाले आहेत. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ६,५०८ जागांसाठी ४७११ अर्ज दाखल झाले आहेत. या प्रवेशाची पहिली सोडत मंगळवारी काढण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिलीसाठी २,१५१ तर, पूर्व प्राथमिकसाठी १,०८८ विद्यार्थ्यांना शाळांचे वाटप करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी १४ ते २४ मार्च या कालावधीत संबंधित शाळेमध्ये जाऊन प्रवेश निश्चिती करायची आहे, असे पालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सांगितले. जे पालक या जागांवर प्रवेश घेणार नाहीत त्यांचे अर्ज बाद ठरणार असून ते प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत. या प्रवेश फेरीनंतर शिल्लक राहिलेल्या जागांची नोंद पुन्हा वेबसाइटरवर करण्यात येणार असून त्यानंतर दुसरी सोडत २८ ते ३१ मार्च या कालावधीत काढली जाणार आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं: उद्धव\n'या' औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक व्हा: सेना\nमुंबईत ब्यू माँड इमारतीला भीषण आग\nसचिन तेंडुलकरनं 'या' चिमुकल्याचे वाचवले प्राण\nमोदींच्या 'त्या' फोटोची राजनं उडवली खिल्ली\nलालूप्रसाद 'एशियन हार्ट'मध्ये दाखल\nराहुल गांधी यांना बालहक्क आयोगाची नोटीस\nशिशिर शिंदे यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव\n1आरटीईच्या पहिल्या सोडतीत ३,२३९ विद्यार्थ्यांना प्रवेश...\n3मुलींचे वसतिगृह पुन्हा सुरू करण्याची मागणी...\n4विश्वास पाटील यांची सीआयडी चौकशी...\n5राज्यात रोजगाराची अवस्था वाईट...\n7बेस्ट कामगारांना वेतन १५ तारखेच्या आत...\n8१६ करबुडव्यांची मालमत्ता सील...\n10बालमृत्यू रोखण्यासाठी बाल आरोग्य केंद्रे...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2018/03/blog-post_21.html", "date_download": "2018-06-19T18:21:57Z", "digest": "sha1:AXKD37DTCGXCZ4PTQUL7AMKYFZP3Z75I", "length": 29760, "nlines": 337, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: रेल्वे, राज आणि बरेच काही..!", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nबुधवार, 21 मार्च 2018\nरेल्वे, राज आणि बरेच काही..\nभारत हा तरूणांचा देश आहे. येथील 'डेमोग्राफीक डिव्हिडंड'बद्दल जगाला उत्सुकता आहे. युवकांच्या संख्येबद्दल कौतुकाने बोलले तर जाते. पण त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला, त्या सोडवायला कोणत्याही राजकीय पक्षाला वेळ नाही अशी स्थिती आहे. इंदिरा गांधी यांची हत्या न पाहिलेला वर्ग आज मतदार आहे. या मतदारानेच गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना सत्ता दिली. मोदींना या वर्गाची गरज पूर्णत: ज्ञात असल्याने त्यांनी या तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या रोजगारक्षम कार्यक्रमांवर भर देण्याची घोषणा केली होती.\nउपजीवीकेचे साधन मिळवून देणाऱ्या प्रशिक्षणावर कौशल्य विकासावर त्यांनी भर दिला होता. हा कार्यक्रम अन्य घोषणांप्रमाणे यशस्वीपणे राबवला न गेल्याने देशातील युवक हताश झाले आहेत.\nआगामी निवडणुकात या निराशांची फौज मोदींची जादू संपवू शकते. धर्मवाद, घोषणाबाजी अशा अनेक बाबींवर मोदी सरकारला धारेवर धरले जाते. पण या सरकारचे खरे अपयश रोजगारनिर्मितीत न मिळालेल्या यशाचे आहे. सतत भाषणबाजी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या बडया नेत्याला हे लक्षात आलेले दिसते आहे. गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरे नावाच्या तरूण नेत्याने जी वक्‍तव्ये केली त्यात तरूणांचा हा खरा प्रश्‍न कुठेही प्रतिबिंबित झाला नव्हता. राज ठाकरे वयाने तरूण आहेत, ते मोदीमुक्‍तीच्या घोषणा देत बोलत असताना, एकेकाळी त्यांना डोक्‍यावर घेऊन नाचणाऱ्या माध्यमांवर अकारण टीका करताना देशातील खरी समस्या कशी समजू शकले नाहीत असे राहून राहून वाटत होते.\nमुंबईतील रेल्वे बंद पाडणाऱ्या अॅप्रेन्टीस युवकांना आधाराचा खांदा देत राज यांनी ही भाषणातील ही चूक दुरुस्त केलेली दिसते. रेल्वे, रेल्वेतील भरती हे राज यांच्या आवडीचे विषय आहेत. मुंबईत दररोज किती रेल्वेगाडया येतात याचे हिशेब तपासताना भारतात सर्वाधिक मोठा रोजगार देणारी भारतीय रेल्वे ही केवळ काही प्रांतातील तरूणांना संधी देत असल्याची माहिती राज यांना गवसली होती. लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान अशा नेत्यांनी रेल्वे आपल्या प्रदेशातील तरूणांना रोजगार देण्यासाठी वापरली हे एकेकाळचे राज यांचे आवडते वास्तव होते. भूमीपुत्र या रोजगाराला पारखे राहिले असे वास्तव ते बोलून दाखवत.\nकल्याणला रेल्वेभरतीसाठी आलेल्या परप्रांतीयांवर हात साफ करून घेण्याचा प्रकार मनसेने केला होताच. त्याची मोठी आवृत्ती कमबॅक करण्यासाठी राज यांनी आता वापरलेली दिसते. ऐन परीक्षांच्या काळात मुंबई थांबवणे हे मतपेटीत वाढ करणारे ठरेल का माहीत नाही. पण तरूणांच्या समस्या हाती घेऊन अराजक निर्माण करण्याचा मार्ग राज यांनी पुन्हा एकदा अंगीकारलेला दिसतो. आधी मोदींची स्तुती नंतर मोदींपासून मुक्‍ती ,निवडणूक लढण्याची घोषणा मग नंतर घूमजाव अशा कोलांटयाउडया मारणारे राज ठाकरे विश्‍वासार्हता गमावून बसले आहेत. ती मिळवायला त्यांना प्रचंड मेहनत करावी लागेल. आमदारसंख्या भूतकाळ आहे, संघटना मागील काळात नव्हती, वर्तमानात दिसत नाही आणि भविष्यात उभी रहाण्याची स्थिती नाही. अशा परिस्थितीत आंदोलने हा मार्ग चोखाळणे तसे सोपे असते. खळळखटयाक झाले की दंगा केल्याचे समाधान मिळते. विधायक कामाची दिल्ली दूर असल्याने बेदिली माजवणे सोपे जाते.\nवाहतूक ही मुंबईची मोठी समस्या आहे. ओला, उबेर या खाजगी गाड्‌यांच्या बंदला समर्थन देत मनसेने काहीतरी केले आहे अन् दुसऱ्याच दिवशी यातायात बंद करणाऱ्या तरूणांना पाठिंबा दिला आहे. यामुळे राज खोऱ्याने मते खेचतील, असे नाही. पण सरकारसंबंधात झालेल्या भ्रमनिरासाला नेतृत्व देऊ बघतील. अमराठी मंडळींविरोधातील मनसेच्या आंदोलानामुळे महाराष्ट्रातील छोटे-मोठे उद्योग एकेकाळी ठप्प पडले होते. सेनेने प्रारंभीच्या काळात अंगीकारलेली भूमीपुत्रांच्या रोजगारी समस्या हाती घेण्याची पद्धत मनसेने पुन्हा एकदा अंगीकारली आहे. यात कुणाचेही भले नाही. हे तर खरेच पण सरकारला विशेषत: देवेंद्र फडणवीस यांना या तरूणांच्या असंतोषाला संघटित रुप येण्यापासून थांबवावे लागणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे राज यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत, तरूण आहेत. बेरोजगारांच्या फौजांचे काय करायचे हा प्रश्‍न त्यांना भेडसावतो काय त्यांचे गुरू नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यावरचे उत्तर आहे काय \nराज यांना समस्येला उत्तर शोधायचे नाहीये, ते काम फडणवीसांचे आहे, मोदींचे आहे आणि भारत जिंकू बघणाऱ्या अमितभाई शहांचेही आहे.\nराज ठाकरे यांच्यात सातत्यपूर्णतेचा लवलेश नाही. पण अशी आंदोलने हवा तयार करतात. ती सुरू करणाऱ्यांचे या खेळात काही जात नसते. राज्यकर्त्यांना मात्र त्यातून मार्ग काढून समाजाला शांत करावे लागते. राज यांना वणवा पेटवायचा आहे, तेवढे झाले तरी त्यांना बाकी काही करण्याची गरज भासणार नाही. खरे तर राज यांनी विधायक कामांकडे जास्त लक्ष द्यावे. महाराष्ट्राच्या विकासासाठी तयार केलेल्या ब्लूप्रिंटपेक्षा रेल्वे अडवणे सोपे आहे, वांझोटेही. राज यांचा भर आक्रमक मनसुब्यांवर दिसतो. त्याकडे सरकारला लक्षपूर्वक पहावे लागेल. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. ते थांबून जाणे परवडणारे नाही. राज ठाकरे हे गुढीपाडव्याच्या मनसे मेळाव्याबद्दलच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या. मोदीमुक्‍त भारताचा संदेश दिल्याने मोदीविरोधकांना ते भाषण कमालीचे आवडले होते. मोदीभक्‍तांनी एका आमदाराच्या जोरावर दिलेली मुक्‍तीची हाक साहजिकच कडव्या टीकेचा विषय ठरवली. जनमनात स्वत:बद्दल प्रचंड उत्सुकता तेवती ठेवणारा हा नेता अधूनमधून बोलतो. आझाद मैदानावरचे पोलिसांच्या समर्थनार्थ केलेले भाषण असेल किंवा परळच्या रेल्वे दुर्घटनेनंतर चर्चगेट स्थानकाबाहेर घेतलेली छोटेखानी सभा असेल राज लक्ष वेधतात.\nजनता भलेही त्यांना मते देत नसेल. पण त्यांचे भाषण मात्र ऐकते. त्यामुळेच ते दुर्लक्षून चालणार नाही. परवाच्या नववर्षसभेतील भाषणात बरेच विरोधाभास होते. काही वर्षांपूर्वी राज अचानक गुजरातेत थडकले होते अन् तेथील प्रगतीचा स्तिमीत करणारा आलेख त्यांनी स्वत:हून जनतेसमोर मांडला होता. (मोदींच्या निमंत्रणावरुन ते तेथे गेल्याचे ऐकिवात तरी नाही) मोदींवर आरत्या ओवाळणारा हा पहिलाच अन्यपक्षीय नेता असावा. आता भूमिका बदलल्या आहेत. माणूस प्रगल्भ होत असतो असे म्हणतात. त्यामुळेच की काय पण आता त्यांना मोदींपासून भारताने स्वत:ची सुटका करून घेणे गरजेचे वाटते. पुन्हा पुढच्या सहा वर्षांनी नेमके काय वाटेल ते माहीत नाही, पण असा प्रश्‍न ठाकरे घराण्यातील कुणालाही विचारायची तौहीन करायची नसते. (मोदी शहा मराठी वाचत नसल्याने त्यांच्याबददल टीकात्मक लिहिणे सोपे असते ,सांप्रतकाळी फॅशनेबलही) नितीन गडकरी हे रोडकरी या गौरवास पात्र असल्याचेही ते काही काळापूर्वी म्हणाले होते.\nराज यांच्या कित्येक भाषणातला प्रत्येक शब्द माध्यमे घराघरात पोहोचवतात. पण ही प्रसिध्दीमाध्यमे मोदींची आणि विशेषत्वाने अमित शहांची बटिक असल्याची माहिती त्यांनी जनतेला दिली आहे. माझ्या भाषणाच्यावेळी वीजपुरवठा बंद केला गेला नाही, तरच ते तुम्हाला ऐकायला मिळेल असे ते म्हणाले. अशी वीज कुठे गेल्याची बातमी नाही, ती शहा यांच्या दमनकारी नीतीने दडवली गेली का माहीत नाही पण शहा यांनी माध्यमांच्या मालकांना दूरध्वनी करुन ते भाषण नक्‍कीच बंद पाडले नाही. कारण भाषण दिसत होते. (शहा यांना राज दखल घेण्यायोग्य वाटत नाहीत की काय गुजराती दुकानदारांनी काही संपर्क असेल तर सांगावे, असो) हे भाषण करताना राज यांनी केलेली काही वक्‍तव्ये त्यांच्याबद्दल ममत्व असणाऱ्यांना नाराज करणारी होती. मोदी उदयापूर्वीच्या काळात संघविचारांबद्दल आस्था असणारा मतदार राज यांच्याकडे आशेने बघत होता. त्यावेळी भाजपकडे नायक नसल्याने या मतांचा लंबक राज यांच्यावर काहीकाळ स्थिरावला होता. कल्याण-डोंबिवलीच्या महापालिका निवडणुकीत काही वर्षांपूर्वी मनसेला मिळालेली मते या मंडळींची होती. आज परिवारावर निष्ठा असलेली मंडळी मोदींवर काहीशी नाराज आहेत. घोषणा प्रत्यक्षात येत नाहीत ही त्यांची खंत आहे. ही नाराज मंडळी राज यांना पसंती देतील का हा प्रश्‍न असला तरी भविष्यात तसे होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nसरसंघचालक मोहन भागवत यांना भाषणात ओढून या वर्गाला राज यांनी अकारण नाराज केले. सरसंघचालकांचा जाहीर उल्लेखही या मंडळींना आवडत नाही, राज तर टीका करून मोकळे झाले. संरक्षणक्षेत्रात लुडबूड करणाऱ्या उदयोगाबद्दल राज बोलले तरीही भाषण कोणत्या वर्गासाठी होते हे कळत नव्हते. ऍप्रेन्टीसांना पाठिंबा देऊन राज यांनी नाराज युवकांना चुचकारल्यासारखे दिसते तरी आहे. हे आंदोलन किती काळ टिकेल माहीत नाही. शिवाय त्यामुळे काही प्रश्‍नही निर्माण होणार आहेत. संघराज्य प्रणालीत स्थानिकांना नोकरीत वाटा असावा का येथपासून चेल्याचपाटयांना नोकरी देणार्रंया लेकुरवाळ्या रेल्वेवर अजून किती भार टाकणे शक्‍य आहे. येथपर्यंतचे अनेक प्रश्‍न समोर येतात. राज यांना खरेच त्याबद्दल काही विचार मांडायचे आहेत काय मुंबई बदलली आहे, जगही बदलले आहे. या चकचकीत आधुनिक जगाने युवकांना रोजगार दिले नाहीत हे खरेच आहे. पण त्यावर उत्तर खळळखटयाक करणे आहे की ब्लूप्रिंट मुंबई बदलली आहे, जगही बदलले आहे. या चकचकीत आधुनिक जगाने युवकांना रोजगार दिले नाहीत हे खरेच आहे. पण त्यावर उत्तर खळळखटयाक करणे आहे की ब्लूप्रिंट राज यांनीच उत्तर शोधलेले बरे. जनतेला कृती हवी असते.\nशेतकरी मोर्च्यात मला सत्ता द्या, असे विधान करणारे राज ठाकरे कोणाच्या ताकदीवर अशी स्वप्ने पाहतात ते माहीत नाही. उत्तर शोधण्याची त्यांची मानसिकता असेल तर ते त्यांच्या आगामी वाटचालीसाठी बरे ठरेल. किसान सभेच्या लाँग मार्चच्या आयत्या मंचावर गेलेल्या कॉंग्रेसने आजही चोखपणे पत्रक काढले आहे. देशात दररोज 33 हजार युवक नोकरी मिळवण्याच्या स्पर्धेत शिरतात अन् रोजगार तयार होतात. केवळ 450. शिवाय 551 नोकऱ्या दररोज रद्दबातल होतात, असे भयावह वास्तव प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी समोर आणले आहे. राजवट कुणाचीही असो, हे भयावह आहे. अपेक्षांचे ओझे उंचावणारे मोदी यावर उत्तर शोधू शकले असते. तर फार बरे झाले असते. - मृणालिनी नानिवडेकर\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nसरकारकडून पत्रकार परिषदेत हेरगिरी, मनसेचा गंभीर आर...\nराज ठाकरेंच्या टीकेला गडकरींचे उत्तर\nरेल्वे, राज आणि बरेच काही..\nराजसाहब, बदल रहे है \nराज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडली\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/mahila?order=created&sort=asc", "date_download": "2018-06-19T17:55:22Z", "digest": "sha1:N7VZT53HF3CTUJ24BUHONU7D74V6CWUP", "length": 3375, "nlines": 90, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "महिला आघाडी | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n23-01-2012 छायाचित्र श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ admin\n20-06-2012 पुस्तक चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न शरद जोशी\n21-06-2012 छायाचित्र चांदवड महिला अधिवेशन संपादक\n11-01-2013 शेतकरी संघटना ६ वे महिला अधिवेशन - रावेरी संपादक\n15-01-2013 शेतकरी संघटना शरद जोशींसमवेत मराठवाडा संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Thane/2017/03/19214637/news-in-marathi-Woman-Jumps-Off-Building-along-with.vpf", "date_download": "2018-06-19T17:41:18Z", "digest": "sha1:GKBQVSGSRHRSYUN5M3NAD5VAJFRJHQF3", "length": 11740, "nlines": 236, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "news in marathi Woman Jumps Off Building along with son and daughter , चिमुकलीसह १५ व्या मजल्यावरुन उडी घेत विवाहितेची आत्महत्या", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - वारजे येथे हॉटेलमालकाची आत्महत्या, विष प्राशन करत संपवले जीवन\nनांदेड : आठवडाभरापासून पाऊस गायब, धर्माबाद, देगलूर, बिलोलीतील भातशेती धोक्यात\nठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू\nचिमुकलीसह १५ व्या मजल्यावरुन उडी घेत विवाहितेची आत्महत्या\nठाणे - इमारतीच्या १५ व्या मजल्यावरुन मुला-मुलीला खाली फेकत एका मातेने स्वत:ही उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही ह्रदयद्रावक घटना आज सकाळच्या सुमाराला शिबलीनगर येथील एमएमआरडीएच्या दोस्ती अपार्टमेंट येथे घडली.\nलाचखोर घरतला अतिरिक्तचा पदभार देण्यामागे 'या'...\nठाणे - ‘ना खाऊगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र\nअतिरिक्त आयुक्तांना ८ लाखांची लाच घेताना अटक;...\nठाणे - भ्रष्टाचाराचे माहेरघर अशी ओळख असलेल्या कल्याण\nमनसे सत्तेत आल्यास चांगले दिवस येतील;...\nठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा\nआगामी लोकसभेत भिवंडी मतदारसंघात भाजपला...\nठाणे - गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा\nलाचखोर संजय घरतला अटक झाल्याने 'त्या'ने वाटले...\nठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या\nपाहा, लाचखोर संजय घरतची वादग्रस्त कारकीर्द\nठाणे - कल्याण डोबिंवली महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय घरत\nकौटूंबिक तक्रार निवारण केंद्रात हाणामारी; धारधार शस्त्रांसह नऊ अटकेत ठाणे - उल्हासनगर पोलीस\nतीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू ठाणे - भिवंडीमध्ये तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये\nVIDEO जुन्या ब्रॅण्डेड दारूच्या बाटल्यांत बनावट दारू, टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश ठाणे - जुन्या दारूच्या\nशहरात अनधिकृत शाळांचे पेव, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात ठाणे - शहर महापालिका\nमित्रपक्षांना संपवणे हीच भाजपची रणनिती - प्रकाश बाळ ठाणे - मित्रपक्षांना वाटेत सोडून\nबाप लेकीच्या नात्याला काळिमा; सावत्र बापाचा अल्पवयीन लेकीवर बलात्कार ठाणे - खाऊचे आमिष दाखवून\nबोनी कपूरच्या मुलांची छायाचित्रे इंटरनेटवर...\nसैन्याशी असलेले बॉलिवूडकरांचे संबंध\nका लपवून घेत होता टायगर स्वत:ला दिशाच्यामागे\nडब्बू अंकलच्या डान्स स्टेप्सवर गोविंदा झाला...\nही' बायोपिक चित्रपट येणार आगामी काळात ...\n२०१८ आयफा अॅवॉर्डमध्ये रेखा देणार चाहत्यांना...\nनेहा मलिकचा हटके अंदाज...\nपूजा बेदीची मुलगी आहे चंदेरी दुनियेत एक पाऊल...\n'६०० जवान शहीद झाल्यानंतर पाठिंबा काढण्याची अक्कल आली \nमुंबई - जम्मू काश्मीरमध्ये\nपती व मुलीसोबतच्या न्यूड फोटोमुळे सनी लियोन नेटीझन्सकडून ट्रोल.. मुंबई - कोणत्याही\nसाईवो व्हेजिटेबल तुम्ही दूपारच्या जेवणात खाऊ शकता इंडो चायनीज साईवो व्हेजिटेबल. ही डिश\nमोदींच्या फिटनेस चॅलेंजची राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून उडवली टर मुंबई - मनसे अध्यक्ष राज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilm.in/2016/03/sairat-jhala-ji-lyrics-in-marathi-sairat.html", "date_download": "2018-06-19T18:16:54Z", "digest": "sha1:E43YMEKO3COEPF6GYAXFSTADER4MMWWB", "length": 5132, "nlines": 122, "source_domain": "www.marathifilm.in", "title": "Sairat Jhala Ji Lyrics in Marathi | सैराट झालं जी | Sairat | Marathi Film", "raw_content": "\nपहिलीच तर्नी ही लाज\nअन् हातामंदी हात आलं जी\nबदलुन गेल या सार\nआल मनातलं ह्या व्हटामंदी\nअन हातामंदी हात आल जी\nपवळ्या मनात ह्या भरलं… भरलं\nघुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल\nसजल उन वार नाभाताना सजल\nरंगल मन हळदीन राणी रंगल\nसरल हे जगण्याचं झुरणं सरल\nभिनल नजरेन इशचारी भिनल\nआग धडाडल ह्या नभामंदी\nअन ढोलासंग गात आल जी\nगळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं\nसाता जन्माच नात रूजलया काळजात\nतुला र देवागत पुजल\nरूजल बीज पिरतीच सजणी रुजलं\nभिजलं मन पिरमान पुरत भिजलं\nसरल मन मारून जगण सरल\nहरलं ह्या पीरमाला समद हरलं\nअन आभाळाला याट आल जी\nबदलुन गेल या सार\nतुझ गान मनामंदी .....\nपवळ्या मनात ह्या भरलं… भरलं\nघुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल\nलईच भारी , काळजाला भिडणारं गाणं\nआल मनातलं ह्या व्हटामंदी\nअन हातामंदी हात आल जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A9_%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-06-19T18:16:37Z", "digest": "sha1:CZHAZFEEVXG7RF34P322Y4NMRI3LOVL7", "length": 5571, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:३ री लोकसभा सदस्य - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:३ री लोकसभा सदस्य\n\"३ री लोकसभा सदस्य\" वर्गातील लेख\nएकूण ५७ पैकी खालील ५७ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २००९ रोजी १९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_969.html", "date_download": "2018-06-19T17:47:28Z", "digest": "sha1:ADZAH7ATTTITZSE7JNUVXOCT74WQQU3B", "length": 13755, "nlines": 81, "source_domain": "www.idainik.com", "title": "रामोशी समाजाचा समावेश अनुसुचित जमातीमध्ये करावा : सौ. प्रिया नाईक - iDainik.com", "raw_content": "\nHome > Khatav > Satara Dist > रामोशी समाजाचा समावेश अनुसुचित जमातीमध्ये करावा : सौ. प्रिया नाईक\nरामोशी समाजाचा समावेश अनुसुचित जमातीमध्ये करावा : सौ. प्रिया नाईक\nमायणी : रामोशी समाजाचा आरक्षण हा महत्वाचा प्रश्न आहे .मात्र त्याचबरोबर समाजातील अज्ञान ,अंधश्रद्धा दूर करून समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे .रामोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करून तातडीने आरक्षणाचा लाभ द्यावा यासाठी लोकशाही मार्गाने चळवळ उभी करणे गरजेचे असून समस्त रामोशी समाजाने शिकावे संघटीत व्हावे व आपला विकास साधण्यासाठी एकजुटीने राहावे असे आवाहन स्वाभिमानी रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा सौ. प्रिया नाईक यानी केले.\nया संदर्भात सौ.प्रिया नाईक यांनी खटाव तालुक्यातील विविध गावोगावच्या रामोशी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांचा गाठीभेटी घेतल्या . त्या मायणी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होत्या .सदर वेळी माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटोळे, सदाशिव नाईक, शिवाजी शिरतोडे, सोमनाथ बोडरे, सौ. सुनीता जाधव, महेश जाधव, संजय पाटोळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते .\nसौ.प्रिया नाईक पुढे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य सोडता आंध्र ,कर्नाटक, तामिळनाडू राज्यात रामोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केल्यामुळे तेथील बांधवांना आरक्षणाचा लाभ घेऊन आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली आहे .महाराष्ट्रात मात्र रामोशी समाजाची विदारक स्थिती आहे .महाराष्ट्रात देखील रामोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करून त्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा मागणी गेले अनेक वर्षे रामोशी समाजातील बांधव करत आहेत . मात्र त्याकडे शासन व समाजाने दुर्लक्ष केले आहे. रामोशी एक संघटीतपणे या मागणीसाठी पुढे येत नसल्याने रामोशी समाज दुर्लक्षित राहीला आहे ही वास्तव स्थिती लक्षात घेऊन अनेक वर्षांपासून काम करताना समाजासाठी ठोस स्वरूपाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी रामोशी महासंघाची स्थापना झाली आहे .\nरामोशी समाजाचे दैवत उमाजी नाईक यांना शासनाने आद्यक्रांतीवीर घोषित करावे व रामोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये तातडीने आरक्षणाचा लाभ द्यावा यासाठी लोकशाही मार्गाने या संघटनेने चळवळ उभी केली असून अशा आशयाचे निवेदन सोमवार दिनांक अकरा रोजी जिल्हाधिकारी सातारा यांना रामोशी समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे .सदर वेळी जिल्ह्यातील सर्व रामोशी समाज बांधव उपस्थित राहावे असे आवाहन मधुकर पाटोळे यांनी केले .\nयावेळी माजी पं. स .सदस्य मधुकर पाटोळे मार्गदर्शन करताना म्हणाले, रामोशी समाजातील सर्वांनी एकमेकांमधील वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने लढा उभा तरच न्याय मिळू शकेल. आरक्षणाच्या प्रश्नावर आत्तापर्यंत रामोशी समजातील अनेक बांधवांनी एकजूट बांधून लढा दिलेला आहे .एक महिला म्हणून या लढय़ाचे नेतृत्व सौ.सुप्रिया नाईक करत असून त्यांना रामोशी समाजातील सर्वांनी पाठबळ देणे गरजेचे आहे.\nयावेळी बोलताना रामोशी समाजाच प्रमुख कार्यकर्ते सदाशिव नाईक ,म्हणाले सुशिक्षित झालेल्या युवक युवतींना रोजगार संधी उपलब्ध झाली पाहीजे, समाजातील व्यसनाधिनता दूर करण्याबरोबरच रामोशी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्याचा मानस या संघटनेच्या वतीने करण्यात आलाआहे.\nआपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-06-19T18:11:21Z", "digest": "sha1:I2DMPMLOGN7IETW57NQABXQYA3IEBMTO", "length": 3482, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोलार - विकिपीडिया", "raw_content": "\nकोलार भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर कोलार जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%AC_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-06-19T18:12:20Z", "digest": "sha1:DXYDYCG3F4Y5HKWIYKBW63HNHSG564ER", "length": 5903, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेकब पोल्सेन - विकिपीडिया", "raw_content": "\nजेकब बेंडिक्स उह्द पोल्सेन[१]\nएस्बजेर्ग एफ.बी. १०७ (१९)\nएफ.सी. मिड्जीलँड १६ (२)\nडेन्मार्क (१९) ५ (०)\nडेन्मार्क (२०) ७ (०)\nडेन्मार्क (२१) १६ (१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २९ मे २०११.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:१६, १३ जून २०१२ (UTC)\nजेकब पोल्सेन हा डेन्मार्कचा व्यावसाइक फुटबॉल खेळाडू आहे.\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८३ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathimedia.in/Vinod.html", "date_download": "2018-06-19T18:30:41Z", "digest": "sha1:TYTDAEUYMFTYWSIMHLNGQJ3SB43YYOD6", "length": 3943, "nlines": 77, "source_domain": "marathimedia.in", "title": " MarathiMedia", "raw_content": "\nझंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू\nपंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.\nपंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं.\nमला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.\nझंप्या : हात्तिच्या...एवढंच ना.\nपंप्या : हो रे...पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून\nमी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.\nएकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,\nजेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा,\nबंताच्या घराला टाळे लावलेले असते\nआणि तिथे लिहुन ठेवलेले असते \" तुझा पोपट झालाय , चल फूट इथून \"\nसंता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो\nपप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..\nशिक्षक :- का रे पप्पू .......पेपर मधल काही येत नाही का\n. . . . पप्पू - तसं नाही सर...... मला उद्याच्या पेपरचा\nअभ्यास करायचा आहे.... म्हणून लवकर चाललोय.....\nसर : सांग गण्या तुझा जन्म कुठे झाला\nसर : चल त्याची स्पेलिँग सांग बरं...\nहुशार गण्या थोडा विचार करतो\nआणि म्हणतो : नाही, नाही.... माझाजन्म पुण्यात झाला..\nगणपतराव : काय हो , वसंतराव\nतुमची बायको सकाळी सतार घेऊन कोठे गेली \nतिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना .\nगणपतराव : असं होय , सरकारने\nकैद्यांची शिक्षा आणखी कडक\nवडिलांना संशय येऊ नये\nवडील- गण्या, दारू पिऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/bhagwatgeeta-teaching-school-student-24678", "date_download": "2018-06-19T18:29:56Z", "digest": "sha1:T5PXZVWTDLEVSJQ4CEXH2GND767R4TVR", "length": 14122, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhagwatgeeta teaching to school student शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी जिल्हास्तरीय ‘भगवद्‌गीता पठण’ | eSakal", "raw_content": "\nशालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी जिल्हास्तरीय ‘भगवद्‌गीता पठण’\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nजळगाव - अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान व केसीई सोसायटीच्या विविधता व संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी (८ जानेवरी) ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय श्रीमद्‌ भगवद्‌गीता पठण कार्यक्रम घेण्यात येईल, अशी माहिती अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी प्राचार्य अनिल राव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nजळगाव - अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान व केसीई सोसायटीच्या विविधता व संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी (८ जानेवरी) ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय श्रीमद्‌ भगवद्‌गीता पठण कार्यक्रम घेण्यात येईल, अशी माहिती अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी प्राचार्य अनिल राव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nशालेय विद्यार्थ्यांवर सुसंकार व्हावा, आध्यात्मिक ग्रंथाचा परिचय व्हावा, त्याची पठणक्षमता वाढावी यासाठी गेल्या बारा वर्षांपासून भगवद्‌गीता पठण कार्यक्रम आयोजित केला जातो. स्पर्धा चार गटांत होणार असून, प्रथम गट ः पहिली ते चौथी- अध्याय १३, श्‍लोक १ ते १८, द्वितीय गट - पाचवी ते सातवीचा असून, अध्याय १४, श्‍लोक १ ते १९, तृतीय गट - आठवी ते दहावीचा असून अध्याय १५, तर श्‍लोक १ ते २०, चौथा गट - सांघिक गट असून यात अध्याय १६ व श्‍लोक १ ते २० राहणार आहेत.\nस्पर्धेत शहरातील ११ व ग्रामीण भागातील तीन शाळांचा समावेश असून हजारो विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. यावेळी भगवदगीता स्पर्धा सुरु करण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे प्रा. बी. एम. भारंबे, प्रा. एम. डी. बोंडे व प्रा. व्ही. जे. चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व बेंडाळे प्रतिष्ठानच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संकल्पही करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेस मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे सेक्रेटरी शशिकांत वडोदकर, विविधता, संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापिका वैजयंती तळेले उपस्थित होत्या.\nए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात रविवारी (८ जानेवारी) शहरी विभागातील विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०१७ (केंद्र क्र. १३१००१०२) ए. टी. झांबरे विद्यालयात होणाऱ्या परीक्षेची बैठक व्यवस्था विद्यालयाच्या बाजूलाच असलेल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात करण्यात आली आहे. तरी बैठक क्र. जे००४०१ ते एफ००७९० असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्याध्यापिका वैजयंती तळेले यांनी केले आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\n\"मविप्र'च्या ताब्याचा वाद पेटला : भोईटे-पाटील गटाच्या समर्थकांत हाणामारी\nजळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद आज चांगलाच पेटला दुपारी संस्थेचा ताब्या घेण्यावरुन नरेंद्र पाटील व भोईटे गटातील...\nपाणी प्रश्न हा पुर्ण तालुक्याचा प्रश्न आहे - शिवाजी काळुंगे\nमंगळवेढा- मंगळवेढा तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्न हा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकत्यांच्या गावाचा नसून तो पुर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/should-facilitate-and-tax-25665", "date_download": "2018-06-19T18:13:46Z", "digest": "sha1:PQB7TZIWXVD6HEVS33VIFCOZJZNAVC24", "length": 31742, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "Should facilitate and tax सुविधा अन्‌ करसवलत हवी | eSakal", "raw_content": "\nसुविधा अन्‌ करसवलत हवी\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nडिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.\n२४ व २५ जानेवारी २०१७\nअधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा\nऔद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे अनेक उद्योगांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि करसवलतींची अपेक्षा उद्योजकांना आहे.\nमुंबई हाकेच्या अंतरावर असल्याने अभियांत्रिकी, पोलाद, अन्नप्रक्रिया, औषध निर्माण, माहिती-तंत्रज्ञान सेवा, यंत्रमाग या क्षेत्रांतील बड्या कंपन्यांनी वसई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, भिवंडी, तळोजा येथे बस्तान बसवले. विशेषत: राज्यातील १३ रासायनिक झोनपैकी १० झोन ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत आहेत; मात्र काही वर्षांत या पट्ट्यात झपाट्याने शहरीकरण झाले. उद्योगांऐवजी निवासी संकुलांची संख्या वाढली. परिणामी; औद्योगिक वसाहतींना मिळणाऱ्या सोई-सुविधांवर ताण निर्माण झाला. शहरीकरण, कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि महागाई यामुळे बड्या रासायनिक कंपन्यांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला आहे.\nअनेकांनी गुजरातचा आश्रय पसंत केला. उद्योगांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना ‘इज ऑफ डुइंग’चा प्रत्यक्ष अनुभव देण्याची वेळ आली आहे.\nदेवेंद्र फडणवीस सरकारने दोन वर्षांत ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’साठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. उद्योग सुरू करण्यासंबंधीच्या परवान्यांची संख्या ७५ वरून ३५ केली. यातील बहुतांश जाचक अटी शिथिल केल्या आहेत. ‘लायसन्सिंग राज’ आणि ‘इन्स्पेक्‍टर राज’ मोडीत काढण्याच्या दिशेने सरकार प्रयत्न करत आहे. असे असले तरी स्थानिक पातळीवर मात्र उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींमध्ये बंद किंवा आजारी पडलेल्या उद्योगांची संख्या अधिक आहे. विशेषत: येथे रासायनिक कंपन्यांचे प्राबल्य आहे. त्यातील बहुतांश बड्या कंपन्या प्रदूषणासंबंधीच्या नव्या अटी आणि नियमांच्या गर्तेत अडकल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांनी इतर राज्यांची वाट धरली आहे. रासायनिक उद्योगाला वाचवण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने प्रदूषणाच्या समस्यांवर मार्ग काढणे आवश्‍यक आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल आहे. खनिजांबरोबरच कृषीवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या दर्जेदार शिक्षण संस्था सुरू करणे आणि कौशल्य विकासाचे उपक्रम राबवणे आवश्‍यक आहे. या चारही जिल्ह्यांना विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. मुंबई गोदी, जेएनपीटी या प्रमुख बंदरांचा व्यापारासाठी वापर केला जातो.\nरायगडमधील दिघी बंदर, मानखुर्दमध्ये जेट्टी नियोजित वेळेत कार्यान्वित करण्यासाठी त्यापुढील अडथळे दूर केले पाहिजेत. या नव्या बंदरामुळे मुंबई आणि जेएनपीटी बंदरावरचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे. ठाणे - पालघर - रायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. वाडा, मोखाडा, अंबरनाथ, कर्जत, कर्जत येथे नव्या औद्यगिक वसाहती सुरू करण्याची गरज आहे. वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या कायद्यांतील सुधारणांसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठी औद्योगिक संघटनांची मते जाणून नवी धोरणे निश्‍चित केल्यास बऱ्याच अडचणी सोडवल्या जाऊ शकतील. सध्या बहुतांश बड्या उद्योगांना स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) भार उचलावा लागत आहे.\nवस्तू आणि सेवा करामुळे द्विस्तरीय करप्रणाली संपुष्टात येणार आहे. मात्र तरीही राज्यपातळीवरील जाचक कर शिथिल करण्याची मागणी उद्योजकांकडून केली जात आहे. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित केली. यातून मुंबईसह कोकण पट्ट्यात ३.२५ लाख कोटींचे गुंतवणूक करार झाले. या करारांची पूर्तता करून उत्पादन प्रकल्प आणि संबंधित उद्योग लवकरात लवकर सुरू करण्याला सरकारने प्राधान्य दिले पाहिजे. वाढत्या लोकसंख्येच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी बांधकाम उद्योगाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.\nकेंद्र सरकारच्या ‘२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमात ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याचे मोठे योगदान राहणार आहे. वसई-विरार, पालघर, भिवंडी, कल्याण, नवीन पनवेल, कर्जत, शहापूर, पेण या शहरांमध्ये बांधकाम उद्योगासाठी ‘अफोर्डेबल हाऊसिंग‘ प्रचंड संधी घेऊन आली आहे. यात गुंतवणूक आणि रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असून मुंबईत धडकणारे नागरिकांचे लोंढे या भागात विसावतील. सध्या या परिसरातील औद्योगिक वसाहतींना चांगल्या सुविधा दिल्यास या परिसरात नव्याने येणाऱ्या नागरिकांना रोजगार मिळतील. बंद पडलेल्या उद्योगांच्या जागी सेवा क्षेत्राला प्रोत्साहन देता येऊ शकते. डोंबिवलीत कॉल सेंटर आणि बीपीओ आदी सेवा क्षेत्रातील उद्योगांनी सुरुवात केली होती. मात्र स्थानिक पातळीवरील अडथळ्यांमुळे ती अल्पायुषी ठरली. सध्या मुंबई, नवी मुंबई आणि ऐरोली सेवा क्षेत्रातील कंपन्या आहेत. सेवा क्षेत्रातील कंपन्यांना इतरत्रही विस्तारासाठी सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे. तीन वर्षांत ‘एमएमआरडीए’ महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारकडून पायाभूत सेवा क्षेत्राशी संबंधित दोन मोठ्या प्रकल्पांची घोषणा झाली आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर आणि समृद्धी महामार्ग मुंबई महानगर प्रदेशातील उद्योगांसाठी वरदान ठरणार आहेत.\nमेक इन इंडियामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळणार आहे. या वस्तूंच्या निर्यातवाढीसाठी मुंबई आणि नजीकच्या बंदरांचा विकास आवश्‍यक आहे. विविध औद्योगिक वसाहतीत काही उद्योग शिल्लक आहेत, त्यांना चांगल्या पायाभूत सेवा-सुविधा दिल्या पाहिजेत. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी एक खिडकी योजना, जाचक अटी शिथिल करणे, लघु आणि मध्यम उद्योजकांना करसवलती दिल्या पाहिजेत.\n- संजीव पेंढरकर, उद्योजक, विको समूह.\nवसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि पनवेलचे वेगाने शहरीकरण होत आहे. मात्र त्या तुलनेत औद्योगिक विकास झालेला नाही. लघु आणि मध्यम उद्योगांना जागा दिल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळेल. औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी माथाडी कामगार कायदा शिथिल करणे गरजेचे आहे.\n- चंद्रकांत साळुंखे, अध्यक्ष, एसएमई चेंबर ऑफ इंडिया.\nमुंबई आणि परिसरातील जे काही उद्योग आहेत, त्यांना प्राधान्याने चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती असून त्यावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावेत. या तिन्ही जिल्ह्यांत कृषी उद्योगात प्रचंड संधी असून स्थानिकांना प्रोत्साहन दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.\n- अशोक चाफेकर, उद्योजक.\nउद्योगांना चालना देण्याकरता मुंबई नजीकच्या शहरांना जोडणे आवश्‍यक आहे. परिवहन व्यवस्था, पाणी-वीजपुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास आवश्‍यक आहे. मुंबई महानगर प्रदेशात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची संख्या अधिक आहे. परंतु उद्योग चालण्याकरता आवश्‍यक किमान व्याजदरातील पतपुरवठ्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.\n- सागर नागरे, सहसचिव, एमसीसीआय.\nपालघर जिल्ह्यातील तारापूर, बोईसर येथे केमिकल्स इंडस्ट्रीज आणि वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र येथे पायाभूत सेवा-सुविधा नाहीत. नव्याने रस्ते करण्याऐवजी जे आहेत त्यात सुधारणा केल्यास सरकारचे पैसे वाचतील आणि सुविधांचा विकास तत्काळ होईल. तारापूरमध्ये औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची नितांत गरज आहे.\n- प्रकाश पाटील, आरती ड्रग्ज लिमिटेड.\nऔद्योगिक वसाहतींच्या ठिकाणची कुशल मनुष्यबळाची कमरता भरून काढण्यासाठी दोन वर्षांत सरकारने जिल्हानिहाय कौशल्य विकास कार्यक्रम राबवला पाहिजे. पालघर, ठाणे आणि रायगडमधील ‘एमआयडीसी’तील पडीक जमिनी तरुण उद्योजकांना दिल्या पाहिजेत. लघु आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे.\n- भीमाशंकर कठारे, उद्योजक.\nकल्याण आणि भिवंडीतील प्रस्तावित ग्रोथ सेंटरमध्ये परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांसाठी काही जागा राखीव आहे. बॅंकांची व्याजदर कपात आणि पंतप्रधान आवास योजनेमुळे दोन वर्षांत बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे. राज्य महामार्ग, रेल्वे आणि प्रस्तावित समृद्धी महामार्गामुळे शहापूरची ‘कनेक्‍टिव्हिटी’ वाढणार आहे.\n- विजय पवार, उद्योजक.\nठाणे-पालघर जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. वाडा आणि मुरबाडमधील औद्योगिक वसाहती पायाभूत सुविधांविना ओस आहेत. येथील सुविधांचा विकास आवश्‍यक आहे. पालघर, जव्हार, मोखाडा येथे नव्याने औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी व्यापक विचार झाला पाहिजे.\n- डी. के. राऊत, उद्योजक, तारापूर.\nदेशातील निम्मा यंत्रमाग महाराष्ट्रात आहे. भिवंडी हे यंत्रमागाचे केंद्र आहे. येथे सुमारे सात लाख यंत्रमाग आहेत. मात्र दोन वर्षांपासून यंत्रमाग उद्योगात मंदी आहे. भिवंडीत सहा लाख कामगार काम करतात. त्यातील ८० टक्‍के परराज्यातील आहेत. त्यांच्या निवासाचा प्रश्‍न यंत्रमागधारकांना भेडसावत आहे. विडी कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगारांनाही सवलतीत गृहकर्ज योजना देणे आवश्‍यक आहे. ८० वर्षांपासून भिवंडीत कापड तयार होत असले, तरी येथे सुसज्ज मार्केट नसल्याने व्यापाऱ्यांना मुंबईत जाऊन कापड विक्री करावी लागते. भिवंडीला मोठे मार्केट उभारल्यास कापड व्यावसायिकांना फायदा होईल.\n- पुरुषोत्तम वंगा, अध्यक्ष, भिवंडी पॉवरलूम.\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/dr-atul-deshpande-write-article-editorial-120217", "date_download": "2018-06-19T18:51:41Z", "digest": "sha1:SIOLLZ5QZIJFKCAE7GJFUWEBO3BO3WGX", "length": 26564, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr atul deshpande write article in editorial राज्यांच्या कल्याणा, आयोगाच्या विभूती! | eSakal", "raw_content": "\nराज्यांच्या कल्याणा, आयोगाच्या विभूती\nबुधवार, 30 मे 2018\nवित्तीय शिस्तीच्या दृष्टीने आणि लोकसंख्या या निकषाचे अवास्तव महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीने पंधराव्या वित्त आयोगाला आपल्या शिफारशींमध्ये मूलभूत बदल करावे लागतील. राज्यांची आर्थिक स्थिती, वित्तीय तूट, कर्जाची पातळी, रोकड निधीची उपलब्धता आणि वित्तीय शिस्त यांकडे आयोगाला विशेष लक्ष द्यावे लागेल.\nवित्तीय शिस्तीच्या दृष्टीने आणि लोकसंख्या या निकषाचे अवास्तव महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीने पंधराव्या वित्त आयोगाला आपल्या शिफारशींमध्ये मूलभूत बदल करावे लागतील. राज्यांची आर्थिक स्थिती, वित्तीय तूट, कर्जाची पातळी, रोकड निधीची उपलब्धता आणि वित्तीय शिस्त यांकडे आयोगाला विशेष लक्ष द्यावे लागेल.\nसहकाराच्या तत्त्वावर आधारित ‘संघराज्यीय व्यवस्थे’त (को-ऑपरेटिव्ह फेडरॅलिझम) वित्त आयोगाची कार्यपद्धती राज्यघटनेच्या तत्त्वांना धरून असावी लागते आणि तशीच ती असते. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील आर्थिक संबंधांचे नेमके स्वरूप वित्त आयोगाने सुचविलेल्या शिफारशींमधून स्पष्ट होते. सकल कररूपी उत्पन्नाची केंद्र आणि राज्यांमध्ये विभागणी कशी करायची, (भिन्नस्तरीय वाटप), राज्याराज्यांमधला कर- उत्पन्नाचा हिस्सा कसा ठरवायचा, (एकस्तरीय वाटप), राज्यांना कोणत्या आर्थिक परिस्थितीत सहायक अनुदान (ग्रॅंटस्‌ इन एड) द्यायचे आणि यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक विषयांच्या संदर्भात वित्त आयोगाच्या शिफारशी असतात. त्या करताना वित्त आयोग संदर्भ अटींची (टर्म्स ऑफ रेफरन्स) किंवा निकषांची चौकट आखून घेतो. या संदर्भ-अटी समजून घेताना जसा आर्थिक अंगाने विचार केला जातो, तसाच त्या विचारप्रक्रियेत राजकीय दृष्टिकोनही ठासून भरलेला असतो. अशा वेळी त्या संदर्भ-अटी वादाच्या भोवऱ्यात अडकतात.\nनुकत्याच स्थापन झालेल्या (२७ नोव्हेंबर २०१७) पंधराव्या वित्त आयोगाच्या संदर्भ अटींवरूनही वादाला तोंड फुटले आहे. वादाचा केंद्रबिंदू आहे लोकसंख्या हा निकष. राज्यांमधली लोकसंख्यावाढ लक्षात घेताना २०११ या वर्षातील जनगणनेचा आधार घेतला जावा, हे पंधराव्या वित्त आयोगाने आपल्या संदर्भ अटींच्या संदर्भात स्पष्ट केले आहे. दक्षिणेकडच्या राज्यांना २०११चा हा आधार मान्य नाही. तमिळनाडू, केरळ यासारख्या राज्यांनी १९७१ ते २०११ या काळात लोकसंख्या नियंत्रणाचा विशेष प्रयत्न केला. उदाहरणार्थ, १९७१च्या जनगणनेप्रमाणे दक्षिणेकडील राज्यांचा भारतातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणातील हिस्सा २४.७ टक्के होता. २०११ मध्ये तो घसरून २०.७ टक्के झाला. दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत अन्य राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विशेष प्रगती केलेली नाही. कररूपी उत्पन्नाचे वाटप करताना २०११ हे आधारभूत वर्ष धरले, तर ज्या राज्यांची लोकसंख्या अधिक आहे, त्यांना उत्पन्न वाटपात अधिक हिस्सा मिळणार आहे. याउलट दक्षिणेकडील राज्यांचे नुकसानच होणार. खरे तर लोकसंख्या नियंत्रण हे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे, हे संसदेत घटनेच्या तत्त्वप्रणालीनुसार सर्व राज्यांनी मान्य केल्यानंतर त्या दृष्टीने विशेष प्रयत्न व्हायला हवेत. म्हणून १९७१ चे जनगणना वर्ष, कररूपी उत्पन्नाचे वाटप करताना, आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरावे, हा दक्षिणेकडील राज्यांचा आग्रह आहे. याबरोबरच या राज्यांचा असाही युक्तिवाद आहे, की आरोग्यसाक्षरता, शिक्षण आणि संरचना विकास या सामाजिकदृष्ट्या प्राधान्यक्रम असलेल्या क्षेत्रांत दक्षिणेकडील राज्यांची भरीव कामगिरी आहे. मात्र पंधराव्या आयोगाने निश्‍चित केलेल्या संदर्भ अटींच्या चौकटीत वर उल्लेखिलेल्या प्रगतीला कररूपी उत्पन्न वाटपप्रक्रियेत फारसे स्थान नाही. याउलट राज्यांनी वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) क्षेत्राचा किती विस्तार केला आहे, कररूपी आणि बिगरकररूपी उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने कोणते प्रयत्न केले आहेत, सवंग आणि लोकाभिमुख खर्चावर नियंत्रण ठेवले आहे अथवा नाही, ई-बॅंकिंग आणि अन्य डिजिटल आर्थिक व्यवहार वृद्धिंगत करण्यासाठी राज्यांनी कोणते प्रयत्न केले यासारख्या क्षेत्रांच्या संदर्भात राज्यांनी केलेल्या प्रगतीच्या आधारे कररूपी उत्पन्नाची विभागणी केली जावी आणि राज्यांतर्गत हिस्सा ठरवला जावा, हे आयोगाच्या संदर्भ अटीमध्ये अभिप्रेत आहे. संदर्भ अटींची ही चौकट आणि निकष दक्षिणेकडील राज्यांना मान्य नाहीत. अशा प्रकारच्या संदर्भ अटींचा आधार घेऊन केंद्र सरकार राज्यांचे आर्थिक धोरण ठरवू पाहते आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. संदर्भ अटींच्या चौकटीत राज्यांना अधिक प्रेरणा वा उत्तेजन मिळावे, अशी भूमिका घेऊन केंद्र सरकार राज्यांच्या धोरण स्वातंत्र्यावर आणि सार्वभौमत्वावर घाला घालण्याचा प्रयत्न करीत आहे, असाही एक सूर आहे.\nचौदाव्या वित्त आयोगाने निश्‍चित केलेल्या संदर्भ अटींमध्ये एकूण पाच घटकांचा विचार केला होता. या पाचही घटकांचे तौलनिक महत्त्व वेगवेगळे होते. उदाहरणार्थ कररूपी उत्पन्नाची विभागणी ज्या निकषांच्या आधारे केली गेली, त्यात लोकसंख्या (१७.५ टक्के), लोकसंख्येच्या रचनेमधील बदल (संक्रमण १० टक्के) दरडोई उत्पन्नातील अंतर (५० टक्के), राज्याचे आकारमान (१५ टक्के) आणि जंगलव्याप्त प्रदेश (७.५ टक्के) या आयोगाच्या संदर्भ अटींच्या स्वरूपावरही टीका झाली. ज्या राज्यांनी वित्तीय शिस्त ठेवली, महसूल प्राप्तीच्या व्यवस्थापनात प्रगती घडवून आणली, मानव विकास निकषांच्या संदर्भात चांगले काम केले, अशा राज्यांच्या पदरी उत्पन्न विभागणीच्या हिश्‍श्‍यात निराशाच पडली. याउलट ज्या राज्यांच्या कारभारात प्रगतीच्या दृष्टीने कोणतीही भरीव कामगिरी झाली नाही, अशा राज्यांच्या हिश्‍श्‍यात वाढ झाली. उदारहणार्थ उत्तर प्रदेश. याउलट ईशान्येकडील राज्यांच्या हिश्‍श्‍यात घट झाली. राज्याराज्यांमधील कररूपी उत्पन्नाचा हिस्सा निश्‍चित करताना वित्तीय शिस्त या निकषाकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली दिसली. पंधराव्या वित्त आयोगाच्या संदर्भ अटींच्या व त्यातील निकषांच्या निवडींच्या व तौलनिक महत्त्वाच्या संदर्भात चौदाव्या वित्त आयोगाच्या संदर्भअटींची पुनर्उजळणी केली जाईल, असे म्हटले आहे. हे अगदी रास्तच आहे. विशेषतः वित्तीय शिस्तीच्या दृष्टीने आणि लोकसंख्या या निकषाचे अवास्तव महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीने शिफारशीमध्ये मूलभूत बदल करावे लागतील. राज्यांची सध्याची आर्थिक स्थिती, वित्तीय तूट, कर्जाची पातळी, रोकड पैशाची उपलब्धता आणि वित्तीय शिस्त या घटकांकडे वित्त आयोगाला विशेष लक्ष द्यावे लागेल. त्याचबरोबर राज्यांच्या महसुली उत्पन्नात तूट असेल तर सहायक अनुदान द्यावे काय तसेच निरनिराळे अधिभार संपुष्टात आल्यानंतर व ‘जीएसटी’मुळे होणारी उत्पन्नात घट यामुळे होणाऱ्या नुकसानभरपाईचे काय करायचे तसेच निरनिराळे अधिभार संपुष्टात आल्यानंतर व ‘जीएसटी’मुळे होणारी उत्पन्नात घट यामुळे होणाऱ्या नुकसानभरपाईचे काय करायचे उपकर (सेस) आणि अधिभार (सरचार्ज) वित्तीय आयोगाच्या कक्षेत आणण्याच्या दृष्टीने कोणता कायदेशीर मार्ग निवडायचा, या प्रश्‍नांची उत्तरे पंधराव्या वित्त आयोगाला शोधावी लागतील. कररूपी उत्पन्नाचे वाटप आणि सहायक अनुदानाच्या संदर्भात समता आणि कार्यक्षमता या दोन मार्गदर्शक तत्त्वांचा, प्रत्यक्ष व्यवहारात, केंद्र-राज्य आर्थिक संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने मोठ्या हुशारीने उपयोग केला पाहिजे. केंद्र सरकारच्या सकल महसुली उत्पन्नाच्या तुलनेत राज्यांना वेळोवेळी मिळालेल्या निधीत वाढच झाली आहे. राज्यांची वित्तीय आणि महसुली तूट वाढू द्यायची नसेल, तर राज्यांच्या निधीत वाढ होणे स्वाभाविक आहे आणि म्हणूनच चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनंतर कररूपी उत्पन्न हस्तांतरात ३२ टक्‍क्‍यांवरून ४२ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. त्याचप्रमाणे केंद्रपुरस्कृत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी असलेल्या निधीवाटपाच्या गुणोत्तरात ७५ः२५ या पातळीवरून ५०ः५० या पातळीपर्यंत बदल झाला; पण या पार्श्‍वभूमीवर राज्यांराज्यांमधले दरडोई उत्पन्नातील अंतर कमी झाले पाहिजे. या दृष्टीने सामाजिक आणि भांडवली गुंतवणूक खर्चाच्या क्षमतेतील अंतर कमी करता आले पाहिजे. पंधराव्या वित्त आयोगाला त्यासाठी कररूपी उत्पन्न वाटपापेक्षा सहायक अनुदानावर अधिक भर द्यावा लागेल. भविष्यात राज्यांना शिस्तीसाठी अथक प्रयत्न करावे लागतील. केंद्रावरचे अवलंबित्व कमी करावे लागेल आणि यामधूनच वित्त आयोगाच्या शिफारशींचा मार्ग अधिक सुकर होईल. त्यांना लोककल्याणाच्या शिफारसी करता येतील.\nजर्मनी आपोआप बाद फेरीत जाणार नाही\nमॉस्को - जर्मनी जगज्जेते आहेत म्हणजे ते आपोआप बाद फेरीत जातील असे नाही, असा इशारा माजी जगज्जेते कर्णधार लोथार मथायस यांनी दिला. त्यांनी अलीकडच्या...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ashwinee-evergreenashwinee.blogspot.com/2012/12/blog-post.html", "date_download": "2018-06-19T17:44:36Z", "digest": "sha1:XZQ7XIOYYSIKKLPVRTUDPFTRZTBKDWBZ", "length": 3373, "nlines": 56, "source_domain": "ashwinee-evergreenashwinee.blogspot.com", "title": "भिजपाऊस.....: पोरी, जरा जपून...", "raw_content": "\nदोन पायांची श्वापदं फिरतायत अवतीभवती\nआणि त्यांच्यासाठी पिंजरे बनवणं, त्यांना बांधून घालणं\nहे येरागबाळयाचं काम नाही...\nखरं तर कोणालाच जमणार नाही गं ते\nबाईला फक्त मादी समजणारी ही श्वापदं कधी जन्माला आली\n...कशी आपल्यातच वाढत गेली...\nहे कळलंच नाही, परग्रहावर जायची स्वप्नं पाहणाऱ्या इथल्या माणसाला...\n...तेव्हा तूच करायचं आहेस स्वत:चं रक्षण...जमलं तर...\nनाहीतर, भोग वाटयाला आलेले भोग...\nस्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या दूरदृष्टीच्या 'शहाण्या' दांपत्यांना\nसरकार पुरस्कार जाहीर करणार आहे म्हणे लवकरच....\nएका निष्पाप जिवाचा या नरकातला प्रवेश रोखला म्हणून...\nमी तर तेवढीही शहाणी नव्हते बघ...\nतुला जन्म देऊन मोकळी झाले....\nमाणूस म्हणून वाढवायच्या खुळया नादात\nमाणसं संपत चालली आहेत इकडे लक्षच गेलं नाही माझं...\nआता माझ्या या चुकीचं प्रायश्चित्त तू घ्यायचंस...\nआजच्या दुनियेचा हाच तर रिवाज आहे...\nजपून राहायला हवं हे तर आहेच - नेहमीच होतं - पण अगदी सगळं जग वाईट आहे असं नाही.\nझालेल्या घटना दुर्दैवी असतात - त्या होऊ नयेत म्हणून व्यवस्था बदलायला हवी - ती बदलेल नक्की - आज नाही तर उद्या ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE", "date_download": "2018-06-19T17:55:42Z", "digest": "sha1:OKNOPVQS5LQGKUYLAEJLYUADW5AS3ZXP", "length": 33166, "nlines": 650, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिसरी लोकसभा - विकिपीडिया", "raw_content": "\nफेब्रुवारी - मार्च १९६२ मध्ये निवडल्या गेलेल्या तिसऱ्या लोकसभेतील खासदारांची यादी. एप्रिल २, १९६२ ते मार्च ३, १९६७ हा तिसऱ्या लोकसभेचा कार्यकाळ होता.\n२.२ नियुक्त केलेले खासदार\n४ इतर महत्त्वाच्या घटना\nसरदार हुकम सिंग (एप्रिल १७, १९६२ - मार्च १६, १९६७)\nएस. व्ही. कृष्णमूर्तीराव (एप्रिल २३, १९६२ - मार्च ३, १९६७)\nएम.एन. कौल (जुलै २७, १९४७ - सप्टेंबर १, १९६४)\nएस. एल. शाकधेर (सप्टेंबर २, १९६४ - जून १८, १९७७)\nअरुणाचल प्रदेश पश्चिम अरुणाचल\nअरुणाचल प्रदेश पूर्व अरुणाचल\nजम्मू आणि काश्मीर बारामुल्ला\nजम्मू आणि काश्मीर श्रीनगर\nजम्मू आणि काश्मीर अनंतनाग\nजम्मू आणि काश्मीर लदाख\nजम्मू आणि काश्मीर उधमपूर\nजम्मू आणि काश्मीर जम्मू\nमहाराष्ट्र दक्षिण मध्य मुंबई\nमहाराष्ट्र उत्तर मध्य मुंबई\nमहाराष्ट्र उत्तर पूर्व मुंबई\nमहाराष्ट्र उत्तर पश्चिम मुंबई\nपश्चिम बंगाल कोलकाता उत्तर पूर्व\nपश्चिम बंगाल कोलकाता उत्तर पश्चिम\nपश्चिम बंगाल कोलकाता उत्तर दक्षिण\nपश्चिम बंगाल कूच बिहार\nपश्चिम बंगाल डायमंड हार्बर\nपश्चिम बंगाल दम दम\nअंदमान आणि निकोबार अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह\nदादरा आणि नगर-हवेली दादरा आणि नगर-हवेली\nदमण आणि दीव दमण आणि दीव\nराष्ट्रीय राजधानी प्रदेश नवी दिल्ली\nराष्ट्रीय राजधानी प्रदेश दक्षिण दिल्ली\nराष्ट्रीय राजधानी प्रदेश बाह्य दिल्ली\nराष्ट्रीय राजधानी प्रदेश पूर्व दिल्ली\nराष्ट्रीय राजधानी प्रदेश चांदनी चौक\nराष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली सदर\nराष्ट्रीय राजधानी प्रदेश करोल बाग\nमु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा\nलोकसभा सचिवालय, नवी दिल्ली - तिसरी लोकसभा (इंग्लिश मजकूर)\nलोकसभेचे सभापती • लोकसभेचे मतदारसंघ • पहिली लोकसभा • दुसरी लोकसभा • तिसरी लोकसभा • चौथी लोकसभा • पाचवी लोकसभा • सहावी लोकसभा • सातवी लोकसभा • आठवी लोकसभा • नववी लोकसभा • दहावी लोकसभा • अकरावी लोकसभा • बारावी लोकसभा • तेरावी लोकसभा • चौदावी लोकसभा • पंधरावी लोकसभा (सदस्य) • सोळावी लोकसभा (सदस्य)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१४ रोजी ०८:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-106297", "date_download": "2018-06-19T18:36:34Z", "digest": "sha1:X6ZZVVD3KNVCI4OXJBV6JO3TDJD6DQUB", "length": 15626, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang british nandi article चुकलेली गळाभेट! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nसारे मार्ग खुंटले म्हणून पत्र लिहीत आहे. काल रोजी चैत्र शुद्ध द्वादशीच्या दिवशी सायंकाळी आम्ही आपल्या सदरेवर येऊन गेलो. उगीच आलो, असे केलेत दोन-अडीच तास वाट पाहून शेवटी निघून आलो. आपण (दर्शनाला) आला नाहीत दोन-अडीच तास वाट पाहून शेवटी निघून आलो. आपण (दर्शनाला) आला नाहीत ह्याची नोंद घेण्यात आली आहे, वेळ येताच परतफेड होईल, ह्याबद्दल खातरी बाळगावी. वास्तविक तुम्ही आमच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर येणे, हा परिपाठ. पण आम्ही (स्वत:शीच) म्हटले की कारभाऱ्यास प्रत्येक्ष कारभार करताना पाहणे, हे राजाचे कर्तव्यच होय. पण बघितले ते वेगळेच... कारभार सोडोन कारभारी दुसरीकडेच रमला होता, हे बघावे लागले. काळ मोठा कठीण आला ह्याची नोंद घेण्यात आली आहे, वेळ येताच परतफेड होईल, ह्याबद्दल खातरी बाळगावी. वास्तविक तुम्ही आमच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर येणे, हा परिपाठ. पण आम्ही (स्वत:शीच) म्हटले की कारभाऱ्यास प्रत्येक्ष कारभार करताना पाहणे, हे राजाचे कर्तव्यच होय. पण बघितले ते वेगळेच... कारभार सोडोन कारभारी दुसरीकडेच रमला होता, हे बघावे लागले. काळ मोठा कठीण आला राजालाच भेटण्यासाठी कारभाऱ्याकडे समय नसेल, तर तो प्रजेसाठी कोठोन वेळ आणणार राजालाच भेटण्यासाठी कारभाऱ्याकडे समय नसेल, तर तो प्रजेसाठी कोठोन वेळ आणणार प्रजेला न्याय कोठोन देणार प्रजेला न्याय कोठोन देणार प्रजेला असे वाऱ्यावर सोडोन दिलेत, तर एक दिवस प्रजा आपली वाऱ्यावर वरात काढल्याशिवाय राहणार नाही, हे वाक्‍य लिहून ठेवावे प्रजेला असे वाऱ्यावर सोडोन दिलेत, तर एक दिवस प्रजा आपली वाऱ्यावर वरात काढल्याशिवाय राहणार नाही, हे वाक्‍य लिहून ठेवावे (भविष्यात कामी येईल\nआम्हास पुढील दरवाजातून येताना बघोन तुम्ही मागल्या दाराने पसार झाल्याचा आम्हाला संशय येतो आहे. पुढल्या वेळी आम्ही मागील दाराशीच उभे राहू \nता.क. : बाजारात आंबे आले आहेत. आम्ही आणले होते... परत नेले आज तुमच्या नावाने आमरस खाऊ आज तुमच्या नावाने आमरस खाऊ \nप्रिय आदरणीय, सन्माननीय उधोजीसाहेब, साष्टांग प्रणिपात व मानाचा मुजरा, आपण येऊन तिष्ठून गेलात हे मागाहून कळले झाल्या प्रकाराबद्दल अत्यंत दिलगीर आहे. आपण मोठ्या मनाचे आहात, आमचे शंभर आप्राध आजवेरी पोटात घेतलेत, हा एकशेएकावा जड जाऊ नये झाल्या प्रकाराबद्दल अत्यंत दिलगीर आहे. आपण मोठ्या मनाचे आहात, आमचे शंभर आप्राध आजवेरी पोटात घेतलेत, हा एकशेएकावा जड जाऊ नये (कोकम सोडा पाठवत आहे...) पण झाला प्रकार शतप्रतिशत गैरसमजुतीतून झाला, हे सत्य आहे. म्हंजे आम्ही वाट वेगळ्या ठिकाणी पाहिली, आपण दुसऱ्या ठिकाणी उभे राहिलात, असे झाले.\nत्याचे झाले असे की वाघ भेटीस येतो आहे, असा संदेश दुपारीच आम्हाला प्राप्त झाला होता. कचेरीत बसलो असता श्रीयुत प्रसाद लाड नामे सद्‌गृहस्थांनी गुप्त संदेशाची चिठ्‌ठी हातात ठेवली. त्यात लिहिले होते :\nयेतोय वाघ, सज्ज ठेवा चहा\nनाहीतर शंभर फटके पडतील पहा\nपुष्पगुच्छ घेऊन फाटकात उभे रहा\nचुकलात तर मग विसरा त्याची गुहा\n(सायंकाळी ठीक सहा वाजता.)\n...चिठ्‌ठी मिळताक्षणी मी जय्यत तयारी केली. (काव्य भिक्‍कार होते, पण मजकूर कळला) पुष्पगुच्छ, चहा सगळे रेडी ठेवले. बरोब्बर सहा वाजता गेटशी माणूस पाठवला. म्हटले, साहेब आले की लागलीच आत घेऊन या) पुष्पगुच्छ, चहा सगळे रेडी ठेवले. बरोब्बर सहा वाजता गेटशी माणूस पाठवला. म्हटले, साहेब आले की लागलीच आत घेऊन या ठरल्याप्रमाणे ठीक सहा वाजता गेटमधून मर्सिडिझ गाडी शिरली. सगळे गाडीशी धावले. आतून उतरले आमचे कोकणचे मित्र नारोबादादा राणे ठरल्याप्रमाणे ठीक सहा वाजता गेटमधून मर्सिडिझ गाडी शिरली. सगळे गाडीशी धावले. आतून उतरले आमचे कोकणचे मित्र नारोबादादा राणे विजेच्या वेगाने सारे मागल्या मागे पळाले. खुद्द नारोबादादांना काय झाले हे समजेना विजेच्या वेगाने सारे मागल्या मागे पळाले. खुद्द नारोबादादांना काय झाले हे समजेना गेल्या काही वर्षांत त्यांना कोणी पुष्पगुच्छ दिलेला नाही. त्यामुळे त्यांनाही संकोचल्यासारखे झाले. आल्या आल्या त्यांनी विचारले : ‘माय**नी माका फुलां कित्यांक दिली गेल्या काही वर्षांत त्यांना कोणी पुष्पगुच्छ दिलेला नाही. त्यामुळे त्यांनाही संकोचल्यासारखे झाले. आल्या आल्या त्यांनी विचारले : ‘माय**नी माका फुलां कित्यांक दिली’ मागाहून सारा प्रकार कळेपर्यंत खूप उशीर झाला होता.\nदक्षिण मुंबईपर्यंत प्रवास करून आपण परत गेलात, ह्याचे खूप वाईट वाटते आहे. पण काय करू आपल्या भेटीचा योग नव्हता हेच खरे आपल्या भेटीचा योग नव्हता हेच खरे पुढल्या वेळी मी स्वत: ‘मातोश्री’वर सकाळी सहा वाजता येऊन सायंकाळपर्यंत तिष्ठत उभा राहीन. सहानंतरच प्रवेश करीन पुढल्या वेळी मी स्वत: ‘मातोश्री’वर सकाळी सहा वाजता येऊन सायंकाळपर्यंत तिष्ठत उभा राहीन. सहानंतरच प्रवेश करीन हीच माझी शिक्षा आणि हेच माझे प्रायश्‍चित्त हीच माझी शिक्षा आणि हेच माझे प्रायश्‍चित्त पुन्हा क्षमस्व. लोभ भयंकर आहेच, तो वृद्धिंगत व्हावा, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना. बहुत काय लिहू पुन्हा क्षमस्व. लोभ भयंकर आहेच, तो वृद्धिंगत व्हावा, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना. बहुत काय लिहू शब्दच संपले. आपला आज्ञाधारक. फडणवीसनाना.\nता. क. : आपण परत गेलात ते गेलात, आंब्याची पेटी ठेवून तरी जायची\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://puriyadhanashri.blogspot.com/2006/08/", "date_download": "2018-06-19T18:22:30Z", "digest": "sha1:WIQTVNYI5VI6PBNWIPITQMC547TC3JZW", "length": 18882, "nlines": 70, "source_domain": "puriyadhanashri.blogspot.com", "title": "Weltanschauung: August 2006", "raw_content": "\nगंमत आहे- जपानला पर्यटक म्हणून/ किंवा कामानिमीत्त थोडे दिवस आलात तर जपानच्या शिस्तबद्धतेने आणि सौंदर्याने मोहीत व्हाल, क्वचितप्रसंगी स्तिमीत व्हाल पण काही कामानिमीत्त ४-५ महिने किंवा वर्ष रहायला आलात तर मात्र अगदी सुरवातीला न-वैतागलेला-माणूस विरळाच. जपानला येऊन जपानी न येणे हे म्हणजे इंग्रजी न येता व-हाड घेउन लंडनला जाण्यासारखं. जपान मध्ये (नवीन)आलेल्याला आणि जपानी न येणा-याला \"आपण निरक्षर आहोत\" हे ठायी ठायी जाणवते. त्यातून शाकाहारी म्हणजे तर काय वर्णावे... सगळं अभक्ष्य काढून उरलेल खायला द्याल का पण काही कामानिमीत्त ४-५ महिने किंवा वर्ष रहायला आलात तर मात्र अगदी सुरवातीला न-वैतागलेला-माणूस विरळाच. जपानला येऊन जपानी न येणे हे म्हणजे इंग्रजी न येता व-हाड घेउन लंडनला जाण्यासारखं. जपान मध्ये (नवीन)आलेल्याला आणि जपानी न येणा-याला \"आपण निरक्षर आहोत\" हे ठायी ठायी जाणवते. त्यातून शाकाहारी म्हणजे तर काय वर्णावे... सगळं अभक्ष्य काढून उरलेल खायला द्याल का हे जपानीत विचारायला माणूस शिकला, की निरक्षराचा धुळपाटीवर श्रीगणेशा गिरवून झाला म्हणून निश्वास टाकावा. पुढे तो निरक्षर, शिकून बालिष्टर होणार, की ढकलपास होऊन जेमतेम कुठलीतरी पदवी पदरात पाडुन कुठेतरी चिकटणार, हे कोणी सांगावे \nहा देश आणि ही संस्कृती melting pot किंवा salad bowl नाहीये. इथे तुम्ही वेगळे आहात आणि वेगळेच राहणार आहात हे लपवायचा अभिनवेश ही नाही.. हे मुलभूत का काय ते तत्व एकदा मान्य केलंत तर प्रवास सुखकर होईल. आणि तरीही वंशभेदाची जाळपोळ ईथे नाही.. असूया/भेदभाव किंवा अन्याय नाहीच असे कसे म्हणू आणि तरीही एकीकडे liberty, equality, fraternity च्या गप्पा मारणा-या आणि दुसरीकडे केवळ वंशभेदामुळे वित्त आणि जिवीत हानी होत असणा-या देशांसारखा हा देश नाही.\nते तुम्हाला तोंड भरुन \"या बसा\" म्हणणार नाहीत की घरी येण्याचं आमंत्रण सहजी देणार नाहीत- पण तुमच्या जीवावर उठणार नाहीत. अंधूक, जाणवेल - न जाणवेल इतपत वंशभेद जगात कुठेही आढळेलच- पण जपान मध्ये त्याचे स्वरुप \"सबवेत जर अनेक जागा रिकाम्या असतील तर तुमच्याच शेजारची रिकामी जागा सर्वात शेवटी भरेल\" इतपत \"गायजीन\" (foreigner) हा शब्द तुम्ही या भूमीवर पाय ठेवल्यापासून तुमची सतत निष्ठेने सोबत करेल..\nदेशाबाहेर परदेशी म्हणून गणलं जाणे आणि देशात अमुक तमुक जातीचा, अमुक पोटजातीचा, तमुक धर्माचा, अ आर्थिक परिस्थितीचा, ब शैक्षणीक पातळीचा म्हणुन- पाहता क्षणीच गणले जाणे.. \nवडिलधा-या पायांना शताधिकांचे हात स्पर्शती\nसवाल आता पुसत नाही\nअल्याड पल्याड दिसत नाही \"\nआज दुपारी, ऑफिस जवळच्या सिग्नलवर एका सायकलीवरची म्हातारी माझ्याकडे पाहून तोंड भरुन बोळकं पसरुन हसत होती.तिला ओळखायला जरा वेळच लागला- मग लक्षात आलं की- ही तर आमच्या हापिसची Cleaning Lady.ही आज्जी किती वर्षाची असेल ह्यावर आमच्या पैजा लागायच्या. शेवटी सगळ्यांचे \"पासष्टीच्या आसपास नक्की आहे\" हयावर एकमत झालं. एक दिवस एका सहका-याला तिचा खाली पडलेला रेल्वे पास सापडला- त्यावर तिचे वय होते- ७५ वर्ष आम्ही अवाक ७५ वर्षाची ही म्हातारी काय खुटखुटीत होती- सुबक खाशी ठेंगणी अशी ही खास जपानी म्हातारी- केसांचा सुरेख बॉब, कडक युनिफार्मात धाड धाड Vaccum Cleaner आपटत सफाई करत असते, आणि येणा-याजाणा-याशी गप्पा मारत असते. माझ्या मनातली ती \"चल रे भोपळ्या टुणुक टुणुक\" म्हणणारी बेरकी आज्जी तंतोतंत अशीच.\nहापिसातल्या काही लोकांना ती खूप आपटत काम करते, म्हणुन तिचा राग येतो- मला मात्र ही म्हातारी जाम आवडते. तिच्या बोळकं पसरुन हसण्यामुळे तिच्या चेह-यावरच्या सुरकुत्या तर झळाळुन उठतातच पण आमच्या ही दिवसाला झिलई चढते.\nया वयात ही बाई येवढं कष्टाचे काम लिलया करते. त्याचं वाईट तर वाटतच पण तिच्या विजिगीषेचे कौतुक ही वाटते.\nह्या जरठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस जपानमध्ये वाढतेच आहे. जवळजवळ २५% लोक पासष्टीच्या वरचे आहेत जपानमध्ये सध्या.\nपुरुष सरासरी ७८ वर्ष आणि बायका सरासरी ८५ वर्षापर्यंत जगतात. सध्या जपानमध्ये शंभरी पार केलेले २३००० लोकं आहेत-सर्वात वयोवृद्ध ११४ वर्षांचा. ६०व्या वर्षी हे सेवानिवृत्त होतात आणि त्यानंतर सरासरी २० वर्ष जगतात. मग चरितार्थ चालवायला अशी कामं धरतात. सुरवातीला जपानमध्ये आले तर धक्का बसला होता- ईतके जख्ख म्हणावे असे म्हातारे अंगमेहनतीची कामं उपसताना बघून.\nट्रेनमध्येही तीच गोष्ट.पाठीचा कणा पूर्ण बाकदार होवून गुढघ्यापर्यंत वाकलेली म्हातारी, जेव्हा सबवेत भेटते तेव्हा ही आज्जी या वयात उभं राहून, एकटी ट्रेनमधुन प्रवास करते, ह्या दृष्यानी हेलावल्या शिवाय रहात नाही. जपानी लोकांना फारसं काही नसतं-कधी कधी जागा देतात उठून पण कधी कधी समोर अशी जर्राजर्जर झालेली, अस्थिपंजर झालेली म्हातारी उभी असताना देखील स्वत: खुशाल “युसेनसेकी” ( Priority Seats) वर बसून राहिलेली लोकं पाहिली की संताप येतो.\nनव-याचा ट्रेनमधील-बसण्याची-जागा-योग जबरदस्त आहे. कुठुनही दमुन येत असताना ह्याला बसायला जागा मिळणे आणि समोर कुठलीही ७-८ दशकं पार केलेली आज्जीबाई त्याच्याच समोर येणे- हे नेहमीचे. मग उठुन जागा देणे अपरिहार्यच \nआसपासच्या अशा कित्ती पिकल्या पानांबद्दल सांगू उपनिर्दीष्ट cleaning lady , आमच्या बिल्डींगचा Caretaker बुढा, (देवा उपनिर्दीष्ट cleaning lady , आमच्या बिल्डींगचा Caretaker बुढा, (देवा त्याच्या येण्यावरुन सकाळचे आठ वाजलेत, म्हणून खुशाल घड्याळ लावून घ्यावे त्याच्या येण्यावरुन सकाळचे आठ वाजलेत, म्हणून खुशाल घड्याळ लावून घ्यावे ), पेपरवाला, शेजारपाजारच्या म्हाता-या आज्ज्या, जपानी सहका-यांचे आई-वडील किंवा सासूसासरे (माझी एक मैत्रिण होती.. तिची उमर अबतक ५६ आणि तिची आई ९० वर्षांची, कोबेचा भयानक भुकंप अनुभवलेली ), पेपरवाला, शेजारपाजारच्या म्हाता-या आज्ज्या, जपानी सहका-यांचे आई-वडील किंवा सासूसासरे (माझी एक मैत्रिण होती.. तिची उमर अबतक ५६ आणि तिची आई ९० वर्षांची, कोबेचा भयानक भुकंप अनुभवलेली ),डिशवॉशर बसवून द्यायला आलेला फिटर, भाजीवाले),डिशवॉशर बसवून द्यायला आलेला फिटर, भाजीवाले एक ना दोन. टॅक्सीचालक तर ईतके वृद्ध असतात कधी कधी की पोचेपर्यंत धास्ती वाटत राहते.\nआमच्या शेजारची \"मायेदा\" आज्जी- ८५ तरी वर्षाची नक्की असेल. आताशा आज्जी खूप थकत चालल्याचे जाणवते. आत्ता आत्ता तिचे केस कापसासारखे पांढरे दिसतात- नाहीतर काही महिन्यांपुर्वीपर्यंत काळे कुळकुळीत डाय करायची. तिला त्या ११६ पाय-यांचा जिना चढता उतरताना पाहिलं की माझ्या पोटात तुटतं. होता होईल तो तिचं सामान उचलणे एवढेच मी करु शकते. एकटीच असते बिचारी- कधी लिफ्ट मध्ये, कधी त्या जिन्यावर, कधी कचरा टाकताना भेटते. मला वेळ असला की गप्पा मारते हवा पाण्याच्या.. आणि कधी मी सकाळच्या घाईत जिवाच्या आकांताने पळत ट्रेन गाठायला चाललेली असते, तेव्हा भेटली की न चुकता- “तु पुढे जा बाई, तुला घाई आहे” “इत्तेराश्शाई” म्हणणारी.. तिला “इत्तेकीमास” म्हणताना क्षणभर मला मी माझ्याच आज्जीला “येते गं” म्हणते आहे असे वाटते \nआमच्याकडे भाच्च्यांनी आल्यावर घर डोक्यावर घेतले मस्तीने. आम्ही मुकाट्याने शेजारच्या आज्जीला आणि खालच्या चिनी बाईला जाउन ‘ओमियागे” (भेट) देउन आलो- \"थोडे दिवस आवाज होईल जास्त- मुलं लहान आहेत- मस्ती करतात, उड्या मारतात-जरा आवाजाचा त्रास होईल तुम्हाला\" म्हणुन सांगून आलो. आमच्या बरोबर भाची पण होती. तिला बघून आज्जी अगदी खुलली-खेळायला ये म्हणाली.. मग नणंदेला म्हणाली “ह्या तुझ्या वहिनीच्या मागे भलती घाई असते. बिच्चारी कायम भेटते ती घाईघाईतच. “ तिच्याशी जरा शिळोप्याचा गप्पा मारल्या आणि घरी आलो.\nअशा ह्या एकेक आज्ज्या काही ओळखीच्या काही सर्वस्वी अनोळखी. पाहिल्या की वाटते- ह्यांना दीर्घायुष्याचा वर आहे की अभिशाप काही ओळखीच्या काही सर्वस्वी अनोळखी. पाहिल्या की वाटते- ह्यांना दीर्घायुष्याचा वर आहे की अभिशाप त्या अश्वत्थामाच्या भळभळणा-या चिरवेदनेचा शाप आहे की भीष्माचार्यांचे अटळ भोग आहेत आणि उत्तरायणाचा इंतजार त्या अश्वत्थामाच्या भळभळणा-या चिरवेदनेचा शाप आहे की भीष्माचार्यांचे अटळ भोग आहेत आणि उत्तरायणाचा इंतजार म्हातारपण येते म्हणजे ते रुपेरी, तृप्त संध्याराग आळवायसाठी, पैलतटीची आस लागली म्हणुन, जीवनाचा चहु अन्गानी आस्वाद घेउन झाला म्हणून, कालचक्राच्या न्यायाने- आले तर चांगले.. पण अतृप्त , एकाकी, विकारयुक्त, आणि विखारयुक्त परावलम्बी आणि अकाली, दीनवाणे म्हातारपणही येतेच. काही म्हातारे कोतारे प्रेमळ आणि आपुलकीची साय चेह-यावरुन सांडणारे..( ह्या जपानी लहान मुलांचे मिचमिचे डोळे जितके लोभस असतात, तेव्हढेच ह्या म्हाता-यांचे मिचमिचे डोळे लोभस असतात.) आणि काही म्हातारे तितकेच विक्षिप्त, दुसरं बालपण अनुभवताना अतोनात हट्टी आणि हेकेखोर झालेले. कधी भ्रमिष्ट, कधी जगभ्रराचा कडवटपणा अंगोपांगातून मिरवणारे, दिसेल त्यावर खेकसणारे(\"नंदा प्रधान\" मधील एरंडेल डोक्यावर थापणारा म्हातारा उभा राहतो डोळ्यासमोर). आणि काही सर्वस्वी उदासीन- बोरकरांच्या \"सुखा नाही चव, लव वठलेली आहे, दु:खा नाही भार, धार बोथटली आहे\" ची आठवण करुन देणारे. व्यक्ती तितक्या प्रकृती हे तर खरेच पण आयुष्याचे भोग हे कुठेतरी खुणा ठेवतातच.. नाही का म्हातारपण येते म्हणजे ते रुपेरी, तृप्त संध्याराग आळवायसाठी, पैलतटीची आस लागली म्हणुन, जीवनाचा चहु अन्गानी आस्वाद घेउन झाला म्हणून, कालचक्राच्या न्यायाने- आले तर चांगले.. पण अतृप्त , एकाकी, विकारयुक्त, आणि विखारयुक्त परावलम्बी आणि अकाली, दीनवाणे म्हातारपणही येतेच. काही म्हातारे कोतारे प्रेमळ आणि आपुलकीची साय चेह-यावरुन सांडणारे..( ह्या जपानी लहान मुलांचे मिचमिचे डोळे जितके लोभस असतात, तेव्हढेच ह्या म्हाता-यांचे मिचमिचे डोळे लोभस असतात.) आणि काही म्हातारे तितकेच विक्षिप्त, दुसरं बालपण अनुभवताना अतोनात हट्टी आणि हेकेखोर झालेले. कधी भ्रमिष्ट, कधी जगभ्रराचा कडवटपणा अंगोपांगातून मिरवणारे, दिसेल त्यावर खेकसणारे(\"नंदा प्रधान\" मधील एरंडेल डोक्यावर थापणारा म्हातारा उभा राहतो डोळ्यासमोर). आणि काही सर्वस्वी उदासीन- बोरकरांच्या \"सुखा नाही चव, लव वठलेली आहे, दु:खा नाही भार, धार बोथटली आहे\" ची आठवण करुन देणारे. व्यक्ती तितक्या प्रकृती हे तर खरेच पण आयुष्याचे भोग हे कुठेतरी खुणा ठेवतातच.. नाही का \nफुलों की घाटी, हेमकुंड- नमनाला घडाभर...\nबाई बास करा आता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/registered-agent-appealed-grapes-22557", "date_download": "2018-06-19T18:23:30Z", "digest": "sha1:WQS3WXTOR6PAXEMMVMQTFOJDLW5YLU3Z", "length": 13430, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Registered agent appealed to the grapes नोंदणीकृत दलालांनाच द्राक्षे देण्याचे आवाहन | eSakal", "raw_content": "\nनोंदणीकृत दलालांनाच द्राक्षे देण्याचे आवाहन\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nतासगाव - नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर द्राक्ष विक्री व्यवहार सुरळीत पार पडावा व द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी. यासाठी द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या दलालांची शासनाकडून अधिकृत नोंदणी करून परवाने देण्याचा व अशाच व्यापाऱ्यांना द्राक्षे द्यावीत, असे आवाहन द्राक्षबागायतदार, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आले.\nतासगाव - नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर द्राक्ष विक्री व्यवहार सुरळीत पार पडावा व द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी. यासाठी द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या दलालांची शासनाकडून अधिकृत नोंदणी करून परवाने देण्याचा व अशाच व्यापाऱ्यांना द्राक्षे द्यावीत, असे आवाहन द्राक्षबागायतदार, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आले.\nतासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे, पांडुरंग जाधव व तालुक्‍यातील द्राक्षबागातयतदारांची बैठक पार पडली. या वेळी दरवर्षी द्राक्ष बागायतदारांची दलालांकडून होणारी फसवणूक, यावर्षी नोटाबंदीमुळे पैशाचे निर्माण झालेले संकट यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.\nनोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर दलालांचा ज्या गावातील दुकान आहे, त्या दुकानाचा परवाना, आधारकार्ड, तालुक्‍यातील ओळखीच्या जामीनदाराचे हमीपत्र, खरेदीसाठी बिलबुक, चलनबुक, खरेदी परवाना, मोबाईल नंबर याशिवाय बॅंकेत पैसे असल्याची खात्री केल्याशिवाय चेक स्वीकारू नयेत. शेतकऱ्यांमध्ये त्यासाठी प्रबोधन करावे, शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे फलक गावोगावी लावण्यात यावेत, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.\nयाबाबत कृषी पणन राज्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि पोलिसांना निवेदन देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी बैठकीमध्ये अविनाश पाटील, पांडुरंग जाधव, आर. बी. शिंदे, शैलेंद्र शिंदे मणेराजुरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबूराव जाधव, डॉ. खाडे (कवठेएकंद), विलास शिंदे, उल्हास जाधव, अमर माने, अरविंद थोरबोले समीर कोळी, शरद शेळके, अर्जुन थोरात, तसेच तालुक्‍यातील द्राक्षबागातयदार शेतकरी उपस्थित होते.\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nहडपसर येथे महापालिकेच्या खोदकामाने बीएसनएल सेवा विस्कळीत\nहडपसर - मगरपट्टा रस्त्यावर नोबेल रूग्णालयाजवळ महापालिकेने खोदकाम केल्याने हडपसर, मांजरी, खराडी, मगरपट्टा या भागातील, लॅंडलाईन, मोबाईल व इंटरनेट, सीसी...\nसावंतवाडीतील बंद प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील - राहूल इंगळे\nसावंतवाडी - पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील बंदावस्थेत असलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असा दावा येथील...\nकेवळ नववी शिकलेल्या गर्भतपासणी करणाऱ्या युवकाला अटक\nसातारा - पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग चाचणी करत असल्याप्रकरणी केवळ नववी शिकलेल्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/all?order=name&sort=asc", "date_download": "2018-06-19T17:54:19Z", "digest": "sha1:ERYHKGDA6OBYAH2MPJOVKZXQ6BMOZ7QA", "length": 6679, "nlines": 131, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "अनुक्रमनिका | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nजोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही - शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n24/02/2012 मराठीत कसे लिहावे\n22/11/2013 बदलता भारत आणि शरद जोशी admin\n19/11/2013 चंद्रपूर जिल्हा वृत्तांत admin\n13/12/2015 निवले तुफान आता admin\n17/02/2012 बरं झालं देवा बाप्पा...\n18/04/2018 शेतकरी संघटना ट्रस्ट admin\n03/11/2013 कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव admin\n07/11/2016 शरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती admin\n24/11/2013 शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन admin\n18/04/2018 शेतकरी संघटना समाचार admin\n18/02/2012 शेतकरी संघटना - लोगो admin\n18/04/2018 अध्यक्षांचे मनोगत admin\n19/10/2013 शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर admin\n24/02/2012 सदस्यत्व कसे घ्यावे\n20/04/2018 शेतकरी संघटना कार्यकारीणी admin\n23/01/2012 श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ admin\n18/04/2018 स्वतंत्र भारत पक्ष admin\n18/04/2018 किसान समन्वय समिती admin\n26/10/2013 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९९ admin\n17/12/2016 शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन admin\n26/12/2013 गुणवंत पाटील यांचा सत्कार admin\n11/12/2012 रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की\nबरं झालं देवा बाप्पा...\nसरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले\nबरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ॥\nकर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी\nकर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी\nतरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥\nकधी चालुनिया येते कहर अस्मानी\nविपरीत शेतीधोरण कधी सुलतानी\nकमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ..॥\nइंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले\nशोषणाने शेतकरी खंगुनिया मेले\nपोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले.॥\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/students-made-rocket-baloon-car-and-solar-oven-115648", "date_download": "2018-06-19T18:48:39Z", "digest": "sha1:ONKOTMSZIJV6UWCP76DYPA27UPWOQGVM", "length": 13551, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "students made rocket baloon car and solar oven विद्यार्थ्यांनी तयार केले रॉकेट, बलून कार, सोलर ओव्हन | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांनी तयार केले रॉकेट, बलून कार, सोलर ओव्हन\nशुक्रवार, 11 मे 2018\nवालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी स्कुलमधील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील विद्यार्थीनींनी रॉकेट, बलून कार, सोलर ओव्हन बनविण्याचे प्रशिक्षण देवून प्रकल्प तयार करुन घेतले.\nवालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी स्कुलमधील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील विद्यार्थीनींनी रॉकेट, बलून कार, सोलर ओव्हन बनविण्याचे प्रशिक्षण देवून प्रकल्प तयार करुन घेतले.\nगेल्या सहा वर्षापासुन अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना विविध विषयावर प्रशिक्षण देण्यासाठी येत आहे. या वर्षी अमेरिकेतील अॅगा, सिमरन बटर, अॅलीसा ब्लंट, आरथी नदान, रहैदा या पाच विद्यार्थीनींनी ७ मे रोजी आल्या आहेत. त्यांनी पाच दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना मंगळ ग्रहावरती जाण्यासाठी कशा प्रकारे रॉकेट तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन मुलांकडून रॉकेट तयार करुन घेतले. तसेच मंगळ ग्रहावरती प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या बलून कार, वस्तुंची वाहतुक करण्यासाठी लागणारे झीप लाईन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.\nअन्न शिजविण्यासाठी लागणारे सोलर ओव्हन तयार करुन घेतले. दुसऱ्या ग्रहावरती जाण्यापूर्वी तेथील तापमान, हवा, पाण्याची अनकुलता तपासणे तसेच नवीन मानवी वसाहतीसाठी लागणाऱ्या सर्व आवश्‍यकतांची पुर्तता करण्यासाठी उद्योजकता विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले. या शिबिराचे आयोजन वालचंदनगर कंपनीचे अध्यक्ष चकोर दोशी, व्यवस्थापकीय संचालक चिराग दोशी, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी.के.पिल्लई व शाळा समितीचे अध्यक्ष धीरज केसकर यांच्या संकल्पनेतुन आयोजन करण्यात आले होते. शिबीर यशस्वी होण्यासाठी शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, पर्यवेक्षक अमोल गोडसे, सतीश सराफ, आरती कुलकर्णी, ज्ञानेश्‍वर जगताप, प्रशांत पाटकळे, अमृता कोळेकर, मिना थोरात, पार्वती बनसोडे यांनी परीश्रम केले.\nअमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील विद्यार्थीनींनी भारतीय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षीकाद्वारे वैज्ञानिक संकल्पना शिकवल्याने नवीन विषयाचे आकलन होण्यास मोलाची मदत झाली. तसेच दुसऱ्या ग्रहावरती जाण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग कडील कल वाढण्यास मदत होणार असल्याचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी सांगितले.\nजर्मनी आपोआप बाद फेरीत जाणार नाही\nमॉस्को - जर्मनी जगज्जेते आहेत म्हणजे ते आपोआप बाद फेरीत जातील असे नाही, असा इशारा माजी जगज्जेते कर्णधार लोथार मथायस यांनी दिला. त्यांनी अलीकडच्या...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nपुणे : धायरी पुलाकडुन भगवती पॅलेस हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मादुकोश अपार्टमेंटच्या गेटसमोर बेकायदेशीररित्या बस पार्किंग केले जाते आहे. याविषयी...\nकाश्मीरमधील कलम 370 हटवल्यास काय होईल\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युती होण्यापूर्वीपासून जम्मू काश्मीरमधील कलम 370 हा मुद्दाही चांगलाच गाजला होता. हा मुद्दा आता पुन्हा उफाळून...\nजिल्हा परिषदेतील अंतर्गत राजकारण वारंवार समोर येत आहे. सत्ताधारी गटातील सदस्यांमधील असलेले हे राजकारण आता पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले असून, ते वारंवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-news-marriage-and-demands-101488", "date_download": "2018-06-19T18:47:48Z", "digest": "sha1:TQ2CEAXLUXQKXLS56RC636MNYUPSOXAU", "length": 15249, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news jalgaon news marriage and demands मुलींसह पालकांच्या हट्टामुळे मुलांचे विवाह जुळणे कठीण | eSakal", "raw_content": "\nमुलींसह पालकांच्या हट्टामुळे मुलांचे विवाह जुळणे कठीण\nबुधवार, 7 मार्च 2018\nआता लग्नाचे बायोडाटा टाकण्यासाठी बहुतेक समाजाचे वधु वर परीचय ग्रुप तयार केले आहेत.त्या ग्रुप समाजातील प्रत्येक गावातील ग्रामस्थ जोडला गेला आहे.त्या ग्रुपवर वधु वरचे परिचयपत्र टाकण्यात येतात त्यामुळे विवाह जमविण्यासाठी सोशल मिडीयाचा असाही वापर केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक कानाकोपर्यात विवाहयोग्य असलेल्या तरूण तरूणीचे माहीती लगेच मिळत आहे. त्यामुळे आता सोशल मीडिया देखील विवाह जमविण्यासाठी महत्वाचे ठरले आहे.\nमेहुणबारे( ता.चाळीसगाव) : गरीब असो की श्रीमंत; प्रत्येकाला वाटते की आपल्या मुलीला नोकरी करणाराच 'वर' मुलगा मिळायला हवा. आशी आशा प्रत्येकालाच असते. सुशिक्षित बेरोजगार मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.विवाहइच्छुक युवकांचे नोकरी अभावी विवाह होत नसल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत.त्यामुळे लग्न जमविणार्या संस्थासह मध्यस्थांकडे परिचयपत्र मोठ्या प्रमाणावर जमा होत असल्याचे चित्र दिसत आहे.\nमुलींना अपेक्षित असलेला शासकीय व निमशासकीय नोकरी करणाऱ्या मुलांचे स्थळ पाहीजे तेवढ्या प्रमाणात येत नसल्याने मुलींची लग्ने थांबली आहेत.तर दुसरीकडे मुलींचे वाढत्या वयामुळे पालकही चिंताग्रस्त झाले आहेत.प्रत्येक समाजात वधूवर निवडीसाठी मेळावे घेतली जात आहेत.तरीही मात्र वेगळीच वस्तुस्थी पहायला मिळते.काही तरून पदवीधर असुनही नोकरी अभावी बेरोजगार आहेत.विविध व्यवसाय व शेती करणाऱ्या विवाह जुळणे खुपच अडचणीचे झाले आहे.सर्व परिस्थिती लक्षात घेता समाजातील विवाह जोडणाऱ्या मध्यस्थीकडे बायोडाटा मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे.\nग्रामीण भागात नावे नोंदणी\nपुर्वी फक्त शहरात असलेली सूचक मंडळात नाव नोदण्यांची पध्दत आता ग्रामीण भागात देखील उपलब्ध झाली आहे.पंधरा वर्षापुर्वी उपवर मुला मुलींचे विवाह जमवितांना फारशा अडचणी येत नव्हत्या मात्र आता मुलांच्या घरची परिस्थिती, त्यांचा स्वभाव शेती उद्योग, नोकरीचा प्राधान्याने केला जात आहे.दरम्यान काही वर्षात गर्भलिंग चिक्तसेचा सुळसुळाट झाला आहे.त्यामुळे मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या दिवसे दिवस कमी होत असल्याने मुलांना लग्नासाठी मुले भेटणे अवघड झाले आहे.\nआता लग्नाचे बायोडाटा टाकण्यासाठी बहुतेक समाजाचे वधु वर परीचय ग्रुप तयार केले आहेत.त्या ग्रुप समाजातील प्रत्येक गावातील ग्रामस्थ जोडला गेला आहे.त्या ग्रुपवर वधु वरचे परिचयपत्र टाकण्यात येतात त्यामुळे विवाह जमविण्यासाठी सोशल मिडीयाचा असाही वापर केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक कानाकोपर्यात विवाहयोग्य असलेल्या तरूण तरूणीचे माहीती लगेच मिळत आहे. त्यामुळे आता सोशल मीडिया देखील विवाह जमविण्यासाठी महत्वाचे ठरले आहे.\nकाही समाजामध्ये मुलांना समाजामधील अनुरूप जोडीदार मिळत नसल्याने बहुतांश पालक दुसर्‍या समाजातील मुलीशी पैसे देवुन लग्न करून आणत आहेत.मात्र यात चाळीसगाव तालुक्यात काही गावामध्ये अक्षरश फसवणूक झाल्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहेत.त्यामुळे आता मुलाची चिंता पालकांना भेडसावत असल्याचे चित्र दिसत आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nलाच घेताना लाचलुचपत खात्याककडून एकाला अटक\nसातारा - थ्री फेज कनेक्‍शनसाठी सर्व्हे करून प्रस्ताव मंजुरीसाठी मेढा येथील उपअभियंता कार्यालयात पाठविण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्विकारल्या...\nकाश्मीरमधील कलम 370 हटवल्यास काय होईल\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युती होण्यापूर्वीपासून जम्मू काश्मीरमधील कलम 370 हा मुद्दाही चांगलाच गाजला होता. हा मुद्दा आता पुन्हा उफाळून...\nऔरंगाबाद - ऑक्सिजन हबवर महापालिकेचा हल्ला\nऔरंगाबाद : शहराचे 'ऑक्सिजन हब' असलेल्या हिमायतबागेच्या परिसरात महापालिकेने कचरा टाकणे सुरू केले आहे. आमखास मैदानामागील बागेच्या मोकळ्या जागेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/coffee-sakal-organised-sakal-amravati-office-104491", "date_download": "2018-06-19T18:47:35Z", "digest": "sha1:OYGXY3MPU6JQKGZK73IG442HYE3ZYEMR", "length": 9733, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "coffee with sakal organised in sakal amravati office आजपासूनच करा पाण्याची बचत - तज्ज्ञांचे आवाहन | eSakal", "raw_content": "\nआजपासूनच करा पाण्याची बचत - तज्ज्ञांचे आवाहन\nबुधवार, 21 मार्च 2018\nअमरावती सकाळ च्या कार्यालयात पाणीबचत या विषयावर चर्चासत्र पार पडले.\nअमरावती - सकाळ कार्यालयात आयोजित 'कॉफी विथ सकाळ' या कार्यक्रमात पाणीबचतीचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.\nपाणीवापरावर बंधन घालणे अशक्‍य असले, तरी बचत व पुनर्भरणाची सवय प्रत्येकाने स्वतःपासूनच प्रारंभ केल्यास पाणी वाया जाणार नाही. भूगर्भातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे पाणीबचत ही काळाची गरज बनली आहे. सध्या आपण अलार्मिंग स्टेजवर असून आजच दखल न घेतली गेली, तर उद्या पाण्यासाठी त्राही त्राही होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही, असा निष्कर्ष 'कॉफी विथ सकाळ' उपक्रमांतर्गत पाणीबचत विषयावर आयोजित चर्चेतून तज्ज्ञांनी काढला.\nजर्मनी आपोआप बाद फेरीत जाणार नाही\nमॉस्को - जर्मनी जगज्जेते आहेत म्हणजे ते आपोआप बाद फेरीत जातील असे नाही, असा इशारा माजी जगज्जेते कर्णधार लोथार मथायस यांनी दिला. त्यांनी अलीकडच्या...\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A1", "date_download": "2018-06-19T18:16:49Z", "digest": "sha1:O4DIJMHFEO2UQNJPOYJDZ5DBPZEVNP47", "length": 5796, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोपड - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतातील पंजाब राज्यातील एक शहर व जिल्हा आहे. (पंजाबी: ਰੋਪੜ ; रोमन लिपी: Ropar) नवीन नाव : रूपनगर (पंजाबी:ਰੂਪਨਗਰ) . हे शहर रूपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. चंडीगडपासून सुमारे ५० कि.मी. अंतरावर हे शहर आहे.\nभारतीय प्रौद्योगिकी संस्थान रोपड येथे इ.स. २००८ पासून सुरु करण्यात आले आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअमृतसर • कपुरथळा • गुरदासपूर • जालंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • रुपनगर • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nजलियांवाला बाग • सुवर्णमंदिर\nअमृतसर • कपुरथला • खेमकरण • गुरदासपुर • जलंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • मोहाली • रूपनगर • रोपड • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nसतलज • बियास नदी • झेलम नदी • चिनाब नदी • रावी नदी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २०१५ रोजी १५:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://ashwinee-evergreenashwinee.blogspot.com/2012/", "date_download": "2018-06-19T17:41:19Z", "digest": "sha1:FGD2WFDJN76YJWZ2FTNBPR5VMMDYBXPU", "length": 33727, "nlines": 88, "source_domain": "ashwinee-evergreenashwinee.blogspot.com", "title": "भिजपाऊस.....: 2012", "raw_content": "\nदोन पायांची श्वापदं फिरतायत अवतीभवती\nआणि त्यांच्यासाठी पिंजरे बनवणं, त्यांना बांधून घालणं\nहे येरागबाळयाचं काम नाही...\nखरं तर कोणालाच जमणार नाही गं ते\nबाईला फक्त मादी समजणारी ही श्वापदं कधी जन्माला आली\n...कशी आपल्यातच वाढत गेली...\nहे कळलंच नाही, परग्रहावर जायची स्वप्नं पाहणाऱ्या इथल्या माणसाला...\n...तेव्हा तूच करायचं आहेस स्वत:चं रक्षण...जमलं तर...\nनाहीतर, भोग वाटयाला आलेले भोग...\nस्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या दूरदृष्टीच्या 'शहाण्या' दांपत्यांना\nसरकार पुरस्कार जाहीर करणार आहे म्हणे लवकरच....\nएका निष्पाप जिवाचा या नरकातला प्रवेश रोखला म्हणून...\nमी तर तेवढीही शहाणी नव्हते बघ...\nतुला जन्म देऊन मोकळी झाले....\nमाणूस म्हणून वाढवायच्या खुळया नादात\nमाणसं संपत चालली आहेत इकडे लक्षच गेलं नाही माझं...\nआता माझ्या या चुकीचं प्रायश्चित्त तू घ्यायचंस...\nआजच्या दुनियेचा हाच तर रिवाज आहे...\nत्याच्या येण्याचा सांगावा तिच्यापर्यंत पोचलाय हे सकाळीच उमगलं....\nनिरोपाचे दोन-चार शिंतोडेही काय कमाल करु शकतात,\nहे सर्वदूर पसरलेल्या तिच्या गंधाने समजलं...\nकिती युगं लोटली तरी भेटीतली उत्कटता, मिलनाची आतुरता\nयुगाच्या सुरुवातीला होती तशीच...तितकीच...अमीट\nविरहातही भेटीची आशा जिवंत ठेवणाऱ्या तिची, की\nदिलेलं वचन पाळण्याकरता तिच्या ओढीनं धाव घेणाऱ्या त्याची\nआता ढोल-गजराच्या साथीनं तो मोठया ऐटीत येईल\nआणि त्याच्या प्रियेला आलिंगन देईल...\nआपल्या सर्वांच्या साक्षीनं सर्जनाचा नवा उत्सव सुरू होईल\nघरटयाच्या कठडयाशी येऊन भवतालच्या परिसराकडे अपार उत्सुकतेने पाहणाऱ्या त्याच्या इवल्याशा पण चमकदार डोळयांनी माझं लक्ष वेधून घेतलं. 'अगं बाई, किती लगेच मोठी झाली ही आणि धीटही...आणखी काहीच दिवस आपल्यासोबत.. इवल्याशा पंखांमधे पुरेसं बळ आलं, उडण्याचं शिक्षण मिळालं की आकाशात झेप घेतील... ' मोठी झाल्याचा आनंद आणि विरहाच्या क्षणाची लागलेली चाहूल दोन्ही एकाच वेळी मनात आलं आणि मन कातर झालं...'कसं दिसेल हे सुनंसुनं घरटं... गेले महिनाभर त्या इवल्याशा घरात मूर्तिमंत चैतन्य नांदत होतं...या अनपेक्षित आणि गोजिरवाण्या पाहुण्यांनी आमच्या आयुष्यातही अनोख्या आनंदाचे चार क्षण आणले होते. हे सगळं संपणार तर...\n'आपल्या बागेतलं घरटं सोडून जाणार म्हणजे त्यांच्या जन्मदात्यांपासूनही दूर जाणार की ' या अटळ सत्याची जाणीव झाली आणि मन अधिकच उदास झालं...त्या दोघांच्या संगोपनाच्या कालखंडाची मी एक साक्षीदार होते. अंडी उबवण्यापासून त्यांनी या दोन जिवांची घेतलेली काळजी मी पाहिली होती. दोघांनी आलटून पालटून दिलेली मायेची ऊब, घरटयाच्या परिसराची केलेली राखण, कावळयासारख्या शत्रूपासून आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी ठेवलेला कडेकोट पहारा..दिसायला चिमणीचं मोठं भावंडं वाटावं असा हा नर्तक पक्षी, पण कावळयाशी ते ज्या त्वेषाने भांडत असत ते पाहताना त्यांच्या इवल्याशा कुडीचाही पाहणाऱ्याला विसर पडत असे. आपल्या पिल्लांवरची अपार माया त्या जिवांना कावळयासारख्या, त्यांच्यासमोर बलाढय दिसणाऱ्या शत्रुशी दोन हात करण्याचं बळ देत होती. अंडयावरचे तपकिरी रंगाचे ठिपके वाढू लागले आणि गडदही होऊ लागले तेव्हा माझ्या लेकाने मला सांगितलं, 'आई, आता लवकरच पिल्लं बाहेर येतील.' यापूर्वी कधी हा अनुभव घेतला नसल्याने मनात अपार उत्सुकता आणि हुरहूर दाटली होती. आणि अगदी दोन दिवसांतच पिल्लांनी दर्शन दिलं..पालीचं पिल्लू वाटावं इतक्या नाजूक शरीराचे तो दोन कोवळे जीव पाहिले आणि औत्सुक्य-आनंदाची जागा काळजीने घेतली. अक्षरश: बोटभर आकार आणि अतिकोमल काया... 'कस{ वाढवतील या जिवांना आणि सतत घिरटया घालणाऱ्या त्या कावळयाचं काय ' या अटळ सत्याची जाणीव झाली आणि मन अधिकच उदास झालं...त्या दोघांच्या संगोपनाच्या कालखंडाची मी एक साक्षीदार होते. अंडी उबवण्यापासून त्यांनी या दोन जिवांची घेतलेली काळजी मी पाहिली होती. दोघांनी आलटून पालटून दिलेली मायेची ऊब, घरटयाच्या परिसराची केलेली राखण, कावळयासारख्या शत्रूपासून आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी ठेवलेला कडेकोट पहारा..दिसायला चिमणीचं मोठं भावंडं वाटावं असा हा नर्तक पक्षी, पण कावळयाशी ते ज्या त्वेषाने भांडत असत ते पाहताना त्यांच्या इवल्याशा कुडीचाही पाहणाऱ्याला विसर पडत असे. आपल्या पिल्लांवरची अपार माया त्या जिवांना कावळयासारख्या, त्यांच्यासमोर बलाढय दिसणाऱ्या शत्रुशी दोन हात करण्याचं बळ देत होती. अंडयावरचे तपकिरी रंगाचे ठिपके वाढू लागले आणि गडदही होऊ लागले तेव्हा माझ्या लेकाने मला सांगितलं, 'आई, आता लवकरच पिल्लं बाहेर येतील.' यापूर्वी कधी हा अनुभव घेतला नसल्याने मनात अपार उत्सुकता आणि हुरहूर दाटली होती. आणि अगदी दोन दिवसांतच पिल्लांनी दर्शन दिलं..पालीचं पिल्लू वाटावं इतक्या नाजूक शरीराचे तो दोन कोवळे जीव पाहिले आणि औत्सुक्य-आनंदाची जागा काळजीने घेतली. अक्षरश: बोटभर आकार आणि अतिकोमल काया... 'कस{ वाढवतील या जिवांना आणि सतत घिरटया घालणाऱ्या त्या कावळयाचं काय त्याला लागली असेल का यांच्या जन्माची खबर त्याला लागली असेल का यांच्या जन्माची खबर इतकं कोवळं मांस म्हणजे त्याला मेजवानी..'माझ्या मनात नुसतं काहूर माजलं..आधी नुसती अंडयांना ऊब द्यायची होती. आता उब देण्याबरोबरच खाऊपिऊ घालायचं होतं, बाहेरच्या जगात वावरण्याला लायक करायचं होतं..पंख्यासारखे पंख पसरत आकाशात डौलाने उडायलाही शिकवायचं होतं. 'इतकं सगळं जमेल त्यांना इतकं कोवळं मांस म्हणजे त्याला मेजवानी..'माझ्या मनात नुसतं काहूर माजलं..आधी नुसती अंडयांना ऊब द्यायची होती. आता उब देण्याबरोबरच खाऊपिऊ घालायचं होतं, बाहेरच्या जगात वावरण्याला लायक करायचं होतं..पंख्यासारखे पंख पसरत आकाशात डौलाने उडायलाही शिकवायचं होतं. 'इतकं सगळं जमेल त्यांना' पक्षीजगताच्या तोकडया अनुभवामुळे मी अधिकच चिंतातुर बनले होते. काही दिवसांतच माझ्या शंका आणि चिंता दूर पळाल्या. कावळयाशी ते पूर्वीपेक्षाही त्वेषाने भांडत होते. या भांडणात एक दिवस त्यातल्या वडिलांचा पंख कापला गेला, तरी त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाही. आपल्या इवल्याशा चोचीत बारीक किडे आणणं आणि ते या पिलांच्या मुखात घालणं हे काम सतत चालू असे. पिलं जन्माला आली की लगेच दृष्टी येत नाही. डोळे उघडायला काही दिवस जातात. पण त्या आधीही आपले आईवडील आपल्यासाठी खाऊ घेऊन आले आहेत हे त्यांना नेमकं समजायचं, ते घरटयापाशी आले की आपोआप त्या दिशेने तोंड करुन ते आपला इवलासा 'आ' वासायचे. हे सारं प्रत्यक्ष बघण्यातही मौज होती. आनंद होता. त्यांना दिसामाशी वाढताना पाहणं सुखावणारं होतं. हळूहळू गुलाबी त्वचा करडया-तपकिरी केसांनी झाकली गेली. डोळे उघडले, नजर आली. इवल्याशा पण टाकदार चोचीचा आकार दिसायला लागला. पिलं मोठी होताना त्यांना सामावून घेण्यासाठी ते घरटंही रुंदावत गेलं. काळजी वाटावी अशा अतिकोमल कायेपासून एका गोंडस-गोजिरवाण्या पिल्लांपर्यंतचा त्यांच्या वाढीचा प्रवास पाहताना खूप समाधान मिळालं. यासाठी त्यांच्या जन्मदात्यांनी घेतलेली जिवापाड मेहनत आणि डोळयांत तेल घालून घेतलेल्या काळजीला खूप चांगलं फळ आलं होतं. आता ती पिल्लं धीटपणे घरटयाबाहेर डोकावताहेत, त्याच्या कडेवर उभं राहण्याचं धाडस करताहेत. हळूहळू उडण्याचं प्रशिक्षण चालू होईल.\nज्या एकझोऱ्याच्या झाडावर हे इवलंसं घरटं बांधलं आहे, त्यालाही बहर येतो आहे. गुलाबी रंगाच्या नाजूक फुलांचे घोस त्याच्या अंगोपांगी लगडू लागले आहेत. हा त्याचा दरवर्षीचा बहराचा मोसम असला तरी ही नर्तक पक्षाला निरोप देण्यासाठी केलेली तयारी आहे असे वाटते आहे. या साहचर्याने त्या झाडालाही काही दिलं असेलच ना त्याची कृतज्ञ फेड करण्यासाठी तर ही फुलांची आरास निरोपासाठी मांडली नसेल\nआणि त्या पिल्लांचे जन्मदाते... बाकीच्यांना जाणवलेला निरोपाचा क्षण त्यांच्याही लक्षात आला असेलच की... त्यांचं दिसामाशी वाढणं म्हणजे आपल्यापासून दूर जाण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणं हे त्यांना पहिल्या दिवसापासून कळलं असावं...स्वत:च्या जिवापल्याड पिल्लांचं रक्षण केलं, मायेची ऊब दिली पण म्हणून विरह टळू शकतो थोडाच... बाकीच्यांना जाणवलेला निरोपाचा क्षण त्यांच्याही लक्षात आला असेलच की... त्यांचं दिसामाशी वाढणं म्हणजे आपल्यापासून दूर जाण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणं हे त्यांना पहिल्या दिवसापासून कळलं असावं...स्वत:च्या जिवापल्याड पिल्लांचं रक्षण केलं, मायेची ऊब दिली पण म्हणून विरह टळू शकतो थोडाच... हे स्वीकारायची त्यांची तयारी असावी असं त्यांच्याकडे पाहून वाटतंय. किती समंजस दिसताहेत दोघंही..आणि कृतकृत्यही...एक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचं समाधान असेल त्यांच्या मनात... मायेच्या पाशात पिल्लांना गुंतून न ठेवता त्यांना मुक्त आकाशात उडू देण्यासाठी त्यांनी मन घट्ट केलं असावं, असंही मला वाटतं आहे. इथून उडाल्यावर कदाचित पुन्हा गाठ पडणारही नाही. आकाशात विहार करताना जर समोर आले तर ओळख पटत असेल आपल्या जन्मदात्यांची हे स्वीकारायची त्यांची तयारी असावी असं त्यांच्याकडे पाहून वाटतंय. किती समंजस दिसताहेत दोघंही..आणि कृतकृत्यही...एक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचं समाधान असेल त्यांच्या मनात... मायेच्या पाशात पिल्लांना गुंतून न ठेवता त्यांना मुक्त आकाशात उडू देण्यासाठी त्यांनी मन घट्ट केलं असावं, असंही मला वाटतं आहे. इथून उडाल्यावर कदाचित पुन्हा गाठ पडणारही नाही. आकाशात विहार करताना जर समोर आले तर ओळख पटत असेल आपल्या जन्मदात्यांची कुणास ठाऊक पण या चिंतेची सावली आज त्यांच्या चेहऱ्यावर नाही. सहवासाचे जे चार क्षण नियतीने नशिबी लिहिले आहेत त्यातलं सुख लुटावं, आनंद घ्यावा आणि निरोपाची वेळ झाली की 'शुभास्ते पंथान:' म्हणून हसतखेळत निरोप द्यावा असं सांगणारे भाव त्या जन्मदात्यांच्या चेहऱ्यावर वाचता येताहेत...आणि मी किती खुळी जमेल ना यांना पालकपण असा विचार करत होते जमेल ना यांना पालकपण असा विचार करत होते..उलट गेल्या महिन्याभरात त्यांनीच खूप शिकवलं आहे...माणसांपलिकडच्या जगात पालकपण कसं निभावलं जातं याचं दर्शन मला घडवलं आहे. त्यांना हसतमुखाने निरोप द्यायचा इतकंच आत्ता ठरवलं आहे. खरं तर मी आणि माझी बाग आता पुढच्या सृजनसोहोळयाकडे डोळे लावून बसलो आहोत...आम्हांला भरभरुन देणाऱ्या अशा आणखी एका सोहोळयाकडे\nकिती माणसं असतात आपलं आयुष्य घडवणारी...कोणताही 'पाठ' न घेता, कोणताही 'सल्ला' न देताही खूप काही शिकवणारी...सहवासातून अनेक मूल्यांची रुजवण करणारी...आपल्या चांगल्या आणि वाईट, दोन्ही दिवसांत ही माणसं आपल्या अवतीभवती त्यांच्या कामात गर्क असतात. पण त्यांचं नुसतं 'असणं' मरगळ आलेल्या मनाला उभारी देतं आणि सुखाच्या क्षणी बेहोश होण्यापासून परावृत्त करतं. फक्त आजूबाजूच्या गोतावळयात त्यांची 'नेमकी' ओळख आपल्याला पटावी लागते. (आम्हां भावंडांचं भाग्य की, अशा माणसांना ओळखण्याची नजर आमच्या आईवडिलांनी दिली आणि त्यांच्याबद्दल कायम कृतज्ञ राहण्याची वृत्ती आमच्यात रुजवली.)\nमाझ्यासाठी आण्णांचं स्थान अशांमधे अग्रभागी...आण्णा म्हणजे डॉ. व. सि. ताम्हणकर, ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य...संस्थापक संचालक कै.आप्पा पेंडसे यांच्या निधनानंतर काही काळ संचालकपदाची म्हणजे प्रमुखपदाची धुरा सांभाळणारे... कसोटीच्या काळात संस्थेचं खंबीर नेतृत्व करणारे आणि नियोजित संचालक येताच त्यांच्या हाती कार्यभार सोपवून, कार्यकर्ता वृत्तीने पुन्हा नव्या कामात स्वत:ला झोकून देणारे...मी प्रबोधिनीचं काम करायला लागले तेव्हा बऱ्याच ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाबद्दल ऐकलं होतं, वेगवेगळया कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यापैकी काहींचं दुरुन दर्शनही झालं होतं. या कामातली मुळाक्षरं गिरवणारी माझ्यासारखी कार्यकर्ती पुढे जाऊन बोलणं ही म्हटलं तर अशक्य गोष्ट होती. 'त्यांच्याशी बोलावं, त्यांचं काम जाणून घ्यावंसं तर वाटतंय पण सर्वांसमोर जायचा संकोच तसं करु देत नाही', मनातल्या या उलघालीवर मी तोडगा काढला. प्रबोधिनीच्या कामाबरोबर मी पत्रकारही असण्याचा इथे उपयोग झाला.\nकिल्लारीच्या भूकंपाची झळ बसलेल्या हराळी या गावात प्रबोधिनीचं नवं काम उभं राहत होतं. शेतकऱ्यांच्या मुलांसाठीची निवासी शेतीशाळा. या वैराण वाळवंटात आण्णांच्या कल्पक नेतृत्वातून नंदनवन आकार घेतंय हे ऐकून होते..ते बघण्यासाठी आणि त्यावर दीर्घ लेख लिहिण्यासाठी मी 10 वर्षांपूर्वी हराळीत पोहोचले. ती माझी आणि आण्णांची पहिली भेट. त्यांच्याबरोबर त्या प्रकल्पावर असणाऱ्या प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या लताताई, या दोघांनाही प्रथम भेटत होते. लताताईंचं बोलणं अतिशय आपुलकीचं, थेट काळजाला\nभिडणारं...आमच्यामधलं सर्व प्रकारचं 'अंतर' पुसून टाकणारं. त्यामुळे त्यांच्याशी अगदी लगेचच नातं जुळलं. त्यामानाने आण्णा मितभाषी. अखंड कामात व्यग्र आणि खरं तर कामातूनच संवाद साधणारे. मात्र जे काही 2 शब्द बोलतील ते आठवणीत राहावेत असे. त्यावेळी सत्तरीच्या उंबरठयावर असलेल्या आण्णांचा दिवस पहाटे चारच्या सुमारास सुरू होत असे आणि रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास संपत असे. )आजही या दिनक्रमात बदल झालेला नाही.) जागृतावस्थेतला बहुतेक सर्व वेळ हा फक्त आणि फक्त कामासाठी, कामात बदल हाच विरंगुळा. मी हे सर्व पाहत होते आणि थक्क होत होते. नकळत, स्वत:च्या वाया चाललेल्या वेळेची तुलना त्यांच्या कार्यमग्नतेशी करत होते. शांत राहूनही दबदबा कसा असू शकतो याचा वस्तुपाठ म्हणजे आण्णा. 'दमलो, थकलो' या शब्दांना हद्दपार केलेलं त्यांचं जगणं आजूबाजूच्या अल्पशिक्षित-अशिक्षितांनाही प्रेरणा देणारं. 'आपण नाही तर, आपलं काम बोललं पाहिजे', ही शिकवण आण्णांच्या सहवासानं दिली. आमच्यात काही शब्दांची देवाणघेवाण व्हायची ती जेवणाच्या टेबलावर. त्यात घरच्यांची चौकशी, माझ्या कामाचं स्वरुप, मी हराळीत काय पाहिलं याची चौकशी असे. आणखी काय पाहायला हवं, कोणाशी बोलायला हवं असं सुचवणं असे. दर्जेदार शिक्षणाचं कायमचं दुर्भिक्ष आणि पुरेशा पावसाअभावी वैराण वाळवंट असलेला हा भाग. त्याचा आण्णा-लताताईंनी केलेला कायापालट बघून मी थक्क होत होते. अतिशय कमी पावसाच्या प्रदेशात, मूळच्या शेतकरी नसलेल्या पण प्रयोगशील वृत्तीच्या आण्णांनी जे उभं केलं आहे ते प्रत्यक्ष पाहायला हवं असंच स्वप्नवत वाटणारी गोष्ट सत्यात आणणं म्हणजे हराळीचा प्रकल्प आणि त्याचे मुख्य शिल्पकार आण्णा. आज 'समृध्दीची प्रसन्न झुळूक अनुभवणारा' हा प्रदेश म्हणजे आण्णांच्या वयाची साठी ओलांडल्यानंतर उभ्या केलेल्या कामाचं मूर्तिमंत प्रतीक स्वप्नवत वाटणारी गोष्ट सत्यात आणणं म्हणजे हराळीचा प्रकल्प आणि त्याचे मुख्य शिल्पकार आण्णा. आज 'समृध्दीची प्रसन्न झुळूक अनुभवणारा' हा प्रदेश म्हणजे आण्णांच्या वयाची साठी ओलांडल्यानंतर उभ्या केलेल्या कामाचं मूर्तिमंत प्रतीक हाती घेतलेलं प्रत्येक काम हे देखणं आणि सर्वांच्या हिताचा विचार करुन करणं हे त्यांचं वैशिष्टय आहे. खरं तर उठल्यापासून रात्री निजेपर्यंत ते जे काही करतात ते केवळ समाजासाठीच; पण तेही नेटकं, परिपूर्ण करण्याचा त्यांचा आग्रह असतो...\nएका वर्षी मी हराळीचं वार्षिक वृत्त करण्यासाठी तिथे आठवडाभर मुक्कामाला होते. वार्षिक वृत्ताच्या निमित्ताने तिथल्या कामाचा वर्षभराचा आढावा घ्यायचा होता, तोही वेगवेगळया विभागात काम करणाऱ्या माणसांशी बोलून...अगदी स्वयंपाकघरात काम करणाऱ्या मावशांचं मतही तितकंच मोलाचं असणार होतं. आपल्या कामात त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगावेत अशी अपेक्षा होती. सर्वच जण अगदी मोकळेपणी बोलले, भरभरुन बोलले. कामातून मिळणारा आनंद, आण्णा-लताताईंसारख्या ज्येष्ठांकडून मिळणारी आपुलकीची वागणूक, प्रत्येक कामाच्या नियोजनावर आण्णांचं असलेलं बारीक लक्ष आणि त्याच वेळी जबाबदारी सोपवलेल्या व्यक्तीला वाढायला दिलेली 'स्पेस' त्यांच्या प्रांजळ निवेदनातून माझ्यापर्यंत पोचत होती. आण्णांच्या व्यक्तिमत्त्वाचं कॅलिडोस्कोपिक दर्शन घडत होतं. अनेक पुरस्कार ओवाळून टाकावेत असं काम करणारा हा महात्मा कसलीही अपेक्षा न करता महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात शांतपणे मनुष्यघडणीच्या कामात व्यग्र आहे. अनेकांपर्यंत त्यांचं मोठेपण अजून पोचलेलंच नाही आणि त्याची आण्णांना तमाही नाही. प्रबोधिनीचा हा जो प्रकल्प उभा आहे त्याचे आपण मालक नाही तर 'व्यवस्थापक' आहोत, त्याच्यावर आपला मालकी हक्क नाही याची कृतीतून जाणीव करुन देणारे आण्णा. अगदी एक लहानसा प्रसंग याची साक्ष देतो. या मुक्कामाच्या वेळी मी निघाले तेव्हा मला तिथल्या नर्सरीतून एक रोप भेट देण्यात आलं आणि माझ्या आवडीची आणखी दोन रोपं मी घेतली. माझ्या पिशवीत तीन रोपं पाहिलेल्या आण्णांनी मला निरोप पाठवला, ''ताईंना म्हणावं की, एक रोप तुम्हांला हराळीची भेट म्हणून दिलं आहे. बाकीच्या रोपांचे पैसे द्यावे लागतील.'' खरं तर हा निरोप येण्याआधीच मी पैसे दिले होते पण आपला एक लहानात लहान कार्यकर्ताही वावगं वागू नये यासाठी ते किती दक्ष असतात याचं दर्शन मला घडलं.\nव्यवहारात काटेकोर असणाऱ्या आण्णांचं आणखी एक रुप मला त्यावेळी दिसलं. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून खाली येण्यापूर्वी मी माझी बॅग पॅसेजमधे ठेवली आणि खोलीचं दार बंद करायला वळले. तेवढयात, मला निरोप द्यायला आलेल्या आण्णांनी अगदी सहज माझी ती अवजड बॅग उचलली. माझं लक्ष जाताच मी घाईघाईने बॅग घ्यायला धावले, '' अहो,किती जड आहे ही बॅग. खाली कशा न्याल तुम्ही'' मला म्हणाले. त्यांच्या स्वरातली आपुलकी माझ्या हृदयाला स्पर्शून गेली, मी कसंबसं इतकंच म्हटलं, ''आण्णा, प्लीज लाजवू नका मला...मी माझी बॅगही उचलू शकले नाही तर काय शिकले तुमच्याबरोबर राहून'' मला म्हणाले. त्यांच्या स्वरातली आपुलकी माझ्या हृदयाला स्पर्शून गेली, मी कसंबसं इतकंच म्हटलं, ''आण्णा, प्लीज लाजवू नका मला...मी माझी बॅगही उचलू शकले नाही तर काय शिकले तुमच्याबरोबर राहून'' डोळयांत जमा झालेल्या अश्रूंनी आण्णांसमोर वाकले, पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. तेव्हा हा मूकनायक शांतपणे हात जोडून मला निरोप देत होता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/all?page=1", "date_download": "2018-06-19T17:56:59Z", "digest": "sha1:GTBRDGRQSXN2KQI5TX47PYYXCDPXYF4V", "length": 6806, "nlines": 133, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "अनुक्रमनिका | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nजोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही - शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n11/01/2012 शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार गंगाधर मुटे\n22/01/2012 महाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी शरद जोशी\n22/01/2012 योद्धा शेतकरी नेता श्रीकांत उमरीकर\n22/01/2012 शेतकरी प्रकाशन गंगाधर मुटे\n22/01/2012 कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत संपादक\n22/01/2012 संवाद - ईटीव्ही - शरद जोशी संपादक\n23/01/2012 खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने शरद जोशी\n23/01/2012 प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट शरद जोशी\n23/01/2012 श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ admin\n28/01/2012 मा. शरद जोशी यांचा जीवनपट संपादक\n28/01/2012 अंगारमळा - आत्मचरित्र शरद जोशी\n01/02/2012 आयबीएन-लोकमत चर्चा संपादक\n01/02/2012 शेतकरी संघटक ६ जानेवारी २०१२ संपादक\nबरं झालं देवा बाप्पा...\nसरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले\nबरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ॥\nकर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी\nकर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी\nतरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥\nकधी चालुनिया येते कहर अस्मानी\nविपरीत शेतीधोरण कधी सुलतानी\nकमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ..॥\nइंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले\nशोषणाने शेतकरी खंगुनिया मेले\nपोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले.॥\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/old-five-hundred-rupees-currency-purchase-seeds-17394", "date_download": "2018-06-19T18:27:14Z", "digest": "sha1:MPWG6NIIHAQW75AERBK5XUWVRV5FFOQH", "length": 11484, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "old five hundred rupees currency for the purchase of seeds बियाणे खरेदीसाठी आता पाचशेच्या जुन्या नोटा | eSakal", "raw_content": "\nबियाणे खरेदीसाठी आता पाचशेच्या जुन्या नोटा\nमंगळवार, 22 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून, सरकारने आता बियाणे खरेदीसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची सवलत त्यांना दिली आहे. ही सवलत केवळ केंद्र व राज्य सरकारी दुकाने आणि कृषी विद्यापीठांमध्ये असणार आहे.\nनवी दिल्ली - नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून, सरकारने आता बियाणे खरेदीसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची सवलत त्यांना दिली आहे. ही सवलत केवळ केंद्र व राज्य सरकारी दुकाने आणि कृषी विद्यापीठांमध्ये असणार आहे.\nकेंद्र व राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्र, राष्ट्रीय व राज्य बियाणे महामंडळे, केंद्रीय व राज्य कृषी विद्यापीठे आणि इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च यांच्या दुकानांमधून शेतकऱ्यांना जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा देऊन बियाणे खरेदी करता येईल. यासाठी शेतकऱ्यांना सरकारी ओळखपत्राचा पुरावा सादर करावा लागेल. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.\nयाआधी सरकारने शेतकऱ्यांना \"केवायसी' पूर्ण असलेल्या बॅंक खात्यातून आठवड्याला कर्जातील 25 हजार रुपये काढण्याची मुभा दिली होती. याचबरोबर पीकविम्याच्या हप्ता जुन्या नोटांच्या स्वरूपात भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोंदणीकृत व्यापाऱ्यांना आठवड्याला 50 हजार रुपये काढण्याची सवलत दिली होती.\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/prasad-inamdars-muktapeeth-article-24992", "date_download": "2018-06-19T17:59:57Z", "digest": "sha1:V67JKKZDXKEA2TRMBA3DFAII4C2JDK3L", "length": 16041, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "prasad inamdar's muktapeeth article सृजनाविष्काराची दुपार! | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nकलादालनात 40-50 तरुण दाटीवाटीने बसले होते. सर्वांची नजर कलादालनाच्या मध्यभागी खिळलेली. बाहेरील वातावरणाचा कसलाही स्पर्श तेथे नव्हता. बासरीच्या हळुवार सुरावटींखेरीज तेथे फक्त शांततेचे अस्तित्व होते. कलादालनामध्ये \"कलामंदिर'च्या काही तरुण कलाकारांच्या कलाकृती मांडलेल्या होत्या. त्याही त्या वातावरणाशी अगदी एकरूप झालेल्या; मात्र तरीही प्रत्येकीचं स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित करत होत्या. साखर खाणाऱ्या मुंग्यांच्या शिल्पाजवळ बसलेले तरुण अगदी सावरून बसलेले, जणू त्या मुंग्या येऊन डसतील की काय असंच वाटावं.\nकलादालनात 40-50 तरुण दाटीवाटीने बसले होते. सर्वांची नजर कलादालनाच्या मध्यभागी खिळलेली. बाहेरील वातावरणाचा कसलाही स्पर्श तेथे नव्हता. बासरीच्या हळुवार सुरावटींखेरीज तेथे फक्त शांततेचे अस्तित्व होते. कलादालनामध्ये \"कलामंदिर'च्या काही तरुण कलाकारांच्या कलाकृती मांडलेल्या होत्या. त्याही त्या वातावरणाशी अगदी एकरूप झालेल्या; मात्र तरीही प्रत्येकीचं स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित करत होत्या. साखर खाणाऱ्या मुंग्यांच्या शिल्पाजवळ बसलेले तरुण अगदी सावरून बसलेले, जणू त्या मुंग्या येऊन डसतील की काय असंच वाटावं.\nनव्याने येणाराही त्या वातावरणाला \"आकर्षित' होऊन त्यातीलच एक बनून जात होता. मनात बोललो तरी गलका होईल की काय असे वाटावे, अशी एक भारलेली दुपार. एरवी दुपार आळसावलेली असते; मात्र त्या कलादालनात सुरू असलेल्या सृजनाविष्कारामुळे ती दुपार प्रसन्न बनली होती. मध्यभागी फक्त त्या कलाकाराची हालचाल सुरू होती; पण त्याची हालचाल त्या शांत मैफलीची जान होती. त्याची बोटं समोर मांडलेल्या मातीच्या गोळ्याला जिवंत करण्यात तल्लीन झाली होती. त्याच्या बोटांची लयबद्ध हालचाल नजर हटू देत नव्हती. समोर बसलेली मुलगी जशीच्या तशी साकारण्यासाठी तो तरुण कलाकार आपले कसब आजमावत होता. शिकलेल्या संचिताला मातीच्या गोळ्यामधून मांडू पाहत होता. डोळे तिच्यावर खिळलेले, बोटे मातीच्या गोळ्याला आकार देण्यात एकरूप आणि चेहऱ्यावर नवनिर्मितीचा आनंद विलसू लागला होता. असे म्हणतात, कलाकार जादूगार असतात. त्याचा प्रत्यय समोर होता. त्याच्या बोटांची जादूगरी शिल्प घडवण्यात हरवली होती. पाहता पाहता मातीचा निर्जीव गोळा आकारास येऊ लागला. सहायकांकडून एक-एक गोळा घेत तो कलाकार शिल्पामध्ये प्राण भरण्यात एकजीव झालेला. तो भोवताल विसरलेला. आपल्यामुळे भोवती एक छानशी मैफल सजली आहे, हे त्याच्या गावीही नव्हते. तो त्याच्याही नकळत मैफलीत रंग भरत होता आणि पाहणारे त्याचा आस्वाद घेण्यात रंगून गेले होते. मातीच्या गोळ्याने आधी काहीसा आकार धारण केला, नंतर त्यावर बारकाव्यांसह मुलीची प्रतिकृती उमटू लागली. खूप वेळ बसून कंटाळलेल्या त्या मुलीच्या चेहऱ्यावरही हास्य विलसू लागले. नेमका हाच क्षण त्या कलाकाराने पकडला आणि बनवलेल्या शिल्पाच्या चेहऱ्यावर भावरेषा उमटवल्या.\nशिल्प पूर्णत्वाला जाऊ लागेल तसे उपस्थितांच्या डोळ्यांच्या बाहुल्याही समाधानाने विस्फारल्या. कलाकाराने अखेरचा हात फिरवला. त्या शिल्पापासून तो दूर उभा राहिला आणि एकवार मुलीकडे आणि एकवार शिल्पाकडे बारकाईने पाहिले. काही कसूर राहिली नसल्याची खात्री पटल्यावर स्वतःशीच समाधानाने हसला आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कोणी त्या कलाकाराचे मातीभरले हात हातात घेऊन त्याचे अभिनंदन केले, कोणी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कोणी त्याच्यासोबत छायाचित्रे काढून घेतली, कोण ते शिल्प पाहण्यात गढून गेले. रंगलेली मैफल अगदी समेला पोचली. नवसृजनाच्या आनंदाचा शिडकावा करत एक दुपार प्रफुल्लित करत राहिली.\n'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी\nमुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा...\nमला वाचवा हो, मला पाणी द्या हो\nवैशालीनगर : \"\"वाचवा वाचवा ऽऽ मला वाचवाऽऽऽ.'' वैशालीनगरातील जलतरण तलावाच्या दिशेने आवाज आला. \"मॉर्निंग वॉक'साठी आलेले सारेच आवाजाच्या दिशेने धावले....\nअन् 'नाच्या'चा जमावाने 'खेळ मांडला'\nआश्वी (संगमनेर) - लांबसडक केस, सणसणीत उंचीला साजेशी स्त्रीदेहाची लकब, कोणीही प्रथमदर्शनी स्त्री म्हणून सहज फसावं असं रुप लाभलेल्या त्याने अंगात...\nमुरळीच्या वेशातील इसमाची पीएसआय पदमणे यांनी केली सुटका\nनांदगाव - काही दिवसांपासून गावात, शेतातल्या वस्तीवर वाड्यांवर चोर आल्याच्या अफवांनी ऊत आलाय त्यामुळे गावागावात दिसणाऱ्या अपरिचित व्यक्तींना व...\nनीलांगी कलंत्रे व सहकलाकारांच्या बहारदार कथ्थक नृत्याने श्रोते मंत्रमुग्ध\nदौंड(पुणे) - प्रख्यात नृत्यांगना गुरू रोहिणी भाटे व शरदिनी गोळे यांच्या शिष्या नीलांगी कलंत्रे यांच्या अदाकारीने नटलेल्या कथ्थक नृत्य सादरीकरणाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-three-lakh-liquer-seized-120640", "date_download": "2018-06-19T18:53:31Z", "digest": "sha1:ZIF6ABNVATA73S3GNRQEVT7YLSFDHRDR", "length": 12644, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News three lakh liquer seized थरारक पाठलाग करून पकडले तीन लाखाचे मद्य | eSakal", "raw_content": "\nथरारक पाठलाग करून पकडले तीन लाखाचे मद्य\nगुरुवार, 31 मे 2018\nकोल्हापूर - मद्याची वाहतूक करणाऱ्या मोटारीचा थरारक पाठलाग करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. आजरा येथे ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले.\nकोल्हापूर - मद्याची वाहतूक करणाऱ्या मोटारीचा थरारक पाठलाग करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. आजरा येथे ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले.\nताब्यात घेतलेल्या संशयितांची नांवे - शरद बाळू कसलकर (वय 31), अजित आण्णाप्पा तिप्पे (वय 27), आणि सुनील मोहन चौगले (वय 36 तिघे रा. तमनाकवाडा, कागल) अशी आहेत.\nयाबाबत विभागाने दिलेली माहिती, आंबोली (ता. सावंतवाडी) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तपासणी नाका आहे. गोवा राज्यातून मद्याची तस्करीवर येथे लक्ष ठेवले जाते. काल सायंकाळी या तपासणी नाक्‍यावरून एक मोटार भरधाव वेगाने जात होती. ती पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मोटार थांबली नाही. पथकाने या मोटारीचा पाठलाग केला. इशारा करूनही ती मोटार थांबवत नव्हती. फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पथकाने ही मोटार अखेर आजरा गावाच्या हद्दीत अडवली. तेथील चालक शरद कसलकर याच्यासह अजित तिप्पे, सुनील चौगले या तिघांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.\nमोटारीची तपासणी पथकाने सुरू केली. त्यावेळी त्यात भाजी ठेवण्याचे ट्रे आढेळलेे. ते बाजूला केल्यानंतर त्याच्या पाठीमागे लपवून ठेवलेले गोवा बनावटीचे 54 मद्याचे बॉक्‍स पथकाच्या हाती लागले. बाजारभावाप्रमाणे त्याची किमंत 2 लाख 97 हजार 120 रुपये इतकी आहे. मोटारीस पथकाने एकूण 6 लाख 50 हजार 870 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या चार दिवसातील विभागाची ही दुसरी मोठी कारवाई आहे. संशयित तिप्पे याच्यावर चार महिन्यापूर्वी विभागाकडून कारवाई करण्यात आली होती.\nनिरीक्षक आर. पी. शेवाळे, दुय्यम निरीक्षक के. बी. निडे, जे. एन. पाटील, कर्मचारी एस. डी. जानकर, सचिन काळेल, सागर शिंदे, जय शिनगारे, रवी माळगे, वैभव मोरे, आर. एस. पिसे यांनी पाठलाग करून ही कारवाई केली असल्याचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/senior-congress-leader-dr-patangrao-kadam-cremated-with-state-honours-in-sangli/articleshow/63247280.cms", "date_download": "2018-06-19T17:54:37Z", "digest": "sha1:KOTX2R2QK2J5X7IDLN6GRM5JTQ5HM7N5", "length": 24496, "nlines": 236, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dr Patangrao Kadam:senior congress leader dr patangrao kadam cremated with state honours in sangli | पतंगरावांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nपतंगरावांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nशिक्षण आणि सहकार क्षेत्रात भरीव योगदान देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज सांगलीतील वांगी गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पतंगरावांना अखेरचा निरोप देण्यासाठी वांगी गावात लाखोंचा शोकसागर उसळला होता.\nकडेगावमधील वांगी गावातील सोनहिरा साखर कारखान्याच्या परिसरात पतंगरावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र विश्वजीत यांनी पतंगरावांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.\nपतंगरावांच्या अंत्यसंस्काराला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने वांगी गावात दाखल झाले होते. दिलखुलास, दिलदार आणि अजातशत्रू नेता अशी ओळख असलेल्या पतंगरावांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यांच्या या लोकप्रियतेची प्रचिती आज आली. पतंगरावांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर वांगी गावात लोटला होता. या शोकाकुल गर्दीच्या साक्षीनेच पतंगरावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nदरम्यान, पतंगरावांचं पार्थिव आज सकाळी मुंबईतून पुण्यात नेण्यात आलं. पुण्यातील 'सिंहगड' या त्यांच्या निवासस्थानी सर्वप्रथम त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. त्यानंतर पुण्यातील धनकवडी येथे भारती विद्यापीठात पतंगरावांचं पार्थिव नेण्यात आलं. तिथून नंतर हेलिकॉप्टरने पंतगरावांचं पार्थिव सांगलीतील सोनसळ या जन्मगावी नेण्यात आलं. तिथेही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यानंतर सायंकाळी पतंगरावांच्या पार्थिवावर वांगी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशिवसेनेच्या आंदोलनात म्हैस उधळली\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला जात आठवते\nभय्यू महाराज आत्महत्या, मोठा धक्का\n‘म्हाडा’साठी १५ दिवसांत लॉटरी\nकारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\n1पतंगरावांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...\n3कर्जमाफीची ४२० लाभार्थ्यांची यादी जाहीर...\n4महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच एजंटराज...\n5औषध घोटाळाप्रकरणी काँग्रेसतर्फे निदर्शने...\n6तीन आमदारांची घटनास्थळी उपस्थिती...\n7बायोमायनिंगऐवजी अन्य पर्याय सुचवा...\n8सीपी नगराळेंना सहआरोपी करा...\n9कोल्हापूर शहरात अपुरा पाणीपुरवठा...\n10महानगरपालिका करणार कुत्र्यांचे निर्बिजीकरण...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/all?page=2", "date_download": "2018-06-19T17:53:45Z", "digest": "sha1:XQ4HSEDDUWYPXH4Y2HSC5JJVW7QS67CT", "length": 6651, "nlines": 133, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "अनुक्रमनिका | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nजोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही - शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n17/02/2012 बरं झालं देवा बाप्पा...\n18/02/2012 जग बदलणारी पुस्तके शरद जोशी\n18/02/2012 शेतकरी संघटना - लोगो admin\n24/02/2012 सदस्यत्व कसे घ्यावे\n24/02/2012 मराठीत कसे लिहावे\n10/03/2012 अफ़ूची शेती संपादक\n03/04/2012 कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\n04/04/2012 काळाच्या कसोटीला उतरलेले शेतकरी नेतृत्व श्रीकांत उमरीकर\n12/04/2012 शरद जोशी - औरंगाबादचे भाषण संपादक\n05/06/2012 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९१ संपादक\n17/06/2012 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९२ संपादक\n20/06/2012 चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न शरद जोशी\n21/06/2012 चांदवड महिला अधिवेशन संपादक\n25/06/2012 जनसंसद - अमरावती १९९८ संपादक\n01/07/2012 ९ वे अधिवेशन - चंद्रपूर - २००३ संपादक\n02/07/2012 ५ वे अधिवेशन, औरंगाबाद संपादक\n05/07/2012 रेल्वे रोको-रास्ता रोको, वर्धा 10 Nov 2001 संपादक\n07/07/2012 सटाना १ले अधिवेशन - १९८२ संपादक\nबरं झालं देवा बाप्पा...\nसरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले\nबरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ॥\nकर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी\nकर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी\nतरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥\nकधी चालुनिया येते कहर अस्मानी\nविपरीत शेतीधोरण कधी सुलतानी\nकमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ..॥\nइंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले\nशोषणाने शेतकरी खंगुनिया मेले\nपोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले.॥\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://ashwinee-evergreenashwinee.blogspot.com/2011/09/", "date_download": "2018-06-19T17:42:02Z", "digest": "sha1:JHRFABWPY3CBCKCXHVFHULH6A6OQDNDZ", "length": 35055, "nlines": 138, "source_domain": "ashwinee-evergreenashwinee.blogspot.com", "title": "भिजपाऊस.....: September 2011", "raw_content": "\nबकुळफुलं हे आमच्या मैत्रीचं प्रतीक आहे. कितीही सुकली तरी सुगंध जिची साथ सोडत नाही आणि जिचं सौंदर्य कधी उणावत नाही अशी बकुळ...\n22 वर्षं झाली तिची ओळख होऊन...एम.ए.ला आम्ही दोघी एकत्र होतो...दुपारच्या लेक्चर्सना धावतपळत, धापा टाकत ती यायची...बहुतेक वेळा अगदी लेक्चर सुरु व्हायच्या क्षणी...आणि ते संपल्यावर कर्जत गाडी पकडण्यासाठी गडबडीत निघून जायची...शिकताशिकता एकीकडे तिची नोकरीही चालू होती....बोलण्यातून हळूहळू कळत गेलं... साहित्याची तिला असलेली जाण आणि तिचं कमालीचं साधं राहणं यामुळे ओळखीच्या पलिकडे हे नातं जावं असं मला अगदी मनापासून वाटत असे...पण तो योग यायला दुसरं वर्ष उजाडावं लागलं...परिक्षेचा अभ्यास एकत्र करण्याचा प्रस्ताव तिनं समोर ठेवला...मी आनंदानं होकार दिला.\nएकत्र अभ्यास करताना मला जाणवलं की, ती हाडाची शिक्षिका आहे...आणि शिकवण्याची तिची पध्दतही अनोखी, समोरच्यावर विलक्षण प्रभाव पाडणारी आहे. ती भेटेपर्यंत मलाही कविता आवडायच्या...कळायच्याही..पण कवितेच्या अंतरंगात घुसायचं म्हणजे काय हे तिच्यामुळे समजलं...कवितेचे पदर उलगडून दाखवण्याची तिची पध्दत लाजवाब होती. आणि हा गुण तिनं कमावलेला नव्हता, तिच्यात ते उपजतच होतं. तिच्यामुळे मी कवितेच्या अधिक जवळ गेले.\nसंवेदनशीलता हा आमच्यातला समान दुवा...एखाद्या विषयावर बोलताना एकाच वेळी दोघींच्या डोळयात पाणी तरळायचं आणि आमच्या हळवेपणाचं आम्हांलाच हसू यायचं...'कधी सुधारणार गं आपण...आजकाल चालत नाही इतकं हळवं राहून... ' हे दोघींनाही समजत होतं पण कृतीत मात्र येत नव्हतं ..आजही त्यात फरक पडलेला नाही.\nअभ्यासाच्या त्या 2 महिन्याच्या काळात कधी आम्ही एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी झालो ते कळलंही नाही...बघता बघता दुसरं वर्ष संपलं आणि आता रोजची भेट होणार नाही याची जाणीव झाली...असं दूर जाणं अटळ आहे हे कळत असूनही ते दुखवून गेलं, अस्वस्थ करुन गेलं...हळूहळू भेटी महिन्यांनी होऊ लागल्या...कधी कधी असं व्हायचं की, आजूबाजूला असलेल्या गर्दीत दोघींचं असं बोलणं व्हायचंच नाही...खूप काही सांगायचं असायचं एकमेकींना, ते तसंच मनात ठेवून निरोपाचा क्षण समोर येऊन उभा राहायचा... 'याला काय भेट म्हणायची का गं...नुसत्या दिसलो एकमेकींना...आता भेटू कधीतरी आजूबाजूला गर्दी नसताना..’ असं एकमेकींना समजावत नाराज मनाने निरोप घ्यायचा...\nमग कधीतरी खरंच दोघींना सोयीची वेळ पाहून भेटीचा दिवस ठरवायचा.. ' बाहेरच भेटू..म्हणजे निवांत आणि पोटभर बोलता येईल'..त्या भेटीचे वेध लागायचे...खूप दिवसांनी भेटतोय तर काहीतरी नेऊया भेट असं वाटून दोघीही एकमेकींसाठी भेट घेऊन जायचो...काही बोलण्याआधी हातावर गजऱ्याची पुडी ठेवली की ती म्हणायची, 'अगं, मीही तुझ्यासाठी गजरा आणला आहे...’असं म्हणून तीही पुडी माझ्या हातावर ठेवायची...दोघींच्याही पुडीत बकुळीचा गजरा असायचा...या योगायोगानं हसूही यायचं आणि रडूही...तिने दिलेला गजरा मला मी आणलेल्या गजऱ्यापेक्षाही नेहमीच अधिक सुगंधी वाटायचा...मग गप्पांना सुरुवात व्हायची...आता आमची भेट वर्षांच्या अंतराने होते. मात्र, कितीही वर्षांनी भेटलो तरी काय बोलावं एकमेकींशी हा प्रश्न कधीच पडत नाही. आता काय बोलावं असं कधी मनात येतच नाही. दोन भेटींमधलं अंतर वाढत चाललंय, पण मैत्रीत अंतर पडलेलं नाही.. मैत्रीतली उत्कटता आणि ओढ तेवढीच आणि तशीच आहे...बकुळीच्या सदासुगंधित फुलासारखी\nसाधं शाळेत शिकण्याची तिची इच्छाही नियतीनं कधी पूर्ण केली नाही...तरीही आयुष्यभर नवं काही शिकण्याचा तिचा उत्साह तसूभरही उणावला नाही\nसमाजाच्या उपयोगी पडावं, आपल्याकडे जे देण्यासारखं आहे ते सर्वांमधे वाटून टाकावं याची कोण आवड होती तिला...पण अंगात बळ होतं तेव्हा घराच्या व्यापातापात इतकी गुरफटलेली होती की मनात असूनही तिला समाजापर्यंत कधी पोचताच आलं नाही.\nवरवर करडया, खरं तर रागीट व्यक्तिमत्त्वाच्या तिचे हात लांबसडक आणि लोण्याहूनही मऊ होते. तिच्यातल्या कलासक्त मनाची साक्ष होती ती... तिनं जे काम केलं ते देखणं आणि लक्षवेधीच केलं. मग तो स्वयंपाकातला एखादा पदार्थ असेल किंवा भरतकामाचा नमुना किंवा स्वान्तसुखाय केलेलं लेखनही....\nघराचा उंबरा ओलांडून जर तिला बाहेर पडता आलं असतं तर....तर तिनं खूप काही केलं असतं. एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून ती नावारुपाला येण्याइतकी तिची नक्कीच क्षमता होती...\nपण आयुष्याचं दानच असं पडलं की, यातलं तिला काहीच करता आलं नाही...तरी तिने नशीबाला दोष दिला नाही की स्वत:ची कहाणी लोकांना सांगून कधी सहानुभूती गोळा केली नाही...\nशांत राहून संकटाशी दोन हात करण्याचं तिचं कसब अलौकिक होतं...तिच्या कुवतीप्रमाणे ती लढत राहिली.... सतत कार्यमग्न राहणं हे त्यावर तिने शोधलेलं उत्तर होतं...कधीतरी दिवस बदलतीलच हा आशावाद तिला बळ पुरवत राहिला...आणि झालंही तसंच...दिवस पालटले...समृध्दी येताना बरोबर सुख-समाधान घेऊन आली...तिला आनंद झाला पण तोही तिच्या स्वभावाप्रमाणे तिने संयमाने व्यक्त केला....ज्या साध्या राहणीमानाचा तिने स्वीकार केला होता त्यात समृध्दीतही जराही फरक पडला नाही...अंगाला सोनं लागू दिलं नाही की जरीकाठाची साडी ल्यायली नाही...घरातल्या लेकीसुनांनी मात्र दागदागिने घालावेत, छान रहावं असं तिला वाटत असे...अर्थात्, ही इच्छाही तिने कधी कोणावर लादली नाही.\nआयुष्यात अनेक अपमान वाटयाला आले. ते निमूट गिळून पुढे जाण्याचेही प्रसंग आले, पण ती कधी परिस्थितीसमोर लाचार झाली नाही. स्वाभिमानाशी तडजोड न करता सत्व आणि स्वत्व तिनं कायम राखलं...सर्वच मुलांची आर्थिक सुस्थिती आल्यावरही, तिने कधी चुकूनही मला पैसे हवे आहेत असं एकाही मुलाला म्हटलं नाही. त्यामागे, लागतील तेव्हा मुलं देतीलच याची जशी खात्री होती तशी तिची निर्मोही वृत्तीही याला कारणीभूत होती.\nआयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा तिच्या वयाच्या बायका देवधर्म-पोथ्यापुराणात मग्न असत तेव्हाही तिचा कल वर्तमानपत्रं आणि अन्य साहित्य वाचण्याकडेच होता. 'देवाला दोन हस्तक आणि तिसरं मस्तक पुरतं ...काही लागत नाही बाकी' ही शिकवण तिच्या जगण्यातून तिनं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली.\nस्त्री मुक्ती हा शब्दही माहित नव्हता तेव्हा, 'बाईनं कधी कोणाचं मिंधं असू नये, आपल्या पोटापुरतं तरी तिनं कमवायला हवं...अगदी नवऱ्याच्या तोंडाकडे पहायचीही तिच्यावर वेळ येऊ नये'असं तिचं आग्रहाचं सांगणं असे....मुलींनी वेगवेगळया क्षेत्रात केलेले पराक्रम ऐकले की तिच्या डोळयात एक वेगळाच आनंद असे..अशावेळी शिकण्याची अतृप्त राहिलेली तिची इच्छा उसळी मारुन ओठांवर येत असे..'खरंच, कुठच्या कुठे गेली असती ही...' त्यावेळी तिचे लुकलुकणारे डोळे समोर बसलेल्या माणसाला अस्वस्थ करत असत...\nशिवाजी महाराजांचे गड-किल्ले पहायचीही इच्छा होती तिची. तिच्यात एक जिप्सी दडलेला होता. जो कायम दडूनच राहिला...नशीबानं त्याचं कोडकौतुक करायची कधी संधीच दिली नाही...हे सगळं मनात ठेवून, मात्र कशाहीबद्दल तक्रारीचा एकही शब्द न काढता काही वर्षांपूर्वी तिनं इहलोकीचा निरोप घेतला.\nसारं काही सोसूनही जगण्यावर एवढं प्रेम करणारी अशी ही विलक्षण बाई आमची आजी होती. तिच्या सहवासात मोठं होण्याचं भाग्य आम्हांला लाभलं. तिला असं मागितलेलं आवडणार नाही हे ठाऊक असूनही, तिच्यासाठी फक्त एकच मागणं मागायचं आहे. तिच्या नितांतसुंदर पण अतृप्त राहिलेल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी देवाने तिला पुन्हा जन्म द्यावा. खरं तर तो तिचं खूप देणं लागतो....त्यातलं निदान एवढं तरी त्याने फेडावंच...\nतशी तिची माझी ओळख स्त्री संघटनेच्या कामामुळे झाली. ती अतिशय आनंदी,\nप्रचंड बडबडी. संघटनेच्या कामाकडे, वेळ चांगला घालवायचं साधन म्हणून\nपाहणारी...बरं, यात लपवाछपवी काहीच नाही...'ते बौध्दिक काम वगैरे काही\nसांगू नका, मी आपली खानपान व्यवस्था किंवा पाहुण्यांच्या स्वागताची\nजबाबदारी घेईन', असं खुले आम सांगण्यात तिला खरोखरीच कधी संकोच वाटला\nनाही. 'इतके वर्षं सामाजिक काम करुनही ही टिपिकल गृहिणीच राहिली, इंचभरही\nपुढे सरकली नाही', ही आम्हां जवळच्या मैत्रिणींची खंत...पण त्या आनंदी\nजिवाच्या ते गावीही नसे. 'सोसवेल इतकंच सोशल वर्क' हा तिचा दृष्टिकोन,\nत्याच्याशी ती प्रामाणिक होती.\nसुखी, समाधानी आणि स्वस्थ अशा तिच्या कौटुंबिक आयुष्याला ग्रहण लागलं ते\nनवऱ्याला जडलेल्या दुर्धर व्याधीच्या रुपात.. आधीच घरात गुरफटलेली ती मग\nअधिकच घराशी बांधली गेली. मात्र, तोपर्यंत अतिशय सुरक्षित आयुष्य\nजगलेल्या तिनं, आश्चर्य वाटावं इतक्या कणखरपणे या अरिष्टाचा सामना केला,\nतेही चेहऱ्यावरचं हसू मावळू न देता...आम्हांला बसलेला हा पहिला धक्का\nनंतरची 5/6 वर्षं तिच्या नवऱ्यानं जिद्दीनं दुखण्याशी सामना केला. एखादा\nलेचापेचा खचून गेला असता, पण त्याची आजाराशी दोन हात करण्याची ताकद\nकौतुकास्पद होती...पण आजारानं दुर्बल होत गेलेलं शरीर थकलं आणि त्यानं या\nजगाचा निरोप घेतला. दोघांनीही जेमतेम चाळीशीचा उंबरा\nओलांडलेला...अर्ध्यावरती डाव सोडून तो निघून गेला...\nसुन्न मनाने तिला भेटायला गेले...कसा धीर द्यावा याचा विचार करत,\nत्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करत...बिल्डिंगच्या आवारात माणसांची प्रचंड\n....नात्याची तर होतीच पण त्याही पलिकडे दोघांनी जोडलेला मित्र\nपरिवार मोठा होता. त्या गर्दीतून वाट काढत मी हॉलमधे पोचले...ती\nनवऱ्याच्या निष्प्राण देहाशेजारीच बसून होती. अगदी शांत\nचेहऱ्याने...तिच्या डोळयात बायकोपेक्षाही आईचं ममत्व दाटून\nआलेलं....मायेनं त्याच्या चेहऱ्यावरुन, केसावरुन हात फिरवत होती....'खूप\nसहन केलंस रे...एवढं सोसलंस पण कधी त्रागा केला नाहीस...'आजूबाजूच्यांची\nजराही पर्वा न करता तिचा त्याच्याशी संवाद चालू होता...सगळयांच्याच\nडोळयात पाणी उभं करणारं ते दृश्य...मी तिच्या शेजारी बसले, मूकपणे तिच्या\nपाठीवरुन हात फिरवत...शब्द थिजून गेले होते.\nअशीच काही मिनिटं गेली असतील...ती माझ्याकडे वळली, 'तुला घाई नाही ना\n'....अगदी अनपेक्षित प्रश्न...'अगं घाई कशाला असेल\nतितका वेळ बसीन' मी समजावणीच्या स्वरांत म्हटलं. 'बसण्यासाठी नाही गं\nविचारत...याचे सगळे अंत्यविधी मी करणारे....तू माझ्याबरोबर स्मशानात\nयावंस अशी माझी इच्छा आहे.'...ती असं काही सुचवेल याची मला अजिबात कल्पना\nनव्हती...क्षणभर गांगरले, स्मशानात जायचं...इतकंच नव्हे तर विधी होताना\nहिच्या जवळ उभं राहायचं या कल्पनेनंच अंगावर काटा आला. 'मी आणखी कुणाला\nनाही सांगितलं बरोबर यायला, पण तू यावंस असं मला वाटतंय...'तिने माझ्यावर\nटाकलेल्या विश्वासाचीच ती परीक्षा होती. खरं तर, अगदी जवळजवळ राहूनही\nअलिकडे आमचं एकमेकींना दर्शनही दुर्मीळ झालं होतं...तिच्या नित्य\nसंपर्कातला, तिच्या कायम बरोबर असणारा मित्र परिवार त्यावेळीही तिच्या\nआजूबाजूला होताच...अशा परिस्थितीत ती मला आग्रह करत होती...वरवर सैलावलले\nदिसणारे मैत्रीचे बंध आतून खूप मजबूत आहेत याचा त्या क्षणाला साक्षात्कार\nझाला आणि मी तिच्या हातावर थोपटत म्हटलं, 'येईन मी तुझ्याबरोबर...'\nएरव्ही भावभावना तीव्रपणे व्यक्त करणाऱ्या तिचं एक वेगळंच दर्शन घडत\nहोतं...तिच्यात दडलेल्या परिपक्व व्यक्तीला मी पहिल्यांदाच भेटत होते.\nआपण किती चुकीचं समजत आलो हिला आजवर, राहूनराहून मनात येत होतं आणि\nअपराधी वाटत होतं. अंत्ययात्रा निघण्याची वेळ जवळ आली आणि तिच्या हातातला\nमोबाईल वाजला....कॉल तिला अपेक्षितच होता बहुतेक. कारण रींग वाजताक्षणी\nती म्हणाली, 'अगदी वेळेवर आला फोन..' नुकत्याच अमेरिकेला शिकायला\nगेलेल्या तिच्या एकुलत्या एका मुलाचा तो कॉल होता. त्याने अमेरिकेला जाऊन\nउच्चशिक्षण घ्यावं ही तिच्या नवऱ्याचीच इच्छा होती. म्हणूनच स्वत:च्या\nआजारपणातही त्याने मुलाला अमेरिकेला पाठवायची सर्व तजवीज केली होती. तिने\nफोन घेतला, 'राजा, वेळेवर केलास बघ फोन...बाबा निघालेच होते\nआता...त्यांना अच्छा नाही करायचा'....अंगावर काटा आणि डोळयांत पाणी उभं\nकरणाऱ्या तिच्या उद्गारांनी गर्दी स्तब्ध झाली. तिने मगाचच्याच शांतपणे\nहातातला मोबाईल नवऱ्याच्या कानाशी नेला...गळयात दाटलेला हुंदका कसाबसा\nथोपवत, वडील-मुलांची ती जगावेगळी भेट आम्ही सारेजण पाहत होतो...तिच्या\nधैर्याला, तिच्या शांतपणाला मनातल्या मनात नमस्कार करत होतो. जिला\nआतापर्यंत सर्वसामान्य समजण्याची चूक केली होती, तिची खरी उंची मला\nखूप दिवस माणसांमधे राहिले की काही काळासाठी एकटीने प्रवास करायला आवडतो मला....आजूबाजूच्या कोलाहलातही आपल्याच मनाच्या तळाशी डुबकी मारायची संधी, निवांतपणा अशा प्रवासातच मिळतो....कारण आजूबाजूला माणसं असली तरी ती माणसं `माझी' नसतात...माझ्या परिचयाची नसतात....मीही त्यांच्या ओळखीची नसते. कुठल्याच प्रतिमेचं ओझं नसल्याने मन पिसासारखं हलकं होऊन जातं. मग बाहेरचा हिरवागार निसर्ग न्याहाळावासा वाटत नाही, हातात इंटरेस्टिंग पुस्तक असूनही ते उघडावंसं वाटत नाही, मोबाईलमधे आवडीची गाणी असूनही ऐकावीशी वाटत नाहीत...नुसतं डोळे मिटून बसावं आणि मनाला स्वैरपणे भटकू द्यावं....हवं तसं बागडू द्यावं...त्यामुळेच अशा प्रवासाचा दिवस जवळ आला की मन फुलपाखरु होऊन जातं\nमात्र ही `एकटेपणाची' आवड नाही, तर काही काळासाठी जवळ केलेला `एकांतवास' असं त्याला म्हणता येईल...लोकांतात शोधलेला एकांत `एकांतात रमणं' ही माझ्यासाठी अल्पकाळाची अवस्था आहे. मनाच्या `सर्व्हीसिंग'साठी असा अल्पमुदतीचा एकांत मला हवासा वाटतो...त्यातून ताजंतवानं व्हायचं ते पुन्हा माणसांमधे राहण्यासाठी...त्यांच्यात काम करण्यासाठी\nमाणसांची साथसोबत मला कायमच हवीशी वाटत आल्ये. लहानाची मोठी झाले तीच माणसांच्या गोतावळय़ात...आईबाबांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे आणि त्यांनी नातेवाईकांशी ठेवलेल्या आपुलकीच्या संबंधांमुळे ही माणसं म्हणजे `गर्दी फुकाची' अशी भावना मनात कधीच निर्माण झाली नाही. या विविधरंगी स्वभावाच्या माणसांनीच तर जगणं समृद्ध केलं...कळत-नकळत व्यक्तिमत्त्वाला आकार दिला...तेव्हा मधूनच लागणारी एकांतवासाची ओढ त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी नक्कीच नाही, तर याच जगात नव्या दमानं परतण्यासाठी\nभिजपाऊस ....गेले काही दिवस हा शब्द माझ्या मनात येरझारा घालतो आहे. मातीत निजलेल्या बियांना आपल्या हळुवार स्पर्शाने जागवणारा ....त्यांच्यातल्या सर्जनशक्तीची जाणीव करून देणारा असा हा पाऊस... तो मुसळधार पावसासारखा धसमुसळा नाही...आपल्याबरोबर सगळं धुऊन नेणारा नाही..तर, निसर्गाच्या हिरव्या चमत्काराला साद घालणारा ....चैतन्याला मूर्तरूप देणारा आहे. तो नसता तर....जमिनीत पहुडलेलं ते बीज, हिरवंगार रोप बनून वर आलं असतं का तो मुसळधार पावसासारखा धसमुसळा नाही...आपल्याबरोबर सगळं धुऊन नेणारा नाही..तर, निसर्गाच्या हिरव्या चमत्काराला साद घालणारा ....चैतन्याला मूर्तरूप देणारा आहे. तो नसता तर....जमिनीत पहुडलेलं ते बीज, हिरवंगार रोप बनून वर आलं असतं का...त्याच्यात दडलेली निर्मितीक्षमता त्याच्या कधी लक्षात तरी आली असती का\nहा भिजपाऊस तुमच्या-माझ्या आयुष्यातही बरसत असतो ....फक्त तो आल्याचं आपल्याला कळायला हवं त्यासाठी मनाची कवाडं कायम खुली ठेवायला हवीत ....तो बहुरूपी आहे. कधी मित्र बनून, तर कधी सहकारी बनून तर कधी एखाद्या प्रसंगाच्या रुपात आपल्या आयुष्यात येतो...अगदी काही क्षणासाठीचं त्याचं येणंही मनात निद्रिस्त असलेल्या अनेक कल्पनांना जागवतं...शब्दरूप देतं...कधी कधी विश्वास बसू नये इतकं सुंदर हातून लिहून होतं...अर्थात, लिहिणारे जरी आपण असलो तरी 'लिहविता' तो असतो....आपल्या मनाच्या अंगणात बरसून गेलेला भिजपाऊस\nअशा अनेक सरी आतापर्यंत बरसून गेल्या...त्यातल्या काहींनी लिहितं ठेवलं....काही वेळा भिजूनही मी कोरडीच राहिले...त्यातलंच 'काही' तुमच्याबरोबर वाटून घ्यावं म्हणून इथे आले आहे....'त्याच्या'बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ब्लॉग नावही भिजपाऊस देते आहे....कृतज्ञता व्यक्त करण्याचा मला सुचलेला हा एक मार्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/all?page=3", "date_download": "2018-06-19T17:53:12Z", "digest": "sha1:7O7GVCEAQHVTZPRCOPBAF2MPN3K3MLV7", "length": 7273, "nlines": 133, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "अनुक्रमनिका | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nजोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही - शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n09/07/2012 अर्थ तो सांगतो पुन्हा शरद जोशी\n10/07/2012 बळीचे राज्य येणार आहे शरद जोशी\n11/07/2012 शेतकरी संघटना कार्यकारीणी संपादक\n12/07/2012 स्वातंत्र्य का नासले\n21/07/2012 पाक्षिक शेतकरी संघटक २१ जुलै २०१२ संपादक\n22/07/2012 शरद जोशी आणि रामदेवबाबा भेट संपादक\n22/07/2012 'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ संपादक\n03/08/2012 \"योद्धा शेतकरी\" विमोचन - ABP माझा TV बातमी संपादक\n03/09/2012 शेतकऱ्यांना स्वातंत्र्याची दिशा दाखविणारा नेता संपादक\n11/12/2012 रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की\n31/12/2012 चंद्रपूर कार्यकारीणी बैठक संपादक\n06/01/2013 अपलोड गंगाधर मुटे\n09/01/2013 राखेखालचे निखारे : उलटी पट्टी ते रंगराजन अहवाल शरद जोशी\n10/01/2013 गावबंदी - सुरेगाव संपादक\n11/01/2013 ६ वे महिला अधिवेशन - रावेरी संपादक\n12/01/2013 भारतीय जवारी परिषद, अंबाजोगाई संपादक\n13/01/2013 विदर्भ प्रचार यात्रा - १९८७ संपादक\n15/01/2013 शरद जोशींसमवेत मराठवाडा संपादक\n23/01/2013 शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे शरद जोशी\n30/01/2013 दुष्काळापेक्षा शेतकरीविरोधी सरकारी धोरणांचे संकट अधिक - शरद जोशी संपादक\n06/02/2013 नर्मदा परिक्रमा - रुपरेषा संपादक\n06/02/2013 स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे शरद जोशी\n20/02/2013 स्त्रियांचा प्रश्न : आम्ही मरावं किती\nबरं झालं देवा बाप्पा...\nसरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले\nबरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ॥\nकर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी\nकर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी\nतरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥\nकधी चालुनिया येते कहर अस्मानी\nविपरीत शेतीधोरण कधी सुलतानी\nकमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ..॥\nइंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले\nशोषणाने शेतकरी खंगुनिया मेले\nपोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले.॥\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/all-admission-process-online-26380", "date_download": "2018-06-19T17:48:54Z", "digest": "sha1:MALYW2D563X27PKTSQ7CFMFFQ2DMC7QX", "length": 14654, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "all admission process online संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन | eSakal", "raw_content": "\nसंपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\nमुंबई विद्यापीठाचे डिजिटल क्रांतीसाठी पुढचे पाऊल\nमुंबई विद्यापीठाचे डिजिटल क्रांतीसाठी पुढचे पाऊल\nमुंबई - 160 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा मोठ्या दिमाखात फोर्ट येथील संकुलात पार पडला. यंदा डिजिटल क्रांतीला पाठिंबा देत संपूर्ण कारभार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सहज उपलब्ध करून देण्याकडे विद्यापीठ प्रशासनाने भर दिला. विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञानावरील प्रेम पाहता विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच डिजिटल लॉकरच्या माध्यमातून मूळ गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय पदवीपर्यंतचे शिक्षण आणि फी आकारणीही आता ऑनलाईन होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.\nदीक्षान्त सभागृहाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मुकेश अंबानी उपस्थित राहिले. राज्यपाल डॉ. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रावरही विशेष लोगो छापला गेला आहे. विशेष म्हणजे मोबाईलवर गुणपत्रिका उपलब्ध करून देणारे मुंबई विद्यापीठ हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकाही ऑनलाईन मागवता येईल. मुंबई विद्यापीठाची माहिती देण्यासाठी विद्यापीठाकडून मोबाईल ऍप्लिकेशनही उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांना यामधून विद्यापीठातून महत्त्वाचे संदेशही पाठवले जातील. याव्यतिरिक्त राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियानांतर्गत विद्यापीठातील कलिना व ठाणे संकुलातील सभागृहदेखील डिजिटल होणार आहेत. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये 40 व्हर्च्युअल क्‍लासरूम उपलब्ध होणार आहेत.\nगेल्या काही वर्षांपासून चर्चिल्या जाणाऱ्या डिजिटल लॉकरची सुरुवात विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या डॉ. मुकेश अंबानी यांनी केली. या वेळी तंत्रज्ञानाच्या जाळ्यात ओढलेल्या तरुणाईला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नवनवीन क्रांती घडवण्याचे आवाहन अंबानी यांनी आपल्या भाषणातून केले.\nविद्यार्थी हे विद्यापीठाचे पाया असतात. आजची युवा पिढी आजतागायतच्या पिढीमधील सर्वात जास्त सुशिक्षित समजली जाते. तंत्रज्ञानाला सहज आत्मसात केलेल्या तरुणांनी याच माध्यमातून देशासाठी आणि मानवतेच्या उद्धारासाठी योगदान द्यावे. जीवन स्पर्धा नसून न संपणारा प्रवास आहे जे पुन्हा मिळत नाही. त्यामुळे सकारात्मक विचारातून योग्य निर्णय घ्या, असेही ते म्हणाले.\nदोन नायजेरियन विद्यार्थ्यांना पदवी प्रदान\nमुंबई विद्यापीठात यंदा दोन नायजेरियन मुलांनी दीक्षान्त सभागृहात पदवी घेतली. एलियाह संडे आणि क्‍लेमेंट फेव्हल अशी या दोघांची नावे आहेत. एलियाहने वाणिज्य शाखेत; तर क्‍लेमेंटने अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. गेली तीन वर्षे हे दोघेही मुंबईत राहत आहेत. दोघेही आता पदव्युत्तर शिक्षणही मुंबई विद्यापीठातून घेणार आहेत.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nपुणे : धायरी पुलाकडुन भगवती पॅलेस हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मादुकोश अपार्टमेंटच्या गेटसमोर बेकायदेशीररित्या बस पार्किंग केले जाते आहे. याविषयी...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत\nसांगली - येथील वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/earn-brownie-points-campaign-6571", "date_download": "2018-06-19T18:36:01Z", "digest": "sha1:I334U4BO5N4V3RWUQHDBPLU7ZURKF24H", "length": 6107, "nlines": 117, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "ठाकरे सेनेचा बंधू वाद", "raw_content": "\nठाकरे सेनेचा बंधू वाद\nठाकरे सेनेचा बंधू वाद\nमुंबई - ठाकरे सेनेचा बंधू वाद आता आपल्याला नवा राहिलेला नाही. निवडणुका जवळ आल्या की या वादालाही रंग चढायला लागतो. यावेळी निमित्त आहे ते शिवसेनेने सुरू केलेल्या ‘डीड यू नो’ या प्रचार मोहिमेचे.\nशिवसेनेने ‘डीड यू नो’ आशयाखाली सर्वत्र पोस्टर लावत तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या पोस्टरविरोधात मनसेने ‘येस वुई नो’ आशयाची पोस्टर सीरिज सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. या पोस्टरमधून मनसेने शिवसेनेच्या विकासकामांची खिल्ली उडवली आहे.\nमनसेने व्हायरल केलेल्या पोस्टरमध्ये मुंबईतील खड्डे, महापालिका शाळांची अवस्था, बेस्ट दरवाढ, कचरा घोटाळा या विविध मुद्द्यांवरून शिवसेनेचा समाचार घेतला आहे. त्यात मुंबईकरांचे 182 कोटी रुपये खड्ड्यांत घालून मुंबईकरांच्या नशिबी खड्डेच आल्याचे सांगण्यात आले आहे. खड्ड्यांसोबतच बेस्टच्या किमान भाड्यात केलेल्या वाढीवर मनसेने टीका केली आहे.\n'त्या' सफाई कामगारांना सेवेत सामावून घ्या- मुख्यमंत्री\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\n'आता राजकीय अपघात नकोच, 2019 स्वबळावरच'\n'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\n'आता राजकीय अपघात नकोच, 2019 स्वबळावरच'\n'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/all?page=4", "date_download": "2018-06-19T17:53:28Z", "digest": "sha1:I3RQJEU4Y7S5OFGXHLLLZ4FOCTKOFD55", "length": 7863, "nlines": 133, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "अनुक्रमनिका | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nजोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही - शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n01/03/2013 अंदाजपत्रक - डोंगर पोखरला, उंदीर कोठे आहे\n06/03/2013 कायदा आणि सुव्यवस्थेची ऐशीतैशी शरद जोशी\n24/04/2013 २५ वर्षांपूर्वीचा जळगाव येथील एकत्र जयंती उत्सव,शेतकरी संघटनेचे कार्ये आणि गरज: एक दृष्टीक्षेप अँड.विलास देशमाने\n03/05/2013 लोकप्रतिनिधींनी जमविलेले पैसे मुख्यमंत्री निधीत जमा करून दुष्काळ निवारणाची कामे शासनामार्फत करणेच इष्ट. अँड.विलास देशमाने\n19/10/2013 शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर admin\n26/10/2013 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९९ admin\n03/11/2013 कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव admin\n14/11/2013 महिला आघाडीची प्रतिज्ञा संपादक\n19/11/2013 चंद्रपूर जिल्हा वृत्तांत admin\n22/11/2013 शेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम संपादक\n22/11/2013 बदलता भारत आणि शरद जोशी admin\n24/11/2013 शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन admin\n26/12/2013 गुणवंत पाटील यांचा सत्कार admin\n26/12/2013 श्री ब.ल.तामस्कर यांना धनश्री पुरस्कार श्रीकांत उमरीकर\n16/01/2014 स्वतंत्र भारत पक्ष - जाहीरनामा - VDO संपादक\n31/01/2014 स्वतंत्र भारत पक्षाची लोकसभा निवडणूक २०१४ साठी भूमिका शरद जोशी\n19/03/2014 शेतकरी संघटना सचित्र इतिहास दर्शन गंगाधर मुटे\n19/03/2014 शेतकरी संघटना - पोस्टर व बॅनर गंगाधर मुटे\n27/03/2014 शरद जोशींच्या प्रकृतीविषयी आणि त्यांचा संदेश गंगाधर मुटे\n14/07/2014 शेगाव येथील संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीचा वृत्तांत संपादक\n13/08/2014 पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत संपादक\nबरं झालं देवा बाप्पा...\nसरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले\nबरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ॥\nकर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी\nकर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी\nतरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥\nकधी चालुनिया येते कहर अस्मानी\nविपरीत शेतीधोरण कधी सुलतानी\nकमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ..॥\nइंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले\nशोषणाने शेतकरी खंगुनिया मेले\nपोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले.॥\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/dam-water-permeate-19280", "date_download": "2018-06-19T18:30:40Z", "digest": "sha1:L7OTQWVZSH4NUQBD5ITSASEOLFNDT7FD", "length": 15903, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "dam water permeate धरणांच्या कामांत पाणी झिरपते कमी, मुरते जादा | eSakal", "raw_content": "\nधरणांच्या कामांत पाणी झिरपते कमी, मुरते जादा\nगुरुवार, 8 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - जलसंधारणातून होणाऱ्या धरणांच्या कामांत पाणी ‘झिरपते’ कमी आणि ‘मुरते’ जादा असे दिसून येते. सहा-सात वर्षांतील कामांच्या माहितीनुसार टेंडर प्रक्रियेपासून पुढे टप्प्याटप्यावर गैरव्यवहाराचे पाणी ‘मुरत’ असल्याचे दिसते.\nकोल्हापूर - जलसंधारणातून होणाऱ्या धरणांच्या कामांत पाणी ‘झिरपते’ कमी आणि ‘मुरते’ जादा असे दिसून येते. सहा-सात वर्षांतील कामांच्या माहितीनुसार टेंडर प्रक्रियेपासून पुढे टप्प्याटप्यावर गैरव्यवहाराचे पाणी ‘मुरत’ असल्याचे दिसते.\nधरणातील पाणी झिरपू नये म्हणूनही जादा खर्च, जागेवर मुरूम मिळत नाही म्हणून किलोमीटरवर खर्च दाखविला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. कोणत्या कामात किती सिमेंट वापरले याचा लेखाजोखा पाहिला तर आश्‍चर्याची उदाहरणे दिसून येतात; मात्र ज्यांनी वेळीच हे पाहायला पाहिजे होते त्यांनीच हाताची घडी तोंडावर बोट ठेवले. त्यामुळेच गैरकारभाराचे पाणी खरेच कुठे कुठे मुरले हे तपासण्याची वेळ आली आहे.\nजलसंधारणच्या कामांची माहिती घेतल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर ठेकेदारांसह (टॉप टू बॉटम) यंत्रणा मालामाल होण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते. टेंडरमधील नियम- अटींना योग्य पद्धतीने बाजूला ठेवून ठेकेदाराला वरदहस्त दिल्याची माहिती कागदपत्रांवरून पुढे येते. प्रत्यक्षात टेंडर प्रक्रिया राबविण्यापासूनच सुरवात होते. टेंडर प्रक्रियेत कागदोपत्री पाच टक्के जादा रक्कम देऊन याची सुरवात होते. पुढे काम सुरू झाल्यापासून प्रत्येक वेळी तांत्रिक कामांची कारणे पुढे केली जातात. काही ठिकाणी खरोखरच त्याची गरज असते; मात्र जेथे गरज नाही तेथे अशा पद्धतीची बिले झाली आहेत काय, याचीही माहिती घेणे आवश्‍यक आहे. जेथे मुरूम उपलब्ध आहे तेथेही बाहेरून कसा आणावा लागला खरोखर धरणांत पाणी झिरपते खरोखर धरणांत पाणी झिरपते की ‘झिरपते’ असे दाखवून त्या खर्चाची तरतूद झाली की ‘झिरपते’ असे दाखवून त्या खर्चाची तरतूद झाली याची सात वर्षांतील चौकशी झाल्यास हे सत्य उजेडात येऊ शकते.\nठेकेदाराला एखादे काम मिळाल्यास त्याने कामासाठी सिमेंट किती खरेदी केले आहे, त्याची वाहतूक कशी केली आहे, यासह इतर बिले टेंडरमधील अटी-शर्तीनुसार द्यावी लागतात. ज्यामुळे दर्जेदार काम होण्यास मदत होते; मात्र प्रत्यक्षात काम किती झाले याची माहिती घेऊन बिले काढली जात असताना किती सिमेंट खरेदी केले, त्याची वाहतूक कशी झाली, ते खरोखरच कामात वापरले गेले काय, याची माहिती पुढे येत नसल्याचे दिसून येते. ज्यांनी हे पाहणे आवश्‍यक आहे, तेही पाहात नसल्याचे दिसून येते.\nत्यामुळेच काही ठेकेदारांनी मिनिटाला चार-पाचशे किलो सिमेंट वापरल्याची धक्कादायक माहिती कागदपत्रांतून दिसून येते. टेंडरमधील अटी व नियमांत कोठेही अशा पद्धतीचे काम शक्‍य नाही. तरीही ज्यांनी हे पाहणे आवश्‍यक आहे त्यांनीच हाताची घडी तोंडावर बोट ठेवून काम केल्यामुळे या विभागातील गेल्या सात वर्षांतील कामांची चौकशी झालीच पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने धरण बांधताना पाणी झिरपते, की खरोखरच ‘पाणी मुरते’ हे स्पष्ट होईल.\nएखाद्या कामाचे अतिरिक्त बिल मंजूर करायचे असल्यास पद्धतशीर ‘फिल्डिंग’ लावली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळेच ठराविकांच्या बदल्या, ठराविकांच्या नेमणुका, निवृत्त होता होता हातावेगळ्या झालेल्या ‘फाइल्स’ हे सर्वच संशयाच्या भोवऱ्यात येते. ‘टॉप टू बॉटम’ यंत्रणा कार्यरत करूनच या खर्चांना मंजुरी दिल्याची माहिती पुढे येत आहे. याचीही त्रयस्थांकडून चौकशी झाल्यास ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून काम करणाऱ्यांचेही पितळ उघडे होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nकालव्याला सरंक्षण भिंत नाही\nपुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/commissioner-changes-discussion-municipal-119613", "date_download": "2018-06-19T18:42:45Z", "digest": "sha1:T226KKKZFSYRBPJ6J6R636DME6GR4WVJ", "length": 12909, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "commissioner changes discussion in municipal महापालिका वर्तुळात आयुक्त बदलीची चर्चा | eSakal", "raw_content": "\nमहापालिका वर्तुळात आयुक्त बदलीची चर्चा\nरविवार, 27 मे 2018\nनाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर जाणार असले, तरी रजेपेक्षा त्यांच्या बदलीचीच चर्चा महापालिका वर्तुळात अधिक आहे.\nशहरात काही महिन्यांपासून आयुक्त मुंढे यांच्याविरोधात रोष आहे. सर्वप्रथम पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच त्यांच्यावर रोष आहे. करयोग्य मूल्यदरात वाढ करून आयुक्तांनी सर्वसामान्य नागरिकांचा रोष ओढवून घेतला आहे. त्यात पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीवर कर लागू केल्याने शेतकरीवर्ग भडकला आहे.\nनाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर जाणार असले, तरी रजेपेक्षा त्यांच्या बदलीचीच चर्चा महापालिका वर्तुळात अधिक आहे.\nशहरात काही महिन्यांपासून आयुक्त मुंढे यांच्याविरोधात रोष आहे. सर्वप्रथम पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच त्यांच्यावर रोष आहे. करयोग्य मूल्यदरात वाढ करून आयुक्तांनी सर्वसामान्य नागरिकांचा रोष ओढवून घेतला आहे. त्यात पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीवर कर लागू केल्याने शेतकरीवर्ग भडकला आहे.\nअनधिकृत लॉन्स, मंगल कार्यालये, पूररेषेतील बांधकामे अनधिकृत ठरवून तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. उद्योगांकडील मोकळे भूखंड, पार्किंग आदींवर कर लावल्याने सर्वसामान्यांमध्ये करवाढीची भीती निर्माण झाली आहे. त्यात सिडकोतील अनधिकृत घरे तोडण्याचा निर्णय घेतल्याने तेथील नागरिक संतप्त झाले आहेत. सिडको बचाव संघर्ष समिती स्थापन करून आयुक्तांविरोधात भूमिका घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. शहर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करताना चुकीच्या पद्धतीने फेरीवाला धोरण राबविले जात असल्याचा आरोप करत टपरीधारक, फेरीवाले आयुक्तांविरोधात आक्रमक झाले आहेत. भाजप नगरसेवकांकडूनही थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत मुंढे यांच्याविरोधात तक्रारी पोचल्या आहेत. त्यातच शुक्रवारी (ता. २५) ग्रीनफिल्ड लॉन्सवरील कारवाईवरून आयुक्त मुंढे यांना शब्दांत फटकारल्याने चहूबाजूने विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंधरा दिवसांची रजा आयुक्तांनी टाकली आहे.\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\nपुणे : धायरी पुलाकडुन भगवती पॅलेस हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मादुकोश अपार्टमेंटच्या गेटसमोर बेकायदेशीररित्या बस पार्किंग केले जाते आहे. याविषयी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/all?page=5", "date_download": "2018-06-19T17:54:50Z", "digest": "sha1:IAQ4JIBSWLZ5VBBYDHRXLGZ5BLKMJWOE", "length": 7890, "nlines": 133, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "अनुक्रमनिका | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nजोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही - शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n13/08/2014 संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे - शरद जोशी संपादक\n16/08/2014 लासलगाव रेल्वे रोको आंदोलन संपादक\n21/11/2014 शरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार गंगाधर मुटे\n25/11/2014 शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार गंगाधर मुटे\n05/12/2014 मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन गंगाधर मुटे\n24/12/2014 ११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद गंगाधर मुटे\n10/02/2015 मा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार गंगाधर मुटे\n15/03/2015 गोवंश हत्या बंदी नव्हे, 'गो'पाल हत्या शरद जोशी\n23/03/2015 संमेलनाध्यक्ष मा. शरद जोशी यांचे भाषण गंगाधर मुटे\n06/04/2015 हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम\n29/04/2015 श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२ गंगाधर मुटे\n31/08/2015 ऐंशीतले सिंहावलोकन संपादक\n31/08/2015 नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य गंगाधर मुटे\n08/09/2015 शरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५ गंगाधर मुटे\n11/09/2015 बळीराज्याचे पाईक आम्ही, होऊ रे कृतार्थ संपादक\n13/12/2015 निवले तुफान आता admin\n13/12/2015 शेतकऱ्यांचा सूर्य मावळला गंगाधर मुटे\n16/12/2015 शेतकर्‍यांचा महात्म्याला अखेरचे दंडवत गंगाधर मुटे\n18/12/2015 बरं झाल देवा बाप्पा...\n25/12/2015 अखेरची मानवंदना गंगाधर मुटे\n03/09/2016 युगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत गंगाधर मुटे\n04/09/2016 प्रणाम युगात्म्या गंगाधर मुटे\n07/11/2016 शरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती admin\n07/11/2016 युगात्मा शरद जोशी यांचे प्रस्तावित अर्थपूर्ण स्मारक Shyam Ashtekar\n17/12/2016 शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन admin\nबरं झालं देवा बाप्पा...\nसरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले\nबरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ॥\nकर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी\nकर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी\nतरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥\nकधी चालुनिया येते कहर अस्मानी\nविपरीत शेतीधोरण कधी सुलतानी\nकमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ..॥\nइंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले\nशोषणाने शेतकरी खंगुनिया मेले\nपोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले.॥\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AF%E0%A5%AC", "date_download": "2018-06-19T18:20:26Z", "digest": "sha1:RBTP7AUWVKMHETIGYJRQ5VCJTMPOQER2", "length": 4863, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३९६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ४१० चे - पू. ४०० चे - पू. ३९० चे - पू. ३८० चे - पू. ३७० चे\nवर्षे: पू. ३९९ - पू. ३९८ - पू. ३९७ - पू. ३९६ - पू. ३९५ - पू. ३९४ - पू. ३९३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३९० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2018-06-19T18:12:33Z", "digest": "sha1:PSL25KUJV726Y6GLPZWLA3C4XORGK7CB", "length": 2927, "nlines": 31, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "रिंगटोन टॅटू संग्रहण - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nहिना मेहंदी टॅटू छातीसाठी कल्पना डिझाइन करते\nहिना मेहंदी टॅटू संपूर्ण आर्म साठी कल्पना कल्पना\nहिना मेहंदी टॅटू डिझाइन पुरुषांसाठी आयडिया\nहिना मेहेन्दी टॅटू डिझाइनची कल्पना टखनसाठी\nहिना मेहेन्दी टॅटू ने मांडीसाठी कल्पना मांडली\nहिना मेहेन्दी टॅटूने पोटबद्दलची संकल्पना मांडली\nहिना मेहेन्दी टॅटू कमी बॅकसाठी डिझाईन डिझाइन करते\nविवाह साठी हिना मेहंदी टॅटू डिझाइन कल्पना\n1 2 3 पुढे\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा\nगोपनीयता आणि कुकीज धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://puriyadhanashri.blogspot.com/2006/07/blog-post_22.html", "date_download": "2018-06-19T18:23:06Z", "digest": "sha1:XROIM3CNRQPMU7AZW72OP4B5DLMXXAZH", "length": 9572, "nlines": 45, "source_domain": "puriyadhanashri.blogspot.com", "title": "Weltanschauung: इजिप्तायन", "raw_content": "\nपूर्वी १ (च) नविन पुस्तक हातात पडलं की वाटायचं \" इससे मेरा क्या होगा\"- पुस्तकं ही वाचण्यासाठी नसून खाण्यासाठी असतात ही सखराम गटण्या प्रमाणेच माझीही समजूत- फक्त अस्ताव्यस्त स्वभावामुळे गटण्याप्रमाणे प्रत्येक पुस्तकाचा पंचनामा करण्याइतकी शिस्त माझ्या अंगी नव्हती/ नाही..\nआता जपान मध्ये वास्तव्याला असल्यापासून पुस्तकांचा भस्म्या रोग आटोक्यात येउन बिच्चारे वाचन डायेटवर आहे.. चांगलेच हडकलय.. दर भारतवारीत निवडक ३-४च पुस्तकं मावतील एवढीच २० किलो च्या कमाल सामान मर्यादेत जागा असते.. जयललिता बाईंच्या साड्यांपेक्षा जास्त पुस्तकं भारतात असताना होती. जयललिता बाईना कसा, इतक्या साड्या असल्यामुळे वर्षातले ३६५ दिवसात तीच साडी दुस-यांदा नेसायचा योग येत नसणार- तसेच मला कधी पुस्तकं कमी पडत आहेत, म्हणून आहेत तीच पुस्तकं पुरवून पुरवून वाचायची वेळ कधी आली नव्हती- ती वेळ जपानात आल्यावर आली.\nतर इथे जेव्हा आमच्याकडे जेवायला आलेल्या स्नेहींनी मीना प्रभूंचे \"इजिप्तायन\" भेट दिलं तेव्हा इतकं छान वाटलं. एव्हाना पूर्वीचा \"१ से मेरा क्या होगा \" हा माज जाउन, पुस्तकं काटकसरीने पूरवून पुरवून वाचायची सवय लागली होती.\nखरचं इथे सगळ्याच वाचनप्रेमींची कमाल-सामान-मर्यादेने आबाळ होते.. त्यात मैत्रिणीने खास आठवण ठेवून आपल्याकडचे पुस्तक भेट दिल्याचा आनंद अवर्णनीय..\nआता रोजचा त्याच \"कशासाठी- पोटासाठी\" चा ट्रेनप्रवास एकदम सुसह्य झाला.. पुस्तकाचे मुखपृष्ठ एकदम आकर्षक..खरं सांगायचे तर मराठी पुस्तकाला न शोभण्याइतकं.. आतली रंगीत चित्र ही सुरेख.. त्या चित्रांविना आणि मुखपृष्ठाविना पुस्तक खचितच एवढं आकर्षक दिसलं नसतं.हि-याला कोंदण शोभून दिसत होतं पण नाकापेक्षा मोती जड नव्हता.\nआतला मजकूर निश्चितच त्या चित्रांना न्याय देत होता.\nया आधी ब-याच वर्षांपूर्वी मीना प्रभूंचे \"माझं लंडन\" वाचलं होतं. त्यापेक्षा \"इजिप्तायन\" मधील लेखन जास्त रसाळ वाटलं. लेखनातला नवखेपणा आणि माहीतीवजा रुक्ष वर्णनं जाउन त्या \"इजिप्तायन\" मधल्या लेखनाला जास्त आपुलकीचा स्पर्श आणि ओघवता मोकळेपणा वाटला.. पानापानातून त्यांचा प्रवास तर अद्भुत वाटत होताच- पण त्या प्रवासतल्या \"त्या\" ही जागोजागी भेटत होत्या.\n ३ महिने इस्राईल, जॉर्डन , इजिप्त मध्ये एकट्या भटकत होत्या. ही नुस्ती भटकंती नसून अभ्यासपूर्ण भटकंती होती.. त्यांचा बराच अभ्यास जाणवतो. म्हणुनच पुस्तकातला खरेपणा जाणवतो, आणि हा \"आखो देखा हाल\" भिडतो. इस्राईलच्या इग्लंड मधील दूतावासातल्या अजब अनुभवापासून पुस्तक सुरु होते- ते ईजिप्त मधल्या त्यांच्या वास्तव्याच्या शेवटच्या संध्याकाळी पाहिलेल्या एका Light and Sound Show नी इजिप्तायन ची सांगता होते. शेवट जरा तुटकच वाटला.\nबाईंच्या वर्णनशैलीचे एक वैशिष्टय जाणवले ते -सगळीकडे दोन क्रियापदांचा जोडुन वापर- उदा- \"बघतोयेसं वाटलं\"..\nत्यांचे अनुभव मनाला भिडतात- इस्राईल मधील दहशतीचे वाटावरण- बॉम्ब नी उध्वस्त झालेली पॅलस्टिनची सीमारेषा..ओस पडलेले जेरुसलेम आणि बेथेलहेम, इस्लाम/ख्रिश्चन/ज्यू धर्माची गुंफण, जॉर्डन मधील भव्य रोमन ऍम्फी थियेटर, पेट्राची सफर- जॉर्डन चे अश्मस्वप्न, मृत समुद्र, अकाबातील जलसृष्टी, इजिप्त- सायनाय,दाहाब, सुएझ कालवा,नाईलची सफर, लुक्सार, ऍलेक्झांड्रिया,ओऍसिस,कैरो, कैरोतला रमजान चा उत्सव, पिरॅमिडस, वस्तूसंग्रहालय..\nत्यांनी जितका इजिप्त भरभरुन पाहिला त्याचे हे रसाळ वर्णन..\nकाळाच्या संकल्पनेइतक्याच जुन्या, ५००० वर्षांपासूनच्या पुरातन इजिप्त मधील ही मीना प्रभूंची भटकंती. बाई काय खमक्या असतील याचा प्रत्यय त्यांच्या सर्व ब-या वाईट अनुभवांमधून येतो.\nता.क. त्यांची एकंदरीतच वैश्विक भ्रमंती बघीतली की मला दर वेळेस वाटते- यांची सर्व पृथ्वी पाहून संपली तर काय करतील पुढलं पुस्तक लिहायला मग त्या कुठला देश निवडतील \nरजनील ओकिनावा- माहेरची झाडं आणि जनजीवन\nरजनील ओकिनावा- भाग २\nअनुदिनी अनुतापे तापलो रामराया\nमराटी पाउल पडते पुढे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/all?page=6", "date_download": "2018-06-19T17:57:15Z", "digest": "sha1:5RYQFIUUAKGCJE2ULSMA3GUG5WOSXFK2", "length": 4997, "nlines": 115, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "अनुक्रमनिका | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nजोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही - शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n03/07/2017 शरद जोशी शोधताना शाम पवार\n18/04/2018 किसान समन्वय समिती admin\n18/04/2018 शेतकरी संघटना ट्रस्ट admin\n18/04/2018 अध्यक्षांचे मनोगत admin\n18/04/2018 स्वतंत्र भारत पक्ष admin\n18/04/2018 शेतकरी संघटना समाचार admin\n20/04/2018 शेतकरी संघटना कार्यकारीणी admin\nबरं झालं देवा बाप्पा...\nसरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले\nबरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ॥\nकर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी\nकर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी\nतरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥\nकधी चालुनिया येते कहर अस्मानी\nविपरीत शेतीधोरण कधी सुलतानी\nकमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ..॥\nइंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले\nशोषणाने शेतकरी खंगुनिया मेले\nपोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले.॥\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2014/11/blog-post_97.html", "date_download": "2018-06-19T18:15:08Z", "digest": "sha1:CHC7KVOA7VYZY4IPO6JQ3V26V3TVZQCZ", "length": 2110, "nlines": 51, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: वेडीवाकडी वळणे", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nएखाद्या घाटातून जाताताना . .वाहने सावकाश हाका असे फलक हमखास पाहायला भेटतात . . हे सावधानतेच सुचकच असते. पण,जीवनाची गाडी हाकताना अशीच वेडीवाकडी वळणे जीवनाच्या रस्त्यावर येतात . आपला पुढचा प्रवास नीट आणि सुखकर व्हावा असे वाटत असेल तर थोडे वाकडे व्हावेच लागते परस्थितीनुसार. तरच उचित ध्येयास आपण पोहचू शकतो, नाही का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://ssdindia.org/blog/", "date_download": "2018-06-19T17:57:28Z", "digest": "sha1:R2LGEJXQSVAEGMJX45XFZZNQL7P3BXTS", "length": 7548, "nlines": 59, "source_domain": "ssdindia.org", "title": "Blog - Samata Sainik Dal", "raw_content": "\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी बुधवार, दिनांक १८/०४/२०१८ रोजी पंचशील बौद्ध विहार, भीम नगर, दुर्गापूर, चंद्रपूर येथे समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने डॉ.आंबेडकर जयंती व बुद्ध जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात […]\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव\nसमता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर सम्पन्न….. दि.१/४/१८ रविवार रोजी भुसावळ जि. जळगाव येथे समता सैनिक दलाचे शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षण शिबिर सम्पन्न झाले. समाजावर वाढत्या अन्याय अत्याचाराच्या घटना बघता येथील तरुण एका मंचावर येउन कार्य करण्याच्या उदात्त हेतूने संघटित झाला आहे. याकरिता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संघटनेत ( […]\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम)\nरविवार,दिनांक-25/02/2018 रोजी नालंदा बुद्ध विहार, मालाड (मुंबई-पश्चिम) येथे समता सैनिक दलामार्फत बौद्धिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज कसा असावा या विषयावर समता सैनिक दलाचे सैनिक आयु. सागर गरूड सर यांनी भिम अनुयायी यांना मार्गदर्शन केले. यामध्ये समता सैनिक दलाच्या सद्य स्थितीचे वर्णन करून ठिकठिकाणी शाखा […]\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल\n चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल  रविवार, दिनांक 17/12/2017, रोजी रात्री 8 वाजता काटवल-तुकुम येथील पंचशील विहार, तह. भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने काही दिवसांपूर्वी आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धारासाठी दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तीन मूलगामी संघटनांवर (RPI, […]\n01/04/2018, सम्राट अशोक जयंती संपन्न आयु. विशाल राऊत व आयु. प्रशिक आनंद यांनी रिपब्लिकन विचार मांडले, यवतमाळ.\n19/08/2017, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, वक्ता: आयु. प्रशिक आनंद, जागृती नगर, उत्तर नागपूर, HQ दीक्षाभूमी.\nदि.३०/७/१७ समता सैनिक दला मार्फत शिवाजी नगर , इगतपुरी , जि. नाशिक येथे बौद्धिक प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न\n24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी 19/04/2018\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव 02/04/2018\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम) 26/02/2018\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 18/12/2017\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 16/12/2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_50.html", "date_download": "2018-06-19T18:22:27Z", "digest": "sha1:UYCCH5JWGQLOJG6B3LWZMQLJX3I45MUV", "length": 18125, "nlines": 281, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: राजा आणि कुत्रा", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nबोधकथा क्रमांक - 1\nएक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.\nत्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल.\nराजाच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला.\nहे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राजाला विनम्रपणे म्हणाला \"महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो.\" राजाने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.\nकुत्र्याच्या काना तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली. थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्यात जाऊन बसला.\nत्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला \" पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय.\" प्रवाशी हसून म्हणाला \" महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज.\"\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवेळापत्रक व तासिका विभागणी\nपालकांनी नक्की वाचावा असा लेख\nसचिन तेंडुलकर यांना पत्र..\nआपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु क...\nनवीन नियमाने तासिका नियोजन व संचमान्यता\nअतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे\nध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली\nवाडगेभर निर्जीव अन्न :\nकंबर दुखी व मान दुखीपासून कायमची सुटका\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\nस्वतः साठी एवढं तरी करा...\nशाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड\nनवीन 9 तासांचे वेळापत्रक\n'हॅकर्स' पासून वाचण्यासाठी हे नियम पाळा.\nघन आकृती महत्त्वाची सूत्रे\nसामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \nसंगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे....\nYou tube वरील videos कसे डाउनलोड करावेत \nविद्यार्थी प्रमोट करणे विषयी\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nशासनाची ई - नाम योजना\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/traveling-to-infinity-my-life-with-stephen/articleshow/24762420.cms", "date_download": "2018-06-19T17:45:55Z", "digest": "sha1:BVOWHFR6OZEOQD37V4EJGZ2PXT7V4NDI", "length": 37375, "nlines": 246, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Stephen Hawking:traveling to infinity: my life with stephen | नात्याच्या प्रवासाची अनोखी गोष्ट - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nनात्याच्या प्रवासाची अनोखी गोष्ट\nस्टीफन हॉकिंग हे केवळ विज्ञान जगतातच नव्हे तर त्याबाहेर अगदी जगभरातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलेलं नाव. त्यांच्या ‘ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ या पुस्तकाने अडीच कोटी प्रतींच्या खपाचा विक्रम केलाय. ‘द टाइम्स’ ने ‘अकरा परीमितींमधून विचार करणारा वैज्ञानिक’ म्हणून गौरव केलेला हा शास्त्रज्ञ.\nविश्वाच्या उत्पत्तीचं अवघड गणित सर्वसामान्यांच्या भाषेत समजावणाऱ्या या अलौकिक बुद्धिमत्तेच्या शास्त्रज्ञाला मोटार न्युरोन डिसीज आहे. पंचविशीतच त्याच्या साऱ्या हालचाली व्हील चेअरशी जखडून टाकल्या गेल्या. स्नायूंच्या हालचाली हळूहळू मंदावत जात असताना त्याचं असाधारण काम दुप्पट वेगानं सुरू राहिलं. जेन ही स्टीफनची पत्नी. त्याच्या असाध्य आजारासह त्याला सर्वार्थाने स्वीकारणारी, त्याच्या जगण्याचा भाग होऊन स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी धडपडणारी स्वतंत्र विचारांची स्त्री. पंचवीस वर्षांच्या सहजीवनानंतर त्याच्या सेवेत असलेल्या एका नर्ससाठी लग्न मोडलं आणि त्यांच्या वाट वेगळ्या झाल्या.\nविकलांग नवऱ्याची दिवसरात्र सेवा करणारी, त्याच्या कामात मनापासून रस घेणारी, कुटुंबासाठी खस्ता खाणारी, मुलांना घडवण्यासाठी धडपडणारी, आणि हे करताना स्वतः स्पॅनिश साहित्यातील पीएच. डी. जिद्दीने मिळवणारी जेन ही स्टीफन इतकीच अफलातून स्त्री आहे. ‘ट्रॅव्हल टू इन्फिनिटी: माय लाइफ विथ स्टीफन’ हे तिचं आत्मचरित्र. लग्न मोडल्यानंतर कुठेही कटुता, द्वेष या भावनांची हलकीशी रेषाही उमटू न देता अत्यंत पारदर्शकपणे जेनने आपलं कौटुंबिक आयुष्य हळुवारपणे उलगडून दाखवलं आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केलाय. मराठी वाचकांसाठी एका असामान्य शास्त्रज्ञाच्या तेवढ्याच असामान्य पत्नीच्या विलक्षण कहाणीचा आस्वाद घेण्याची संधी त्यामुळे मराठी वाचकांना मिळाली आहे.\nस्टीफन जेनची कहाणी सुरू होते तिच्या शाळकरी आयुष्यासोबत. स्टीफनच्या बहिणी तिच्या शाळूसोबती. त्या कुटुंबाचं इतरांपेक्षा वेगळं असणं, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच विक्षिप्तपणा याच्याशी तेव्हापासूनच परिचित असूनही या वेगळेपणामुळेच ती स्टीफनकडे ओढली जाते. स्टीफनला केंब्रिजमध्ये प्रवेश मिळणं, त्यांचं एकत्र हिंडण्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे क्षण जेन अगदी हळुवारपणे मांडते. मात्र या काळातही स्टीफनच्या आजाराची सोबत असतेच. त्याला तेव्हापासूनच त्याच्या आजाराबद्दल सहानुभूती तर सोडाच, पण साधी चर्चाही केलेली खपायची नाही. त्याचं मन सांभाळण्याची धडपड, तिची काळजी, कोवळ्या वयात कधीही बऱ्या न होणाऱ्या आजारासह स्टीफनच्या आयुष्याशी जोडलं जाण्यातली जबाबदारी आणि दुसरीकडे त्याच्याविषयी वाटणारं आत्यंतिक प्रेम... ही ओढाताण, घालमेल जेन वाचकापर्यंत नेमकेपणाने पोहोचवते. नुकत्याच विद्यापीठात पाऊल ठेवलेल्या स्टीफनचे ज्येष्ठ संशोधक प्रो. फ्रेड हॉइल यांच्यासोबत जे जगप्रसिद्ध मतभेद झाले, तो प्रसंग मुळातूनच वाचण्यासारखा.\nस्टीफन आणि जेनच्या लग्नानंतर त्यांच्या मुलखावेगळ्या संसाराला दीर्घकाळ साक्षीदार असलेलं त्यांचं ६, लिटल सेंट मेरी लेन या पत्त्यावरचं घर म्हणजे तिच्या आत्मकथनातलं एक जिवंत पात्र आहे. याच गल्लीत राहणाऱ्या आणि हॉकिंग कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या थेल्मा थॅचर या बाईही वाचकांच्या ओळखीच्या होऊन जातात.\nयाच घरातले रोबर्ट आणि ल्युसी या मुलांचे जन्म आणि त्यांच्या बालपणातील अवखळ आठवणी सांगताना जेन रंगून जाते. मात्र त्याचवेळी स्टीफन च्या हालचालीना आणखी मर्यादा येतात. व्हील चेअरला कायमचंच जखडून राहावं लागतं. मुलांना आणि स्टीफनला द्यावा लागणारा वेळ, त्यात होणारी शारीरिक दमवणूक, आर्थिक घडी बसवताना होणारी तारांबळ जेनने कुठेही मोठेपणाचा आव न आणता गप्पा माराव्यात तितक्या सहजतेने सांगितली आहे.\nस्टीफनच्या जगण्याचा भाग होताना जेन तिचं स्पनिश साहित्यावरचं प्रेम विसरली नाही. अतिशय चिवटपणे तिने पीएच. डी. पूर्ण केली. स्टीफनचा यात पाठिंबा तर नाहीच, पण हा विषय कसा निरुपयोगी आहे, हे मात्र तो ऐकवतो. पण याबद्दलही जेनची तक्रार नाही.\nस्टीफन कट्टर विज्ञानवादी आहे. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर घासून मगच तो ती स्वीकारतो. जेन मात्र धार्मिक आहे. तिचे नियमित चर्चमध्ये जाणे, तिथल्या संगीतविषयक कार्यक्रमात सहभागी होणे तिने कायम ठेवले. दोघांची ही मते कुठेही एकमेकांच्या आड येत नाहीत.\nस्टीफनचं आजारपण त्यांना सामाजिक कामांकडे घेऊन जातं. अपंगांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांशी हे दोघेही जोडलेले होते, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून व्हील चेअरमध्ये बसून मोर्चामध्ये सामील होण्याइतकी सजगता ही दोघे दाखवतात. अपंगांसाठी आर्थिक मदतीसाठीच्या कार्यक्रमातही सहभागी होतात.\nशारीरिक मर्यादेमुळे स्टीफन मुलांच्या जडणघडणीत सहभाग नसणार, हे जेनने गृहीत धरलं आहे. त्याबद्दल काहीही तक्रार न करता मुलांच्या शिक्षणाकडे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तिने केलेले प्रयत्न, त्यात तिची होणारी मानसिक आणि शारीरिक दमवणूक अचंबित करते.\nजेन तिच्या दोन्ही कुटुंबातील लोकांबद्दल बोलते. हॉकिंग कुटुंबाच्या विक्षिप्तपणाचे किस्से ती सांगते तशी, त्यांच्यातल्या चांगुलपणाविषयीही बोलते. स्टीफनशी नातं तुटल्यावरही हॉकिंग कुटुंबाशी संबंध ठेवत जुन्या गोष्टी विसरून जाण्याइतका मोठेपणाही दाखवते.\nसंपूर्ण पुस्तकात व्यापून राहिलेली गोष्ट म्हणजे, स्टीफन विषयी वाटणारा जेनला वाटणारा अभिमान. त्याच्या कामावरचं तिचं प्रेम वरवरचं नाही, तर त्याच्या कामात रस दाखवत, तिच्या कुवतीप्रमाणे ती ते समजून घेते. त्याचा पहिला शोध प्रबंध स्वतः जेनने टंकलिखित केलाय.\nस्टीफनच्या कामाला जगभर मान्यता आणि प्रसिद्धी मिळत गेली, तसतसा तो अधिकाधिक स्वतःमध्ये गुरफटत गेला. बोलण्यावागण्यात ‘आम्ही’ जाऊन ‘मी’ आलं. दौरे वाढले. त्याच बरोबर शारीरिक परावलंबित्व वाढत होतं. मुलं आणि घराच्या जबादारीमध्ये स्टीफनची पूर्ण काळजी घेणं जेनला अवघड जाऊ लागलं. त्याच दरम्यान घरात त्याची काळजी घेण्यासाठी नर्सेस आल्या आणि ही घटना दोघांच्या सहजीवनाला धक्का देणारी ठरली.\nदरम्यान जेनच्या आयुष्यात जोनाथन आला. जेनसारखाच संगीतात रमणारा, जेनकडून कसलीही अपेक्षा न बाळगता स्टीफनची सेवा करणारा. जेनच्या कुटुंबात मिसळून गेलेला जोनाथन त्यांच्याकडे राहायलाच आला आणि गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या झाल्या. जोनाथनविषयीही जेन मोकळेपणाने बोलते. त्याच्याविषयीच्या भावना, वाटणारं आकर्षण, त्याने दिलेला भावनिक, मानसिक आधार, त्याची घरात होणारी मदत याबद्दल दोषी वाटून न घेता ती वाचकांसमोर सहजतेने मांडते.\nपुढे जीनिव्हातल्या एका दौऱ्यात स्टीफन मरणाच्या दारातून परत आला तेव्हा, त्याने वाचा पूर्णतः गमावली. नर्सेस हा त्याच्या आयुष्याचा अपरिहार्य भाग होऊन गेल्या. घरातला त्यांचा वावर. जाता येता होणारा पाणउतारा, जोनाथनवरून मिळणारे टोमणे या असह्य ताणातून अधून मधून स्फोट होत गेले. दुरावा वाढ गेला. आणि एके दिवशी स्टीफन घर सोडून निघून गेला.\nपंचवीस वर्षांचं सहजीवन कोलमडून पडताना झालेली असह्य तगमग मांडताना आत कुठेतरी लपलेली सुटकेची भावना जेनने लपवलेली नाही. ही जशी जेनची कहाणी, तशी स्टीफन नावाच्या ‘माणसाचीही. असाध्य विकारासोबत झुंजत विज्ञान विश्वाला हादरे देणारं संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकाचं हे आयुष्य आहे. यात कोण चूक आणि कोण बरोबर याची निवड करण्याचा अधिकार वाचक म्हणून आपल्याला नक्कीच नाही, पण मोठ्या माणसांच्या जगण्यातले नाजूक कप्पे उघड करणारं जेनचं प्रांजळ निवेदन वाचल्यावर स्टीफनशिवायची स्वतंत्र जेनही पक्की ध्यानात राहते...आणि हीच तिची खरी ओळख आहे.\nट्रॅव्हल टू इन्फिनिटी: माय लाइफ विथ स्टीफन\nमूळ लेखिका : जेन हॉकिंग\nअनुवाद : सुदर्शन आठवले\nप्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे\nकिंमत : ५९५ रु.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतांदूळ आता, पहिला उरला नाही...\nपौष्टिक आणि स्वादिष्ट तिखट भाकरी\nलक्षात (राहिलं) ठेवावं असं काही...\nवाचकानुभवाला जोडून घेणारं लेखन\nराज्यसंस्था प्रायोजित हिंसाचाराचा दस्तावेज\n1नात्याच्या प्रवासाची अनोखी गोष्ट...\n7पुणे : हरवलेले आणि गवसलेले...\n9परिणामकारक समाजकारणासाठीडाव्यांना हीच घडी योग्य\n10सुमिरन कर मन पवित्र…...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/suicide-by-girl-after-being-cheated-in-love/articleshow/61649382.cms", "date_download": "2018-06-19T18:09:07Z", "digest": "sha1:NM4BZH24JIEWUHL2WG2HCHPLEZR5A7I6", "length": 23686, "nlines": 237, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "suicide by girl after being cheated in love | प्रेमप्रकरणातून तरुणीची मोशी येथे आत्महत्या - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nप्रेमप्रकरणातून तरुणीची मोशी येथे आत्महत्या\nम. टा. प्रतिनिधी, पिंपरी\nमोशीतील एका तरुणीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना मंगळवारी (दि. १४) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.\nपूजा सुनील आल्हाट (वय २२, रा. आल्हाटवाडी, मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पंकज उर्फ अर्जुन कैलास सस्ते (वय २८, रा. मोशी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा आणि पंकज यांच्यात गेल्या वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते. पूजाने लग्नाचा विषय काढल्याने गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. पंकज तिच्याशी बोलणे देखील टाळत होता. सोमवारी सकाळी पूजा घराबाहेर पडल्यानंतर ती रात्री उशिरापर्यंत घरी आलीच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. सकाळी शेतातील विहिरीजवळ तिचा मोबाइल आढळल्याने तिने आत्महत्या केल्याचा संशय बळावला.\nया प्रकरणी तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. पंकज आणि पूजा यांच्यात व्हॉटसअॅपवरील संभाषण मोबाइलमध्ये तसेच होते. भोसरी पोलीस तपास करत आहेत.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nखेडमध्ये धावत्या एसटी बसमध्ये एकाची हत्या\nनोट ‘ओव्हररूल’ करण्यात माझा हातखंडा: पवार\n‘आर्य’ भारतात आले नव्हते, हेच अंतिम सत्य\nSoumya Swaminathan:...म्हणून सौम्याची 'या' स्पर्धे...\n...तर भिडे गुरुजींवर खटला दाखल होऊ शकतो\nफक्त वीस रुपयांवरून रिक्षा प्रवाशाचा खून\nएकाच दुकानातून खरेदीची शाळांची सक्ती\nवादग्रस्त निविदा पुन्हा रद्द\nरस्त्यावरील मुलांवर प्रत्येकी ५० हजार खर्च\nपुन्हा पवार... अन् पुन्हा पगडी\n1प्रेमप्रकरणातून तरुणीची मोशी येथे आत्महत्या...\n2प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होण्याचे संकेत...\n3समाविष्ट गावांसाठी ग्रामपंचायतीतच प्रशासकीय यंत्रणा...\n5चुकीच्या लेखापरीक्षणावर आता फौजदार गुन्हे...\n6आफ्रिकन तरुणाचा गोंधळ प्रेमभंगामुळे...\n7दिवाळी सुट्टीत नऊ घरफोड्या...\n8व्यापाऱ्यांकडून ‘चोरी छुपे’ आडत वसुली\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2013/01/blog-post_10.html", "date_download": "2018-06-19T17:42:07Z", "digest": "sha1:3CGZRSP263WZU4DOLE6FCP2KX52CE66Z", "length": 8294, "nlines": 157, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): धुंदीत मी!", "raw_content": "\nआज आहे नेमका शुद्धीत मी\n ना तिच्या गणतीत मी\nजाच होऊ लागला माझा तुला\nआणि रेटत राहिलो ही प्रीत मी\nआपलीशी वाटली दु:खे तिची\nकोणत्या होतो अशा धुंदीत मी\nवाट स्वीकारून ती गेली पुढे\nअन् तिच्यासाठी उभा खिडकीत मी\nमोडल्या चाली, बदलले शब्दही\nगात गेलो फक्त माझे गीत मी\nही तुझी पुरते नशा गझले, मला\nवेगळी नाही अजुन मग 'पीत' मी\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nस्वागत २०१३ - सुधागडच्या माथ्यावरून...\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १\nफेब्रुवारी २०१७. 'मायबोली'करांच्या लिंगाणा मोहिमेतली थकलेली संध्याकाळ. लिंगाण्यावर गुहेपर्यंतच जाऊन आम्ही १८ जण दमून मोहरीत परत ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-football/barcelona-wins-despite-absence-leonel-messi-22487", "date_download": "2018-06-19T18:28:41Z", "digest": "sha1:BWMBAZ5TEWHDRCDG2HLG6R4GR6AHTEUT", "length": 12426, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Barcelona wins despite absence of Leonel Messi मेस्सी, सुआरेझ, नेमारशिवाय बार्सिलोनाचा दणदणीत विजय | eSakal", "raw_content": "\nमेस्सी, सुआरेझ, नेमारशिवाय बार्सिलोनाचा दणदणीत विजय\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nमाद्रिद : लियोनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि नेमरा या प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीतही बार्सिलोना संघाने बुधवारी रात्री कोपा डे स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात दणदणीत विजय मिळविला. त्यांनी दुबळ्या हर्क्‍युलस संघावर 7-0 अशी मात केली.\nप्रशिक्षिक लुईस एन्‍रिक यांनी प्रतिस्पर्ध्यांची ताकद ओळखून आपली ताकद राखून ठेवली. मेस्सी, नेमार, सुआरेझ या प्रमुख खेळाडूंना त्यांनी विश्रांती दिली. अर्थात, त्यानंतरही मिळविलेल्या विजयाने ते समाधानी होते. ते म्हणाले, ''आमचा प्रत्येक खेळाडू भरात आहे. प्रत्येक जण जबाबदारीने खेळतो. आता तर आमची बेंच स्ट्रेंथही भक्कम असल्याची खात्री पटली.''\nमाद्रिद : लियोनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि नेमरा या प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीतही बार्सिलोना संघाने बुधवारी रात्री कोपा डे स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात दणदणीत विजय मिळविला. त्यांनी दुबळ्या हर्क्‍युलस संघावर 7-0 अशी मात केली.\nप्रशिक्षिक लुईस एन्‍रिक यांनी प्रतिस्पर्ध्यांची ताकद ओळखून आपली ताकद राखून ठेवली. मेस्सी, नेमार, सुआरेझ या प्रमुख खेळाडूंना त्यांनी विश्रांती दिली. अर्थात, त्यानंतरही मिळविलेल्या विजयाने ते समाधानी होते. ते म्हणाले, ''आमचा प्रत्येक खेळाडू भरात आहे. प्रत्येक जण जबाबदारीने खेळतो. आता तर आमची बेंच स्ट्रेंथही भक्कम असल्याची खात्री पटली.''\nबार्सिलोनाच्या आजच्या विजयात तुर्कीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अर्दा तुरन चमकला. त्याने शानदार हॅटट्रिक साधली. ल्युकास डिग्ने याने खाते उघडल्यावर इवान रॅकटिक, रफिन्हा आणि पॅको ऍलकॅसर यांनी बार्सिलोनासाठी अन्य गोल केले.\nअन्य लढतींत रॉड्रिगोने केलेल्या दोन गोलच्या जोरावर व्हॅलेन्सियाने लीगानेस संघावर 2-1 असा विजय मिळविला. या लढतीनंतर व्हॅलेन्सियाने 5-2 असा विजय मिळविला.\nकोल्हापूर - गावाच्या माळावरचं तणकट काढून टाकायला आठ-दहा दिवस... पुन्हा मैदान सपाट करायला काही दिवस श्रमदान करायचे... दगड-धोंडे उचलायला तर सरावापूर्वी...\nस्वीडनकडून कोरियाला पेनल्टी व्हीएआरनंतर पेनल्टीवर अँड्रीयसचा गोल निर्णायक\nनिझ्नी नोवगोरोड - स्वीडनने विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत दक्षिण कोरियाविरुद्ध पेनल्टीवरील गोलच्या जोरावर बाजी मारली. स्वीडनला नवे तंत्रज्ञान कामी आले....\nआघाडीच्या संघांची सलामीला पीछेहाट\nमॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा सुरवातीपासून रंगतदार करण्यात स्पर्धेतील सलामीची फेरी मोलाची ठरली आहे. जागतिक क्रमवारीतील आघाडीच्या बारापैकी केवळ...\nनेमारविरुद्धच्या सर्वाधिक फाऊलने ब्राझील झाले लंगडे\nसोची - ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालच्या स्पेनविरुद्धच्या बरोबरीचा स्टार झाल्यानंतर लिओनेल मेस्सी सलामीला अपयशी ठरला, आता हीच वेळ धसमुसळा खेळ...\nसायकलवर मेस्सीचा \"ऑटोग्राफ' घेण्याची केरळी चाहत्याची इच्छा\nआवडत्या स्टारचा \"ऑटोग्राफ' मिळावा म्हणून क्रीडाप्रेमी जीवाचे रान करतात. केरळचा क्‍लिफीन फ्रान्सिस यापैकीच एक. तो लिओनेल मेस्सीचा प्रचंड \"फॅन' आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-06-19T18:31:13Z", "digest": "sha1:453B2XLAP6AZTZYN3EGADUAZGQWJWURD", "length": 12082, "nlines": 102, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "बा. सी. मर्ढेकर | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nपिपांत मेले ओल्या उंदिर\nPosted on मे 8, 2013 by सुजित बालवडकर\t• Posted in बा. सी. मर्ढेकर\t• Tagged बा. सी. मर्ढेकर\t• यावर आपले मत नोंदवा\nपिपांत मेले ओल्या उंदिर;\nगरिब बिचारे बिळांत जगले,\nपिपांत मेले उचकी देउन;\nदिवस सांडला घाऱ्या डोळीं\nगात्रलिंग अन धुऊन घेउन.\nजगायची पण सक्ती आहे;\nमरायची पण सक्ती आहे. Continue reading →\nPosted on ऑगस्ट 22, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in बा. सी. मर्ढेकर\t• Tagged बा. सी. मर्ढेकर\t• यावर आपले मत नोंदवा\nआहे माझी ही जुनीच\nबरा म्हणून हा ईथे\nशिरी धार, मुखी ऋचा\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/mild-production-increase-kamdhenu-scheme-27555", "date_download": "2018-06-19T18:22:56Z", "digest": "sha1:KY5D4CBA5S22TH3B5NH4ELF5G2NBISAZ", "length": 15700, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mild production increase kamdhenu scheme दूध उत्पादन वाढीसाठीची कामधेनू योजना विस्मृतीत | eSakal", "raw_content": "\nदूध उत्पादन वाढीसाठीची कामधेनू योजना विस्मृतीत\nबुधवार, 25 जानेवारी 2017\nकोट्यवधीचा निधी असूनही गांभीर्य नाही - जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये योजना राबविण्याचे होते नियोजन\nसिंधुदुर्गनगरी - दुधाचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने कामधेनू ही योजना राज्यात अमलात आणली. त्यासाठी २०१२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोट्यवधीचा निधीही मंजूर झाला होता. त्यासाठी जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये ही योजना राबविण्याचे नियोजनही झाले; मात्र या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने ही योजनाच विस्मृतीत गेल्याचे दिसून येत आहे.\nकोट्यवधीचा निधी असूनही गांभीर्य नाही - जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये योजना राबविण्याचे होते नियोजन\nसिंधुदुर्गनगरी - दुधाचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने कामधेनू ही योजना राज्यात अमलात आणली. त्यासाठी २०१२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोट्यवधीचा निधीही मंजूर झाला होता. त्यासाठी जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये ही योजना राबविण्याचे नियोजनही झाले; मात्र या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने ही योजनाच विस्मृतीत गेल्याचे दिसून येत आहे.\nसिंधुदुर्ग जिल्हा हा दुग्ध व्यवसायासाठी पूरक असा जिल्हा आहे. येथे उपलब्ध असलेले पाणी आणि पोषक वातावरणाचा फायदा घेऊन येथील दुग्ध व्यवसायात मोठी वाढ होऊ शकते. दुधाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने २०१० मध्ये कामधेनू योजनेची राज्यात अंमलबजावणी केली. यासाठी जिल्ह्याला १ कोटी ७७ लाखांचा निधी २०१२ मध्ये मंजूर झाला होता. याच्या माध्यमातून जिल्ह्यातील २१ गावांचा पहिल्या टप्प्यात समावेश करून ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार किमान ३०० जनावरे असलेल्या गावांचाच या योजनेत समावेश केला जात होता. हा निकष बदलून इतरही गावांमध्ये ही योजना राबविली जावी, अशी मागणी जिल्हा परिषदेने त्या वेळी शासनाकडे केली होती. याला शासनाने मान्यताही दिली होती. त्यानुसार शासनाने १ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी उपलब्धही करून दिला होता.\nकामधेनू योजना राबविण्यासाठी निश्‍चित केलेल्या गावांमध्ये समित्या स्थापन करून त्याच्या माध्यमातून ही योजना राबविण्याबाबत व निधी खर्च करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. जनावरे खरेदी करणे, संगोपन करणे, खाद्य पुरविणे, दूध विक्री करणे यांसह आवश्‍यक ते प्रशिक्षण देणे आदी बाबी या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या होत्या; मात्र कामधेनू या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. जिल्हा परिषद पशुसंवर्धन समिती सभामध्ये या योजनेच्या अंमलबजावणीबाबत किंवा सद्यःस्थितीबाबत कोणतेही विषय चर्चेला येत नाहीत किंवा आढावाही घेतलेला नाही. त्यामुळे शासनाची कामधेनूसारखी महत्त्वाकांक्षी योजना सध्या विस्मृतीत गेली आहे.\n...तर दूध उत्पादनात होईल वाढ\nजिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पशुधनात वाढ आणि दुग्ध उत्पादनात दुपटीने वाढ होऊ शकते; मात्र या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली दिसत नाही. या योजनेच्या माध्यमातून निवड केलेल्या पहिल्या टप्प्यातील २५ गावे व दुसऱ्या टप्प्यातील ५२ गावे अशा ७७ गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविल्यास जिल्ह्यात (दुधाचा महापूर) दूध उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे; मात्र योजनेकडे पशुसंवर्धन विभागाने गांभीर्याने पाहिलेले नाही.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/district_detail.php?lang_eng_mar=Mar&dist_id=47", "date_download": "2018-06-19T18:09:40Z", "digest": "sha1:VWVHTM4RQEYCBTK24ABZCPS252HB5QTP", "length": 4761, "nlines": 139, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nमुख्य पृष्‍ठ >> दृष्‍टीक्षेपात वन >> जिल्‍हा निहाय वनक्षेत्र >> Nandurbar\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/india-successfully-test-fire-agni-5-121177", "date_download": "2018-06-19T18:52:41Z", "digest": "sha1:MHEQ4ORBK24JZ46ZQ3BCN35BSVSZC624", "length": 10419, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "India successfully test fire Agni 5 'अग्नि-5' ची भारताने केली यशस्वीपणे चाचणी | eSakal", "raw_content": "\n'अग्नि-5' ची भारताने केली यशस्वीपणे चाचणी\nरविवार, 3 जून 2018\n'अग्नि-5' या आण्विक क्षमतेच्या क्षेपणास्त्राची ओडिशा येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. पाच हजार किमी पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची येथील अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी 9.50 ला चाचणी घेण्यात आली.\nनवी दिल्ली : 'अग्नि-5' या क्षेपणास्त्राची भारताने आज (रविवार) चाचणी घेतली. भारताने घेतलेल्या ही चाचणी यशस्वीपणे पार पडली. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील अब्दुल कलाम बेटाजवळ ही चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी सहाव्यांदा पूर्ण झाली. यापूर्वी 18 जानेवारीमध्ये ही चाचणी घेण्यात आली.\n'अग्नि-5' या आण्विक क्षमतेच्या क्षेपणास्त्राची ओडिशा येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. पाच हजार किमी पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची येथील अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी 9.50 ला चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून चीनच्या काही भागात पोचण्याची क्षमता यामध्ये असणार आहे. अग्नि हे भारताच्या महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामधील अत्यंत महत्त्वाचे क्षेपणास्त्र मानले जाते.\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-06-19T18:29:20Z", "digest": "sha1:67QKA33UFIZOOVJDHSUCQ5IV3FJEMEHB", "length": 16882, "nlines": 198, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "शांता ज. शेळके | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on जून 6, 2018 by सुजित बालवडकर\t• Posted in शांता ज. शेळके\t• Tagged शांता ज. शेळके\t• १ प्रतिक्रिया\nप्राण एकवटून बघताना ,\nअसेन मी, नसेन मी\nPosted on जून 22, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in शांता ज. शेळके\t• Tagged शांता ज. शेळके\t• यावर आपले मत नोंदवा\nअसेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे\nफुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे Continue reading →\nPosted on एप्रिल 6, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in शांता ज. शेळके\t• Tagged शांता ज. शेळके\t• १ प्रतिक्रिया\nओशट ओला तो गाभारा\n– शांता शेळके, अनोळखी\nPosted on एप्रिल 25, 2010 by सुजित बालवडकर\t• Posted in पाऊस, शांता ज. शेळके\t• Tagged शांता ज. शेळके\t• 2 प्रतिक्रिया\nपावसाच्या धारा येती झरझरा\nरस्त्याने ओहोळ जाती खळखळ\nPosted on सप्टेंबर 12, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in शांता ज. शेळके\t• Tagged शांता ज. शेळके\t• यावर आपले मत नोंदवा\nचिमुकली पगडी झळके शिरी\nचिमुकली तलवार धरी करी\nचिमुकला चढवी वर चोळणा\nचिमुकला सरदार निघे रणा\nछ्बुकडा चिमणा करितो गुण\nचिमुकले धरले मग रंगण\nदुडददुडा पळ्ता पळ्ता पडे\nगडबडे, रडता मुख बापुडे \n– महादेव मोरेश्वर कुंटे, राजा शिवाजी\n– सुवर्णमुद्रा , शांता ज. शेळके\nPosted on सप्टेंबर 10, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in शांता ज. शेळके\t• Tagged शांता ज. शेळके\t• यावर आपले मत नोंदवा\nओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले\nडहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले\nसाद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची\nडोहाळे या मातीला, सूर बोले थेंबातला\nवाटा आता कस्तुरी, गंध उमले कोंबातला\nथरारे मन, वारे नविन, सृजन रंग न्हाले\nस्वप्न लहरे नवे कांचनी, धून हरवे रानातूनी\nराधिका झाली बावरी, जन्म लहरे मुरलीवरी\nतृप्ती निराळी, उजळीत डोळी, स्वर हे कुठून आले\nहरपून दाही दिशा, ओढाळ झाल्या कशा\nशिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई उतू\nअभिसार न्यारा, हळवा शहारा, अरुपास रुप आले\nगीतकार\t: शांता शेळके\nगायक\t: अनुराधा पौडवाल\nसंगीतकार\t: श्रीधर फडके\nमाजो लवताय डावा डोळा\nPosted on सप्टेंबर 10, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in शांता ज. शेळके\t• Tagged शांता ज. शेळके\t• यावर आपले मत नोंदवा\nमाजो लवताय डावा डोळा\nजाई जुईचो गजरो माळता\nरतन अबोली केसान फुलता\nकाय शकून … शकून गो सांगताय माका …\nमाझे कानार भवर भवता\nमाझे गालाक बाई भिडता\nसगळ्या अंगार शिरशिर येता\nमाजे पदर वार्यावर उडता\nमनचो बकुल गो परमळता\nकाय शकून … शकून गो सांगताय माका …\nमाझे डोळ्यात सपनाच्या वाटेर\nकोन बाई येता न् जाता\nमाझे ओठार माझेच गाणे\nकोन बाई येऊन गाता\nमाजोच बोल बाई हुलयता\nकाय शकून … शकून गो सांगताय माका …\nगीतकार\t: शांता शेळके\nसंगीतकार\t: पं. हृदयनाथ मंगेशकर\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/prabha-sonawanes-poem-saptarang-25065", "date_download": "2018-06-19T18:10:57Z", "digest": "sha1:HKG4UCSGWPO25KFTQSOWJKOOZVZBPXUJ", "length": 10114, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "prabha sonawane's poem in saptarang अशी बोलते माझी कविता (प्रभा सोनवणे) | eSakal", "raw_content": "\nअशी बोलते माझी कविता (प्रभा सोनवणे)\nप्रभा सोनवणे, पुणे sonawane.prabha@gmail.com, ९२७०७२९५०३\nरविवार, 8 जानेवारी 2017\nठरवून थोडीच लिहिता येते\nकाय चूक आणि काय बरोबर\nकाळाच्या निबिड अरण्यातले सर्प\nठरवून थोडीच लिहिता येते\nकाय चूक आणि काय बरोबर\nकाळाच्या निबिड अरण्यातले सर्प\nत्या उमलू द्यायच्या की\nकॅन्सरशी झुंजणाऱ्या इरफानचे भावनिक पत्र...\nअभिनेता इरफान खान त्याच्या हटके अंदाजातील अभिनयाने प्रसिद्ध आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा त्याचा खुप मोठा फॅन क्लब नेहमीच त्याला विविध भूमिकांमध्ये...\nमालवण - सिंधुदुर्गात यंदा मत्स्योत्पादनात घट झाली आहे. राज्याच्या इतर भागात मत्स्योत्पादन वाढले असताना जिल्ह्यात झालेली घट चिंतेचे कारण बनली आहे....\nवाफेच्या इंजिनची मजाच काही और होती. त्या इंजिनचा डौल आजही कायम आहे. झुक-झुक आगीनगाडीच्या गाण्यावर ताल धरत एक पिढी मोठी झाली...\nसविताची प्रतिकूल परिस्थिती व अपंगत्वावर मात\nपाली (रायगड) : माणगाव तालुक्यातील साजे आदीवासीवाडी जवळ राहणारी सविता जाधव ही अपंग होतकरु अादिवासी विद्यार्थीनी दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण...\nसमृद्ध केळीपट्ट्यास नैसर्गिक आपत्तीचे \"ग्रहण'\nजळगाव : 50 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रात केळीची लागवड करणारा, राज्यातील एकूण केळी उत्पादनातील जवळपास 60 टक्के आणि देशातील एकूण उत्पादनातील सुमारे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.in/landing/index.php?id=14", "date_download": "2018-06-19T18:01:18Z", "digest": "sha1:DTQQL3EZ2BXZKYYNG2JW5YQWCRSQCRZ4", "length": 3660, "nlines": 30, "source_domain": "snehalniti.in", "title": "Business 20-20 - Seminar", "raw_content": "\nहजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात... आणि उद्योजक एका चक्रव्यूहात सापडतो आणि त्याची वाढ खुंटते. नवीन मार्ग आणि प्रगती करण्याची विचार प्रवृत्ती संपते... यावर मात करण्यासाठी आम्ही आपल्याला या सेमिनार मध्ये सहभागी होण्याची संधी देत आहोत. यशस्वी उद्योजकांच्या अनुभवानमधून तुमची क्षितिजे रुंदावण्यासाठी आणि उद्योजकतेचे नवीन मंत्र मिळविण्यासाठी आणि शिकण्यासाठी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.\nमराठीतून \" बिझनेस 20-20\" या सेमिनार मध्ये खालील विषय हाताळले जातील उद्योजक कुठे अयशस्वी होतो\nउद्योजक केव्हा अयशस्वी होतो \nसंस्था आणि व्यवसायाचे ४ प्रकार\nउद्योजक, लीडर आणि मॅनेजर यातील फरक\nउद्योजकाने निर्माण केलेली संपत्ती तो का भोगू शकत नाही\nतुम्ही असाल किंवा नसाल, तुमच्या व्यवसाय वाढीसाठी काय केले पाहिजे\nश्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ३००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.\nतुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही\nनोंदणी करा आणि \"बिझनेस नोट्स मोफत\" मिळवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/traffic-jam-near-pune-mumbai-road-shoperstop-122134", "date_download": "2018-06-19T18:37:49Z", "digest": "sha1:7BBVVDPQRFVCFHNKUQPA3SCSSDWLXATJ", "length": 9627, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "traffic jam near pune-mumbai road shoperstop पुणे,मुंबई रस्त्याच्या शॉपर्सस्टॅाप जवळ ट्राफिक जाम | eSakal", "raw_content": "\nपुणे,मुंबई रस्त्याच्या शॉपर्सस्टॅाप जवळ ट्राफिक जाम\nशनिवार, 9 जून 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : सर्विस रोडवर पावसामुळे आणि हातगाडी उभ्या असल्यामुळे ट्राफिक जाम होते. हातगाडी मुळे पुट्पाथ वरून चालत जाता येत नाही. जेष्ठ नागरिक कसे जाणार काहीतरी बंदोबस्त झाला पहिजे.\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nशमिता शेट्टीचा फॉलोअर्सना अनफॉलो करण्याचा सल्ला\n‘फादर्स डे’च्या निमित्ताने शमिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात शिल्पा आणि ती वडिलांच्या प्रतिमेवर फुलं अर्पण करताना दिसत...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/if-they-go-madhuri-dixit-then-we-will-go-workers-says-dhananjay-munde-122815", "date_download": "2018-06-19T18:49:29Z", "digest": "sha1:TGYNEHWKKHS66G3IYNP4BCHBVUR2QXL7", "length": 13092, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "if they go to madhuri dixit then we will go to the workers says Dhananjay Munde ते माधुरी दीक्षितकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ : धनंजय मुंडे | eSakal", "raw_content": "\nते माधुरी दीक्षितकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ : धनंजय मुंडे\nरविवार, 10 जून 2018\nछत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या भाजपला 6 जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाचाही विसर पडला आहे.\n- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे\nपुणे : भाजपकडून देशातील काही भागात 'संपर्क फॉर समर्थन' अभियान राबविले जात आहे. त्यावर आज (रविवार) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम माधुरी दीक्षितवर होणार आहे का, गॅस सिलिंडरचे दर चार रूपयांनी वाढल्याचा फरक माधुरी दीक्षितवर होणार आहे का, असा सवाल करत ते माधुरी दीक्षितकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या 'संपर्क फॉर समर्थन' अभियानाची खिल्ली उडवली.\nराष्ट्रवादी काँग्रेसचा 19 वा वर्धापन दिवस आणि हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपानिमित्त पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आदी उपस्थित आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी आले आहेत.\nया मेळाव्यात मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या भाजपला 6 जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाचाही विसर पडला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या 'संपर्क फॉर समर्थन' अभियानच्या खिल्ली उडवली.\nते म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम माधुरी दीक्षितवर होणार आहे का, गॅस सिलिंडरचे दर चार रूपयांनी वाढल्याचा फरक माधुरी दीक्षितवर होणार आहे का, असा सवाल करत ते माधुरी दीक्षितकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ, ते टाटांकडे गेले तर आपण बाटा घालणाऱ्या सामान्य माणसाकडे जाऊ. ते कपिल देवकडे गेले तर आपण बळीदेवाकडे जाऊ, असे मुंडे म्हणाले.\nईपीएस 95 कर्मचार्‍यांनी केले मुंडन आंदोलन\nबुलडाणा : ईपीएस-95 अंतर्गत येणार्‍या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी मंगळवारी (ता.19) जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडन आंदोलन केले. यावेळी कर्मचारी भविष्य...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\n\"मविप्र'च्या ताब्याचा वाद पेटला : भोईटे-पाटील गटाच्या समर्थकांत हाणामारी\nजळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद आज चांगलाच पेटला दुपारी संस्थेचा ताब्या घेण्यावरुन नरेंद्र पाटील व भोईटे गटातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/cleaner-truck-success-cheating-crime-115362", "date_download": "2018-06-19T18:49:03Z", "digest": "sha1:DQV6BQHF4DC6SVEAJXMO2MFTONR4SBSA", "length": 13714, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "cleaner truck success cheating crime क्‍लीनर ते करोडपती! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 मे 2018\nऔरंगाबाद - धुळे येथे साधा क्‍लीनर असलेल्या एका तरुणाने चालक बनून नंतर ट्रकच्या धंद्यात पाय रोवत हेराफेरीला सुरवात केली. त्यात यश आल्यानंतर अनेकजणांना या धंद्यात आणून तो ट्रक फसवणुकीच्या धंद्यात मास्टर बनला आणि यातून या टोळीने कोट्यवधींची माया कमावली. त्याने आतापर्यंत सुमारे ३५ ट्रक विकल्याची बाब समोर आली आहे.\nऔरंगाबाद - धुळे येथे साधा क्‍लीनर असलेल्या एका तरुणाने चालक बनून नंतर ट्रकच्या धंद्यात पाय रोवत हेराफेरीला सुरवात केली. त्यात यश आल्यानंतर अनेकजणांना या धंद्यात आणून तो ट्रक फसवणुकीच्या धंद्यात मास्टर बनला आणि यातून या टोळीने कोट्यवधींची माया कमावली. त्याने आतापर्यंत सुमारे ३५ ट्रक विकल्याची बाब समोर आली आहे.\nट्रक चोरी, फसवणूक प्रकरण उजेडात आल्यानंतर शेख बाबर याला औरंगाबादेतील गुन्हेशाखा व एमआयएमचा नगरसेवक शेख जफर याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आणखी दोघांना मंगळवारी (ता. आठ) अटक झाल्यानंतर रात्रीतून एका संशयिताला औरंगाबाद गुन्हे शाखा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चोरी करून तसेच गंडवून ट्रक चेसिस क्रमांक बदलून पुन्हा नव्याने ट्रक विक्री केले जात होते. यात जावेद मनियार मुख्य सूत्रधार असून, त्याला गुरुप्रितसिंग नामक एका गॅरेजमालकाची साथ होती. दोघेही पसार आहेत. औरंगाबाद, धुळेशी संबंधित ३५ ट्रक चोरी झाल्याचे व यातून कोट्यवधींची माया संशयितांनी गोळा केल्याची बाब सूत्रांनी सांगितली. ट्रक हेराफेरीप्रकरणी मनियारला जळगाव, नाशिक पोलिसांनी अटक केली होती, अशी माहिती गुन्हेशाखा पोलिसांनी दिली.\nकर्जात दबलेल्या मालकाचा ट्रक भाड्याने चालविण्यासाठी घेतला जात होता. या ट्रकचे स्पेअर पार्ट, चेसिस तसेच वाहन क्रमांक बदलला जात होता. त्यानंतर या ट्रकची परस्पर विक्री केली जात होती. ट्रक चोरी गेल्याचे मूळ मालकाला सांगून संशयितांची टोळी हात वर करीत असे. यानंतर मूळ मालक विमा कंपनीकडे दावा दाखल केला जाता होता. काही ट्रक चोरीही केले जात होते.\nदीड वर्षापूर्वी आणले धंद्यात\nशेख बाबर याचा गॅरेजचा व्यवसाय होता; परंतु, हेराफेरीचा ‘उद्योग’ वाढविण्यासाठी जावेद मनियार जाळे टाकीत होता. त्याने दीड वर्षांपूर्वी शेख बाबर याला गॅरेजला सोडचिठ्ठी देण्यास सांगत हेराफेरीत सहभागी करून घेतल्याची बाब गुन्हेशाखा पोलिसांनी सांगितली.\nपाच वर्षांपासून ट्रक हेराफेरीच्या धंद्यात\nपसार जावेद मनियारच मुख्य सूत्रधार\nआणखी एक संशयित ताब्यात\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nचोरटयांनी विहारीत टाकलेल्या मोटरसायकली हस्तगत\nसिडको (नाशिक) - अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये चोऱ्या करून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/11-arrested-135-crore-counterfeit-notes-22606", "date_download": "2018-06-19T18:15:47Z", "digest": "sha1:3HLHEK6HRZDRBHKHKABJ2SAMTPYDHCOB", "length": 12091, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "11 arrested with 1.35 crore counterfeit notes नाशिक- 1.35 कोटींच्या बनावट नोटांसह 11जण अटकेत | eSakal", "raw_content": "\nनाशिक- 1.35 कोटींच्या बनावट नोटांसह 11जण अटकेत\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nनाशिक- येथे 1.35 कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.\nजप्त केलेल्या नोटा नव्या आहेत की जुन्या याबाबत अद्याप संभ्रम आहे. नाशिक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष छबु नागरे, रामराव पाटील यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.\nबनावट नोटा छापत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लूट करीत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी 11 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.\nनाशिक- येथे 1.35 कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.\nजप्त केलेल्या नोटा नव्या आहेत की जुन्या याबाबत अद्याप संभ्रम आहे. नाशिक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष छबु नागरे, रामराव पाटील यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.\nबनावट नोटा छापत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लूट करीत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी 11 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.\nअटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप संपतराव सस्ते, रमेश गणपत पांगारकर, ईश्वर मोहन परमार, राकेश सरोज परमार, नीलेश सतीश लायसे, प्रभाकर केवल घराते, संतोष भिमा गायकवाड, गौतम चंद्रकांत जाधव, प्रवीण संजयराव मांढरे, छबु दगडू नागरे, रामराव तुकाराम पाटील यांचा समावेश आहे.\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nपदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष - अशोक जाधव\nदेवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात...\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाबाहेर 'भीक मांगो' आंदोलन\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच्. डी व एम.फिल् च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन मार्च महिन्यापासून बंद केले असून या विरोधात...\nजलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयावर केळी फेक आंदोलन\nजळगाव ः वादळी वाऱ्यात केळीचे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्या कारणाने राष्ट्रवादी किसान सभेतर्फे आज (ता.19) जलसंपदा मंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/kukadipanjara-village-electricity-light-109006", "date_download": "2018-06-19T18:38:45Z", "digest": "sha1:6VOUT3O5LXHVZZKBMAMRNHV7VLLCEHB6", "length": 14163, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "kukadipanjara village electricity light प्रकाशही फिरकला नाही आमच्या वस्तीत! | eSakal", "raw_content": "\nप्रकाशही फिरकला नाही आमच्या वस्तीत\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nकाटोल - गावात राहायला जागा नाही. म्हणून लागूनच असलेल्या शेतात परिश्रमाने स्वतःचे घर बांधून काही मंडळींसह वास्तव्यास आलो. आमच्या कुटुंबात आठ बालके आहेत. अनेकदा वीजजोडणीची मागणी केली. दोन वर्षांपासून चकरा मारतोय. पण उपयोग नाही. आमच्या वस्तीत ‘प्रकाश’ फिरत नसल्यामुळे अंधारात अनेक समस्यांशी सामना करीत दिवस काढावे लागतात, अशा प्रतिक्रिया आहेत काटोल शहरापासून काळोख्या वस्तीत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या.\nकाटोल - गावात राहायला जागा नाही. म्हणून लागूनच असलेल्या शेतात परिश्रमाने स्वतःचे घर बांधून काही मंडळींसह वास्तव्यास आलो. आमच्या कुटुंबात आठ बालके आहेत. अनेकदा वीजजोडणीची मागणी केली. दोन वर्षांपासून चकरा मारतोय. पण उपयोग नाही. आमच्या वस्तीत ‘प्रकाश’ फिरत नसल्यामुळे अंधारात अनेक समस्यांशी सामना करीत दिवस काढावे लागतात, अशा प्रतिक्रिया आहेत काटोल शहरापासून काळोख्या वस्तीत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या.\n‘गाव तिथे वीज’ असे शासनाचे धोरण आहे. परंतु शासनाच्या धोरणाचा फज्जा उडविण्याचे प्रशासनाचे धोरण मात्र अजूनही कायम आहे. येथून काही अंतरावर असलेल्या कुकडीपंजारा गावातील लोकांनी वीज महावितरण मंडळाला वीजजोडणीची मागणी केली. पण त्यांना जोडणी मिळाली नाही.\nशाळेत जाणारी गोंडस मुलं रात्री अभ्यासापासून वंचित राहत आहेत. काही मीटरवरून वीजपुरवठा होऊ शकतो. परंतु अजूनही तशी हालचाल दिसत नाही. २०१६ ला या परिवारांनी ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन वीज वितरण मंडळाला ‘सिंगल फेज’ वीज देण्याची मागणी केली होती. सर्व कागदपत्रे पुरविली. अनेकदा कार्यालयाच्या चकरा मारल्या. परंतु अनेकदा वेळ मारून नेण्यात येत असल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. याच गावाला रोड ओलांडून ढाब्याला वीजपुरवठा देण्यात येत आहे, मग आम्हाला का नाही, असा संतप्त सवाल या नागरिकांनी केला आहे.\nगावात राहायला जागा नसल्याने मी येथेच घर बांधून राहण्याचा निर्णय घेतला. जवळपास अडीच वर्षांपासून येथे राहतो. ग्रामपंचायतीचा कर मी नियमित भरतो. गावाला लागूनच असल्यामुळे वीज वितरण कंपनीला अगदी काही अंतरावरून वीजपुरवठा करण्यास हरकत काय, हे कळायला मार्ग नाही.\n- शरद विनायकराव गेडाम\nरात्रीच्या वेळेला सर्वत्र अंधार राहत असल्याने आम्ही सर्व घरांतील मंडळी बाहेर येऊन बसतो, परंतु लहान मुले असल्याने विंचूकाट्यांपासून नेहमीच भीती वाटते.\nही बाब आमच्या लक्षात असून डीपीडीसी अंतर्गत ते कार्य पूर्णत्वास येणार आहे. त्यांच्या अडचणींची जाण ठेवून सतत पाठपुरावा सुरू आहे. येत्या ४ चार महिन्यांत त्यांना वीजपुरवठा दिला जाईल.\n- श्री. घाटोळे, मुख्य कार्यकारी अभियंता\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत\nसांगली - येथील वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nशिवण्यातील नागरिकांनी श्रमदानाने बुजविले रस्त्यावरील खड्डे\nशिवणे - दांगट इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गणेश मंदिरापासुन ते दत मंदिर व सोसायटी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathimedia.in/news/HSC_Online_Result", "date_download": "2018-06-19T18:26:19Z", "digest": "sha1:626HRX7Z5IA7PWZUOPWSPRGJ5HQGR3IF", "length": 1985, "nlines": 40, "source_domain": "marathimedia.in", "title": "MarathiMedia", "raw_content": "\nउद्या बारावीचा ऑनलाइन निकाल\nराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी तीन लाख ३० हजार ८२३ विद्यार्थी मुंबई विभागातले आहेत.\nपुढील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे :-\nतसेच आपण एसएमएसद्वारे ही निकाल पाहु शकता.\nMHHSC हा मेसेज बैठक क्रमांक टाकून ५७७६६ या क्रमांकावर पाठवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://abhaygodse.blogspot.com/2016/07/", "date_download": "2018-06-19T18:03:27Z", "digest": "sha1:R6L7GIAS2R4MQRCXFNOF7AU3AAQC2OD5", "length": 13668, "nlines": 72, "source_domain": "abhaygodse.blogspot.com", "title": "Astrologer Abhay Godse: July 2016", "raw_content": "\nविक्रांत माझ्यासमोर बसला होता. Job च्या संबंधात मी consultation देत होतो, \" तुमच्या पत्रिकेत job मधे प्रामाणिकपणे काम करण्याच्या Indications आहेत so त्याबद्दल काहीच problem नाही फक्त तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे तुमचं नुकसान होणार आहे, तेंव्हा एकतर गोष्टी Indirectly सांगा किंवा Diplomatically वागा.\" विक्रांत एक सेकंद थांबला आणि म्हणाला \"हो, तुम्ही सांगताय ते खरं आहे, हे नुकसान झालेलं आहे. ह्या स्पष्टवक्तेपणामुळे मला बऱ्याच नोकऱयामध्ये त्रास झालाय. पण diplomatically वागणं माझ्यासाठी खरंच खूप अवघड आहे. यासाठी काय करावं कळतं नाही\". मी म्हंटलं \"सोपं आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जशी आहे तशी सांगून टाकता, याचा अर्थ तुमचा उद्देश प्रामाणिकपणे बोलण्याचाच असतो, दुसऱ्याला फसवण्याचा नसतो पण प्रत्येक वेळेला फक्त उद्देशच बघितला जात नाही तर तुम्ही कशा प्रकारे (way of expression) ती गोष्ट सांगता हे देखील बघितल जातं. माझा उद्देश चांगला आहे ना, मग लोकांनी मला समजून घेयलाच हवं, हा नियम दर वेळेला लागू होत नाही. समोरचा माणूस दर वेळेला तुमच्या आतमधे तुमचा उद्देश बघायला येत नाही, हे लक्षात ठेवा.\"\n\"आता Indirectly सांगणं आत्मसाद करण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर, कित्येक गोष्टी ह्या आपल्याला जन्मजात येत नसतात, जसं \"वाहन चालविणे\" हे जन्मतः कुठे येतं पण आपण नंतरच शिकतो ना पण आपण नंतरच शिकतो ना तसंच Indirectly कस बोलायचं हेही नंतर शिकता येउच शकत, हे लक्षात घ्या तसंच Indirectly कस बोलायचं हेही नंतर शिकता येउच शकत, हे लक्षात घ्या Indirectly कसं बोलायचं ह्यासाठी आपण लहानपणी बिरबल आणि अकबराची एक गोष्ट ऐकलेली आहे ती आठवा, ज्यामध्ये अकबराचा पाळीव पोपट एक दिवशी मरतो, अकबराचे नोकर त्याला हि गोष्ट सांगायला धजावत नाहीत शेवटी बिरबल अकबराला directly पोपट मेलेला आहे हे न सांगता इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारे कल्पना देण्याचा प्रयन्त करतो, शेवटी अकबराला आपोपापच कल्पना येते कि पोपट मेलेला आहे\".\nविक्रांतला मी सांगितलेलं पटलं असल्याचं त्याच्या चेहेऱ्यावर \"स्पष्ट\" दिसत होत. असे बरेच \"विक्रांत\" आज आपल्या आजूबाजूला आहेत, त्यातले काही बदलले आहेत तर काही आहे तसेच अजूनही आहेत.\nआता साहजिकच तुमच्या मनात प्रश्न येईल कि पत्रिकेत अस काय असतं ज्यामुळे माणूस स्पष्टवक्ता होतो\n पत्रिकेत जेव्हा मेष, सिंह, वृश्चिक, धनु ह्या Aggressive राशींचा संबंध येतो तेंव्हा माणूस स्पष्टवक्ता किंवा उद्धट होऊ शकतो. आता संबंध म्हणजे नेमका कसा हे थोडं ज्योतिषशास्त्रीय भाषेत सांगावं लागेल. माणसाचा स्वभाव खालील बाबींवर ठरतो,\nप्रथम भावाचा उपनक्षत्र स्वामी ज्या राशीत असतो ती रास\nह्या वरील चार बाबींमध्ये जेंव्हा मेष, सिंह, वृश्चिक, धनु ह्या Aggressive राशींचा संबध येतो तेंव्हा माणूस स्पष्टवक्ता किंवा उद्धट असू शकतो. हा संबंध जितका जास्त तितकी स्पष्टवक्तेपणाची तीव्रता जास्त. ह्या चारही राशी जरी \"Aggressive\" ह्या Category मधे मोडत असल्या तरी त्यात सुद्धा राशीनुसार वेगवेगळे कंगोरे आहेतच. \"लाल\" रंग म्हंटला तरी त्यात परत अनेक छटा (Shades) असतात, तसच ह्यात देखील आहे. स्पष्टवक्तेपणाची तीव्रता ही वर दिलेल्या ४ गोष्टींच्या Combination नुसार बदलत जाते.\nमेषेचा अंमल जास्त असेलेली पत्रिका -> उद्धट, विचार न करता बोलणारी\nसिंहेचा अंमल जास्त असेलेली पत्रिका -> खूप मानी पण प्रामाणिक, आगाऊ, उपदेश देणारी, सतत स्वाभिमानाला जपणारी, स्वाभिमान दुखावला तर तिथल्या तिथे नोकरीला राम राम ठोकू शकतात. स्वाभिमान आणि अहंकार ह्याच्या सीमारेषेवर असणारी.\nवृश्चिकेचा अंमल जास्त असेलेली पत्रिका -> सगळ्यात उद्धट, खूप वेळ ऐकून घेऊन नंतर स्पष्ट बोलून एकदाच हिशेब करणारी. दुसऱ्याला लागेल असं बोलणारी\nधनुचा अंमल जास्त असेलेली पत्रिका -> , परिणामाचा विचार न करता बोलणारी. बरोबर नको तिकडे नको त्या गोष्टी बोलणारी. दुसऱ्याला लागेल असं बोलणारी\n(वर दिलेले मुद्दे हे वर दिलेल्या ४ गोष्टींच्या Combination वर अवलंबून असतात, हे लक्षात घ्यावे. एकाच कुठल्या तरी गोष्टींवरून कृपया स्वभावाचे वर्णन करू नये.)\n\"खरं बोललेलं फार कुणाला आवडत नाही\" अस एक म्हंटलं जातं आणि ते बऱ्याच प्रमाणात खरं देखील आहे. तुम्ही कुठल्या Profession मधे आहात ह्यावर देखील काही गोष्टी अवलंबून आहेत, जसं , तुम्ही जर पोलीस, मिलिटरी, पत्रकारिता अशा Profession मधे असाल तर (काही अपवाद वगळता) तुमचा सपष्टवक्तेपणा हा तुमचा एक चांगला गुण होऊ शकतो पण हेच जर का तुम्ही मार्केटिंग किंवा तत्सम क्षेत्रात असाल तर हा अवगुण ठरू शकतो. ज्योतिषांना (Astrologers) सुद्धा \"सपष्टवक्तेपणा\" हा एक चांगला गुण ठरू शकतो कारण Indirectly किंवा Diplomatically गोष्टी सांगितल्या तर समोरच्या व्यक्ती त्याच्या बुद्धीनुसार त्याला हवा तो सोयीस्कर अर्थ लावू शकते आणि नंतर त्याचं खापर ज्योतिषावर फोडू शकते, त्यामुळे स्पष्ट राहिलेलंच बरं असतं.\nसपष्टवक्तेपणा ही काही बाबतीत चांगली आणि \"बऱ्याच बाबतीत\" वाईट गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात ह्यावर तुम्ही किती स्पष्ट बोलायचं किंवा नाही, हे ठरवा अन्यथा होत्याच नव्हतं होईल.\n\"स्पष्टपणेच\" सांगायचं झालं तर तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात हे \"स्पष्ट\" दिसत असेल तेंव्हा किती \"स्पष्टवक्तेपणा\" दाखवायचा हे ज्याचं त्यांनी \"स्पष्टपणे\" ठरवणं महत्वाचं ठरतं :)\nएका राजाच्या पदरी एक 'मिहिर' नावाचा ज्योतिषी होता. एकदा त्याने राजपुत्राची पत्रिका बघुन भविष्य वर्तवल की, हा राजपुत्र वयाच्या अमुक अ...\nघरातूनच पैसे हरवतात तेंव्हा..\nज्योतिषाकडे माणूस केव्हा येतो किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं प्रश्न जरी दोन असले तरी उत्त...\nलग्न - समज गैरसमज \n आयुष्यातील एक महत्वाची घटना आपलं लग्न यॊग्य वयात व्हावं, चांगला जोडीदार मिळावा, हे प्रत्येकालाच वाटतं पण अनुप {नाव बदललं आहे}...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/act-against-shopkeepers-who-sell-banned-drugs-14994", "date_download": "2018-06-19T18:09:01Z", "digest": "sha1:ORE477AFAFAIU3NALGKPGWTQOJIDOM4S", "length": 11572, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Act against shopkeepers who sell banned drugs धोकादायक औषध विकणाऱ्यांवर कारवाई करा | eSakal", "raw_content": "\nधोकादायक औषध विकणाऱ्यांवर कारवाई करा\nमंगळवार, 1 नोव्हेंबर 2016\nनागपूर : राज्य शासनाला आरोग्यास धोकादायक व बंदी असलेली औषधे विकणाऱ्यांवर ड्रग्ज ऍण्ड कॉस्मेटिक्‍स ऍक्‍टअंतर्गत कारवाई करता येते. यामुळे राज्य शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना अशा औषधांची विक्री थांबविण्यासाठी कारवाई करण्यास सांगावे, असे निर्देश न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.\nनागपूर : राज्य शासनाला आरोग्यास धोकादायक व बंदी असलेली औषधे विकणाऱ्यांवर ड्रग्ज ऍण्ड कॉस्मेटिक्‍स ऍक्‍टअंतर्गत कारवाई करता येते. यामुळे राज्य शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना अशा औषधांची विक्री थांबविण्यासाठी कारवाई करण्यास सांगावे, असे निर्देश न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.\nयासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित होती. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने आरोग्यास धोकादायक 355 मिश्र औषधांचे उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. याविषयी 10 मार्च 2016 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कोणतेही औषध बाजारात विक्रीस आणण्यासाठी आवश्‍यक चाचण्या करणे गरजेचे आहे. निर्धारित चाचण्यात यशस्वी ठरलेल्या औषधांना ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाद्वारे मान्यता दिली जाते.\nयानंतर अशा औषधांचे उत्पादन करण्यासाठी संबंधित राज्य शासनाकडून परवानगी घेणे आवश्‍यक आहे. ड्रग्ज कंट्रोलरची मान्यता नसलेल्या औषधांच्या उत्पादनास राज्य शासन परवानगी देऊ शकत नाही. तसेच अशा औषधांची विक्री होत असल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचा अधिकार राज्य शासनास आहे. याप्रकरणात केंद्र शासनातर्फे ऍड. मुग्धा चांदूरकर यांनी बाजू मांडली.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ashwinee-evergreenashwinee.blogspot.com/2012/05/blog-post.html", "date_download": "2018-06-19T17:43:23Z", "digest": "sha1:CV66ZZTFFAJ5Z6WZ2NCPNPRYAY7I3E76", "length": 15442, "nlines": 58, "source_domain": "ashwinee-evergreenashwinee.blogspot.com", "title": "भिजपाऊस.....: क्षण निरोपाचा...", "raw_content": "\nघरटयाच्या कठडयाशी येऊन भवतालच्या परिसराकडे अपार उत्सुकतेने पाहणाऱ्या त्याच्या इवल्याशा पण चमकदार डोळयांनी माझं लक्ष वेधून घेतलं. 'अगं बाई, किती लगेच मोठी झाली ही आणि धीटही...आणखी काहीच दिवस आपल्यासोबत.. इवल्याशा पंखांमधे पुरेसं बळ आलं, उडण्याचं शिक्षण मिळालं की आकाशात झेप घेतील... ' मोठी झाल्याचा आनंद आणि विरहाच्या क्षणाची लागलेली चाहूल दोन्ही एकाच वेळी मनात आलं आणि मन कातर झालं...'कसं दिसेल हे सुनंसुनं घरटं... गेले महिनाभर त्या इवल्याशा घरात मूर्तिमंत चैतन्य नांदत होतं...या अनपेक्षित आणि गोजिरवाण्या पाहुण्यांनी आमच्या आयुष्यातही अनोख्या आनंदाचे चार क्षण आणले होते. हे सगळं संपणार तर...\n'आपल्या बागेतलं घरटं सोडून जाणार म्हणजे त्यांच्या जन्मदात्यांपासूनही दूर जाणार की ' या अटळ सत्याची जाणीव झाली आणि मन अधिकच उदास झालं...त्या दोघांच्या संगोपनाच्या कालखंडाची मी एक साक्षीदार होते. अंडी उबवण्यापासून त्यांनी या दोन जिवांची घेतलेली काळजी मी पाहिली होती. दोघांनी आलटून पालटून दिलेली मायेची ऊब, घरटयाच्या परिसराची केलेली राखण, कावळयासारख्या शत्रूपासून आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी ठेवलेला कडेकोट पहारा..दिसायला चिमणीचं मोठं भावंडं वाटावं असा हा नर्तक पक्षी, पण कावळयाशी ते ज्या त्वेषाने भांडत असत ते पाहताना त्यांच्या इवल्याशा कुडीचाही पाहणाऱ्याला विसर पडत असे. आपल्या पिल्लांवरची अपार माया त्या जिवांना कावळयासारख्या, त्यांच्यासमोर बलाढय दिसणाऱ्या शत्रुशी दोन हात करण्याचं बळ देत होती. अंडयावरचे तपकिरी रंगाचे ठिपके वाढू लागले आणि गडदही होऊ लागले तेव्हा माझ्या लेकाने मला सांगितलं, 'आई, आता लवकरच पिल्लं बाहेर येतील.' यापूर्वी कधी हा अनुभव घेतला नसल्याने मनात अपार उत्सुकता आणि हुरहूर दाटली होती. आणि अगदी दोन दिवसांतच पिल्लांनी दर्शन दिलं..पालीचं पिल्लू वाटावं इतक्या नाजूक शरीराचे तो दोन कोवळे जीव पाहिले आणि औत्सुक्य-आनंदाची जागा काळजीने घेतली. अक्षरश: बोटभर आकार आणि अतिकोमल काया... 'कस{ वाढवतील या जिवांना आणि सतत घिरटया घालणाऱ्या त्या कावळयाचं काय ' या अटळ सत्याची जाणीव झाली आणि मन अधिकच उदास झालं...त्या दोघांच्या संगोपनाच्या कालखंडाची मी एक साक्षीदार होते. अंडी उबवण्यापासून त्यांनी या दोन जिवांची घेतलेली काळजी मी पाहिली होती. दोघांनी आलटून पालटून दिलेली मायेची ऊब, घरटयाच्या परिसराची केलेली राखण, कावळयासारख्या शत्रूपासून आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी ठेवलेला कडेकोट पहारा..दिसायला चिमणीचं मोठं भावंडं वाटावं असा हा नर्तक पक्षी, पण कावळयाशी ते ज्या त्वेषाने भांडत असत ते पाहताना त्यांच्या इवल्याशा कुडीचाही पाहणाऱ्याला विसर पडत असे. आपल्या पिल्लांवरची अपार माया त्या जिवांना कावळयासारख्या, त्यांच्यासमोर बलाढय दिसणाऱ्या शत्रुशी दोन हात करण्याचं बळ देत होती. अंडयावरचे तपकिरी रंगाचे ठिपके वाढू लागले आणि गडदही होऊ लागले तेव्हा माझ्या लेकाने मला सांगितलं, 'आई, आता लवकरच पिल्लं बाहेर येतील.' यापूर्वी कधी हा अनुभव घेतला नसल्याने मनात अपार उत्सुकता आणि हुरहूर दाटली होती. आणि अगदी दोन दिवसांतच पिल्लांनी दर्शन दिलं..पालीचं पिल्लू वाटावं इतक्या नाजूक शरीराचे तो दोन कोवळे जीव पाहिले आणि औत्सुक्य-आनंदाची जागा काळजीने घेतली. अक्षरश: बोटभर आकार आणि अतिकोमल काया... 'कस{ वाढवतील या जिवांना आणि सतत घिरटया घालणाऱ्या त्या कावळयाचं काय त्याला लागली असेल का यांच्या जन्माची खबर त्याला लागली असेल का यांच्या जन्माची खबर इतकं कोवळं मांस म्हणजे त्याला मेजवानी..'माझ्या मनात नुसतं काहूर माजलं..आधी नुसती अंडयांना ऊब द्यायची होती. आता उब देण्याबरोबरच खाऊपिऊ घालायचं होतं, बाहेरच्या जगात वावरण्याला लायक करायचं होतं..पंख्यासारखे पंख पसरत आकाशात डौलाने उडायलाही शिकवायचं होतं. 'इतकं सगळं जमेल त्यांना इतकं कोवळं मांस म्हणजे त्याला मेजवानी..'माझ्या मनात नुसतं काहूर माजलं..आधी नुसती अंडयांना ऊब द्यायची होती. आता उब देण्याबरोबरच खाऊपिऊ घालायचं होतं, बाहेरच्या जगात वावरण्याला लायक करायचं होतं..पंख्यासारखे पंख पसरत आकाशात डौलाने उडायलाही शिकवायचं होतं. 'इतकं सगळं जमेल त्यांना' पक्षीजगताच्या तोकडया अनुभवामुळे मी अधिकच चिंतातुर बनले होते. काही दिवसांतच माझ्या शंका आणि चिंता दूर पळाल्या. कावळयाशी ते पूर्वीपेक्षाही त्वेषाने भांडत होते. या भांडणात एक दिवस त्यातल्या वडिलांचा पंख कापला गेला, तरी त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाही. आपल्या इवल्याशा चोचीत बारीक किडे आणणं आणि ते या पिलांच्या मुखात घालणं हे काम सतत चालू असे. पिलं जन्माला आली की लगेच दृष्टी येत नाही. डोळे उघडायला काही दिवस जातात. पण त्या आधीही आपले आईवडील आपल्यासाठी खाऊ घेऊन आले आहेत हे त्यांना नेमकं समजायचं, ते घरटयापाशी आले की आपोआप त्या दिशेने तोंड करुन ते आपला इवलासा 'आ' वासायचे. हे सारं प्रत्यक्ष बघण्यातही मौज होती. आनंद होता. त्यांना दिसामाशी वाढताना पाहणं सुखावणारं होतं. हळूहळू गुलाबी त्वचा करडया-तपकिरी केसांनी झाकली गेली. डोळे उघडले, नजर आली. इवल्याशा पण टाकदार चोचीचा आकार दिसायला लागला. पिलं मोठी होताना त्यांना सामावून घेण्यासाठी ते घरटंही रुंदावत गेलं. काळजी वाटावी अशा अतिकोमल कायेपासून एका गोंडस-गोजिरवाण्या पिल्लांपर्यंतचा त्यांच्या वाढीचा प्रवास पाहताना खूप समाधान मिळालं. यासाठी त्यांच्या जन्मदात्यांनी घेतलेली जिवापाड मेहनत आणि डोळयांत तेल घालून घेतलेल्या काळजीला खूप चांगलं फळ आलं होतं. आता ती पिल्लं धीटपणे घरटयाबाहेर डोकावताहेत, त्याच्या कडेवर उभं राहण्याचं धाडस करताहेत. हळूहळू उडण्याचं प्रशिक्षण चालू होईल.\nज्या एकझोऱ्याच्या झाडावर हे इवलंसं घरटं बांधलं आहे, त्यालाही बहर येतो आहे. गुलाबी रंगाच्या नाजूक फुलांचे घोस त्याच्या अंगोपांगी लगडू लागले आहेत. हा त्याचा दरवर्षीचा बहराचा मोसम असला तरी ही नर्तक पक्षाला निरोप देण्यासाठी केलेली तयारी आहे असे वाटते आहे. या साहचर्याने त्या झाडालाही काही दिलं असेलच ना त्याची कृतज्ञ फेड करण्यासाठी तर ही फुलांची आरास निरोपासाठी मांडली नसेल\nआणि त्या पिल्लांचे जन्मदाते... बाकीच्यांना जाणवलेला निरोपाचा क्षण त्यांच्याही लक्षात आला असेलच की... त्यांचं दिसामाशी वाढणं म्हणजे आपल्यापासून दूर जाण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणं हे त्यांना पहिल्या दिवसापासून कळलं असावं...स्वत:च्या जिवापल्याड पिल्लांचं रक्षण केलं, मायेची ऊब दिली पण म्हणून विरह टळू शकतो थोडाच... बाकीच्यांना जाणवलेला निरोपाचा क्षण त्यांच्याही लक्षात आला असेलच की... त्यांचं दिसामाशी वाढणं म्हणजे आपल्यापासून दूर जाण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणं हे त्यांना पहिल्या दिवसापासून कळलं असावं...स्वत:च्या जिवापल्याड पिल्लांचं रक्षण केलं, मायेची ऊब दिली पण म्हणून विरह टळू शकतो थोडाच... हे स्वीकारायची त्यांची तयारी असावी असं त्यांच्याकडे पाहून वाटतंय. किती समंजस दिसताहेत दोघंही..आणि कृतकृत्यही...एक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचं समाधान असेल त्यांच्या मनात... मायेच्या पाशात पिल्लांना गुंतून न ठेवता त्यांना मुक्त आकाशात उडू देण्यासाठी त्यांनी मन घट्ट केलं असावं, असंही मला वाटतं आहे. इथून उडाल्यावर कदाचित पुन्हा गाठ पडणारही नाही. आकाशात विहार करताना जर समोर आले तर ओळख पटत असेल आपल्या जन्मदात्यांची हे स्वीकारायची त्यांची तयारी असावी असं त्यांच्याकडे पाहून वाटतंय. किती समंजस दिसताहेत दोघंही..आणि कृतकृत्यही...एक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचं समाधान असेल त्यांच्या मनात... मायेच्या पाशात पिल्लांना गुंतून न ठेवता त्यांना मुक्त आकाशात उडू देण्यासाठी त्यांनी मन घट्ट केलं असावं, असंही मला वाटतं आहे. इथून उडाल्यावर कदाचित पुन्हा गाठ पडणारही नाही. आकाशात विहार करताना जर समोर आले तर ओळख पटत असेल आपल्या जन्मदात्यांची कुणास ठाऊक पण या चिंतेची सावली आज त्यांच्या चेहऱ्यावर नाही. सहवासाचे जे चार क्षण नियतीने नशिबी लिहिले आहेत त्यातलं सुख लुटावं, आनंद घ्यावा आणि निरोपाची वेळ झाली की 'शुभास्ते पंथान:' म्हणून हसतखेळत निरोप द्यावा असं सांगणारे भाव त्या जन्मदात्यांच्या चेहऱ्यावर वाचता येताहेत...आणि मी किती खुळी जमेल ना यांना पालकपण असा विचार करत होते जमेल ना यांना पालकपण असा विचार करत होते..उलट गेल्या महिन्याभरात त्यांनीच खूप शिकवलं आहे...माणसांपलिकडच्या जगात पालकपण कसं निभावलं जातं याचं दर्शन मला घडवलं आहे. त्यांना हसतमुखाने निरोप द्यायचा इतकंच आत्ता ठरवलं आहे. खरं तर मी आणि माझी बाग आता पुढच्या सृजनसोहोळयाकडे डोळे लावून बसलो आहोत...आम्हांला भरभरुन देणाऱ्या अशा आणखी एका सोहोळयाकडे\nमाणसात आता उपजत पालकत्वापेक्षा सामाजिक संस्कार असलेलं पालकत्व जास्त आहे. शिवाय माणसाच बाळ मोठं व्हायला जास्त काळ घेत - हेही आहेच.\nखूपच छान आणि मनाला भिडणारे आहे. लिहीत राहा. मे २०१२ नंतर चे काही दिसत नाही.\nSorry, बघण्यात काहीतरी चूक झाली. काही पोस्ट्स दिसतात त्या नंतरच्याही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/corn-and-soybean-market-peaked-17012", "date_download": "2018-06-19T18:03:57Z", "digest": "sha1:6FN35KNWWZNNAG7OF4JBDZN3EVZSJLHY", "length": 13587, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Corn and soybean market peaked मका अन्‌ सोयाबीनचा बाजार निस्तेज | eSakal", "raw_content": "\nमका अन्‌ सोयाबीनचा बाजार निस्तेज\nशनिवार, 19 नोव्हेंबर 2016\nनाशिक - मका अन्‌ सोयाबीन या \"कॅशक्रॉप'च्या उत्पादनात यंदा 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढ झालेली असतानाच चलनाच्या उपलब्धतेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे मका आहे पण पैसा नाही, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. एवढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय उत्पादनवाढीचे संकट झेलणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना मंदीच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत ग्रामीण अर्थवाहिनी निस्तेज बनली आहे.\nनाशिक - मका अन्‌ सोयाबीन या \"कॅशक्रॉप'च्या उत्पादनात यंदा 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढ झालेली असतानाच चलनाच्या उपलब्धतेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे मका आहे पण पैसा नाही, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. एवढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय उत्पादनवाढीचे संकट झेलणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना मंदीच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत ग्रामीण अर्थवाहिनी निस्तेज बनली आहे.\nपाचशे-हजाराच्या नोटांवरील बंदीनंतर चलन वापरासंबंधी सतत बदलत असलेल्या धोरणांमुळे मका, सोयाबीनच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार शेतकऱ्यांना नजरेच्या टप्प्यात दिसत नाहीत. त्यातूनच स्वाभाविकपणे बाजारपेठेत आवक वाढताच, भावात आणखी घसरण होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. अगोदरच दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दुकानदारांकडील पत संपलेली आहे. त्यातून सावरण्यासाठी मका, सोयाबीनच्या विक्रीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पण शेतीमालाची विक्री होत नसल्याने रब्बीमधील कांदा, हरभरा, गहू लागवडीसाठी पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबणार हे स्पष्ट झाले आहे. देशामध्ये गेल्या वर्षी 155 लाख टन मक्‍याचे उत्पादन झाले होते. सरकारच्या आकडेवारीनुसार यंदा हेच उत्पादन 192 लाख टनांपर्यंत पोचणार आहे. यंदाच्या खरिपात सर्वाधिक 85 लाख हेक्‍टरवर देशात मक्‍याची लागवड झाली. हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. पशुखाद्य आणि खाद्यतेलाच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या सोयाबीनची देशाला सर्वसाधारणपणे 80 लाख टनांची गरज भासते. यंदा हेच उत्पादन 112 लाख टनांपर्यंत पोचणार आहे.\nमका आणि सोयाबीनची बाजारपेठ थांबल्याच्या झळा प्रामुख्याने स्टार्च कंपन्यांसह कुक्कुटपालन उद्योगाला बसू लागल्या आहेत. यंदा उत्तर प्रदेश, बिहारमधील शेतकऱ्यांकडे बियाणे घ्यायला पैसे नसल्याची माहिती पुढे येत असतानाच कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सोयाबीनचे पीक कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nपाणी प्रश्न हा पुर्ण तालुक्याचा प्रश्न आहे - शिवाजी काळुंगे\nमंगळवेढा- मंगळवेढा तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्न हा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकत्यांच्या गावाचा नसून तो पुर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न आहे....\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nभाजपने जम्मू-काश्मीरची वाट लावली : काँग्रेस\nनवी दिल्ली : भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pakshimitra.org/8-news/70-31st-sammelan-at-thane", "date_download": "2018-06-19T17:56:09Z", "digest": "sha1:3G4VOFUWMDNVZYC47ZQLWDQUUKXVBXLV", "length": 2760, "nlines": 59, "source_domain": "www.pakshimitra.org", "title": "31st Sammelan at Thane", "raw_content": "\n१८ वे विदर्भ पक्षिमित्र संमेलन यवतमाळ\n३० वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन अंबाजोगाई\n२९ वे पक्षीमित्र संमेलन सावंतवाडी\nचौथे कोंकण पक्षीमित्र संमेलन १७ मे\nपक्षीमित्र संमेलने, पक्षी अभ्यास, पक्षी गणना, पक्षीमित्र पुरस्कार इ. कार्यक्रम आयोजित करुन पर्यावरणाचा प्रचार, प्रसार, संवर्धन, संरक्षण करणे.\n'मिळून सारेजण करु व्दिजगण रक्षण' या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे पक्षांचे संरक्षण करणे आणि महाराष्ट्रातील सर्वदूर पसरलेल्या पक्षीमित्रांचे संघटन व त्यांचे कार्य एकत्रितपणे पुढे आणणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Thane/2017/03/20222617/news-in-marathi-girl-molesting-case.vpf", "date_download": "2018-06-19T17:43:18Z", "digest": "sha1:4VSJNLTVIYCDO4JQVDTXNLD27QLPPZEJ", "length": 11417, "nlines": 236, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "news in marathi girl molesting case , घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीवर युवकाचा बलात्कार", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - वारजे येथे हॉटेलमालकाची आत्महत्या, विष प्राशन करत संपवले जीवन\nनांदेड : आठवडाभरापासून पाऊस गायब, धर्माबाद, देगलूर, बिलोलीतील भातशेती धोक्यात\nठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू\nघरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीवर युवकाचा बलात्कार\nठाणे- घरासमोर खेळणाऱ्या १० वर्षाच्या मुलीवर एका सोळा वर्षाच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.\nलाचखोर घरतला अतिरिक्तचा पदभार देण्यामागे 'या'...\nठाणे - ‘ना खाऊगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र\nअतिरिक्त आयुक्तांना ८ लाखांची लाच घेताना अटक;...\nठाणे - भ्रष्टाचाराचे माहेरघर अशी ओळख असलेल्या कल्याण\nमनसे सत्तेत आल्यास चांगले दिवस येतील;...\nठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा\nआगामी लोकसभेत भिवंडी मतदारसंघात भाजपला...\nठाणे - गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा\nलाचखोर संजय घरतला अटक झाल्याने 'त्या'ने वाटले...\nठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या\nपाहा, लाचखोर संजय घरतची वादग्रस्त कारकीर्द\nठाणे - कल्याण डोबिंवली महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय घरत\nकौटूंबिक तक्रार निवारण केंद्रात हाणामारी; धारधार शस्त्रांसह नऊ अटकेत ठाणे - उल्हासनगर पोलीस\nतीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू ठाणे - भिवंडीमध्ये तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये\nVIDEO जुन्या ब्रॅण्डेड दारूच्या बाटल्यांत बनावट दारू, टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश ठाणे - जुन्या दारूच्या\nशहरात अनधिकृत शाळांचे पेव, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात ठाणे - शहर महापालिका\nमित्रपक्षांना संपवणे हीच भाजपची रणनिती - प्रकाश बाळ ठाणे - मित्रपक्षांना वाटेत सोडून\nबाप लेकीच्या नात्याला काळिमा; सावत्र बापाचा अल्पवयीन लेकीवर बलात्कार ठाणे - खाऊचे आमिष दाखवून\nबोनी कपूरच्या मुलांची छायाचित्रे इंटरनेटवर...\nसैन्याशी असलेले बॉलिवूडकरांचे संबंध\nका लपवून घेत होता टायगर स्वत:ला दिशाच्यामागे\nडब्बू अंकलच्या डान्स स्टेप्सवर गोविंदा झाला...\nही' बायोपिक चित्रपट येणार आगामी काळात ...\n२०१८ आयफा अॅवॉर्डमध्ये रेखा देणार चाहत्यांना...\nनेहा मलिकचा हटके अंदाज...\nपूजा बेदीची मुलगी आहे चंदेरी दुनियेत एक पाऊल...\n'६०० जवान शहीद झाल्यानंतर पाठिंबा काढण्याची अक्कल आली \nमुंबई - जम्मू काश्मीरमध्ये\nपती व मुलीसोबतच्या न्यूड फोटोमुळे सनी लियोन नेटीझन्सकडून ट्रोल.. मुंबई - कोणत्याही\nसाईवो व्हेजिटेबल तुम्ही दूपारच्या जेवणात खाऊ शकता इंडो चायनीज साईवो व्हेजिटेबल. ही डिश\nमोदींच्या फिटनेस चॅलेंजची राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून उडवली टर मुंबई - मनसे अध्यक्ष राज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/mortality-malnutrition-loop-tight-11682", "date_download": "2018-06-19T18:15:26Z", "digest": "sha1:IUEMJQXC3DY5S355L7LERN5FEBXGGX77", "length": 21480, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mortality, Malnutrition loop tight बालमृत्यू, कुपोषणाचा फास घट्ट | eSakal", "raw_content": "\nबालमृत्यू, कुपोषणाचा फास घट्ट\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\nसरकारी पातळीवरील उदासीनता, सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणे आणि आरोग्यसेवेचा लाभ स्थानिक जनतेपर्यंत न पोचणे यामुळे विदर्भातील आदिवासी भागाभोवती बालमृत्यू, कुपोषणाचा फास घट्ट होत आहे.\nसरकारी पातळीवरील उदासीनता, सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणे आणि आरोग्यसेवेचा लाभ स्थानिक जनतेपर्यंत न पोचणे यामुळे विदर्भातील आदिवासी भागाभोवती बालमृत्यू, कुपोषणाचा फास घट्ट होत आहे.\nसध्या मंत्रालयात विदर्भाची चलती आहे, असे म्हटले जाते. मुख्यमंत्री विदर्भाचे. अर्थ व वनमंत्री विदर्भाचे. गृह मंत्रालयही विदर्भाकडेच. कधी नव्हते एवढ्या संख्येने विदर्भाचे मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. इतकेच नाही, तर तिकडे दिल्लीत विदर्भाच्या गडकरींची \"पॉवर‘ आहे. चंद्रपूरचे हंसराज अहीरही केंद्रात गृह खात्याचे राज्यमंत्री आहेत. विदर्भाच्या वाट्याला सत्तेची इतकी श्रीमंती कधीही नव्हती; पण ही श्रीमंती आता नव्याची नवलाई राहिलेली नाही. दोन वर्षांहून अधिक काळ या श्रीमंतीला लोटला आहे. त्या सत्ता-ऐश्‍वर्याचा फायदा विदर्भात दिसतो आहे काय, याचे मूल्यमापन करण्याची वेळ आली आहे. विदर्भात विकास दिसतच नाही, असे म्हणणे धाडसाचे असले, तरी तो विकास सर्व क्षेत्रांत दिसत नाही, हेही अमान्य करता येत नाही. त्यातही आरोग्यासारखे क्षेत्र तर अजूनही दुर्लक्षित आहे.\nअमरावती जिल्ह्यातील मेळघाट, धारणी, चिखलदरा हे तालुके कुपोषणाचा बळी असलेला भाग म्हणून संपूर्ण देशभरात ओळखले जातात. बालमृत्यू, मातामृत्यू यासाठी हे तालुके कुख्यात आहेत. या परिस्थितीत काही सकारात्मक बदल झाला आहे काय हे मृत्यू रोखण्याचे काही प्रयत्न झाले काय हे मृत्यू रोखण्याचे काही प्रयत्न झाले काय त्यात यश आले काय त्यात यश आले काय दुर्दैवाने या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे नकारार्थी द्यावी लागतील, अशी सध्या तरी स्थिती आहे. परिस्थिती एवढी गंभीर आहे, की आता केवळ मेळघाट परिसरच कुपोषणाच्या विळख्यात नाही, तर ते लोण यवतमाळ, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांतही पोचले आहे.\nमेळघाटात एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत 119 बालमृत्यू झाले. यवतमाळात एकट्या जून महिन्यात 33 बालमृत्यूंची नोंद झाली. एप्रिल 2015 ते मार्च 2016 या गेल्या वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात हा आकडा 139 एवढा होता. दुर्गम, जंगल क्षेत्रातच हे मृत्यू झालेत, असेही नाही. विदर्भाच्या टोकाला असलेल्या उमरखेड तालुक्‍यात सर्वाधिक 17 मृत्यू झाले आहेत, तर दुसऱ्या स्थानावर जिल्हास्थान असलेल्या यवतमाळ तालुक्‍यातील आकडा 16 आहे. वणी, महागाव, पांढरकवडा, नेर या तालुक्‍यांतही बळींची संख्या दोनआकडी आहे. जूनमधील 33 मृत्यूमध्ये तर एकट्या पांढरकवडा तालुक्‍यातील 14 बालकांचा समावेश आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातही तीव्र कमी वजन असलेली 405 बालके आढळून आली आहेत. ती सारीच कुपोषित श्रेणीत मोडणारी आहेत. त्यातही जिल्हास्थान असलेल्या भंडारा तालुक्‍यात सर्वाधिक 90 बालके आहेत. त्यापाठोपाठ लाखांदूर 80, पवनी 71, लाखनी 55, मोहाडी 39, तुमसर 39, साकोली 31 अशी कुपोषित बालकांची संख्या आहे. हे सारे सरकारी आकडे आहेत. सरकारदफ्तरीही या बालमृत्यूंची नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यात तर गेल्या वर्षभरात 39 मातामृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातील 28 मातांचा मृत्यू सरकारी रुग्णालयात झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड व अहेरी तालुक्‍यांतही वेगळी स्थिती नाही.\nया माता-बालमृत्यू व कुपोषणाचे मुख्य कारण सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणे व आरोग्यसेवेचा लाभ स्थानिक जनतेपर्यंत न पोचणे हीच आहेत. अंधश्रद्धा, शुद्ध पाण्याचा अभाव, निरक्षरता हीसुद्धा कारणे आहेत; पण आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष, डॉक्‍टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, पोषण आहाराचा दर्जा नीट नसणे, दुर्गम भागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा सोयी नसणे या कारणांचे काय एकट्या मेळघाटचा विचार केला तर 70 हून अधिक अशी गावे आहेत, ज्यांचा पावसाळ्याच्या दिवसांत संपर्क पूर्णपणे तुटतो. धारणी व चिखलदरा तालुक्‍यातील 40 ते 45 लहान पूल पाण्याखाली जातात. परिणामी या गावांचा अनेक दिवस मुख्यालयाशी संपर्कच होऊ शकत नाही. अनेक गावांमध्ये अजूनही वीज नाही. मग दूरध्वनी व दळणवळणाच्या अन्य साधनांचा तर विचारच न केलेला बरा. हीच स्थिती अन्य जिल्ह्यांतील दुर्गम भागात आहे. ती बदलायची कोणी\nआरोग्य विभागाबाबत तर बोलण्याची सोयच नाही. धारणीत उपजिल्हा रुग्णालय आहे. बालमृत्यू आणि कुपोषणामुळे हा तालुका बदनाम आहे. इथल्या उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञच नाही. पद आहे; पण डॉक्‍टरच नाही. या रुग्णालयात एक्‍स- रे मशीन आहे, मात्र तंत्रज्ञाचा पत्ता नाही. त्यामुळे मशीन बंद स्थितीत धूळ खात पडून आहे. आरोग्य विभागाकडून भरतीबाबत पाठपुरावा होतो, मात्र नियुक्ती होत नाही. केवळ धारणीची ही स्थिती नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या व अन्य कर्मचाऱ्यांच्या जागा गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. काही ठिकाणी रुग्णालयात यंत्रसामग्री आहे, मात्र ती नावापुरतीच. तिचा लाभ स्थानिक रुग्णांना होत नाही. याला कारण एकच... सरकार नावाची यंत्रणाच गंभीर नाही.\nनाही म्हणायला शासकीय यंत्रणेत प्रत्येक तालुक्‍यात बालविकास प्रकल्प अधिकारी नावाचा अधिकारी असतो; पण किती ठिकाणी तो आहे एकट्या भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्‍यांपैकी सहा तालुक्‍यांतील हे पद रिक्त आहे. अशीच स्थिती कमीअधिक प्रमाणात राज्यातील इतर जिल्ह्यांतही आहे. कुपोषण दूर करण्यासाठी राजमाता जिजाऊ मिशन व बालकल्याण विभागातर्फे पोषण अभियान चालविले जाते; पण परिणाम काय एकट्या भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्‍यांपैकी सहा तालुक्‍यांतील हे पद रिक्त आहे. अशीच स्थिती कमीअधिक प्रमाणात राज्यातील इतर जिल्ह्यांतही आहे. कुपोषण दूर करण्यासाठी राजमाता जिजाऊ मिशन व बालकल्याण विभागातर्फे पोषण अभियान चालविले जाते; पण परिणाम काय या दोन्ही अभियानांसाठी विशेष निधी वा पोषण आहाराची सोयच नाही. त्यांनी कुपोषण दूर करण्यासाठी करायचे काय या दोन्ही अभियानांसाठी विशेष निधी वा पोषण आहाराची सोयच नाही. त्यांनी कुपोषण दूर करण्यासाठी करायचे काय तर कार्यशाळा घ्यायची... पीडित कुटुंबांच्या घरांना भेटी द्यायच्या आणि करायचे काय... तर फक्त समुपदेशन\nया परिस्थितीत गेल्या दोन वर्षांत कोणताही बदल झाला नसेल तर सत्ता-ऐश्‍वर्याचा फायदा विदर्भाला झाला, असे कसे म्हणता येईल राज्यात व केंद्रात मोठ्या संख्येने विदर्भातील मंत्री आहेत; पण सत्तास्थानाचा फायदा आरोग्यासारख्या मूलभूत सेवाक्षेत्रात दिसणार नाही, तोवर विदर्भाभोवतीचा बालमृत्यू, कुपोषणाचा फास असाच आवळत राहणार आहे.\nइंग्लंडची वन-डेमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या\nनॉटिंगहॅम : मायदेशातील आगामी विश्वकरंडकाचे यजमान असलेल्या इंग्लंडने वन-डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. विशेष म्हणजे विद्यमान...\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2011/01/", "date_download": "2018-06-19T18:17:33Z", "digest": "sha1:SUC333R6FBKNPAMC2YMTBOLNJKVBKFT3", "length": 10546, "nlines": 50, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: January 2011", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nरंगमंच्यावर उभे राहण्यापूर्वी ................ मी गजानन, गजानन माने. पण .. मी गजानन, गजानन माने. पण .. घरातील सार्वजन मला गज्याच म्हणतात कारण घरातील माझ्या सर्व भांवडत मी लहान त्यामुळे आणि माझ्या जवळच्या मित्रांचा मी महाराज. शेजार्यांचा गजर्या, माझी आई मला कधी प्रेमाने गजू तर वडील गजबर म्हणतात आणि वाहिनी गजाभाऊ . आम्ही ऐकून चार भावंडे आणि आई वडील आणि थोरल्या भावाची बायको म्हणजे आमची वाहिनी व त्यांची दोन मुले असे मिळून नऊ जणांचे आमचे कुटुंब थोरला भाऊ व वहिनी दोघेही प्राथमिक शिक्षक त्यामुळे ते हळदी येथेच स्थाईक बाकी सर्वजन आम्ही आमच्या म्हणजे अप्पाची वाडी येथेच राहतो. तसा लहानपनि मी खूपच नटखट आणि खूप खोड्या करणारा ,खोडकर, तापट स्वभावाचा भांडखोर आणि नेहमी खाहीतरी कारामिती करणारा, म्हणून मी आमच्या सगळ्या गल्लीत नव्हे तर अख्या गावात प्रसिद्ध पण ... घरातील सार्वजन मला गज्याच म्हणतात कारण घरातील माझ्या सर्व भांवडत मी लहान त्यामुळे आणि माझ्या जवळच्या मित्रांचा मी महाराज. शेजार्यांचा गजर्या, माझी आई मला कधी प्रेमाने गजू तर वडील गजबर म्हणतात आणि वाहिनी गजाभाऊ . आम्ही ऐकून चार भावंडे आणि आई वडील आणि थोरल्या भावाची बायको म्हणजे आमची वाहिनी व त्यांची दोन मुले असे मिळून नऊ जणांचे आमचे कुटुंब थोरला भाऊ व वहिनी दोघेही प्राथमिक शिक्षक त्यामुळे ते हळदी येथेच स्थाईक बाकी सर्वजन आम्ही आमच्या म्हणजे अप्पाची वाडी येथेच राहतो. तसा लहानपनि मी खूपच नटखट आणि खूप खोड्या करणारा ,खोडकर, तापट स्वभावाचा भांडखोर आणि नेहमी खाहीतरी कारामिती करणारा, म्हणून मी आमच्या सगळ्या गल्लीत नव्हे तर अख्या गावात प्रसिद्ध पण ... काळ वेळ आणि जीवनात जे जे काही चढउतार पहिले आणि वाट्याला जेजे अनुभव आले त्यामुळे जे काही माझ्या जीवनात बद्दल घडत गेले तसतसा बराच फरक पडत गेला . तापट असणारा स्वभाव खूपच हळवा झाला खुप म्हणजे खूप ह्या हळव्या स्वभाव पोटीच एका साध्या प्रसंगाने मी कायमचा शाकाहारी झालो . काही काही शुल्लक कारणामुळे आणि माझ्या भवती घडणाऱ्या काही प्रसंगामुळे मी असवस्थ होऊ लागलो. साध्या साध्या गोष्टीवर खूप विचार करू लागलो कुठे तरी काहीतरी वाईट प्रसंग घडल्याचे माझ्या नजरेस पडले की मी खूपच असवस्थ होतो मनात एकप्रकारची हुरहूर आणि अस्वस्थता निर्माण होते त्यामुळेच माझ्या व्यक्तीमहत्वात खूपच बद्दल झाला आणि होतो आहे. आमच्या कुटुंबाबद्दल सांगायचे झाले तर आता खूप नाही पण पुर्विपेक्ष्या आम्ही खूपच बर्या पैकी आम्ही समाधानी आहोत. आतापर्यंत झालेला माझा खडतर प्रवास मी तुमच्या समोर जसाचा तसा मांडीत आहे कोणत्याही स्वार्थपोटी नाही तर फक्त मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी हि माझी छोटीशी धडपड.\nमी इथे माझ्या आयुष्यात ज्या ज्या सुखद आणि दुखद गोष्टी घडल्या. आणि मी ज्या ज्या चांगल्या वाईट अनुभवांना सामोरे गेलो. त्या तश्या आणि तश्याच येथे मी मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.येथे मी ज्या गोष्ठी मांडत आहे त्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही. मी जे भोगले सोसले, तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक, दुखे आणि आडीअडचणी अनेकांच्या वाट्याला आली असतीलहि . आणि हा विचार घेऊन मी माझ्या अवती भवती पाहतो आणि वाटते अरेरे हें तर काहीच नाही जगात दुख फार आहे आणि त्यातील कांही अंशच आपल्या वाट्याला आहे त्यात काय एवढे आणि मी काही त्याला अपवाद नाही मग मी माझे दुख उगाळून परत परत घडून गेलेली आणि पूर्णपणे भरून आलेल्या जखमेची खपली का बरे काढावी, फक्त माझ्या पूर्वायुष्यात ज्या काही घटना घडल्या त्यामुळे मनाला थोडी अवस्थता जाणवते व माझ्या मनात कांही अंशी अस्वस्थता येते आणि मन भरून येते ते हलके करण्यासाठी व ती अस्वस्थता कमी करण्यासाठी मन हलके होण्यासाठी व मनात असणारी असवस्थता कमी व्हावी म्हणूनच हा खटाटोप , आणि माझे हें लेखन इतरांना दाखऊन त्यांची सहनभूती मिळावी त्यांनी कोणतातरी आधार आपणास द्यावा हा माझा मुळीच उदेश नाही आणि इतरांनी ती द्यावी हि माझी मुळीच इच्छा नाही . मी काही वेगळे केले आणि इथपर्यंतचा प्रवास केला अस सांगण्याचा देखील माझा उदेश नाही. आणि मला अशेही वाटते की जीवन हे सुखदुखाचे जंजाळ आहे हें थोडेच आपल्याच वाट्याला येते ते तर प्रत्येकालाच भोगावे लागते. आणि हो जर आपल्या वाट्याला फक्त सुखाच आले तर त्या आयत्या सुखाची किमत ती काय आणि नुसते दुखच आले तर जीवनातील रसाच निघून जाईल पण तसे होत नाही प्रत्येकाच्या वाट्याला हे दोन्हीही कमी अधिक प्रमाणात येत असतात आणि त्यालाच जीवन म्हणतात आणि आपण तरी त्याला कसे अपवाद असू . असो मी इथे फक्त माझ्या मनात जे साचलय आणि रचलंय ते इथ तुमच्या समोर जसेच्या तसे मांडत आहे काही ठिकाणी भावनिक झालर असेलीही हें मी मान्य करतो पण अतिशयोक्ती मात्र अजिबात नाही मी माझ मन तुमच्या समोर रीत करीत असतातन हा माझा प्रयत्न किती यशस्वी होईल हे मला माहित नाही. फक्त माझ्या मनात जी अस्वस्थता आहे ती कमी होईल आणि ती कमी करण्याचा माझ्या येथे प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो मी येथे करतोय. तो तुम्हाल किती प्रमाणात भावतो ते तुमीच ठरवा -- गजानन माने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/santaji-memorial-23029", "date_download": "2018-06-19T18:21:27Z", "digest": "sha1:2UFC52PXKHWTD7ZUKVC77MDWHAGXBVA4", "length": 13531, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "santaji memorial कधी होणार संताजींचे स्मारक? | eSakal", "raw_content": "\nकधी होणार संताजींचे स्मारक\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nनागपूर - संत तुकारामांच्या अभंगांना लिखित स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या संत जगनाडे महाराजांच्या नागपुरातील भव्य स्मारकाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. दोन वर्षांपूर्वी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताजी स्मारक आणि सदुंबरे महाराजांच्या समाधी स्थळाला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही.\nनागपूर - संत तुकारामांच्या अभंगांना लिखित स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या संत जगनाडे महाराजांच्या नागपुरातील भव्य स्मारकाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. दोन वर्षांपूर्वी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताजी स्मारक आणि सदुंबरे महाराजांच्या समाधी स्थळाला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही.\nतुकाराम महाराजांचे वंशज गोपाळबाबा मोरे यांनी \"संताजी तेली बहु प्रेमळ, अभंग लिहीत बसे जवळ, धन्य त्याचे सबळ, संग सर्वकाळ तुक्‍याचा' असे संताजी महाराजांचे वर्णन केले आहे. भक्ती लीलामृत या ग्रंथात, संताजी तेली वैष्णववीर तसेच तुकारामांची गाथा संताजींच्या अथक परिश्रमांमुळेच जिवंत राहू शकली, असा स्पष्ट निर्वाळा महिपतीबुवा यांच्यापासून तर वि. ल. भावे यांच्यापर्यंत सर्वजण निखालसपणे देतात. तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संताजी महाराजांची स्वलिखित साहित्यसंपदा मोडी लिपीत आहे. ही साहित्यसंपदा मराठीमध्ये करण्याबाबत देखील साहित्यिकांनी ओरड केली. परंतु, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संताजींचे साहित्य धूळखात पडले आहे. दुर्दैवाने त्यांनी रचलेले \"शंकरदीपिका' आणि \"तैलसिंधु' हे काव्यसंग्रह आज कुठेही उपलब्ध नाहीत. पण त्यांनी रचलेले \"घाण्याचे अभंग' काही संख्येने उपलब्ध आहेत.\nआर्ट गॅलरीचा विषयही मागे\nसंताजी स्मारकाप्रमाणेच संताजी आर्ट गॅलरीचा विषयदेखील मागे पडला आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली घोषणा हवेत विरल्याची भावना तेलीबांधव व्यक्त करीत आहे.\nआजघडीला असलेल्या जगनाडे चौकातील पुतळ्यामागेच स्मारक होण्याची अपेक्षा समाजबांधवाना होती. मात्र, तेथे होत असलेल्या ट्रान्सपोर्ट प्लाझामुळे संताजी स्मारकाच्या आशा पूर्णत: लोप पावल्या आहेत.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://puriyadhanashri.blogspot.com/2006/09/", "date_download": "2018-06-19T18:23:29Z", "digest": "sha1:AOJECCA242PQBXEZSEKCD3YTELYTKTRX", "length": 16995, "nlines": 70, "source_domain": "puriyadhanashri.blogspot.com", "title": "Weltanschauung: September 2006", "raw_content": "\nभुकंपासाठी (प्रयत्नपूर्वक) सुसज्ज जपान\nमागच्याच आठवड्यात एक भुकंप झाला. तसे नेहमीच होतात- पण हा जरा विशेष जाणवण्यासारखा होता. त्याच्या दुस-याच दिवशी- १ सप्टेंबर ला- १९२३ च्या Great Kanto Earthquake च्या anniversary निमीत्ताने जपानमध्ये मोठी Earthquake Drill होती. त्याची ही क्षणचित्रे.\nभुकंपाची पुर्वतयारी करायलाच हवी असे जपान मध्ये इतके बिंबवले जाते की शिशूविहारापासून सगळीकडे ह्याचे प्रशिक्षण सुरु होते. सर्वात महत्वाचे म्हणजे emergency earthquake kit तयार करणे. यात पाणी, थोडे खायचे सामान, काही महत्वाची औषधे, अतिमहत्वाची कागदपत्रे, पैसे, रेडियो, टॉर्च, काड्यापेटी अशा वस्तू एकत्रित ठेवाव्या.\nइथे अजुन एक शिकवले जाते ते म्हणजे भुकंप होत असताना, सर्वप्रथम गॅस बंद करायचा, दार किंवा खिडकी उघडायची (म्हणजे अडकलो तर बाहेर पडायला) आणि पहिले जाउन टेबलाखाली बसायचे. कारण असे की, भुकंपात सर्वात जास्ती इजा ही धडाधडा पडणा-या वस्तूंनी होते- त्यापासून वाचण्यासाठी. सगळी theory माहीती आहे पण भुकंप होत असताना मात्र बाहेर पळुन जायचीच उर्मी दाटून येते. इकडे ते कानीकपाळी ओरडुन सांगत असतात, की अजिबात बाहेर पळुन जायची घाई करु नका. तसे केले तर डोक्यात दगड विटा पडण्याची शक्यता फार. टेबलाखाली बसा आणि भुकंप संपल्यावर (जगला-वाचला तर) त्वरित जवळच्या earthquake designated safe areas/ evacuation ground मध्ये आपली emergency kit घेउन जा. इथे असे शिकवतात की भुकंपात सर्वात जास्ती मनुष्यहानी ही अंगावर वस्तु पडुन किंवा त्याहुन जास्ती आग लागुन होते. आग लागली की संपले. म्हणुन भुकंपात कधीही elevator वापरायचा नाही. भुकंप सुरु झाला की त्वरीत गॅस बंद करावा. प्रत्येक मजल्यावर fire extinguisher असतेच. ( तो हाताळायच्या सर्व Instructions अर्थातच फक्त जपानीत असतात.)\nटेबलाखाली जा- हे हज्जार वेळा ऐकले आहे- पण केले नाही कधी. या मे महिन्याच्या सुरुवातीला एक भुकंप झाला तेव्हा आम्ही Costco त होतो. त्यावेळेला ह्या शिकवणुकीचे महत्व पटले. त्या अवाढाव्य Costco त वस्तु पडायला लागल्याकी नशीब खूप मोठा भुकंप नव्हता- नाहीतर ५ किलोचे Tide टाळक्यात बसले असते तर त्या भुकंपानी नाही तरी Tide नी नक्कीच इजा झाली असती.\nऑफीसात पण तेच- भुकंप होत असताना, मोठा आहेसं वाटलं, की जपानी लोकं सटासट टेबलाखाली आणि समस्त परदेशी जनता घाबरत एकमेकांच्या तोंडाकडे पाहत उभे असतात. माझं आधीच कार्यालय १४व्या मजल्यावर होत. तर ब-याच जपानी बाया आपल्या cube मध्ये spare flat (बिनटाचेच्या) चपलांचा जोड ठेवायच्या. म्हणजे भुकंपात पळायला लागले तर उपयोगी होतील. कारण जपानी बाया झाडुन सगळ्या उंच टाचांच्या चपला घालतात. नव-याचं आधीच office ४४व्या मजल्यावर होतं. त्यांची disaster drill असायची ६ महिन्यातुन एकदा. ४४ मजले जिन्याने उतरत येणे म्हणजे- १ तास लागतो.. इतका वैतागायचा.. पण वेळ कधी सांगून येत नाही- म्हणून पूर्वतयारीच्या होता होईल तो सर्व सुचना अमलात आणाव्याच.\nइथे असेही खूप सांगतात की- घरच्या लोकांनी अशा संकटकाळी नक्की कुठे भेटायचे ते आधी ठरवून ठेवायचे . कारण फोन बंद होणार, कदाचीत ट्रेन ही. बायको घरी, नवरा कार्यालयात आणि मुलं शाळेत असतील. अशा प्रसंगी आधी ठरवलेले बरे.\nजवळचे evacuation areas सर्वांनी जाउन आधी पाहुन यावे- असेही म्हणतात.\nतोक्योत म्हणे दर ७०/८० वर्षांनी का काय एक जोरदार मोठठा भुकंप होतो. तर असा ह्या दशकात अपेक्षीत आहे वगैरे. त्यामुळे जोरदार तयारी सुरु असते सगळीकडे. असे म्हणतात की सरकारची सर्व आकडेवारी तयार आहे.की अमुक एक strength चा भुकंप झाला तर किती जिवीतहानीची शक्यता आहे -वगैरे.\nखुद्द भुकंप तर अनेक प्रकारचे. काही अमीर खा साहेबांच्या आलापीसारखे धिम्या गतीत सुरु होउन मग धडाधड जोरात हलायला लागते. बिलडिंगा एक तर आडव्या (म्हणजे Pendulum सारख्या ) नाहीतर पुढे मागे हलतात... मग या ताना झाल्या की परत विलंबीत लयीत हलुन हळुहळु थांबतात. दुस्-या प्रकाराची मला जास्ती भिती वाटते.. जमिनीतुन खालुन असा [ढुप्प SSS] आवाज येउन,बॉम्ब पडलाय की काय- असे वाटावे असा आवाज आणि जमिनीखालुन हलतय असे वाटते...\nअसा एक भुकंप मागच्या वर्षी जाणवला. त्यावेळेला आम्ही खरोखर घाबरुन खाली पळालो (पहिल्यांदा). संपल्यावर वर आलो तर- पेपरवाला एवढ्या परिस्थितीत शांतपणे elevator नी वर येउन स्थितप्रज्ञाप्रमाणे पेपर टाकुन गेला होता.\nअजुन एक भिती म्हणजे त्सुनामी ची. भुकंप झाल्याच्या २-या मिनिटाला टी.व्ही वर माहिती यायला सुरुवात होते. त्सुनामी नो शिंपाई वा अरीमासेन... म्हणजे त्सुनामी होण्याची शक्यता नाही. क्वचित कधीतरी गल्लीतुन ग़ाड्या कर्णे घेउन तीच त्सुनामी ची घोषणा करत असतात. आम्ही तर bay area त राहतो. ती त्सुनामी ची warning पाहील्याशिवाय जिवात जीव येत नाही.\nमला भिडणारी गोष्ट म्हणजे- भौगोलिकद्ष्ट्या अस्थिर जमीन हा जपानला शाप असेल- तर त्यांची पूर्वतयारी म्हणजे खरोखर उशा:प आहे असे म्हणायला हरकत नाही. In Japan, in an earthquake, if you die- it will not be for lack of trying.\nभावनेला येवू दे गा....\nझोपेनी असहकार पुकारला होता. म्हणून ८ * २ फुटांच्या, खास जपानी घरांच्याच असू शकतील अशा छोट्याशा गॅलरीत आम्ही दोघं बसलो होतो. ती गॅलरी ईतकी अरुंद आहे, की मी थोडी जाड झाले तर मला तिरकं होऊन कपडे वाळत घालायला लागेल. असो. तर त्या एवंगुणविशीष्ट गॅलरीत आम्ही रात्रीच्या २ वाजता बसून होतो. कधी नव्हे ते, ऐन उन्हाळ्यातली ती एक थंड रात्र होती. कुठल्याही कंपन्यांचे वातानुकुलीत यंत्र झक मारेल अशी हवा सुटली होती. अशा वेळेला, बालपणी रात्री गच्चीत झोपण्याच्या कार्यक्रमाची आठवण येणे अपरिहार्यच. नवरा विदर्भातला असल्यामुळे त्यांच्याकडे दर उन्हाळ्यात हा कार्यक्रम असायचा. आम्ही पुण्यात फार क्वचित कधीतरी गच्चीवर झोपलो असू- पण नागपूरला मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत गच्चीवर झोपल्याच्या आठवणी माझ्यादेखील आहेत. असो.\nतर इथले आकाश काही आपल्यासारखे नाही, आणि इथला कावळा मेला कावळ्याच्या जातीला शोभेलसा ओरडत नाही ही माझी लाडकी तक्रार... आता, इथले आकाश आपल्याईथल्यासारखे नाही- हे मला प्रामाणिकपणे वाटायचे- कारण (औषधाला ही) चांदणे दिसत नाही. तर हे नेहमीचे पेटंट वाक्य मी टाकले- तेव्हा नवरा म्हणाला- तुझे डोळे खराब आहेत- चष्मा लाउन ये जा.. अगं चांदण्या आहेत- पण अस्पष्ट दिसतात. नीट पाहिल्यास की दिसतील..\nखरं आहे- आयुष्यात ब-याच गोष्टींना हे तत्व लागू पडते. त्यांच अस्तित्व असतंच, आपलेच डोळे खराब, किंवा पुर्वग्रहांची झापडं जबरदस्त- जे आहे आणि जसं आहे तसं पाहता येईल असा चष्मा हवाच. कधी स्पष्ट दिसावं म्हणून चष्मा लावावा आणि कधी चष्म्याचे झापड झालेलं असलं, तर तो उतरवून पहावा- चांदणे जरुर दिसेल \nकधी फार पराकोटिचा वैताग आला- आणि विशेषत: आपण इथे कुठे येऊन पडलो असे वाटायला लागले- की परत एकदा आपल्या irritants कडे डोळसपणे पहायला शिकायला हवे. हे शहाणपण सहजी येत नाहीच.. स्वत:ला अतोनात त्रास करुन घेतल्यानंतरच ही सदबुद्धी लाभते. कधी आपलंच मडकं कच्च असावं आणि धग लागल्याशिवाय त्त्यातून पक्क मडकं तयार होऊच नये हे विधीलिखीत असू शकतं.परदेशात राहताना विशेषत: हे तत्व आचरणात आणावे. त्यानी सगळे प्रश्न सुटतात असे नाही- पण ब-याचदा Kalidioscope फिरवला की जसे नवीन design दिसते, तसे होते. आपल्याला त्रास देणा-या गोष्टींकडे पाहण्याचा द्ष्टीकोण बदलत जातो- वादळ शमतेच असे नाही, पण काही प्रमाणात निश्चीत निवळते.\n\"भावनेला येवू दे गा\nफुलों की घाटी, हेमकुंड- नमनाला घडाभर...\nबाई बास करा आता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/dawood-ibrahims-properties-auctioned-in-mumbai/articleshow/61641984.cms", "date_download": "2018-06-19T18:09:29Z", "digest": "sha1:TE75BY5MBSGDYVVLLGXXEHDRFS4FABL4", "length": 24198, "nlines": 241, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "properties auctioned in Mumbai:dawood ibrahim’s properties auctioned in mumbai | दाऊदच्या तिन्ही मालमत्तांचा लिलाव - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nदाऊदच्या तिन्ही मालमत्तांचा लिलाव\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील तिन्ही मालमत्तांचा आज अखेर लिलाव झाला. त्याच्या रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या तिन्ही मालमत्तांचा ११.५० कोटीत लिलाव झाला असून सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंटने दाऊदच्या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. दरम्यान, हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांना या लिलावात अपयश आल्याने दाऊदच्या हॉटेलवर शौचालय उभारण्याचं त्यांचं स्वप्न भंगल आहे.\nदाऊदच्या दक्षिण मुंबईतील या तिन्ही मालमत्तांचा चर्चगेटच्या आयएमसी बिल्डिंगमधील किलाचंद कॉन्फरन्स रुममध्ये सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान लिलाव करण्यात आला. यावेळी स्वामी चक्रपाणी यांनीही बोली लावल्या पण त्यांना दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यात अपयश आले.\nयापूर्वी २०१५ मध्येही दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. गेल्यावर्षी पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी रौनक हॉटेलसाठी ४ कोटी २८ लाख रुपयांची बोली लावली होती. पण ३० लाख रुपये जमा केल्यानंतर उर्वरित ४ कोटी रुपये त्यांना देता आले नाहीत. त्यामुळे आज पुन्हा त्याचा लिलाव झाला. याच लिलावात दाऊदची हिरव्या रंगाची कार स्वामी चक्रपाणी यांनी ३२ हजार रुपयांत खरेदी केली होती. ही कार दहशतवादाचं प्रतीक असल्याचं त्यांनी ही कार पेटवली होती.\n>> रौनक अफरोज हॉटेल- ४.५३ कोटी\n>> डांबरवाला बिल्डिंग- ३.५३ कोटी\n>> शबनम गेस्ट हाऊस - ३.५२ कोटी\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं: उद्धव\n'या' औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक व्हा: सेना\nमुंबईत ब्यू माँड इमारतीला भीषण आग\nसचिन तेंडुलकरनं 'या' चिमुकल्याचे वाचवले प्राण\nमोदींच्या 'त्या' फोटोची राजनं उडवली खिल्ली\nलालूप्रसाद 'एशियन हार्ट'मध्ये दाखल\nराहुल गांधी यांना बालहक्क आयोगाची नोटीस\nशिशिर शिंदे यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव\n1दाऊदच्या तिन्ही मालमत्तांचा लिलाव...\n3‘हा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’...\n7रस्ते घोटाळ्याच्या तपासपूर्तीची मुदत ३१ जानेवारी...\n8‘गुंतवणुकीत देशात महाराष्ट्रच अव्वल’...\n9'मेट्रो २-ब'साठी सिम्प्लेक्सची निवड...\n10एसटीच्या ‘अनुकंपा’ कर्मचाऱ्यांना धास्ती...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://vivekpatait.blogspot.com/", "date_download": "2018-06-19T18:05:22Z", "digest": "sha1:IOEWURHPVNKWPYTMAGL7W5VGVGPJV5WE", "length": 35172, "nlines": 207, "source_domain": "vivekpatait.blogspot.com", "title": "विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी", "raw_content": "विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी\nदोन क्षणिका - दुधी आणि आई\n(पूर्वी दुधी भोपळ्याला बाजारात काहीच किमंत नव्हती, पण दुधीचचे औषधी महत्वामुळे आज भाव खाली पडत नाही)\n(पोराने आत्महत्या केली, २० लाखासाठी दुष्प्रचार करत होती एक भारतीय आई, काय म्हणावे)\nपहिला पाऊस आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक\nसन २०१८, काल संध्याकाळी जोराच्या आंधी सोबत पाऊस हि आला. चक्क १० मिनिटे जोरदार पाऊस पडला.(दिल्लीत एवढा वेळ पाऊस क्वचितच पडतो). या वर्षीचा पहिला पाऊस, पण वातावरणात मातीचा सुगंध दरवळला नाही. दूध आणण्यासाठी घरा बाहेर पडलो. उन्हाळ्यात तापलेल्या सिमेंट कांक्रीटच्या रस्त्यावर पहिला पाऊस पडताच गरमागरम वाफा निघत होत्या व त्यासोबत घरा-घरात लागलेल्या ACतून बाहेर पडणारे उष्ण वारे हि. शरीर चांगलेच भाजून निघाले. सूर्यास्त होताच रस्त्यावरचे वीजेचे दिवे हि लागले. रात्रीचे जेवण झाल्यावर गच्चीवर शतपावली करता-करता मनात विचार आला. कित्येक वर्षांपासून रातकिड्यांची किरकिर ऐकू येत नाही. आज पहिला पाऊस पडला, पण दिव्या भोवती फेर धरून नाचणारे पावसाळी किडे दिसत नाही. बेडूक अदृश्य होऊन कैक वर्षे झाली. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.\n१९८९ मध्यें बिंदापूर इथे स्थायी झालो. त्यावेळी गल्लीत फक्त तीन चार घरे होती. गल्लीही विटांची होती. पाणी रोजच तीन ते चार तास मिळायचे. त्यावेळी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो. तिथल्या स्टोर मध्ये बियाणे खत सर्वच मिळायचे. माझ्या एका मित्राने आंगणातील २०x१० जी जागा शेती/ बागवानी साठी तैयार करून दिली. पुढे पाच ते सहा वर्ष पालक, सरसो, ग्वार, फूलगोबी, तोरी, भेंडी एवढेच काय शेंगदाणे आणि बटाटे हि घेऊन बघितले. या शिवाय गच्ची वर ठेवलेल्या गमल्यांत वांगे व टमाटर सात आठ महिने तरी राहायचेच.\nत्या काळी रात्र झाली कि रात किड्यांचे आवाज ऐकू यायचे. आपण झारी ने किती हि पाणी पौध्यांना देत असलो तरी पहिल्या पाऊसाचे काही थेंब पडताच मातीचा जो सुगंध दरवळतो त्याचे वर्णन करणे अशक्यच. पहिला पाऊस पडताच, न जाने कुठून बेडूक हि मातीतून बाहेर येऊन डरांऊ-डरांऊ बेडूक गान सुरु करायचे. दरवर्षी दोन तीन बेडूक कुणालाही न जुमानता बैठकीच्या खोलीत तळ ठोकून बसायचे. रात्री पळविले तरी सकाळी उठल्यावर महाराज खोलीतच विराजमान दिसायचे. माझ्या दोन्ही पोरांसाठी पुढील तीन महिने ह्या बेडकांचे मागे पळणे हाच मुख्य खेळ होता. सेप्टेंबर महिना संपण्याच्या पूर्वी जसे आलें होते तसे बेडूक गायब व्हायचे.\nपहिला पाऊस पडताच संध्याकाळी दिवे लागल्यावर शेकडोंच्या संख्येने पावसाळी किड्यांचे आंगणातल्या दिव्या भोवती फेर धरून मृत्यूनृत्य सुरु व्हायचे. त्यांची शिकार करायला जाड-जूड पाली हि टपलेल्या. मला नेहमीच स्त्री वर्गाची भीती वाटते पालींचीही वाटते. कधी-कधी या पाली घरात यायच्या. मग आमची सौ. झाशीच्याराणी सारखी त्वेषाने त्या पालींना घरा बाहेर हाकलायची आणि मी एका कोपर्यात पालीन्पासून दूर लपून बसायचो.\nकाळ बदलला. विकासाचें वारे वाहू लागलें. गल्लीतील घरे ३ माल्याचें झाली. गल्ली हि सिमेंट कांक्रीटची झाली. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टेंकर सुरु झाले तिथे बागवानी साठी पाणी कुठून येणार. घरा समोरचे वरांडे अदृश्य झाले. प्रत्येक प्लॉट वर १०० टक्के निर्माण. लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. कार आणि AC घरात आले. अदृश्य झाले ते रात किडे, पावसाळी किडे आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक.\nकधी-कधी मनात विचार येतो, बिंदापूर येथून फुल पाखरू, चिमण्या, मोर, रात किडे, बेडूक सर्वच अदृश्य झाले. असेच चालत राहिले तर एक दिवस मनुष्य हि ......\nपाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा.\nआज सकाळी आकाशात ढग जमलेले बघितले, बहुतेक लवकरच पाऊस येईल असे वाटते. बाकी दिल्लीत कितीही घनघोर घटा, काळेकुट्ट ढग आकाशात जमले तरी पाऊस पडेलच याची काहीच शाश्वती नाही. अधिकांश वेळी नेत्यांच्या आश्वासनाप्रमाणे जोरजोरात गर्जना करीत हे ढग न बरसतता पुढे निघून जातात. कधी-कधी विचार येतो, या मेघांना बरसण्यासाठी बक्षिसी तर पाहिजे नाही ना\nसहज बालपणीच्या पावसाळी कवितेची आठवण आली \"येरे येरे पावसा. तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा\". त्या वेळी हि मनात विचार येत असे, पाऊस आल्याने पैसा कसा खोटा होतो. अनेक वेळा गच्चीवर पावसाच्या पाण्यात भिजताना ५-१० पैश्याचे नाणे बरसणाऱ्या पावसाच्या धारे खाली हि ठेऊन बघितले. पण पैसा काही खोटा झाला नाही. मग या म्हणी मागचे रहस्य काय या प्रश्नाचे उत्तर त्या वेळी तरी सापडले नाही.\nदीडएक वर्षांपूर्वी नोट बंदी झाली. लोकांनी ५००-१००० च्या गड्या कचर्या ढिगार्यात फेकलेल्या बघितल्या. डोक्यात उजेड पडला. नोट बंदी म्हणजे मोठा पाऊस आणि हाच तो पैसा जो खोटा झाला होता. आता या खोट्या झालेल्या पैश्याचे काय बरे करायचे. हा पैसा खरा करण्यासाठी काहींनी सरकारला भारी भरकम कर दिला तर काहींनी खोटा पैसा खरा करण्यासाठी त्यांच्या गरीब नातलगांच्या आणि मित्रांच्या बँक खात्यांचा वापर भाडे तत्वावर केला. काहींनी हे खोटे नोट बदलण्यासाठी ३०-३० टक्के कमिशन गरिब खातेधारकांना दिले. स्वत:चाच पैसा बदलण्यासाठी दुसर्यांना कमिशन का बरे दुसर्यांचे काम करण्याचे बक्षीस म्हणून मिळालेला पैसा खोटा झालेला होता तो खरा करण्यासाठी हि बक्षिसी. 'यालाच म्हणतात रिश्वत घेताना पकडलेला व्यक्ती रिश्वत देऊन सुटला'. एकदा ग्रहदशा बिघडली कि असा पैसा ठेवणार्यांना जेलमध्ये हि जावे लागते आणि तो पैसा सरकार हि जब्त करते. त्यांच्या दृष्टीने असा पैसा खोटा झालेला असतो.\nआता या म्हणीचा अर्थ स्पष्ट झाला. मेघ बरसणे म्हणजे कार्य पूर्ण होणे. या कार्यासाठी घेतलेला पैसा मोठा पाऊस आल्यावर खोटा होणारच.\nपुन्हा मनात एक प्रश्न आला,आता दिल्लीच्या आकाशात जमलेले ढग बरसण्यासाठी किती बक्षिसी घेणार आणि आपण ती बक्षिसी या ढगांना आपण कशी काय देणार\nग्राहक हित -मध आणि मधाचे जमणे\n\"रुक्षा वम्यतिसारघ्नि च्छेदनी *मधुशर्करा \nतृष्णासृक् पित्तदाहेषु प्रशस्ता: सर्वशर्करा: \n(27 अध्याय “अन्नपानविधी (श्लोक 242 )\nचरक संहितेत म्हंटले आहे मधापासून निर्मित साखर उल्टी आणि अतिसार थांबवणारी, कफ रोग दूर करणारी आणि रक्त पित्त आणि दाह शमन करणारी आहे.\n*मधु शर्करा म्हणजे जमलेले मध.\nआपल्या देशात स्थानीय विक्रेता सुरुवातीपासून नकली मध ग्राहकांना विकत आलेले आहे. स्वाभाविकच आहे त्यामुळे ग्राहक शुद्ध मधाला मिलावटी मध समजू लागले आहे. नुकतीच घटना घ्या १०च्या शिक्या बाबत आवई उठविल्या गेल्या. लोकांनी खरे सिक्के घेणे बंद केले. आपण अफवाह वर विश्वास ठेवणारे ग्राहक. देशातील सर्व ब्रांडेड कंपन्यांचे मध हे शुद्धच असते. वेल्यू एडिशन साठी काही मिसळले असेल तर ते बाटलीवर लिहिलेले असेल. कधी काही मानवीय लापरवाही चूक झाली तर त्या निर्मात्याला भुर्दंड हि भोगावा लागतो. बाजारातून वस्तू परत हि मागवावी लागते. प्रत्येक निर्माताचा उत्पादन खर्च व नफा घेण्याचे प्रमाण, पकेजिंग (प्लास्टिक किंवा काचेची बाटली) वेग-वेगळे असते. त्या मुळे २५० ग्राम मधाची किंमत ७० ते १५० रुपये राहू शकते. वेल्यू एडिशन केलेले मध आणखीन महाग राहू शकते.\nगेल्यावर्षी पासून प्रचार माध्यमात एका स्वदेशी कंपनीचे जमलेले मध दाखवून ते नकली आहे हा दुष्प्रचार जोरदार सुरु आहे. अनेक शिकलेल्या लोकांना हि जमणारे मध म्हणजे नकली असे वाटू लागले आहे.\nत्या स्वदेशी कंपनीचा उत्पादन खर्च अन्य कंपन्यांपेक्षा कमी आहे आणि त्यांच्या स्वस्तात मध विकण्याचा उद्देश्य जास्तीसजास्त लोकांनी मधाचा उपयोग करावा. पण अचानक युट्युब वर त्या कंपनीच्या मधाच्या बाटलीत जमलेले मध दाखवून ते नकली आहे असे विडीयो मोठ्या प्रमाणात येऊ लागले. या मागे कुणाचे षडयंत्र आहे, हा वेगळा विषय आहे. पण आपल्यातील अधिकांश ग्राहक हि अफवाह वर विश्वास ठेवणारे. शुद्ध मध त्यांना मिलावटी वाटू लागणे स्वाभाविक आहे. यामुळे सर्वच निर्मात्यांच्या ब्रांडेड मधाला ग्राहक अविश्वासाने पाहू लागले.\nमध जमण्याचे मुख्य कारण आहे, मधामध्ये असलेली ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर. मधमाश्यांनी ज्या फुलांपासून मध निर्मिती केली आहे त्यांत ग्लुकोज जास्त असेल तर ते मध जमणारच. आपल्या देशात अधिकांश मध तेलबियांच्या फुलांपासून निर्मित होते. ह्या मधामध्ये गुल्कोज जास्त असल्यामुळे हे मध जमणारच. शिवाय मोठे कृषी फार्म नसल्याने विभिन्न फुलांचा रस प्रत्येक मधात असतोच.\nमधात एन्टी ओक्सिडेंट, एन्जाइम ,विटामिन ,एन्टी एजिंग गुणधर्म इत्यादी गुणकारी पदार्थ असतात. जे शरीराला रोगांपासून वाचविण्याचे कार्य करतात. मध जमू नये म्हणून काही कंपन्या मधला प्रोस्सेस करताना ४५ सेल्सिअस वर मध गरम करून थंड करतात (pasteurization). ४५ सेल्सिअस वर मध गरम केल्यावर त्यातली सर्व औषधी तत्व हि नष्ट होतात आणि मधाचा जमण्याचा गुण हि नष्ट होतो. म्हणून उन्हाळ्यात मधाला गरम जागी ठेऊ नये. बाकी ह्या न जमणार्या मधात आणि साखरीच्या शरबतात काहीच फरक नाही.\nमधाचे जमणे हि नैसर्गिक प्रक्रिया आहे. जमलेल्या अवस्थेत मधाचे सर्व औषधीय गुण सुरक्षित राहतात. जमलेल्या मधाला पोळी सोबत किंवा ब्रेड मध्ये जाम सारखे लाऊन खा आणि स्वस्थ रहा.\nउन्हाळा-रस्त्याच्या बाजूला ठेवलेले पाण्याचे माठ व चिवताई\nतीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट. दुपारची वेळ होती, एका मित्रासोबत दक्षिण दिल्लीच्या एका वसाहत नसलेल्या सुनसान रस्त्यावर स्कूटरवर बसून जात होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे होती. ऐन उन्हाळ्यात हि दुरून येणारा कोकिळेचा मंजुळ आवाज व चिमण्यांची चिवचिव सूर्याचे ताप सहन करण्यास मदत करीत होती. अचानक स्कूटर घरघर करत थांबली. ठीक करायला पंधरा एक मिनिटे लागली असतील. घामाने शरीर चिंब झाले होते आणि तहान हि लागली होती. थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या बाजूला एका जागी रेतीत गाडून ठेवलेले ५-६ पाण्याचे माठ दिसले. दिल्लीत त्या काळी सुनसान रस्त्यांवर हि कोस-दोन कोस अंतरावर परोपकारी लोक अशे पाण्याने भरलेले माठ रेतीत गाडून ठेवायचे. एक तर त्यामुळे माठातले पाणी थंड राहायचे, माठ तुटण्याची भीती नाही आणि चोराला हि सहजपणे माठ चोरणे शक्य नव्हते. एक अलुमिनियमचा जग हि ठेवलेला होता. स्कूटर थांबवून अलुमिनियमच्या जगाने एका माठातले पाणी काढले आणि थोडे दूर उभे राहून ओंजळीने पाणी पिऊन तहान भागवली. थोडे पाण्याचे शिंतोडे तोंडावर हि मारले. ओंजळीने पाणी पिताना काही पाणी जमिनीवर सांडलेच. येणाऱ्या-जाणार्यांच्या पाणी पिण्याने त्या ठिकाणी एक छोटासा गड्डा झालेला होता. आम्ही तिथून थोडे दूर होताच. दहा-बारा चिवताई, काही साळुंक्या आणि एक खारूताई आपल्या पिल्ला सोबत तिथे पोहचली. स्कूटर जवळ उभा राहून मी हे दृश्य पाहत होतो. एक तर इवलासा गड्डा व थोडेसे पाणी. त्या पाण्याने खरोखरच त्यांनीच तहान भागली का हा प्रश्न मनात आला. मित्राने स्कूटर स्टार्ट केली. मी त्याला म्हंटले, दोन मिनिटे थांबतो का हा प्रश्न मनात आला. मित्राने स्कूटर स्टार्ट केली. मी त्याला म्हंटले, दोन मिनिटे थांबतो का मी त्या गड्ड्या जवळ गेलो. आपल्या हाताने तो थोडा मोठा केला. माठातले एक जग पाणी त्या गड्ड्यात टाकले. पुन्हा स्कूटर जवळ पोहचलो. या वेळी खारूताई पुन्हा आपल्या पिल्लासोबत तिथे आली आणि पाणी पिऊ लागली. काही चिमण्याही तिथे पोहचल्या. स्कूटर स्टार्ट करत मित्र म्हणाला, विवेक इथे दर काही मिनिटांनी कुणी न कुणी पाणी पिणारच. पक्ष्यांनाही पाणी मिळेल. उगाच हात खराब केले. मी फक्त हसलो.\nगेल्या रविवारी पुन्हा त्याच रस्त्यावरून पुन्हा जाण्याचा योग आला. रस्त्यावर भरपूर गाड्या धावत होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तशीच पूर्वी सारखी झाडे होती. कारच्या खिडकीतून बाहेर बघत होतो. कित्येक कोस निघून गेले, पण या वेळी रस्त्याच्या काठावर कुठेच पिण्याच्या पाण्याचे माठ भरून ठेवलेले दिसले नाही.\nमाणसाने उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी बोतलबंद पाण्याची सोय केली आहे. पायी चालणारा हि पाणी सोबत घेऊन घरून निघतो. आता कुणीही स्कूटर व कार थांबवून माठातले पाणी पिणार नाही. माणसाला आता माठांची गरज नाही म्हणून माठ ठेवणे हि बंद झाले. माणसांची सोय झाली. पण चिवताई, खारूताईचे काय होणार. न जाणे काय वाटले, ड्राईवरला गाडी थांबविण्याचा इशारा केला. गाडीतून बाहेर आलो. कोकिळेचा मंजूळ आवाज आणि चिमण्याची चिव-चिव ऐकण्यासाठी कान टवकारले. पण ऐकू येत होता फक्त रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांचा आवाज.....\nLabels: पर्यावरण लेख/कविता, विविध लेख\nएक उनाड उन्हाळी दिवस - सीपीचा सेन्ट्रल पार्क आणि अमलतास\nमे आणि जून ह्या दोन महिन्यात सूर्य क्रोधाने लाल होऊन आग ओकीत असतो. या आगीत जिथे धरणी माताच होरपळून जाते, तिथे पृथ्वीवरील प्राण्याची का...\nसाजण / काही चोरोळ्या\nहिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्...\nकचरा आम्हाला आवडतो आमच्या घरात कचरा गल्लीत कचरा रस्त्यावर कचरा नाक्यावर कचरा अड्यावर कचरा स्टेशन वर कचरा जिथे पहा तिथे...\nमी केलेली पोहे-मुरमुरे भेळ\nशनिवारी संध्याकाळी आमचे चिरंजीव घरात आले, त्यांच्या हातात एक आलू भुजीयाचे पॅकट होते. आल्या बरोबरच, आई भूक लागली आहे, भेळ करून द...\nमार्च महिन्यात आमची गृहलक्ष्मी ५-७ किलोचे बटाटा चिप्स करतेच. हे चिप्स बहुतेक वर्षभर पुरतात. ( अधिकांश चिप्स उपासाच्या दिवशी पोटात जातात). ...\nन्यायाच्या आशेने लोक कोर्टात जातात, सामान्य माणसांना बहुधा तिथे न्याय मिळत नाही कारण न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. न्याय ...\nभाजणी आणि भाजणीचे थालीपीठ\nउन्हाळ्याच्या सुट्टीत मुले घरीच असतात. वाढत्या मुलांना सतत काही न काही चरायला आवडते. उन्हाळ्यात आधीच भाज्या महाग. खायला काय करावे हा ह...\n /प्रेम करण्या पूर्वी किंवा प्रेमात पडलेल्यानी, हा लेख अवश्य वाचावा. आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा.\n(माझा हा लेख प्रथम मराठीसृष्टी वर दिनांक १३.७.२०१० ला प्रकाशित केला होता. कित्येक लोकांनी हा लेख सरळ चोरला होता) http://www.marathis...\nचालणे प्रवाह जीवनाचा थांबणे मरण यातना पर्याय नाही दुसरा शिवाय चालण्याचा. चालता चालता भेटले वाटेत जे सगे-सोयरे अनोखळी वाट...\nगेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीरा...\nजाहिरात आणि सदोबा / (वात्रटिका)\nसदोबा जाहिरातीला भुलून नेहमीच खरेदी करतो. पण जाहिरातीत दिलेला इशारा त्याला समजत नाही \" डाग चांगले असतात \" असं चक्क जाहिराती...\nसंवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड\nहिंदी ब्लॉग विवेक पटाईत\nदोन क्षणिका - दुधी आणि आई\nपहिला पाऊस आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक\nपाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा.\nग्राहक हित -मध आणि मधाचे जमणे\nउन्हाळा-रस्त्याच्या बाजूला ठेवलेले पाण्याचे माठ ...\nअंधविश्वास .- डॉ. दाभोलकर -स्वामी रामदेव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/new-central-railway-timetable-19461", "date_download": "2018-06-19T18:16:45Z", "digest": "sha1:55A5GMORPGE7D3O4LH2TX3XBMEXIM4QP", "length": 13473, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "the new Central Railway timetable मध्य रेल्वेचे लवकरच नवीन वेळापत्रक | eSakal", "raw_content": "\nमध्य रेल्वेचे लवकरच नवीन वेळापत्रक\nशुक्रवार, 9 डिसेंबर 2016\nसीएसटी ते कर्जत-कसारा मार्गावरील बदल\nमुंबई - मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात नवीन वर्षात फेब्रुवारीपासून बदल करण्यात येणार आहे. सीएसटी ते कर्जत-कसारा या मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल अपेक्षित असून, बहुतांश लोकलच्या वेळा बदलतील. नवीन वेळापत्रकात पाच ते सहा नवीन फेऱ्यांचाच समावेश होणार असल्याने प्रवाशांचा प्रवास सुसह्य होण्याची शक्‍यता नाही.\nसीएसटी ते कर्जत-कसारा मार्गावरील बदल\nमुंबई - मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात नवीन वर्षात फेब्रुवारीपासून बदल करण्यात येणार आहे. सीएसटी ते कर्जत-कसारा या मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल अपेक्षित असून, बहुतांश लोकलच्या वेळा बदलतील. नवीन वेळापत्रकात पाच ते सहा नवीन फेऱ्यांचाच समावेश होणार असल्याने प्रवाशांचा प्रवास सुसह्य होण्याची शक्‍यता नाही.\nउपनगरी मार्गावरील दिवा स्थानकात जलद लोकल थांबवण्यात येणार आहेत. सुरुवातीला या स्थानकात दोन्ही दिशांच्या मार्गांवरील प्रत्येकी 12 गाड्या थांबवण्याचा मध्य रेल्वे विचार करत आहे. या फेऱ्यांमुळे मागे-पुढे असणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. बदलापूर, आसनगाव आणि टिटवाळा या टप्प्यात वाढलेल्या प्रवाशांच्या संख्येचा विचार करून या मार्गावर ठाणे-बदलापूर, ठाणे-आसनगाव अशा शटल सेवा सुरू करण्यासाठीही रेल्वेचे विविध विभाग प्रयत्न करत आहेत. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वेळापत्रकातही मार्च-एप्रिलमध्ये बदल होणार असल्याने या मार्गावर अधिक फेऱ्या चालवण्यासाठी अधिक लोकल गाड्यांची आवश्‍यकता आहे. पश्‍चिम रेल्वेकडून पाच लोकल मिळाल्यास या मार्गावर अधिक गाड्या चालवणे मध्य रेल्वेला शक्‍य होईल.\nसध्या मध्य रेल्वे रात्री 11.18 वाजता शेवटची जलद लोकल सोडते. अनेक वर्षांपासून या लोकलच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार रात्री 11.30 ते 12 च्या सुमारास सीएसटी ते कल्याणदरम्यान एखादी जलद लोकल चालवण्याचाही प्रशासन विचार करत आहे; परंतु याच वेळेत सीएसटीहून रात्री 11.30 वाजता अमृतसर, रात्री 11.45 वाजता चेन्नई एक्‍स्प्रेस आणि रात्री 12.10 वाजता महानगरी एक्‍स्प्रेस सुटतात. या गाड्यांचे नियोजन करून या मार्गावर रात्री उशिरा जलद लोकल चालवण्याचाही रेल्वे अधिकारी विचार करत आहेत.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/mahalaxmi-temple-development-plan-18694", "date_download": "2018-06-19T18:21:12Z", "digest": "sha1:AG76IMDGTZJ3ZU2AZSJBOLJIL5GWHWET", "length": 14373, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mahalaxmi temple development plan 'तीर्थक्षेत्र विकास आराखडा आठवड्यात' | eSakal", "raw_content": "\n'तीर्थक्षेत्र विकास आराखडा आठवड्यात'\nशनिवार, 3 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - तांत्रिक समितीकडून छाननी करून घेतलेल्या महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आरखडा आठवड्यात शासनाकडे पाठविला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आरखड्यासाठी 255 कोटींचा आराखडा केला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील 72 कोटींचा आराखडा मंजूर होता. हा प्रस्ताव शासनाला पाठविण्याआधी त्याची तांत्रिक छाननी करून घेण्यात येणार आहे. याबाबत श्री. चोक्कलिंगम म्हणाले, \"\"पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून याची तांत्रिक छाननी करून प्रस्ताव शासनाला पाठविला जाईल.''\nकोल्हापूर - तांत्रिक समितीकडून छाननी करून घेतलेल्या महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आरखडा आठवड्यात शासनाकडे पाठविला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आरखड्यासाठी 255 कोटींचा आराखडा केला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील 72 कोटींचा आराखडा मंजूर होता. हा प्रस्ताव शासनाला पाठविण्याआधी त्याची तांत्रिक छाननी करून घेण्यात येणार आहे. याबाबत श्री. चोक्कलिंगम म्हणाले, \"\"पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून याची तांत्रिक छाननी करून प्रस्ताव शासनाला पाठविला जाईल.''\nमहालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा देताना तो दोन टप्प्यांत देण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्याचा 72 कोटींचा प्रस्ताव तयार होता. या पहिल्या टप्प्यातील आराखड्याचे हरकती, सादरीकरण तसेच सर्वसामान्य लोकांच्या सूचना घेऊन आराखडा अंतिम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.\nपहिल्या टप्प्यात पार्किंग, दर्शन मंडप व भक्तनिवासाची काम केली जाणार आहेत. यापूर्वी सादर केलेल्या आराखड्यानुसार टेंबलाईवाडी येथे भक्तनिवास उभारण्यात येणार होते; मात्र हे भक्तनिवास भाविकांसाठी फायदेशीर ठरणार नसल्याने अंतिम करण्यात आलेल्या आराखड्यानुसार टेंबलाईवाडीऐवजी व्हीनस कॉर्नर येथे भक्तनिवास बांधण्यात येणार आहे. दरम्यान, या सर्व कामांबाबत तांत्रिक छाननी केली आहे. त्याचा प्रस्ताव आठवड्यात शासानाला दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nशहर हद्दवाढीऐवजी प्राधिकरण स्थापन करताना 125 हरकती आल्या आहेत. यामध्ये 10 हरकती महत्त्वाच्या आहेत. यावर अभ्यास करण्यासाठी नगररचना विभागाचे संचालक खान, सदाशिव साळुंखे व चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती याबाबतच्या शंकांचे निरसन करतील तसेच हकरतीदारांना याची माहितीही देणार असल्याचे श्री.\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nईपीएस 95 कर्मचार्‍यांनी केले मुंडन आंदोलन\nबुलडाणा : ईपीएस-95 अंतर्गत येणार्‍या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी मंगळवारी (ता.19) जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडन आंदोलन केले. यावेळी कर्मचारी भविष्य...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत\nसांगली - येथील वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nशिवण्यातील नागरिकांनी श्रमदानाने बुजविले रस्त्यावरील खड्डे\nशिवणे - दांगट इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गणेश मंदिरापासुन ते दत मंदिर व सोसायटी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/black-money-not-hidden-27197", "date_download": "2018-06-19T17:54:43Z", "digest": "sha1:UHL3EF7NXF7GXJLN5Y2AIRRBXLFNGVAI", "length": 11288, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "black money is not hidden तुमचे काळे धन लपून राहिलेले नाही! | eSakal", "raw_content": "\nतुमचे काळे धन लपून राहिलेले नाही\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : सरकारपासून तुमचे काळे धन लपून राहिलेले नाही, अशा आशयाच्या जाहिराती प्राप्तिकर विभागाने देशभरातील वृत्तपत्रांमध्ये दिल्या आहे. बेहिशेबी उत्पन्न जाहीर करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहनही यातून करण्यात आले आहे.\nनवी दिल्ली : सरकारपासून तुमचे काळे धन लपून राहिलेले नाही, अशा आशयाच्या जाहिराती प्राप्तिकर विभागाने देशभरातील वृत्तपत्रांमध्ये दिल्या आहे. बेहिशेबी उत्पन्न जाहीर करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहनही यातून करण्यात आले आहे.\nदेशभरातील वृत्तपत्रांमध्ये प्राप्तिकर विभागाने जाहिरातील प्रसिद्ध केल्या आहेत. यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच, तुमचे बेहिशेबी उत्पन्न सरकारपासून लपून राहिलेले नाही, असा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत तुमचे बेहिशेबी उत्पन्न जाहीर करा आणि देशातील वंचितांच्या सामाजिक- आर्थिक विकासाला गती द्या, असे आवाहनही प्राप्तिकर विभागाने केले आहे.\nबेहिशेबी उत्पन्न जाहीर न केल्यास तुम्हाला कर व अधिभार भरण्यासोबत 77.25 उपकर आणि दंड व शिक्षाही होऊ शकते. यामुळे या योजनेत बेहिशेबी उत्पन्न जाहीर करून कारवाई टाळा. तुमची माहिती गोपनीय राहणार असून, ही योजना 31 मार्चपर्यंत खुली असेल, असे प्राप्तिकर विभागाने जाहिरातीत म्हटले आहे\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nसावंतवाडीतील बंद प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील - राहूल इंगळे\nसावंतवाडी - पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील बंदावस्थेत असलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असा दावा येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.holmbygden.se/mr/", "date_download": "2018-06-19T17:44:51Z", "digest": "sha1:IX2A7J6Z4OZC7OMC6RZ5VE7EHBFZVEKB", "length": 14540, "nlines": 207, "source_domain": "www.holmbygden.se", "title": "Holmbygden.se | Holm जिल्ह्यातील विकास, #ShepherdsHut – #holmbygden", "raw_content": "\nमेल- आणि टेलिफोन यादी\nगेम सॉफ्टवेअर, परिणाम आणि टेबल\nसमर्थन Holms सुरेश (मोफत) आपण स्वीडिश खेळ खेळू तेव्हा\nHolm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर\nHolm फायबर आर्थिक असोसिएशन\nHolm च्या स्थानिक इतिहास सोसायटी\nDrakabergets सुरेश – मोटरसायकल आणि स्नोमोबाइल\nVike ना-नफा व्याज गट\nबोट, पोहणे आणि जल क्रीडा\nAnund फार्म आणि Vike जॉगिंग ट्रॅक\nHolm वन पासून एक शोध काढूण अहवाल द्या\nHolm मध्ये निवास व्यवस्था जाहिरात\nआम्ही Holm भाग-वेळ रहिवासी\nलॉग इन Loviken मध्ये कॅबिन\nसुंदर सरोवर दृश्य सह व्हिला\nकल मध्ये विलक्षण स्थान\nकार्यशाळा आणि अविवाहित सह व्हिला\nGimåfors व्हिला किंवा सुट्टी पान\nजबरदस्त आकर्षक दृश्ये छान व्हिला\nअत्यंत वसलेले घर मी Anundgård\nधान्याचे कोठार सह घर\nÖstbyn मध्ये आकर्षक शताब्दी\nदीप पाईप मध्ये सुट्ट्यांमध्ये घर\nसाठी Holm आणीबाणी माहिती\nराष्ट्रीय ग्रामीण बातम्या (विकास)\nHolm चर्च आणि Holm तेथील रहिवासी\nHolm चित्रपट – इंग्रजी मध्ये\nतुम्हाला माहीत आहे का…\nपोस्ट बातम्या\t| प्रतिक्रिया द्या\nमाउंटन गियर घरी एकदा\nपोस्ट बातम्या\t| प्रतिक्रिया द्या\nबुधवारी 20 जून. 19:00\nरांगेत, सामना घोषणा आणि परिणाम, प्रत्येक सामन्यात मजकूर, मुक्त येथे\nपोस्ट बातम्या\t| प्रतिक्रिया द्या\n खात्री आहे की आपण उजव्या तळाशी गियर सर्वोत्तम गुणवत्ता आहे करा. कोणत्याही तांत्रिक समस्या बाबतीत, त्याऐवजी HSK चे चॅनेल प्रयत्न holmssk.se/youtube.\nपुढील सामना: Holms सुरेश - Ljustorps जर\nबुधवारी 13 जून 19:00\nआज रात्री च्या प्रवाह (“एम्बेडेड” वरील):https://www.youtube.com/watch\nरांगेत, सामना घोषणा आणि परिणाम, प्रत्येक सामन्यात मजकूर, मुक्त येथे\nपोस्ट बातम्या\t| प्रतिक्रिया द्या\nविषयी HOLMBYGDEN.SE अनुसरण येथे\nशॉर्टकट / ताज्या बातम्या:\nHolm फायबर - माहिती आणि नोंदणी\nअधिक: लफडे घरे / आश्रय निवास.बंद करा.\n15/8: स्थलांतर मंडळ: सहारा नाही ...\n16/3: ग्रामस्थांनी 'चिंता साकार ...\n Aros जेथे कोठे राहाल तेथे खरेदी ...\n11/12: सचिन: कामगार बाकी ...\n26/11: Aros शेतकऱ्यांनी बाहेर फेकून ...\n21/11: पुनरावलोकन मँडेट पहा ...\n12/11: \"लफडे घरे\" टीव्ही मध्ये ...\n11/11: मार्क: कोणत्याही आश्रय निवास ...\n7/11: सुंदसवल्ल एस asylb प्राप्त ...\n25/10: आणीबाणी सेवा गंभीर ...\n17/10: Aros ऊर्जा. आग अंतर्गत ...\n4/10: स्थलांतर मंडळ तपासणी ...\n17/9: 156 Holm मध्ये \"लफडे घरे\" ला आश्रय साधक\nएक पोस्ट लिहिण्यासाठी / अधिक वाचा\nहवामान इशारे (SMHI, सचिन):\n25/5: युटा: चेतावणी वर्ग 1, उच्च ... पण & एक कमी Gimån प्रवाह ... अधिक वाचा\nचर्च / तेथील रहिवासी\n18/3: स्नोमोबाइल देव Tjänste ...\n24/5: उन्हाळ्यात प्रीमियर मी सी ...\n19/12: पोलीस थांबले ...\nमुख्य पान → देत\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/odisha-death-toll-koraput-landmine-blast-climbs-seven-28717", "date_download": "2018-06-19T17:57:10Z", "digest": "sha1:32HMHBKE6Z4NEMCRL22TATFGOU43NCE3", "length": 10622, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Odisha: Death toll in Koraput landmine blast climbs to seven ओडिशात सुरुंग स्फोटात 7 पोलिस हुतात्मा | eSakal", "raw_content": "\nओडिशात सुरुंग स्फोटात 7 पोलिस हुतात्मा\nगुरुवार, 2 फेब्रुवारी 2017\nओडिशात पंचायतीच्या निवडणुका होणार असून, त्यापूर्वी हा हल्ला झाला आहे. परिसरात माओवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.\nभुवनेश्वर - ओडिशातील कोरापूट जिल्ह्यात बुधवारी रात्री माओवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस सुरुंग स्फोटात उडविल्याने 7 पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले असून, 20 जण जखमी आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा-आंध्र प्रदेश सीमेवर कोरापूट जिल्ह्यातील सुंकी येथे माओवाद्यांकडून स्फोट घडवून आणण्यात आला. बुधवारी रात्री ही घटना घडली असून, हा स्फोट एवढा भीषण होता की बसचे छत उडून गेले. हे सर्व पोलिस कर्मचारी प्रशिक्षणासाठी कटक येथे जात होते. जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.\nओडिशात पंचायतीच्या निवडणुका होणार असून, त्यापूर्वी हा हल्ला झाला आहे. परिसरात माओवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/mns-shows-extra-care-for-residents-5332", "date_download": "2018-06-19T18:34:09Z", "digest": "sha1:3IFFECPOZUC3H5IVEIW7RQ2MDIZYEYRC", "length": 5758, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "निवडणुकीसाठी पक्ष लागले कामाला", "raw_content": "\nनिवडणुकीसाठी पक्ष लागले कामाला\nनिवडणुकीसाठी पक्ष लागले कामाला\nकुंभारवाडा - पालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षांची लगबग सुरू झाली आहे. त्यात मुंबादेवीचे मनसे विभागाध्यक्ष केशव मुळे मागे नाहीत. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शनिवारी सकाळी कुंभारवाडात किटकनाशक धूर फवारणी यंत्राचं लोकार्पण केलं. तिथल्या रहिवाशांनीही या लोकार्पण सोहळ्याला उत्फूर्त प्रतिसाद दिला.\nया प्रसंगी मनसे मुंबादेवी विधानसभेचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.\nसी विभागात किटकनाशक धूरफवारणी यंत्र नसल्याने या विभागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने या यंत्राचं लोकार्पण केल्याचं केशव मुळे यांनी सागितलं.\n'त्या' सफाई कामगारांना सेवेत सामावून घ्या- मुख्यमंत्री\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\nमनसेच्या नव्या कार्यकारिणीतून शिशीर शिंदेंना वगळलं\nविधानपरिषद निवडणुकीत युतीत सत्तासंघर्ष\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\n'आता राजकीय अपघात नकोच, 2019 स्वबळावरच'\n'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/apurva-patil-wrestling-compitition-106568", "date_download": "2018-06-19T18:39:24Z", "digest": "sha1:IIFX77N3UFGSCYCHWCJUDSXPIPNTHQ5Y", "length": 10888, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Apurva Patil wrestling compitition खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेसाठी पै. अपूर्वा पाटीलची निवड | eSakal", "raw_content": "\nखाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेसाठी पै. अपूर्वा पाटीलची निवड\nशनिवार, 31 मार्च 2018\nपै. अपूर्वा पाटील या वसंतदादा इंजिनिअरिग काॅलेज बुधगाव येथे शिकत असून कुस्तीचा सराव उशांत क्रीडा व्यायाम मंडळाच्या कुस्ती केंद्रात आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक राज्य पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील पै. सुहास पाटील, पै. अनिल बुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असते.\nसांगली : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई येथे होणाऱ्या 4 थी स्व. खाशाबा जाधव राज्य स्तरीय फ्री व ग्रीकोरोमण कुस्ती मुले व वरिष्ठ महीला फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी पैलवान अपूर्वा संभाजी पाटील पलूस यांची नागपूर येथे झालेल्या राज्य स्पर्धेतून निवड झाली आहे.\nपै. अपूर्वा पाटील या वसंतदादा इंजिनिअरिग काॅलेज बुधगाव येथे शिकत असून कुस्तीचा सराव उशांत क्रीडा व्यायाम मंडळाच्या कुस्ती केंद्रात आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक राज्य पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील पै. सुहास पाटील, पै. अनिल बुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असते. त्यांच्या या निवडीबद्दल कवलापूर ग्रामस्थ व मंडळाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.\nपुणेकरांच्या भजनाचा ‘सृजन’मध्ये आवाज\nबारामती - गेले १२ दिवस सुरू असलेल्या भजनाच्या गजराचा कळसाध्याय रविवारी येथील मोरोपंत नाट्यगृहात झाला. ‘जय जय राम कृष्ण हरी’पासून सुरू होऊन ‘चला हो...\nघटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण...\nपुष्पा भावे यांना यंदाचा शाहू पुरस्कार\nकोल्हापूर - स्पष्ट वैचारिक भूमिकेतून लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा जपणाऱ्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या प्रा. पुष्पा भावे यांना यंदाचा राजर्षी...\nअभिनेत्री सई ताम्हणकर सॅव्ही पुरस्काराने सन्मानित\nसॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार मिळावा अशी अनेक सेलेब्सची इच्छा असते. असा हा पुरस्कार अभिनेत्री सई...\nकोल्हापूर - फेन्सिंगमधील (तलवारबाजी) युवा खेळाडू ज्योती अरुण सुतार हिने सुमारे ६० हून अधिक स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदके मिळवली आहेत. पण, केवळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/thousands-fishes-die-due-water-111129", "date_download": "2018-06-19T18:39:48Z", "digest": "sha1:MHRT3ZBB3LWALUDLXQUPWHY6RKIG7D46", "length": 12042, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Thousands of fishes die due to water पाण्याअभावी हजारो माशांचा तडफडून मृत्यू | eSakal", "raw_content": "\nपाण्याअभावी हजारो माशांचा तडफडून मृत्यू\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nजळकोट - तालुक्‍यातील साठवण तलावाचे जलस्रोत उन्हाच्या तीव्रतेसोबत आटत चालले आहेत. त्यामुळे दररोज हजारो मासे तडफडत असून तलावाबाहेर मृत माशांचा खच जमा होत आहे. दरम्यान, मासेमारी व्यवसाय संकटात आला असून मच्छिमार संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.\nजळकोट - तालुक्‍यातील साठवण तलावाचे जलस्रोत उन्हाच्या तीव्रतेसोबत आटत चालले आहेत. त्यामुळे दररोज हजारो मासे तडफडत असून तलावाबाहेर मृत माशांचा खच जमा होत आहे. दरम्यान, मासेमारी व्यवसाय संकटात आला असून मच्छिमार संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.\nमच्छिमार संस्थेकडून माशाची पिल्ले टाकण्यासाठी तालुक्‍यातील अनेक साठवण तलाव पैसे भरुन घेतले जातात. यंदा तालुक्‍यात पाऊस कमी झाला. साठवण तलावात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. उन्हाच्या तीव्रतेसोबत पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. दुसरीकडे पिण्यासाठीही पाण्याची मागणी वाढली आहे. पाण्याचा उपसा वाढला आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायापुढे संकट निर्माण झाले आहे.\nहाताला लागेल तेवढा माल काढण्यासाठी मच्छिमार व्यावसायिकांची धडपड चालू आहे. भल्या सकाळीच मच्छिमार व्यावसायिक साठवण तलावावर येत असून सायंकाळपर्यंत त्यांचा मुक्काम येथेच आहे.\nदररोज एक ट्रक माल निघत आहे. हा माल कोणत्या बाजारात विक्री करावा, असा प्रश्‍न मच्छिमार संस्थेला पडला आहे. सध्या निघालेला माल नांदेड, कंधार, मुखेड येथील बाजारात मिळेल त्या भावाने विक्री केला जात आहे. अशा परिस्थितीमुळे मच्छिमार संस्थेचा भांडवल खर्चही निघत नाही.\nलाखो रुपये खर्च करून माशाची पिल्ले तलावात टाकली होती. मासे मोठे होत असतानाच गेल्या दोन महिन्यांपासून साठवण तलावातील पाणी कमी होत आहे. साठवण तलावातील मासे बाहेर पडून मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.\n- जीवन गायकवाड, चेअरमन, मच्छिमार संस्था\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nमला वाचवा हो, मला पाणी द्या हो\nवैशालीनगर : \"\"वाचवा वाचवा ऽऽ मला वाचवाऽऽऽ.'' वैशालीनगरातील जलतरण तलावाच्या दिशेने आवाज आला. \"मॉर्निंग वॉक'साठी आलेले सारेच आवाजाच्या दिशेने धावले....\nजातेगाव येथील पाणी पुरवठा व पाझर तलावाने गाठले तळ\nजातेगाव - नांदगांव तालुक्यातील जातेग़ाव येथील ग्रामपालीकेच्या येथील पाझर तलावालगत सार्वजनिक पाणीपुरवठा करणेसाठी दोन विहीरी असुन, या दोनही...\nजलयुक्‍त शिवारचा निधी आटला\nमुंबई - राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या जलयुक्‍त शिवार या सिंचन कार्यक्रमाला...\nअडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई\nपुणे - पथारी व्यावसायिक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या काढण्याचा निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx", "date_download": "2018-06-19T17:43:30Z", "digest": "sha1:QGIAZUHOOZXI3FQ4NWR3BKOKK5SE2FU4", "length": 3959, "nlines": 30, "source_domain": "mahampsc.mahaonline.gov.in", "title": "लॉग इन-एम.पी.एस.सी. ऑनलाइन अर्ज प्रणाली", "raw_content": "\nमुख्य विषयाकडे जा|दिशादर्शकाकडे जा\n1: \"पोलीस उपअधिक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त (मोटार परिवहन) सामान्य राज्य सेवा, गट - अ\" प्रवेशप्रमाणपत्र जाहीर.\n2: इच्छुक पदासाठी अर्ज करण्यासाठी कृपया प्रोफाइल निर्माण करा/अद्ययावत करा.\n3: \"महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा 2018\" प्रवेशप्रमाणपत्र जाहीर.\nउमेदवार मार्गदर्शक तत्वे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सूचना संच ( फाइल आकार : 2.64 MB ) पॉप अप ब्लॉकर मार्गदर्शन ( फाइल आकार : 836.22 KB ) पासवर्ड विसरलात ( फाइल आकार : 209.14 KB ) छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी टप्पे ( फाइल आकार : 2.59 MB )\nसंपर्काची वेळ : सोमवार ते शुक्रवार स. 9.00 ते रात्री 8.00 , शनिवार व रविवार स. 9:30 ते रात्री 6.30\nयुजर नेम आणि पासवर्ड शिवाय हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nअर्ज करण्याचा अंतिम दिनांक\n30/2018 अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ 14/06/2018 04/07/2018\nमहाऑनलाईन विषयी|उपयोग करायच्या अटी|उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे|\nउत्तरदायित्वास नकार : या पोर्टलवर उपलब्ध आशय, विविध स्रोत आणि शासकीय विभाग/संघटनांकडून प्राप्त झाला आहे, त्यामुळे अधिक माहिती आणि सूचनांसाठी त्यांच्याशी संपर्क साधता येईल.\nप्रकाशन हक्क २०१२, महाऑनलाईन मर्या.,महाराष्ट्र राज्य शासन आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मर्या. यांचा संयुक्त उपक्रम सर्व हक्क सुरक्षित. SERVERID:(A)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/pandharpur-temple-deposits-22-lac-23721", "date_download": "2018-06-19T18:28:55Z", "digest": "sha1:PTUZSWNF5M3QDBTEQWNW57GCATG4WOBZ", "length": 10503, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "pandharpur temple deposits 22 lac पंढरपूर देवस्थानकडे 22 लाखांच्या जुन्या नोटा जमा | eSakal", "raw_content": "\nपंढरपूर देवस्थानकडे 22 लाखांच्या जुन्या नोटा जमा\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nपंढरपूर- येथील श्री विठ्ठल मंदिर समितीकडे गेल्या 24 नोव्हेंबरपासून आजपर्यंत 22 लाख 17 हजार 500 रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.\nयामध्ये एक हजार रुपयांच्या 762, तर 500 रुपयांच्या दोन हजार 911 नोटांचा समावेश आहे. ही सर्व रक्कम मंदिर समितीने आज बॅंकेत जमा केली आहे.\nदरम्यान, राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानांमध्ये समावेश असलेल्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात एकही जुनी नोट आली नसल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.\nपंढरपूर- येथील श्री विठ्ठल मंदिर समितीकडे गेल्या 24 नोव्हेंबरपासून आजपर्यंत 22 लाख 17 हजार 500 रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.\nयामध्ये एक हजार रुपयांच्या 762, तर 500 रुपयांच्या दोन हजार 911 नोटांचा समावेश आहे. ही सर्व रक्कम मंदिर समितीने आज बॅंकेत जमा केली आहे.\nदरम्यान, राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानांमध्ये समावेश असलेल्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात एकही जुनी नोट आली नसल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.\nअनधिकृत शाळा बंद करा ; सीईओ भीमनवार यांचे आदेश\nठाणे : जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद करून त्याबाबतचे हमीपत्र संस्थाचालकांनी शिक्षण विभागास सादर करा; अन्यथा दंडात्मक कारवाईस सामोरे जा, असे आदेश...\nअनैतिक संबंधाच्या कारणावरून तरुणाचा खून\nसोलापूर : अनैतिक संबंधाच्या कारणावरून संजय ऊर्फ संजू कल्लाप्पा साळे (वय 35, रा. गांधी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) याचा खून करण्यात आल्याची घटना...\nसोलापुरातील पाणी पिण्यास अयोग्य; रासायनिक खतांचा परिणाम\nसोलापूर : रासायनिक खतांचा वापर आणि इतर काही कारणांमुळे जिल्ह्यातील पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. 12 हजार 127 स्रोताच्या पाण्याचे नमुने जिल्हा...\nअक्कलकोट आगारात संपामुळे पसरली शांतता\nअक्कलकोट - परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या वेतन करारातील तरतुदींविषयी...\nअक्कलकोटला राज्यस्तरीय वटवृक्ष कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन\nअक्कलकोट - जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभाग सोलापूर आयोजित व स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत श्री स्वामी समर्थ पावन नगरी अक्कलकोट येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/workshop-tiroda-cashless-24108", "date_download": "2018-06-19T17:45:47Z", "digest": "sha1:6Y7KFJFNKVW4YDRXXPSET4ERFLFDLQFF", "length": 12908, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "workshop in tiroda for cashless कॅशलेससाठी तिरोड्यात कार्यशाळा | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 3 जानेवारी 2017\nतिरोडा - नोटाबंदीनंतर केंद्र व राज्य सरकारने कॅशलेस व्यवहारावर भर दिला. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे अदानी प्रकल्पाच्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, कॅशलेस व्यवहारासाठी येणाऱ्या अडीअडचणी दूर करून त्यासाठी लागणारी मदत करण्याकरिता अदानी प्रकल्प समूहाने पुढाकार घेतला आहे.\nतिरोडा - नोटाबंदीनंतर केंद्र व राज्य सरकारने कॅशलेस व्यवहारावर भर दिला. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे अदानी प्रकल्पाच्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, कॅशलेस व्यवहारासाठी येणाऱ्या अडीअडचणी दूर करून त्यासाठी लागणारी मदत करण्याकरिता अदानी प्रकल्प समूहाने पुढाकार घेतला आहे.\nकार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्टेट बॅंकेचे व्यवस्थापक दीपक नंदेश्‍वर, अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी. पी. शाहू, उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी, न. प.चे मुख्याधिकारी उरकुडे उपस्थित होते. कॅशलेस व्यवहाराला बळ द्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. त्यातच व्यवस्थापक नंदेश्‍वर यांनी बॅंकेकडून कॅशलेस व्यवहारासाठी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा आणि इतर माहिती दिली. उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांनी महसूल विभागाशी संबंधित सर्व व्यापाऱ्यांनी म्हणजेच रेशन दुकानदारांनी कॅशलेसच अर्थ व्यवहार करावे, असे निर्देश दिले. याकरिता प्रत्येक दुकानदारांनी स्क्रॅप मशीनची व्यवस्था करावी, असेही त्यांनी आवाहन केले.\nनगर परिषदेचे मुख्याधिकारी उरकुडे यांनीसुद्धा कॅशलेस पद्धतीने व्यवहार करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी. पी. शाहू यांनी कॅशलेस व्यवहारामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी अदानी समूह नेहमीच सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. कार्यशाळेत प्रामुख्याने मोहन ग्यानचंदानी, चिखलोंढे, मिर्झा, सुनील बारापात्रे, किशोर वत्यानी, पंकज मेहरचंदानी, सागर ग्यानचंदानी, गजानन बारापात्रे, शोभेलाल दहीकर, राजा मेहरचंदानी व रेशन दुकानदार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-06-19T18:03:57Z", "digest": "sha1:LGAKI4DR3F4HAYWB4ZZOGYRK2JADUHEY", "length": 6462, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॅग्नस कार्लसन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वेन मॅग्नस ओएन कार्लसन\nजन्म ३० नोव्हेंबर, १९९० (1990-11-30) (वय: २७)\n(क्र. २, नोव्हेंबर इ.स. २०१० फिडे गुणांकन यादी)\n२८२३ (सप्टेंबर इ.स. २०१०)\nमॅग्नस कार्लसन हा नॉर्वेजिअन ग्रँडमास्टर असून तो जगात पहिल्या क्रमांकाचा रेटेड खेळाडू आहे. २६ एप्रिल २००४ साली वयाच्या फक्त तेराव्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला.\nजानेवारी २००६ २६२५ 40 +55 89 १५ वर्षे, १ महिना\nएप्रिल २००६ २६४६ 13 +21 ६३ १५ वर्षे, ४ महिने\nजुलै २००६ २६७५ 27 +२९ ३१ १५ वर्षे, ७ महिने\nजुलै २००८ २७७५ १६ +१० ६ १७ वर्षे, ७ महिने\nOctober 2008 २७८६ 31 +11 4 १७ वर्षे, १० महिने\nJanuary 2009 २७७६ 17 −१० 4 १८ वर्षे, १ महिना\nJuly 2009 २७७२ 12 +२ ३ १८ वर्षे, ७ महिने\nनोव्हेंबर २०१० २८०२ १४ -२४ २ १९ वर्षे, ११ महिने\nइ.स. १९९० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/page/2/", "date_download": "2018-06-19T18:29:04Z", "digest": "sha1:PGECXCY5MBPWUF2UATZSQNK3NHQFN7VI", "length": 18940, "nlines": 172, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "मराठी कविता संग्रह | कविता मला आवडलेल्या ….. | पृष्ठ 2", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nअलफाज डॉट कॉम – फारूक एस.काझी\nPosted on नोव्हेंबर 15, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in पुस्तक, फारूक एस.काझी\t• Tagged पुस्तक, फारूक एस.काझी\t• यावर आपले मत नोंदवा\nअलफाज डॉट कॉम….धम्माल कथा\nआज एक स्वप्न पूर्ण होतंय. खरंतर अलफाज डॉट कॉम काय आहे हे बरेच दिवस एक गुपित होतं. ही माझी वेबसाईट आहे असंच बऱ्याच जणांना वाटलं. या कथा आहेत अलफाज आणि त्याच्या भावविश्वाच्या. तुम्हासर्वांसाठी या कथा घेऊन आलो आहोत.\nयात माझ्यासोबत योगदान दिलं ते Yogita Dhote आणि प्रवीण लोहार या मित्रांनी. आमची ओळख फक्त फेसबुकवरची. आम्ही एकदाही भेटलेलो नाही. whatsapp हे एकमेव माध्यम. त्यांची मदत नसती तर कदाचित हे स्वप्न पूर्ण होणं शक्य नव्हतं. Masik Rugved मधून या कथा क्रमश: प्रकाशित झाल्या. आता E Sahity Pratishthan कडून ह्या कथा एका सुंदर ई बुक स्वरुपात तुमच्या समोर आणत आहोत. याचं प्रकाशन जरी १४ नोव्हेबरला असलं तरी याची खरी तारीख २१ ऑक्टोबर ही आहे. तो अलफाजचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसाला त्याच्या अब्बूची त्याला भेट…….\nया कथा सत्य घटना असून त्यांना कथारूप देण्याचा प्रयत्न आहे.\nया कथा फक्त मुलांसाठी नाहीत, हे मी आधीच स्पष्ट केलं पाहिजे. कारण या कथा मुलांशी संबंधित असणाऱ्या सर्वांसाठी आहे. वाचून आपला अभिप्राय जरूर नोंदवा. हे पुस्तक मोफत आहे, फुकट नाही. याची जाणीव वाचकांना निश्चितच असेल. कारण यासाठी तुम्ही आपली काही मिनिटं खर्ची घालायची आहेत. एक मला कळवा, चित्रांसाठी योगिता, सुलेखनासाठी प्रवीण आणि प्रकाशनाला कळवा. आम्ही आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत.\nसादर आहे अलफाज डॉट कॉम आपल्या सर्वांसाठी.\nखूप सारं प्रेम आणि दुआ आमच्या सोबत असू दया.\nखाली दिलेल्या लिंकवर जाऊन हे पुस्तक download करून घ्या. आनंदाचं एक वर्तुळ पूर्ण करुया. आपल्या मित्र मैत्रिणी यांना शेअर करा. शिक्षक ,तरून कार्यकर्त्यांना विनंती, मुलापर्यंत हे पुस्तक पोचवा. ज्यांच्यासाठी हा अट्टाहास त्यांच्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. तुम्हीच आता आनंदाचे दूत व्हावे.\nPosted on ऑक्टोबर 16, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in ग्रेस\t• Tagged ग्रेस\t• यावर आपले मत नोंदवा\nमंदिरे सुनी सुनी, कुठे न दीप काजवा\nमेघवाहि श्रावणात ये सुगंधी गारवा\nरात्र सूर पेरुनी अशी हळूहळू भरे\nसमोरच्या धुक्यातली उठून चालली घरे\nगळ्यात शब्द गोठले, अशांतता दिसे घनी\nदुःख बांधुनी असे क्षितीज झाकिले कुणी\nएकदाच व्याकुळा प्रतीध्वनीत हाक दे\nदेह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे\nPosted on जुलै 25, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in द. भा. धामणस्कर\t• Tagged द. भा. धामणस्कर\t• 2 प्रतिक्रिया\nप्राक्तनाचे संदर्भ, द. भा. धामणस्कर\nPosted on जून 22, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in सदानंद रेगे\t• Tagged सदानंद रेगे\t• यावर आपले मत नोंदवा\nकवीला कवितेचा पिंड द्यावा\nअन् डोहांत पडलेल्या चंद्राची\nअसेन मी, नसेन मी\nPosted on जून 22, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in शांता ज. शेळके\t• Tagged शांता ज. शेळके\t• यावर आपले मत नोंदवा\nअसेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे\nफुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे Continue reading →\nPosted on जून 6, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in वैभव जोशी\t• Tagged वैभव जोशी\t• यावर आपले मत नोंदवा\nकुठून आला ठराव की दर्वळलोसुध्दा नाही\nअरे इथे तर अजून मी सळसळलोसुध्दा नाही\nउगा भिडवली नजर जगाच्या अथांग डोळ्यांशी मी\nअसा हरवलो पुन्हा मला आढळलोसुध्दा नाही Continue reading →\nPosted on मार्च 8, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in तनवीर सिद्दीकी\t• Tagged तनवीर सिद्दीकी\t• यावर आपले मत नोंदवा\nकामाठीपुरात सकाळी सकाळी जा\nजाऊन एक बच्ची आयटम शोध\nरातची दमुन झोपली असली तरी उठव तिला\nरेट लाव तिचा ‘आपा’कडे\nअन निघ तिथुन तिचा हातात हात धरून\nमनातली धग मिटल्याच स्वप्न आणि आनंद\nकंडोमसोबत पैक करून Continue reading →\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/07/3.html", "date_download": "2018-06-19T18:22:14Z", "digest": "sha1:XWXCS2OLMNGCTBK7NUYV7ZSVETLOSIUZ", "length": 16343, "nlines": 279, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: शालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3\nशालेय पोषण आहार वार्षिक व मासिक शीटमध्ये काही महत्त्वाचे अपडेट केले असून, काही त्रुटी काढून टाकल्या आहेत. नवीन वार्षिक शीटची वैशिष्ट्ये -\n1. पूर्णपणे युनिकोड मध्ये\n2. मोबाईल वर वापरता येते\n3. अत्यंत सोपी रचना\n4. background कलर काढला आहे, त्यामुळे प्रिंट काळपट येत नाही\n5. नंबर फॉरमॅट बदलला आहे, त्यामुळे ## एरर येत नाही\n6. फक्त रोजची उपस्थिती भरली, की मासिक उपयोगिता तयार होते\n7. साठा नोंदवही आपोआप तयार होते\n8. वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र आपोआप तयार होते\n9. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमाण वेगळे असल्यामुळे आपल्या सोईनुसार बदलता येते.\n10. कंडिशनल फॉरमॅटिंग वापरले आहे, त्यामुळे कोणता धान्यादी माल वापरला आहे ते चटकन ओळखते.\nचला तर मग, आत्ताच डाउनलोड करूया. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\n1. शा.पो.आ. वार्षिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\n2. शा.पो.आ. मासिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवेळापत्रक व तासिका विभागणी\nयु डायस म्हणजे काय \nशालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3\nकसा भरावा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज \nजिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 बाबत महत्वाच्या सूचना\nसातत्यपूर्ण सर्वंकष नोंदी एक्सेल सॉफ्टवेअर\nशा.पो.आ. App डाऊनलोड व App सेटींग\nशालेय पोषण आहार शीटस युनिकोड\nशालेय पोषण आहार एक्सेल शीट पूर्ण वर्षासाठी\nशालेय पोषण आहार एक्सेल शीट एक महिन्यासाठी\nशालेय पोषण आहार केंद्र एकवट\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2018-06-19T17:54:54Z", "digest": "sha1:XBO2N6N4LR55WEKAJ76VNWP6JVBXHE5T", "length": 4448, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इराणचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इराणचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/currency-notes-demonetization-and-queue-16535", "date_download": "2018-06-19T18:19:19Z", "digest": "sha1:3TURUURS5IJ27JQLEAC5KE3XCZHXE5DA", "length": 21419, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "currency notes demonetization and queue धुमसता ‘रांग’रंग (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 15 नोव्हेंबर 2016\nहजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयामुळे देशातील काळा पैसा भले बाहेर येवो वा न येवो; पण या निर्णयामुळे देशातील प्रमुख विरोधकांना मात्र एकत्र आणले आहे त्यामुळेच दिल्लीतील कडाक्‍याच्या थंडीत उद्यापासून सुरू होणारे संसदेचे अधिवेशन कमालीचे गरमागरमीचे ठरणार, यात शंकाच नाही. खरे तर हे अधिवेशन सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी कमालीचे प्रतिष्ठेचे आहे.\nहजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयामुळे देशातील काळा पैसा भले बाहेर येवो वा न येवो; पण या निर्णयामुळे देशातील प्रमुख विरोधकांना मात्र एकत्र आणले आहे त्यामुळेच दिल्लीतील कडाक्‍याच्या थंडीत उद्यापासून सुरू होणारे संसदेचे अधिवेशन कमालीचे गरमागरमीचे ठरणार, यात शंकाच नाही. खरे तर हे अधिवेशन सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी कमालीचे प्रतिष्ठेचे आहे. कारण, याच अधिवेशनात सरकारला वस्तू आणि सेवाकर कायद्यातील तरतुदींवर शिक्‍कामोर्तब करून घ्यावयाचे आहे; मात्र हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयानंतर मध्यमवर्गीयांपासून गोरगरिबांपर्यंत सर्वांना जो त्रास सहन करावा लागत आहे, त्या मुद्यावरून मोदी सरकारची कोंडी करण्याचे विरोधकांनी ठरवले असून, त्यासाठी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे.\nममतादीदींनी यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव, समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांच्याबरोबर कॉंग्रेसशीही संपर्क साधला आहे. एवढेच नव्हे, तर तृणमूल कॉंग्रेसचा प्रथम क्रमांकाचा शत्रू असलेल्या मार्क्‍सवाद्यांशीही या मुद्यावरून हातमिळवणी करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. त्यामुळेच मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्याशीही त्या बोलत आहेत; मात्र विरोधकांना या प्रश्‍नावरून एकत्र आणण्याच्या या प्रयत्नांना काहीसा खोडा जनता दल (यु) आणि बिजू जनता दल यांनी नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन करून घातला असला, तरीही ममतादीदींनी आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. शिवाय, मुलायमसिंगांनीही हा प्रश्‍न थेट उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचाराचा मुद्दा केला असून, त्यांना तेथील सर्वसामान्यांचा चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. ममतादीदींनी तर या प्रश्‍नावरून विरोधकांना सोबत घेऊन थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना साकडे घालण्याचे ठरवले असून, राष्ट्रपतींनीही त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास मान्यता दिल्यामुळे आता रस्त्यावरच्या लोकांच्या रांगांचा विषय आता संसद दणाणून सोडणार, यात शंकाच नाही.\nखरे तर या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाशिवायही विरोधकांच्या छावणीत सरकारला नामोहरम करण्यासाठी भरपूर दारूगोळा होताच. उरी येथील भारतीय लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला आकस्मिक हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेले \"सर्जिकल स्ट्राईक' यावरून देशात आधीच मोठे वादंग माजले आहे. त्यातच कॉंग्रेसने असे लक्ष्यभेदी हल्ले आपल्याही सरकारच्या काळात झाल्याचे दावे केल्यानंतर वातावरण तापले होते. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या मध्य प्रदेशात तुरुंग फोडून पळालेल्या कथित दहशतवाद्यांचे झालेले \"एनकाउंटर' हाही विषय विरोधकांच्या हातातील आणखी एक \"रामबाण' ठरू शकणार आहे. त्याचवेळी नोटा रद्द करण्याचा निर्णय सामान्य माणसावर एखाद्या स्फोटासारखा येऊन आदळला आणि देशाचा अजेंडाच बदलून गेला. त्यामुळे झालेल्या विरोधकांच्या एकीला तोंड देण्याची तयारी सरकार करत असतानाच, लोकसभा सचिवालयाने जारी केलेला एक आदेश भलताच वादग्रस्त ठरण्याची चिन्हे असून, त्यामुळे विरोधकांच्या भात्यात आणखीनच बाण जमा झाले आहेत. संसदेचे अधिवेशन हे पत्रकारांसाठी खासदार आणि मंत्री याचबरोबर तेथे विविध कारणांनी येणारे राज्य, तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेते यांना भेटण्याची, त्यांच्या मुलाखती घेण्याची एक पवर्णीच असते; मात्र लोकसभा सचिवालयाने अधिवेशनाच्या ऐन तोंडावर जारी केलेल्या या आदेशामुळे पत्रकारांनी संसद सदस्य, तसेच मंत्रीगण यांच्या व्यतिरिक्‍त बाकी कुणाच्याही मुलाखती घेऊ नयेत, असे या \"मार्गदर्शनपर' आदेशात नमूद केले आहे. त्याशिवाय खासदार, तसेच मंत्री यांच्या मुलाखती, तसेच टीव्ही बाइट्‌स घेण्यासाठी विशिष्ट जागाही निश्‍चित करण्यात आली आहे.\"ब्रेकिंग न्यूज'च्या जीवघेण्या स्पर्धेच्या काळात पत्रकारांची यामुळे भलतीच अडचण होऊ शकते. शिवाय ही बंधने झुगारून देण्याचे काम कोण्या पत्रकाराने केलेच, तर त्यावर काही कारवाई होणार काय, याचा या आदेशात उल्लेख नसला, तरीही पत्रकारांची अप्रत्यक्षरीत्या मुस्कटदाबी करण्याचाच हा प्रयत्न आहे. त्यामुळे विरोधकांबरोबरच पत्रकारांचाही रोष या सरकारने स्वत:हून ओढावून घेतल्याचे चित्र उभे राहिले आहे. अर्थात, हा आदेश लोकसभा सचिवालयाने काढला असून, त्याच्याशी आपला कोणताही संबंध नाही, असे सांगून सरकार आपले हात झटकून घेईलच\nममतादीदी करू पाहत असलेल्या विरोधकांच्या एकीमुळे संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल, हे मात्र सांगता येणे कठीण आहे. कारण सरकारही वस्तू आणि सेवाकरातील बदलांवर मोहोर उमटवून घेण्यासाठी विरोधकांना सभागृहांतून बाहेर काढण्यापासून ते त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यापर्यंतचे कोणतेही पाऊल उचलू शकते. रस्त्यावरील जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी संसदेत उठवलेला आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्यास विरोधकांनाही पुन्हा रस्त्यावरच यावे लागेल. त्यामुळे एकाच वेळी संसद, तसेच रस्त्यावर बॅंकांसमोर उभी राहिलेली जनता, तसेच विरोधक सरकारविरोधात \"सर्जिकल स्ट्राइक' करताना बघायला मिळू शकतात.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-mahapalika-road-106148", "date_download": "2018-06-19T18:41:43Z", "digest": "sha1:FMXK7BKEJU3ID2RQSAL226O2I6MXTILT", "length": 12934, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon mahapalika road रस्तेदुरुस्तीसाठी शासनाकडून हवी परवानगी! | eSakal", "raw_content": "\nरस्तेदुरुस्तीसाठी शासनाकडून हवी परवानगी\nगुरुवार, 29 मार्च 2018\nजळगाव ः शहरातील विविध वसाहतींसह मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था असून, रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रस्ते तयार करणे आवश्‍यक आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे.\nजळगाव ः शहरातील विविध वसाहतींसह मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था असून, रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रस्ते तयार करणे आवश्‍यक आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे.\nशहरातील वर्ष- दीड वर्षापासून दुरुस्ती न झाल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे असंख्य नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम होणार आहे. त्यामुळे तत्कालीन विभागीय आयुक्तांनी योजनेचे काम झाल्यानंतर रस्तेदुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे जलवाहिनीसाठी खोदले जाणाऱ्या रस्त्यांव्यतिरिक्त इतर रस्त्यांची दुरुस्तीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.\nदोन टप्प्यांत रस्त्यांची दुरुस्ती\nशासनाने परवानगी दिल्यास दोन टप्प्यांत रस्त्यांची दुरुस्ती व रस्ते तयार करण्याचे काम केले जाणार आहे. त्यात रस्त्यांतील खड्डे बुजविणे, तसेच ज्या ठिकाणी अमृत योजनेच्या जलवाहिनीचे काम होणार नाही, तिथे रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.\nचार कोटींचा निधी शिल्लक\nशहरातील रस्तेदुरुस्तीसाठी चार कोटींचा निधी महापालिकेकडे शिल्लक आहे. त्यातून रस्तेदुरुस्ती करावी, यासाठी शासनाकडे महापालिकेने परवानगी मागितली असून, लवकर परवानगी मिळाल्यास पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे काम केले जाईल.\nशहरातील अनेक रस्त्यांची दैना झाली असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेकडे रस्तेदुरुस्तीसाठी निधी असून, अमृत योजनेमुळे ते करता येत नसल्याने ज्या ठिकाणी जलवाहिनी खोदण्याचे काम होणार नाही, तेथील रस्तेदुरुस्तीसाठी परवानगी शासनाकडे मागितली आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/infrastructure/rehabilitation-slum-dwellers-protest-against-state-govt-9410", "date_download": "2018-06-19T18:32:20Z", "digest": "sha1:PAZLAGZ6XLYSIRMUUJV2CCRYVXPJAF5J", "length": 7446, "nlines": 117, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पुनर्वसनासाठी रहिवाशांचे विमानतळासमोर आंदोलन", "raw_content": "\nपुनर्वसनासाठी रहिवाशांचे विमानतळासमोर आंदोलन\nपुनर्वसनासाठी रहिवाशांचे विमानतळासमोर आंदोलन\nविलेपार्ले - न्या. एम. सी. छगला मार्गावरील संजय गांधी नगर येथील विमानतळ परिसरातील रहिवाशांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी डोमेस्टिक विमानतळासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सहा दिवस हे आंदोलन सुरू राहणार आहे. एमएमआरडीएने याची दखल न घेतल्यास शनिवारपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विमानतळ परिसर रहिवाशी एकता संघाने दिला आहे.\nया धरणे आंदोलनात विमानतळ परिसर रहिवासी एकता संघाचे अध्यक्ष अॅड. सुभाष गायकवाड, उपाध्यक्ष उत्तम ससाणे, सचिव सुंदर पाडमुख, सहसचिव शिवानंद पोस्थे यांच्यासह शेकडो रहिवासी सहभागी झाले होते.\n22 जुलै 2014 ला उड्डाण मंत्रालय भारत सरकार अशोक गजपती राजू यांनी मुंबई विमानतळालगतच्या झोपडंपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याचे पत्र महाराष्ट्र शासनाला पाठवले होते. त्या पत्रात राहत्या जागेत झोपड्यांच्या पुनर्वसनाला मान्यता देण्यात आली. सोबतच 500 चौरस फूट घरं प्रत्येक झोपडीधारकाला देण्यात यावी, असे जाहीर केले होते. तसे असताना राज्य सरकारने केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी केली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.\nमहाराष्ट्र सरकारने जर केंद्र शासनाच्या पत्राची अंमलबजावणी न करता गळचेपी धोरण अवलंबल्यास 90 हजार झोपडीधारक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा विमानतळ परिसर रहिवासी एकता संघाचे सचिव सुंदर पाडमुख यांनी दिला.\nझाडांच्या छाटणीची परस्पर परवानगी दिलीच कशी\nम्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला वेग\nतांत्रिक बिघाडानं शहरातील बत्तीगुल\nधारावीच्या पुनर्वसनासाठी दुबईतील उद्योजकांचा पुढाकार\nमुंबईकरांनो, घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचा सायकलनं\nलाॅटरीच्या जाहिरातीला जून-जुलैचा मुहूर्त\nम्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला वेग\nतांत्रिक बिघाडानं शहरातील बत्तीगुल\n१२ इंच पाण्यातही चालणार रेल्वे इंजिन\nधारावीच्या पुनर्वसनासाठी दुबईतील उद्योजकांचा पुढाकार\nमुंबईकरांनो, घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचा सायकलनं\nलाॅटरीच्या जाहिरातीला जून-जुलैचा मुहूर्त\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/sc-to-hear-maharashtra-govt-plea-against-acquittal-of-salman-khan-in-hit-and-run-case/articleshow/61647141.cms", "date_download": "2018-06-19T18:04:50Z", "digest": "sha1:XYJ6WGTVUARNVT3UG3X2ELPB57OTDAJI", "length": 24453, "nlines": 227, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Salman Khan:sc to hear maharashtra govt plea against acquittal of salman khan in hit and run case | हिट अॅण्ड रन: सलमान खान अडचणीत येऊ शकतो? - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nहिट अॅण्ड रन: सलमान खान अडचणीत येऊ शकतो\n२००२च्या 'हिट अॅण्ड रन' प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अडणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे १२ आठवड्यांनंतर सुप्रीम कोर्ट राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास तयार झाले आहे. या याचिकेत सलमान खानला निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. मुंबई हायकोर्टाने सलमान खानला या प्रकरणात निर्दोष सोडले होते.\nमात्र या प्रकरणावरील पुढील सुनावणी ३ महिन्यांनंतर घेण्यात येणार असल्याचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि जस्टीस डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. याचे कारण म्हणजे या पूर्वीच्या खंडपीठाने या प्रकरणावरील सुनावणीसाठी महाराष्ट्र सरकारला कालावधी दिला होता. सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारीत सलमान खानला महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती.\n२००२मध्ये मुंबईतील वांद्रे परिसरात एका दुर्घटनेत एकाचा मृत्यू, तर इतर ४ जण जखमी झाले होते. या प्रकरणी न्यायालयाने सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणात न्याय झालेला नसल्याची प्रतिक्रिया हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने व्यक्त केली होती. याचे कारण म्हणजे ही दुर्घटना घडली तेव्हा स्वत: सलमान खान कार चालवत होता अशी साक्ष पोलीस आणि जखमींनी दिली होती. याबरोबरच त्यावेळी कारमध्ये असलेला सलमान खानचा अंगरक्षक आणि पोलिस हवालदार यांनीही अशीच साक्ष दिलेली आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nआणखी माहिती : हिट अॅण्ड रन | सुप्रीम कोर्ट | सलमान खान | Salman Khan | Hit and run case\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nBhaiyyuji Maharaj: भय्यू महाराज यांची आत्महत्या\nBhaiyyu Maharaj: पत्नी-मुलीमधील वादामुळं भय्यूजींच...\nBhaiyyu Maharaj: भय्यूजींच्या 'त्या' सुसाइड नोटचं ...\nपंतप्रधान मोदींच्या घरावर युएफओ\n...तर इतिहास माफ करणार नाही: राहुल\nJ&K: २ दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच\nअरविंद केजरीवाल यांचे धरणे अखेर मागे\nजम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट लागू करा: उमर\nBJP-PDPची दोस्ती तुटल्यानं शिवसेना खूूश\n यूपीतील तरुणीने केले 'हे' धाडस\n1हिट अॅण्ड रन: सलमान खान अडचणीत येऊ शकतो\n2रसगुल्ला पश्चिम बंगालचाच; वादावर पडदा...\n3हार्दिक पटेलचा दुसरा सेक्स व्हिडिओ व्हायरल...\n4जिग्नेश मेवानी हार्दिकच्या मदतीला धावला\n5हार्दिकच्या कथित व्हिडिओचे भाजप कनेक्शन\n6नोटांवर 'गांधी' आधी 'महात्मा' हवं\n7इवान्का इफेक्ट;GESसाठी उद्योजकांमध्ये स्पर्धा...\n8'भारतात रामाशिवाय कोणतंही काम शक्य नाही'...\n9मर्द आहे, जे करायचं ते छातीठोक करेन: हार्दिक...\n10गुजरातेत मुस्लीम सोसायट्यांवर 'X'च्या खुणा...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/aundane-shivar-leopard-26602", "date_download": "2018-06-19T17:59:30Z", "digest": "sha1:3YEIXCYSTZ76CVB32FH5JJWZZR7IKNEX", "length": 13931, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "aundane Shivar Leopard औंदाणे शिवारात बिबट्यासह दोन बछड्यांच्या दर्शनाने घबराट | eSakal", "raw_content": "\nऔंदाणे शिवारात बिबट्यासह दोन बछड्यांच्या दर्शनाने घबराट\nबुधवार, 18 जानेवारी 2017\nसटाणा - शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवरील औंदाणे शिवारात विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गालगत शेतामध्ये आज सायंकाळी सातला बिबट्या व दोन बछड्यांनी दर्शन दिले. गेल्या दोन दिवसांपासून औंदाणे शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याची चर्चा होती. आज मात्र दिवेलागणीला घरी परतणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना बिबट्या व दोन बछडे दिसल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.\nसटाणा - शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवरील औंदाणे शिवारात विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गालगत शेतामध्ये आज सायंकाळी सातला बिबट्या व दोन बछड्यांनी दर्शन दिले. गेल्या दोन दिवसांपासून औंदाणे शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याची चर्चा होती. आज मात्र दिवेलागणीला घरी परतणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना बिबट्या व दोन बछडे दिसल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.\nविंचूर-प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतमळ्यांमध्ये शेतकरी वस्ती करून राहतात. या शिवारालगत तरसाळी, आव्हाटी, औंदाणे, वनोली, भंडारपाडे या शिवारात वन विभागाने वनीकरणाचे मोठे काम केले असून, वनराईमुळे वन्यप्राण्यांचा मोठा वावर या परिसरात वाढला आहे. आव्हाटी जंगलातून उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ बिबट्या मानवी वस्तीवर आल्याचे प्रकार यापूर्वी अनेक वेळा घडले आहेत. आज मात्र आव्हाटी जंगलापासून दूर अंतरावर सटाणा शहरानजीक बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. आज सायंकाळी सातच्या दरम्यान अरुण खैरनार व सुबळ कुमावत यांच्या शेतामध्ये बिबट्या आपल्या दोन बछड्यांसह फिरताना दिसून आला. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक शेतकऱ्यांनी त्वरित या घटनेची माहिती सटाणा वनपरिक्षेत्र विभागास कळविली.\nवनवि भागाचे कर्मचारी कृष्णा काकुळते, एम. बी. शेख व आर. के. बागूल यांनी तत्काळ औंदाणे शिवारात जाऊन शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली. गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी आमच्या शेतात बिबट्या दिसल्याचेही काही स्थानिक शेतकऱ्यांनी या वेळी सांगितले. सध्या शेतांमध्ये उन्हाळ कांदालागवड व रब्बी पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना रात्रभर पिकांना पाणी देणे भाग पडते. या बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरातील शेतकरी मात्र कमालीचे धास्तावले असून, वन विभागाने तत्काळ या परिसरात पिंजरा लावून दिलासा द्यावा, अशी मागणीही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nपाली खोपोली मार्गावर दोन भीषण अपघात\nपाली (जि. रायगड) - पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदिकरणाचे काम सुरु आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/reserve-bank-stops-use-of-letter-of-undertaking-for-trade-credit-for-imports/articleshow/63288638.cms", "date_download": "2018-06-19T17:45:29Z", "digest": "sha1:J56X5NXMZPZMXNNEGSCEJJFIKCLF44U2", "length": 24650, "nlines": 234, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "PNB fraud:reserve bank stops use of letter of undertaking for trade credit for imports | बँकांवर आरबीआयचे नवे निर्बंध - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nबँकांवर आरबीआयचे नवे निर्बंध\nपंजाब नॅशनल बँकेतील १३ हजार कोटींच्या महाघोटाळ्याने हादरलेल्या रिझर्व्ह बँकेने बँकिंग क्षेत्रातील घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी कठोर पाऊल उचलले असून यापुढे 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' (LoU) आणि 'लेटर ऑफ कम्फर्ट' (LoCs) जारी करण्यास सर्व बँकांना बंदी घालण्यात आली आहे.\nपीएनबीकडून मिळालेल्या लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि लेटर ऑफ कम्फर्टच्या आधारे नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांनी विविध बँकांकडून सुमारे १३ हजार कोटींचे कर्ज मिळवले होते. हे दोघेही कर्जाची रक्कम बुडवून देशाबाहेर पसार झाले असून या महाघोटाळ्याने खडबडून जागे झालेल्या रिझर्व्ह बँकेने लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि लेटर ऑफ कम्फर्ट देण्यास बंदी घालून बँकांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांच्या मुळावरच घाव घातला आहे.\nउद्योगांना अर्थपुरवठा करण्यासाठी यापुढे लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि लेटर ऑफ कम्फर्ट देता येणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत.\nभारतात केल्या जाणाऱ्या आयातीसाठी ट्रेड क्रेडिट, लेटर ऑफ क्रेडिट आणि बँक गॅरंटी सध्या अस्तित्वात असलेल्या तरतुदींनुसार दिली जाऊ शकते, असेही रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.\nलेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय\n'लेटर ऑफ अंडरटेकिंग' ही एकप्रकारची हमी देण्यात आलेली असते. याआधारे दुसरी बँक संबंधित खातेदाराला अर्थपुरवठा करते. प्रामुख्याने विदेशातून सामान आयात करायचे असल्यास व्यापारी या लेटरच्या आधारे रक्कम उभी करतात. एखाद्या खातेदाराने अशाप्रकारे घेतलेले कर्ज बुडवल्यास लेटर ऑफ अंडरटेकिंग देणाऱ्या बँकेस संबधित बँकेची थकबाकीची रक्कम चुकती करावी लागले.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nआणखी माहिती : लेटर ऑफ अंडरटेकिंग | नीरव मोदी | RBI | PNB fraud | Lou\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nअटल योजनेत मिळणार १० हजार पेन्शन\nघोटाळा लपविण्यासाठी नीरव मोदीने केली 'ही' खेळी\nमोबाइल कंपन्यांत डेटावरून स्पर्धा\nजुलै, ऑगस्टमध्ये पुन्हा बँक संप\nICICI मधून चंदा कोचर यांना डच्चू मिळणार\nव्होडाफोनची जिओला टक्कर, रोज ३जीबी डेटा\nअमेरिका, महाराष्ट्रात तीन करार\nसरकारी कंपन्यांचे२५ हजार नवे पंप\n1बँकांवर आरबीआयचे नवे निर्बंध...\n2'स्टेट बँक ऑफ इंडिया'चा ग्राहकांना दिलासा...\n5घाऊक महागाई ४.४४ टक्क्यांवर...\n6‘पीएनबी’च्या हमीवर तीस बँकांकडून मदत...\n7व्यापाऱ्यांनी बुडवला ३४,००० कोटींचा जीएसटी\n8‘पीएफ’, पेन्शन नोंदणीकर्मचाऱ्यांनाही शक्य...\n10‘सौर ऊर्जेसाठी जोखीममुक्त पतपुरवठा हवा’...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2018-06-19T18:22:12Z", "digest": "sha1:TW3ONB7YUQUGFNVCG7745XUKDM63FASK", "length": 3422, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:यामिक कंपने - विकिपीडिया", "raw_content": "\nयामिक कंपने (इंग्लिश: Mechanical vibrations) या [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रीय] संकल्पनेबद्द्लच्या लेखांचा वर्ग.\n\"यामिक कंपने\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/article-sachin-nikam-about-supreme-court-removes-anurag-thakur-bcci-president-23976", "date_download": "2018-06-19T18:12:52Z", "digest": "sha1:A6TFVFQVTQ3PJWL3ONWNF4OT2MXGA4ZV", "length": 17087, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Article by Sachin Nikam about 'Supreme Court removes Anurag Thakur as BCCI president' सुप्रिम कोर्टाच्या एका चेंडूत दोन विकेट | eSakal", "raw_content": "\nसुप्रिम कोर्टाच्या एका चेंडूत दोन विकेट\nसोमवार, 2 जानेवारी 2017\nक्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतात क्रिकेट संघटनांमध्येच पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय क्रिकेटच्या संघटकांना \"आऊट' केले. \"बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचा कठोर निर्णय घेत न्यायालयाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दादा असलेल्या \"बीसीसीआय'ला आणि पर्यायाने बेबंद वागणाऱ्या सर्वच क्रीडा संघटनांना जोरदार धक्का दिला. न्यायाधीश आर. एम.\nक्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतात क्रिकेट संघटनांमध्येच पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय क्रिकेटच्या संघटकांना \"आऊट' केले. \"बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचा कठोर निर्णय घेत न्यायालयाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दादा असलेल्या \"बीसीसीआय'ला आणि पर्यायाने बेबंद वागणाऱ्या सर्वच क्रीडा संघटनांना जोरदार धक्का दिला. न्यायाधीश आर. एम. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यात असमर्थ असल्याचे आणि क्रिकेट संघटनांत पारदर्शकता आणण्यात अपयशी ठरल्याची कारणे ठाकूर आणि शिर्के यांना हटविण्यामागे दिली आहेत. दुसरीकडे लोढा यांनी कोर्टाच्या निर्णयामुळे क्रिकेटचा विजय झाल्याचे म्हटले आहे.\nएकीकडे क्रिकेटची लोकप्रियता टिकून असताना 'बीसीसीआय'वर सर्वोच्च न्यायालयाने केलेली कारवाई नक्कीच विचार करण्यासारखी आहे. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या 'बीसीसीआय'च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्यावर होती. श्रीनिवासन यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणाऱ्या ठाकूर यांना पदावरून हटविण्याबरोबरच न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांच्यावर खटलाही चालविण्यात येणार आहे.\n'बीसीसीआय'वर केलेल्या कारवाईमागील 6 प्रमुख कारणे -\nलोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी 'बीसीसीआय'ला 3 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, या शिफारसी अद्याप लागू केलेल्या नाहीत.\nनिरीक्षकांचे पॅनेल नेमण्यासाठी नावे सुचवावीत, असे 'बीसीसीआय'लाच सांगितले होते. अखेर आज न्यायालयानेच प्रशासक नेमण्यासाठी नावे सुचविली.\nसर्वोच्च न्यायालयाने एकदा आदेश दिल्यानंतर तुम्ही 'आयसीसी'कडे जाता आणि त्यांना पत्र लिहायला सांगता. लोढा समितीच्या शिफारशी म्हणजे न्यायालयीन हस्तक्षेप असल्याचे लेखी मागता. तुम्ही न्यायालयाची दिशाभूल का करीत आहात, असेही न्यायालयाकडून फटकाविण्यात आले.\n'बीसीसीआय'मधील बदलासाठी जानेवारी 2015 मध्ये माजी मुख्य न्यायाधीश लोढा यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली होती.\n'बीसीसीआय'ची सर्व खाती गोठविण्याचा निर्णय ऑक्‍टोबर 2016 मध्ये झाला. त्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी न्यायालयाकडून मोजका निधी देण्यात आला.\n'एक राज्य एक मत, सामने सुरू असताना दोन षटकांमध्ये प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर निर्बंध, खर्चावर मर्यादा अशा शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या शिफारसी व्यावसायिकदृष्ट्या न परवडणाऱ्या असल्याची 'बीसीसीआय'ची भूमिका होती.\nमंजूर केलेल्या प्रमुख शिफारसी\nमंत्री, आयएएस अधिकाऱ्यांना क्रिकेट संघटनात प्रवेश नाही\nक्रिकेट पदाधिकारी 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा\nएक व्यक्ती, एक पद. बीसीसीआय व राज्य संघटनेत एकाच वेळेस पद भूषविता येणार नाही\nमतदान प्रक्रियेत प्रत्येक राज्याला एकच मत\nबीसीसीआयचे आर्थिक व्यवहार 'कॅग'च्या निरीक्षणाखाली\nनऊ सदस्यांची सर्वोच्च परिषद, बीसीसीआयची कार्यकारी समिती रद्दबातल\nबीसीसीआयमध्ये पाचऐवजी एकच उपाध्यक्ष, अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सहसचिव अशी एकूण पाच पदे\nपदाधिकाऱ्याची एक 'टर्म' तीन वर्षांची, जास्तीत जास्त तीन 'टर्म', सत्तेत एकूण नऊ वर्षे\nइंग्लंडची वन-डेमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या\nनॉटिंगहॅम : मायदेशातील आगामी विश्वकरंडकाचे यजमान असलेल्या इंग्लंडने वन-डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. विशेष म्हणजे विद्यमान...\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/farmers-protest-2018-highlights/articleshow/63264453.cms", "date_download": "2018-06-19T17:59:24Z", "digest": "sha1:AHF5B7KMGK4POESPP6ZYJMSPJS6TRUIY", "length": 27196, "nlines": 258, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "farmers protest 2018 highlights | लाँग मार्च: मुख्यमंत्र्यांची मंत्रिगटासोबत चर्चा - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nलाँग मार्च: मुख्यमंत्र्यांची मंत्रिगटासोबत चर्चा\nकिसान लाँग मार्च मुंबईतील आझाद मैदानात मध्यरात्रीच पोहोचला आहे. आम्हाला सरकारने गोळ्या झाडल्या तरी, मागे हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तसंच शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. हे सरकार शेतकऱ्यांचं असून त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.\nशेतकऱ्यांचे मन वळवण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रयत्न, विधानभवनातील बैठक संपली\nकाँग्रेस नेते अशोक चव्हाण, संजय निरुपम, माणिकराव ठाकरे, मोहन प्रकाश, कृपाशंकर सिंह, रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे यांनी आझाद मैदानात घेतली शेतकऱ्यांची भेट\nमुंबई: आम्ही राजकीय फायदा घ्यायला इथे आलेलो नाही; शेतकऱ्यांसाठी आलो आहोत: अशोक चव्हाण\nखासदार पूनम महाजन यांनी माफी मागावी\nपूनम महाजन असंवेदनशील; काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका\nशेतकरी मोर्चातून शहरी माओवाद डोकावतोय; भाजप खासदार पूनम महाजन यांचं अजब तर्कट\nशेतकऱ्यांचे शिष्टमंडळ विधानसभेत पोहोचले; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार\nशेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत थोड्याच वेळात मुख्यमंत्री करणार चर्चा\nमुंबई: सरकारने दगाबाजी केली तर अन्नत्याग करू; शेतकरी नेत्यांचा इशारा\nगिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर , विठ्ठल घाग आझाद मैदानात दाखल; गिरणी कामगारांच्या वतीने दिला पाठिंबा\nमुंबई: विधानसभेत शेतकरी प्रश्नांवर चर्चा सुरू; विरोधक आक्रमक\nशेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय मंत्रिगटासोबत विधिमंडळात बैठक सुरू\nफडणवीस सरकार बेजबाबदारपणे वागतेय : अजित पवार, राष्ट्रवादी नेते\nआम्हाला सरकारने गोळ्या झाडल्या तरी आम्ही इथेच राहणार; मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत : आंदोलक शेतकरी\nमुंबईतील किसान सभेच्या लाँग मार्चमध्ये आज दुपारी सीताराम येच्युरी करणार भाषण\nकेरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दर्शवला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा\nकिसान लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील, सदाभाऊ खोत आणि अन्य मंत्री मुंबईत दाखल\nदहावी, बारावी परीक्षार्थींना त्रास होऊ नये यासाठी आंदोलक शेतकऱ्यांची मध्यरात्री आझाद मैदानाकडे पायपीट\nभायखळा परिसरात मुस्लिम बांधवांनी बळीराजाला पाणी, खजूर वाटप केले\nदुपारी १२ वाजता सरकार मोर्चेकऱ्यांशी चर्चा करणार\nआझाद मैदानावर आज शेतकर्यांची होणार सभा; किसान सभा, कम्युनिस्ट नेत्यांचा सहभाग\nकिसान सभेचा विराट मोर्चा आझाद मैदानात दाखल\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं: उद्धव\n'या' औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक व्हा: सेना\nमुंबईत ब्यू माँड इमारतीला भीषण आग\nसचिन तेंडुलकरनं 'या' चिमुकल्याचे वाचवले प्राण\nमोदींच्या 'त्या' फोटोची राजनं उडवली खिल्ली\nलालूप्रसाद 'एशियन हार्ट'मध्ये दाखल\nराहुल गांधी यांना बालहक्क आयोगाची नोटीस\nशिशिर शिंदे यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव\n1लाँग मार्च: मुख्यमंत्र्यांची मंत्रिगटासोबत चर्चा...\n2शेतकऱ्यांच्या 'लाँग मार्च'ला डबेवाल्यांचा पाठिंबा...\n3'शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला बेचिराख करेल'...\n4किसान लाँग मार्च: दिवसभरात काय घडले\n5विराट कोहलीच्या घराचे महिन्याचे भाडे १५ लाख\n6लाँग मार्चः 'या' आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या...\n7शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य: महाजन...\n8विधानभवन परिसरात बळीराजाचा आवाज गरजणार...\n9शिक्षक वेतन प्रश्न चिघळणार...\n10सुया, सिरिंजमध्येही साडेसातशे टक्के नफा...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://ashwinee-evergreenashwinee.blogspot.com/2011/10/", "date_download": "2018-06-19T17:41:42Z", "digest": "sha1:ANYT4IFAIHKU6CI562N7JCV36L2BZLDT", "length": 38647, "nlines": 82, "source_domain": "ashwinee-evergreenashwinee.blogspot.com", "title": "भिजपाऊस.....: October 2011", "raw_content": "\nविरागी वृत्तीने जगणाऱ्यांविषयी माझ्या मनात आदरभाव असला तरी विरक्ती माझा स्थायीभाव नाही...पण कधीतरी काही काळासाठी मी त्या 'मोड'मधे जाते खरी... हे अळवावरचं पाणी आहे हे पक्कं ठाऊक असतानाही\nत्या वेळी ती भावना मनावर इतकी स्वार असते की पूछो मत...\n'वैराग्य आणि विरक्ती हे दोन समानार्थी शब्द आहेत की भिन्न अर्थच्छटेचे दोन शब्द आहेत..आणि असलाच तर त्यांच्यात नेमका फरक काय..'या शंकेने एक दिवस मनात घर केलं आणि माझा पिच्छाच पुरवला..याचं उत्तर आपलं आपल्यालाच सापडणार नाही हे लक्षात आलं आणि मी उत्तरासाठी योग्य व्यक्ती शोधू लागले..सुदैवाने, अशा ज्ञानी व्यक्तींची भोवती कमतरता नव्हती.\nप्रश्न विचारुन जेमतेम 12 तास उलटले नसतील तर मनाचं समाधान करणारं, अर्थाच्या छटा उलगडून दाखवणारं उत्तर (तेही मला समजेल अशा भाषेत) मिळालं. या जगात जगताना सर्वसामान्य माणसाला ज्या इच्छा-आकांक्षा मोहात पाडतात त्या इच्छा-आकांक्षांचा एकदाही अनुभव न घेता त्यापासून निशचयपूर्वक दूर राहणं म्हणजे वैराग्य...आणि ज्या गोष्टींचा अनुभव पूर्वी घेतलेला आहे अशा गोष्टी आयुष्यात पुन्हा न करण्याचा निश्चय करणं म्हणजे विरक्ती.. वैराग्य हे अधिक स्थायी स्वरुपाचं असतं. म्हणजे दोघांमधे वैराग्याची 'यत्ता' वरची म्हणायची..(अर्थात्, सर्वसामान्यांसाठी विरक्ती हीसुध्दा अवघडच गोष्ट..)शब्दांमधला फरक समजून घेत असताना वैराग्यवृत्तीने राहणाऱ्या अनेक व्यक्ती डोळयांसमोर येऊन गेल्या.\nमनातली शंका दूर झाल्याचा आनंद मिळाला..आणि आपण अर्थभेदाचा विचार न करता किती सैलपणे शब्द वापरत असतो हे लक्षात आलं.\nविश्लेषणाने मनाचं समाधान झालं असलं तरी का कुणास ठाऊक दोन्ही शब्द मनात ठाण मांडून बसले..त्यांच्यातला अर्थभेद आठवून तशी माणसं शोधायचा मनाला चाळाच लागला. हे सगळं चालू असतानाच एक दिवस जेवताना माझा मुलगा मला म्हणाला, ' आई, मला दही वाढू नकोस...दह्याची मला भीरक्ती आली आहे.'\n' मी कुतूहलाने विचारलं.\n'भीरक्ती..म्हणजे भीतीतून आलेली विरक्ती..तुझ्याकडून परवा वैराग्य-विरक्तीबद्दल ऐकलं आणि माझ्या मनात आलं..कसल्यातरी भीतीपोटी आपण जेव्हा काही खाण्याचं टाळतो किंवा काही सवयी सोडतो तेव्हा ती भीतीतून आलेली विरक्ती असते. आता मी आवडत असूनही दही खात नाही कारण त्याच्यामुळे होणाऱ्या सर्दीची- त्या त्रासाची मला भीती आहे.' त्याने केलेला हा विचार मला एकदमच पटला..आपण बहुतेक माणसं आयुष्यभर याचाच तर अवलंब करत असतो...मनात आलं.\nया भीरक्तीकडून विरक्तीकडे आणि तिथून वैराग्यापर्यंतचा प्रवास किती अवघड आहे याची जाणीव झाली. 'काहीतरी विपरीत झाल्याविशाय, शरीराला-मनाला त्रासदायक ठरल्याविशाय आपण कोणत्याही मोहाच्या पाशातून दूर जाऊ शकत नाही..किती प्रकारचे मोह आपल्या वाटेत असतात.. 'मनात विचार आला.\nत्यानंतर काही दिवसांनी माणसाच्या हव्यासाबद्दल बोलणं चालू असताना माझा भाऊ मला म्हणाला,'काय माहित्ये का अश्विनी, आपण या जगात पाहुण्यासारखं राहायचं आहे हेच आपल्या लक्षात येत नाही...या अखंड जीवनप्रवाहात आपलं अस्तित्व किती क्षणांसाठी आहे हे लक्षात घेतलं तर अनेक मोहांपासून आपोआपच लांब राहू.. 'गेले काही दिवस मनात जो विचार चालू होता त्याचाच एक महत्त्वाचा दुवा त्याच्या बोलण्यातून गवसल्यासारखं वाटलं..आणि मनात प्रश्नांनी गर्दी केली...\n'आपलं या जगातलं 'पाहुणेपण' लक्षात घेतलं तर खरंच आपण भीरक्तीपासून विरक्तीपर्यंत पोचू शकू...इतरांचं सोडा, मला तरी जमेल का हे...इतरांचं सोडा, मला तरी जमेल का हे...जे मला कळल्यासारखं वाटतंय ते कृतीत उतरवता येईल का कधी...जे मला कळल्यासारखं वाटतंय ते कृतीत उतरवता येईल का कधी\nप्रत्येक अनोळखी गावाला वास येतो कोऱ्या पुस्तकाचा...\nत्याला असतो आकर्षित करणारा एक अनामिक गंध.\nनव्या पुस्तकाइतकंच ते गाव असतं अनोळखी....\nपुस्तक जसं पानागणिक उलगडत जातं आपल्यासमोर...\nतसंच गाव कळत जातं.. गल्लीबोळातून फिरताना\nहळूहळू उमजत जाते त्या गावाची संस्कृती\nमनात एक ओळख नोंदवली जाते..\nज्यावर फक्त त्या गावाची मोहोर असते\n1993 च्या भूकंपाच्या दु:खद खुणा अंगावर ल्यालेलं मराठवाडयातलं ते गाव...हराळी त्याचं नाव...आख्खं गाव जमीनदोस्त होतं म्हणजे काय त्याचा अनुभव घेतलेलं..मी त्या गावात पहिल्यांदा गेले तेव्हा तो भीषण भूकंप होऊन 8/9 वर्षंउलटून गेली होती..किल्लारी या भूकंपाच्या मुख्य केंद्रबिंदूपासून अवघ्या सातेक किलोमीटरवर असलेलं हे गाव.. ज्याला या आपत्तीची झळ लागली नाही असं एकही घर गावात शिल्लक नव्हतं. ज्याप्रमाणे विविध संस्था-संघटना विविध भूकंपग्रस्त भागांत मदतीसाठी पोहोचल्या तशा हराळीतही दाखल झाल्या. त्यातल्या बऱ्याचशा तात्कालिक (पण अर्थात्च ज्याची गरज होती अशीच) मदत करुन परतल्या. तिथे दुर्भिक्ष फक्त भौतिक सोयीसुविधेचं नव्हतं...सर्वात जास्त दुर्भिक्ष होतं ते ज्ञानाचं...शिक्षणाचं आणि ते पिढयान्पिढयांचं होतं..ते संपावं अशी इच्छा बाळगणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके का होईना पण गावकरी त्या गावात होते हे त्या गावाचं भाग्य..त्यापैकी एक रत्नाजीदादा सूर्यवंशी. मदत देण्यासाठी दाराशी आलेल्या दात्याकडे काय मागायचं याचं शहाणपण त्यांच्यापाशी होतं..संकटातच संधी शोधणारी त्यांची ही शहाणीवच गावाचा कायापालट करती झाली...वाईटातून चांगलं निघतं, या विधानावर श्रध्दा बसावी अशी या गावाची कहाणी\nत्यांना मदत करण्यासाठी आलेल्यांमधे पुण्याची ज्ञान प्रबोधिनीही होती. तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा, गावाची मूलभूत गरज ओळखून कायमस्वरुपी इलाज करावा, असं प्रबोधिनीला वाटत होतं. या संघटनेचं शिक्षण क्षेत्रात चांगलं काम आहे हे ठाऊक असणाऱ्या रत्नाजीदादांनी प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे मागणी केली ती चांगल्या शाळेची.. 'आमच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन शहाणं करा..हीच मुलं उद्याचा गाव घडवतील.आणि या कामात मी पूर्णपणे तुमच्याबरोबर असेन.'अन्य काही न मागता शाळेची, चांगल्या शिक्षणाची मागणी करणारे आणि या कामात सक्रिय सहभागाचं आश्वासन देणारे रत्नाजीदादा, गावावरच्या प्रेमापोटी शहरातली नोकरी सोडून पुन्हा गावात येऊन राहिले होते. जे वचन त्यांनी प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना दिलं त्याचं आजतागायत कसोशीनं पालन करणारे रत्नाजीदादा..सुरुवातीच्या काळात आपलं घर शाळेसाठी देणारे..आजूबाजूच्या खेडयातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी आपल्या घरात आश्रय दिला. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं पोटच्या मुलांसारखी त्यांच्यावर माया केली..त्यांना न्हाऊ-माखू घातलं. आज शाळेची जागा बदलली असली तरी रत्नाजीदादा आणि त्यांच्या पत्नी पूर्णवेळ शाळेत असतात.\nएकीकडे शाळेसाठी जागेचा शोध चालूच होता..शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निवासी शाळा आणि प्रामुख्याने शेतीशाळा उभी करायची होती. शेतकऱ्याच्या मुलानं उच्चशिक्षित होऊन शेतीपासून दूर जाऊ नये तर विज्ञानदृष्टी असलेला प्रयोगशील शेतकरी व्हावं, हा त्यामागचा विचार..अशी शेतीशाळा उभारायची तर तशी मुबलक जागा हवी..तीही शेतजमीन हवी. ती मिळवणं हीच अवघड बाब होती..कारण ज्याला या प्रयोगाचं महत्त्व पटेल तोच जागा उपलब्ध करुन देणार..शिवाय प्रबोधिनीविषयी बरेचसे गावकरी अनभिज्ञ..त्यांच्यासाठी प्रबोधिनी ही पाहुण्यासारखीच..प्रबोधिनीला जे काम गावकऱ्यांसाठी उभं करायचं होतं त्याचं महत्त्व लक्षात येण्याएवढं शहाणपण सगळयांकडेच नव्हतं..\nपण 'चांगल्या कामाच्या मागे परमेश्वर उभा असतो' याची शब्दश: प्रचिती देणारी एक घटना घडली...परमेश्वर कस्तुरे नावाच्या गावकऱ्यानं आपली 9 एकर जमीन शाळेसाठी प्रबोधिनीला दान केली. ते काही कुणी गडगंज आसामी नव्हेत, अगदी हातावर पोट असलेले शेतकरी...पण चांगल्या कार्यासाठी त्यांनी आपल्या वडिलोपार्जित हिश्श्यातल्या जमिनीवर तुळशीपत्र ठेवलं आणि आपलं परमेश्वर हे नाव सार्थ केलं..'मी जमीन कसली तर माझ्या कुटुंबाचं पोट भरेल, पण शाळेसाठी दिली तर पुढच्या अनेक पिढया ज्ञानसमृध्द होतील' असा विचार करणाऱ्या परमेश्वरदादांनी पुढच्या पिढयांवर अगणित उपकार केले आहेत.. त्याची वाच्यता तर लांबच पण त्या बदल्यात कशाची अपेक्षाही केली नाही. उलट जितके दिवस जमलं तितके दिवस या कामातही सक्रिय सहभागी झाले. पुढे याच जमिनीतल्या काही भागावर शाळेची भव्य वास्तू उभी राहिली..उरलेल्या जमिनीवर शेतीतले प्रयोग सुरु झाले. आज प्रबोधिनीने 60 एकरहून अधिक शेतजमीन या प्रकल्पासाठी घेतली आहे. एरव्ही अवर्षणासाठीच कुप्रसिध्द असलेला हा भाग, आता डोळयांचं पारणं फेडेल इतका सदाहरित झाला आहे. या यशामागे ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांची प्रयोगशील दृष्टी आणि तळमळ, अहोरात्र घेतलेली मेहनत तर आहेच..त्याचबरोबर या दोन भूमीपुत्रांनी दिलेल्या योगदानाची ताकद-पुण्याईही त्यामागे उभी आहे.\nहे दोघेजण म्हणजे, 'एखाद्यानं आपल्या गावावर प्रेम कसं करावं' याचा वस्तुपाठ आहेत.\nप्राणीप्रेमाच्या विषयात मी थेट पु.लं.ची वंशज...मनुष्यप्राण्यांव्यतिरिक्त इतर प्राणीमात्रांना लांबून न्याहाळायची मला सवय...श्वानप्रेमी घरांपासून तर चार हात लांब राहणारी, अशा घरात जाणं शक्यतो टाळण्याकडेच कल असणारी मी..या पार्श्वभूमीवर 5 वर्षांपूर्वी तो जेव्हा समोरच्या घरात राह्यला आला तेव्हा कपाळावर नाराजीची सूक्ष्म अठी उमटली...त्याचं ते बसक्या चेहऱ्याचं भीतीदायक रुप...मनुष्यप्राण्यांव्यतिरिक्त इतर प्राणीमात्रांना लांबून न्याहाळायची मला सवय...श्वानप्रेमी घरांपासून तर चार हात लांब राहणारी, अशा घरात जाणं शक्यतो टाळण्याकडेच कल असणारी मी..या पार्श्वभूमीवर 5 वर्षांपूर्वी तो जेव्हा समोरच्या घरात राह्यला आला तेव्हा कपाळावर नाराजीची सूक्ष्म अठी उमटली...त्याचं ते बसक्या चेहऱ्याचं भीतीदायक रुप...खरं तर दिसणं सोडल्यास त्याच्यात भीतीदायक काही नव्हतंच हे हळूहळू कळत गेलं... खूप लाडाकोडात वाढलेलं त्या घरातलं ते लाडकं बाळ होतं...हो, त्या घरातला तो तिसरा मुलगाच होता...आणि यात दाखवेगिरीचा भाग अजिबात नव्हता याचीही हळूहळू खात्री पटत गेली.\nघराची राखण करण्यासाठी कदाचित त्याचा या घरात प्रवेश झाला असेलही पण त्याने या कुटुंबाला इतका लळा लावला की त्याच्याकडून या कामाची नंतर कधी अपेक्षाही केली गेली नाही. घरातल्या इतर माणसांसाठी ज्या सुखसोयी होत्या त्या त्या त्याच्या दिमतीला होत्या.\nया नव्या घरात जिथे जिथे त्याची म्हणून बसण्याची जागा होती (तसा त्याला सगळयाच खोल्यांमधे मुक्त प्रवेश होता तरीही..), तिथेतिथे मऊशार अंथरुण आणि छतावर खास त्याच्या सेवेत फिरणारा पंखा...उन्हाळयाच्या दिवसांत उकाडा असह्य होऊ लागला की हे साहेब त्यांच्या वडिलांच्या एअरकंडिशंड बेडरुममधे झोपायचे...(अगदी लहान असताना तर तो म्हणे कायमच त्याच्या या आईबाबांजवळ त्यांच्या बेडरुममधे झोपायचा..)तो पूर्वजन्मीचा पुण्यात्मा होता हे नक्की, कारण मुक्या प्राण्याचा जन्म मिळूनही ही सारी सुखं त्याच्या वाटयाला आली होती. सकाळी सातच्या सुमारास त्याचं भुंकणं ऐकू यायचं...सुरूवातीच्या काळात हा आवाज ऐकला की माझी चिडचिड व्हायची..पण हे भुंकणं म्हणजे मागणं असायचं हे काही दिवसांतच लक्षात आलं..त्याची ती भुकेची वेळ असे..पोटात भुकेचा उसळलेला आगडोंब व्यक्त करायचं त्याचं माध्यम होतं ते...त्याची आईही एकीकडे त्याला चुचकारत, त्याच्याशी बोलत-त्याला शांत करत त्याच्यासाठी गरमागरम पोळया करायला ओटयाशी उभी राहायची..कधी जर तिला उशीर झाला तर याचा आवाज टिपेला पोचायचा आणि त्याचे बाबा आईवर ओरडू लागायचे..अस्वस्थ होऊन त्यांच्या येरझारा सुरु व्हायच्या.. त्याला भूक लागली आहे आणि अजून खायला दिलेलं नाही याने त्यांची चिडचिड सुरु व्हायची...एकदा का गरमागरम पोळयांचा ठरलेला कोटा त्याच्या पोटात गेला की तो कोवळं ऊन अंगावर घेत शांतपणे पडून राहायचा..खायचा तो पण, तृप्ती त्या दोघांच्या चेहऱ्यावर दिसायची. त्यांच्या अंगणात येणारा कावळा हा त्याचा शत्रू..तो कठडयाच्या टोकावर बसून कावकाव करायचा,आणि याला उचकवायचा..मग अंगणभर हा त्याच्यामागे धावत भुंकायचा पण उंचावर बसलेल्या कावळयाला त्याचं अजिबात भय वाटायचं नाही..त्याचं काव काव आणि याचं भों..भों ही जुगलबंदी काही काळ रंगायची.\nतो भुंकण्यातून जे वेगवेगळे मेसेज द्यायचा त्याचा अर्थ सहवासाने आणि सरावाने हळूहळू थोडाफार कळू लागला..माझी फार प्रगती झाली नाही तरी पूर्वीचा दृष्टिकोन नक्की बदलला..त्याच्या भुंकण्याचा त्रास होईनासा झाला आणि भीती कमी झाली. घरातल्या आई-बाबांशी त्याच्या भाषेत चाललेली लाडीगोडी कळायला लागली , त्यात गंमतही वाटू लागली..घरातलं लाडावलेलं लहान मूल जसं मोठयांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करुन आपले उद्योग चालूच ठेवतं तसंच त्याचं होतं..त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करण्यात तो तरबेज होता..पण घरातला तरुण मुलगा किंवा सून जर त्याला ओरडली तर लगेच गप्प बसायचं शहाणपणही त्याच्याकडे होतं..आपली डाळ कुठे शिजते याची त्याला असलेली जाण थक्क करणारी होती.\nएकदा घरातले आई-बाबा 8/10 दिवसांसाठी बाहेरगावी जायचे होते..फिरायला जायची तयारी सुरु असताना एकीकडे त्याला सांगणंही चालू होतं,..'हे बघ, मी आणि बाबा फिरायला जाणार आहोत...दादाला, वहिनीला त्रास नाही द्यायचा..शहाण्यासारखं वागायचं..' त्याच्या अंगावर हळुवार थोपटत त्याची आई त्याला सांगत होती..आपण त्याचं वेळापत्रक पाळतो तसं पाळलं जाणार नाही, थोडं मागेपुढे होईल तेव्हा याने भुंकून घर डोक्यावर घ्यायला नको असं तिला वाटत असावं..सगळयात जास्त तो तिच्याच जवळ असायचा, त्यामुळे तिचा लळा अधिक..मुलांनी हौसेसाठी घरात आणलेलं ते पिल्लू खरं तर तिचंच झालं होतं..आपल्या बाळाचं करावं इतक्या प्रेमाने त्याचं करताना ती त्याची आई होऊन गेली होती..टिपिकल आईची काळजी तेव्हा तिच्या बोलण्यातूनही डोकावत होती.\nआपले लाड करणारे आई-बाबा घरात नाहीत हे त्याला कळलं आणि सकाळची भुकेची वेळ टळून गेल्यावर भुंकून गोंधळ घालणारा-आईला भंडावून सोडणारा तो, गरमागरम पोळयांची वाट पाहत खिडकीशी शांतपणे बसून राहायला लागला..एक दिवस सकाळी मी आमच्या बागेत पाणी घालत होते, तो खिडकीशी पोळयांची वाट पाहत शांतपणे बसून होता..मी त्याला हाक मारली, 'काय रे..कुठे गेले आई-बाबा..आईची आठवण येत्ये तुला..' मी विचारलं, तसा तो वळून माझ्याकडे तोंड करुन बसला..तो नेहमीच्या भुंकण्यापेक्षा वेगळाच आवाज काढत मला काही सांगू पाहात होता..आई-बाबांचं इतके दिवस दूर राहाणं बहुतेक त्याला सहन होत नसावं..त्यांची आठवण त्याला अस्वस्थ करत असावी..बिनशब्दाचं त्याचं बोलणं पोचत होतं माझ्यापर्यंत ..त्याच्या डोळयातले भाव मला वाचता येत होते..नकळत डोळे भरुन आले. इतक्या दिवसांत प्रथमच आम्ही दोघं एकमेकांशी बोलत होतो..पण तो संवाद मनात कायमचा कोरला गेला..कधी नव्हे तो त्याच्या पाठीवरुन हात फिरवावा, त्याला थोपटावं अशी इच्छा झाली..घाबरतच, पण मी त्याला हलकेच थोपटलं..'येणार हां आता आई..' त्याला समजावलं. 2/3 दिवसांतच त्याचे आई-बाबा आले..ते आल्याचं याच्यामुळेच कळलं..कारण आनंदाने बेभान होऊन तो ओरडत होता..त्यांच्या अंगावर उडया मारत होता..घरातल्या कोणाशीही त्यांनी बोलू नये, फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं असा त्याचा हट्ट होता. शेवटी तो जिंकला..आईने त्याला मायेनं कुरवाळलं, थोपटलं..त्याची विचारपूस केली, तेव्हा त्याचं समाधान झालं..मग तो शहाण्या बाळासारखा आपल्या अंथरुणावर जाऊन झोपला. हे सगळं दृश्य विलक्षण होतं.\nएकदा तो खूप अस्वस्थ होऊन घरातल्या अंगणात फेऱ्या घालत होता..मधेच हॉलच्या दरवाजाशी जाऊन भुंकून, मला आत घ्या असं सांगत होता...तो विनवत नव्हता, तर त्याच्या आवाजात जरब होती..एक प्रकारचा अधीरेपणाही होता..नेहमीपेक्षा थोडं वेगळं वाटलं म्हणून मी हाक मारुन त्याला काय झालं असं विचारलं..तेव्हा हसत-हसत उत्तर मिळालं, 'अगं, आज त्याची मैत्रीण आल्ये ना..म्हणून उतावळा झालाय. त्यांचं मेटिंग आहे'..हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता..मग कळलं, वर्षातून दोन वेळा तरी अशी भेट घडवावी लागते...(आज त्याची डझनाहून अधिक मुलं वेगवेगळया घरात नांदताहेत.)\nकाही दिवसांनी त्यांच्या घरात तान्हं बाळ आलं..त्या बाळाशी खेळावं, त्याचे लाड करावेत असं त्याला वाटू लागलं...बाळ दिवाणखान्यात आलं की त्याला त्याच्या जवळ जायचं असे..तेव्हा आपल्या गळयातली साखळी कोणीतरी काढावी यासाठी तो भुंके..पण इतकी रिस्क घ्यायची घरातल्यांची काही हिम्मत होत नसे. गंमत अशी त्याच्या आवाजाने ते बाळ मात्र रडायचं नाही की त्याला घाबरायचंही नाही.. आजी -आजोबा बाळाला अंगणात घेऊन गेले की याच्या जिवाची घालमेल सुरु होई..आपल्याला न घेता गेलेच कसे याचा राग त्याच्या आवाजातून व्यक्त होई..ते बाळ म्हणजे त्याच्या प्रेमातलं भागीदार झालं होतं..अर्थात्, त्याला त्याची हरकत नव्हती फक्त आपल्यालाही बरोबर घ्यावं इतकीच अपेक्षा असे..\nबाळ वर्षाचं होईपर्यंत त्या दोघांमधे छान टयूनिंग झालं..बाळाला त्याची अजिबात भीती वाटत नाही याचा सगळयांना आनंदही झाला.आता काही दिवसांनी त्यांना एकत्र खेळता येईल, असं घरातले म्हणू लागले..आणि अगदी अचानक, एका दिवसाच्या आजाराचं निमित्त होऊन तो हे जग सोडून गेला..हार्ट फेल झालं म्हणे.. तसं त्याचं वय झालं होतं असंही कळलं..हे वास्तव असलं तरी ते स्वीकारणं त्या कुटुंबासाठी खूपच अवघड होतं..बाबा तर खूप दिवस त्याच्या आठवणीत बुडून गेले होते. आम्हांलाही त्याचं नसणं स्वीकारणं जडच गेलं.\nआता त्यांच्या दिवाणखान्यात त्याचा भलामोठा फोटो आहे...आणि त्याच्या नावापुढे कुटुंबाचं आडनावही लिहिलं आहे..पुढे लिहिलं आहे, 'आमच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी पृथ्वीवर आलेला तू देवदूत होतास..' तो असेलही देवदूत..पण त्याच्यासाठी देवाने घराची केलेली निवड मात्र अचूक होती..हे नक्की..मी त्याची एक साक्षीदार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/p/blog-page_662.html", "date_download": "2018-06-19T18:20:31Z", "digest": "sha1:ICUEPBLVDYOU5GDXXMPCBUNLCBEE4M7M", "length": 13981, "nlines": 253, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: पायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nपायाभूत चाचणीसाठी आवश्यक असणारे सर्व विषयांचे गुणनोंद तक्ते या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. हे तक्ते पीडीएफ व एक्सेल फॉर्मेटमध्ये आहेत. ज्या विषयाचा तक्ता आपल्याला हवा आहे, त्या विषयाच्या शिर्षकावर क्लिक करा.\n1. मराठी विषय गुणनोंद तक्ते ( 2 री ते 8 वी )\n2. गणित विषय गुणनोंद तक्ते ( 2 री ते 8 वी )\n3. इंग्रजी विषय गुणनोंद तक्ते ( 3 री ते 8 वी )\n4. पायाभूत चाचणी श्रेणीनिहाय निकाल संकलन\n5. वर्ग व शाळा श्रेणी तक्ता\n6. विज्ञान विषय गुणनोंद तक्ते ( 6 वी ते 8 वी )\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवेळापत्रक व तासिका विभागणी\nवेळापत्रक व तासिका विभागणी\nशाळा सुरु होताना लागणारे कोरे फॉर्म\nवार्षिक नियोजन- इ. 1 ली ते 8 वी\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B5_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%83_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T18:23:21Z", "digest": "sha1:KQ5ULCUQ4V6ICW65TMNBU3N4OYCTJC52", "length": 17497, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी\nमुख्य लेख: जगातील देशांची यादी\nअसे वादग्रस्त भाग ज्यांना काही राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे\nह्या जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी मध्ये अशा देशांचा समावेश केला गेला आहे जे जगातील इतर राष्ट्रांना अमान्य, अंशतः किंवा बहुतांशी मान्य आहेत.\n१ पूर्णपणे अमान्य देश\n२ इतर अमान्य देशांकडून मान्यता मिळालेले देश\n३ किमान एका राष्ट्राकडून मान्यता मिळालेले देश\n४ असे देश जे किमान एका देशाला अमान्य\nसोमालीलँड १९९१ जगातील सर्व देश सोमालीलँडला सोमालियाचा भाग मानतात.\nअझवाद २०१२ २०१२ मध्ये अझवादने एका स्वातंत्र्ययुद्धानंतर स्वतःला स्वतंत्र घोषित केले. जगातील सर्व देश अझवादला मालीचा भाग मानतात.\nइतर अमान्य देशांकडून मान्यता मिळालेले देश[संपादन]\nनागोर्नो-काराबाख १९९१ जगातील सर्व देश नागोर्नो-काराबाखला अझरबैजानचा भाग मानतात. ट्रान्सनिस्ट्रिया,दक्षिण ओसेशिया व अबखाझिया या अमान्य देशांनी नागोर्नो-काराबाखला मान्यता दिली आहे.\nट्रान्सनिस्ट्रिया १९९० ट्रान्सनिस्ट्रियाचे स्वातंत्र्य फक्त अबखाझिया व दक्षिण ओसेशिया ह्या देशांना मान्य आहे. जगातील सर्व देश ट्रान्सनिस्ट्रियाला मोल्दोव्हाचा भाग मानतात. [१]\nकिमान एका राष्ट्राकडून मान्यता मिळालेले देश[संपादन]\nअबखाझिया १९९२ अबखाझियाला रशिया व निकाराग्वा ह्या राष्ट्रांकडुन व ट्रान्सनिस्ट्रिया आणि दक्षिण ओसेशिया ह्या अमान्य देशांकडुन मान्यता मिळाली आहे.[२] जगातील इतर सर्व देश अबखाझियाला जॉर्जियाचा भाग मानतात. [३][४]\nचीनचे प्रजासत्ताक १९४९ तैवानला व्हॅटिकन सिटी व २२ इतर देशांनी मान्यता दिलेली आहे. इतरांपैकी बहुतांश देशांचे तैवानशी अनधिकृत संबंध आहेत. [५]\nकोसोव्हो २००८ कोसोव्होचे स्वातंत्र्य ६२ राष्ट्रांनी, तैवानने व अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्य केलेले आहे. जगातील इतर सर्व देश कोसोव्होला सर्बियाचा भाग मानतात.[६]. [७]\nउत्तर सायप्रस १९८३ उत्तर सायप्रसचे स्वातंत्र्य केवळ तुर्कस्तान ह्या एकाच राष्ट्राला मान्य आहे. जगातील इतर सर्व देश उत्तर सायप्रसला सायप्रसचा भाग मानतात. [८]\nपॅलेस्टाईन १९८८ पॅलेस्टाईनला ९३ राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे.[९] २२ इतर राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनचे दूतावास आहेत. इस्रायलला स्वतंत्र पॅलेस्टाईन देश अमान्य आहे. [१०]\nसहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक १९७६ पश्चिम सहारावर मोरोक्कोने आपला हक्क सांगितला आहे व येथील बराचसा भाग व्यापलेला आहे. उरलेल्या भागात सहारवी अरब लोकशाही प्रजासत्ताकची सत्ता असून त्यानेही पूर्ण पश्चिम सहारावर आपला हक्क सांगितला आहे. पंचवीस राष्ट्रे आणि अरब लीग याला मोरोक्कोचा भाग समजतात. एकोणपन्नास देश याला सहारवी अरब लोकशाही प्रजासत्ताक हा स्वतंत्र देश समजतात तर उरलेले देश येथे कोणाचीच सत्ता असल्याचे मान्य करीत नाहीत. [११]\nदक्षिण ओसेशिया १९९१ दक्षिण ओसेशियाला रशिया व निकाराग्वा ह्या राष्ट्रांकडुन व ट्रान्सनिस्ट्रिया आणि अबखाझिया ह्या अमान्य देशांकडुन मान्यता मिळाली आहे.[२] जगातील इतर सर्व देश दक्षिण ओसेशियाला जॉर्जियाचा भाग मानतात. [४][१२]\nअसे देश जे किमान एका देशाला अमान्य[संपादन]\nआर्मेनिया १९९२ आर्मेनियाला पाकिस्तानने मान्यता दिलेली नाही [१३][१४]\nचीन १९४९ चीनला तैवानने तसेच व्हॅटिकन सिटी व २२ इतर राष्ट्रांनी चीनला मान्यता दिलेली नाही. [१५]\nसायप्रस १९७४ सायप्रस देश तुर्कस्तान ह्या राष्टाला व उत्तर सायप्रसला अमान्य. हे दोन्ही देश सायप्रसला दक्षिण सायप्रसचा ग्रीक भाग असे संबोधतात. [१६][१७][१८]\nइस्रायल १९४८ इस्रायल खालील राष्ट्रांना अमान्य आहे: बहरैन[१९], क्युबा, इंडोनेशिया, इराण[२०], इराक[२१], उत्तर कोरिया, कुवैत, लेबेनॉन, लिबिया[२२], मलेशिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सुदान, सीरिया व येमेन. [२३][२४]\nउत्तर कोरिया १९४८ उत्तर कोरिया देश जपान व दक्षिण कोरिया ह्या राष्ट्रांना मान्य नाही.[२५] [२५][२६][२७]\nदक्षिण कोरिया १९४८ दक्षिण कोरिया देश उत्तर कोरियाला मान्य नाही. [२८][२९]\nलिश्टनस्टाइन १९९३ स्लोव्हाकिया देशाला लिश्टनस्टाईन अमान्य. [३०][३१][३२]\nस्लोव्हाकिया १९९३ चेकोस्लोव्हाकियाने जर्मन व हंगेरियन वंशाच्या लोकांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोपावरुन लिश्टनस्टाईन देशाला स्लोव्हाकिया हा देश अमान्य. [३०][३२]\nजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)\nजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)\n↑ ३२.० ३२.१ [२]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/pregnant-women-and-senior-citizens-free-acto-drive-30034", "date_download": "2018-06-19T18:02:00Z", "digest": "sha1:HPNLU4K5REAEQXUN7RWMBS2EHAOKJ5NS", "length": 14316, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pregnant women and senior citizens free acto drive गर्भवती, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास! | eSakal", "raw_content": "\nगर्भवती, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास\nशुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017\nघाटकोपर : रिक्षाचालक म्हटला की त्याचे अरेरावीने वागणे सर्वप्रथम नजरेसमोर येते; तरीही \"हाताची सगळीच बोटे सारखी नसतात' अशी म्हण खरी ठरवणाऱ्यांची संख्याही कमी नाही. हरवलेल्या माणुसकीत कुठे तरी झरा वाहताना दिसतो. जाता-येता रस्त्यात कुठे गर्भवती किंवा ज्येष्ठ नागरिक दिसला की अदबीने \"बसा, कुठे सोडू' असे विचारून त्यांना घरापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी \"तो' सांभाळतो; चक्क एकाही दमडीची अपेक्षा न करता विक्रोळी पार्कसाईट येथील साधू दगडू भोरे (वय 47) यांची ही \"मोफत सेवा' परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.\nघाटकोपर : रिक्षाचालक म्हटला की त्याचे अरेरावीने वागणे सर्वप्रथम नजरेसमोर येते; तरीही \"हाताची सगळीच बोटे सारखी नसतात' अशी म्हण खरी ठरवणाऱ्यांची संख्याही कमी नाही. हरवलेल्या माणुसकीत कुठे तरी झरा वाहताना दिसतो. जाता-येता रस्त्यात कुठे गर्भवती किंवा ज्येष्ठ नागरिक दिसला की अदबीने \"बसा, कुठे सोडू' असे विचारून त्यांना घरापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी \"तो' सांभाळतो; चक्क एकाही दमडीची अपेक्षा न करता विक्रोळी पार्कसाईट येथील साधू दगडू भोरे (वय 47) यांची ही \"मोफत सेवा' परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.\nसायंकाळी थकूनभागून घराकडे परतणारा मुंबईकर अनेक वेळा रिक्षाने वाट धरतो. अनेक वेळा रिक्षाचालक लांबचे भाडे बिनधास्त नाकारतात. अशा वेळी रिक्षा मिळणे कठीण जाते. त्यातच प्रत्येक रेल्वेस्थानकाबाहेर ठराविक अंतरासाठी \"शेअर रिक्षा' सुरू झाल्याने तेथील रिक्षाचालक मीटरवरही काही भाडे टाळत आहेत. भाडे नाकारण्यावरून अनेक वेळा प्रवासी व रिक्षाचालकांत वादही होतात. अशातच विक्रोळी पार्कसाईटमधील राहुलनगर येथे राहणारे रिक्षाचालक भोरे त्याला अपवाद ठरले आहेत. अनेक वर्षांपासून ते रिक्षा चालवतात. पार्कसाईट ते स्थानक रोड असा त्यांचा दररोजचा प्रवास. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दिवस-रात्र ते रिक्षा चालवतात. कुटुंबाचा गाडा हाकताना दमछाक होत असतानाही त्यांनी माणुसकीचा धर्म विसरलेला नाही. भाडे पूर्ण करून रस्त्याने जाता-येता कुणी गर्भवती किंवा ज्येष्ठ नागरिक दिसले तर भोरे त्यांच्यासाठी थांबतात. मोठ्या अदबीने त्यांना \"कुठे जाणार बसा रिक्षात, घरापर्यंत सोडतो', असे सांगतात. इतकेच नाही, तर या सेवेपोटी भोरे अशा प्रवाशांकडून एक रुपयाही घेत नाहीत. त्यांच्या या सेवेमुळे भोरे परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहेत.\nमाझ्या मानसिक समाधानासाठी मी ही मोफत सेवा देतो. दिवसभर रिक्षा चालवून उदरनिर्वाहाची गरज भागली की इतर वेळेत मी गर्भवती किंवा ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा देतो. दिवसभराच्या कामाच्या व्यापातून त्यामुळे खूप आनंद मिळतो.\n- साधू भोरे, रिक्षाचालक, विक्रोळी.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nपुणे : धायरी पुलाकडुन भगवती पॅलेस हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मादुकोश अपार्टमेंटच्या गेटसमोर बेकायदेशीररित्या बस पार्किंग केले जाते आहे. याविषयी...\nकाश्मीरमधील कलम 370 हटवल्यास काय होईल\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युती होण्यापूर्वीपासून जम्मू काश्मीरमधील कलम 370 हा मुद्दाही चांगलाच गाजला होता. हा मुद्दा आता पुन्हा उफाळून...\nऑटो - ट्रॅक्टर अपघातात दोन ठार\nनांदेड : ऑटो व ट्रॅक्टरच्या धडकेत दोघेजण ठार झाल्याची घटना किनवटजवळ थारा ते धानोरा रस्त्यावर 17 जूनच्या रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी किनवट...\nचिंचवड-केशवनगर येथे वाहतूक कोंडी\nपिंपरी - चिंचवड-केशवनगर येथे क्राँक्रीट रस्त्याच्या कामासाठी महापालिका शाळेपासून पुढे एकेरी मार्ग करण्यात आला आहे. मात्र, येथून सर्रास दुहेरी वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2017/03/20172314/Amitabh-Bachchan-suffers-from-strained-neck.vpf", "date_download": "2018-06-19T17:50:27Z", "digest": "sha1:TCRWIC2FW5RGJXFO4HFPWD5ZMKTKVQRC", "length": 11464, "nlines": 239, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Amitabh Bachchan suffers from strained neck , मर्द को भी होता है दर्द !", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - वारजे येथे हॉटेलमालकाची आत्महत्या, विष प्राशन करत संपवले जीवन\nनांदेड : आठवडाभरापासून पाऊस गायब, धर्माबाद, देगलूर, बिलोलीतील भातशेती धोक्यात\nठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nमर्द को भी होता है दर्द \nमुंबई - महानायक अमिताभ बच्चन मानेला पट्टा बांधलेला आढळून आला. त्याची ही अवस्था तरुण असताना केलेल्या स्टंटमुळे झाली आहे. ऐश्वर्याचे वडिल वारल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी अमिताभ गळ्यात पट्टा बांधलेल्या स्थितीत वावरत होता.\n'संजू' नंतर 'मंजू'चा हा व्हिडिओ पाहून तुमचे...\nमुंबई - राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'संजू' या चित्रपटाची\nमनोरंजनाची शर्यत हरलेला चित्रपट 'रेस ३' \nहिंदी चित्रपटसृष्टीत निरनिराळे ट्रेंड्स येत असतात, त्यापैकीच\n'सैराट' अन् 'धडक' या दोन्ही चित्रपटातील ही...\n'सैराट' चित्रपटाला प्रदर्शित होऊन दोन वर्षे उलटली आहेत.\n'फादर्स डे'च्या निमित्ताने 'संजू'चा आणखी एक...\nमुंबई - अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित 'संजू' चित्रपटाचा\nनागराज मंजुळेसोबत 'झुंड'साठी अमिताभ बच्चनने...\nमुंबई - 'सैराट' चित्रपटाच्या उत्तुंग यशानंतर नागराज मंजुळे\nVIDEO : आयुष शर्माच्या 'लव्हरात्री'चा टीजर...\nमुंबई - बॉलिवूडचा दबंग खानचा मेव्हुणा आयुष शर्मा आगामी\n\"...म्हणूनच त्यांनी मला एलिमिनेट केलं असेल\" - भूषण कडू भूषण कडू बिग बॉस मराठीच्या घरात\nयुकेने सलमानला शूटींगसाठी नाकारला व्हिसा मुंबई - सलमान खानच्या 'रेस ३' चित्रपटाला\nकॅमेऱ्यासमोर वावरायला सज्ज होतेय मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर मुंबई - आपल्या वर्ल्ड टूरच्या\n'सूरमा'चे नवे गाणे ‘इश्क दी बाजियाँ’ प्रेक्षकांच्या भेटीस मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री\n'संजू'च्या प्रिमियरला माधुरी दीक्षित राहणार का हजर संजय दत्तच्या जीवनावर आधारित 'संजू'\nपती व मुलीसोबतच्या न्यूड फोटोमुळे सनी लियोन नेटीझन्सकडून ट्रोल.. मुंबई - कोणत्याही बॉलिवूड\nबोनी कपूरच्या मुलांची छायाचित्रे इंटरनेटवर...\nसैन्याशी असलेले बॉलिवूडकरांचे संबंध\nका लपवून घेत होता टायगर स्वत:ला दिशाच्यामागे\nडब्बू अंकलच्या डान्स स्टेप्सवर गोविंदा झाला...\nही' बायोपिक चित्रपट येणार आगामी काळात ...\n२०१८ आयफा अॅवॉर्डमध्ये रेखा देणार चाहत्यांना...\nनेहा मलिकचा हटके अंदाज...\nपूजा बेदीची मुलगी आहे चंदेरी दुनियेत एक पाऊल...\n'६०० जवान शहीद झाल्यानंतर पाठिंबा काढण्याची अक्कल आली \nमुंबई - जम्मू काश्मीरमध्ये\nपती व मुलीसोबतच्या न्यूड फोटोमुळे सनी लियोन नेटीझन्सकडून ट्रोल.. मुंबई - कोणत्याही\nसाईवो व्हेजिटेबल तुम्ही दूपारच्या जेवणात खाऊ शकता इंडो चायनीज साईवो व्हेजिटेबल. ही डिश\nमोदींच्या फिटनेस चॅलेंजची राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून उडवली टर मुंबई - मनसे अध्यक्ष राज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/my-forty-candidates-councillors-20259", "date_download": "2018-06-19T18:05:37Z", "digest": "sha1:TVLHUYTFRULDPR2TNE473TKEJHOAD6B5", "length": 13372, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "This is my forty candidates Councillors चाळीस उमेदवार हेच माझे नगरसेवक - उदयनराजे भोसले | eSakal", "raw_content": "\nचाळीस उमेदवार हेच माझे नगरसेवक - उदयनराजे भोसले\nमंगळवार, 13 डिसेंबर 2016\nसातारा - सातारा विकास आघाडीचे 40 उमेदवार हेच माझे शहरातील 40 नगरसेवक आहेत. त्यांनी सुचविलेल्या विकासकामांना प्राधान्य द्या. पराभूत उमेदवारांनी नाऊमेद न होता नागरिकांच्या कामात व्यस्त राहा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी आज आघाडीच्या पदाधिकाऱ्यांपुढे बोलताना केले.\nसातारा विकास आघाडीचे नवनिर्वाचित सदस्य, तसेच पराभूत उमेदवारांची श्री. भोसले यांनी आज बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी या सूचना केल्या. नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवी कदम या वेळी उपस्थित होत्या.\nसातारा - सातारा विकास आघाडीचे 40 उमेदवार हेच माझे शहरातील 40 नगरसेवक आहेत. त्यांनी सुचविलेल्या विकासकामांना प्राधान्य द्या. पराभूत उमेदवारांनी नाऊमेद न होता नागरिकांच्या कामात व्यस्त राहा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी आज आघाडीच्या पदाधिकाऱ्यांपुढे बोलताना केले.\nसातारा विकास आघाडीचे नवनिर्वाचित सदस्य, तसेच पराभूत उमेदवारांची श्री. भोसले यांनी आज बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी या सूचना केल्या. नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवी कदम या वेळी उपस्थित होत्या.\nया वेळी मार्गदर्शन करताना उदयनराजे म्हणाले, 'कोण नगरसेवक कोणत्या आघाडीतून निवडून आला, मला त्याच्याशी देणे घेणे नाही. सातारा विकास आघाडीचे 40 जागांवरील 40 उमेदवार हेच माझे नगरसेवक असतील. निर्वाचित सदस्य त्यांच्या प्रभागातील विकासकामे सुचवून ती पूर्ण करून घेतीलच; परंतु पराभूत 18 उमेदवारांच्या वॉर्डातही विकासकामे झाली पाहिजेत. लोकांचे प्रश्‍न सोडविले गेले पाहिजेत. लोकनियुक्त नगराध्यक्षांना या वेळी स्वतंत्र निधीची तरतूद आहे. त्यांच्या अधिकारातून उपलब्ध निधीतून या वॉर्डमधील लोकांची कामे झाली पाहिजेत.''\nस्वीकृतसाठी ऍड. बनकर आघाडीवर\nपालिकेत 22 जागा घेतलेल्या सातारा विकास आघाडीला दोन नामनिर्देशित सदस्य घेता येतील. त्यात आघाडीचे प्रतोद ऍड. दत्ता बनकर यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे. दुसऱ्या जागेसाठी माजी नगराध्यक्ष विजय बडेकर यांचे नाव चर्चेत आहे. पालिकेतून नुकतेच निवृत्त झालेले लेखापाल हेमंत जाधव यांचे नावही चर्चेत आघाडीवर आले आहे. त्यामुळे बडेकर अथवा श्री. जाधव यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. ऍड. बनकर यांना पाच वर्षांचा कार्यकाल दिला जाण्याची शक्‍यता संपर्कसूत्रांनी व्यक्त केली.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nसावंतवाडीतील बंद प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील - राहूल इंगळे\nसावंतवाडी - पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील बंदावस्थेत असलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असा दावा येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.govnokri.in/recruitments-online/police-bharti-2016-application-forms-details/", "date_download": "2018-06-19T18:10:30Z", "digest": "sha1:KMU2GN2DG7SQ7DZWLCS6ATS4XMZIJCKY", "length": 15049, "nlines": 226, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Police Bharti 2017 Application Forms, Details", "raw_content": "\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती देणारे व्हिडिओ\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nपोलिस भरती शाररीक चाचणी व कागदपत्र पडताळणी\nवयोमर्यादा : १८ ते २८ (खुला वर्ग ) / राखीव वर्गासाठी शासकीय धोरणा नुसार)\nपोलीस भरती २०१६ वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे\nहिंगोली (Hingoli)- ६ जागा\nरत्नागिरी (Rantnagiri) – ५८ जागा\nनांदेड (Nanded) – ८७ जागा\nभंडारा (Bhandara)- २४ जागा\nरायगड (Raigad) – ९४ जागा\nगडचिरोली (Gadchiroli) – ८२ जागा\nगोंदिया (Gondia)- ४० जागा\nअहमदनगर (Ahmadnagar)- ४९ जागा\nकोल्हापूर (Kolhapur)- ६२ जागा\nनागपूर ग्रामीण – ५२ जागा\nऔरंगाबाद ग्रामीण – ४३ जागा\nअकोला (Akola)- ५० जागा\nबुलढाणा (Buldhana)- १८ जागा\nधुळे (Dhule)- ६६ जागा\nजालना (Jalna)- २७ जागा\nवर्धा (wardha)- ३२ जागा\nअमरावती ग्रामीण – २७ जागा\nसांगली (Sangli)- ९८ जागा\nसोलापुर ग्रामीण – ५१ जागा\nनंदुरबार (Nandurbar)– ३५ जागा\nबृह्न मुंबई पोलीस (Brihan Mumbai)- १२७५ जागा\nनाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Gramin)- ६५ जागा\nवाशीम (Washim) – २७ जागा\nयवतमाळ (Yavatmal) -३७ जागा\nसोलापूर (Solapur) – ५१ जागा\nमुंबई लोहमार्ग पोलिस – १३४ जागा\nनाशिक – (Nashik) – ३१ जागा\nनागपूर लोहमार्ग पोलिस – २५ जागा\nपुणे ग्रामीण (Pune Gramin)- ५७ जागा\nपालघर (Palghar) – १८४ जागा\nसिंधुदुर्ग (Sindhudurg) – ३९ जागा\nजळगाव (Jalgaon) – ६२ जागा\nपरभणी (Parbhani) – ५० जागा\nनागपूर (Nagpur) – १२४ जागा\nबीड (Beed)- ३४ जागा\nअमरावती (Amravati) – ३१ जागा\nनवी मुंबई (Navi Mumbai) – ७८ जागा\nचंद्रपूर (Chandrapur) – ५१ जागा\nलातूर (Latur)- ३१ जागा\nपुणे (Pune) –२२१ जागा\nठाणे (Thane) – २३० जागा\nऔरंगाबाद (Aurangabad) – ५६ जागा\nअर्ज बंद होण्याची तारीख Updates Soon\nऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख NA\nस्टेट बँकेत शुल्क भरण्याची शेवटची तारीख NA\nयामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.ऐवजी\n१६०० मीटर व महिला उमेदवारांसाठी ३ कि.मी.ऐवजी ८०० कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.\nपोलीस भरती 2017 वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे\nपूर्ण जाहिराती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nवेब साईट लिंक / ऑन लाईन अर्ज\nपोलिस भरती 2017 अर्ज़ कसा करावा live विडीओ\nशारीरिक क्षमता चाचणी बद्दल विस्तृत माहिती\nपोलिस भर्ती नमूना प्रश्न पत्रिका सोडवन्या करता येथे क्लिक करा\nरायगड पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nगडचिरोली पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nगोंदिया पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nअहमदनगर पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nकोल्हापूर पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nनागपूर ग्रामीण पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nऔरंगाबाद ग्रामीण पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nअकोला पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nबुलढाणा पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nधुळे पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nजालना पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nवर्धा पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nअमरावती ग्रामीण पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nसोलापूर पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nनाशिक पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nसांगली पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nहिंगोली पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nनंदुरबार पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nभंडारा पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nचंद्रपूर पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nसातारा पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nनवी मुंबई पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nरायगड पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nलातूर पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nअमरावती पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nबीड पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nउस्मानाबाद पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nबृहन्मुंबई पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nनांदेड पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nसोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस भरती २०१६ अर्ज व जाहिरात\nNagpur Railway Police Bharti 2016 (नागपूर लोहमार्ग पोलीस भरती २०१६)\nPune Bharti 2016 (पुणे पोलीस भरती २०१६)\nजॉब्स अपडेट पाने के लिए नीचें कि लिंक को विजिट करे.. धन्यवाद... http://www.govnokri.in/get-updates-on-whatsapp/\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती देणारे व्हिडिओ\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-06-19T18:19:44Z", "digest": "sha1:D2YW3QM42MZTMEMDFKMDROFKF4MHGLAG", "length": 5530, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्वेत समुद्र - विकिपीडिया", "raw_content": "\nश्वेत समुद्र (नॉर्वेजियन: Barentshavet, रशियन: Баренцево море) हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. बारेंट्स समुद्राच्या दक्षिणेस असलेला व ९०,००० चौरस किमी पसरलेला श्वेत समुद्र संपूर्णपणे रशिया देशाच्या सरहद्दीत आहे व रशियाचा अंतर्गत भाग मानला जातो. प्रशासकीय दृष्ट्या हा समुद्र रशियाच्या अर्खांगेल्स्क ओब्लास्त, मुर्मान्स्क ओब्लास्त व कॅरेलिया प्रजासत्ताक ह्या विभागांदरम्यान वाटला गेला आहे. अर्खांगेल्स्क हे रशियाचे मोठे बंदर ह्याच समुद्रावर स्थित आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/oregon/private-jet-charter-flight-medford-oregon/?lang=mr", "date_download": "2018-06-19T18:31:15Z", "digest": "sha1:5YRCQUU746YOK6GNUO5YE5GQMBPPCO5A", "length": 13423, "nlines": 84, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "Private Jet Charter Flight Medford, Oregon Plane Rental CompanyPrivate Jet Air Charter Flight WysLuxury Plane Rental Company Service", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा पोर्टलॅंड, सालेम, यूजीन, ग्रेशम, किंवा\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nखासगी सनद जेट बुक\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nखाजगी जेट सनद खर्च\nखाजगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा 2018 रशिया मध्ये फिफा विश्वचषक\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nखासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ | रिक्त लेग प्लेन भाड्याने कंपनी\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nपासून किंवा डॅलस करण्यासाठी खाजगी जेट सनद उड्डाणाचा, टेक्सस रिक्त लेग प्लेन माझ्या जवळ\nखासगी जेट एअर सनद प्लेन भाड्याने कंपनी ऑनलाईन एसइओ सल्लागार लीड सेवा\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2011/09/blog-post_20.html", "date_download": "2018-06-19T18:12:36Z", "digest": "sha1:IUNYL6IML72NYKWHPUPS6SOV3Z2LBHCV", "length": 3572, "nlines": 80, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: चार अंतरओळ्या", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nपूर्णपणे होरपळलोय आजवर मी\nअजून काय काय जाळणार तु .\nकरपलेल्या त्या मनाला माझ्या\nआठवणीच्या तेलात का तळणार तु\nखोल तुझ्या डोळ्यातील अश्रू सागरात\nपूर्वीच खूप खूप मनसोक्त डुंबणे झाले.\nविरहाच्या गटकाळ्यात आता मला\nआयुषभरासाठी आता झुंजणे आले \nटकमक टकमक डोळ्यांनी तु\nअशी आता मला पाहू नकोस.\nपाहून इकडे चोरट्या नजरेने\nपूर्वीच्या वेदना तु देवू नकोस\nबोलने आता मी सोडले आहे\nमनाला तुजया टोचेल असे\nशब्दाच शिल्लक नाहीत मजकडे\nकदाचित तुला रुचेल असे\nबाकी काय आता शिल्लक राहिली\nजेंव्हा जेंव्हा मी मागे वळून पाहिले\nमिळालेल्या त्या आनंदी भूकटीवर\nतुझ्या विरह आठवणीचे व्रण राहिले\nवाटते मला आता एक मैत्रीण पाहिजे\nमनाच्या खूप अगदी जवळ पोहचणारी\nती अशी मनमिळाऊ सामंजस्य सखी पाहिजे\nसुखदुखात साथकरेल इतकी तीझ्यात नेकी पाहिजे\nनियमित भिरभिरणारा पतंग मी\nमज दिव्याचा ज्योतीची आस आहे\nकश्याला कोणी सांगावे कधी शेवट माझा.\nज्योतीची आस धरणेच हा खरेतर ...\nमाझ्यासठी कायमचा विनाश आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/votetrendlive-uttar-pradesh-uttarakhand-punjab-manipur-goa-assembly-election-result-34706", "date_download": "2018-06-19T18:24:21Z", "digest": "sha1:P6XXQKCNZ6KVR4MMCDYN22Y3R6WJVLEF", "length": 35708, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "#VoteTrendLive: Uttar Pradesh, Uttarakhand, Punjab, Manipur, Goa assembly election result उत्तर प्रदेश ते मणिपूर भाजपचा महापूर...! | eSakal", "raw_content": "\nउत्तर प्रदेश ते मणिपूर भाजपचा महापूर...\nशनिवार, 11 मार्च 2017\n* उत्तर प्रदेश : समाजवादी पक्ष सपाटून पराभूत, भाजप विजयी\n* उत्तराखंड : काँग्रेस नेस्तानाबूत, भाजप सत्तेत\n* पंजाब : अकाली दल पराभूत, काँग्रेस विजयी\n* मणिपूर : काँग्रेसची सत्ता राखण्यासाठी धडपड, भाजपची आगेकूच\n* गोवा : भाजप, काँग्रेसमध्ये रस्सीखेच\nभारतात मे 2014 मध्ये उसळलेली 'मोदी लाट' आता त्सुनामी बनली आहे. काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्ष या त्सुनामीमध्ये वाहून गेले आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दशकभरानंतर दणदणीत पुनरागमन करताना भाजपने तीनशेहून अधिक जागांवर एेतिहासिक विजय मिळविला आहे. उत्तराखंडमध्ये भाजप बहुमताकडे झपाट्याने वाटचाल करीत आहे. गोव्यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस असली, तरी भाजपने सत्ता स्थापन करणारच असा दावा केला आहे. मणिपूरमध्येदेखील भाजपने सत्तेवर येईल, असा आशावाद राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. पंजाबमध्ये मात्र अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भाजपचा रथ रोखला आहे. पाचही राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या पक्षांना मतदारांनी नाकारले आहे.\nउत्तर प्रदेश : मोदींवर विश्वास, भाजप तीनशे पार\nविकास आणि उत्तर प्रदेश केला भकास या मुद्द्यावर जोर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात प्रचारादरम्यान उडविलेला धुरळा पाहता मतदारांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भाजपवर विश्वास ठेवल्याचे दिसत आहे. भाजपने मोदींचा चेहरा पुढे करून केलेला प्रचारामुळे 300 आकडा पार केला.\nदेशातील राजकीयदृष्टया सर्वांत संवेदनशील राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मिळालेले यश हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मिळालेले नेत्रदीपक यश आले. विधानसभेच्या 403 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने 300 हून अधिक जागा मिळविल्या. उत्तर प्रदेशमधील राजकारण हे एकंदरच देशाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या दृष्टिकोनामधूनही अत्यंत संवेदनशील मानले जाते. सात टप्प्यात झालेल्या मतदानात भाजप, समाजवादी पक्ष (सप) व काँग्रेस आघाडी व बहुजन समाज पक्षात (बसप) लढाई होती. या लढाईत भाजपने सर्वच विरोधी पक्षांना चितपट करत मोदींच्या नेतृत्वावर आणखी विश्वास भक्कम केला आहे.\nअयोध्यामधील रामजन्मभूमीचा मुद्दा पुन्हा एकदा प्रचारात आणताना भाजपने सुशासन, विकास आणि सुरक्षेचा मुद्दा जनतेसमोर ठेवला. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर न करता मोदींनाच पक्षाचा चेहरा बनवून निवडणूक लढविण्यात आली. अगदी अखेरच्या टप्प्यात मोदी वाराणसीमध्ये तीन दिवस तळ ठोकून होते आणि रोड शो ने गर्दीचा महापूर आणला. हाच उत्तर प्रदेशातील निकालाची चाहूल देणारा निर्णय होता. सातही टप्प्यात 70 टक्क्यांच्यावर मतदान झालेल्या उत्तर प्रदेशात विकासाला मत दिले, असे खऱ्या अर्थाने आता म्हणता येईल.\n2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला अवघ्या 47 जागा मिळाल्या होत्या. आता याच जागा 300च्या वर गेल्या आहेत. अखिलेश यादव यांनीही या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे प्रमुखपद आपल्याकडे घेऊन मुलायमसिंह यादव यांनी जवळपास निवृत्तीचा सल्ला दिला. 'सप'ने काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. पण, ही आघाडी पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट झाले. मायावतींच्या भावाच्या खात्यावरील रक्कम हाही कळीचा मुद्दा ठरला. मोदींना या सर्व विरोधकांना 'कसाब' (काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष) ठरविण्यात आले. या निकालामुळे मोदींच्या प्रतिमेवर नागरिकांचा आणखी विश्वास टिकून असल्याचे दिसते. तर, त्याउलट अखिलेश यादव व राहुल गांधी या चेहऱ्यांना मतदारांनी नाकारल्याचे दिसते. खऱ्या अर्थाने यूपी को ये साथ पसंद नही है, असेच निकालातून जाणवते.\nलोकसभेत बहुमत असलेल्या भाजपला या निकालाचा फायदा राज्यसभेत आणि जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होईल. राज्यसभेत भाजपच्या सदस्यांची संख्या 53 आहे. आता उत्तर प्रदेशात सरकार स्थापन होत असल्यामुळे काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्यात यश येणार आहे. उत्तर प्रदेशातून सध्या 31 सदस्य राज्यसभेत आहेत. यात सर्वाधिक 18 समाजवादी पक्षाचे, 6 बसपचे, प्रत्येकी 3 भाजप व काँग्रेसचे आणि 1 अपक्ष आहे. आता राज्यसभेचीही लढाई जिंकण्याचा मार्ग भाजपला सुकर होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही पंतप्रधान मोदींना उत्तर प्रदेशातील निकालाचा फायदा होणार हे नक्की.\nपंजाब : काँग्रेसचा विजय; राहुल पराभूत...\nपंजाब राज्यामध्ये सत्ताधारी शिरोमणी अकाली दल व भारतीय जनता पक्षाविषयी (भाजप) तीव्र प्रमाणात नाराजी आहे, याचा घेण्यात आलेला कानोसा विविध चाचण्यांमधून पुरेसा स्पष्ट झाला होता. तेव्हा पंजाबच्या निवडणुकीमध्ये \"अँटी इन्कम्बन्सी'चा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. मात्र यामुळे काँग्रेसच्या उल्लेखनीय यशाचे महत्त्व अर्थातच कमी होत नाही. बादल कुटूंबीयांची एक दशकभराची सत्ता संपुष्टात आणत काँग्रेसने 117 विधानसभा जागा असलेल्या पंजाबमध्ये तब्बल 70 पेक्षाही जास्त जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे.\nपंजाबमधील प्रचंड प्रमाणातील भ्रष्टाचार हे सत्ताधारी पक्षाविरोधात निर्णायक नाराजी निर्माण होण्यामागचे मुख्य कारण होते. सरकारच्या भ्रष्ट काराभारास काँग्रेस व आम आदमी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले होते. पंजाबमधील काँग्रेसच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग... पंजाबचे माजी मुख्यमंत्री असलेल्या सिंग यांनी आखलेली नेमकी व्यूहरचना व आक्रमक प्रचारामुळे काँग्रेसला निर्विवाद यश प्राप्त झाले, यात कोणतीही शंका नाही. याआधी, 2007 मध्ये स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर सिंग यांचे पक्षामधील महत्त्व कमी करण्यात आले होते. याशिवाय, 2012 मधील निवडणुकीमध्ये सिंग यांना बाजुला करुन पक्षप्रचाराची धुरा थेट उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे देण्यात आली होती. सिंग यांच्याकडे यावेळी गांधी कुटूंबांने काहीसे दुर्लक्ष केले होते. मात्र यावेळी सिंग यांनीच पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व करत पंजाबमधील विजयाचा मार्ग प्रशस्त केला. तेव्हा सिंग यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीस निर्णायक वळण देणारा हा विजय आहे, यात कोणतीही शंका नाही.\nपंजाबमध्ये काँग्रेसचा विजय झाला असला; तरी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे या विजयामधील योगदान अत्यल्प आहे, असे मानण्यास पुरेसा वाव आहे. किंबहुना, राहुल यांच्या नेतृत्व क्षमतेवर काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचाही फारसा विश्‍वास नसल्याचेच पंजाबमधील या निवडणुकीमधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याआधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनीही राहुल हे अद्याप परिपक्व झाले नसल्याचे सूचक मत व्यक्त केले होते. याशिवाय, पंजाबव्यतिरिक्त उत्तर प्रदेश वा अन्य ठिकाणी राहुल यांनी आक्रमक प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तेथे काँग्रेसची वाताहत झाली आहे. यामुळे राहुल यांच्या राजकीय प्रतिमेस आणखी एक फटका बसल्याचे निश्‍चित आहे. या पार्श्‍वभूमीवर पंजाबमधील काँग्रेसचा विजय एका नव्या शक्‍यतेस जन्म देण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. काँग्रेस पक्षाने आता नेतृत्वासाठी राहुल यांच्यापलीकडे पहावे काय, हीच ती शक्‍यता आहे.\nउत्तराखंड : भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेस निष्प्रभ\nतत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील आमदारांनी केलेले बंड आणि त्यानंतर दोन महिने लादलेली राष्ट्रपती राजवट यामुळे निवडणुकीच्या आधीचे एक वर्ष उत्तराखंडमध्ये राजकीय अस्थैर्य होते. या बंडाळीनंतर हरीश रावत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. या राजकीय अस्थैर्याचा फायदा घेणारी व्यूहरचना भाजपने आखली होती. हरीश रावत दोन्ही जागांवर पराभूत झाले असले, तरीही भाजपने 56 जागांसह स्पष्ट बहुमत मिळविले आहे.\nभ्रष्टाचार हा राज्यातील प्रचारामधील एक महत्त्वाचा मुद्दा होता. विशेष म्हणजे, रावत यांच्याच सरकारवर हे सर्व आरोप होत होते आणि तेच नंतर याविरोधात रान उठविणाऱ्या भाजपमध्ये दाखल झाले. भाजपने नेहमीप्रमाणे नियोजनबद्ध प्रचार करत आघाडी घेतली होती. राज्यभरातील प्रचारसभा आणि मोर्चांमधून भाजपने भ्रष्टाचाराचा मुद्दा सातत्याने लावून धरला. शिवाय, 2013 मधील भीषण नैसर्गिक आपत्तीनंतरच्या मदतकार्यातील आणि पुनर्वसनातील ढिसाळपणा हादेखील राज्य सरकारच्या विरोधात गेलेला एक संवेदनशील मुद्दा होता.\nभाजपच्या प्रचारासमोर आणि नियोजनासमोर काँग्रेस निष्प्रभ ठरले, हे निकालांवरून स्पष्ट दिसून येत आहे. 70 पैकी 56 जागांवर भाजप आणि 12 जागांवरच काँग्रेसला विजय मिळविता आला.\nगोवा : भाजप-काँग्रेसमध्ये चुरस\nगोवा विधानसभा निवडणुकीत 40 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) व काँग्रेसमध्ये दुपारपर्यंत चुरस पहायला मिळाली. दुपारी चार वाजेपर्यंत भाजपचे 13, काँग्रेस 14, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 3 उमेदवार व इतर 4 विजयी झाले आहेत. गोव्यामध्ये आम्ही सरकार स्थापन करू, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.\nगोव्यात आम आदमी पक्षाच्या (आप) पदरी साफ निराशा पडली. 'आप'ला खातेही उघडता आलेले नाही. त्यामुळे दिल्लीत बंपर विजय मिळवल्यानंतर देशातील अन्य राज्यात विस्तार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 'आप'ला धक्का बसला आहे. गोव्यात सत्ताधारी पक्षाविरोधातील नाराजीचा फायदा काँग्रेसला मिळताना दिसतो आहे. मात्र, भाजपने काँग्रेसला जोरदार टक्कर दिल्याचे शेवटपर्यंत पहायाला मिळत आहे. काँग्रेस-भाजपमध्ये अगदी अटीतटीचा संघर्ष सुरू आहे. गोव्यात बहुमताचा आकडा 21 आहे. परंतु, या आकड्यापर्यंत पोहोचताना भाजप व काँग्रेसची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. त्यामुळे छोट्या पक्षांचा भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nपहिल्या टप्प्यातील मतमोजणीनंतर भाजप पिछाडीवर पडल्याचे चित्र होते. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याविरोधात असणारी नाराजी भाजपला भोवल्याचे पहायला मिळाले. पार्सेकर स्वत: मांद्रे मतदारसंघातून साडेतीन हजार मतांनी पराभूत झाले आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते प्रतापसिंह राणे यांनी दहाव्यांदा विजय मिळवत विक्रम प्रस्थापित केला आहे.\nपर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात 83 टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. यामुळे वाढलेल्या टक्केवारीचा नेमका कोणाला फटका बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधानसभेतील त्रिशंकू परिस्थिती गोव्याने अनेकदा अनुभवली आहे. अगदी सहा दिवसांचे मुख्यमंत्रीदेखील गोव्याने यापुर्वी पाहिले आहेत. एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने आत्तापर्यंत गोव्यात पाचवेळा राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गोव्यात भाजप-काँग्रेसचे सरकार येणार की अपक्ष व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठींबा हे पक्ष किंगमेकर ठरणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.\nमणिपूर : भाजपची पायाभरणी; काँग्रेसची कडवी लढत\nगेल्या निवडणुकीत एकही जागा न जिंकलेल्या भाजपने पाच वर्षांत मणिपूरमध्ये थेट सत्तेपर्यंत झेप घेतली. यातील कलाकार दोन.. एक म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह आणि दुसऱ्या म्हणजे इरोम शर्मिला. त्याला भाजपच्या नियोजनबद्ध प्रचाराची जोड मिळाली. त्यामुळे परवापर्यंत स्पष्ट बहुमत असलेल्या काँग्रेसला आता झगडण्याची वेळ आली आणि भाजपला बहुमताजवळ पोचता आले.\nया निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेशी निगडीत मुद्दे सतत चर्चेत राहिले. इरोम शर्मिला यांच्या पक्षाने हे मुद्दे चर्चेत राहतील, याची काळजी घेतली. त्या स्वत: पराभूत झाल्या की जिंकल्या, हे सध्या फारसे महत्त्वाचे नाही; कारण यामुळे राज्याच्या निकालावर काही परिणाम नक्कीच झाला. त्यातच केंद्रामध्ये पूर्ण बहुमतात असलेले भक्कम सरकार हादेखील मणिपूरमधील निकालातील एक महत्त्वाचा भाग आहे. निवडणुकीच्या तोंडावर तयार केलेले नवे जिल्हे, नागा लोकांशी राज्य सरकारचा विसंवाद हे काँग्रेसच्या इबोबी सिंह यांच्याविरोधात जाणारे प्रमुख मुद्दे ठरले.\nभाजपला लक्षणीय यश मिळाले असले, तरीही अद्याप (दुपारी चारपर्यंत) भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. तरीही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी 'पंजाब वगळता चारही राज्यांमध्ये भाजपची सत्ता येईल,' असा दावा केला आहे. त्यामुळे आगामी कालावधीतील मणिपूरमधील राजकीय घडामोडी नक्कीच लक्ष ठेवण्याजोग्या असतील, असे दिसत आहे.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra-mumbai/vidhan-parishad-election-15406", "date_download": "2018-06-19T17:48:20Z", "digest": "sha1:LIWTKQB4J2G5E3SF24ISFOCTBVOWLOWE", "length": 12917, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "vidhan parishad election विधान परिषदेचे चित्र आज स्पष्ट होणार | eSakal", "raw_content": "\nविधान परिषदेचे चित्र आज स्पष्ट होणार\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2016\nसहा जागांसाठी 54 अर्ज वैध; अपक्षांचा सर्वाधिक भरणा\nमुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांच्या निवडणुकीचे चित्र उद्या (शनिवार) स्पष्ट होईल. पाच नोव्हेंबरला अर्ज माघारीची मुदत संपत आहे. या मुदतीत कॉंग्रेस आघाडीत समझोता होणार की नाही, याकडे दोन्ही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.\nसहा जागांसाठी 54 अर्ज वैध; अपक्षांचा सर्वाधिक भरणा\nमुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांच्या निवडणुकीचे चित्र उद्या (शनिवार) स्पष्ट होईल. पाच नोव्हेंबरला अर्ज माघारीची मुदत संपत आहे. या मुदतीत कॉंग्रेस आघाडीत समझोता होणार की नाही, याकडे दोन्ही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.\nउमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर एकूण 54 अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवारांचा भरणा अधिक आहे. एकट्या जळगावमध्ये 24 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अर्ज माघारीच्या वेळी अनेक अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.\nविधान परिषदेच्या पुणे, सांगली-सातारा, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, जळगाव आणि नांदेड या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही कॉंग्रेस आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये बेबनाव झाला आहे. कॉंग्रेसने निवडणूक होऊ घातलेल्या सर्वच ठिकाणी अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नांदेड आणि यवतमाळ वगळता इतर चार मतदारसंघांत पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यवतमाळमध्ये विद्यमान आमदार संदीप बाजोरिया हे अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत, तर नांदेडमध्ये राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार श्‍यामसुंदर शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपच्या अशोक येनपुरे आणि शिवसेनेच्या ज्ञानेश्‍वर खंडागळे असे दोघांचे अर्ज आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/indians-on-mars/articleshow/61596749.cms", "date_download": "2018-06-19T18:02:59Z", "digest": "sha1:EVSKTM3DOAYFXHF3H44NUYDLCPJ6HCH7", "length": 26887, "nlines": 226, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "indians on mars | अशीही ‘मंगळवारी’! - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nसव्वा लाखांहून अधिक भारतीयांनी मंगळावर जाण्यासाठी नावे नोंदविल्याची बातमी भारतात मंगळाबाबत असलेली उत्सुकता अधोरेखित करणारी आहे. अगदी अलीकडेच भारताने मंगळयान मोहीम यशस्वीपणे राबविली. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान पाठविण्याची मोहीम यशस्वी करण्याचा पराक्रम भारतीय शास्त्रज्ञांनी केला. या मोहिमेमुळे कदाचित भारतीयांनी अधिक संख्येने अमेरिकेतील नासा या अवकाश संशोधन संस्थेच्या ‘इनसाइट’ मोहिमेसाठी नावनोंदणी केली असावी.\nइनसाइट मोहिमेसाठी तब्बल २४ लाख लोकांनी नोंदविली आहेत. सर्वाधिक म्हणजे साडेसहा लाखांहून अधिक लोक अमेरिकेतील असून, दुसऱ्या क्रमांकावर चिनी नागरिक आहेत. भारतीयांनी तिसरे स्थान पटकावले आहे. इतक्या लोकांना मंगळाची वारी घडवली जाणार आहे काय, असा प्रश्न पडू शकतो. मात्र, ही मानवी मोहीम नाही. चंद्राप्रमाणे मंगळावरही मानव उतरविण्याचे स्वप्न अमेरिका पाहत आहे. २०३०मध्ये अशी मानवी मोहीम हाती घेण्याचे संकेतही मध्यंतरी दिले गेले. तेथील काही खासगी कंपन्याही मंगळाची यानाद्वारे सफर घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनीही तशा जाहिराती दिल्या आहेत. मात्र, इनसाइट मोहीम त्यासाठीची नाही. या मोहिमेद्वारे पुढील वर्षीच्या मे महिन्यात अवकाशयान पाठविण्यात येणार असून, ते ७२८ दिवसांनी म्हणजे नोव्हेंबरमध्ये मंगळावर उतरणार आहे. या मोहिमेसाठी नोंदणी केलेल्या सर्वांची नावे एका मायक्रोचिपमध्ये कोरली जाणार असून, ती चिप यानावर लावण्यात येणार आहे. थोडक्यात नोंदणीधारकांच्या नावाची चिप अवकाशयनाद्वारे मंगळभूमीवर उतरणार आहे.\nअशा प्रकारच्या अवकाश मोहिमांबद्दल जगजागृती करण्यासाठी, लोकांमध्ये कुतुहल निर्माण करण्यासाठी नासातर्फे अशा प्रकारची क्लृप्ती अधूनमधून केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून नावनोंदणी केलेल्यांना बोर्डिंग पासही दिला जाणार आहे इनसाइट मोहीम मंगळाच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी आहे. मंगळासारखे ग्रह कशा प्रकारे तयार होतात, त्यांच्या पृष्ठभूमीची घडण कशी झाली, याचा अभ्यास या मोहिमेद्वारे केला जाणार आहे. हे यान मंगळावरच राहणार असून, त्याद्वारे पाठविलेल्या माहितीचे विश्लेषण शास्त्रज्ञ करणार आहेत. अनंत अशा या विश्वात अन्यत्र आणखी कोठे जीवसृष्टी आहे काय, याचा शोध घेत असलेल्या मानवाला मंगळाबद्दल पूर्वीपासूनच कुतुहल आहे. सौरमालेतील हा ग्रह पृथ्वीचा सख्खा शेजारी असून, आपल्यापासून सुमारे साडेपाच कोटी किलोमीटर दूर आहे.\nपृथ्वीच्या निम्म्या आकाराचा हा ग्रह जीवसृष्टीसाठी कितपत पोषक आहे, यासाठी अमेरिकेने, रशियाने अवकाशयाने पाठवून मोहिमा राबविल्या आहेत. अमेरिकेने मंगळभूमीवर बग्गीही उतरवली आहे. यांद्वारे मंगळाबाबतच्या माहितीत मोलाची भर पडली आहे. मंगळावरील रात्रीचे तापमान उणे १४० अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २० अंश सेल्सिअस असते. इतके कमी तापमान आणि विरळ वातावरण यांमुळे तेथे जीवसृष्टी नसावी, असे मानले जात आहे. मंगळावर वाहते पाणी नसले, तरी पृष्ठभागाच्या खाली पाणी दिसून आले आहे. त्यामुळे सूक्ष्मजीवजंतू असण्याची शक्यता वर्तविली जाते. मंगळाबाबत अधिकाधिक अभ्यास करून खगोलशास्त्राचे आकलन वाढविण्याच्या प्रयत्नांत असलेल्या शास्त्रज्ञांनी इनसाइट मोहिमेबाबत क्लृप्ती करून जागरुकता वाढविली आहे. मंगळ आणि एकूणच अवकाश शास्त्राबाबतची जागरुकता या निमित्ताने वाढल्यास क्लृप्ती यशस्वी झाली, असे म्हणता येईल.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nया पगडीखाली दडलंय काय\nपंचांग - १९ जून २०१८ -\nतपास पुरा कधी होणार\n6‘अर्थ’शून्य भासे मज हा......\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-06-19T18:09:41Z", "digest": "sha1:ABXCV7VWNH3VHRHQRCSXGCTVGEDZ4MEH", "length": 6154, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:अमेरिका खंडातील देश - विकिपीडिया", "raw_content": "\nबर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • कॅनडा • अमेरिका • ग्रीनलँड (डेन्मार्क) • मेक्सिको • सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)\nबेलीझ • कोस्टा रिका • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा • एल साल्व्हाडोर\nअँग्विला (युनायटेड किंग्डम) • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा (नेदरलँड्स) • बहामास • बार्बाडोस • केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • क्युबा • कुरसावो (नेदरलँड्स) • डॉमिनिकन प्रजासत्ताक • डॉमिनिका • ग्रेनेडा • ग्वादेलोप (फ्रान्स) • हैती • जमैका • मार्टिनिक (फ्रान्स) • माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • नव्हासा द्वीप (अमेरिका) • पोर्तो रिको (अमेरिका) • सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट मार्टिन (फ्रान्स) • सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट लुसिया • त्रिनिदाद व टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)\nआर्जेन्टिना • बोलिव्हिया • ब्राझील • चिली • कोलंबिया • इक्वेडोर • साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • गयाना • फ्रेंच गयाना (फ्रान्स) • फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • पेराग्वे • पेरू • सुरिनाम • उरुग्वे • व्हेनेझुएला\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१४ रोजी १२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2011/02/", "date_download": "2018-06-19T18:17:44Z", "digest": "sha1:YZVFKDLWM6Z4DGDKGCPTKQH5E5YKIM6R", "length": 1650, "nlines": 53, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: February 2011", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nअश्या आहे की आनंदाने हृदय सजऊन ठेवशील.\nदुखे मनातील सगळी पुसून टाकशील.\nफक्त एकाच इच्छया ठेवलीय मी तुझ्याकडे\nदिवसातून एकदातरी तु माझी आठवण काढशील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_49.html", "date_download": "2018-06-19T17:51:30Z", "digest": "sha1:JRXVIKPSJKMHJ6OPJJFPO33W7BDHHZJO", "length": 13019, "nlines": 78, "source_domain": "www.idainik.com", "title": "पं. स.मधील बोगस फिरतीचे प्रमाण वाढले - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > पं. स.मधील बोगस फिरतीचे प्रमाण वाढले\nपं. स.मधील बोगस फिरतीचे प्रमाण वाढले\nसातारा : जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांमधील बरेच कर्मचारी सातारा येथून ये-जा करत असल्याने अनेक लेटलतीफ व बोगस फिरत्या दाखवून पंचायत समित्यांमध्ये दांड्या मारत आहेत. अशा कर्मचार्‍यांची संख्या वाढली असल्याने त्यांच्या सेवा अन्य तालुक्यात वर्ग करून त्यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा दंडूका उभारावा, अशी मागणी अधिकारी व कर्मचार्‍यांमधून जोर धरू लागली आहे.संंबंधित कर्मचारी एखाद्या विषयाची माहिती देणे, किरकोळ टपाल आदी कामासाठी शिपाई असताना देखील कनिष्ठ, वरिष्ठ सहाय्यक बोगस फिरती दाखवून कार्यालयात उपस्थित रहात नाहीत तसेच पंचायत राज सेवार्थमधून वेतन बिलांच्या कामाकरता काही कर्मचारी महिन्यातून 4 ते 5 वेळा सातारा येथे फिरत्या दाखवून गैरहजर रहात आहेत. याचे सर्वाधिक प्रमाण जावली व महाबळेश्‍वर पंचायत समितीमध्ये दिसून येते.\nया कार्यालयातील बरेच कर्मचारी आठवड्यातून फक्‍त 2 ते 3 दिवसच कार्यालयात उपस्थित असतात. बायोमेट्रीक पंचिंग मशिन्स बंद असल्याने किंवा त्याचा अहवाल दरमहा काढले जात नसल्याने लेटलतीफ व कामचुकार कर्मचार्‍यांच्या उपस्थिती व फिरत्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने कर्मचारी सैराट झाले आहेत.गटविकास अधिकारीही मुख्यालयी रहात नसल्याने ते कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. बहुतांश गटविकास अधिकारी सातारा येथून शासकीय वाहनाने ये जा करीत असल्याने आठवड्यातून एक दोन दिवसच कार्यालयात उपलब्ध असतात. त्यामुळेच कर्मचारी बिनधास्त आहेत. दुसर्‍या व चौथ्या शुक्रवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या आदल्यादिवशी दुपारनंतर कर्मचारी गायब होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरी सर्व पंचायत समितीत बायोमेट्रीक पंचिग मशिन्स सुरू करून त्या अहवालानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करून कर्मचार्‍यांचे उपस्थितीवर व बोगस फिरत्या नियंत्रण आणणे गरजेचे आहे.\nजिल्ह्यात कराड, पाटण, खटाव व फलटण हे तालुके तुलनेने मोठे असुनही तेथील कर्मचार्‍यांची संख्या इतर लहान तालुक्यातील कर्मचार्‍यांएवढीच किंवा त्यापेक्षा कमी आहे, काही पदे रिक्त आहेत त्यामुळे महाबळेश्‍वर, खंडाळा, जावली इत्यादी लहान तालुक्यातील काम कमी असलेल्या कर्मचार्‍यांची सेवा मोठ्या तालुक्यातील अपूर्ण व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी घेता येईल.फलटण, खटाव, कराड व पाटण पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना प्रचंड काम आहे, मात्र त्या तुलनेत कर्मचारी वर्ग अपुरा आहे. तशीच अवस्था इतरही विभागात आहे. त्यामुळे अपुर्‍या कर्मचारी वर्गामुळे कामे प्रलंबित राहण्याचे प्रमाण मोठ्या तालुक्यात जास्त आहे. तरी लहान तालुक्यातील ज्या कर्मचार्‍यांच्या फिरत्या अधिक आहेत तसेच जे कर्मचारी सातत्याने उशीरा येवून लवकर जात आहेत किंवा वारंवार रजा उपभोगत आहेत त्यांच्या कामाचा आढावा घेवून त्यांना काम कमी आहे, असे समजून त्यांच्या सेवा अन्य मोठ्या तालुक्यात वर्ग करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.\nआपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88_%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2018-06-19T18:22:47Z", "digest": "sha1:6AJXWNOJT2KX6AQFVHCSZL6PDTWUFKIF", "length": 3620, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुई बील - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९०२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-7d-mark-ii-dslr-body-price-p8L4QL.html", "date_download": "2018-06-19T18:19:59Z", "digest": "sha1:WZRFHGMMIC47WQ3MQ5REZW7WRITKZX4C", "length": 20339, "nlines": 495, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडीपयतम, एबाय, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, इन्फिबीएम, क्रोम, शोषकलुईस उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 1,22,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 7 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन Approx. 20.20 megapixels\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1.04 million dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:2, 4:3, 16:9, 1:1\nऑडिओ फॉरमॅट्स Linear PCM, AAC\nइन थे बॉक्स Main Unit\nकॅनन येतोस ७ड मार्क आई दसलर बॉडी\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2012/02/", "date_download": "2018-06-19T18:15:20Z", "digest": "sha1:6YVFECJQKGTYDTNGZ7TMLGZY6JLAB2WF", "length": 3454, "nlines": 77, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: February 2012", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nप्रेम म्हणजे ..प्रेम म्हणजे ..प्रेम...\nआले वाट्याला पुष्कळ दुख तरीही ते सोसून हसावे लागते\nचालताना वाटेवर सोबत कुणी नसले तरी चालावे लागते\nचालताना रुतले काटे पायात म्हणून मार्ग बदलायचा नाही\nआले जरी अपयश पदरात तरी धीर असा सोडायचा नाही\nवेदना सहन करतच रक्ताळल्या पायाने मार्गक्रमण करायचे\nअपुल्या वाटेतील कोणत्याच संकटाने कधीच नाही हरायचे\nयशापयशाची गोळाबेरीज करून परत एकदा तसेच चालायचे\nविसावा घेत वळणावळणावर परत फिरून मागे पाहायचे\nदुख नसावे मनात सुटल्या क्षणाचे पैलतीर गाटताना\nचलता चलता असाच एक दिवस अनंतात विरायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8B_%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-06-19T17:49:25Z", "digest": "sha1:BCSAKNYIC52SMT7ASCQUSQHJBWSQWBFR", "length": 4141, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोलो तूरे - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nकोट दि आईव्होरचे फुटबॉल खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-06-19T18:20:56Z", "digest": "sha1:AXHJADHQVQLFBEFI2RPZ536RO57EQ2J4", "length": 10412, "nlines": 247, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मराठी साहित्य - विकिपीडिया", "raw_content": "\n२ मराठीमधील साहित्यविषयक नियतकालिके\n३ मराठी साहित्याचा इतिहास\n७ संदर्भ आणि नोंदी\nदक्षिण मराठी साहित्य पत्रिका\nपुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. शं.गो. तुळपुळे, स.गं. मालशे, रा.श्री. जोग, गो.म. कुलकर्णी, व.दि. कुलकर्णी, प्रा. रा.ग. जाधव यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडांचे संपादन केले आहे. याचबरोबर 'भाषा व साहित्य : संशोधन' (खंड १, २ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी, म. ना. अदवंत), 'हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची' (सूचीकार : मीरा घांडगे), 'सुलभ मराठी शुद्धलेखन पुस्तिका' अशी मसापची १९ प्रकाशने ई-बुक आणि मोबाइल ई-बुक रूपात उपलब्ध झाली आहेत. वाङ्मय इतिहासाच्या सातव्या खंडातील भाग १ ते ४चे संपादन प्रा. रा.ग. जाधव यांनी केले असून या खंडाचे ई-बुक आणि मोबाइल ई-बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे.\nशाब्दबंध मराठी - मराठी शब्दकोश\nमोल्सवर्थ यांचा सर्वात मोठा व जुना मराठी-इंग्रजी शब्दकोश\nराजधानी: मुंबई उपराजधानी: नागपूर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मार्च २०१८ रोजी १३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://umarecipesmarathi.blogspot.com/2015/06/upasacha-dosa-vrat-ka-dosa.html", "date_download": "2018-06-19T17:40:41Z", "digest": "sha1:N5N6YGWDMYQTIDTZAGLKDDYE73SMBJTI", "length": 7651, "nlines": 68, "source_domain": "umarecipesmarathi.blogspot.com", "title": "भारतीय शाकाहारी पाककृती : उपासाचा डोसा / Upasacha dosa / Vrat ka dosa", "raw_content": "\nमंगळवार, ९ जून, २०१५\n(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)\n१. १ वाटी वऱ्याचे तांदूळ, १/२ वाटी साबूदाणा, व १/४ वाटी शेंगदाणे २-३ तास पाण्यात भिजत घालावेत.\n२. वर राहिलेले जास्तीचे पाणी बाजूला काढून ठेवावे.\n३. तांदूळ व साबुदाण्याच्या मिश्रणात २ टीस्पून जिरे, २ हिरव्या मिर्च्या, व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व किंचित जाडसर वाटावे. वाटताना लागेल तसे बाजूला काढून ठेवलेले पाणी वापरावे. तयार पीठ साध्या डोस्याच्या पिठाप्रमाणे पातळ असायला हवे.\n४. गरम तव्यावर ३-४ टेबलस्पून तयार पीठ तव्याच्या मधोमध घालावे व पळीने पातळ व गोलसर पसरावे. कडेने व मध्ये १/२ टीस्पून तेल सोडावे. कडेने व खालील बाजू गुलाबी झाल्यावर उलतन्याने डोसा काढावा व गरम गरम खायला द्यावा. उपासाच्या डोस्याबरोबर उपासाचे गोड लोणचे किंव्हा दाण्याची चटणी आणि उपासाची बटाट्याची भाजी वाढावी.\nद्वारा पोस्ट केलेले Uma Abhyankar येथे ११:२९ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: डोसा, मधल्या वेळी किंव्हा नाश्त्याला खायचे पदार्थ (snacks)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकोशिंबीर व सलाद (8)\nपोळी / परोठे (10)\nमधल्या वेळी किंव्हा नाश्त्याला खायचे पदार्थ (snacks) (47)\nलिंबाचे उपासाचे/गोड लोणचे (सर्व सामग्री रेखांकित केली आहे ) साधारण १२ छोटी लिंबे घेउन ती स्वच्छ धुऊन कोरडी करावीत. लिंबांच्या ...\nफोडणीचे वरण : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १ वाटी तुरीची डाळ धुऊन त्यात २ वाट्या पाणी घालावे. प्रेशर कुकर मधे ३ शिट्ट्...\nकणकेचा शिरा : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका कढईत ४ & १/२ टेबलस्पून तूप घ्यावे व त्यात १ वाटी कणीक तपकिरी रंगाची...\nओल्या नारळाची मद्रासी चटणी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १ वाटी ताजं खोवलेलं खोबरे , ४-५ कढीलिंबाची पाने , २ टेबलस्पून डा...\nकरंजी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) कवाचासाठी : १. १/२ वाटी रवा थोड्या दुधात भिजत ठेवावा. दूध अगदी थोडे, फक्त रवा पूर्ण ओ...\nझुणका (४ जणांसाठी): (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) एका भांड्यात १ वाटी पाणी घेऊन त्यात १ टीस्पून तेल , चवीप्रमाणे मी...\nझटपट ढोकळा : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका पातेल्यात १ मोठी वाटी डाळीचे पीठ घेऊन त्यात १/४-१/२ टीस्पून citric acid किंव...\nमिसळ-पाव : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) उसळीसाठी : १ मोठी वाटी मोड आलेली मटकी घ्यावी. त्यात २ वाट्या पाणी घालून प्रेशर कुकर...\nशेंगदाण्याची चटणी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका कढईत २ वाट्या शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यावेत. शेंगदाण्याच्या सालांव...\nगवारीची भाजी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) २ वाट्या गवार, शिरा काढून निवडून , हाताने मोडून घ्यावी व पाण्याने स्वच्छ धुआवी. २...\nऑसम इंक. थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-radhika-apte-bikini-trollers/articleshow/63232542.cms", "date_download": "2018-06-19T17:41:38Z", "digest": "sha1:NECCZ4W4SG6PTKRLS34OXUT46N6E5NDN", "length": 24280, "nlines": 240, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bollywood radhika apte bikini trollers | साडी नेसण्याची अपेक्षा करू नकाः राधिका - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nसाडी नेसण्याची अपेक्षा करू नकाः राधिका\n'पॅडमॅन' चित्रपटात पारंपरिक महिलेची भूमिका साकारणाऱ्या राधिका आपटेला बीचवर बिकीनीमध्ये पाहणं तिच्या काही चाहत्यांना रुचलं नाही. बिकीनीमधील फोटोनंतर तिला ट्रोल व्हावे लागले. परंतु, राधिका आपटेनी ट्रोल करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मी एका बीचवर होते. समुद्र किनाऱ्यावरील बीचवर कुणी साडी नेसून जाऊ शकत नाही. जर लोक बीचवर सुद्धा माझ्याकडून साडीची अपेक्षा धरीत असतील तर ती अपेक्षा माझ्याकडून धरू नका, असं ती म्हणाली.\nराधिका आपटेनी गेल्या आठवड्यात इंस्टाग्रामवर बिकीनीमधील एक फोटो शेअर केला होता. या फोटोनंतर ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. एकीकडे भारतीय महिलेची भूमिका साकारायची आणि दुसरीकडे बिकीनीमधील फोटो शेअर करायचे, हे तुला शोभते का असा सवाल राधिका आपटेला सोशल मीडियावरून विचारला होता. ट्रोलकर्त्यांना राधिकाने उत्तर दिले. 'मला काही फरक पडत नाही. खरं म्हणजे लोकांनी ट्रोल केल्याचं मला माहितीच नव्हते. माझ्या एका मित्रानं मला फोन करून याबाबत माहिती दिली'.\nहे माझं करिअर आहे. मी कोणतीही भूमिका साकारू शकते. वेब सीरिजच्या 'सिक्रेट गेम्स'मध्ये मी एका रॉ एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. माझी ही भूमिका गावातील महिलेच्या विरुद्ध आहे. समुद्र किनाऱ्यावरील बीचवर कुणी साडी नेसून नाही जाऊ शकत. जर लोक बीचवर माझ्याकडून साडीची अपेक्षा धरीत असतील तर ती अपेक्षा माझ्याकडून धरू नका, असं ती म्हणाली.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nरणवीर माझाच; दीपिकाची पहिल्यांदाच कबुली\nZero Teaser: शाहरूखच्या 'झिरो'चा टीझर लाँच\nAnushka Sharma वर 'त्याची' आई चांगलीच भडकली\nअभिनेता सैफ अली खानला इंटरपोलची नोटिस\nनिर्मात्यांच्या हाती कास्टिंगची दोरी\nरजनीकांतचा जावई मराठीमध्ये गाणार\nअभिनयाकडे लक्ष दे: टायगरचा सल्ला\n1साडी नेसण्याची अपेक्षा करू नकाः राधिका...\n3प्रिया प्रकाशला एका इंस्टाग्राम पोस्टसाठी ८ लाख...\n4लैंगिक शोषण: जितेंद्र यांच्याविरोधात गुन्हा...\n5​उर्मिला कोठारेनं शेअर केला 'छकुली'चा फोटो...\n6...अन् तिनं सर्व संपत्ती संजय दत्तच्या नावे केली...\n7बॉलिवूडला ग्रहण सिनेमा लीकचे...\n8सोनमने दिल्या जान्हवी कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा...\n9ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचं निधन...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/patangrao-kadam-will-be-cremated-at-4-pm-in-sangli/articleshow/63242579.cms", "date_download": "2018-06-19T17:42:26Z", "digest": "sha1:P47IIV5HYNFBPFFGLXP63YKYJBOZMNZ2", "length": 24201, "nlines": 237, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "patangrao kadam will be cremated at 4 pm in sangli | पतंगराव यांच्या अंत्यदर्शनासाठी नेत्यांची गर्दी - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nपतंगराव यांच्या अंत्यदर्शनासाठी नेत्यांची गर्दी\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम (वय ७३) यांचे शुक्रवारी रात्री प्रदीर्घ आजारानंतर मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव आज, शनिवारी पुण्यातील निवासस्थानी आणण्यात आले. सिंहगड बंगला येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.\nपतंगराव कदम यांचे पार्थिव आज सकाळी ६.३० वाजता त्यांच्या बीएमसीसी कॉलेजसमोरील सिंहगड बंगला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार प्रणिती शिंदे, डॉ. के. एच. संचेती, डॉ. विश्वनाथ कराड, बुधाजीराव मुळीक, विद्या येरवडेकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, कुलगुरू नितीन करमळकर, पालकमंत्री गिरीश बापट, उल्हास पवार, विठ्ठल मणियार, आमदार जगदीश मुळीक यांच्यासह शिक्षण, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पुण्यानंतर त्यांचे पार्थिव सांगलीला नेण्यात येणार असून सोनहिरा कारखान्यात दुपारी दोन वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nआणखी माहिती : सांगली | पतंगराव कदम यांचे निधन | पतंगराव कदम | काँग्रेस नेते पतंगराव कदम | senior congress leader patangrao kadam | Former Maharashtra minister\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nखेडमध्ये धावत्या एसटी बसमध्ये एकाची हत्या\nनोट ‘ओव्हररूल’ करण्यात माझा हातखंडा: पवार\n‘आर्य’ भारतात आले नव्हते, हेच अंतिम सत्य\nSoumya Swaminathan:...म्हणून सौम्याची 'या' स्पर्धे...\n...तर भिडे गुरुजींवर खटला दाखल होऊ शकतो\nफक्त वीस रुपयांवरून रिक्षा प्रवाशाचा खून\nएकाच दुकानातून खरेदीची शाळांची सक्ती\nवादग्रस्त निविदा पुन्हा रद्द\nरस्त्यावरील मुलांवर प्रत्येकी ५० हजार खर्च\nपुन्हा पवार... अन् पुन्हा पगडी\n1पतंगराव यांच्या अंत्यदर्शनासाठी नेत्यांची गर्दी...\n2अडीच लाखांची बॅग चोरट्यांनी पळवली...\n3तरुणाच्या खूनप्रकरणी ‘यमराज टोळी’ गजाआड...\n4आरटीई प्रवेशांसाठी रविवारपर्यंत मुदतवाढ...\n5लोकलच्या निम्म्या फेऱ्या रविवारी रद्द...\n6दहा बाय दहाच्या खोलीत उभारले भारती विद्यापीठ...\n7‘शिवाजी मराठा’ला सात लाखांचा गंडा...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/makeup-or-break-up-5591", "date_download": "2018-06-19T18:29:48Z", "digest": "sha1:RQJ223GWEWPR3JMATKRJHF74MHHVEXXG", "length": 6303, "nlines": 113, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "युतीबाबत संभ्रम कायम?", "raw_content": "\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच 45 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. मात्र शिवसेना-भाजपामध्ये ज्या प्रकारे एकमेकांवर टीका सुरू आहे. त्यामुळे युती होणार की नाही याबात संभ्रम निर्माण झाला आहे. पण भाजपाने 110 जागा मागितल्या आहेत असं प्रसार माध्यमांमध्ये जाणूनबुजून पसरवलं जात आहे, असा दावा शिवसेनेच्या सूत्रांकडून केला जात आहे. मागच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा-शिवसेनेमध्ये युती झाली होती. भाजपाला तेव्हा 67 जागा देण्यात आल्या होत्या. मात्र सध्या भाजपा राज्यात आणि केंद्रात सत्तेत असल्याने त्यांच्या जागांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र नोटाबंदी आणि राज्यातील भाजपा नेत्यांवर झालेल्या भ्रष्ट्राचारांच्या आरोपांमुळे भाजपाची राज्यात आणि मुंबईत नाचक्की झाल्याची टीका शिवसेनेचे नेते करत आहेत, त्यामुळे कोणत्या आधारावर भाजपा 110 जागा मागत असल्याचं प्रसिद्धी माध्यमात पसरवली जात आहे. असा प्रश्न शिवसेना नेत्याने विचारला आहे.\n'त्या' सफाई कामगारांना सेवेत सामावून घ्या- मुख्यमंत्री\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\n'आता राजकीय अपघात नकोच, 2019 स्वबळावरच'\n'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\n'आता राजकीय अपघात नकोच, 2019 स्वबळावरच'\n'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/snow-leopards-face-extinction-14220", "date_download": "2018-06-19T18:34:51Z", "digest": "sha1:5233SGY5GGIWPS7AF7N43IA7CTCIYHT4", "length": 14178, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "snow leopards face extinction हिमबिबट्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर | eSakal", "raw_content": "\nहिमबिबट्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर\nसोमवार, 24 ऑक्टोबर 2016\nहिमबिबट्याच्या कातडीच्या मागणीत घट झाली असली तरी या प्राण्यांना मारण्याचे प्रमाण कायम आहे. मानव व वन्यप्राण्यांमधील संघर्ष कमी होण्यासाठी व हिमाच्छादित प्रदेशात राहणारे लोक व हिमबिबट्यांच्या सहजीवनासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.\n- ऋषी शर्मा, अहवालाचे सहलेखक\nनवी दिल्ली - आशियाई हिमाच्छादित प्रदेशात आढळणाऱ्या हिमबिबट्यांची संख्या 100 पर्यंत कमी झाली आहे. बेकायदा शिकारीमुळे दरवर्षी त्यांची संख्या खालावत असून मांजार कुळातील हा प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.\n\"ट्रेड रेकॉर्डस ऍनालिसिस ऑफ फ्लोरा अँड फौना इन कॉमर्स'(TRAFFIC) या संस्थेने या संदर्भात एक अहवाल तयार केला आहे. हिमबिट्याची 90 टक्के शिकार ही भारत, पाकिस्तान, चीन, मोंगोलिया, ताजिकीस्तान या पर्वतीय देशांमध्ये होते, असे निरीक्षण या अहवालात नोंदविले आहे. नेपाळमध्ये हिमबिबट्यांचे अस्तित्व कमी असले तरी शिकारीचे प्रमाण तेथे जास्त आहे. अन्य देशांमध्ये या प्राण्यांची शिकार करुन ते रशिया व चीनच्या बाजारात पाठविले जातात. हिमबिबट्याच्या अंगावरील फरची बेकायदा विक्री करणारी बाजारपेठ अशी अफगणिस्तानची ओळख आहे.\nपाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटनेत प्रतिहल्ला करुन हिमबिबट्यांना मारण्याचे प्रमाण 55 टक्के आहे. सापळा लावून हिमबिबट्यांची शिकार करण्याचे प्रमाण 18 टक्के आहे. त्यांच्या अवयवांना जगात मागणी असल्याने त्यांची बेकायदा शिकार केली आहे. हे प्रमाण 21 टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे. प्रतिहल्ला आणि सापळा रचून हिमबिबट्यांना मारल्यानंतर त्यांची बेकायदा करण्याची विक्री केली जाते. दरवर्षी 108 ते 219 हिमबिबट्यांचा अशा प्रकारे अवैध विक्री होते, अशीही नोंद अहवालात आहे. मात्र त्यांच्या व्यापारात विशेष करुन चीनमधील बाजारात हिमबिबट्यांची संख्या कमी झाली आहे, असे निरीक्षणही अहवालात आहे. यामागे मागणी घटली हे कारण नसून कायद्याची कडक अंमलबजावणीमुळे या चोरट्या व्यापारावर निर्बंध आले आहेत, असेही दिसून आले आहे.\nहिमबिबट्याच्या शिकारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्हांपैकी एक तृतीयांश गुन्ह्यांचा तपास करण्यात आला आहे. त्यापैकी केवळ 14 टक्के प्रकरणांची सुनावणी झाली आहे. हिमबिबट्यांशी शिकार व बेकायदा विक्री थांबविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. हिमबिबट्याची चोरटी वाहतूक करणारे व्यापारी कायद्याला बगल देण्यासाठी ऑनलाइनचा वापर करीत असल्याने हिमबिबट्यांच्या बचावाची मोहीम इंटरनेट व सोशल मीडियावरुन प्रभावीपणे राबविणे आवश्‍यक आहे, असे मत \"ट्रफिक'च्या अहवालाचे लेखक क्रिस्तिन नोवेल यांनी व्यक्त केले.\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nकाश्मीरमध्ये मुफ्ती सरकार का कोसळलं\nनवी दिल्ली - भाजपाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nमेहबूबा मुफ्तींचा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nजम्मू : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आज (मंगळवार) दिला. 'पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी' (पीडीपी)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=98&page=2", "date_download": "2018-06-19T18:21:01Z", "digest": "sha1:VX6OJOEEK56G5OSAAKASURFOQPRQDHJ3", "length": 7016, "nlines": 95, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "नवीन प्रकाशने", "raw_content": "\nNewly Released | नवीन प्रकाशने\nNewly Released | नवीन प्रकाशने\nनव्वदोत्तरी कालखंडातील एक महत्त्वाचे कवी म्हणून अशोक कोतवाल हे नाव आता मराठी साहित्यात स्थिर झाले आह..\nमर्ढेकर हे क्रांतदर्शी कवी. त्यांच्या नवकवितेने प्रचलित मराठी साहित्याला धक्के दिले. नवे वळण दि..\nनचिकेतहर्षनभगकुंभमेळाभक्त दासोपातालकेतूचे कपटभक्त कबीरउत्तमतमिळनाडूतील संत तिरुवल्लुवरनांबिकानडा पां..\nडॉ. शंकरराव खरात यांनी मराठीत विविध वाङ्‌मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांचे ‘तराळ-अंतराळ’..\nभारतीय दैवतमंडळात प्रल्हादवरद नरसिंह हा एक प्रभावशाली देव आहे. दुर्जनांचा संहारक आणि सज्जनांच..\nस्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडातल्या निवडक कवयित्रींची कविता त्यांच्या कविताविषयक विचारांसह ..\nमी आणि अशोक नायगावकर यांनी मिळून हास्यरंगाचे प्राथमिक स्वरूप ठरविण्यापासून तर तिला सर्वसमावेशक ..\nप्रत्येक बारा भारतीय तरुणांतील एका तरुणासाठी अर्थपूर्ण शिक्षणाला निर्णायक महत्त्व आहे. उत्तम दर्जेदा..\nविल्यम कॅक्स्टनगॅलिलिओ गॅलिलीविल्यम हार्वीसर आयझॅक न्यूटनजेम्स वॅटडॉ. एडवर्ड जेनरचार्ल्स रॉबर्ट डार्..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://ssdindia.org/2017/12/16/", "date_download": "2018-06-19T18:04:27Z", "digest": "sha1:J2BUJYMMZBCVA3542G3PIWJDBK3YDXUY", "length": 4037, "nlines": 51, "source_domain": "ssdindia.org", "title": "16/12/2017 - Samata Sainik Dal", "raw_content": "\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न\n चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न  दि. 15 डिसेंम्बर 2017 गुरुवार रोजी, चंद्रपूर जिल्ह्यातील महाकुर्ला या गावी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत समता सैनिक दलाच्या वतीने ‘रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नागपूरहून आलेले आयु. प्रशिक आनंद यांनी गावातील आपल्या समाज बांधवांना विशेषतः तरुणांना बाबासाहेबांनी समाजास […]\n01/04/2018, सम्राट अशोक जयंती संपन्न आयु. विशाल राऊत व आयु. प्रशिक आनंद यांनी रिपब्लिकन विचार मांडले, यवतमाळ.\n19/08/2017, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, वक्ता: आयु. प्रशिक आनंद, जागृती नगर, उत्तर नागपूर, HQ दीक्षाभूमी.\nदि.३०/७/१७ समता सैनिक दला मार्फत शिवाजी नगर , इगतपुरी , जि. नाशिक येथे बौद्धिक प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न\n24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी 19/04/2018\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव 02/04/2018\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम) 26/02/2018\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 18/12/2017\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 16/12/2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80%20%E0%A4%8F%E0%A4%95%20%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A3%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T18:00:24Z", "digest": "sha1:JVYZO4ZQYKFANJDKMXI664XDIWEUZGJJ", "length": 15056, "nlines": 177, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "अशीही माझी एक मैत्रीण असावी | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: अशीही माझी एक मैत्रीण असावी | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nअशीही माझी एक मैत्रीण असावी\nएखादी मैत्रीण असावी .....\nथोडं हसवणारी थोड रागवणारी\nपण अचूक मार्ग दाखविणारी\nथोडं समजाविणारी थोडं समजून घेणारी\nपण गोड शब्दात आपली चूक सांगणारी\nथोडी काळजी घेणारी थोडे अश्रू पुसणारी\nअश्रू पुसता पुसता लढण्याची हिम्मत देणारी\nनजरेत नजर मिळवून अतूट विश्वास दाखविणारी\nसाद घातल्यावर धावत येणारी\nतो प्रेमळ हात हातात घेऊन मैत्रीचे नाते जपणारी\nएखादी मैत्रीण असावी ..... थोडं हसवणारी थोड रागवणारी पण अचूक मार्ग दाखविणारी एखादी मैत्रीण असावी… ...\nअशीही माझी एक मैत्रीण असावी\nअशीही माझी एक मैत्रीण असावी\nRelated Tips : अशीही माझी एक मैत्रीण असावी, एक मैत्रीण माझी, पहिली मैत्रीण\nमैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं,\nमैत्री म्हणजे अतूट विश्वास,\nमैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.....\nमैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं, चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप देणं, एकमेकांचा आधार बनणं, मैत्री म्हणजे अतूट विश्वास, ...\nअशीही माझी एक मैत्रीण असावी\nअशीही माझी एक मैत्रीण असावी\nRelated Tips : अशीही माझी एक मैत्रीण असावी, आयुष्यभर मैत्री टिकव, मैत्री म्हणजे\nहाथ आणि डोळे प्रमाणे असतात जेह्वा हाताना यातना होतात\nतेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा डोळे रडतात तेह्वा हाथ अश्रू पुसतात \nभरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी..\nहाथ आणि डोळे प्रमाणे असतात जेह्वा हाताना यातना होतात तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा डोळे रडतात तेह्वा हाथ अश्रू पुसतात \nअशीही माझी एक मैत्रीण असावी\nअशीही माझी एक मैत्रीण असावी\nRelated Tips : अशीही माझी एक मैत्रीण असावी, आयुष्यभर मैत्री टिकव, मैत्री अशी असावी\nठेवूनि एक आशा मनाशी\nपण... आपल्या मैत्रीला नव्हती\n... केला खूप प्रयत्न आपली\nशेवटी एकटाच पडलो मी\nपण माझी एक चूक\nतरीही ठरवले , मनाशी\nविसरायचे ते कटू क्षण\nकरायची नवीन शुरुवात ,\nमी पुढे टाकले एक पाउल\nतू ही पाउल टाकशील का\nसाथ माझी देशील का\nप्रश्न नाही माझा हा\nप्रश्न आहे आपल्या मैत्रीचा\nआपल्या काही वर्षापूर्वीच्या मैत्रीचा\nपुन्हा मागतो माफी मी ,\nकेलेल्या आणि न केलेल्या चुकांची\nजमले तर माफ कर मला\nवाट पहात आहे तुझ्या उत्तराची ..........\nमैत्री केली तुझ्याशी ठेवूनि एक आशा मनाशी पण... आपल्या मैत्रीला नव्हती साथ आपल्या नाशिबांची ... केला खूप प्रयत्न आपली मैत्री टिकव...\nअशीही माझी एक मैत्रीण असावी\nअशीही माझी एक मैत्रीण असावी\nRelated Tips : अशीही माझी एक मैत्रीण असावी, पहिली मैत्रीण, मैत्री केली तुझ्याशी\nएक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची\nहोती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची\nहोती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची\nफोनवर माझ्याशी तासंतास बोलत बसायची\nमाझे PJ सुध्हा ती हसत हसत ऐकायची\nतिच्या मनातल सगळच मला सांगायची\nसुखांमध्ये मला नेहमीच तिची साथ होती\nदुःखांमध्ये मला सावरनारा हात होती\nमाझ्या सोबत हसायची माझ्या सोबत रडायची\nअशी होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची\nएक दिवशी अचानक तिने मला भेटायला बोलवल\nतिच्या आवाजात थोडस दडपण मला जाणवल\n\"लग्न ठरलय रे माझ\" तिने भेटल्यावर सांगितल\n\"लग्नाला नक्की ये\" अस आहेर माझ्याकडे मागितल\nपायाखाली माझ्या जमीन राहिली न्हवती ते ऐकून\nथोडावेळ स्तब्ध राहिलो आणि अश्रु टाकले मी पिउन\nबिखरलेल्या ह्रुदयाच मात्र कमी होत न्हवत कंपन\nखोट हास्य आणून चेहरयावर कसबस केल तिला अभिनंदन\nती गेल्यावर चुक माझी मला उलगडली होती\nमीच मैत्रीची पायरी न कळत ओलांडली होती\nप्रेम होत माझ तिच्यावर पण तिच्या मनातल माहित न्हवत\nम्हणुन प्रेमासाठी मैत्रीचा बळी देन मनाला कधीच पटत न्हवत\nनक्की मोठी चुक कोणती तिच्यावर प्रेम करण की प्रेम व्यक्त न करण\nहे माझ्या जीवनातल न उलगड़लेल कोड होत\nमाझ्या चुकीचे प्रायच्छित बहुदा फ़क्त तिच्या दूर गेल्याने झाल न्हवत\nम्हणुनच बहुतेक ते कोड सोडवायला तीच मला पुन्हा एकदा भेटण ठरल होत\nती समोर आली पण सुरवात कुठून करायची तेच ती विसरली\nतेव्हा आम्हा दोघांमध्ये जणू बोचरया शांततेची लाटच पसरली\nएकमेकांबरोबरच्या प्रवासाचा FLASHBACK डोळ्यांसमोर आला होता\nआणि अश्रूंचा उद्र्येक दोघांनीही कसाबसा रोखला होता\n\"सगळ सांगितल रे मनातल तुला, पण एकच गोष्ट सांगायची राहिली\"\n\"खुप प्रेम केल रे तुझ्यावर आणि तुझ्या विचारण्याची नेहमीच वाट पहिली\"\nन राहवून तिने तिच्या ह्रुदयाच अस मौन तोडल\nआणि न कळतच तिने माझ ह्रदय पुन्हा एकदा मोडल\nएक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची\nहोती एक मैत्रीण होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची फोनवर माझ्याशी तासंतास बोलत बसायची माझे PJ सुध्हा ...\nअशीही माझी एक मैत्रीण असावी\nअशीही माझी एक मैत्रीण असावी\nRelated Tips : अशीही माझी एक मैत्रीण असावी, एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/governor-jungs-behavior-hitlar-19265", "date_download": "2018-06-19T18:29:09Z", "digest": "sha1:NCQVGZDOCGVRNXY2YTO64FZEC4EBMCAP", "length": 11280, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Governor Jung's behavior hitlar राज्यपाल जंग यांची वर्तणूक हिटलरप्रमाणे - केजरीवाल | eSakal", "raw_content": "\nराज्यपाल जंग यांची वर्तणूक हिटलरप्रमाणे - केजरीवाल\nगुरुवार, 8 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली - दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग हुकूमशहा हिटलप्रमाणे वागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या पावलावर ते पाऊल टाकत आहेत. जंग यांनी आपला आत्माच पंतप्रधानांना विकला आहे, अशा शब्दांत ट्‌विट करीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवल यांनी जंग यांच्यावर टीका केली आहे.\nनवी दिल्ली - दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग हुकूमशहा हिटलप्रमाणे वागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या पावलावर ते पाऊल टाकत आहेत. जंग यांनी आपला आत्माच पंतप्रधानांना विकला आहे, अशा शब्दांत ट्‌विट करीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवल यांनी जंग यांच्यावर टीका केली आहे.\nराज्य महिला आयोगावर सदस्य सचिव म्हणून राज्यपालांनी दिलराज कौर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे केजरीवाल व जंग याच्यात नव्याने वाद उफाळला आहे. यापूर्वीही राज्यपालांनी याच पदावर अलका दिवाण यांची नियुक्ती केली होती. त्यांची निवड घटनाबाह्य होती. सरकारने शिफारस केलेले नाव राज्यपालांनी नाकरल्याची टीका केजरीवाल यांनी केली होती. दिवाण यांच्या नियुक्तीमुळे आयोगाच्या कामकाजात मोठा अडथळा येत असल्याची टीका महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनीही केली होती. केजरीवाल यांच्या टीकेला हेदेखील एक कारण आहे.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/cid-arrestes-dacoits-in-kplhapur-includes-2-minor/articleshow/63268374.cms", "date_download": "2018-06-19T17:54:00Z", "digest": "sha1:B2LZJDBYVUO6GIVPHTFEIMQ4TTU7ZH4Q", "length": 26915, "nlines": 237, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dacoits:cid arrestes dacoits in kplhapur, includes 2 minor | कोल्हापुरात लुटारुंची टोळी अटकेत - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nकोल्हापुरात लुटारुंची टोळी अटकेत\nकोल्हापुरात लुटारुंची टोळी अटकेत\nदुचाकीस्वारांची वाट अडवून तलवारीचा धाक दाखवत त्यांच्याकडील किंमती ऐवज आणि दुचाकी घेऊन पोबारा करणाऱ्या लुटारुंच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांमधील दोघे अल्पवयीन आहेत. टोळीकडून अडीच लाखांची रोख रक्कम, सात दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे साडेतीन लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेतील टोळी सराईत असून, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ११ पोलिस ठाण्यांत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.\nसूरज सर्जेराव दबडे (वय २०, रा. वाठार पैकी साखरवाडी, ता. हातकणंगले), ओंकार महेश सूर्यवंशी (१९), गोविंद वसंत माळी (१९, रा. दोघेही कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) आणि विराज गणेश कारंडे (रा. पाडळी दरवेश, ता. हातकणंगले) यांच्यासह दोन अल्पवयीनांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ते ५ मार्च दरम्यान पन्हाळा, कोडोली, शिराळा, कुरळप, इस्लामपूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सलग लुटमारीचे गुन्हे घडले होते. लुटारूंकडून वाटेत अडवून दुचाकीस्वारांना तलवार आणि कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली जात होती. नागरिकांकडील किंमती ऐवजासह दुचाकीही काढून घेण्याच्या घटना सुरू होत्या. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सराईत टोळीने हे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. टोळीतील काही संशयित वारणानगर येथील अमृतनगर फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून सोमवारी सकाळी सहा संशयितांना अटक केली. यातील दोघे अल्पवयीन आहेत.\nसूरज दबडे हा लुटारुंच्या टोळीचा म्होरक्या असून, त्याच्यावर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. ओंकार सूर्यवंशी, गोविंद माळी, विराज कारंडे आणि इतर दोन अल्पवयीन साथीदारांना सोबत घेऊन त्याने घरफोडी, चोरी, मारामारी, जबरी लूट, दुचाकी चोरीचे गुन्हे केले आहेत. ३ मार्चच्या रात्री या टोळीने पन्हाळा आणि कोडोली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विजय हिंदुराव पेटकर (रा. सावर्डे पैकी आमतेवाडी, ता. पन्हाळा) आणि गजानन सुभाष मोहिते (रा. नावली, ता. पन्हाळा) यांना तलवारीचा धाक दाखवून लुटले होते.\nपोलिसांनी या टोळीकडून सात दुचाकी, ११ मोबाइल, २८ ग्रॅमचे सोन्याचे व १०२ ग्रॅमचे चांदीचे दागिने, वाहनांच्या दोन बॅटरी, देवाळे येथील तलाठ्यांची सात-बारा पुस्तके, एक इन्व्हर्टर, तलवार, कोयता असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ११ पोलिस ठाण्यांत टोळीवर गुन्हे दाखल असून, त्यांनी १९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी वर्तवली आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशिवसेनेच्या आंदोलनात म्हैस उधळली\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला जात आठवते\nभय्यू महाराज आत्महत्या, मोठा धक्का\n‘म्हाडा’साठी १५ दिवसांत लॉटरी\nकारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\n1कोल्हापुरात लुटारुंची टोळी अटकेत...\n2ग्रामपंचायत कर्मचारी वेतनाबाबत सरकार गप्प...\n4शुभवार्ता: आता रेशन दुकानात मिळणार दूध...\n5चिकन ७८ रुपये किलो, खवय्यांची चंगळ...\n6पतंगरावांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...\n8कर्जमाफीची ४२० लाभार्थ्यांची यादी जाहीर...\n9महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच एजंटराज...\n10औषध घोटाळाप्रकरणी काँग्रेसतर्फे निदर्शने...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-06-19T18:29:32Z", "digest": "sha1:XHZZWHSYIUKCLDDZPJTOXVQZ4WEJQFUA", "length": 21840, "nlines": 223, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "भाऊसाहेब पाटणकर | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nCategory Archives: भाऊसाहेब पाटणकर\nPosted on ऑगस्ट 27, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in भाऊसाहेब पाटणकर\t• Tagged भाऊसाहेब पाटणकर\t• १ प्रतिक्रिया\nआलो तुझ्या दुनियेत, नव्हतो चोर वा डाकू आम्ही\nएकही ना चिज इथली, घेऊनी गेलो आम्ही\nते ही असो, आमुच्यासवे आणिला ज्याला इथे\nभगवन, अरे तो देहही मी टाकुनी गेलो इथे\nPosted on ऑगस्ट 27, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in भाऊसाहेब पाटणकर\t• Tagged भाऊसाहेब पाटणकर\t• यावर आपले मत नोंदवा\n तु आहे तरीही आम्हा असा धोका दिलासांग ना मृत्यो, तुला आहे कधी का मी दिला\nजन्मांतरी ज्या ज्या क्षणी , मी दुत तुमचा पाहीला\nहातचे टाकून आलो , मी स्वार्थ नाही पाहिला\nदोष ना देऊ जरी का आहेस आम्हा विसरलास\nदेवेंद्रही नादात ह्यांच्या इमान आहे विसरला\nअप्सरांना त्याच आम्ही,आदाब केला शेवटी\nमृत्युवरही हाय माझ्या, त्यांचीच सत्ता शेवटी\nPosted on ऑगस्ट 27, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in भाऊसाहेब पाटणकर\t• Tagged भाऊसाहेब पाटणकर\t• यावर आपले मत नोंदवा\nखेळलो इश्कात जैसे ,बेधंद आम्ही लोळलो\nलोळलो मस्तीत , नाही पायी कोणाच्या लोळलो\nअस्मिता इश्कात सा~या केव्हाच नाही विसरलो\nआली तशीही वेळ तेव्हा, ईश्क सारा विसरलो\nदोस्तहो,हा ईश्क काही एसा करावा लागतो\nऎसे नव्हे,काही येथे,नुसता जिव द्यावा लागतो\nवाटते, नागीण ज्याला खेळण्या साक्षात हवी\nत्याने करावा ईश्क येथे, छाती हवी ,मस्ती हवी\nइश्कातही मागे कुणाच्या,धावलो नाही कधी\nसोसले सारे जैसे ,काहीच ना झाले कधी\nPosted on जुलै 30, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in भाऊसाहेब पाटणकर\t• Tagged भाऊसाहेब पाटणकर\t• यावर आपले मत नोंदवा\nऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला\nनुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला\nविरतेची भारती या ना कमी झाली कधी\nआमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी\nतीच आहे हौस आम्हा व्हावया समरी शहीद\nबाजी प्रभूही आज आहे आज तो अब्दुल हमीद\nबोलला इतुकेच अंती आगे बढो आगे बढो\nदेउन गेला मंत्र जसा आगे बढो आगे बढो\nधर्माहुनी श्रेश्ठ आप्ल्या देशास जो या समजला\nमानु आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला\nजन्मला जो जो इथे तो विर आहे जन्मला\nअध्यात्म ही या भारताच्या युद्धात आहे जन्मला\nकुठला अरे हा पाक याचे नावही नव्हते कुठे\nकळणारही नाही म्हणावे होता कुठे गेला कुठे\nहे म्हणे लढणार यांच्या दाढ्या मिश्या नुसत्या बघा\nपाहिली नसतिल जर का बुजगावणी यांना बघा\nपाहण्याला सैन्य त्यांचे जेव्हा आम्ही गेलो तिथे\nनव्हते कोणीच होते फ़क्त पैजामे तिथे\nआहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची\nफ़क्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची\nहाच आहे ध्यास आता अन्य ना बोलू आम्ही\nबोलु आम्ही जयहिंद आणि जयजवान बोलू आम्ही\nPosted on जुलै 30, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in भाऊसाहेब पाटणकर\t• Tagged भाऊसाहेब पाटणकर\t• यावर आपले मत नोंदवा\n“जन्मलो तेव्हाच होते, लग्न अमुचे लागले\nपहिले होते तिने मज, मिच नव्हते पहिले\nसमय माझ्या मिलनाचा, होति उभ मोजित ति\nआज भॅटॅ मोत अम्हा, जैसे शिवाला पार्वति”\n2. दुनिया तुला विसरेल\nनुसतेच ना दुनियेत तुमच्या, आलो अम्ही गेलो अम्ही\nभगवन तुझ्या दुनियेस काही, देऊनी गेलो अम्ही\nशायरी तुला अर्पून गेलो, माझे सर्वस्व ती\nदुनिया तुला विसरेल भगवन, ना अम्हा विसरेल ती\nकुठवरि सोसावयाच्या यातना तुज पाहुनि,\nवाटते कि ठिक होति चाल पडदयाचि जुनि\nPosted on जुलै 30, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in भाऊसाहेब पाटणकर\t• Tagged भाऊसाहेब पाटणकर\t• यावर आपले मत नोंदवा\nअपुल्याच हाती, ओठ अपुला चावणे नाही बरे\nहक्क अमुचा आमुच्या समोरी मारणे नाही बरे\nकुंतलांना सांग तव जे धावले गालावरी,\nदुर्बलांनी रक्षिले का होते कोणा केव्हातरी\nइतुक्याच साठी लाविला ना हात मी तनुला तिच्या\nभोगायची मज फक्त होती लाज गालीची तिच्या\nभ्रमरापरी सौंदर्यवेडे आहो जरी ऐसे आम्ही,\nनाही कुठे प्रेमात भिक्षुकी केली आम्ही\nपत्ते…भाउसाहेबांचे खूप गाजलेले शेर\nPosted on फेब्रुवारी 8, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in भाऊसाहेब पाटणकर\t• Tagged भाऊसाहेब पाटणकर\t• 2 प्रतिक्रिया\nमारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो\nकल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो\nपाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे\nसारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे\nआता जरासा रंग काही खेळास येऊ लागला\nपत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला\nराणीसही जाणिव काही और होऊ लागली\nलाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली\nदिनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला\nपंजा म्हणे चौर्र्यास आता श्रीमंत वाटु लागला\nविसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले\nभलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले\nनुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे राणी नव्हे\nआणखी सांगु पुढे तो खेळही अमुचा नव्हे\nखेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी\nम्हणती तयाला इश,म्हणति आल्ला कुणी, येशू कुणी\nत्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्यातले\nएका परि पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले\nआहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्यातला\nआहे जरी पत्यातला तो नाही तसा पत्यातला\nनामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी\nना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी\nहासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा\nआणखी सांगाल काहो वेदांत कोणी वेगळा\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/regional-languages-use-e-mail-marathi-second-32740", "date_download": "2018-06-19T17:41:13Z", "digest": "sha1:CCTK5FNKVANAIVU6UR3I3P6POONS4JWU", "length": 8801, "nlines": 64, "source_domain": "www.esakal.com", "title": "Regional languages in use in the e-mail \"Marathi\" Second प्रादेशिक भाषांमध्ये ई-मेल वापरात \"मराठी' दुसरी | eSakal", "raw_content": "\nप्रादेशिक भाषांमध्ये ई-मेल वापरात \"मराठी' दुसरी\nमंगळवार, 28 फेब्रुवारी 2017\nवापरकर्त्यांचे प्रमाण 20 टक्के\nमुंबई - दररोज नऊ हजार यूजर मराठी ई-मेल आयडी वापरतात. या बाबतीत हिंदीचा पहिला, तर मराठीचा दुसरा क्रमांक लागतो. मराठी ई-मेल आयडी वापरणाऱ्यांचे प्रमाण 20 टक्के आहे.\nसध्या आठ भारतीय भाषांमध्ये ई-मेल आयडी वापरता येतात. एप्रिलपर्यंत आणखी चार भाषांची भर त्यात पडेल. लवकरच एकंदर 22 भारतीय भाषांमध्ये ई-मेल आयडी वापरता येऊ शकेल.\nवापरकर्त्यांचे प्रमाण 20 टक्के\nमुंबई - दररोज नऊ हजार यूजर मराठी ई-मेल आयडी वापरतात. या बाबतीत हिंदीचा पहिला, तर मराठीचा दुसरा क्रमांक लागतो. मराठी ई-मेल आयडी वापरणाऱ्यांचे प्रमाण 20 टक्के आहे.\nसध्या आठ भारतीय भाषांमध्ये ई-मेल आयडी वापरता येतात. एप्रिलपर्यंत आणखी चार भाषांची भर त्यात पडेल. लवकरच एकंदर 22 भारतीय भाषांमध्ये ई-मेल आयडी वापरता येऊ शकेल.\nसध्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने केवळ आठ भाषांमध्ये ई-मेल आयडी तयार करण्याचा पर्याय दिला आहे. आणखी 22 भाषांमध्ये हा पर्याय देण्याचा विभागाचा संकल्प आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतीय भाषांमधून ई-मेल आयडी वापरण्यातील अडचणी सोडवण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत देशपातळीवर भारतीय भाषांमधून ई-मेल आयडी वापरण्यासाठी पुरेशी तरतूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आतापर्यंत तांत्रिक अडचणींमुळे स्थानिक भाषेतून ई-मेल स्वीकारणे किंवा पाठवणे शक्‍य होत नव्हते. पण बीएसएनएल, एमटीएनएल, गुगल यांसारख्या कंपन्यांनी सर्व्हरमध्ये अपग्रेडेशन केल्यामुळे स्थानिक भाषेतून ई-मेल पाठवणे शक्‍य झाले. याहू, रेडीफ आदींच्या सर्व्हरवर अजूनही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे सरकारी आणि खासगी अशा दोन्ही कंपन्यांना अडचणी सोडवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती डेटा एक्‍सजेन टेक्‍नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय डाटा यांनी दिली.\nहिंदी ई-मेल आयडी वापरणाऱ्यांचे प्रमाण 50 टक्के आहे, तर मराठी वगळता इतर सहा भाषांचे प्रमाण 20 टक्‍क्‍यांहूनही कमी आहे. चीन, रशिया, अरेबिक भाषा वापरणाऱ्यांनाही आपल्या भाषेतून ई-मेल आयडी वापरता येतात. त्यामुळे या देशांमध्येही इंग्रजीला मागे टाकत स्थानिक भाषांमध्ये ई-मेल आयडी वापरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती डाटा यांनी दिली.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/lg-1-ton-bsa12mayd-4-star-split-av-white-price-pkA0OY.html", "date_download": "2018-06-19T18:18:18Z", "digest": "sha1:6SLNWQHQ4FGXBRFOIVCWQXFFXROH3IB7", "length": 16704, "nlines": 436, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nलग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट\nलग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट\nलग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये लग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट किंमत ## आहे.\nलग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट नवीनतम किंमत Jun 14, 2018वर प्राप्त होते\nलग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईटफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nलग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 39,550)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया लग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nलग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट वैशिष्ट्य\nएअर सर्कलशन हिंग म३ हर 989\nएअर फ्लोव डिरेकशन 2-way Direction\nअँटी बॅक्टरीया फिल्टर Yes\nफ्रंट पॅनल डिस्प्ले Digital\nइतर कॉन्वेंईन्स फेंटुर्स SDL712156924\nइनेंर्गय इफिसिएंचय श 4.2\nपॉवर कॉन्सुम्पशन 1060 W\nकूलिंग ऑपरेटिंग करंट 5.8\nरुंनींग करंट 5.8 A\nपॉवर कॉन्सुम्पशन & वॅट्स 1060\nवेइगत व आऊटडोअर 23.5\nविड्थ स इनडोअर 8.5\nलग 1 टन ब्स१२मेड 4 स्टार स्प्लिट आव व्हाईट\n5/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-5d-mark-iii-with-24-105mm-lens-combo-canon-1200d-with-18-55mm-lens-black-price-pdlmfi.html", "date_download": "2018-06-19T18:19:48Z", "digest": "sha1:G2J35ZN436XMWFEHLQUTEHTT26M3JZCR", "length": 14083, "nlines": 346, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ५ड मार्क आई विथ 24 १०५म्म लेन्स कॉम्बो कॅनन १२००ड विथ 18 ५५म्म लेन्स ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nकॅनन येतोस ५ड दसलर\nकॅनन येतोस ५ड मार्क आई विथ 24 १०५म्म लेन्स कॉम्बो कॅनन १२००ड विथ 18 ५५म्म लेन्स ब्लॅक\nकॅनन येतोस ५ड मार्क आई विथ 24 १०५म्म लेन्स कॉम्बो कॅनन १२००ड विथ 18 ५५म्म लेन्स ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस ५ड मार्क आई विथ 24 १०५म्म लेन्स कॉम्बो कॅनन १२००ड विथ 18 ५५म्म लेन्स ब्लॅक\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ५ड मार्क आई विथ 24 १०५म्म लेन्स कॉम्बो कॅनन १२००ड विथ 18 ५५म्म लेन्स ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ५ड मार्क आई विथ 24 १०५म्म लेन्स कॉम्बो कॅनन १२००ड विथ 18 ५५म्म लेन्स ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ५ड मार्क आई विथ 24 १०५म्म लेन्स कॉम्बो कॅनन १२००ड विथ 18 ५५म्म लेन्स ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ५ड मार्क आई विथ 24 १०५म्म लेन्स कॉम्बो कॅनन १२००ड विथ 18 ५५म्म लेन्स ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ५ड मार्क आई विथ 24 १०५म्म लेन्स कॉम्बो कॅनन १२००ड विथ 18 ५५म्म लेन्स ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ५ड मार्क आई विथ 24 १०५म्म लेन्स कॉम्बो कॅनन १२००ड विथ 18 ५५म्म लेन्स ब्लॅक वैशिष्ट्य\nकॅनन येतोस ५ड मार्क आई विथ 24 १०५म्म लेन्स कॉम्बो कॅनन १२००ड विथ 18 ५५म्म लेन्स ब्लॅक\n4/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/sarpanch-make-smart-village-gondia-108149", "date_download": "2018-06-19T18:51:27Z", "digest": "sha1:Y37MFHAAE6RVPAHTX5RMHQPPZMR7TEAT", "length": 17183, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sarpanch make smart village in Gondia सरपंच हरिणखेडे यांची कटंगी बुजरुकला स्मार्ट गाव करण्यासाठी वाटचाल | eSakal", "raw_content": "\nसरपंच हरिणखेडे यांची कटंगी बुजरुकला स्मार्ट गाव करण्यासाठी वाटचाल\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nपाणी टंचाईवर आळा घालण्यासाठी घनकचरा व सांडपाणी योजनेतुन गावातील विधन विहीर, विहीर, नळ स्टॉंड पोज जवळ शोस खड्डे करुन पाणी मुरवुन पाणी पातळी वाढविण्यासाठी कामे सुरु केली व पाणी शुद्धीकरणा करीता क्लोरीफाई यंत्रे बसविली. जिल्हा परिषद निधीतुन शाळेची आवार भिंत, वर्ग खोली दुरुस्ती, आरोग्य उपकेंद्राची आवारभिंत तयार केला\nगोरेगाव (गोंदिया) : तालुक्याच्या गावापासुन ३ कि मी अंतरावर असलेल्या कटंगी बुजरुक ला ५ महीन्याच्या कालावधीत ३ कोटीचे विकासात्मक कामे सरपंच तेजेंद्र रुपलाल हरिणखेडे यांनी करुन घेतली कटंगी बुजरुक ला स्मार्ट गाव बनविण्याकडे वाटचाल सुरु केली आहे.\n३ हजार लोकसंख्या असलेल्या कटंगी बुजरुक येथे सर्वसाधारण जिल्हा परिषद शिक्षक असलेल्या कुटुबांत तेजेंद्र हरिणखेडे यांचा जन्म झाला त्यांनी मास्टर ऑफ शोसल वर्क ची पदवी घेतली व शासकीय नोकरी न करता सामाजीक कामे करण्याचा विचार केला. तेजेंद्र हरिणखेडे यांनी १२ नोव्हेबर २०१७ ला सरपंच म्हणुन पदभार सांभाळला सर्व प्रथम गावातील समस्या, अडचणी, आवश्यकता यावर गावक-यांसी चर्चा बैठक केली व पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीना भेटी देवुन गाव विकास आराखडा तयार केला सामान्य फंडातुन ग्रामपंचायत इमारतीला सुशोभीत करुन सर्वांना बसण्याची व्यवस्था केली.\nपाणी टंचाईवर आळा घालण्यासाठी घनकचरा व सांडपाणी योजनेतुन गावातील विधन विहीर, विहीर, नळ स्टॉंड पोज जवळ शोस खड्डे करुन पाणी मुरवुन पाणी पातळी वाढविण्यासाठी कामे सुरु केली व पाणी शुद्धीकरणा करीता क्लोरीफाई यंत्रे बसविली. जिल्हा परिषद निधीतुन शाळेची आवार भिंत, वर्ग खोली दुरुस्ती, आरोग्य उपकेंद्राची आवारभिंत तयार केला, आमदार विजय रहांगडाले यांच्या स्थानिक निधीतुन चंद्रपुरटोली येथे सिमेंट रस्ता बांधकाम, १४ व्या वित्त आयोगातुन अंगणवाडी आवारभिंत केले शेत सिंचनाकरीता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतुन अकुशल कामाव्दारे कालवा दुरुस्ती व पिचिंग ८०० मजुरांच्या सहकार्याने केले त्यामुळे ४० हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली येणार आहे शेतापर्यत पोहण्याकरीता दोन पादंन रस्ते तयार केले पंतप्रधान सडक योजनेतुन दीड कोटी रुपयाव्दारे कटंगी बुजरुक ते सिलेगाव रस्त्यावर सिमेंट व डामरीकरण रस्ता, पुलाची कामे प्रगती पथावर सुरु आहेत माता माय देवस्थानात सौर उर्जा प्रकल्पामार्फत दुहेरी हातपंपाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला आहे या ठिकाणी सौर उर्जेव्दारे मंदीर, परिसरात सौर उर्जा दिवे लागणार आहेत सार्वजनिक शौचालय स्वच्छ भारत मिशन निधीतुन बांधकाम होत आहे शाळेची गुणवत्ता वाढीकरीता विशेष भर देणार आहेत, गावातील सांडपाणी, पावसाळी पाणी वाहुन जाण्यासाठी सिमेंट नाली बांधकाम करण्यात आले रस्त्यावरील शेणखताचे ढिगारे हटवुन रस्ता सपाटीकरण सुरु केला आहे.\nअनुसुचित जाती सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहीती कलापथका मार्फत जनजागूती , रामनवमीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मुनेश्वर शहारे ते मांगो साखरे यांच्या घरापर्यत असलेली सांडपाणी व पावसाळी पाणी वाहुन नेण्यासाठी नाली बांधकाम करण्यात आले यामुळे अनेक वर्षाची समस्या सुटली, कटंगी नाल्यावर धनलाल हरिणखेडे यांच्या शेतापासुन ते जसवंता चौरागडे यांच्या शेता पर्यत नाला सराळीकरण करण्याचे प्रस्ताव सादर केले आहे या विकास कामाकरीता जिल्हा निधीची मोठ्या प्रमाणात गरज भासत असल्याने माजी सरपंच डेमेंद्र रहांगडाले यांच्या सहकार्य लाभत आहे ही सर्व विकास कामे गावक-यांच्या सहकार्यानेच झाल्याने कटंगी बुजरुक ला स्मार्ट गाव करण्यासाठी वेळ लागणार नाही असी माहीती सरपंच तेजेंद्र हरिणखेडे यांनी दिली.\nगावाच्या विकासा संदर्भात सकारात्मक कामे सुरु आहेत सरपंच तेजेंद्र हरिणखेडे यांनी ५ महीन्यात अनेक विकास कामे सुरु केली आहेत यात गावकरीसुद्धा सहभागी आहे\n- डेमेंद्र रहांगडाले, माजी सरपंच कटंगी बुजरुक\nसरपंच म्हणुन निवड होताच स्वभाव, कामाची जिज्ञासा, लोकांचे सहकार्यामुळे हे शक्य झाले\n- संतोष टेंभरे, केरोसीन विक्रेता कटंगी बुजरुक\nजर्मनी आपोआप बाद फेरीत जाणार नाही\nमॉस्को - जर्मनी जगज्जेते आहेत म्हणजे ते आपोआप बाद फेरीत जातील असे नाही, असा इशारा माजी जगज्जेते कर्णधार लोथार मथायस यांनी दिला. त्यांनी अलीकडच्या...\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/gurpreet-olympian-win-gold-medal-21312", "date_download": "2018-06-19T18:13:09Z", "digest": "sha1:5EWYUJXLPIFEYCPT6DFJMSNISX5Z2CAK", "length": 12003, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gurpreet Olympian to win a gold medal ऑलिंपियन गुरप्रीतला सुवर्णपदक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nपुणे - ऑलिंपियन गुरप्रीत सिंगने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला. माजी ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या विजय कुमारला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. गुजरातच्या ऋषिराज बारोटने कुमार गटात सुवर्णपदक जिंकून सर्वांना धक्का दिला. त्याने अंतिम फेरीत विजय कुमारपेक्षा जास्त गुण नोंदविले.\nपुणे - ऑलिंपियन गुरप्रीत सिंगने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला. माजी ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या विजय कुमारला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. गुजरातच्या ऋषिराज बारोटने कुमार गटात सुवर्णपदक जिंकून सर्वांना धक्का दिला. त्याने अंतिम फेरीत विजय कुमारपेक्षा जास्त गुण नोंदविले.\nम्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरप्रीतने प्राथमिक फेरीत 579 गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला. त्यानंतर अंतिम फेरीत आर्मी मार्क्‍समनशिप युनिटच्याच नीरज कुमारला 35-29 असे चकवले. त्यांचाच सहकारी विजय कुमार ब्रॉंझच जिंकू शकला. गुरप्रीत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सांघिक सुवर्णपदक जिंकणे अपेक्षितच होते. त्यांनी 1699 गुण मिळविताना हरियाणा (1690) आणि महाराष्ट्रास (1672) सहज मागे टाकले.\nकुमार गटात ऋषिराजने पंजाबच्या आन्हादा जावांदा याला अंतिम फेरीत सहज मागे टाकले. प्राथमिक फेरीत सहावा असलेल्या ऋषिराजने 25 गुण मिळवताना अंतिम फेरीतील विजय कुमारपेक्षा जास्त गुण मिळविले. त्याने आन्हादा 17 गुणच मिळवू शकला, तर ब्रॉंझपदक विजेता शिवम शुक्‍ला 10 गुणच नोंदवू शकला. या गटात हरियाणाने सांघिक सुवर्णपदक जिंकताना पंजाब आणि उत्तराखंडपेक्षा सरस कामगिरी केली.\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nकालव्याला सरंक्षण भिंत नाही\nपुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या...\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाबाहेर 'भीक मांगो' आंदोलन\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच्. डी व एम.फिल् च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन मार्च महिन्यापासून बंद केले असून या विरोधात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/bharat-sasane-write-article-saptarang-33567", "date_download": "2018-06-19T18:22:40Z", "digest": "sha1:YMNXPEC7WKNEATQ2GBJLT6HRKRVN2EOX", "length": 25769, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "bharat sasane write article in saptarang ते जीवनदायी झाड (भारत सासणे) | eSakal", "raw_content": "\nते जीवनदायी झाड (भारत सासणे)\nरविवार, 5 मार्च 2017\nकुणीतरी एखादं रोप लावतं...रुजवतं...हळूहळू ते रोप मोठं मोठं होत जातं. त्याचं झाड बनतं. कालांतरानं झाड लावणारी व्यक्ती तो परिसर सोडून निघून जाते... मात्र त्या व्यक्तीनं मागं ठेवलेलं ते फळदार झाड नंतर किती जीवांना जगवतं, आनंद देत, जीवन देतं, आश्‍वासन आणि आशीर्वाद देतं हे पाहिलं की मन थक्क होऊन होतं. हे मर्म ज्यांनी जाणलं, ते मला वाटतं, आनंदी राहतात. जे नुसते भौतिक गोष्टींचा ध्यास घेतात, दागिने लेऊन बसतात, त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत केवढ्या मोठ्या ‘हिरव्या आनंदा’ला मुकतात ती माणसं...\nकुणीतरी एखादं रोप लावतं...रुजवतं...हळूहळू ते रोप मोठं मोठं होत जातं. त्याचं झाड बनतं. कालांतरानं झाड लावणारी व्यक्ती तो परिसर सोडून निघून जाते... मात्र त्या व्यक्तीनं मागं ठेवलेलं ते फळदार झाड नंतर किती जीवांना जगवतं, आनंद देत, जीवन देतं, आश्‍वासन आणि आशीर्वाद देतं हे पाहिलं की मन थक्क होऊन होतं. हे मर्म ज्यांनी जाणलं, ते मला वाटतं, आनंदी राहतात. जे नुसते भौतिक गोष्टींचा ध्यास घेतात, दागिने लेऊन बसतात, त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत केवढ्या मोठ्या ‘हिरव्या आनंदा’ला मुकतात ती माणसं...\nमी राहत होतो त्या घराच्या मागं एक लिंबाचं झाड होतं. लिंब म्हणजे कडूलिंब नव्हे. आपण खातो त्या लिंबाचं झाड. खिडकीलगतच होतं ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असं. लसलशीत हिरवंगार आणि चैतन्यमय. प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त. सगळा आसमंत तापून जाई. आसपासची जमीन तापून-करपून तपकिरी पडलेली दिसे. जी काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हती. सगळीकडं शुष्क कोरडी जमीन. घरसुद्धा तापून निघे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे.\nखरं तर भिंतीच्या उंचीचं झालेलं लिंबाचं झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं होतं, हे माझ्या लक्षात आलं. त्या झाडाखाली ‘काळीभोर सावली’ असे. मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई. त्यामुळं जमिनीत नेमकी तिथंच ओल असे. त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे. रात्रीतून तो बराच सरकलेला असे. लहान-मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले. मग लक्षात आलं, की या झाडाखाली गोगलगाईंची वस्ती आहे. इतक्‍या मोठ्या आकाराच्या गोगलगाई मी प्रथमच पाहत होतो आणि प्रथमच मी असंही पाहिलं, की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच; परंतु त्या झाडावरही चढतात. फांदीवर चिकट रंगानं बरबरटेल्या गोगलगाई पाहणं, त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता.\nलवकरच एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्‍चर्यात दिलासा शोधू लागली. त्या जोडीनं काड्याकाड्यांचं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरवात केली. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं, की गुंजांच्या डोळ्यांची, लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीस पडे. भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं.\nचिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असे. जणू गातं-बहरतं संगीतमय झाड तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथं दिसत. त्या सगळ्याचं ते झाड म्हणजे एक केंद्र, एक आकर्षण, एक आश्‍वासनाचं, विश्‍वासाचं ठिकाण झालं होतं. कलकलाट आणि गजबजाट. त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्‍वासक निमंत्रण दिलं होतं. ते आश्‍वासन ‘कंठोकंठी’ दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडं थव्याथव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं.\nझाडाखाली मुंग्याचंही एक वेगळंच विश्व होतं. अनेकरंगी किडेसुद्धा त्या दलदलीत होते. एकदा पाहत असताना सापाची कात आढळून आली. झाडावर खारीची वस्ती तर होतीच; पण थंड सावलीत कुत्रीही तिथं विसाव्याला येत. फुलांपासून ते फळांपर्यंतचा सगळा जीवनप्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही; परंतु शेवटच्या बहरात फुलं लागलेली पाहिली. ही फुलं चिमुकली, मंद गोड वासाची आणि अद्भुत फळदार आश्‍वासन घेऊन आलेली असत. फुलांमुळं लवकरच त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या. फुलपाखरं आणि रंगीत उडते कीटक. फुलचुखे चिमुकले पक्षी आणि भुंगे. एका छोट्या फांदीवर मधमाश्‍यांचं पोळंही रचलं जाऊ लागलं. तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावी असं वाटू लागलं; पण त्या माश्‍यांनी कधी कुणाला दंश केला नाही.\n‘सजीवांसाठी जीवनदायी केंद्र’ अशी त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याचं माझ्या लक्षात आलं; पण इतकंच नव्हे तर, माणसंही त्या झाडाकडं आकर्षित होत होती.\nज्या कुण्या दाक्षिणात्य स्त्रीनं हे लिंबाचं झाड राहत्या घराच्या मागं केवळ भाडेकरू असताना लावलं होतं, तिनं त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं. मुक्त-मोकळं झाड. त्या झाडाला तिनं जणू कडूपणाच्या आणि कंजुषीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या. आसपासचे लोक येत, लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात. फळं कधी कमी पडली नाहीत. फळांनी लगडलेलं ते झाड दृष्ट लागण्यासारखं, समृद्धीची भावना जागवणारं आणि जीवनदायी होतं...सगळ्यांसाठीच\nम्हणजे असं की, माणसं, पशू-पक्षी, कीटक, साप, कुत्री आणि खारी, गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेत असे. भोवतालच्या काहिलीतलं विसाव्याचं आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्‍वासन आणि जगण्याचा दिलासा...\nइतकं महत्त्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो होतो. ज्य घराची हकीकत मी सांगतो आहे, ती एक जोडइमारत होती. ट्‌विन ब्लॉक. शेजारी जे राहत होते, त्यांच्या परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता. म्हणजे भरपूर पाणी होतं. मात्र, त्यांच्या अंगणात आणि परसदारात गवताची काडीही नव्हती. माणसं उदास, दुर्मुखलेली, संत्रस्त वाटत. त्या घरातली स्त्री नेहमी दागिने घालून बसे; परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी ‘हिरवा आनंद’ पसरवण्याचा प्रयत्न कधी केला नाही. मला वाटतं झाड लावणं, ते जगवणं, त्याद्वारे दूरवर आनंदाचे आणि आश्‍वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्तीच असावी लागते. जो माणूस एखादं झाड जगवतो, तो निसर्गात एक ‘हिरवा चमत्कार’ रुजवत असतो. हे लिंबाच झाडच बघा ना ज्या कुण्या बाईनं हे झाड लावलं होतं, ती बाई इथून निघून गेली होती; परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्यामागं ठेवून गेली. दरवर्षी, दर ऋतूत त्या झाडाच्या अनुषंगानं एक उत्सव साजरा होत असणार. फुलं येत असणार. घमघमाट दरवळत असणार आणि मग एक आख्खा फलोत्सव...फळांचं लगडणं...हे सगळं घडत असणार. मी तर केवळ एका ऋतूतला सजीवांच्या जागत्या-नांदत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो; पण शेजारची ती माणसं... ज्या कुण्या बाईनं हे झाड लावलं होतं, ती बाई इथून निघून गेली होती; परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्यामागं ठेवून गेली. दरवर्षी, दर ऋतूत त्या झाडाच्या अनुषंगानं एक उत्सव साजरा होत असणार. फुलं येत असणार. घमघमाट दरवळत असणार आणि मग एक आख्खा फलोत्सव...फळांचं लगडणं...हे सगळं घडत असणार. मी तर केवळ एका ऋतूतला सजीवांच्या जागत्या-नांदत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो; पण शेजारची ती माणसं... ती अनेक वर्षं त्या घरात राहत आलेली होती; परंतु न त्यांनी ते ‘हिरवं कौतुक’ पाहिलं, न त्यांनी झाडं लावली, न त्यांनी फुलं फुलवली. हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधी पोचल्याचं मी पाहिलंच नाही. म्हणूनच कदाचित ती माणसं त्यांच्या परस-अंगणासारखीच उदास, भकास, तपकिरी अशीच वाटत राहिली मनानं. त्याउलट ते झाड.\nते झाड लावणारी ती दाक्षिणात्य बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली होती. तिनं आल्याबरोबर प्रथम जाऊन ते झाड पाहिलं. तिचा तो हळवेपणा मला सृजनाशी संबंधित वाटला. मला वाटतं सृजनाशी, नवनिर्माणाशी, निर्मितीशी मन जोडलेलं असेल तर ते ताजं राहतं. झाडांना फुलवणं, रुजवणं, त्यांचा ‘हिरवा संदेश’ दूरवर पोचवणं यातून मन सृजनात्मक आणि आनंदी, निर्मितिक्षम होत असावं. एक मागं ठेवलेलं फळदार झाड किती जीवांना जगवतं, आनंद देत, जीवन देतं, आश्‍वासन आणि आशीर्वाद देतं हे पाहिलं की मन थक्क होतं. हे मर्म ज्यांनी जाणलं, ते मला वाटतं, आनंदी राहतात. जे नुसते भौतिक गोष्टीचा ध्यास घेतात, दागिने लेऊन बसतात, त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत आनंदापासून ते बिचारे वंचित राहत असावेत.\n- त्या जीवनदायी झाडानं आपल्या ‘हिरव्या भाषे’त मला असं बरंच काही काही सांगितलं.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\n'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी\nमुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा...\nमला वाचवा हो, मला पाणी द्या हो\nवैशालीनगर : \"\"वाचवा वाचवा ऽऽ मला वाचवाऽऽऽ.'' वैशालीनगरातील जलतरण तलावाच्या दिशेने आवाज आला. \"मॉर्निंग वॉक'साठी आलेले सारेच आवाजाच्या दिशेने धावले....\nअन् 'नाच्या'चा जमावाने 'खेळ मांडला'\nआश्वी (संगमनेर) - लांबसडक केस, सणसणीत उंचीला साजेशी स्त्रीदेहाची लकब, कोणीही प्रथमदर्शनी स्त्री म्हणून सहज फसावं असं रुप लाभलेल्या त्याने अंगात...\nशेतकऱ्यांनी जनावरांसमोर टाकली केळी\nचोपडा : तालुक्‍यातील पूर्व आणि पश्‍चिम भागात नुकत्याच झालेल्या वादळाने केळीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी केळी अक्षरश: जनावरांसमोर टाकली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilm.in/2016/10/bring-it-on-lyrics-jaundya-na-balasaheb.html", "date_download": "2018-06-19T18:14:08Z", "digest": "sha1:2RBL4ARJGN7K3SFE7OUJ7ZR2VR5DJHNA", "length": 5200, "nlines": 112, "source_domain": "www.marathifilm.in", "title": "Bring It On Lyrics | Jaundya Na Balasaheb | Ajay-Atul | Marathi Film", "raw_content": "\nअगं मनात माझ्या आली\nकिती Alone राहू आता\nअगं मनात माझ्या आली\nकिती Alone राहू आता\nआलोया मै हूँ DON\nआलोया मै हूँ DON\nबेबी ब्रिंग इट ओन\nबेबी ब्रिंग इट ओन\nअगं आली तू गावात, बाराच्या भावात\nअन कॉलेजात भेट झाली तुझी\nमला भेटून वाटलं छान\nअगं प्रपोज माझं तू अपोझ करून\nकशी गं जमल जोडी\nगुटखा खावून वाट लागली बॉडी ची\nफालतू पणा बी ग्येला\nतुझ्या मागं मागं रानी\nम्या बी जिम लावली\nन हालत झाली घान\nन हालत झाली घान\nन हालत झाली घान\nबेबी ब्रिंग इट ओन...\nATKT मधी झालोया पास\nअन Daddy म्हणला बास\nकालेजाला मला येगलाच ध्यास\nशेजार गावाच्या आईच्या भावाच्या\nआणि येता जाता मला खाता-पिता\nकसा होतोया तुझाच भास\nकरून खर्च लगीन लावू थाटात\nआन तू तर साला हात देईना हातात\nएकजीव झाल्यावानी राहू दोघ जोडीन\nराहू दोघ जोडीन म्या दारू-बिरू सोडीन\nपेमेंट झाल्या-झाल्या राणी दोन गुंठे काढीन\nबँक लोन काढून म्या EMI फेडीन\nघेऊन मिठीत साखर वाटीत\nघेऊन मिठीत साखर वाटीत\nHey बेबी ब्रिंग इट ओन\nबेबी ब्रिंग इट ओन\nबेबी ब्रिंग इट ओन … आलिंगनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/voltas-243cyi-split-ac-white-20-tons-price-p8RMXj.html", "date_download": "2018-06-19T18:23:43Z", "digest": "sha1:FPEZCFIG7PO4T3JN5K5YWK27ZKMJURWN", "length": 16471, "nlines": 435, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nवोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स\nवोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स\nवोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये वोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स किंमत ## आहे.\nवोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स नवीनतम किंमत Jun 14, 2018वर प्राप्त होते\nवोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्सफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nवोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 35,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nवोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स दर नियमितपणे बदलते. कृपया वोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nवोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 93 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nवोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nवोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 2 Ton\nस्टार रेटिंग 1 Star\nवोल्टस २४३कयी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/pay-tax-black-money-18074", "date_download": "2018-06-19T18:06:10Z", "digest": "sha1:KYMIONDHN62GRA6ZAKSK3MVKRZOEIGX2", "length": 11589, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pay tax on Black Money काळ्या पैशावरील कर भरा; प्राप्तिकर विभागाचा इशारा | eSakal", "raw_content": "\nकाळ्या पैशावरील कर भरा; प्राप्तिकर विभागाचा इशारा\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - प्राप्ती जाहीर योजनेअंतर्गत काळा पैसा जाहीर करणाऱ्या करदात्यांना कराचा पहिला हप्ता भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर असून, या मुदतीत कर न भरल्यास त्यांनी जाहीर केलेला काळा पैसा अवैध ठरविण्यात येईल, असा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला आहे.\nनवी दिल्ली - प्राप्ती जाहीर योजनेअंतर्गत काळा पैसा जाहीर करणाऱ्या करदात्यांना कराचा पहिला हप्ता भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर असून, या मुदतीत कर न भरल्यास त्यांनी जाहीर केलेला काळा पैसा अवैध ठरविण्यात येईल, असा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला आहे.\nप्राप्ती जाहीर योजना जून ते सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत देशातील काळा पैसाधारकांना तो जाहीर करण्याची सुविधा देण्यात आली होती. या पैशावर त्यांना 45 टक्के कर व दंड भरण्यास सरकारने सांगितले आहे. यातील 25 टक्के कराचा पहिला हप्ता नोव्हेंबर अखेरपर्यंत व दुसरा 25 टक्‍क्‍यांचा हप्ता 31 मार्च 2017 पर्यंत आणि उरलेले 50 टक्के 30 सप्टेंबर 2017 पर्यंत भरण्याची मुभा सरकारने दिली होती. प्राप्ती जाहीर योजनेतील कराचा पहिला हप्ता 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करणे आवश्‍यक आहे. हा हप्ता न भरल्यास जाहीर केलेला काळा पैसा अवैध मानण्यात येईल, असा इशारा देणाऱ्या जाहिराती प्राप्तिकर विभागाने दिल्या आहेत.\nसरासरी एक कोटी रुपये उघड\nप्राप्ती जाहीर योजनेअंतर्गत 64 हजार 275 जणांनी 65 हजार 250 कोटी रुपयांचा काळा पैसा जाहीर केला होता. यातून सरकारला 29 हजार 362 कोटी रुपयांचा कर मिळणार आहे. या योजनेत सरासरी एका व्यक्तीने एक कोटी रुपयांचा काळा पैसा जाहीर केला आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ashwinee-evergreenashwinee.blogspot.com/2011/11/", "date_download": "2018-06-19T17:40:33Z", "digest": "sha1:IFNOJOE2HPHD5GVTUJS4LRDEJNKREV4F", "length": 6637, "nlines": 35, "source_domain": "ashwinee-evergreenashwinee.blogspot.com", "title": "भिजपाऊस.....: November 2011", "raw_content": "\n ' ...दीड वर्षाची तनु, मान वाकडी करुन हातावर बसलेल्या डासाला अतिशय प्रेमाने विचारत होती... मोठं कोणीतरी मिश्किलपणे म्हणालं, 'अगं वेडे..तुझ्या हातावर बसून त्याची मंमंच करतोय तो..’आजूबाजूचे मोठे या उद्गारावर खो..खो हसले..तनुच्या ते गावीही नव्हतं, ती डासाशी गप्पा मारण्यात-त्याची विचारपूस करण्यात दंग झाली होती.. 'मं..मं झायी’ आणि 'जो..जो झायी’ आणि 'जो..जो झायी’ या दोन प्रश्नार्थक वाक्यांची तिच्या शब्दसंग्रहात नव्यानेच भर पडली होती..त्यामुळे समोर जो कोणी येईल त्याला हे विचारण्याचा नवा छंद तिला जडला होता..मग तो अंगणात येणारा काऊ असो की चिऊ असो की तिच्या गोऱ्यापान हातावर बसून तिचं रक्त शोषणारा डास असो..या संवादाने सगळया मोठयांची छान करमणूक होत होती आणि मोठयांच्या दुनियेतून कधीच हद्दपार झालेल्या निरागसतेचं हे दर्शन सुखावणारंही होतं..\nअसे 'बोल’ ऐकले की मोठं होण्याच्या बदल्यात आपण काय गमावलंय हे लक्षात येतं ... मोठं होण्याच्या या अटळ प्रवासात कधी बोट सोडून जाते ही निरागसता आणि भाबडं मन\nकिती वेगळी आणि सुंदर असते लहानग्यांची दुनिया..निष्पाप, भाबडी आणि निरागस..जगण्यात आणि वागण्यात कोणतेही छक्केपंजे नसलेली ती सुरूवातीची 3/4वर्षं..आप-पर भावाचा, संकोचाचा आणि भीतीचा स्पर्शही नसलेली...सर्वांशी सहजी 'संवाद' साधणारं ते वय..त्यांचं जग केवळ भवतालच्या माणसांचं नसतं तर त्यात सर्व सजीव सामावलेले असतात. म्हणूनच आई भरवत असलेल्या भाताचा घास, पायाशी शेपूट हलवत बसलेल्या भू-भू लाही भरवायचा आग्रह केला जातो. केवळ आग्रहच नाही तर आपल्या चिमुकल्या हातांनी घास भरवलाही जातो.\nआकाशीचा चांदोमामा हा तर छोटयांचा सगळयात जवळचा दोस्त...त्याला पाहून आनंदाने लकाकणारे ते चिमणे डोळे..टाळया वाजवत, बोबडया आवाजात म्हटलं जाणारं चांदोमामाचं गाणं...त्या दिवशी तर गंमतच झाली, चांदोमामाला गाणं म्हणून दाखवल्यावर आजीनं तनुला म्हटलं, 'पुरे किती वेळ थांबायचं अंगणात..चल आता आत... ’ नेहमीप्रमाणेच बराच वेळ बाहेर बागडूनही, पोट न भरलेल्या तिने नाराजीने घराच्या दिशेने मोर्चा वळवला..पण जाता जाता तिला काय वाटलं कोणास ठाऊक...आकाशाच्या दिशेने चांदोमामाकडे पहात तिने हात हलवला..त्याला बाय केलं आणि 'गुड नाईट’ म्हणत फ्लाईंग कीसही दिला..हसऱ्या डोळयांनी त्याचा निरोप घेत ती वळली..तिचा निरोपाचा पापा पोचला असावा बहुतेक, कारण माझं लक्ष अभावितपणे वर गेलं तेव्हा तोपर्यंत तिथेच थबकलेला चांदोमामा तिच्या घरावरुन पुढे सरकला होता..\nओंजळीत धरुन ठेवाव्याशा वाटणाऱ्या एक नितांतसुंदर, लोभस क्षणाची मी साक्षीदार होते...मला हेवा वाटला, तिच्या निरागस प्रेमाचा आणि त्या भाग्यवंत चांदोमामाचाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/all?order=title&sort=asc", "date_download": "2018-06-19T17:54:35Z", "digest": "sha1:VMXFOTMTVMNJRGKIEGHG5HW72Z37PQZW", "length": 6313, "nlines": 131, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "अनुक्रमनिका | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nजोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही - शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n06/04/2015 हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम\n03/08/2012 \"योद्धा शेतकरी\" विमोचन - ABP माझा TV बातमी संपादक\n22/07/2012 'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ संपादक\nबरं झालं देवा बाप्पा...\nसरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले\nबरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ॥\nकर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी\nकर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी\nतरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥\nकधी चालुनिया येते कहर अस्मानी\nविपरीत शेतीधोरण कधी सुलतानी\nकमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ..॥\nइंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले\nशोषणाने शेतकरी खंगुनिया मेले\nपोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले.॥\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2009/04/blog-post.html", "date_download": "2018-06-19T18:12:10Z", "digest": "sha1:ZRBICF53BIZHDWZ2JOMSCTU3SJDPVCQS", "length": 13474, "nlines": 62, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: अयोध्याकांड - भाग ३", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nअयोध्याकांड - भाग ३\nरामाच्या अभिषेकाची बातमी मंथरेकडून कळल्यावर कैकेयीला प्रथम आनंदच वाटला. त्याअर्थी ती बहुधा भोळी-भाबडी असावी. मात्र मंथरेने तिला फटकारून समजावले कीं ’तूं राणी असून तुला राजधर्मातील उग्रता समजत कशी नाही तुझा पति समाधानासाठी तुझ्याकडे येतो पण आता कौसल्येचे हित करतो आहे. तुला कळत कसे नाही तुझा पति समाधानासाठी तुझ्याकडे येतो पण आता कौसल्येचे हित करतो आहे. तुला कळत कसे नाही सवतीचा पुत्र हा शत्रू असतो. भरत व राम यांचा राज्यावर सारखाच अधिकार आहे त्यामुळे रामाला भरतापासूनच भय आहे. लक्ष्मण रामभक्त तर शत्रुघ्न शेवटचा त्यामुळे त्याचा राज्यावर मुळीच अधिकार नाही. उत्पत्तिक्रमाने रामापाठोपाठ भरताचाच राज्यावर अधिकार आहे तेव्हा रामाला त्याचेच भय वाटणार आणि त्यामुळे तो तुझ्या पुत्राला क्रूरतापूर्वक वागवील. भरताला त्याची गुलामी करावी लागेल.’\nकैकेयीला हे ऐकूनहि धोका कळला नाही व ती पुन्हा भाबडेपणाने मंथरेला म्हणाली ’रामानंतर १०० वर्षांनी कां होईना, भरत राजा होईलच. तूं कशाला संतापतेस मला भरताइतकाच रामहि प्रिय आहे. रामाला राज्य मिळणार म्हणजे भरतालाच मिळाल्यासारखे मला वाटते मला भरताइतकाच रामहि प्रिय आहे. रामाला राज्य मिळणार म्हणजे भरतालाच मिळाल्यासारखे मला वाटते’ मंथरेने तिला पुन्हा समजाविले कीं ’मूर्खे, रामानंतर त्याचा पुत्रच राजा होईल आणि भरत कायमचाच बाजूला पडेल. तुला काहीच कसे कळत नाही’ मंथरेने तिला पुन्हा समजाविले कीं ’मूर्खे, रामानंतर त्याचा पुत्रच राजा होईल आणि भरत कायमचाच बाजूला पडेल. तुला काहीच कसे कळत नाही रामाला राज्य मिळाले तर तो भरताला बाहेरच घालवील रामाला राज्य मिळाले तर तो भरताला बाहेरच घालवील भरताला तू दीर्घकाळ आजोळी राहूं दिलेस त्यामुळे त्याचे नुकसान होणार आहे. तो येथेच असता तर राजाला त्याचेहि रामासारखेच प्रेम वाटले असते व त्याला अर्धे राज्य तरी मिळाले असते. शत्रुघ्नहि येथे नाही मग भरताचे हितरक्षण तुझ्याशिवाय कोण करणार भरताला तू दीर्घकाळ आजोळी राहूं दिलेस त्यामुळे त्याचे नुकसान होणार आहे. तो येथेच असता तर राजाला त्याचेहि रामासारखेच प्रेम वाटले असते व त्याला अर्धे राज्य तरी मिळाले असते. शत्रुघ्नहि येथे नाही मग भरताचे हितरक्षण तुझ्याशिवाय कोण करणार राम लक्ष्मणावर प्रेम करतो पण भरताचा तो तिरस्कार आणि द्वेष करील. तुं भरताच्या हिताचे रक्षन केले पाहिजे. ज्या कौसल्येचा तूं अनादर करतेस ती राम राजा झाला तर तुझा सूड घेईल.’\nया संवादावरून दोघीच्या स्वभावावर प्रकाश पडतो व आपल्या पूर्वग्रहांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाहीं. कैकेयी भोळी दिसते तर मंथराही ’अकारण’ रामाचा द्वेष करणारी नसून कैकेयी-भरताचें हितरक्षण हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून तिला जाणवणारा धोका तिने कैकेयीला स्पष्टपणे दाखवून दिला आहे. राजवाड्यातील राजकारणात तिची बाजू कोणती याबाबत तिला संदेह नाही\nआता कैकेयीचे मन पालटले. दशरथाने, पूर्वी एका युद्धप्रसंगात कैकेयीने कौशल्याने व धैर्याने त्याचे सारथ्य करून त्याचा जीव वाचवला तेव्हां तिला वर दिले होते व ते कैकेयीने लगेच न मागतां राखून ठेवले होते. त्या वरांची मंथरेनेच कैकेयीला आठवण करून दिली व ’त्या वरांचा वापर करून, भरताला राज्य व रामाला चौदा वर्षे वनवास मागून घे व भरताला निष्कंटक राज्य मिळवून दे’ असे सुचवले. ’चौदा वर्षांच्या काळात भरत जनतेचे प्रेम मिळवून स्थिर होईल व रामाचा सध्याचा प्रभाव राहणार नाही’ असा दूरदृष्टीचा व रास्त सल्ला तिला दिला. दुर्योधनाने पांडवांना वनवासाला धाडताना हाच हेतु बाळगला होता याची आठवण सहजच होते. सल्ला पटला व कैकेयीचा बेत पक्का झाला. मंथरेची तिने स्तुति केली.\nपुढे एका ठिकाणी उल्लेख आहे कीं दशरथाने कैकेयीशी विवाह करताना तिच्या पित्याला वचन दिले होते कीं तिच्या पुत्राला राज्य मिळेल. तोंपर्यंत कौसल्या-सुमित्रेला पुत्र नसल्यामुळे दशरथाने तसे वचन दिले होते. (महाभारतात, सत्यवतीच्या बापाने असे वचन शंतनूपाशी मागितले पण ते शंतनु देऊ शकत नव्हता कारण पुत्र देवव्रत भीष्म वयात आला होता, त्याला कसे डावलणार) या वचनाची मंथरा वा कैकेयी दोघींनाहि माहिती नसावी कारण याप्रसंगी तसा काही उल्लेख नाही. भरताला राज्य देण्याचे वचन खरे तर जुनेच होते आणि वरांचा वापर करण्याची गरजच नव्हती. पण दशरथानेच आपले वचन पाळले नव्हते) या वचनाची मंथरा वा कैकेयी दोघींनाहि माहिती नसावी कारण याप्रसंगी तसा काही उल्लेख नाही. भरताला राज्य देण्याचे वचन खरे तर जुनेच होते आणि वरांचा वापर करण्याची गरजच नव्हती. पण दशरथानेच आपले वचन पाळले नव्हते ( रघुकुलकी रीत, जान जाय परि वचन न जाय हे खरे ठरले नव्हते ( रघुकुलकी रीत, जान जाय परि वचन न जाय हे खरे ठरले नव्हते\nयापुढील कथा पुढील भागात.\nमी आपल्या दोन्ही blogs चा नियमित वाचक आहे तसेच मी रामायण व महाभारताचे भाषांतर लहानपणी वाचले आहे . आपल्या सर्वांच्या मनात या सर्व व्यक्तिरेखांच्या काही विशिष्ट प्रतिमा तयार झालेल्या असतात ज्या सामान्यत:black & white अशा असतात. त्यातून बाहेर पडून चिकित्सक दृष्टीने केलेले रामायण व महाभारताचे आपले विश्लेषण फारच सुंदर आहे. असेच लिहित रहा ही सदिच्छा.\nआपल्या प्रतिक्रियेबाबत धन्यवाद. रामायण - महाभारत वाचताना मला हेच जाणवले होते. खुद्द मूळ ग्रंथांतच असलेले स्पष्ट उल्लेख लक्ष देऊन वाचले तर आपल्या, तुमच्या वर्णनाप्रमाणे black and white व्यक्तिप्रतिमांना वेगळे वळण लावतात. आपण राम आणि कृष्ण यांना देवाचे अवतार मानायला सुरवात केल्यापासून त्यांचे मनुष्यत्व हरवून गेले व मग ठाम झालेल्या प्रतिमांना प्रतिकूल वा विसंगत उल्लेखांकडे दुर्लक्ष होऊं लागले असे मला वाटते. मी कोणी विद्वान वा व्यासंगी नाही पण कुतूहल कायम ठेवून वाचलें व लिहिलें. आपल्यासारख्या पुष्कळांना, विशेषत: तरुण पिढीला, माझा दृष्टिकोन आवडतो याचा मला आनंद वाटतो.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nअयोध्याकांड - भाग ५\nअयोध्याकांड - भाग ४\nअयोध्याकांड - भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/commission-will-focus-bank-transaction-26984", "date_download": "2018-06-19T18:27:27Z", "digest": "sha1:ISCYR6X4BFCEIWAVL6GDTZMX4X4R3Q7X", "length": 16928, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Commission will focus on the Bank transaction बॅंक व्यवहारांवरही राहणार आयोगाचे लक्ष - सतीश कुलकर्णी | eSakal", "raw_content": "\nबॅंक व्यवहारांवरही राहणार आयोगाचे लक्ष - सतीश कुलकर्णी\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nपुणे - निवडणूक काळात बॅंक खात्यांमध्ये होणाऱ्या सर्व संशयास्पद व्यवहारांवरही निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष राहणार आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान उमेदवारांना खर्चाबाबत पूर्णपणे पारदर्शकता ठेवावी लागणार आहे, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिली.\nपुणे - निवडणूक काळात बॅंक खात्यांमध्ये होणाऱ्या सर्व संशयास्पद व्यवहारांवरही निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष राहणार आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान उमेदवारांना खर्चाबाबत पूर्णपणे पारदर्शकता ठेवावी लागणार आहे, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिली.\nमहापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. एका बाजूला उमेदवारांची धावपळ सुरू झाली असताना निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासकीय पातळीवरही जोरदार तयारी चालू आहे. या तयारीबाबत कुलकर्णी यांनी ‘सकाळ’ कार्यालयात संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. आचारसंहिता, मतदार याद्या, मतदान केंद्र आणि प्रशासकीय तयारी याबाबतची माहिती त्यांनी या वेळी दिली.\nया निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला पाच लाख रुपये एवढी खर्चाची मर्यादा घातली आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा त्यात एक लाखाने वाढ झाली असल्याचे सांगून कुलकर्णी म्हणाले, ‘‘उमेदवाराने स्वतःच्या प्रचारावर केलेला खर्च, उमेदवारासाठी इतरांनी केलेला खर्च आणि पक्षाने केलेला खर्च हा उमेदवाराच्या खर्चातच गणला जातो. खर्चाबाबतचे दरपत्रकही आयोगाने निश्‍चित केले आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांमध्ये प्राप्तिकर विभागाचे अधिकारीही राहणार आहेत. नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर कोणत्याही खात्यातून जादा रकमेचे व्यवहार झाले, तर बॅंकांच्या मदतीने त्यावर आयोगाचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांना किंवा उमेदवारांसाठी केल्या जाणाऱ्या खर्चाबाबत सर्वांनाच दक्षता घ्यावी लागणार आहे. प्रचारादरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी ४२ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.’’\nया वेळी प्रथमच उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरून घेण्यात येणार आहेत. यासाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. हा अर्ज कसा भरावा, त्यासोबत कोणती कागदपत्रे द्यावीत, या संदर्भातील प्रशिक्षणही उमेदवारांना दिले जाणार आहे. याशिवाय, प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कक्षही उभारण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जाची डाउनलोड केलेली प्रत सही करून उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. पक्षाचे ‘ए’ आणि ‘बी’ फॉर्म हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सादर\nमोफत पोस्ट खर्चात धरणार नाही\nसोशल मीडियाद्वारे मतदारांशी संपर्क साधला असेल, तर तो खर्चात धरला जाणार नाही, असे स्पष्टीकरण कुलकर्णी यांनी केले. मात्र सोशल मीडियावरील जाहिरातींचा खर्च निवडणूक खर्चात धरला जाणार आहे. ज्या पोस्टला पैसे द्यावे लागत नाहीत, तो खर्च यात पकडला जाणार नाही. पण प्रचार साहित्यात कोणाचेही चारित्र्यहनन होणार नाही, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या बाबी असता कामा नयेत. त्यासाठी प्रचार साहित्य निवडणूक आयोगाकडून तपासून घ्यावे लागणार आहे.\nपुणेकर मतदानात का मागे\nमहापालिका निवडणुकीत पुण्याची टक्केवारी नेहमीच कमी राहिली आहे. सुशिक्षित आणि ‘स्मार्ट’ पुणे शहरातील मतदानाची टक्केवारी किमान ७० टक्‍क्‍यांच्या पुढे जावी, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत केवळ ५४ टक्के मतदान झाले होते. सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब योग्य नाही. त्यामुळे मतदार जागृतीवर विशेष भर दिला जाणार असल्याचे सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत ‘सकाळ’ची विशेष मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8/", "date_download": "2018-06-19T18:28:33Z", "digest": "sha1:QX7SVQVFELHNKUDA3ITJT2YJ3SDWZUFM", "length": 14149, "nlines": 155, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "मुक्तायन | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on जुलै 18, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in कुसुमाग्रज, मुक्तायन\t• Tagged कुसुमाग्रज, मुक्तायन\t• यावर आपले मत नोंदवा\nम्हणाली, गाणं गाऊ का \nम्हणाली, घरटं बांधु का \nसुग्रण निघून गेली. Continue reading →\nPosted on जानेवारी 25, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in कुसुमाग्रज, मुक्तायन\t• Tagged कुसुमाग्रज, मुक्तायन\t• यावर आपले मत नोंदवा\nतत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील\nपण कविता त्याचा शोध लावते\nजेव्हा नेति – अस्तीचे वादंग\nमीमांसक माजवीत असतात, Continue reading →\nPosted on जानेवारी 25, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in कुसुमाग्रज, मुक्तायन\t• Tagged कुसुमाग्रज, मुक्तायन\t• यावर आपले मत नोंदवा\nपृथ्वीवर जेव्हा Continue reading →\nPosted on जानेवारी 25, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in कुसुमाग्रज, मुक्तायन\t• Tagged कुसुमाग्रज, मुक्तायन\t• यावर आपले मत नोंदवा\nकोठल्या स्वप्नाच्या स्पंजात रुतणारी\nसंगमरवरी स्तंभाला टेकून Continue reading →\nPosted on जानेवारी 24, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in कुसुमाग्रज, मुक्तायन\t• Tagged कुसुमाग्रज, मुक्तायन\t• यावर आपले मत नोंदवा\nएक चमचा एक दिवशी\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/sebi-gives-relief-ratan-tata-27242", "date_download": "2018-06-19T17:57:41Z", "digest": "sha1:GJWWWQPCRGAXKJYBDBRAWCXA5HVX2UGF", "length": 11288, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "sebi gives relief to ratan tata सेबीचा रतन टाटांना दिलासा | eSakal", "raw_content": "\nसेबीचा रतन टाटांना दिलासा\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nमुंबई : टाटा समूहातील काही कंपन्यांमध्ये इन्सायडर ट्रेडिंग झाल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याने भांडवली बाजार नियंत्रक सेबीने रतन टाटांना दिलासा दिला आहे. सायरस मिस्त्री यांच्यावतीने टाटा समूहातील काही कंपन्यांमध्ये इन्सायडर ट्रेडिंग झाल्याची तक्रार सेबीकडे करण्यात आली होती.\nमुंबई : टाटा समूहातील काही कंपन्यांमध्ये इन्सायडर ट्रेडिंग झाल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याने भांडवली बाजार नियंत्रक सेबीने रतन टाटांना दिलासा दिला आहे. सायरस मिस्त्री यांच्यावतीने टाटा समूहातील काही कंपन्यांमध्ये इन्सायडर ट्रेडिंग झाल्याची तक्रार सेबीकडे करण्यात आली होती.\nयासंदर्भात नुकताच सेबीच्या संचालकांची बैठक झाली. यात मिस्त्रींच्या तक्रारीवर चर्चा करण्यात आली, मात्र त्यात काही तथ्य आढळून आले नसल्याने सेबीकडून टाटांना क्‍लीनचीट मिळण्याची शक्‍यता आहे. रतन टाटा यांनी टाटा समूहाच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप केला. एखाद्या कंत्राटातील संवेदनशील माहिती मागवून निर्णयांमध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोप मिस्त्रींकडून करण्यात आला होता. मात्र रतन टाटा समूहाचे मानद अध्यक्ष असून त्यांची ही कृती योग्य आहे.\nकंपनीचे संचालक मंडळ टाटांकडून सल्ला घेऊ शकतात. मानद अध्यक्ष म्हणून कंपनीची कामगिरी, अधिग्रहण, विलीनीकरण, निर्गुंतवणूक याबाबतची माहिती घेऊ शकतात, असे सेबीच्या बैठकीनंतरच्या इतिवृत्तात म्हटले आहे.\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nसातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयाला फिजिशियनसह अन्य सहा वैद्यकीय अधिकारी मिळणार आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांची पुण्याची वारी थांबण्यास काही प्रमाणात...\n\"भारत-22 ईटीएफ'चा इश्‍यू कसा आहे\nकेंद्र सरकारला निर्गुंतवणुकीद्वारे यंदाच्या आर्थिक वर्षात 80 हजार कोटी रुपये उभे करावयाचे आहेत. केंद्र सरकार \"भारत-22 या एक्‍स्चेंज ट्रेडेड फंड'च्या...\n\"टीसीएस बायबॅक' एक फायदेशीर सौदा\nचार सप्टेंबर 2017 च्या \"सकाळ'मध्ये \"इन्फोसिस'च्या शेअरच्या बायबॅकवर एक लेख आला होता. त्यातील सल्ल्याचा गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या आत साधारणपणे 30...\nवाहन उद्योगातील \"अर्थ'रागिणी (नाममुद्रा )\nआपल्या क्षमतेच्या बळावर अनेक भारतीय महिला जगभरात विविध क्षेत्रांत कौतुकास्पद भरारी घेत आहेत. वाहन उद्योगासारख्या पुरुषी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/surgical-strike-possible-says-rawat-26047", "date_download": "2018-06-19T18:32:10Z", "digest": "sha1:G3GFANC7YN4PKUHZURPMLULDQBTRQPOE", "length": 11935, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "surgical strike possible, says rawat सर्जिकल स्ट्राइक शक्‍य : रावत | eSakal", "raw_content": "\nसर्जिकल स्ट्राइक शक्‍य : रावत\nशनिवार, 14 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : पाकिस्तानने शांतता प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास भारताला प्रत्युत्तर देण्याचा हक्क असल्याने आणखी सर्जिकल स्ट्राइकची शक्‍यता नाकारता येणार नाही, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज स्पष्ट केले. जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पाकिस्तानच्या प्रतिसादाबाबत भारताने \"थांबा आणि पाहा'ची भूमिका घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.\nनवी दिल्ली : पाकिस्तानने शांतता प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास भारताला प्रत्युत्तर देण्याचा हक्क असल्याने आणखी सर्जिकल स्ट्राइकची शक्‍यता नाकारता येणार नाही, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज स्पष्ट केले. जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पाकिस्तानच्या प्रतिसादाबाबत भारताने \"थांबा आणि पाहा'ची भूमिका घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.\nलष्कराच्या वार्षिक पत्रकार परिषदेत जनरल रावत यांनी विविध प्रश्‍नांवर उत्तरे दिली. \"भारताला अद्यापही छुप्या युद्धाचा धोका असून, घुसखोरी आणि दहशतवादामुळे पुढील काही वर्षे तरी वाद कायम राहण्याची भीती आहे. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांचा एकमेकांशी संवाद असून दोन्ही सैन्यांना शांतता हवी आहे. मात्र, पाकिस्तान सरकारने शांतता प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास सर्जिकल स्ट्राइकचा पर्याय भारतासमोर खुला आहे,' असे रावत म्हणाले.\nदेशातील धर्मनिरपेक्ष वातावरण कायम ठेवायचे असेल तर 1989 पूर्वीचे वातावरण पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, असेही ते म्हणाले. 1989 नंतर दहशतवाद वाढल्यानंतर काश्‍मिरी पंडितांनी केलेल्या स्थलांतरांचा त्यांच्या या बोलण्याला संदर्भ असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nकाश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीची भाजपची मागणी\nनवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू करायला हवी अशी मागणी भाजपाने केली आहे. भाजपाचे प्रवक्ते राम माधव यांनी...\nकाश्मीरमध्ये मुफ्ती सरकारच्या सत्तेतून भाजप बाहेर\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nअटक झालेले हिंदू दहशतवादी संघाचेच - दिग्विजय सिंह\nनवी दिल्ली - आजपर्यंत पकडले गेलेल्या हिंदू दहशतवाद्यांचा संबध हा आरएसएससोबत होता, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. नेहमीच...\nमोदींच्या अपयशामुळे राहुल गांधीच भविष्यात पंतप्रधान: सुधींद्र कुलकर्णी\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरसारखा मोठा मुद्दा सोडविण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच भविष्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nजखमी अवस्थेतही त्यांची पराक्रमाची शर्थ\nसावळीविहीर (अहमदनगर) -''जम्मु-काश्मीरच्या सांबा बॉर्डरवरील सीमा सुरक्षा चौकीवर 23 मे रोजी पाकिस्तानी सैनिकांनी जोरदार बॉम्ब हल्ले केले. त्याला भारतीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://abhaygodse.blogspot.com/2015/09/", "date_download": "2018-06-19T18:02:20Z", "digest": "sha1:QJH2REUFK62HBJPBP5B34O5S4OADRTLJ", "length": 10465, "nlines": 64, "source_domain": "abhaygodse.blogspot.com", "title": "Astrologer Abhay Godse: September 2015", "raw_content": "\nतीन ते चार वर्षांच्या मुलांच्या पत्रिकेबाबत प्रश्न विचारण्यारया Clients ची संख्या तशी कमी असते, पण असते. अशीच एक पत्रिका आली होती, आजार होता Cerebral Palsy (सेरेब्रल पालसि), हा मेंदूचा आजार असून प्रसूती होतेवेळी किंवा प्रसुतीच्या अगोदर मेंदूला इजा झाल्यास हा आजार होऊ शकतो ( अधिक माहितीसाठी वाचकांनी कृपया Google करावं ).\nह्या आजारामुळे muscle coordination नीट होत नाही. माझ्यासमोर आलेल्या पत्रिकेत माझं पहिल लक्ष गेलं ते बुधाकडे बुध हा वाणीचा कारक ग्रह आहे, तोच नीच होता आणि लग्नेश देखील होता. ह्यां मुलाला बोलता येत नव्हत. KP method नुसार प्रथम भावाचा उप नक्षत्र स्वामी हा देखील बघतात, तो १,६,१२ ह्या आजारासाठी ओळखल्या जाणारया स्थानांचा कार्येश होता. त्यामुळे आजाराची तीव्रता जास्ती होती. २०१८ पर्यंत असणारी शुक्र महादशा (काळ) ही देखील भावचलित कुंडली मधे अष्टम भावाची कार्येश होती, ह्याचा अर्थ कि सुधारणा २०१८ पर्यंत तरी वाटतं नव्हती.\nबुध हा ग्रह मीन राशीत निचीचा म्हणून ओळखला जातो, मीन हि रास शरीराच्या \"पाय\" ह्या अवयवावर येते. ह्या मुलाला चालता देखील येत नव्हत. पण ह्याच मीन राशीत गुरु ग्रह होता जो मीनेत स्वगृही असतो त्यामुळे कदाचित चालण्याबाबतीत भविष्यात थोडीफार प्रगती/सुधारणा होण्याची शक्यता आहे पण वाणीचा कारक बुधच नीच असल्यामुळे बोलण्याच्या बाबतीत प्रगती कठीण वाटत होती.\nह्या पत्रिकेत आणखी एका गोष्टीने माझं लक्ष वेधल, ह्याची रास धनु असल्यामुळे ह्याची साडेसाती नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झालेली होती त्यामुळे आता प्रोब्लेम आणखी वाढण्याची शक्यता होती. त्यात अजून ह्याची रास ही सप्तम स्थानात येत असल्यामुळे साडेसाती मध्ये शनिचं भ्रमण हे ६,७,८ ह्या स्थानांमधून होणार होत जी स्थान आजाराची स्थान म्हणून ओळखली जातात. म्हणजेच पुढचा काळ खूपच खडतर जाणार होता. ह्यात आणखी भर घालण्यासाठी ह्या मुलाच्या आईची रास वृश्चिक होती म्हणजे तिला देखील साडेसाती सुरु होतीच, त्यात पुन्हा वडिलांची रास मकर होती, त्यांची साडेसाती जून २०१७ पासून सुरु होणार म्हणजे जुन २०१७ ते डिसेंबर २०१९ ह्या काळात घरातील तिघांनाही साडेसाती असणार होती.\nआता हे एवढं सगळं असताना उपाय उपयोगी पडतील अस वाटत नव्हतं तरी देखील काही उपाय सांगितले, प्रयत्न करण्याने यश मिळेल का नाही हे माहित नसत पण \"आपण सगळे प्रयत्न केले \" हे मानसिक समाधान तर नक्कीच मिळत.\nसांगितलेले उपाय खालील प्रमाणे,\n१) घरातील दोघांना आत्ता साडेसाती आणि पुढे तिघांना साडेसाती असणार होती. मारुती उपासना सांगितली. जेंव्हा ती व्यक्ती स्वतः करू शकत नाही (जसं इथे मुलगा लहान असल्यामुळे) त्यावेळी शक्यतो घरातील ज्याच्या पत्रिकेत शनि strong असेल त्यांनी ती करावी.\n२) ह्या मुलाचे मिथुन लग्न आहे जी \"द्विस्वभाव\" राशी म्हणून ओळखली जाते तसेच ह्याची चंद्ररास धनु, जी देखील \"द्विस्वभाव\" रास, मीन राशीत देखील जास्ती ग्रह आणि ती देखील \"द्विस्वभाव\" राशी, म्हणून त्यांना एकापेक्षा जास्तं (कमीत कमी दोन, \"द्वि\") उपचार पद्धती (pathy) घ्याव्यात अस सुचवलं जसं allopathy + homeopathy. हे सांगितल्यावर त्यांनी सांगितलं कि हे असच सुरु आहे.\n3) साडेसाती सुरु होती. शनिवारी शक्यतो कुठ्ल्या Tests किंवा उपचार नकोत. तसच शनी हा अंधाराचा कारक म्हणून कुठल्याही दिवशीच्या रात्रीच्या वेळी जास्त काळजी घ्यावी.\nसाहजिकच हे सगळं वाचुन कुणाच्याही मनात प्रश्न येईल कि हे सगळं ह्याच मुलाच्या वाटयाला का आलं ह्यानी तर अजून कुठलंच वाईट कर्म केलेल नाही. काही मुलांचा जन्म व्यवस्थित होतो तर काही मुलांना जन्मापासूनच आजारपणाला सामोरे जावे लागते. हे असं का होतं ह्यानी तर अजून कुठलंच वाईट कर्म केलेल नाही. काही मुलांचा जन्म व्यवस्थित होतो तर काही मुलांना जन्मापासूनच आजारपणाला सामोरे जावे लागते. हे असं का होतं पुनर्जन्म न मानणाऱ्या लोकांना ह्याच उत्तर कधीच सापडणार नाही.\nएका राजाच्या पदरी एक 'मिहिर' नावाचा ज्योतिषी होता. एकदा त्याने राजपुत्राची पत्रिका बघुन भविष्य वर्तवल की, हा राजपुत्र वयाच्या अमुक अ...\nघरातूनच पैसे हरवतात तेंव्हा..\nज्योतिषाकडे माणूस केव्हा येतो किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं प्रश्न जरी दोन असले तरी उत्त...\nलग्न - समज गैरसमज \n आयुष्यातील एक महत्वाची घटना आपलं लग्न यॊग्य वयात व्हावं, चांगला जोडीदार मिळावा, हे प्रत्येकालाच वाटतं पण अनुप {नाव बदललं आहे}...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2018-06-19T17:54:43Z", "digest": "sha1:LFD53ALB6A4UIOHSC5DG4UGH7C3H7RZL", "length": 5649, "nlines": 76, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "अश्या या पोरी असतात | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: अश्या या पोरी असतात | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nअश्या या पोरी असतात\nअश्या या पोरी असतात\nअश्या या पोरी असतात ..................…\nएकला hi तर दुसर्याला bye........\nअन तिसऱ्याला lets go म्हणतात ….\nकधीच कोणाला खरे काय सांगतात \n... ... त्यांनाच माहिती स्वताला काय समजतात ..\nअश्या या पोरी असतात …...........\nमाझ्याकडे balance नव्हता रे …\nअरे माझ्या cousin चा फोन होता …\nbalance नाही म्हणजे तो काय आम्ही टाकून द्यायचा …\nबहाणे तर एकसो एक कसे काय सुचतात ..\nअश्या या पोरी असतात ..............…\nजेवढी यांच्या मागे लागू तेवढे फालतू समजतात..\nजेवढी तारीफ करू तेवढे फ्लर्ट समजतात.......\nजेवढे लांब राहण्याचा प्रयत्न करू तेवढे जवळ येतात..........\nजेवढे त्यांच्या नदी लागू तेवढे नखरे दाखवतात..............\nअश्या या पोरी असतात …...............\nकोणत्याही कारणावरून उगीच रडत बसतात..\nemotions फक्त यांच्याकडेच फक्त असतात ..........\nकोणत्याही कारणावरून उगीच भांडत बसतात..\nemotinal black mail करून पोरांना रडवतात..\nअश्या या पोरी असतात ….............\nपोरांच्या प्रेमाचा फायदा उठवतात....\nचांगल्या सज्जन पोराला व्यसनी बनवतात...\nकारण प्रेम साठी त्यांचाकडे खूप options असतात ....\nधोका मिळाला काय नाय काय स्वताच हा झाला कि तो फिरवत असता\nअश्या या पोरी असतात\n...... अश्या या पोरी असतात ..................… अश्या या पोरी असतात ..................… एकला hi तर दुसर्याला bye........ अन तिसऱ्याला...\nअश्या या पोरी असतात\nअश्या या पोरी असतात\nRelated Tips : अश्या या पोरी असतात, अहो प्रेयसी माझी, तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-tamgaon-morewadi-murder-case-106348", "date_download": "2018-06-19T18:56:15Z", "digest": "sha1:XDR7P655XG2OK63L53XC52YUU6LRXBMV", "length": 31764, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Tamgaon, Morewadi Murder case तामगाव, मोरेवाडीतील खुनाचा छडा | eSakal", "raw_content": "\nतामगाव, मोरेवाडीतील खुनाचा छडा\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nकोल्हापूर - खुनानंतर मृतदेह सिमेंटच्या खांबास बांधून करवीर तालुक्‍यातील तामगावच्या खणीत आणि मोरेवाडीतील विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेल्या दुहेरी खुनांचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले.\nकोल्हापूर - खुनानंतर मृतदेह सिमेंटच्या खांबास बांधून करवीर तालुक्‍यातील तामगावच्या खणीत आणि मोरेवाडीतील विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेल्या दुहेरी खुनांचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले.\nजागेच्या व्यवहारातून सख्ख्या भावाच्या मदतीने गोकुळ शिरगावातील गॅरेज मालकाचा, तर पैशाच्या व्यवहारातून तामगावातील कामगाराचा खून भैरू ऊर्फ सुनील मोरे याच्या टोळीने केल्याचे उघड झाले. या प्रकरणी भैरूसह पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. अजीज सैफुद्दीन वजीर व दस्तगीर महमदहनीफ तददेवाडी अशी खून झालेल्यांची नावे आहेत.\nसूत्रधार भैरू ऊर्फ सुनील दगडू मोरे (वय ३९, रा. मोरेवाडी, करवीर), रशीद सैफुद्दीन वजीर (४३, रा. गोकुळ शिरगाव, एमआयडीसी), जावेद अमरबाबू शेख (४९, रा. तामगाव, करवीर), सुनील पांडुरंग शिंदे (२३, रा. पाटीलनगर, नेर्ली, करवीर) आणि रोहित एकनाथ कांबळे (२६, रा. गिरगाव, ता. करवीर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.\n४ नोव्हेंबर २०१७ ला वजीर बेपत्ता\n१८ जानेवारी २०१८ ला दस्तगीर तददेवाडींचे अपहरण\n१ फेब्रुवारी २०१८ ला मोरेवाडीतील विहिरीत मृतदेह सापडला\n२४ मार्च २०१८ ला तामगाव खणीत मृतदेह सापडला\nआज ओळख पटवून गुन्ह्यांचा छडा\nएक खून जागा व्यवहारातून, दुसरा पैशांच्या देवघेवीतून\nखून करून मृतदेह तामगावच्या खणीत आणि मोरेवाडीतील विहिरीत टाकण्यात आले होते. त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. एक खून जागेच्या व्यवहारातून; तर दुसरा पैशांच्या देवघेवीतून झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली.\nजागेच्या व्यवहारातून वजीर यांचा खून\nगोकुळ शिरगाव एमआयडीसी (ता. करवीर) येथे अजीज सैफुद्दीन वजीर (वय ४५) हे दोन वर्षांपूर्वी पुण्यातून येथे राहण्यास आले. गोकुळ शिरगाव येथील सहा ते सात गुंठ्याच्या जागेत ते गॅरेज चालवत होते. नोव्हेंबर २०१७ पासून ते अचानक गायब झाले. याबाबत त्यांच्या पत्नी फतिमा वजीर यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.\nदरम्यान, मोरेवाडीतील चित्रनगरीच्या मागे असलेल्या विहिरीत खून करून मृतदेह सिमेंटच्या खांबाला बांधून फेकून दिल्याचे १ फेब्रुवारी २०१८ ला उघड झाले. सडलेल्या अवस्थेतील या मृतदेहाची ओळख पटविण्यात आणि मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना यश येत नव्हते. २४ मार्चला तामगाव (ता. करवीर) येथील खणीत अशाच पद्धतीने खून करून मृतदेह खांबाला बांधून फेकून दिल्याचा दुसरा प्रकार उघडकीस आला. एकाच पद्धतीने केलेल्या दुहेरी खुनाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करवीर, गोकुळ शिरगाव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत संयुक्तरीत्या युद्धपातळीवर सुरू होता. करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांच्या संशयाची सुई भैरू मोरेवरच केंद्रित होती.\nतपासात गोकुळ शिरगावातील अजीज वजीर बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद असल्याचे लक्षात आले. याबाबत करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी संबंधितांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. चौकशीत त्यांना वजीर यांचा लहान भाऊ रशीद (वय ४३) चैनीखोर असल्याचे व त्याने गोकुळ शिरगाव येथील गॅरेज असलेल्या सहा ते सात गुंठे जागेचा व्यवहार भैरू ऊर्फ सुनील मोरेशी केल्याचे समोर आले. त्याने ती जागा बाजारभावापेक्षा १० ते १५ लाख रुपये कमी किमतीला म्हणजे ३३ लाख रुपयांना विकली. त्या व्यवहारापोटी त्याने भैरूकडून तीन ते साडेतीन लाख रुपये ॲडव्हान्स घेतले होते.\nमात्र, सदरचा व्यवहार अजीज वजीर यांना मान्य नव्हता. त्यांनी त्यास विरोध केला. एक तर पैसे परत कर, नाही तर व्यवहार कर असा तगादा भैरूने रशीदकडे लावला होता. व्यवहारात अडथळा ठरणाऱ्या भावाचा (अजीज) रशीदला राग होता. त्यातून त्यांचे खटके उडत होते. तसेच, त्यांच्या मोबाईलचे सिमकार्डही बदलले होते, अशी माहिती चौकशीत पुढे आली.\nपोलिसांनी रशीदला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यात त्याने भैरू, जावेद, सुनील आणि रोहितच्या मदतीने सख्ख्या भावाचा खून केल्याची कबुली दिली. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भावाचा खून केल्यानंतर फक्त आईची स्वाक्षरी घेऊन जमीन विक्रीचा व्यवहार करण्याचे त्याने ठरविले. ४ नोव्हेंबर २०१७ ला रात्री साडेआठच्या सुमारास अजीज वजीर हे गोकुळ शिरगाव फाट्यावर गेले होते.\nत्यावेळी दबा धरून बसलेल्या भाऊ रशीदने भैरू, जावेद, सुनील, रोहित या चौघांच्या मदतीने अजीज यांना उचलून मोटारीत घातले. त्यानंतर त्यांना घेऊन ते तामगाव (ता. करवीर) येथील विमानतळाजवळील पांडवे यांच्या खाणीजवळ नेले. तेथे त्यांना या पाच जणांनी मारहाण केली. त्यानंतर डोक्‍यात वर्मी घाव घालून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह परिसरातील सिमेंटच्या खांबाला बांधून तो खणीत फेकून दिल्याची सर्वांनी कबुली दिली असल्याचे करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितले. अजीज वजीर यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि आई असा परिवार आहे.\nपैशांतून तामगावातील कामगाराचा खून\nमोरेवाडीतील विहिरीतही अशाच पद्धतीने खून करून मृतदेह फेकल्याचा संशय पोलिसांचा बळावला. त्या अनुषंगाने पोलिसांनी संशयित भैरू मोरेसह रशीद, जावेद, सुनील आणि रोहितची चौकशी सुरू केली. त्या पाच जणांनी याच पद्धतीने तामगावातील कामगाराचा खून केल्याची कबुली दिली.\nतामगाव (ता. करवीर) येथील माने कॉलनीत दस्तगीर महमदहनीफ तददेवाडी (वय ५०) हे कुटुंबाबरोबर राहत होते. ते मिळेल ते काम करायचे. त्यांची अजीज व जावेद यांच्याशी ओळख होती. याच ओळखीतून त्यांनी संशयित सुनील शिंदे याच्याकडून काही वर्षापूर्वी एक लाख रुपये घेतले होते. त्याच पद्धतीने अनेकांकडून हातउसने पैसे घेतले होते. मात्र, ते पैसे परत करता येत नसल्याने ते चार ते पाच वर्षांपासून घरी जात नव्हते. त्यांच्या विरोधात धनादेश न वटल्याचा (चेक बाऊन्स) न्यायालयात दावा सुरू होता. त्याच्या तारखेसाठी ते १८ जानेवारी २०१८ ला ते न्यायालयात गेले होते. ते सुनील शिंदेला समजले. त्याने भैरू, रशीद, रोहित आणि जावेद या चौघांच्या मदतीने तददेवाडी यांना रस्त्यात गाठले. त्यानंतर त्यांना मोटारीतून जबरदस्तीने घालून सुरवातीला पडवळवाडी येथे नेले.\nयेथून रात्री साडेआठच्या सुमारास कोगील (ता. करवीर) येथील सचिन पाटील याच्या घरी नेऊन चार ते पाच दिवस डांबून ठेवले. त्यानंतर २६ ते २७ जानेवारीदरम्यान त्यांना मोटारीतून मोरेवाडी येथील चित्रनगरीच्या मागे असणाऱ्या विहिरीजवळ आणले. तेथे लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून त्यांचा गळा आवळून खून केला. परिसरातील सिमेंटच्या खांबाला तारेने व नॉयलॉन दोरीने मृतदेह बांधून तो विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली असल्याचे गुरव यांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ, आई असा परिवार आहे.\nअजीज वजीर यांना त्यांच्या पत्नीने एक ताबिज दिले होते. ते ठेवण्यासाठी त्यांनी टी शर्टला आतील बाजूस एक खिसा केला होता. तामगाव येथील खणीत सापडलेल्या मृतदेहाच्या अंगावरील कपडे वजीर यांच्या घरच्यांनी ओळखले. त्या टी शर्टच्या आतील बाजूस खिसा होता. त्यात ताबीजही सापडले. तशाच पद्धतीचे खिसे असणारे टी शर्टही वजीर यांच्या घरात मिळून आले. टी शर्टचा हाच खिसा मृतदेहाची ओळख पटविण्यात महत्त्वाचे ठरल्याचे करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितले.\nदुहेरी खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. मारेकऱ्यांनाही जेरबंद करण्यात आले आहे. मात्र, न्यायालयीन दृष्टीने ठोस पुरावा म्हणून मृत अजीज वजीर आणि दस्तगीर तददेवाडी यांचेच ते मृतदेह आहेत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने डीएनए चाचणी केली जात आहे. लवकरच अहवाल प्राप्त होईल, असे गुरव यांनी सांगितले.\nअटक केलेल्या भैरू मोरेसह पाचही संशयितांनी दोन्ही गुन्ह्यांत एकच आलिशान मोटारीचा वापर केल्याची कबुली दिली आहे. ती मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली. मात्र, गुन्ह्यात आणखी एका मोटारीचा वापर केला असून, ती सध्या पुण्याला भाड्याने दिल्याचेही पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. ती मोटारही पोलिस ताब्यात घेणार आहेत. तसेच, संबंधित मोटारमालकावरही गुन्हा दाखल केला जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.\nया गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार भैरू ऊर्फ सुनील मोरे मोरेवाडीतील ‘बी. एम. बॉईज’चा मोरक्‍या आहे. हातात सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात चेन घालून तरुण वाहनातून फिरताना परिसरात दिसतात. भैरूचा आलिशान मोटारीतून वावर असतो. तो जमीन खरेदी-विक्रीचे कामही करतो, असे तपासात पुढे आल्याचे गुरव यांनी सांगितले.\nजाधव तीन दिवस तळ ठोकून\nमोरेवाडीतील विहिरीत मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यापासून करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांचा संशयित भैरू मोरेवर संशय होता. भैरूला या खुनाबाबतची काय माहिती आहे का अशी विचारणा अनेकदा त्यांनी केली. पण, त्याने ‘सांगतो साहेब, नक्की सांगतो’ असे म्हणत वेळ मारून नेली होती. दुहेरी खुनाची उकल होत असल्याचे जसजसे समोर येऊ लागले, तसतसे धागेदोरे शोधण्यासाठी करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव मोरेवाडीत तळ ठोकून होते, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.\nराजकीय क्षेत्राचे वलय असणाऱ्या आणि सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात गाजलेल्या खून प्रकरणातील एका संशयिताचे भैरू व त्याच्या ‘बीएम बॉईज’ला पाठबळ असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी चौकशीची प्रक्रियाही सुरू केली आहे.\nपाचही जणांचे मोबाईल ‘स्विच ऑफ’\nदुहेरी खून करण्याआधी दोन दिवस व घटनेनंतर दोन दिवस पाचही संशयितांनी आपले मोबाईल ‘स्विच ऑफ’ करून घरात ठेवले होते, असे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे त्यांचे मोबाईल लोकेशन व सीडीआर तपासताना त्यांची नावे पुढे येऊ शकली नव्हती, असे गुरव यांनी सांगितले.\nकोगील येथील घरात डांबले\nकोगील (ता. करवीर) येथे दिलेल्या पैशांपोटी भैरूने सचिन पाटील नावाच्या व्यक्तीकडून घराचा ताबा घेतला आहे. त्याच घरात दस्तगीर तददेवाडी यांना १८ जानेवारीनंतर चार ते पाच दिवस डांबून ठेवले होते, असे तपासात पुढे आले आहे. या घराचा कब्जा भैरूने कसा घेतला याबाबतचीही चौकशी केली जात आहे.\nसंशयितामधील सुनील शिंदेचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यानेच खुनानंतर मृतदेह तारेने व नायलॉन दोरीने सिमेंटच्या खांबाला बांधल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलिस त्याची चौकशी करीत आहेत.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathimedia.in/Kavita.html", "date_download": "2018-06-19T18:30:32Z", "digest": "sha1:QQP5ICL4VBFSNUVPN3TGDANE2C6EY37K", "length": 9598, "nlines": 134, "source_domain": "marathimedia.in", "title": " MarathiMedia", "raw_content": "\nएक तारा अणुगाभ्यातून पाहता पाहता निखळला\nअग्निस्त्रोत्यांच्या उर्जेसाठी अवकाशात मिसळला\nकार्यमग्न रहा त्याचा संदेश आम्ही मनात रुजवला\nपरंतु त्याच्या असण्यासाठी अवघा देश हळहळला\nशस्त्रांचे हे अमूल्य दान आमुच्या पदरी देऊन गेला\nदेशभक्तीचे अमृत बीज अमुच्या हृदयी रोवून गेला\nजागवू आम्ही तुझी वचने जागवू तुझ्या कर्तुत्वाला\nहिच तुजला श्रद्धांजली प्रियतम कलाम अब्दुल्ला\nशशिन वरधावे, कांदिवली (पश्चिम), मो ९६१९३२१५४५\nमन हे का कातर होई\nमन हे का हळवे होई\nतुझी सय का गडद होई\nतोडले तू पाश प्रेमाचे तरी\nतुझ्या सईने मनास का वेदना होई\nउपकाराच्या ओझ्याखाली दबलो होतो\nकर्ज फेडण्या बाजरी मी विकलो होतो\nलिलाव होणे आयुष्याचा टळू न शकले\nलिहून खाते नादारीचे थकलो होतो\nमृगजळ पुढती पाठलाग मी करता करता\nशुन्यासंगे दोस्ती करण्या शिकलो होतो\nकधीच नव्हती हाव मनाला सन्मानाची\nपरिस्थितीच्या रेट्यापुढती झुकलो होतो\nआनंदाचे स्वप्नही कधी पडले नाही\nतरी कधी मी माझ्यावरती हसलो होतो\nमैत्री माझी वेदनांसवे घट्ट एवढी\nकाट्यांवरती शांत शांतसा निजलो होतो\nसूर्य मला का म्हणता मी तर लपून जगलो\nउगवायाच्या अधीच मी मावळलो होतो\nनोंद न झाली जगात माझी, जणू काय मी\nअनंतात मरण्याचाआधी विरलो होतो\nदैव मागणे “निशिकांता”ला जमले नाही\nप्राक्तनात जे मुकाट देवा जगलो होतो\nनिशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३\nदोन पाखरांचा संसार होता\nदोन पाखरांचा संसार होता...\nवास्तवात नाही पण तिच्या स्वप्नात होता..\n१४ फेब्रुवारी ला लग्न...\nआणि व्हायचा विचार होता..\nलग्नानंतर रोज एक चोकलेट..\nआणि रोज बाहेर फिरायला जायचं असा तिचा हटट होता..\nआपले चौघांचे कुटुंब असेल..\nमोठी कृपा तर छोटा पार्थ असेल...\nदर १ नोव्हेंबर ला कैंडललाइट डिनर..\nतिथे आपल्या दोघं शिवाय आणखी कुणी नसेल..\nआपल्या दोघांच छोटस घर असेल..\nगुलाबी भिंती आणि मार्बल फ्लोर असेल..\nकृपा ला डॉक्टर आणि पार्थ ला स्पोर्टसमन बनवायचे...\nआणि आपण आपल्या जबाबदारीतुन मुक्त व्हायचे....\nआमच्या ह्या संसाराला कुणाची तरी नज़र लागली...\nआमच्या स्वप्नाची नाव नशिबाच्या सागरात बूडू लागली..\nत्या बुडणाऱ्या नावेकडे बघन्यावाचून कोणताच पर्याय नव्हता...\nघात करणाऱ्या त्या लाटा थाम्बायाचे नाव घेत नव्हत्या...\nशेवटी स्वप्नांची ती नाव बूडून गेली...\nपाखरांच्या स्वप्नाना तडा देऊन गेली..\nस्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती...\nआता कधी जिव निघून जातो ह्याकडे नज़र लागली होती..\nटाळ वाजती वाजती , मृदुंग बोलती बोलती\nअवघे भक्त चालSती, पंढरीच्या वाटेवरती...II धृ II\nयेथे नाही जातीभेद, येथे नाही वर्णभेद,\nयेथे नाही प्रांतभेद, हीच विठोबाची शक्ती...II १ II\nअवघे भक्त चालती..पंढरीच्या वाटेवरती..\nविश्व सारे अंधारले, सर्व सगुण लोपले,\nपरि संतरूपी रक्षियले, हीच विठोबाची शक्ती... II २ II\nअवघे भक्त चालती..पंढरीच्या वाटेवरती..\nयुगे येतील जातील, जन बुडतील तरतील,\nपरि विठ्ठल निश्चल...सुधा म्हणे तेथे मुक्ती... II ३ II\nअवघे भक्त चालती..पंढरीच्या वाटेवरती.........\nहिंदुहृदयसम्राट : एक प्रतिभावान शलाका ( १८. ११. २०१२ )\nऋद्राक्षांची अखंड माला हाय अखेरी भंग पावली\nएक शलाका प्रतिभावान विश्वहिंदुत्व जगुन गेली\nअर्धतपाच्या राज्यप्रवासी मराठीचे ती श्वास झाली\nहीनदीन जनतेच्या कंठी लढण्याचा आवाज झाली\nसमर्थ स्वयंभूत प्रतिभेतून सार्थ जगणे दावून गेली\nबुलंद मराठी हृदयांमधुनी महाराष्ट्राचा घोष बनली\nएकाच हाक व एक इशारा ठिणगीची मशाल केली\nशब्दांप्रती जे देतील प्राण ऐसी सैनिक सेना केली\nसन्मान हरपल्या जनांस प्रतिकाराची शक्ती दिली\nखेडोपाडी अन प्रांतोप्रांती संघराज्याची गुढी रोवली\nऋद्राक्षांची ही माला अता असेल जरी भंगली गेली\nपरि शिवधनुच्या प्रत्यंचे व्याघ्रशरांचे गर्जन झाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/tribulations-step-progress-35712", "date_download": "2018-06-19T18:26:30Z", "digest": "sha1:6TFZHLQRE7M5RPFNTDBTMVLFSFFIBXYH", "length": 17799, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tribulations step progress संकटांतही पाऊल प्रगतीकडे | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 18 मार्च 2017\nमुंबई - महसुली जमा आणि महसुली तुटीसोबतच वित्तीय तुटीचा वाढता आलेख आणि कर्जाच्या डोंगराने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अडचणीत असतानाही सेवा व कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येत असल्याचे संकेत दिले आहेत. शेती क्षेत्रातल्या साडेबारा टक्‍के वृद्धीच्या दराने व उत्पन्नवाढीचे बळिराजाने केलेल्या प्रयत्नाने राज्याच्या तिजोरीला आर्थिक बळ मिळाल्याने विकासाचा वृद्धीदर 9.4 टक्‍के इतका राहणार असल्याचे समाधानकारक चित्र आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.\nमुंबई - महसुली जमा आणि महसुली तुटीसोबतच वित्तीय तुटीचा वाढता आलेख आणि कर्जाच्या डोंगराने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अडचणीत असतानाही सेवा व कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येत असल्याचे संकेत दिले आहेत. शेती क्षेत्रातल्या साडेबारा टक्‍के वृद्धीच्या दराने व उत्पन्नवाढीचे बळिराजाने केलेल्या प्रयत्नाने राज्याच्या तिजोरीला आर्थिक बळ मिळाल्याने विकासाचा वृद्धीदर 9.4 टक्‍के इतका राहणार असल्याचे समाधानकारक चित्र आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र, महसूल आणि वित्तीय तुटीचा वाढता आकडा; त्यात वेतन, निवृत्तिवेतन, कर्ज परतफेडीसह इतर खर्चांचा वाढता कल पाहता राज्याला आर्थिक शिस्तीचे कठोर निर्णय घ्यावे लागतील, हे वास्तवही आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहेत.\nविधिमंडळात आज 2016-17 या वर्षाचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज देणारा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला.\nकर्ज, परतफेडीचा बोजा वाढताच\nराज्यावरील कर्जाचा बोजा तब्बल तीन लाख 56 हजार 213 कोटी रुपयांवर गेला असून, या कर्जाच्या परतफेडीसाठी तिजोरीतून 28 हजार 220 कोटी रुपयांचे व्याज द्यावे लागत आहे, तर वेतनावर 79,941 कोटी आणि निवृत्तिवेतनासाठी 24,370 कोटी रुपयांचा भार पडत आहे.\nराज्याचा विकासदर 2014-15 मध्ये 5.4 टक्के इतका होता. गेल्या दोन वर्षांत त्यात वाढ होऊन यंदा तो 9.4 टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या दरडोई उत्पन्नात एक लाख 32 हजार 341 रुपयांवरून एक लाख 47 हजार 399 रुपये वाढ झाली आहे.\nकृषी विकासदर वाढणे अपेक्षित\nकृषी व संलग्न क्षेत्रांचा विकासदर उणे 4.6 वरून 12.5 टक्‍क्‍यांपर्यंत वाढणे अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद केले आहे आणि उद्योग क्षेत्रात 6.7 टक्के, तर सेवा क्षेत्रात 10.8 टक्के वाढ अपेक्षित आहे.\nराज्याच्या महसुली जमेत गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.4 टक्के वाढ अपेक्षित असून, या जमेची रक्‍कम दोन लाख 20 हजार 810 कोटी रुपये इतकी होईल असा अंदाज व्यक्‍त केला आहे. यात कर महसुलातही भरघोस वाढ अपेक्षित असून त्यातून एक लाख 75 हजार 849 कोटी रुपये, तर करेतर महसुलातून 44 हजार 961 कोटी रुपये सरकारी तिजोरीत येतील असा अंदाज आहे.\nफडणवीस सरकारचा सिंचन क्षेत्राचा ताळमेळ अजूनही जुळत नसल्याचे आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट झाले आहे. राज्याचे एकूण सिंचन क्षेत्र 24 लाख 47 हजार हेक्‍टर इतके असले, तरी निर्मित क्षमता व लागवडीयोग्य क्षेत्राच्या प्रमाणात प्रत्यक्ष सिंचनाची टक्‍केवारी मात्र अहवालात नमूद करण्यात आलेली नाही. मात्र, \"जलयुक्‍त शिवार' योजनेतून मागील वर्षात 4374 गावे टंचाईमुक्‍त, तर 11 टीएमसी पाणीसाठा \"जलयुक्‍त'मुळे शक्‍य झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.\n- विकासदर 9.4 टक्‍के राहण्याचा अंदाज\n- महसुली तूट 3645 कोटी रुपये\n- वित्तीय तूट 35,031 कोटी रुपये\n- कर्जाचा डोंगर 3 लाख 56 हजार कोटी रुपयांवर\n- दरडोई उत्पन्न 1 लाख 47 हजार 399 रुपये\n- उद्योगात अजूनही संथ गती\n- \"जलयुक्‍त शिवारा'चे पाणीदार यश\n- चांगल्या मॉन्सूनमुळे 15,212 लाख हेक्‍टरवर पेरणी\n- कडधान्यांचे उत्पादन 80, डाळींचे उत्पादन 187, तेलबियांचे उत्पादन 142 व कापसाचे उत्पादन 83 टक्के वाढण्याची शक्‍यता\n- कृषी व पूरक क्षेत्रांची वाढ 12.5 टक्‍क्‍यांवर जाण्याचा अंदाज\n- रब्बीचे क्षेत्र 51.31 लाख हेक्‍टरवर\n- उद्योग क्षेत्राची 6.7, सेवा क्षेत्राची 10.8 टक्के वाढ अपेक्षित\n- महसुली जमा 2,20,810 कोटी रुपये अपेक्षित, महसुली खर्च 2,24,455 कोटी रुपये अपेक्षित\n- सुमारे 99 टक्के गावांना बारमाही रस्ते\n- राज्यात एक जानेवारी 17 पर्यंत वाहनांची संख्या 294 लाखांवर\n- राज्यातील वीजवापर 82,145 लाख युनिट्‌सवर, विजेचे उत्पादन 34,416 मेगावॉटवर\n- नोव्हेंबर 16 अखेर औद्योगिक गुंतवणुकीच्या 11,37,783 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/priyanka-thakur-coffee-sakal-18277", "date_download": "2018-06-19T18:00:44Z", "digest": "sha1:5TGRQBCKGL7AYKF44QT3VTC7EVJ7KNQ6", "length": 13453, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Priyanka Thakur coffee with sakal नाट्यगृहातच घडतात कलावंत - प्रियांका ठाकूर | eSakal", "raw_content": "\nनाट्यगृहातच घडतात कलावंत - प्रियांका ठाकूर\nमंगळवार, 29 नोव्हेंबर 2016\nनागपूर - खरा कलावंत नाटकाच्या थिएटरमध्येच घडतो. अभिनय क्षेत्रात \"शॉर्टकट' शोधणाऱ्या कलावंतांना नाट्यगृहातील प्राथमिक शिक्षण मिळत नाही, असे मत अभिनेत्री प्रियांका शक्ती ठाकूर यांनी आज \"कॉफी विथ सकाळ'मध्ये केलेल्या दिलखुलास चर्चेदरम्यान व्यक्त केले.\nनागपूर - खरा कलावंत नाटकाच्या थिएटरमध्येच घडतो. अभिनय क्षेत्रात \"शॉर्टकट' शोधणाऱ्या कलावंतांना नाट्यगृहातील प्राथमिक शिक्षण मिळत नाही, असे मत अभिनेत्री प्रियांका शक्ती ठाकूर यांनी आज \"कॉफी विथ सकाळ'मध्ये केलेल्या दिलखुलास चर्चेदरम्यान व्यक्त केले.\nयावेळी अभिनेत्री ठाकूर यांच्यासह स्वाक्षरी संकलनात लिमका बुकमध्ये नोंदणी झालेले दिलीप डहाके उपस्थित होते. ठाकूर यांनी भोपाळमध्ये वयाच्या आठव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली. तेथील प्रसिद्ध कलावंत गुरू हबीब तन्वीर यांच्या मार्गदर्शनात अभिनयाचे धडे घेतले. \"राजनीती' या हिंदी चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.\n\"एक विवाह ऐसा भी' या चित्रपटात नायकाच्या बहिणीची भूमिका साकारली. आजच्या तरुण पिढीला नाटकातील मेहनत नको असते. त्यामुळे त्यांचे नुकसान होत असल्याची खंत प्रियांकाने व्यक्‍त केली.\nनागपुरातील व्यावसायिक शक्ती ठाकूर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर भोपाळ सोडून नागपूरला स्थायिक झाले. येथे आल्यावर लक्षात आले की, येथे मराठी नाट्यसृष्टीला चांगले दिवस असताना, हिंदी नाटकांना फारसे स्थान दिले जात नाही. त्यामुळे हिंदी नाट्यसृष्टीला मोठे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हिंदीतील \"रोटी वाली गली' नाट्यप्रयोग महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाला. नाटकाला उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय पारितोषिक मिळाल्यावर आत्मविश्‍वास वाढला आणि हिंदी नाट्यसृष्टीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. अनेक दिग्दर्शक आणि कलावंतांनी सहकार्य केले. हिंदी नाट्यसृष्टीसाठी काम करताना पतीच्या प्रोत्साहनामुळे भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. चित्रपटात राजकीय भूमिका करणे सोपे असले तरी, प्रत्यक्षात राजकारणात कार्य करणे कठीण असते. हिवाळी अधिवेशनादरम्यान 13 डिसेंबर रोजी \"झलकारी बाई' नाट्यप्रयोग सादर करणार असून, त्याचे लेखन, दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका या सर्व जबाबदाऱ्या स्वतः सांभाळल्याचे प्रियांकाने यावेळी नमूद केले.\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nशमिता शेट्टीचा फॉलोअर्सना अनफॉलो करण्याचा सल्ला\n‘फादर्स डे’च्या निमित्ताने शमिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात शिल्पा आणि ती वडिलांच्या प्रतिमेवर फुलं अर्पण करताना दिसत...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ghatotkatch.blogspot.com/2007/02/", "date_download": "2018-06-19T18:00:11Z", "digest": "sha1:JWIYGNUUTG7OKTONO4HQ2QIAGOQ3MTG7", "length": 9711, "nlines": 130, "source_domain": "ghatotkatch.blogspot.com", "title": "1001.0010: February 2007", "raw_content": "\nआता मी काही धार्मिक वगैरे नाही (असं म्हणायची फैशन संपली नाही ना) पण कधी जर कोणी मला देवळात घेऊन गेलं तर मी जातो. कशाला कोणाचं मन वगैरे दुखवा) पण कधी जर कोणी मला देवळात घेऊन गेलं तर मी जातो. कशाला कोणाचं मन वगैरे दुखवा आणि दुसरं म्हणजे आमचं सर्वात जवळचं देऊळ 20 मैलावर आहे आणि तो रस्ता drive करायला मस्तच आहे. दुधात साखर म्हणायचं तर, थोडा पाऊस पडून गेला होता दुपारीच. असल्या मौसमात अगदी खंडाळ्यात आल्यासारखा गारवा आला होता हवेत आणि मला देवालाही नाही म्हणता आलं नाही.\nतर सांगायचं काय, सगळं मस्त माझ्या मनासारखं चाललं होतं. आम्ही देवळात पोचलो आणि रीतीरिवाज पूर्ण केले (you know, नमस्कार, प्रसाद वगैरे). एक कोणीतरी बुवा काहीतरी सांगत होते, ते थोडंसं ऐकून निघू असं मत मांडण्यात आलं आणि आम्ही त्या carpetवर तळ ठोकला.\nबुवा रंगात होते. 'आत्मू'उन्नती विषयी ते सांगत होते. (माझं मराठी वाचन पु.लं.पुढे जात नाही) आणि थोडंसं sensibleही वाटलं मला ते. आपण आपल्या शारिरीक गरजांना खूप महत्त्व देतो, खूप काळजी घेतो. बौद्धिक गरजांसाठी शाहरूख खानचे सिनेमे पाहतो. इत्यादी, इत्यादी. पण आध्यात्मिक गरजांसाठी ... (हे बुवांचं नाही, माझं प्रवचन आहे; आत्ताच सांगून टाकतो, नाही म्हणजे नंतर confusion नको) सांगायचं काय, कदाचित बाकी सगळ्यांनाही ते पटलं असावं की काय, पण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणारा मी एकटाच नव्हतो. बुवांनाही ते जाणवलं. 7-8 जणांचा group जर तुम्ही काय बोलताय याच्याकडे कान टवकारून लक्ष देत असेल, तर तुम्हालाही थोडंसं अवसान येतं आणि तुम्ही तुमच्या आवडत्या विषयावर येता. माझी ही theory आहे. कधीतरी prove करीन.\nते आले त्यांच्या सनातन धर्मावर. थोडं Christian आणि ईस्लाम धर्मांशी comparison करून, सनातन धर्म श्रेष्ठ कसा हे अगदी उत्साहात त्यांनी सांगितलं. त्यांच्या बाजूलाच एक आजी बसल्या होत्या. त्या पण देवळाच्या management teamमधल्या दिसल्या. कारण यानंतर लगेचच त्यांनी 'आरतीची वेळ झाली' असं बुवांना बजावलं. माझ्या डाव्या बाजूला बसलेला स आणि माझ्या पुढे बसलेली म यांची नजरानजर झाली आणि दोघेही गालातल्या गालात हसू लागले. मला प्रथम कळलं नाही. नंतर जाणवलं की त्या आजी त्या बुवांच्या better half असल्या पाहीजेत. म्हणूनच म आणि स ला त्या बजावण्यात \"been there done that\" असं काहीतरी वाटलं असावं. बुवा थोडेसे हिरमूसले, पण अगदी थोडा वेळ. \"ये बहोत डरती है, मै जबभी ईस विषयपे आता हूं\" असं काहीतरी बोलून परत चालू झाले. 5-10 मिनिटांनी माझे डोळे थोडेसे जडावले. पूर्ण दिवस हाफिसात काम केल्यावर अजून काय होणार\" असं काहीतरी बोलून परत चालू झाले. 5-10 मिनिटांनी माझे डोळे थोडेसे जडावले. पूर्ण दिवस हाफिसात काम केल्यावर अजून काय होणार पण अचानक जेंव्हा मला पं नेहरुंचं नाव ऐकू आलं तेंव्हा मी खडबडून जागा झालो. पं नेहरु पण अचानक जेंव्हा मला पं नेहरुंचं नाव ऐकू आलं तेंव्हा मी खडबडून जागा झालो. पं नेहरु\nझालं काय, तर बुवा पुनर्जन्म या विषयावर होते. त्यातही Christian आणि ईस्लाम धर्म पुनर्जन्म मानत नसल्याने सनातन आणि झालंच तर हिंदू धर्म श्रेष्ठ कसा हे दुस~यांदा prove झालं. (टाळ्या) नंतर त्यांनी बरंच काही सांगितलं त्याचा सारांश असा - माणूस या जन्मात जे काही करतो ते त्याच्या गतजन्मांचं प्रतिबिंब असतं (वा वा) आणि त्यांचा प्वॉईंट असा होता की नेहरू परिवाराने जसं काही आपल्या लोकशाहीवर राज्य केलंय, त्यावरून असं सिद्ध होतं की त्या परिवाराच्या links मागील जन्मी कोणत्यातरी तशाच परिवाराशी असल्या पाहिजेत. म्हणून त्यांच्या मते, पं नेहरु मागील जन्मी रावण (हो, हो, रामानंद सागर यांच्या रामायणातलाच) असलेच असणार.\nया वाक्यानंतर आजीबाईनी बुवांना धारेवर धरून आरती करायला लावली हे कालचं शेंबडं पोरही सांगू शकेल. मी माझी केस रेस्ट करतो. त्या बुवांपेक्षा पॉलिटिकल बुवांना मी तरी स्वत: भेटलेलो नाही.\nLabels: कथेकरी बुवा, पं नेहरु, पुनर्जन्म, रावण, हिंदू धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Chandrapur/2017/01/29193140/News-In-Marathi-Auto-fall-down-in-Revere-at-Chandrapur.vpf", "date_download": "2018-06-19T17:47:06Z", "digest": "sha1:BXKTH6BUUQXDFLJAXFNHP2EAECHWYWFF", "length": 11422, "nlines": 236, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "News In Marathi Auto fall down in Revere at Chandrapur , दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटो कोसळली नाल्यात", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - वारजे येथे हॉटेलमालकाची आत्महत्या, विष प्राशन करत संपवले जीवन\nनांदेड : आठवडाभरापासून पाऊस गायब, धर्माबाद, देगलूर, बिलोलीतील भातशेती धोक्यात\nठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू\nदुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटो कोसळली नाल्यात\nचंद्रपूर - अचानक पुढे आलेल्या दुचाकीला वाचवताना ऑटो नाल्यात कोसळली. ही घटना बल्लारपूरकडून बंगाली कॅम्पकडे येताना घडली असून ऑटोमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. ऑटोचे नुकसान झाले आहे.\nराहुल गांधी चंद्रपुरात, खोब्रागडे...\nचंद्रपूर - महाराष्ट्र भूषण तसेच एचएमटी धान संशोधक दादाजी\n'मनरेगाचे पैसे नीरव, मल्ल्या घेऊन पळाले,...\nचंद्रपूर - सरकारचे एकही आश्वासन पूर्ण नाही. सरकारची नियत साफ\nखोब्रागडे कुटुंबीयांनी राहुल गांधींशी केली...\nचंद्रपूर - राहुल गांधी यांच्या भेटीच्या निमित्ताने महत्त्व\nपीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पंजाब नॅशनल...\nचंद्रपूर - काही बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ\nविवाहाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक उपक्रम,...\nचंद्रपूर - पर्यावरणाविषयीची जागरुकता घरोघरी यावी, यासाठी\nबिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; शेळी - बोकड...\nचंद्रपूर - गोठ्यात बांधून असलेल्या शेळी आणि बोकडावर\nमार्केटिंगच्या गोदामाला भीषण आग, लाखों रुपयाचे नुकसान चंद्रपूर - शहरातील सोनी\nबिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; शेळी - बोकड ठार चंद्रपूर - गोठ्यात बांधून असलेल्या शेळी\nवाघाच्या हल्ल्यात शेतात काम करताना महिला ठार चंद्रपूर - पेरणीच्या तोंडावर शेतात काम\nपीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेस दणका चंद्रपूर - काही बँका\nविवाहाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक उपक्रम, वऱ्हाड्यांना रोपट्याचे 'रिटर्न गिफ्ट' चंद्रपूर -\nकाँग्रेसने केला एसटी भाडेवाढीचा निषेध, प्रवाशांना वाटले नारळ पाणी चंद्रपूर - राज्य परिवहन\nबोनी कपूरच्या मुलांची छायाचित्रे इंटरनेटवर...\nसैन्याशी असलेले बॉलिवूडकरांचे संबंध\nका लपवून घेत होता टायगर स्वत:ला दिशाच्यामागे\nडब्बू अंकलच्या डान्स स्टेप्सवर गोविंदा झाला...\nही' बायोपिक चित्रपट येणार आगामी काळात ...\n२०१८ आयफा अॅवॉर्डमध्ये रेखा देणार चाहत्यांना...\nनेहा मलिकचा हटके अंदाज...\nपूजा बेदीची मुलगी आहे चंदेरी दुनियेत एक पाऊल...\n'६०० जवान शहीद झाल्यानंतर पाठिंबा काढण्याची अक्कल आली \nमुंबई - जम्मू काश्मीरमध्ये\nपती व मुलीसोबतच्या न्यूड फोटोमुळे सनी लियोन नेटीझन्सकडून ट्रोल.. मुंबई - कोणत्याही\nसाईवो व्हेजिटेबल तुम्ही दूपारच्या जेवणात खाऊ शकता इंडो चायनीज साईवो व्हेजिटेबल. ही डिश\nमोदींच्या फिटनेस चॅलेंजची राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून उडवली टर मुंबई - मनसे अध्यक्ष राज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2011/03/", "date_download": "2018-06-19T18:15:34Z", "digest": "sha1:Y6JLQ4TZLOJM2Y3C6QZ5HYKZREBOMHFP", "length": 19094, "nlines": 238, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: March 2011", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nमी मराठीच आहे आणि मराठीच रहणार.\nमराठी मायभूचे गीत मी असेच गाणार.\nमायमराठी तुच आहेस माझी प्रिय मातृभाषा.\nजगावर राज्य करण्याची मिळते मज अभिलाषा.\nजगात आहे माय मराठी खूप मान तुला\nतुझा विकास करण्याचे दे वरदान मला.\nवरदहस्त मझ्या माथी तुझा असाच राहूदे\nरोमरोम माझा क्षणोक्षणी तुझे गीत गाऊदे.\nगोडवा तुझा असाच युगानुयुगे अजरामर राहू दे\nमराठी माझी जगातील एक मुख्य भाषा होऊ दे\nविकास तुझा केला ज्या लहान थोर संत-साहित्यकांनी\nसदैव नतमस्तक होतो मी त्यांच्या पवित्र पावन चरणी.\nअनंत उपकारआम्हावर त्या साहित्यिक महात्म्यांचे.\nकेलेत प्रयत्न त्यांनी अवघी अवनी तुझ्या नावे व्यापाण्याचे.\nपवित्र पावन धूळ त्यांच्या चरणाची माझ्या माथी नेहमीच पडूदे\nप्रगतीच्या माळेतीलमनी तुझ्या एकतरी माझ्या हातून चडूदे.\nहेच मागणे मागतो तुझ्या चरणी तुच आहे उभ्या महाराष्ट्राची जननी\nअशीही आमची मातृभाषा मायमराठी किती गावी तिची थोरवी\nविकासाची गुढी तुझ्या अशीच युगानुयुगे आकाशी भिडावी.\nनिशब्द बधीर झालो असा आता मी\nपरत तेच पूर्वीचे शब्द तोंडातून माझा निघतील का \nशोधता शोधता तुला थकलोय आता मी\nन सापडत मला तु असावे ती डोळ्यात अटतील का \nप्रेम की स्वार्थ होता तुझा मजवर\nपडलेली कोडी मला ती आता तरी सुटतील का \nनाउमेद होता असाच चालतोय मी .\nनव विचाराचे अंकुर माझ्या मनात आता फुटतील का \nझोपलेल्या अनेक भावना माझ्या\nसांग सांग आता त्या अश्याच उठतील का \nमनावर कोरलेल्या तुझ्या त्या आठवणी\nविचारतोय तुला सांग आता तरी त्या मिटतील का \nकधी काळी दादाच्या गिरिनी जिथे सपशेल नांगी टाकली होती.\nतेथे धोनीधुरंधरांनी मानउंचावून लाज राखली आहे.\nपाकिस्ताननेच ऑस्ट्रोलीयन संघाला अगोदरच पाणी पाजले होते.\nमागाहून भारतानेही त्यांच्या छातीवर पाय ठेऊन तसेच खडे चारले होते.\nक्रिकेट मध्ये मीपणा मिरवणाऱ्या संघाची आता चांगलीच जिरली आहे.\nरडव्या ऑस्ट्रोलीयन संघाची प्यांट मात्र आता हातभर मागे सरली आहे.\nएकदा गमावला ज्याच्यामुळे कप तोच झहीर आता माहीर आहे.\nयेन केन प्रकारेण विजय साकारणारा संघच आता स्पर्धेबाहेर आहे.\nसांशकता होती ज्याच्या समावेशाची तो युवी आता संघाचा रवी आहे.\nयुवराज कडून वारंवार अशीच खेळी आम्हाला आता हवी आहे.\nमिशन पाक काबीज करण्या आता टीम इंडिया दक्ष आहे\nचारली आहे माती पाकला खूपवेळा इतिहास याला साक्ष आहे.\nगरज असताना मोक्याच्या क्षणी\nआफ्रीकन बुडबुडे हवेत विरलेत\nपरत एकदा चोकर्सच ठरलेत.\nक्रमवारीत शेवटी असणाऱ्या संघाने\nअव्वल संघाला पाणी पाजले आहे.\nकप उंचावण्याचे स्वप्न त्यांचे\nशेवटच्या क्षणी विजले आहे.\nआकडे मोड चुकते आहे.\nकाही म्हणा पण ............\nदिग्विजय होण्यास भारताला माप आता झुकते आहे.\nशाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात...\n\"शाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात....\"\nशाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात\nकळलंच नाही, 'काय बघितलं होतं कुलंकर्ण्याच्या हेमात\nकुलंकर्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं\nनाकावरती सोडावॉटर आणि मागे वेण्या दोन\nवारं आलं तर उडून जाईल अशी तिची काया\nरूप पक्क काकूबाई... पण अभ्यासावर माया\nगॅदरिंगमध्ये एकदा तिनं गायलं होतं गाणं\nतेव्हापासून तिच्या घरी वाढलं येणं जाणं\nनारळीपौर्णिमेला तिनं मला नारळीभात वाढला होता\nहातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला होता\nनको त्या वयात प्रेम करायची माझी मस्ती जिरून गेली\nशाळेमधील प्रेमकहाणी शाळेमध्येच विरून गेली\nथोड्याच दिवसांत वेगळं व्हायची वेळ आमच्य्यवर आली होती\nमित्रांकडून कळलं, हेमाच्या वडीलांची बदली झाली होती\nपुलाखालून दरम्यानच्या काळात बरचं पाणी वाहून गेलं\nपुढं हेमाचं काय झालं हे विचारायचंच राहून गेलं\nपरवाच मला बाजारात अचानक हेमा दिसली\n'ओळखलंच नाही मी..' म्हटल्यावर खुदकन गालात हसली\nआईशप्पथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय बदल झाला होता\nचवळीच्या शेळेंला जणू आंब्याचा मोहोर आला होता\nलग्नानंतर पाच वर्षात हेमा गरगरीत भरली होती\nमागे उभ्या नवऱ्याने हातात भाजीची पिशवी धरली होती\nसोडावॉटर जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते\nकडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते\nमंगळसुत्र मिरवत म्हणाली, \"हे आमचे हे\"\n\"बराच वेळ हात अवघडलाय जरा भाच्याला घे\nबरं झालं बरोबर मी माझ्या बायकोला नेलं होतं\nमाझ्या प्रेयसीनं नवऱ्यासमोर मलाच 'मामा' केलं होतं\nम्हणून, आयुष्यात माणसाने कधी चुकू नये नेमात\nशाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात\nइतके मी कधीच कुणाशी बोलत नसे\nबोलायला शिकलो मी तुझ्यामुळे .......\nमला कुणाच्या भावनांची फारशी जाणच नसायची.\nत्या जाणायला शिकलो मी तुझ्यामुळे ...................\nमी कधीच माघार घेत नसे\nपण चुकीचं वेळी मी माघार घ्यायला शिकलो तुझ्यामुळे ....................\nमी कधी माझी चूक असली तरी चूक मान्य करीत नसे\nती मान्य करायला शिकलो तुझ्यामुळे ..............\nकविता मनात होत्या खूप माझ्या\nत्या कागदावर उतरवायला शिकलो तुझ्यामुळे .........\nइतक्या खोल दुखात कधीच गेलो नव्हतो मी\nखोल दुखात बुडालो तुझ्यामुळे .............\nआता पर्यंत मला खूपच प्रामाणिक लोक भेटले\nतु मात्र मला नात्याचे जंजाळ फेकून फसवलेस.\nफसाया शिकलो मी तुझ्यामुळे...............\nनेहमी हसत खेळत असणार मी\nखूप अस्वस्थ व्हायला शिकलो तुझ्यामुळे\nनेहमीच बहार असणारे झाड मी\nउन्मळून पडलो मी तुझ्यामुळे .............\nमग काय उपयोग झाला सांग तुझा मला\nकारण तूच मला उभे केलेस आणि ....\n................ उन्मळून पाडलेस देखील तूच\nओली झालेली जखम माझी अशीच मनात अजून घोळत आहे.\nआठवणींचे मलम तुझ्या मी त्यावर अलगद आता चोळत आहे.\nखरच तुझ्या आठवणींचा माझ्या जखमेला आता वीट आहे.\nमाहित आहे तिला कारण त्यातच खरे झोंबणारे मीठ आहे .\nअनंतात विलीन होणाऱ्या मृगजळाला जगण्याची अश्या तूच लावलीस\nअंकुर हि फुटले त्याला पण अंकुर फोडणारी तु मात्र शेवटाकडे धावलीस\nगझल तुझ्या मनातील मला होणे जमले नाही\nओघळणारे अश्रूहि तुझे कधीच असे मी झेलले नाही\nआसवात भिजण्याची सवय अशीच माझी आता रुळली आहे.\nकिती खरी किती खोटी भावना तुझी आता मला कळली आहे.\nमनात साठलेल्या जखमा मी तुझ्यासमोर केल्या खुल्या\nफुंकर घालण्याऐवजी तु परत त्यांना केल्यास ओल्या\nओल्या झालेल्या जखमांना असेच आता मी सांधतो आहे.\nकटू आठवणीची मलम पट्टी मी त्यावर आता बांधतो आहे.\nसहानभूती नकोच होती खरेखुरे प्रेम हवे होते\nते तर मिळाले नाहीच पदरी फक्त निराश्याच आली\nवाट्याला आलेले वादळ मात्र माझ्यासाठी नवे होते.\nमनात साठलेल्या जखमा मी तुझ्यासमोर केल्या खुल्या\nफुंकर घालण्याऐवजी तु परत त्यांना केल्यास ओल्या\nओल्या झालेल्या जखमांना असेच आता मी सांधतो आहे.\nकटू आठवणीची मलम पट्टी मी त्यावर आता बांधतो आहे.\nओळखलत का सर मला....पावसात आला कोणी\nकपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी\nक्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून\nगंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून\nमाहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत राहिली\nमोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली\nभिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले\nप्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले\nकारभारनीला घेऊन संगे सर आता लढतो आहे\nपडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे\nखिशाकडे हात जाताच हसत हसत उठला\nपैसे नको सर जरा एकटेपणा वाटला\nमोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा\nपाठीवरती हात ठेवून नुसता लढ म्हणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/lalana-arts-festival-34352", "date_download": "2018-06-19T18:22:19Z", "digest": "sha1:M5MFRCOML7QDIWK4ORWQTU4Z733THBDU", "length": 8111, "nlines": 59, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lalana Arts Festival स्त्रियांच्या कलागुणांना \"आकृती' प्रदर्शनात व्यासपीठ | eSakal", "raw_content": "\nस्त्रियांच्या कलागुणांना \"आकृती' प्रदर्शनात व्यासपीठ\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nपुणे - बाळ शिवाजीच्या सोबत बसून त्याला गोष्टी सांगणाऱ्या जिजाबाई, स्त्रीशिक्षणाची गंगा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पहिली अंतराळवीर भारतीय महिला कल्पना चावला यांची व्यक्तिचित्रे, विविधांगी भूमिकांमधील स्त्री व्यक्तिरेखा, तसेच स्त्रियांनी तयार केलेल्या विविध वस्तू पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. निमित्त आहे ललना कला महोत्सवांतर्गत आयोजित आकृती चित्रप्रदर्शनाचे.\nपुणे - बाळ शिवाजीच्या सोबत बसून त्याला गोष्टी सांगणाऱ्या जिजाबाई, स्त्रीशिक्षणाची गंगा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पहिली अंतराळवीर भारतीय महिला कल्पना चावला यांची व्यक्तिचित्रे, विविधांगी भूमिकांमधील स्त्री व्यक्तिरेखा, तसेच स्त्रियांनी तयार केलेल्या विविध वस्तू पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. निमित्त आहे ललना कला महोत्सवांतर्गत आयोजित आकृती चित्रप्रदर्शनाचे.\nनिवेदिता प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. माजी उपमहापौर आबा बागूल आणि व्यंग्यचित्रकार खलिल खान यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. सामाजिक कार्यकर्त्या जयश्री बागूल, प्रतिष्ठानच्या संचालिका ऍड. अनुराधा भारती उपस्थित होते.\nप्रदर्शनामध्ये महिलांनी तयार केलेल्या गृहोपयोगी, सजावटीच्या वस्तू, कपडे, दागिने आणि खाद्यपदार्थ अशा विविध वस्तू पाहायला मिळतील. महोत्सवात \"कथाविष्कार' (ता. 10) हा कथाकथनाचा कार्यक्रम, \"ऋतुरंग' कार्यक्रमांतर्गत कथक नृत्यरचना व \"बंदिनी... स्त्रीजन्माची कहाणी' अशा अजरामर मराठी भावगीतांचा कार्यक्रम (ता. 11) सादर होणार आहे.\nसूत्रसंचालन अंजोर खोपडे यांनी केले, तर शिल्पा अंतापूरकर यांनी आभार मानले. हे प्रदर्शन 11 मार्चपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृह येथे रसिकांसाठी खुले राहील.\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2012/03/", "date_download": "2018-06-19T18:16:37Z", "digest": "sha1:ABI24ZFSE4PESTLC7NQI42ZCTBSKQ6WO", "length": 3650, "nlines": 57, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: March 2012", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nघ्या पटले तर ..\nग्राफिटी हा माझ्यासाठी तरी नवीन साहित्य प्रकार , काही वर्तमान पत्रातून ह्या ग्राफिटी वाचून मला आवक व्हायला व्हायचे कारण मोजक्याच शब्दात खूप काही सांगून जातात ह्या ग्राफिटीज.\nआणि भविष्यात माझ्याकडून देखील ह्या साहित्याची निर्मिती होईल असे मला कधी वाटले देखील नव्हते. पण , माझ्या भोवती घडणारे काही क्षण हें मार्मिकपने टिपण्याची सवय मनाला लागली आणि जो काही विनोदी किंवा कटू प्रसंग घडल्या घडल्या डोक्यात एक प्रकारची चमक उठायची. आणि त्यातूनच माझ्याकडून हि साहित्य निर्मिती झाली आणि होत देखील राहील . असो घडलेला प्रसंग आणि त्यातून निर्माण झालेली ग्राफिटी हें मांडणे मला तरी उचित वाटते आणि त्यामुळेच त्या वाक्याचा अर्थ अगदी स्पष्ट पणे आपणासमोर मांडता येईल एवढे मात्र नक्की. इथे एक संगवेशे वाटते इथे कुणाच्या व्यांगावारती मी कधीच कोणता विनोद केलेला नाही आणि तसा कधी करणार देखील नाही. .... गजानन माने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/kabaddi-janardan-singh-gehlot-120287", "date_download": "2018-06-19T18:54:34Z", "digest": "sha1:LE7MZZUOWHZ2AKYOGUEESMGWRIXT63EL", "length": 12075, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "kabaddi janardan singh gehlot गेहलोतांचा राजीनामा? | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 30 मे 2018\nमुंबई - भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी मृदुला भादुरिया यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात असताना जनार्दनसिंग गेहलोत यांनी कबड्डी महासंघाच्या आजीवन अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.\nआपण आजीवन अध्यक्षपदावर राहण्यास उत्सुक नाही. हे पद स्वीकारण्यास मला भाग पाडण्यात आले होते. आपण या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, असे गेहलोत यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्याची चर्चा कबड्डी वर्तुळात सुरू आहे.\nमुंबई - भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी मृदुला भादुरिया यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात असताना जनार्दनसिंग गेहलोत यांनी कबड्डी महासंघाच्या आजीवन अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.\nआपण आजीवन अध्यक्षपदावर राहण्यास उत्सुक नाही. हे पद स्वीकारण्यास मला भाग पाडण्यात आले होते. आपण या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, असे गेहलोत यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्याची चर्चा कबड्डी वर्तुळात सुरू आहे.\nमाजी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू महिपाल यांनी २०१३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्यात काही घराणींनी कबड्डी संघटना आपली खासगी मालमत्ता केली आहे, तसेच खेळाडू भारतीय संघातील निवडीसाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना रक्कम देत असल्याचा आरोप केला आहे.\nभारतीय कबड्डी महासंघाच्या सध्या अध्यक्ष असलेल्या मृदुल भादुरिया या अध्यक्ष होण्यापूर्वी कोणत्याही राज्य संघटनेच्या सदस्या नव्हत्या; तसेच कबड्डी खेळाडूही नव्हत्या. त्यामुळे क्रीडा नियमावलीचा भंग होतो, असा दावा करण्यात आला आहे.\nइंग्लंडची वन-डेमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या\nनॉटिंगहॅम : मायदेशातील आगामी विश्वकरंडकाचे यजमान असलेल्या इंग्लंडने वन-डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. विशेष म्हणजे विद्यमान...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nकाश्मीरमधील कलम 370 हटवल्यास काय होईल\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युती होण्यापूर्वीपासून जम्मू काश्मीरमधील कलम 370 हा मुद्दाही चांगलाच गाजला होता. हा मुद्दा आता पुन्हा उफाळून...\nहॅलो माझ्याशी कुणी बोलता का\nनागपूर : हॅलो... मी सुयश... माझ्याशी कुणी बोलेल का तुम्हाला वेळ आहे का तुम्हाला वेळ आहे का माझे आई-बाबा बिझी असतात. घरात मी एकटाच आहे. मला खूप खूप बोलायचं आहे....\nमलकापूर नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती\nमलकापूर (सातारा) : येथील नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नगरपंचायतीची पालिका व्हावी यासाठी 15 ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2013/03/", "date_download": "2018-06-19T18:13:51Z", "digest": "sha1:DFBJZ7CZYRP34TAWEPQRHHYN2H6EN63J", "length": 2112, "nlines": 57, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: March 2013", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nवळूनी मागे पहाता आसवानी साथ सोडली\nनकळतच त्यांनी मग मातीशी नाळ जोडली\nरडणे मग सुखाचे . . आनंद कुठे मी शोधू\nबाहूत तुझ्याच त्यांना रुजण्यास आता सांगू\nरुजतील . . खिजतील आसवे परकी मज होतील\nधुंदीत दुखाच्या ती मग तशीच बरसू पहातील .\nहोतील परकी तेंव्हा भान कसलेच नसेल यावेळी\nपरके कसे तरी समजू मग . डोळे भरतात वेळी अवेळी . . \n@गजानन माने - १७ .०३ .२०१३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%AA", "date_download": "2018-06-19T18:19:01Z", "digest": "sha1:742RQYVMDFZFRE7JQB6M2DLDVMSAT7CF", "length": 11305, "nlines": 662, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोव्हेंबर ४ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< नोव्हेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nनोव्हेंबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०८ वा किंवा लीप वर्षात ३०९ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१९२१ - हरा तकाशी, जपानी प्रधानमंत्री यांची हत्या\n१९५२ - राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, अमेरिका, एन.एस.ए. ची स्थापना\n१४७० - एडवर्ड पाचवा, इंग्लंडचा राजा\n१५७५ - ग्विदो रेनी, इटालियन चित्रकार\n१७६५ - पिएर गिरार्द, फ्रेंच गणितज्ञ\n१८४५ - वासुदेव बळवंत फडके, भारतीय क्रांतिकारक\n१८८४ - हॅरी फर्ग्युसन, ब्रिटिश संशोधक\n१८९६ - कार्लोस पी. गार्सिया, फिलिपाईन्सचा आठवा राष्ट्राध्यक्ष\n१९०८ - जोझेफ रॉटब्लाट, नोबेल पारितोषिक विजेत पोलिश भौतिकशास्त्रज्ञ\n१९३२ - थॉमस क्लेस्टिल, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष\n१९३९ - शकुंतला देवी, अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला\n१९५१ - त्रैयान बासेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष\n१९५५ - मॅटी वान्हानेन, फिनलंडचा पंतप्रधान\n१९६१ - राल्फ माचियो, अमेरिकन अभिनेता\n१९७२ - तब्बू, चित्रपट अभिनेत्री\n१९१८ - विल्फ्रेड ओवेन, इंग्लीश कवी\n१९९८ - नागार्जुन, हिंदी कवी\nनोव्हेंबर २ - नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर महिना\nबीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: जून १९, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ नोव्हेंबर २०१७ रोजी ०७:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-06-19T18:25:29Z", "digest": "sha1:4GA4W46EBNY3VJY7IPSIPPKQCY4BUQIE", "length": 4381, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाघोळे - विकिपीडिया", "raw_content": "\nवाघोळे (शास्त्रीय नाव: बॅटॉइडिया) हा माशांचा प्रकार आहे. स्टिंगरे मासा या प्रकारात मोडतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०१४ रोजी २०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/publication-of-manohar-joshis-book/articleshow/63290538.cms", "date_download": "2018-06-19T18:00:02Z", "digest": "sha1:JLODMPOK6CTC6EHEUASRXTAFGMN7ANV6", "length": 23977, "nlines": 239, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "manohar joshi's book:publication of manohar joshi's book | मनोहर जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nमनोहर जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन\nमनोहर जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nगुढीपाडव्याचे औचित्य साधून शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या 'अवघे पाऊणशे वयमान' या पुस्तकाचे प्रकाशन १८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता दादर येथील शिवाजी मंदिरात होणार आहे. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांतील नेते उपस्थित राहणार आहेत.\nमनोहर जोशी यांचा सहस्रदर्शन सोहळा नुकताच पार पाडला. त्या अनुषंगाने आपल्या समवयीन लोकांच्या मनात काय चालते, त्यांचे अनुभव कसे आहेत, हे जाणून घेण्याच्या जिज्ञासेपोटी त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. जोशी यांचे हे १३वे पुस्तक आहे. 'अवघे पाऊणशे वयमान' या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच पंच्याहत्तरी पार केलेले शरद पवार, प्रतिभाताई पाटील, रमेश देव तसेच डॉ. डी. वाय. पाटील असे अनेक राजकीय नेते, कलाकार, मान्यवरांच्या मुलाखती यात आहेत. 'नवचैतन्य प्रकाशन'ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.\nप्रकाशन सोहळ्याला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित राहणार आहेत.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं: उद्धव\n'या' औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक व्हा: सेना\nमुंबईत ब्यू माँड इमारतीला भीषण आग\nसचिन तेंडुलकरनं 'या' चिमुकल्याचे वाचवले प्राण\nमोदींच्या 'त्या' फोटोची राजनं उडवली खिल्ली\nलालूप्रसाद 'एशियन हार्ट'मध्ये दाखल\nराहुल गांधी यांना बालहक्क आयोगाची नोटीस\nशिशिर शिंदे यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव\n1मनोहर जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन...\n2२५ वर्षांपूर्वीच्या वेदना ताज्या\n5मुंबईत ब्रॉडबँड इंटनेटचा वेग इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत कमी...\n6राणे यांच्या राज्यसभा उमेदवारीवर शिवसेनेचा आक्षेप...\n7छगन भुजबळ यांना केईम हॉस्पिटलमध्ये हलवले...\n8कोरेगाव-भीमा हिंसाचारातील गुन्हे मागे घेणारः CM...\n10'थप्पड की गुंज' सत्ताधाऱ्यांना कायम आठवेल...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-31776", "date_download": "2018-06-19T17:42:30Z", "digest": "sha1:L4LUTNBKGLI34HCOAVLSNVXHVCGXBZML", "length": 15951, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang पुढे काय? (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 23 फेब्रुवारी 2017\nस्थळ - मातोश्री, वांदरे. वेळ - युद्धानंतरची शांतता\n पात्रे - आपल्या सर्वांचे लाडके उधोजीसाहेब आणि प्रिन्स विक्रमादित्य.\nविक्रमादित्य - हाय देअर बॅब्स...आत येऊ\nउधोजीसाहेब - (तत्काळ) नको\nविक्रमादित्य - (निषेधाचा सूर लावत) बट व्हाय आखिर क्‍यों\nउधोजीसाहेब - (उश्‍या, पांघरुणं नीट मांडत) कारण हेच... की मी दमलोय\nविक्रमादित्य - व्हाय डोंट यू हॅव बोर्नव्हिटा\nस्थळ - मातोश्री, वांदरे. वेळ - युद्धानंतरची शांतता\n पात्रे - आपल्या सर्वांचे लाडके उधोजीसाहेब आणि प्रिन्स विक्रमादित्य.\nविक्रमादित्य - हाय देअर बॅब्स...आत येऊ\nउधोजीसाहेब - (तत्काळ) नको\nविक्रमादित्य - (निषेधाचा सूर लावत) बट व्हाय आखिर क्‍यों\nउधोजीसाहेब - (उश्‍या, पांघरुणं नीट मांडत) कारण हेच... की मी दमलोय\nविक्रमादित्य - व्हाय डोंट यू हॅव बोर्नव्हिटा\nउधोजीसाहेब - (संयमाने) तूच पी आणि झोपायला जा गेले महिनाभर नुसता राबतोय मी... वाघासारखा सकाळ, दुपार, संध्याकाळ नुसती भाषणं सकाळ, दुपार, संध्याकाळ नुसती भाषणं.. येवढी मोठी निवडणूक झाली, दमायला नाही का रे होत तुम्हाला\nविक्रमादित्य - (उत्साहाने फसफसत) कमॉन त्यात दमण्यासारखं काय आहे त्यात दमण्यासारखं काय आहे झोपता काय... स्सामील व्हा झोपता काय... स्सामील व्हा आता तयारी विजयोत्सवाची काळ येऊन ठेपला... वेळ येऊन ठेपली... काही तासांतच मतमोजणी होऊन आपल्या विजयाची फायनल तुतारी वाजेल\nउधोजीसाहेब - खरंच होईल ना रे विजय आपला\nविक्रमादित्य - (आश्‍चर्यचकित होत) म्हंजे काय तुम्हीच मोदी अंकलना इनव्हाइट केलंय ना\nउधोजीसाहेब - (खजील होत) केलंय...पण-\nविक्रमादित्य - (खुशालत) रिसेप्शन इव्हन बिफोर म्यारेज हाहा तुमची पण कमालच आहे मघाशी फडणवीसकाकांचा फोन आला होता\nउधोजीसाहेब - (दचकून) काय म्हणाले ते\nविक्रमादित्य - (डोकं खाजवत) ते म्हणाले, की ‘तुम्ही आम्हाला बोलावत नसलात, तरी आम्ही तुम्हाला तेवीस तारखेला बोलावणार आहो हा माझा शब्द आहे हा माझा शब्द आहे\nउधोजीसाहेब - (दातओठ खात) असं म्हणाले ते\nविक्रमादित्य - (थंडपणाने) डोण्ट वरी मी त्यांना ‘तेवीस तारखेला संध्याकाळी आमच्या घरी या,’ असं कळवूनसुद्धा टाकलं मी त्यांना ‘तेवीस तारखेला संध्याकाळी आमच्या घरी या,’ असं कळवूनसुद्धा टाकलं पण ते म्हणाले, ‘तुम्हीच या पण ते म्हणाले, ‘तुम्हीच या तेवीस तारखेला गुरुवार आहे. खिमा आणि कोळंबी चालणार नाही तेवीस तारखेला गुरुवार आहे. खिमा आणि कोळंबी चालणार नाही\nउधोजीसाहेब - (खचलेल्या आवाजात) तू झोपायला गेलास तर उद्या मी तुला एक क्‍याडबरी देईन खरंच दमलोय रे भाषणं करून करून पाय दुखताहेत\nविक्रमादित्य - (समजूतदारपणाने) फुटबॉल खेळून खेळून माझाही घसा दुखतोय पण मी कंप्लेंट करतोय का पण मी कंप्लेंट करतोय का बाय द वे, माझी फुटबॉलवाली जाहिरात पाहिलीत ना बाय द वे, माझी फुटबॉलवाली जाहिरात पाहिलीत ना लोकांना जाम आवडली... ‘असं फुटबॉलचं मैदान इंडियात नेमकं कुठं आहे,’ असं विचारत होते लोक लोकांना जाम आवडली... ‘असं फुटबॉलचं मैदान इंडियात नेमकं कुठं आहे,’ असं विचारत होते लोक\nउधोजीसाहेब - (घाईघाईने) तू झोपायला जा बरं (निश्‍चयाचा महामेरू...) ह्या निवडणुकीनंतर मी एक फायनल निर्णय घेतलाय\nविक्रमादित्य - (उत्सुकतेने) कुठला बॅब्स\nउधोजीसाहेब - कळेलच तेवीस तारखेला\nविक्रमादित्य - (शंका येऊन)...आपण सेलिब्रेशन नक्‍की करायचंय ना\nउधोजीसाहेब - (क्षणभर विचार करत) अलबत हे काय विचारणं झालं हे काय विचारणं झालं शेवटी विजय आपलाच होणार आहे शेवटी विजय आपलाच होणार आहे त्या पारदर्शकवाल्यांना पारदर्शक विजय मिळेल त्या पारदर्शकवाल्यांना पारदर्शक विजय मिळेल\nविक्रमादित्य - (कमरेवर हात ठेवून) मग ‘खरंच विजय मिळेल ना रे,’ असं का विचारलंत\nउधोजीसाहेब - (समंजसपणाने) माणसानं कुठल्याही परिस्थितीला तयार असलं पाहिजे, इतकंच\nविक्रमादित्य - (बुचकळ्यात पडून) म्हंजे\nउधोजीसाहेब - मी एक फायनल निर्णय घेतलाय तेवीस तारखेला सेलिब्रेशन झालं तर लग्गेच क्‍यामेरा उचलायचा आणि वाघांचे फोटो काढायला ताडोबाच्या जंगलात जायचं तेवीस तारखेला सेलिब्रेशन झालं तर लग्गेच क्‍यामेरा उचलायचा आणि वाघांचे फोटो काढायला ताडोबाच्या जंगलात जायचं आणि नाही झालं तर...\nविक्रमादित्य - ...तर काय\nउधोजीसाहेब - (शांतपणाने) तर लग्गेच क्‍यामेरा उचलून परदेशी जंगलात जायचं\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.numerologistmmanisha.com/about.html", "date_download": "2018-06-19T17:50:39Z", "digest": "sha1:CIY63GCEN7SZ3HWKZVVGYKNIWZQ54SYI", "length": 5275, "nlines": 38, "source_domain": "www.numerologistmmanisha.com", "title": "Numerologist in pune | About", "raw_content": "\nडॉ मनिषा सिद्धेश्वर राक्षे (संख्याशास्त्रज्ञ) बी.ए. इकॉनॉमिक्स\n2000 पासून पुढे, ती 'शुभ योग' ब्यूरोचे संस्थापक होते आणि दरम्यानच्या काळात त्यांना ज्योतिषशास्त्राची गरज आहे हे समजले कारण सुशिक्षित 'वर-वधूचे' विवाह यशस्वी होत नव्हता आणि घटस्फोटांचाही प्रमाण वाढत गेले होते, त्यामुळे तिने अशा लोकांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्राच्या विद्यार्थ्याप्रमाणे ती ज्योतिषशास्त्राबद्दल आक्षेप घेत नव्हती परंतु तिने या संख्याशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला, 2003 मध्ये दहा वर्षांपूर्वी डॉ. एम. कातकर आणि डॉ. अंजली यांच्या मार्गदर्शनाखाली भालचंद्र ज्योती विद्यालयातून बॅचलरची पदवी मिळाली. 'न्युरोलॉजी' आणि 'टेरोट कार्ड वाचन' विषयातील हेमंत ठोंबरे यानंतर त्यांनी पारंपरिक हिंदू वास्तुकला, टॅरो कार्ड लिहायला सुरुवात केली. शिकत असताना तिला कळले की या सर्व गोष्टींकडे काही तर्कशास्त्र आहे आणि त्यानुसार त्यांनी 'वधू-वर' लग्नाची व्यवस्था करण्यासाठी संख्याशास्त्र वापरला आणि त्यांच्या उत्कृष्ट ट्यूनिंग आणि आनंदी विवाहाची जीवनशैली बनविण्यासाठी त्यांच्या नावात काही बदल सुचवले.भालचंद्रचे स्वायत्त संस्थेचे कुलगुर डॉ. एम. कटक्कर यांनी त्यांना नोव्हेंबर २०११ रोजी.\"ज्योर्तिविज्ञान तपस्वी \"म्हणजेच डॉक्टोरेट हि पदवी प्रधान केली. अंकज्योतिष माध्यमातून सर्व सामान्य लोकांपर्यंत हे काम निरंतर चालू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%20%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2", "date_download": "2018-06-19T17:41:37Z", "digest": "sha1:NN6F6YWF7EUWXQ6ONWOMAR53L6E7X7I5", "length": 23578, "nlines": 216, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "अपूर्ण प्रेम आपल | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: अपूर्ण प्रेम आपल | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nमाझ प्रेम कधी कलाल नाही तुला,\nम्हनुनच कायमचा सोडून गेलास मला,.....\nमी वेड्यासारखी प्रेम करत राहिले तुझ्यावर,\nआणि तुही जिवापाड प्रेम केलास माझ्यावर,\nपण का कधी विचारल नाहीस मला,\nमाझ्या नकाराची भिती होती का तुला\nतुझ माझ प्रेम हे दोघांच्या मनात फुलत राहिल\nदोघान्चाही एकमेकांवर प्रेम असुनही अपुर्णच राहिल,\nआणि आता ते कायमच राहिल अपुर्णच.....\nकारण तुझ्याशिवाय मी पण अपुर्णच....\nअपूर्ण प्रेम आपल… माझ प्रेम कधी कलाल नाही तुला, म्हनुनच कायमचा सोडून गेलास मला,..... मी वेड्यासारखी प्रेम करत राहिले तुझ्यावर, आणि त...\nRelated Tips : अजुन काय हवं असतं, अपराधी मीचं आहे, अपूर्ण प्रेम आपल\nप्रेम केले तिला नाही जाणवले\nमी तिच्यावर प्रेम केले तिला नाही जाणवले\nती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले\nबहुतेक समजली नसेल तिला माझ्या प्रेमाची किंमत\nमलाही होत नव्हती तिला विचारण्याची हिम्मत\nतिला नव्हतेच हृदय ती होती निर्दयी मला उशिरा उमजले\nती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले\nदेऊन गेलीस दुख: एवढे विरहाचे नभ साऱ्या आयुष्यावर झाकोळले\nती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले\nप्रेम केले तिला नाही जाणवले\nमी तिच्यावर प्रेम केले तिला नाही जाणवले ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले बहुतेक समजली नसेल तिला माझ्या प्रेमाची किंमत मलाही ...\nRelated Tips : अधुरे प्रेम, अपूर्ण प्रेम आपल, एकदातरी प्रेम करावे, प्रेम असतं, प्रेम म्हणजे\nशरीरावर झालेला वार कालांतराने विरून जातो, पण मनावर झालेली जखम मात्र कधीच मिळून येत\nनाही. मिटणं तर केवळ अशक्य. म्हणून कोणाच्या मनाला लागेल असं काही बोलू नये,\nआपल्या अपेक्षा दुसऱ्याच्या मनाला छेदुन तर जात नाहीत ना याचा आधी विचार करूनच मग\nत्या बोलून दाखवाव्या नाही तर मन दुखावून जिंकलेले पृथ्वीचे राज्यसुद्धा मातीमोल \nमनावर झालेली जखम शरीरावरच्या मारापेक्षा जास्त खोलवर कायम बोचणारा सल तयार करते तिचा त्रास इतका भयंकर असतो की शब्दात तो व्यक्त करताच येऊ शकत नाही.....\nमनावरच्या माराचे वरून वण उमटत नाहीत हुंदका दाटून आला की शब्द सुद्धा फुटत नाहीत....\nशरीरावर झालेला वार कालांतराने विरून जातो, पण मनावर झालेली जखम मात्र कधीच मिळून येत नाही. मिटणं तर केवळ अशक्य. म्हणून कोणाच्या मनाला लागेल ...\nRelated Tips : अपराधी मीचं आहे, अपूर्ण प्रेम आपल, कुणासोबत करू नकोस, मनावरचा मार\nप्रेम हे गरजेच असतच\nत्या दोघांचा ब्रेक ऑफ झला होता...त्याला नोकरी लागायला वेळ होती अजुन...\nपण ती थांबायला तयार नव्हती....शेवटी गेली ती त्याला सोडून.....\nआणि तो सतत तिला आठवून रडत राहायचा.....\nप्रेम...विश्वास...भावना... यावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा....त्या गोष्टीला ३ वर्ष झाली...पण त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला....घरचे तर नेहमी मागे लागून राहायचे...पण हा नेहमी टाळाटाल करायचा....\nपण एकदा त्याची आई त्याला न विचारताच मुलीकडच्याना बोलावते....तो येतो ऑफीस मधून..सगळे बसलेळेच असतात...सगळे स्मोर असल्यामुळे तो टाळाटाल न करता गप बसतो....मुलीकडे पाहायची तर ईछा नसते....पण घरचे सगळे खुपच आग्रह करतात....बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रहा करतात...\nदुसर्या दिवशी भेटणाचा ठरता....त्या दिवशी कसा तरी तिला नकार द्याचा हाच विचार तो रात्र भर करत असतो....दुसर्‍या दिवशी ते भेटतात...संध्याकाळचे ४ वाजले असतात....तेवढयत त्याला ऑफीस मधून फोन येतो...तसा ही त्याला तिला नकार द्याचा असतो...\nबोल्यची पण ईछा नसते...म्हणून तो तिला बोलतो..\n\"मला ऑफीस मधे जरा थोडा वेळ काम आहे तुमची हरकत नसेल तर आपण जाऊया का...\nदोघेही टॅक्सीत बसतात...पूर्ण वेळ शांतच....कोणीच काहीच बोलत नाही....ऑफीस येत....ते बिल्डिंग पाशी येतात...तो तिला म्हणतो वर चल..पण ती म्हणते उगीच ऑफीस मधले गैर समज करतील मी थांबते खाली तू ए जाऊन...\"\nतो ऑफीस मधे जातो..काम करत असतो....त्याचे साहेब त्याला बोलावतात...आणि त्याला प्रमोशन चा लेटर देतात...आणि बाहेर देशात जाणायची संधी पण असते.....तो खूपच खुश होतो...पण त्याचे साहेब बोलतात...\nकी तुला आताच्या आता मला एक प्रेज़ेंटेशन तयार करून द्यावा लागेल....मला लवकरात लवकर त्याना सेंड करायचा आहे..तो तयार होतो..आणि लागतो कामाला....ती खाली वाट बघत आहे हे विसरुनच जातो तो....६ वाजतात..नंतर ७...८...८.३०....फाइनली त्याचा प्रेज़ेंटेशन तयार होत...तो जातो साहेबाना द्यायला...ते पण खुश होतात....\nसाहेब\"जा आता घरी जा आणि घरच्याना पण आनादाची बातमी दे....\nते ही वाट बघत असतील ना.....\"त्याला अचानक आठवत...तो तिला खालीच सोडून आला होता...आणि या प्रेज़ेंटेशन मुळे विसरूनच गेला होता....ती गेली असेल निघून असाही त्याला वाटत पण जर थांबली असेल तर...\nतो लगेच निघतो तिथून..मन खूपच अस्वस्थ असता त्याचा...तो गेट बाहेर येतो...पाहतो तर काय...\nती असते एका आडोशयाला उभी....त्याला काय बोलावा सुच्ताच नाही... तो\"सॉरी ग...मी विसरुनच गेलो होतो...\nमला वाटला तू गेली अशिल...\nतू गेली का नाहीसमला फोन तर करायचा ना.....\"\nती \"अरे तूच तर बोलला की थोडा वेळ काम आहे म्हणून....मला वाटला येशील लगेच..आणि फोन करायला..\nतुझा नंबर आहे का माज्या कडे...मनात आला तुझ्या घरी तुज्या बाबाना विचारावा नंबर...पण मग ते तुलच ओरडले असते नंतर...आणि माज्या घरच्याना विच्रला असत तर त्याचा पण तुज्याविषयी गैर समज झाला असता...वरती जावा वाटल पण परत ऑफीस मधे तुला डिस्टर्ब होएल म्हणून . नाही आले....आणि तू बोलला होतास ना येतो..मग ....\"\nतिला काय बोलावा हेच समजत नाही त्याला....\n\"हो....कारण आहे....पण मला एक सांगायचा आहे तुला.....मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो...ती ही करत होती....पण लग्नासाठी ती तयार नव्हती...तिला माज्या प्रेमा सोबत...माझे पैसे ...नाव...प्रसिधी..हेही हव होत..\nपण तेव्हा माज्या कडे काहीच नव्हता...मी तिला थोडा वेळ मागितला...पण तोही ती द्यायला तयार नव्हती...\nशेवटी गेली ती सोडून मला....त्यानंतर माझा प्रेम आणि विश्वास सर्व निरार्थक वाटू लागला....\n...जिच्यावर मी एतका प्रेम करत होतो...ती ने मला कधी वेळ दिलाच नाही...\nलग्न करण्यासाठी प्रेम हे गरजेच असतच...\nपण त्यापेक्ष्याही...एकमेकना समजून घेणा...गरजेच असत....\nप्रेम हे गरजेच असतच\nत्या दोघांचा ब्रेक ऑफ झला होता...त्याला नोकरी लागायला वेळ होती अजुन... पण ती थांबायला तयार नव्हती....शेवटी गेली ती त्याला सोडून..... आणि...\nRelated Tips : अपूर्ण प्रेम आपल, किती गं करतेस माझ्यावर प्रेम, प्रेम हे गरजेच असतच\nयश मात्र अटळ असते\nकधी कधी निवडलेल्या वाटांचा आपल्यालाच वीटयेतो,\nनवीन वाटा शोधण्याइतके आपण कधी धीट होतो..\nभुरळ घालणारी कुठलीच वाट सरळ नसते,\nनिश्चयाने पाऊल टाकल्यास यश मात्र अटळ असते...\nयश मात्र अटळ असते\nकधी कधी निवडलेल्या वाटांचा आपल्यालाच वीटयेतो, नवीन वाटा शोधण्याइतके आपण कधी धीट होतो.. भुरळ घालणारी कुठलीच वाट सरळ नसते, निश्चयाने पाऊल टाक...\nRelated Tips : अंतरी ऊरून आहे, अपूर्ण प्रेम आपल, अवघड जातोय, यश मात्र अटळ असते\nखरच काही मुले असतातच असे....\nएखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,\nमुले असतातच असे, तिचे सर्व हट्ट पुरवणारे,\nफक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत\nमुले असतातच असे, स्वतः खोडी काढणारे,\nपण ती रागावली आहे हे पाहून\nतिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...\nखरच काही मुले असतातच असे, माझ्या सारखे...\nहरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात\nखरच काही मुले असतातच असे.... एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे, तिच्यावरच प्रेम करणारे... मुले असतातच असे, तिचे सर्व हट्ट पुर...\nRelated Tips : अपूर्ण प्रेम आपल, आपले प्रेम शोधणारे, एक प्रेमळ विनोदी सत्य, केल होत मी प्रेम\nकेल होत मी प्रेम\nकेल होत मी प्रेम ..... तुझ्या गोड हसण्यावर,\nतुझ्या शांत स्वभावावर, तुझ्या डोळ्यांवर,\nकेल होत मी प्रेम .....\nतुझ्या मंजुळ बोलण्यावर, तुझ्या डोळ्यांतील बोलाकेपनावर,\nतुझ्या निरागस स्वभावावर, तुझ्या तेवढ्याच शांत मनावर,\nकेल होत मी प्रेम .....\nतुझ्या त्या रागावान्यावर, रागाने लाल झालेल्या त्या गालांवर,\nनाक मुरद्न्यावर, गाल फुगवून बसन्यावर,\nकेल होत मी प्रेम .....\nतुझ्या ईश्श म्हनन्यावर, तुझ्या लाजन्यावर,\nतुझ्या नजरेवर, तुझ्या गुलाबी गालांवर,\nकेल होत मी प्रेम .....\nप्रेम करताना विचार नाही केला, तू होकार देशील का,\nतू माझी होशील का, या नीरस आयुष्यात नंदनवन फुलेल का,\nमी फ़क्त प्रेम केल होत ......\nकेल होत मी प्रेम\nकेल होत मी प्रेम ..... तुझ्या गोड हसण्यावर, तुझ्या शांत स्वभावावर, तुझ्या डोळ्यांवर, केल होत मी प्रेम ..... तुझ्या मंजुळ बोलण्यावर, ...\nRelated Tips : अधुरे प्रेम, अपूर्ण प्रेम आपल, असं फक्त प्रेम असंत, केल होत मी प्रेम\nप्रेम कधी करू नये\nप्रेम कधी करू नये,\nहे प्रेम केल्यावरच कळत,\nहे लग्न केल्यावरच कळत,\nहे कोणाला माहित नसत,\nप्रेम कधी करू नये\nप्रेम कधी करू नये, हे प्रेम केल्यावरच कळत, आणि, प्रेम आंधळ असत, हे लग्न केल्यावरच कळत, ...आणि, हे कोणाला माहित नसत, म्हणूनच जग फसत.\nRelated Tips : अधुरे प्रेम, अपूर्ण प्रेम आपल, असं प्रेम करावं, प्रेम कधी करू नये\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%AC_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE_%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-06-19T18:09:03Z", "digest": "sha1:6SEHENNLRB5HYHJS4N35ADYFVTURDZJ3", "length": 75636, "nlines": 451, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला - विकिपीडिया", "raw_content": "२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला\nमुंबईतील या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला.\n२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.[१][२][३] मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.[४][५]\nदहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला.[६]\nपकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.[७] भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले, व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले, व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला.[८] परंतु ७ जानेवारी २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.[९]\nया हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या.\n२.३ ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल\n३.१ मृत्यू पावलेल्या प्रमुख व्यक्ती\n४ प्रतिक्रिया आणि परिणाम\n४.२ पोलिसांना चांगली शस्त्रास्त्रे\n४.३ दहशतवाद विरोधासाठी नवीन केंद्रीय संस्था\n४.४ मुस्लिम काउन्सिलचा दफनविधीला नकार\n४.५ केंद्र सरकार समोरील पेच\n४.७ केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा\n४.८ महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा\n४.९ पाकिस्तानच्या राजदूताची कानउघाडणी\n४.११ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची राजीनाम्याची तयारी\n४.१२ पाकिस्तानकडे दाऊद इब्राहीमला पकडून देण्याची मागणी\n५ संदर्भ व नोंदी\nछत्रपती शिवाजी टर्मिनस गोळीबार\nलियोपोल्ड कॅफे, कुलाबा गोळीबार\nताज महाल हॉटेल गोळीबार, ६ बॉम्बस्फोट, आग, ओलिस[५]\nओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल गोळीबार, बॉम्बस्फोट\nमादाम कामा इस्पितळ गोळीबार, ओलिस\nनरीमन हाउस गोळीबार, ओलिस\nरक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोटरसायकली.\nगेल्या काही वर्षांत भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील अनेक हल्ले मुंबईवर झाले आहेत. या हल्ल्यातील बरेचसे दहशतवादी हवा भरलेल्या तराफ्यावजा बोटींवरुन समुद्रमार्गे शहरात आले. या बोटी समुद्रात उभ्या केलेल्या मोठ्या जहाजावरुन सोडण्यात आल्या होत्या.[११]\nबातमी अहवालांनुसार नोव्हेंबर २६ रोजी रात्री ८:१० वाजता एका अशा बोटीतून आठ तरुण कफ परेडच्या मच्छीमार नगरजवळ आले. पैकी सहाजण भारी बॅगा घेउन उतरले तर उरलेले दोघे बोटीतून किनाऱ्यालगत पुढे गेले.[१२] स्थानिक कोळ्यांनी या सहाजणांची चौकशी केली असता त्यांनी स्वतः विद्यार्थी असल्याचे भासवले.[१२] ८:२० वाजता याच प्रकारे इतर दहा व्यक्ती अशाच बोटींतून कुलाब्यात उतरल्या. उर्दू बोलणार्‍या या लोकांना विचारले असता तुम्ही आपले काम करा असे गुरकावून ते दोन गट करून निघून गेले. कोळ्यांनी याची पोलिसांत बातमी दिली असता त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.[१३]\nनोव्हेंबर २६ला रात्री ९:२० वाजता हल्ला सुरू झाला. ए.के. ४७ असॉल्ट रायफली घेउन दोन दहशतवादी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रवासी कक्षात घुसले आणि तेथे गोळ्या चालवून त्यांनी हातबॉम्ब फेकले.[१४] यात कमीतकमी दहा व्यक्ती ठार झाल्या.[१५] याच सुमारास इतर दोघांनी ताज होटेलमध्ये सात परदेशी नागरिकांसह १५ जणांना ओलिस घेतले.[१६] रात्री अकरा वाजता महाराष्ट्र पोलिस मुख्याधिकार्‍यांचा हवाला देऊन सी.एन.एन.ने अहवाल दिला की ताज होटेलमधील परिस्थिती निवळली आहे आणि सगळ्या ओलिसांना सोडविण्यात आले आहे,[५] पण नंतर उघड झाले की होटेलमध्ये अजूनही ओलिस होतेच.[१७] इकडे ओबेरॉय ट्रायडेंट होटेलमध्ये इतर काही दहशतवाद्यांनी ४० ओलिस धरले.[१८] यावेळी ताज व ओबेरॉय मिळून सहा बॉम्बस्फोट झाल्याची बातमी होती.[१९][२०] २८ला पहाटे ४:२२ला ताजमहाल होटेल पुन्हा पोलिसांच्या नियंत्रणात आल्याची बातमी आली.[५] यावेळी कमांडोंनी दोन दहशतवाद्यांना ओबेरॉय होटेलमध्ये ठार मारुन इमारतीचा ताबा घेतला.<[१६]\nया वेळी दोन्ही होटेलना आगी लागलेल्या होत्या व लश्कर व रॅपिड ऍक्शन फोर्सच्या सैनिकांनी त्यांना वेढा घातलेला होता.[२१] सुमारे ४०० लश्करी कमांडो आणि ३०० एन.एस.जी. कमांडो तसेच ३५-१०० मार्कोस कमांडो घटनास्थळी पाठविण्यात आले होते.[१५] या शिवाय नेपियन सी रोड आणि व्हिले पार्ले येथे दोन बॉम्ब स्फोट झाले.\nनोव्हें २१ संध्याकाळ कराचीहून एका बोटीतून दहा दहशतवादी निघाले[२२][२३]\nनोव्हें २२ विनाशसामुग्रीचे वाटप. प्रत्येकाला ३० गोळ्या असलेली ६-७ मॅगेझिन देण्यात आली. याशिवाय प्रत्येकाला ४०० गोळ्या, ८ हातबॉम्ब, एक ए.के. ४७ असॉल्ट रायफल, स्वयंचलित रिव्हॉल्व्हर, क्रेडिट कार्डे व सुका मेवा देण्यात आला[२२]\nनोव्हें २२ इतर काही दहशतवादी ताजमहाल होटेलमध्ये हत्यारे व दारुगोळा घेउन राहण्यास दाखल झाले.[२२]\nनोव्हें २३ पाकिस्तानहून निघालेल्या दहशतवाद्यांनी कुबेर नावाच्या एक भारतीय ट्रॉलरवर हल्ला केला. त्यातील ४ कोळ्यांना ठार मारुन कप्तानाला भारताच्या किनाऱ्याकडे जाण्यास भाग पाडले.[२२]\nनोव्हें २४ कुबेरच्या कप्तानाला ठार मारुन दहशतवादी गुजरातजवळ आले. तेथे पांढरा झेंडा फडकावून त्यांनी एका तटरक्षक नौकेला जवळ खेचले. चौकशी करण्यासाठी दोन तटरक्षक अधिकारी कुबेरवर आले असता त्यातील एकाला ठार मारले व दुसऱ्याला मुंबईकडे बोट नेण्यास भाग पाडले.[२२]\nनोव्हें २६ दुपार, संध्याकाळ दहशतवादी मुंबईपासून चार समुद्री मैलावर आल्यावर दुसऱ्या तटरक्षक अधिकाऱ्याला ठार केले. यानंतर संध्याकाळी दहशतवादी तीन हवा भरलेल्या छोट्या तराफ्यांत चढले आणि कुलाब्याकडे निघाले.[२२]\nनोव्हें २६ रात्र पाकिस्तानहून निघालेले ही दहा माणसे कफ परेडजवळ बधवार पार्क येथे आली. हे ठिकाण नरीमन हाउस पासून अर्ध्या किलोमीटरवर आहे.[२२]\nनोव्हें २६ रात्री उशीरा या दहांपैकी चार ताजमहाल होटेलमध्ये आले, दोघे ओबेरॉय ट्रायडेंटला गेले, दोन नरीमन हाउसला गेले तर उरलेले दोघे, आझम आणि इस्माईल, टॅक्सी करून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघाले.[२२]\nछत्रपती शिवाजी टर्मिनस मधील गोळीबाराचे निशाण\nस्रोत: एन.डी.टी.व्ही.[२४], इव्हनिंग स्टँडर्ड[२५], आणि बी.बी.सी.[२६]\nनोव्हें २६ २३:०० दहशतवादी ताजमहाल हॉटेलात घुसले.[२४]\nनोव्हें २७ मध्यरात्र मुंबई पोलिसांनी हॉटेलास वेढा घातला.[२४]\nनोव्हें २७ ०१:०० हॉटेलाच्या मध्यवर्ती घुमटात प्रचंड स्फोट. इमारतीत आग.[२४]\nनोव्हें २७ ०२:३० दोन ट्रकमधून सैनिक दाखल. दर्शनी भागातील लॉबीवर कबजा. सगळ्यात वरच्या मजल्यावर आग[२४]\nनोव्हें २७ ०३:०० अग्निशमन दल आले. लॉबी आणि हेरिटेज इमारतीत गोळीबार.[२४]\nनोव्हें २७ ०४:०० अग्निशमन दलाने शिड्या वापरून २००+ व्यक्तींना सोडवले.[२४]\nनोव्हें २७ ०४:३० दहशतवादी मध्यवर्ती भागातून नवीन इमारतीत गेल्याची बातमी.[२४]\nनोव्हें २७ ०५:०० बाँबपथक आणि कमांडो दाखल. पोलिसांनी मारा वाढवला.[२४]\nनोव्हें २७ ०५:३० आग आटोक्यात. दहशतवाद्यांनी १००-१५० ओलिसांसह नवीन इमारतीत ठाण मांडले.[२४]\nनोव्हें २७ ०६:३० सुरक्षा दले हल्ल्यासाठी सज्ज.[२४]\nनोव्हें २७ ०८:०० काही व्यक्तींची लॉबीतून सुटका.[२४]\nनोव्हें २७ ०८:३० चेंबर्स क्लबमधून अजून ५० व्यक्तींची सुटका.[२४]\nनोव्हें २७ ०९:०० गोळीबार सुरुच. अजून काही माणसे आत अडकल्याची बातमी.[२४]\nनोव्हें २७ १०:३० इमारतीच्या आत गोळीबारांच्या झटापटी.\nनोव्हें २७ मध्याह्न अजून ५० व्यक्तींची सुटका.\nनोव्हें २७ १६:३० दहशतवाद्यांनी चौथ्या मजल्यावर आग लावली.\nनोव्हें २७ १९:२० अजून एन.एस.जी. कमांडो घटनास्थळी दाखल, होटेल वर नवीन हल्ला.\nनोव्हें २७ २३:०० मोहीम चालूच.\nनोव्हें २८ ०२:५३ सहा मृतदेह मिळाले.\nनोव्हें २८ ०२:५३ – ०३:५९ दहा हातबॉम्बचा स्फोट\nनोव्हें २८ १५:०० मरीन कमांडोनी इमारतीच्या आतील स्फोटके निकामी केली.\nनोव्हें २८ १६:०० आरमारी कमांडोंना सुमारे १५ अधिक मृतदेह मिळाले.\nनोव्हें २८ १९:३० इमारतीत नवीन झटापटी व स्फोट.\nनोव्हें २८ २०:३० एक दहशतवादी पळून गेल्याची बातमी.\nनोव्हें २९ ०३:४०– ०४:१० पाच अजून स्फोट झाल्याची बातमी.\nनोव्हें २९ ०५:०५ आत उरलेल्या दहशतवाद्यांबद्दल सुधारित अटकळ.\nनोव्हें २९ ०७:३० पहिल्या मजल्यावरील आग चालूच, दुसऱ्या मजल्यावरही पसरली. इमारतीत चकमकी सुरुच.\nनोव्हें २९ ०८:०० कमांडोंनी ताजमहाल होटेलवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याचे जाहीर केले. खोल्याखोल्यांतून शोधमोहीम सुरू. जनतेचा रस्त्यांवर जल्लोष.[२७]\nओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल येथील घटनाक्रम असा घडला.\nओबेरॉय ट्रायडेंट होटेलचा अंतर्भाग\nनोव्हें २७ ६ वा एन.एस.जी चे पथक हॉटेलापाशी दाखल.\nनोव्हें २७ ८:४० वा गोळीबाराचा आवाज, सेना व नौदलाच्या पथकाचे आगमन.\nनोव्हें २७ १३:३० वा दोन लहान ग्रेनेडचे स्फोट. इमारतीत अजून कुमक घुसली.\nनोव्हें २७ १५:२५ वा काही विदेशी नागरिकांची सुटका.\nनोव्हें २७ १७:३५ वा शीख रेजिमेंटीचे आगमन, प्रचंड गोळीबार.\nनोव्हें २७ १८:०० वा एर इंडियाच्या इमारतीतून ओलिसांची सुटका काही विदेशी नागरिकांची रुग्णालयात रवानगी.\nनोव्हें २७ १८:४५ वा स्फोटाचा आवाज दोन कंमांडो व २५ सैनिक जखमी झाल्याचा अंदाज. अजून काही ओलिसांची सुटका एकूण ३१.\nनोव्हें २७ १९:१० वा एका अतिरेक्याला कंठस्नान.\nनोव्हें २७ १९:२५ वा हॉटेलाच्या ४थ्या मजल्यावर आग\nनोव्हें २७ २३:०० वा ऑपरेशन चालू\nनोव्हें २८ १० वा ट्रायडंटमधून काही ओलिसांची सुटका.\nनोव्हें २७ १५:00 PM कंमांडो ऑपरेशन संपले २४ ओलिस नागरिक मृत, २ दहशतवादी ठार[२८] एकूण १४३ ओलिसांची सुटका.[२९]\nनरीमान हाउस येथील घटनाक्रम असा घडला.\nनोव्हें २७ ७.०० वा पोलिसांनी आजूबाजूच्या इमारती मोकळ्या करून ताबा घेतला.\nनोव्हें २७ ११.०० वा पोलिस व अतिरेक्यांच्यात गोळीबार, एक अतिरेकी जखमी.\nनोव्हें २७ १४:४५ वा अतिरेक्यांनी जवळच्या गल्लीत हातबाँम्ब फेकला, हानी नाही.\nनोव्हें २७ १७:३० वा एन.एस.जी चे कंमांडोंचे आगमन, नौदलीय हेलीकॉप्टरने सर्वेक्षण.\nनोव्हें २७ २३.०० वा ऑपरेशन चालू.\nनोव्हें २८ ००:०० वा पहिल्या मजल्यावरुन ९ ओलिसांची सुटका.\nनोव्हें २८ ७:३० वा एन्.एस्.जी कंमाडोंनी नरीमन हाउसच्या गच्चीवर हेलीकॉप्टरने प्रवेश.[३०]\nनोव्हें २८ ३.०० वा एन्.एस्.जी कंमाडों आणि अतिरेकी यांच्यातील गोळीबार चालूच.\nनोव्हें २८ रात्री ७:३० वा ज्यू धर्मगुरू, त्यांची पत्नी व इतर तिघे असे ५ जणांची अतिरेक्यांकडून हत्या.\nनोव्हें २८ रात्री ८:३० वा एन.एस.जी कंमाडोंचे २ अतिरेक्यांना कंठस्नान, एन्.एस्.जी कंमाडों यांची मोहीम समाप्त. तशी सरकार कडून अधिकृत घोषणा.\nनेदरलँड्स आणि बेल्जियम 1[३७] -\nया हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या. [४९] तर २९३ जण जखमी झाले आहेत.[४९] यांत १२१ भारतीय नागरिक, १७ सुरक्षा कर्मचारी आणि ३४ परदेशी नागरिक आहेत. परदेशी नागरिकांपैकी चार ऑस्ट्रेलियन, चार अमेरिकन, तीन केनेडियन, तीन जर्मन, दोन इस्रायली-अमेरिकन, दोन इस्रायली, दोन फ्रेंच तर प्रत्येकी एक ब्रिटिश-सायप्रॉइट, चिनी, इटालियन, जपानी, जॉर्डनी, मलेशियन, मॉरिशयन, मेक्सिकन, सिंगापूरी, थाई आणि मेक्सिकन आहेत. इतर सांख्यिकी उजवीकडे दिलेली आहे.[५][५०][५१][५२][५३][५४][५५][५६]\nयांशिवाय नऊ अतिरेकी ठार करण्यात आले आणि एकास जिवंत पकडण्यात आले.[५७]\nजखमी झालेल्या इतर २६ परदेशी नागरिकांना बॉम्बे हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले आहे.[५५]\nमृत्यू पावलेल्या प्रमुख व्यक्ती[संपादन]\nप्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह सतरा पोलिस वीरमरण पावले आहेत.[५८]\nतुकाराम ओंबळे - सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलिस. यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वत:चे प्राण गमावले.\nहेमंत करकरे - मुंबई दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी\nअशोक कामटे - ऍडिशनल पोलिस कमिशनर\nविजय साळसकर - एनकाउंटर स्पेशालिस्ट\nशशांक शिंदे - वरिष्ठ पोलिस निरिक्षक\nमेजर संदीप उन्नीकृष्णन - एन.एस.जी. कमांडो अधिकारी\nहवालदार चंदर - एन.एस.जी. कमांडो\nहवालदार गजेंदर सिंह बिष्ट - एन.एस.जी. कमांडो\nछत्रपती शिवाजी टर्मिनस येथे तीन रेल्वे कर्मचारी गोळीबाराला बळी पडले.[५९]\nअँड्रियास लिव्हरास हा ब्रिटिश उद्योगपती हल्ल्यांत मृत्यू पावला.[६०] जर्मन दूरचित्रवाणी निर्माता राल्फ बर्केई, फ्रेंच उद्योगपती लूमिया हिरिद्जी आणि तिचा नवरा हेही मृतांत आहेत.[६१][६२] नरीमन हाउसमध्ये गॅव्रियेल नोआह होल्त्झबर्ग, त्यांची पत्नी रिव्का होल्त्झबर्ग हे मृत्युमुखी पडले.[६३]\nमहाराष्ट्र सरकार ने प्रत्येक मृताच्या नातेवाईकास ५ लाख रुपये तर जखमींना ५०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.[६४]\nछत्रपती शिवाजी टर्मिनसवरील गोळीबाराबद्दल ऐकून घाबरलेले कर्मचारी\nमुख्य पान: २६ नोव्हेंबर २००८च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावरील प्रतिक्रिया\nया घटनांनंतर बहुतांश शाळा, महाविद्यालये व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबई शेरबाजार व राष्ट्रीय शेरबाजार नोव्हेंबर २७ रोजी बंद ठेवण्यात आले.[६५] अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले[६६] काही आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांनी आपली मुंबईची उड्डाण रद्द केली.[६७]\nइंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८-०९|इंग्लंड क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यातील सातपैकी शेवटचे दोन सामने या हल्ल्यांमुळे रद्द करण्यात आले. इंग्लंड संघातील खेळाडू घरी परतले पण नंतर कसोटी सामने खेळण्यासाठी परत आले.[६८] या दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईतून चेन्नई येथे हलवण्यात आला.[६९] ३ ते १० डिसेंबर दरम्यान होणारी पहिली ट्वेंटी२० चँपियन्स लीग स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.[७०]\nया हल्ल्याच्या निमित्ताने पाकिस्तानने पकडून ठेवलेल्या ३७९ भारतीय होड्या, नौका व ३३६ कोळ्यांचा प्रश्न पुढे आला. यांपैकी २०० नौका पाकिस्तानने परस्पर विकून ते पैसे हडपलेले आहेत. पाकिस्तानची ही चाल आता भारत सरकार आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान समजत असल्याचे जाहीर केले गेले. हा हल्ला झाल्यावर भारताची मखलाशी करण्यासाठी नोव्हेंबर २८ रोजी पाकिस्तानने यांपैकी ९९ कोळ्यांना सोडले.[७१]\nयाचबरोबर नवी मुंबई येथील आयटीसी फॉर्च्युन होटेल सुद्धा बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसला मिळाली होती पण त्यात तथ्य नव्हते.[७२]\nनोव्हेंबर २८ रोजी सीएसटी स्थानकात पुन्हा गोळीबार झाल्याच्या अफवा वृत्तवाहिन्यांनी पसरवल्यावर तेथे निघालेल्या रेल्वेगाड्या मार्गातच थांबवण्यात आल्या.[७३]\nभारतीय पंतप्रधान मनमोहनसिंगने विनंती केल्याने पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स या हेरखात्याच्या प्रमुख अहमद शुजा पाशाने भारतास येउन हल्ल्याच्या तपासात मदत करण्याचे आश्वासन दिले.[७४] नंतर पाकिस्तान सरकारने हे आश्वासन फिरवून त्याच्या ऐवजी त्याचा उजवा हात असलेल्या आयएसआयचा मुख्य निदेशकास भारतात पाठवण्याचे ठरवले.[७५]\nझालेल्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटीलने नोव्हेंबर ३० रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.[७६] राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सल्लागार मयंकोटे केलत नारायणननेसुद्धा आपला राजीनामा दिला परंतु मनमोहनसिंगनी हा राजीनामा स्वीकारला नाही.[७७] महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही याच दिवशी पदत्याग केल्याच्या आवया उठल्या परंतु त्यात तथ्य नव्हते.\nउपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी हे हल्ले म्हणजे किरकोळ घटना आहेत असे वक्तव्य दिल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. डिसेंबर १ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नेता शरद पवारच्या सांगण्यावरुन पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.\nराष्ट्राला उद्देशून केलेल्या दूरचित्रवाणीवरील आपल्या भाषणात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी भारत सरकार हे हल्ले करवणार्‍या व्यक्ती आणि संघटनांना सोडणार नाही असे सांगितले. हे हल्ले सुनियोजित असून त्याला देशाबाहेरील शक्तींचा पाठिंबा आहे असेही त्यांनी सांगितले.[७८] विरोधीपक्ष नेता लालकृष्ण अडवाणीने भारतीय नागरिकांना या आणीबाणीच्या काळात एकजून राहण्याचे आवाहन केले.[७९]\nया हल्ल्यांवर जगभरातून तीव्र प्रतिसाद उमटले. अनेक देशांच्या नेत्यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आणि हताहत व्यक्तींना तसेच त्यांच्या नातेवाईकांना धीराचा संदेश दिला.[८०][८१] मोसाद या इस्रायेलच्या गुप्तहेरखात्याने भारतीय सरकारला देऊ केलेली मदत सरकारने नाकारल्याचे वृत्त आहे.[८२] या हल्ल्यांनतर अनेक पाश्चिमात्य देशांनी आपल्या नागरिकांना लगेचच भारतात जाण्यापासून परावृत्त केले.[८३][८४]\nडिसेंबर २ला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत एन.एस.जी.चे दिल्लीशिवाय इतर शहरांतून विस्तारीकरण करण्याबद्दल चर्चा होईल.[८५] हे झाल्यास मुंबई, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, कोलकाता सारख्या शहरांतून एन.एस.जी.चे कमांडो राहतील व दिल्लीहून प्रवास करण्यात जाणारा मौल्यवान वेळ वाचेल.\nप्रत्येक एन.एस.जी. कमांडोला वेढा घालण्याचे व वेढा फोडण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.[८६] because the Taj terrorists were in a gun battle for 59 hours continuously.[८७]\nकमांडोंकडील बुलेटप्रूफ उपवस्त्रे आणि शिरस्त्राणे व पोलिसदलांकडील उपकरणे यातील मोठा फरक पाहिल्यावर पुण्याच्या पोलिस कमिशनर सत्यपाल सिंहनी सरकारकडे पोलिस अधिकाऱ्यांनाही कमांडोंसारखी उपकरणे व साहित्य देण्याची मागणी केली आहे. यामुळे पोलिसांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल व त्यांची कामगिरी सुधारेल.[८८]\nदहशतवाद विरोधासाठी नवीन केंद्रीय संस्था[संपादन]\nसर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान मनमोहनसिंहनी जाहीर केले की दहशतवादाशी लढण्यासाठी कायदेतंत्रात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, तसेच दहशतवादविरोधात इतर संस्था व दलांचा समन्वय साधण्यासाठी अन्वेषणसंस्था उभारण्यात येईल.[८९]\nमुस्लिम काउन्सिलचा दफनविधीला नकार[संपादन]\nभारतीय मुस्लिम काउन्सिल ने ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तानात दफन करण्यास मनाई केली. तसेच भारतीय भूमीवर कोठेही या दहशतवाद्यांचे दफन होऊ नये यासाठी प्रयत्न केले.[९०]\nकेंद्र सरकार समोरील पेच[संपादन]\nभारतीय मिडीया च्या प्रंचड टिकेला व जनतेच्या क्षोभाला भारतीय सरकार व राजकारण्यांना सामोरे जावे लागत आहे. भारतीय जनतेत या घटनेमुळे जबरदस्त संताप असून सरकारपुढे या टिकेवर समाधानकारक उत्तरे देण्यास असमर्थ ठरत आहे. टाईम्स ने आपल्या अग्रलेखात लिहिले आहे की 'राजकारण्यांच्या निष्काळजी मुळे निष्पापांचा जीव '.[९२]\n३० नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्या प्रकरणी गृहमंत्री श्री शिवराज पाटील यांनी नैतिक जवाबदारी स्वीकारुन आपल्या पदाचा राजीनामा दिला. वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी नवे गृहमंत्री म्हणून जवाबदारी स्वीकारली.[९३] मनमोहन सिंग यांनी स्वता: वित्तमंत्रीपदाचा कार्यभार हातात घेतला.\nमहाराष्ट्राचे गृहमंत्री श्री आर. आर. पाटील यांनी १ डिसेंबर २००८ रोजी मुख्यमंत्र्याना आपला राजीनामा सादर केला. पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील 'ऐसी छोटी वारदाते होती रहती है' या विधानावर बरेच वादळ उठले होते. शरद पवार यांनी सूचना केल्यानंतर पाटील यांनी राजीनामा दिला.[९४]\nडिसेंबर १ रोजी भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने पाकिस्तानी हाय कमिशनर शहीद मलिकना बोलावून घेउन पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांना लगाम न घातल्या बद्दल अधिकृत तक्रार (डिमार्च) केली.[९५]\nपरराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडून अपेक्षित पावलेही जाहीर केली -- \"पाकिस्तानच्या राजदूतांना सांगण्यात आले आहे की पाकिस्तानच्या कृती त्यांच्या भारताशी नवीन प्रकारचे संबंध हवे असल्याच्याबोलण्याप्रमाणे असल्या पाहिजेत.\nत्यांना सांगण्यात आले की मुंबईतील हे हल्ले पाकिस्तानमधील व्यक्ती व संस्थांनी केले आहेत. भारत सरकारची अपेक्षा आहे की पाकिस्तान अशांविरुद्ध कृती करून दाखवेल.[९६]\nकाही माध्यमांनुसार जर हा हल्ला पाकिस्तानात योजला गेल्याचे उघड झाले तर भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावतील आणि भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर दिले जाईल. यासाठी भारतीय सैन्य पाकिस्तानात घुसण्याची शक्यता आहे असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.[९७]\nअमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कॉन्डोलीझा राइसने पाकिस्तानला या हल्लेखोरांना पकडण्यासाठी आपल्याकडून पूर्ण सहकार करण्याचे आवाहन केले.[९८]\nया प्रसंगानंतर राइस भारताच्या भेटीवर येईल व भारताच्या लोकांसोबत उभे राहण्याचे व त्यासाठी एकत्र काम करण्याचे वचन निभावण्याचे काम करेल असे व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने सांगितले.[९९]\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची राजीनाम्याची तयारी[संपादन]\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी मसलत करून दुसरा उमेदवार ठरल्यावर हा राजीनामा स्वीकारेल.[१००]\nपाकिस्तानकडे दाऊद इब्राहीमला पकडून देण्याची मागणी[संपादन]\nसीएनएन-आयबीएन दूरचित्रवाणीवाहिनीच्या अहवालानुसार भारताने पाकिस्तानकडे दाऊद इब्राहीम आणि मौलाना मसूद अझहरला पकडून देण्याची मागणी केली आहे.\nदाऊद भारतातील अव्वल नंबरचा पाहिजे असलेला गुन्हेगार आहे. त्याचे लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. मसूद जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा स्थापक व म्होरक्या असून त्याला पाकिस्तानने इंडियन एरलाइन्स फ्लाइट ८१४ या विमानाच्या ओलिसांच्या बदली सोडून दिले होते.[१०१] पाकिस्तानने भारताने केलेली मागणी फेटाळून लावली असून पाकिस्तानमध्ये दहशतवादी असल्यास त्याच्यांवर पाकिस्तानमध्ये खटले दाखल करून चालवण्यात येतील असे सांगितले.\n↑ \"मुंबई ट्रॉमा एंड्स, लीव्ज बिहाइंड ॲन आउटरेज्ड नेशन\" (इंग्लिश मजकूर). CNN IBN. २००८-११-३०. 2008-11-30 रोजी पाहिले.\n↑ \"मुंबई फायटिंग नॅरोझ टू वन होटेल\" (इंग्लिश मजकूर). द न्यू यॉर्क टाइम्स. २००८-११-२८.\n↑ \"पोलिस डिक्लेर मुंबई सीज ओव्हर\" (इंग्लिश मजकूर).\n↑ \"अ डे ऑफ रेकनिंग ॲझ इंडिया टोल टॉप्स १७०\" (इंग्लिश मजकूर). द न्यू यॉर्क टाइम्स. २००८-११-२९.\n↑ ५.० ५.१ ५.२ ५.३ ५.४ \"स्कोर्स किल्ड इन मुंबई रॅम्पेज\" (इंग्लिश मजकूर). सी.एन.एन. २००८-११-२६. २००८-११-२६ रोजी पाहिले.\n↑ \"कॉप्स क्लूलेस अबाउट व्हिले पार्ले टॅक्सी ब्लास्ट\" (इंग्लिश मजकूर). द टाइम्स ऑफ इंडिया. २००८-११-२६. २००८-११-२८ रोजी पाहिले.\n↑ श्मिट, एरिक; सोमिनी सेनगुप्ता, जेन पेर्लेझ (२००८-१२-०३). \"यू.एस. अँड इंडिया सी लिंक टू मिलिटंट्स इन पाकिस्तान\" (इंग्लिश मजकूर). न्यू यॉर्क टाइम्स. २००८-१२-०३ रोजी पाहिले.\n↑ \"पाकिस्तान कंटिन्यूज टू रेझिस्ट इंडिया प्रेशर ऑन मुंबई\" (इंग्लिश मजकूर). टाइम. २००९-०१-०८. २००९-०१-०८ रोजी पाहिले.\n↑ \"सरव्हायविंग गनमॅन्स आयडेंटिटी एस्टाब्लिश्ड ॲझ पाकिस्तानी\" (इंग्लिश मजकूर). डॉन. २००९-०१-०७. २००९-०१-०७ रोजी पाहिले.\n↑ ॲलन, पॅडी (२००८-११-२७). \"मुंबई टेरर अटॅक्स\" (इंग्लिश मजकूर). गार्डियन न्यूझ. २००८-११-२७ रोजी पाहिले.\n↑ १२.० १२.१ लेही, ज्यो; सूद, वरुण (२००८-११-२७). \"द नाइट मुंबई बिकेम सीन फ्रॉम अ नाइटमेर\" (इंग्लिश मजकूर). फायनान्शियल टाइम्स. २००८-११-२७ रोजी पाहिले.\n↑ मोरू, रॉन; मझुमदार, सुीप (२००८-११-२७). \"द पाकिस्तान कनेक्शन\" (इंग्लिश मजकूर). न्यूझवीक. २००८-११-२८ रोजी पाहिले.\n↑ चुका उधृत करा: चुकीचा कोड; nytimes-latest नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\n↑ १५.० १५.१ चुका उधृत करा: चुकीचा कोड; mumbaiattack-toi नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\n↑ १६.० १६.१ \"७ फॉरेनर्स अमंग द फिफ्टीन टेकन होस्टेज इन ताज होटेल\" (इंग्लिश मजकूर). एनडीटीव्ही.कॉम. २००८. २००८-११-२६ रोजी पाहिले.\n↑ चुका उधृत करा: चुकीचा कोड; CNN-27th नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\n↑ \"लेटेस्ट न्यूझ फ्रॉम इंडिया\" (इंग्लिश मजकूर). एनडीटीव्ही.कॉम. २००८-११-२६ रोजी पाहिले.\n↑ \"ताज होटेल बर्न्स, २ टेररिस्ट्स किल्ड\" (इंग्लिश मजकूर). २००८-११-२७. २००८-११-२७ रोजी पाहिले.\n↑ २२.० २२.१ २२.२ २२.३ २२.४ २२.५ २२.६ २२.७ The Straits Times (2008-11-30). \"दहशतवाद्यांनी मलेशियाचे विद्यार्थी असल्याचे भासवले\" (इंग्लिश मजकूर). 2008-11-30 रोजी पाहिले.\n↑ \"कन्फेशन्स ऑफ अ टेररिस्ट - इंडियाज सप्टेंबर ११\" (इंग्लिश मजकूर). द स्ट्रेट्स टाइम्स. २००८-११-३०. २००८-११-३० रोजी पाहिले.\n↑ २४.०० २४.०१ २४.०२ २४.०३ २४.०४ २४.०५ २४.०६ २४.०७ २४.०८ २४.०९ २४.१० २४.११ २४.१२ २४.१३ \"ताजमहाल हॉटेलातील घटनाक्रम\" (इंग्लिश मजकूर). एनडीटीव्ही. २००८-११-२९. २००८-११-२९ रोजी पाहिले.\n↑ \"घटनाक्रम: कत्तल आणि अराजकतेची रात्र\" (इंग्लिश मजकूर). इव्हनिंग स्टँडर्ड. २००८-११-२७. २००८-१२-०१ रोजी पाहिले.\n↑ चुका उधृत करा: चुकीचा कोड; BBChg नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\n↑ \"कमांडो ऑप्स ॲट ओबेरॉय ओव्हर; होटेल डेथ टोल ३०\" (इंग्लिश मजकूर). Ibnlive.in.com. Reuters. २००८-११-२८. 2008-11-29 रोजी पाहिले.\n↑ \"ऑल मुंबई टेररिस्ट्स किल्ड\" (इंग्लिश मजकूर). news.com.au. २००८-११-२९. Text \"accessdate\" ignored (सहाय्य); Text \"२००८-११-२९\" ignored (सहाय्य)\n↑ नरीमन हाउस क्रायसिस हेड्स फॉर ड्रामॅटिक फिनिश | Pics\n↑ ३२.० ३२.१ ३२.२ ३२.३ ३२.४ ३२.५ \"मुंबईवरील हल्ल्यात ११९ ठार\". 27 November 2008 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध tag; नाव \"ASSOCIATED PRESS-27th\" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे चुका उधृत करा: अवैध tag; नाव \"ASSOCIATED PRESS-27th\" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे चुका उधृत करा: अवैध tag; नाव \"ASSOCIATED PRESS-27th\" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे\nप्रेस सर्व्हीसेस ऑफ इंडिया • हिन्दुस्थान समाचार • महाराष्ट्र टाइम्स • सकाळ • लोकसत्ता • लोकमत • देशोन्नती • पुढारी • सामना • दैनिक केसरी • तरूण भारत\nटाइम्स ऑफ इंडीया • इंडीयन एक्सप्रेस • द हिंदू • टेलेग्राफ • डेक्कन हेराल्ड • हिंदुस्तान टाईम्स • रेडीफ • विकी न्युज • गुगल न्युज • याहू न्युज • बीबीसी न्युज\nसंदर्भ चुका असणारी पाने\nसंदर्भांना अॅक्सेसदिनांक आहे पण दुवा नसलेली पाने\nसंदर्भांना शीर्षक नसलेली पाने\nसंदर्भांना फक्त संकेतसथळांचे दुवे असलेली पाने\n२०११ मधील मुखपृष्ठ सदर लेख\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१८ रोजी ०८:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/childrens-day-saif-ali-khans-rs-1-3-crore-gift-for-taimur/articleshow/61641410.cms", "date_download": "2018-06-19T18:11:38Z", "digest": "sha1:MYLGDTBY7SVUPQ7I357MZ2NOQQPDFCEF", "length": 23158, "nlines": 238, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Taimur:children's day: saif ali khan's rs. 1.3 crore gift for taimur | सैफकडून तैमूरला सव्वा कोटीचं गिफ्ट - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nसैफकडून तैमूरला सव्वा कोटीचं गिफ्ट\nऐतिहासिक नावामुळं जन्मापासूनच चर्चेत असलेला सैफ आणि करिनाचा छोटा नवाब तैमूर याच्यासाठी पहिला बालदिन खास ठरला आहे. लाडक्या तैमूरला बालदिनाची भेट म्हणून सैफनं तब्बल १ कोटी ३० लाखांची कार खरेदी केली आहे.\nएसआरटी कंपनीच्या या कारचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात बेबी सीट आहे. कारमधील ही खास सुविधा लक्षात घेऊनच सैफनं ही कार खरेदी केली आहे. लाल रंगाची ही कार तो तैमूरला भेट देणार आहे. 'ही कार मी तैमूरसाठीच ठेवणार आहे. त्यातूनच त्याला फिरायला घेऊन जाणार आहे, असं सैफनं सांगितलं. 'लहान मुलांना सुरक्षेची जास्त गरज असते. या कारमध्ये बेबी सीट आहे. त्यामुळं ती तैमूरसाठी अत्यंत सुरक्षित कार आहे. तिचा लाल रंग त्याला आवडेल,' असंही सैफ म्हणाला.\nवयाचं एक वर्षही पूर्ण न केलेल्या तैमूरला बालदिनी मिळालेलं गिफ्ट सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरलंय. पुढच्या महिन्यात २० डिसेंबरला तैमूर एक वर्षाचा होणार आहे. त्या दिवशी सैफ-करिना त्याला कोणतं गिफ्ट देतात, याबद्दल आतापासूनच उत्सुकता आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nरणवीर माझाच; दीपिकाची पहिल्यांदाच कबुली\nZero Teaser: शाहरूखच्या 'झिरो'चा टीझर लाँच\nAnushka Sharma वर 'त्याची' आई चांगलीच भडकली\nअभिनेता सैफ अली खानला इंटरपोलची नोटिस\nनिर्मात्यांच्या हाती कास्टिंगची दोरी\nरजनीकांतचा जावई मराठीमध्ये गाणार\nअभिनयाकडे लक्ष दे: टायगरचा सल्ला\n1सैफकडून तैमूरला सव्वा कोटीचं गिफ्ट...\n2सुजॉय घोष यांचा राजीनामा...\n5ते सध्या काय करतायत\n7'गोलमाल अगेन'ने कमावले २०० कोटी...\n8'शोले', 'दीवार' अजून पाहिलेला नाही: शत्रुघ्न सिन्हा...\n9​करिष्मा कपूर दुसरं लग्न करणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T17:50:15Z", "digest": "sha1:V4LWBV4HSG6XSITYOIU7QF5JEREUYIHL", "length": 5286, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जियॉर्जी मार्गवेलाश्विली - विकिपीडिया", "raw_content": "\n४ सप्टेंबर, १९६९ (1969-09-04) (वय: ४८)\nत्बिलिसी, जॉर्जियन सोसाग, सोव्हियेत संघ\nजियॉर्जी मार्गवेलाश्विली (जॉर्जियन: გიორგი მარგველაშვილი; जन्म: ४ सप्टेंबर १९६९) हा कॉकेशसमधील जॉर्जिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मार्गवेलाश्विली ६२ टक्के मताधिक्याने निवडून आला.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nइ.स. १९६९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T18:24:37Z", "digest": "sha1:NQSALYNE7O7GC6QPBPK6XGDI4PTJKF5J", "length": 6878, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फत्तेपूर सिक्री - विकिपीडिया", "raw_content": "\nफत्तेपूर सिक्री येथील दिवाने-खास\nफत्तेपूर सिक्री हे मुघल सम्राटांनी अकबराने आग्र्याजवळ सीक्री या खेडयाजवळ नवीन राजधानी १५६९-७० मध्ये वसविली. आपल्या गुजरातवरील विजयानंतर त्याने त्यास फत्तेपूर सीक्री हे नाव दिले.\nफत्तेपूर सिक्री येथील बुलंद दरवाजा\nसलिम खिस्ती ची दर्गा\nयुनेस्कोच्या यादीवर फत्तेपूर सिक्री (इंग्रजी मजकूर)\nभारतातील जागतिक वारसा स्थाने\nआग्रा किल्ला • अजिंठा लेणी • सांचीचा स्तूप • चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान • छत्रपती शिवाजी टर्मिनस • वेल्हा गोवा • घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) • वेरूळची लेणी • फत्तेपूर सिक्री • चोल राजांची मंदिरे • हंपी • महाबलिपुरम • पट्टदकल • हुमायूनची कबर • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान • केवलदेव राष्ट्रीय उद्यान • खजुराहो • महाबोधी विहार • मानस राष्ट्रीय उद्यान • भारतामधील पर्वतीय रेल्वे • कालका−सिमला रेल्वे • दार्जीलिंग हिमालयन रेल्वे • निलगिरी पर्वतीय रेल्वे) • नंदादेवी राष्ट्रीय उद्यान • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने • सह्याद्री पर्वतरांग • कुतुब मिनार • लाल किल्ला • भीमबेटका • कोणार्क सूर्य मंदीर • सुंदरबन राष्ट्रीय उद्यान • ताजमहाल • जंतर मंतर •\nभारतातील जागतिक वारसा स्थाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१७ रोजी २१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC_%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T17:45:00Z", "digest": "sha1:SNYQRBGBE5S2FHZ24AS2GXI7K5KK45LP", "length": 5424, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शादाब जकाती - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया क्रिकेट खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nचेन्नई सुपर किंग्स संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग (विजेता संघ)\nमुरली विजय • सुरेश रैना • मॅथ्यू हेडन • सुब्रमण्यम बद्रीनाथ • मायकेल हसी • अनिरूध्द श्रीकांत • अल्बी मॉर्केल • महेंद्रसिंग धोणी (क) • मुथिया मुरलीधरन • आर अश्विन • डग बोलींजर • शादाब जकाती • लक्ष्मीपती बालाजी • थिलन तुषारा • जोगिंदर शर्मा •प्रशिक्षक: स्टीफन फ्लेमिंग\nसाचा:देश माहिती चेन्नई सुपर किंग्स\nगुजरात लायन्स – सद्य संघ\n३ रैना (क) • ६ स्टेन • ८ जडेजा • ९ सांगवान • १५ तांबे • १६ फिंच • १७ नाथ • ३३ मिश्रा • ४२ मॅककुलम (†) • ९३ लडा • 91 कुलकर्णी • 44 फॉकनर • 47 ब्राव्हो • 50 स्मिथ • 19 कार्तिक (†) • 23 किशन (†) • 1 द्विवेदी (†) • 5 प्रवीण कुमार • 68 टाय • 27 जकाती • 36 कौशिक • सिंग • डोग्रा • उ शर्मा • शाह • प्रशिक्षक: ब्रॅड हॉज\nसहय्यक प्रशिक्षक: शितांशू कोटक\nगोलंदाजी प्रशिक्षक: हीथ स्ट्रीक\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nगुजरात लायन्स सद्य खेळाडू\nचेन्नई सुपर किंग्स माजी खेळाडू\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०१७ रोजी ०२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://ssdindia.org/gallery/", "date_download": "2018-06-19T17:58:17Z", "digest": "sha1:XO5M6GDFMDN4GTISBHUDJIBULH5CWDBZ", "length": 2958, "nlines": 59, "source_domain": "ssdindia.org", "title": "Gallery - Samata Sainik Dal", "raw_content": "\n01/04/2018, सम्राट अशोक जयंती संपन्न आयु. विशाल राऊत व आयु. प्रशिक आनंद यांनी रिपब्लिकन विचार मांडले, यवतमाळ.\n19/08/2017, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, वक्ता: आयु. प्रशिक आनंद, जागृती नगर, उत्तर नागपूर, HQ दीक्षाभूमी.\nदि.३०/७/१७ समता सैनिक दला मार्फत शिवाजी नगर , इगतपुरी , जि. नाशिक येथे बौद्धिक प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न\n24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी 19/04/2018\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव 02/04/2018\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम) 26/02/2018\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 18/12/2017\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 16/12/2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Gallery/HollywoodGallery/HollywoodMovies/tophollywoodghorrormovies", "date_download": "2018-06-19T17:48:40Z", "digest": "sha1:TUBBQS3WSMQLTIWNLNPEKG4KCYAQVEOR", "length": 11977, "nlines": 275, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "tophollywoodghorrormovies , भीतीने अंगाचा थरकाप उडवतील हे हॉलीवूड हॉरर चित्रपट", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - वारजे येथे हॉटेलमालकाची आत्महत्या, विष प्राशन करत संपवले जीवन\nनांदेड : आठवडाभरापासून पाऊस गायब, धर्माबाद, देगलूर, बिलोलीतील भातशेती धोक्यात\nठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू\nमुख्‍य पान फोटो आणि व्हिडिओ हॉलिवूड\nभीतीने अंगाचा थरकाप उडवतील हे हॉलीवूड हॉरर चित्रपट\nजॅकी चॅनच्या 'कुंग फू योगा'चा ट्रेलर रिलीज\n'ट्रिपल एक्स'मध्ये दीपिकाचे दमदार स्टंट\nखऱ्याखुऱ्या सेक्स सीन्समुळे विवादात राहिले हे\nभीतीने अंगाचा थरकाप उडवतील हे हॉलीवूड हॉरर\n‘द जंगल बुक’चा 'मोगली' भारताच्या दौऱ्यावर\nजेम्स बाँडचा नवा चित्रपट स्पेक्टरची चित्र झलक\nजीवाचा थरकाप उडवणारे भयपट...\nमॅजिक माईकची चित्र झलक\nBAFTA अवॉर्ड्समध्ये कॅट आणि एंजेलिनाचा\n'बाफ्टा' पुरस्कार सोहळ्यात इंग्लंडच्या\nMilan Fashion Week च्या रॅम्पवर मॉडेल्सचा\n'गोल्डन ग्लोब'मध्ये प्रियांकाचा जलवा\nपाहा, या सेलेब्सचे Sexy Legs\nअमेरिकन म्युझिक अवॉर्ड्समध्ये अभिनेत्रींचा\n\"एमटिव्ही युरोप म्युझिक अवॉर्ड\"च्या रेड\n'अॅमी अवॉर्ड्स'च्या रेड कार्पेटवर प्रियंकाचा\nनवाजुद्दीनची कान्स वारी, ८ वेळा लय भारी\nपिक्स ऑफ द वीक\n'फॉलो मी' सिरीजचे हे आहेत काही अद्भुत फोटोज्\nबिलबोर्ड संगीत पुरस्कार - २०१५\n'या' सुपरमॉडेलचे.. जगभरात लाखो दिवाने\nहॉलीवूडच्या 'या' सुंदरीची... दमदार वापसी\nOscar विजेती 'ही' अप्सरा... अवतरली मुंबईत\nशाहरुखची 'ही' मुळीच नाही फॅन.. मात्र करायचंय\n'आई-मुलीची' ही क्युट जोडी... करतेय हॉलीडे\n'Hot Mom'... 4 मुलांनंतरही आहे तितकीच 'फिट'\n9 महिन्यांचा 'छोटासा' बेबी बंप.. तुम्ही\n'बहिणी' प्रमाणेच.. 'ही' आहे मादकतेमुळे\n'गाड्या' धुण्याचे काम करायची.. 'ही' फेमस\n'भटकंती' आहे.. या सौंदर्यवतीचे पॅशन\nTwitter वर 'राज्य' करणारी गायिका...\nDisney चा 'गोड' आवाज.. एरियल विंटर\nअखेर ९ दिवसांनंतर केजरीवाल यांचे आंदोलन मागे\nनवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल\nकाश्मीरमधील भाजप-पीडीपी युतीच्या सरकारचा घटनाक्रम.. नवी दिल्ली - पीडीपीच्या मेहबूबा\nवाकडी प्रकरण : राहुल गांधींना बालहक्क आयोगाची नोटीस मुंबई - जळगाव येथे दलित मुलांना\nइम्रान खान यांची उमेदवारी निवडणूक आयोगाकडून रद्द\nइस्लामाबाद - पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ\nसौदी अरेबिया खेळाडूंच्या विमानाला अपघात, इंजिनाने घेतला पेट स्पोर्टस डेस्क - सौदी\nबंदी असतानाही पाक पोलिसांच्या संरक्षणात हाफिज सईदचे भाषण लाहोर - मुंबईमध्ये झालेल्या\nनॉनस्टीक निर्लेप उद्योग समूह होणार बजाजच्या मालकीचा\nऔरंगाबाद - नॉनस्टीक टेक्नोलॉजीच्या\n२००० कोटींचा बिटकॉईन घोटाळा; राज कुंद्रा ईडी कार्यालयात हजर मुंबई - अभिनेत्री शिल्पा\nलघु आणि मध्यम उद्योगांनीही शेअर बाजाराच्या माध्यमातून भांडवल उभारावे - देसाई\nतब्बल १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रणजीमध्ये पदार्पण करणार 'हा' संघ\nइंग्लंडमध्ये भारताच्या 'युवा ब्रिगेड'चा धुमाकूळ, उभारली वन-डेतील विक्रमी धावसंख्या\nपाच वेळा विश्वविजेते असलेल्या ऑस्ट्रेलियावर ३४ वर्षातील सर्वात मोठी नामुष्की \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/work-stop-19-branch-parbhani-result-strike-120379", "date_download": "2018-06-19T18:38:02Z", "digest": "sha1:RA36CUXKFQUOV7ZQ2QPLQULT5Z2VH676", "length": 11495, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "work stop 19 branch in parbhani; the result of strike परभणीत 19 शाखातील कामकाज ठप्प ; संपाचा परिणाम | eSakal", "raw_content": "\nपरभणीत 19 शाखातील कामकाज ठप्प ; संपाचा परिणाम\nबुधवार, 30 मे 2018\nपरभणीः बॅंक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपात परभणी जिल्ह्यातील 800 कर्मचारी सहभागी झाले असून बुधवारी (ता.30) शहरातील जुन्या स्टेट बॅंक हैद्रबाद बॅंकेच्या मुख्य शाखेत निदर्शने करण्यात आली.\nवेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटनांच्या 'युनाटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' या शिखर संघटनेने पुकारलेल्या संपात परभणी जिल्ह्यातील 800 अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले असून यामुळे दोन दिवसात दोन हजार कोटींच्या व्यवहारावर परिणाम होणार आहे.\nपरभणीः बॅंक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपात परभणी जिल्ह्यातील 800 कर्मचारी सहभागी झाले असून बुधवारी (ता.30) शहरातील जुन्या स्टेट बॅंक हैद्रबाद बॅंकेच्या मुख्य शाखेत निदर्शने करण्यात आली.\nवेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटनांच्या 'युनाटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' या शिखर संघटनेने पुकारलेल्या संपात परभणी जिल्ह्यातील 800 अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले असून यामुळे दोन दिवसात दोन हजार कोटींच्या व्यवहारावर परिणाम होणार आहे.\nबॅंकाच्या देशव्यापी संपामुळे परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकाच्या 19 शाखातील कामकाज बुधवार (ता.30) पासून ठप्प झाले आहे.युनाटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' या शिखर संघटनेने सकाळी 10 वाजता येथील जुनी स्टेट बॅंक हैद्राबादची मुख्य शाखा असलेली आणि आताच्या इंडिया बॅंकेत निदर्शने करण्यात आली.संपाचा पिक कर्जवाटपासह एटीएमवर देखील परिणाम झाला आहे.\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nपदवीधर निवडणुकीत अतिआत्मविश्‍वास नाही - संदेश पारकर\nवैभववाडी - अतिआत्मविश्‍वासामुळे काय होते याचा अनुभव आम्ही घेतलाय. त्यामुळे पदवीधर निवडणुक पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने घेतली आहे. या निवडणुकीत भाजप...\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाबाहेर 'भीक मांगो' आंदोलन\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच्. डी व एम.फिल् च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन मार्च महिन्यापासून बंद केले असून या विरोधात...\nअटक झालेले हिंदू दहशतवादी संघाचेच - दिग्विजय सिंह\nनवी दिल्ली - आजपर्यंत पकडले गेलेल्या हिंदू दहशतवाद्यांचा संबध हा आरएसएससोबत होता, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. नेहमीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2009/01/", "date_download": "2018-06-19T18:00:04Z", "digest": "sha1:RHHRJ52ZXTADJY7NXILW2WQYI23ICQP4", "length": 41710, "nlines": 89, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: January 2009", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nरामायण बालकांड - भाग ६\nचौघा राजपुत्रांचे बालपण संपण्याच्या सुमारासच विश्वामित्र ऋषि दशरथाकडे आले व यज्ञाला उपद्रव देणार्‍या मारीच सुबाहु वगैरे राक्षसांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी रामाची मागणी केली. दशरथ स्वत: एक अक्षौहिणी सैन्य घेऊन मदतीस जाण्यास तयार होता पण विश्वामित्राला रामच हवा होता. वसिष्ठांनी विश्वामित्रांचा सर्व महिमा सांगून त्यांचा हवाला दशरथाला दिला व मग राम-लक्ष्मण विश्वामित्राबरोबर गेले. यावेळी भरत कोठे होता रामाबरोबर जाण्यासाठी त्याचे नाव पुढे आले नाही. तो कदाचित आजोळी असावा. राम-लक्ष्मण यावेळी १५-१६ वर्षांचे होते. राम अजून १६ वर्षांचाहि झालेला नाही असे दशरथच विश्वामित्राला म्हणाला होता.\nयज्ञाला त्रास देणारा मारीच हा सुंद व ताटकेचा पुत्र. सुबाहु हा उपसुंदाचा पुत्र पण ताटकेचा पुत्र असा स्पष्ट उल्लेख नाही. सुंद-उपसुंद हे मोहिनीच्या मोहात पडले व आपसात लढून मेले पण त्याना त्यापूर्वी ताटकेपासून पुत्र झाले होते असे दिसते. ताटका स्वत: सुकेतु यक्षाची कन्या. मग या सर्वांची गणना राक्षसांत कां होते यज्ञसंस्कृति न मानणारे ते राक्षस असे म्हणावे तर राक्षसराज रावण हा स्वत: यज्ञ करीत असे यज्ञसंस्कृति न मानणारे ते राक्षस असे म्हणावे तर राक्षसराज रावण हा स्वत: यज्ञ करीत असे अगस्तीच्या शापाने मारीच-सुबाहु राक्षस झाले असे म्हटले आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांची राक्षसांत गणना होत असावी. रामायणातील राक्षस व वानर कोण हे एक न उलगडणारे कोडे आहे. वानर इतरत्र कोठेहि नाहीत. राक्षस मात्र सर्वत्र असतात पण त्यांचे जन्म क्षत्रिय वा ब्राह्मण कुळांत असतात. त्यांच्या मनोवृत्ति वा वर्तणुकीमुळे त्यांची गणना राक्षसांत होत असावी. उदा. रावण, जरासंध वा कंस.\nयानंतर येणारी ताटकावधाची, सगर/भगीरथांची व समुद्रमंथनाची कथा मी बाजूस ठेवणार आहे. भगीरथाने गंगा भूमीवर आणणे हे एक रूपक आहे व गंगेचे खोरे शेतीखाली आणण्याशी त्याचा संबंध असावा असा माझा तर्क आहे. समुद्रमंथन कथेमध्ये एक गमतीचा उल्लेख मिळाला. समुद्रमंथनातून बाहेर आलेली सुरा, म्हणजे दारू, ही देवांनी पळवली, राक्षसांनी नव्हे सुरा पिणारे ते सुर व न पिणारे ते असुर असे चक्क म्हटले आहे सुरा पिणारे ते सुर व न पिणारे ते असुर असे चक्क म्हटले आहे तेव्हा आपणाला असुर म्हणवून घ्यावयाचे नसेल तर सुरा प्यावी लागेल तेव्हा आपणाला असुर म्हणवून घ्यावयाचे नसेल तर सुरा प्यावी लागेल\nयापुढील प्रसंग पुढील भागात.\nरामायण बालकांड - भाग ५\nयापुढच्या सर्ग १७ मध्ये अनेक देवांनी याचवेळी अनेक वानरवीरांना जन्म दिला असा खुलासेवार उल्लेख केला आहे. त्यांत सर्व प्रमुख वानरवीरांचा उल्लेख आहे. यातील अद्भुतरस मी सोडून देतो. वाली हा इंद्रपुत्र व सुग्रीव हा सूर्यपुत्र असे म्हटले आहे. त्यावरून ते जुळे भाऊ नव्हते हें उघड आहे. मात्र ते दिसावयास अतिशय सारखे असल्यामुळे पुढे द्वंद्वयुद्ध करणार्‍या दोघांपैकी वाली कोण व सुग्रीव कोण हे रामाला ओळखू येईना व पहिल्या प्रयत्नाचे वेळी वालीला मारता आले नाही असे वर्णन केले आहे. पुन्हा द्वंद्व करताना सुग्रीवाने गळ्यात पुष्पमाला घातली व मग रामाला वालीवर बाण सोडतां आला. या प्रसंगामुळे ते जुळे भाऊ असावेत असा समज होतो तो खरा नाही. पुढे महाभारतात अर्जुन हा इंद्रपुत्र व कर्ण हा सूर्यपुत्र असे वर्णन आहे मात्र त्यांना कोणी वाली-सुग्रीवांचे अवतार मानत नाही कारण ते पडले वानर कारण ते पडले वानर दोन्ही ठिकाणी इंद्रपुत्र जास्त प्रबळ वर्णिला आहे.\nयज्ञाच्या प्रभावाने म्हणा कीं यदृच्छेने म्हणा पण दशरथाला राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न असे चार पुत्र पाठोपाठ झाले. त्यांच्या वयामध्ये किती फरक होता याचा स्पष्ट उल्लेख कोठेच केलेला नाही. सुमित्रेने लक्ष्मण व शत्रुघ्न यांना जन्म दिला असे म्हटले आहे पण ते जुळे होते असे स्पष्ट म्हटलेले नाही. पण पाठोपाठ जन्म झालेले असल्यामुळे ते जुळे असलेच पाहिजेत. यज्ञानंतर एक वर्षाने रामाचा जन्म झाला व चौघांचाहि नामकरण विधि एकदमच झाला असे म्हटले आहे. लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर व कर्कलग्नी झाला या वर्णनावरूनहि ते जुळे असले पाहिजेत याला दुजोरा मिळतो. तसें नसतें तर एकाच नक्षत्रावर जन्म घेण्यासाठी त्यांच्या वयात एखाद्या वर्षाचा फरक पडला असता. राम व भरत या दोघांच्याहि जन्मराशि व जन्मनक्षत्रे दिलीं आहेत. राम पुनर्वसु नक्षत्रावर व कर्कलग्नीं तर भरत पुष्य नक्षत्रावर व मीनलग्नीं जन्मला. रामाचा जन्म माध्यान्हीला झाला हे सर्वमान्य आहे. भरताची जन्मवेळ दिलेली नाही. एवढ्या माहितीवरून त्यांच्या जन्मवेळेत किती फरक होता हे ठरवतां येते काय हे मला निष्चित माहीत नसल्यामुळे थोडेफार ज्योतिष जाणणार्‍या एका व्यक्तीशी चर्चा केली त्यावरून असे दिसून आले कीं भरत हा रामजन्माच्या दुसर्‍या दिवशी सकाळच्या सुमारास म्हणजे रामानंतर १७-१८ तासांनी जन्मला. लक्ष्मण-शत्रुघ्नांच्या जन्मनक्षत्र-राशीवरून असेच गणित करून ते रामजन्मानंतर दोन दिवसांनी दोन-प्रहरी जन्मले. म्हणजे ते रामाहून दोन दिवसांनी लहान होते. ज्योतिषाची आवड व अभ्यास असणारांनी यावर अधिक प्रकाश टाकावयास हरकत नाही. रामायण काळी आपल्याकडे राशी होत्या काय याबद्दल शंका आहे. त्या बर्‍याच पुढे, वराहमिहिराच्या काळी आल्या (ग्रीकांकडून) राशिनामे आपलीं व ग्रीकांची एकच आहेत. कोणी कोणाकडून घेतली) राशिनामे आपलीं व ग्रीकांची एकच आहेत. कोणी कोणाकडून घेतली मात्र, रामायणानंतर दीर्घकाळाने झालेल्या महाभारतकाळीहि अधिक मासांचे गणित- आजच्याप्रमाणे-राशिसंक्रमणाशी जुळवलेले नव्हते. ५८ चांद्रमासांनंतर दोन अधिक चांद्रमास एकदम घेतले जात. यावरून, महाभारतकाळीहि राशिकल्पना व राशि-संक्रमण-दिन निश्चिति माहीत नव्हती म्हणावे लागते. सूक्ष्म वेध घेण्याच्या पद्धति आटोक्यात येईपर्यंत ते शक्यहि नव्हते. रामायणात हे जन्मराशींचे उल्लेख मागाहून घातले गेले काय मात्र, रामायणानंतर दीर्घकाळाने झालेल्या महाभारतकाळीहि अधिक मासांचे गणित- आजच्याप्रमाणे-राशिसंक्रमणाशी जुळवलेले नव्हते. ५८ चांद्रमासांनंतर दोन अधिक चांद्रमास एकदम घेतले जात. यावरून, महाभारतकाळीहि राशिकल्पना व राशि-संक्रमण-दिन निश्चिति माहीत नव्हती म्हणावे लागते. सूक्ष्म वेध घेण्याच्या पद्धति आटोक्यात येईपर्यंत ते शक्यहि नव्हते. रामायणात हे जन्मराशींचे उल्लेख मागाहून घातले गेले काय हा प्रष्न मी वाचकांवरच सोडतो\nरामायण बालकांड - भाग ४\nदशरथाच्या यज्ञाला राजा जनक ’जुना संबंधी’ या नात्याने आला होता. म्हणजे दोन्ही कुळांचा राम-सीता विवाहापूर्वींहि संबंध होता असे दिसते. कैकय राजा, कैकेयीचा पिता, हाहि उपस्थित होता. कौसल्या वा सुमित्रा यांच्या माहेरच्या कुळांचा उलेख नाही. कौसल्या, तिच्या नावावरून कोसल देशाची राजकन्या असावी असे म्हणता येईल. सुमित्रा कोठली याचा मात्र खुलासा कोठेच नाही. दशरथाने तिच्याशी विवाह सौंदर्यामुळे वा पुत्रप्राप्तीसाठी केला असावा.\nयज्ञीय अश्व एक वर्षानंतर परत आला. अश्वाबरोबर दशरथ स्वत: ससैन्य गेलेला नव्हता. मुलगे नव्हतेच तेव्हा प्रश्नच नव्हता. मात्र कोणाबरोबरहि युद्धप्रसंग उद्भवला नाही. दशरथाबद्दल इतर राजाना आदर असावा. यानंतर यज्ञाचे खुलासेवार वर्णन आहे. अनेक पशूंचे बळी दिले गेले. अश्व्मेधातील एक विचित्र प्रथा म्हणजे यज्ञाचे शेवटी अश्वाशेजारी राणीने एक रात्र शयन करणे या प्रथेचा उल्लेख महाभारतातहि द्रुपदाच्या यज्ञाच्या संदर्भात आहे. यामागे काय तत्व असावे हे कळत नाहीं. यानंतर त्याच अश्वाचा यज्ञात बळी देऊन यज्ञ समाप्त झाला. ऋष्यशृंगाने राजाला ’तुला चार पुत्र होतील’ असा आशीर्वाद दिला. दशरथाला एकहि पुरला असता या प्रथेचा उल्लेख महाभारतातहि द्रुपदाच्या यज्ञाच्या संदर्भात आहे. यामागे काय तत्व असावे हे कळत नाहीं. यानंतर त्याच अश्वाचा यज्ञात बळी देऊन यज्ञ समाप्त झाला. ऋष्यशृंगाने राजाला ’तुला चार पुत्र होतील’ असा आशीर्वाद दिला. दशरथाला एकहि पुरला असता एकच मिळाला असता तर राम वनात गेलाच नसता व रामायणच झाले नसते एकच मिळाला असता तर राम वनात गेलाच नसता व रामायणच झाले नसते येथे दशरथाच्या वैश्य व शूद्र स्त्रियांचा उल्लेख आहे. त्यानंतर पुत्रेष्टि हा स्वतंत्र यज्ञ अथर्ववेदाच्या मंत्रांनी केला गेला. पुत्रप्राप्तीसाठी करावयाचा हा यज्ञ बहुधा गौण मानला जात असावा म्हणून वसिष्ठांनी स्वत: न करता ऋश्यशृंगाला बोलावले. अश्वमेधाचे निमित्तने दशरथाने त्याला अपार धन दिले व मग त्याने पुत्रेष्टि यज्ञ करून दिला असा प्रकार दिसतो\nयज्ञात प्रजापतिलोकांतील पुरुष प्रगट झाला व त्याने क्षीरपात्र दशरथाला देऊन ’ही खीर तुझ्या योग्य त्या पत्नीला दे’ असें म्हटले. खिरीची वांटणी करताना, दशरथाने अर्धी कौसल्येला, पाव सुमित्रेला व अष्टमांश कैकेयीला दिली व उरलेली अष्टमांश, काही विचार करून पुन्हा सुमित्रेलाच दिली. असा कोणता विचार त्याने केला असेल बरे\nखिरीची वांटणी करताना दशरथाने राण्यांच्या सीनियॉरिटीला प्राधान्य दिलेले दिसते. यज्ञाला कैकय राजा उपस्थित होता. खिरीच्या वांटणीत आपल्या मुलीला फक्त अष्ट्मांश वाटा मिळाला याबद्दल त्याने राग वा तक्रार केलेली नाही खुद्द कैकेयीनेहि तक्रार केली नाही. यामुळे ती दुष्ट वा मत्सरी होती या समजुतीला आधार दिसत नाही. मला तर ती भोळी-भाबडी वाटते\nरामायण बालकांड - भाग ३\nदशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टि यज्ञ केला अशी आपली समजूत असते. प्रत्यक्षात त्याने अश्वमेध केला. यावेळी दशरथाचे वय काय असावे पुढे विश्वामित्राच्या आगमनाचे वेळी ’आपण साठ वर्षांचे आहोत व राम जेमेतेम सोळा वर्षांचा आहे’ असे तो म्हणाला. यावरून यज्ञाचे वेळी तो साधारण ४२-४३ वर्षांचा होता. म्हणजे अपत्ये होण्याचें त्याचें वय गेलेलें नव्हतें. मात्र तीन विवाह करूनहि पुत्रप्राप्ति झाली नव्हती. पुढे उल्लेख अहे कीं तीन राण्यांशिवाय त्याचा इतरहि बराच राणीवसा होताच पुढे विश्वामित्राच्या आगमनाचे वेळी ’आपण साठ वर्षांचे आहोत व राम जेमेतेम सोळा वर्षांचा आहे’ असे तो म्हणाला. यावरून यज्ञाचे वेळी तो साधारण ४२-४३ वर्षांचा होता. म्हणजे अपत्ये होण्याचें त्याचें वय गेलेलें नव्हतें. मात्र तीन विवाह करूनहि पुत्रप्राप्ति झाली नव्हती. पुढे उल्लेख अहे कीं तीन राण्यांशिवाय त्याचा इतरहि बराच राणीवसा होताच थोर असे वसिष्ट ऋषि राजाचे दरबारात असूनहि अश्वमेधाची जबाबदारी त्यानी स्वीकारली नाही थोर असे वसिष्ट ऋषि राजाचे दरबारात असूनहि अश्वमेधाची जबाबदारी त्यानी स्वीकारली नाही त्यासाठी ऋष्यशृंग ऋषीना बोलावून घ्यावे असा त्यानी दशरथाला सल्ला दिला. त्यानी असे कां केले असावे त्यासाठी ऋष्यशृंग ऋषीना बोलावून घ्यावे असा त्यानी दशरथाला सल्ला दिला. त्यानी असे कां केले असावे दशरथाचा यज्ञ नेहमींचा अश्वमेध नव्हता. पुत्रप्राप्ति हा हेतु होता. पुत्रप्राप्तीच्या हेतूने करावयाच्या यज्ञामध्ये काही गौणत्व मानले जात होते काय दशरथाचा यज्ञ नेहमींचा अश्वमेध नव्हता. पुत्रप्राप्ति हा हेतु होता. पुत्रप्राप्तीच्या हेतूने करावयाच्या यज्ञामध्ये काही गौणत्व मानले जात होते काय महाभारतातहि, द्रुपदाचा यज्ञ करण्यास कोणी ब्राह्मण / ऋषि तयार नव्हता असे म्हटले आहे. कदाचित या गौणत्वामुळेच वसिष्ठाने स्वत: यज्ञ चालवला नसावा.\nया ऋश्यशृंगाची कथा मजेदार आहे. जन्मापासून तो वनात पिता व इतर ऋषिमुनि यांच्याच सहवासात वाढला होता. त्यामुळे त्याला स्त्रीरूप माहीतच नव्हते रोमपाद नावाच्या राजाच्या राज्यात दीर्घकाळ दुष्काळ पडला होता व ’ऋष्यशृंग तुझ्या राज्यात रहावयास आला तर त्याच्या पुण्याईने पाऊस पडेल’ असे त्याला सांगण्यात आले. त्याला मोहात पाडून घेऊन येण्याची कामगिरी वेश्यांकडे सोपवली गेली. त्यांना पाहून, या स्त्रिया हे न कळल्यामुळे हे कोणी वेगळ्याच प्रकारचे मुनि आहेत असे त्याला वाटले रोमपाद नावाच्या राजाच्या राज्यात दीर्घकाळ दुष्काळ पडला होता व ’ऋष्यशृंग तुझ्या राज्यात रहावयास आला तर त्याच्या पुण्याईने पाऊस पडेल’ असे त्याला सांगण्यात आले. त्याला मोहात पाडून घेऊन येण्याची कामगिरी वेश्यांकडे सोपवली गेली. त्यांना पाहून, या स्त्रिया हे न कळल्यामुळे हे कोणी वेगळ्याच प्रकारचे मुनि आहेत असे त्याला वाटले मात्र रोमपादाच्या इच्छेप्रमाणे ऋष्यशृंग त्याच्या राज्यात आला व मग त्याच्या पुण्याईने रोमपादाचे पाप नष्ट होऊन पाऊस पडला मात्र रोमपादाच्या इच्छेप्रमाणे ऋष्यशृंग त्याच्या राज्यात आला व मग त्याच्या पुण्याईने रोमपादाचे पाप नष्ट होऊन पाऊस पडला रोमपादाने आपली कन्या शांता त्याला दिली व ऋश्यशृंग त्याचेपाशी राहिला. दशरथाने आमंत्रण दिले त्याचा मान ठेवून रोमपादाने ऋश्यशृंगाला त्याचेकडे पाठवले. पूर्ण एक वर्षभर तयारी चालून मग दशरथाचा अश्वमेध झाला. त्याची कथा पुढील भागात पाहूं.\nरामायण बालकांड - भाग २\nसुरवातीच्या सर्ग १ मध्ये नारदाने वाल्मिकीला रामकथा सांगितली आहे. वाल्मिकीने नारदाला विचारले कीं सांप्रत सर्वगुणानी संपन्न असा कोण पुरुष आहे त्यावर नारदाने राम असे म्हणून त्याचे वर्णन केले व संक्षिप्त रामकथा सांगून ’सद्ध्या राम व सीता अयोध्येत राज्य करीत आहेत’ असे म्हटले. वर्तमानकाळाचा वापर दर्शवितो कीं रामाने सीतेचा त्याग करण्याअगोदरची ही घटना आहे. राम दीर्घकाळ राज्य करील असे नारदाने म्हटले. या अतिसंक्षिप्त रामकथेत व पुढील विस्तृत रामायणामध्ये साहजिकच काही फरक दिसून येतात. राम वनात गेला तेव्हा दशरथ त्याला पोचवण्यासाठी दूरवर बरोबर गेला असे येथे म्हटले आहे त्यावर नारदाने राम असे म्हणून त्याचे वर्णन केले व संक्षिप्त रामकथा सांगून ’सद्ध्या राम व सीता अयोध्येत राज्य करीत आहेत’ असे म्हटले. वर्तमानकाळाचा वापर दर्शवितो कीं रामाने सीतेचा त्याग करण्याअगोदरची ही घटना आहे. राम दीर्घकाळ राज्य करील असे नारदाने म्हटले. या अतिसंक्षिप्त रामकथेत व पुढील विस्तृत रामायणामध्ये साहजिकच काही फरक दिसून येतात. राम वनात गेला तेव्हा दशरथ त्याला पोचवण्यासाठी दूरवर बरोबर गेला असे येथे म्हटले आहे रामाने विश्वामित्राबरोबर जाणे, ताटकावध, धनुर्भंग वगैरे येथे काही नाही रामाने विश्वामित्राबरोबर जाणे, ताटकावध, धनुर्भंग वगैरे येथे काही नाही वालीसुग्रीवाची राजधानी किष्किंधा हिचे वर्णन ’गुहा’ असे केले आहे.\nदुसर्‍या सर्गामध्ये प्रख्यात असा क्रौंचवधप्रसंग व वाल्मिकिची पहिल्या ’मा निषाद प्रतिष्ठां त्वम …’ या श्लोकाची रचना वर्णिली आहे. आपण काहीतरी नवीनच केले असे वाल्मिकीला वाटले तेव्हाच खुद्द ब्रह्मदेवाने प्रगट होऊन श्लोकरचनेबद्दल वाल्मिकीचे अभिनंदन केले व तसे करण्याची मीच तुला प्रेरणा दिली, आता संपूर्ण रामकथा तूं श्लोकबद्ध कर अशी त्याला आज्ञा केली. रामायण रचनेमागची ही पार्श्वभूमि या दोन सर्गांत वर्णिली आहे.\nसर्ग तीन मध्ये रामायणाची सर्व कथा पुन्हा एकदा संक्षिप्त स्वरूपांत वाल्मिकीने स्वत:च्या शब्दांत सांगितली आहे. येथे मात्र कथेचा शेवट प्रजेच्या समाधानासाठी रामाने सीतेचा त्याग करण्यापर्यंत नेला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. रामाने त्यागिल्यानंतर सीता दीर्घकाळपर्यंत वाल्मिकीच्याच आश्रमात राहिली व लवकुशांचा जन्म व सर्व संगोपन तेथेच झाले त्यामुळे राम-सीता यांनी दीर्घकाळपर्यंत राज्य केले हा नारदाने सांगितलेला रामकथेचा शेवट खरा नाही हे वाल्मिकीला ठाऊकच होते. पहिला सर्ग व तिसरा सर्ग यांमध्ये १३-१४ वर्षांचा काळ लोटला असे दिसते. कदाचित नारदाने रामकथा सांगितली तेव्हा राम-सीता आता दीर्घकाळ राज्य करतील अशी नारदाची अपेक्षा असावी \nउत्तर-रामचरित्र हा रामायणाचा भाग मानावयाचा कीं नाही हा एक विद्वानांचा वादविषय आहे अशी माझी कल्पना आहे. रामायण वाल्मिकीने प्रथम रचले व लवकुशांना शिकविले तेव्हा सीतेच्या त्यागाचा सुरवातीचा कथाभाग त्यांत कदाचित समाविष्ट असावा. लवकुशांनी अयोध्येत जाऊन ते लोकांना व नंतर खुद्द रामाला ऐकविले. त्यानंतर राम स्वत: वाल्मिकीच्या आश्रमांत आला, सीतेची भेट झाली व वाल्मिकीने सीतेबद्दल सर्वतोपरी आश्वासन दिले तरीहि रामाने सीतेचा स्वीकार केला नाहीच व संशयही पूर्णपणे सोडला नाही. तेव्हां निराशेने सीता भूमिगत झाली व शोकाकुल राम लवकुशांना घेऊन अयोध्येला परत गेला हा अखेरचा कथाभाग तर मूळ रामायण रचनेच्या वेळी घडलेलाच नव्हता त्यामुळे तो मूळच्या रामायणांत समाविष्ट असण्याचा संभवच नाही. मात्र त्यानंतर केव्हातरी वाल्मिकीने स्वत:च वा इतर कोणाकडून तरी हा कथाभागहि रामायणात समाविष्ट केला असावा. अर्थात तो रामकथेचा अनिवार्य भागच आहे. रामाने सीतेचा केलेला कायमचा त्याग हा योग्य कीं अयोग्य, न्याय्य कीं अन्याय्य हा एक कूट्प्रष्न आहे व रामावर अतीव श्रद्धा बाळगणारांनाहि तो अवघडच आहे.\nवाल्मिकीने श्लोक व अनुश्टुभ छंद पहिल्याने रचला कीं इतर पूर्वींची कांही रचना त्या छंदांत आहे हे मला माहीत नाही. मात्र वेद, उपनिषदे रामायणाच्या खूप पूर्वींचीं व त्यांत काव्यमय व गेयहि रचना – सूक्तें- आहेत अशी माझी समजूत आहे. तसे असेल तर मग रामायणाला आदिकाव्य कां म्हणतात असा मला प्रश्न आहे.\nसर्ग ४ मध्ये वाल्मिकीने सर्व रामकथा सात सर्गांत रचली असे म्हटले आहे व त्यांत उत्तरकांडाचाही समावेश आहे. नंतर तें लवकुशांना शिकवले गेले व त्यांचेकडून त्याचे गायन फार परिणामकारक होते असे सर्व मुनिगणांचे मत होऊन सर्वांनी त्याना कौतुकाने त्यांना काही भेतवस्तू दिल्या. त्यांत छाटी, लंगोटी, रुद्राक्षांची माळ अशा नामी वस्तूंचा समावेश होता लवकुश अयोध्येच्या रस्त्यांतून रामायण गात फिरत असतांना खुद्द रामानेच त्यांना दरबारांत नेऊन त्यांचे कौतुक व सन्मान केला व सर्व रामायण गाण्याची त्यांना आज्ञा केली. त्यावेळी त्यांनी गाइलेली रामकथा म्हणजे पुढील सर्व सर्गांत व उत्तरकांड सोडून इतर कांडांत आलेले रामायण होय. इथून पुढे, लवकुशांचा वा दरबाराचा उल्लेख न करतां सर्व रामकथा क्रमवार सांगितली आहे. सर्वसाधारणपणे सर्व रामकथा आपल्या सर्वांच्या भरपूर परिचयाची असल्यामुळे ती सर्व क्रमाने सांगण्याचा माझा विचार नाही. रामायण वाचताना कित्येक ठिकाणी आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतात व आपले दीर्घकाळचे काही समज चुकीचे असल्याचे दिसून येते. बालकांडांतील व पुढे इतर कांडांतीलहि अशा प्रसंगांवर लिहिणार आहे.\nरामायण - बालकांड - भाग १\nमहाभारताप्रमाणेच रामायणाचेहि माझे वाचन मर्यादितच आहे. विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रकाशित केलेले रामायणाचे भ्हाषांतराचे पांच खंड मला वाचावयास मिळाले. त्यांत वाल्मिकि-रामायणाची मूळ कथा विद्वान संपादकांनी अभ्यासपूर्वक भाषांतर करून छापलेली आहे. त्यांचे भाषांतर अचूक आहे व उत्तम आहे असे मी गृहीत धरलेले आहे. माझा संस्कृतचा अभ्यास नसल्यामुळे तसे करण्यावाचून पर्याय नाही रामायणाची इतर अनेक भाषांतरे व आवृत्त्या जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत. रामकथेचे स्वरूप या ग्रंथांतून देशोदेशीं भाषा, काळ, लेखक, संस्कृति यानुरूप बदलत आले आहे. यांचा तौलनिक अभ्यास हे महा-विद्वानांचे काम आहे, माझे नव्हे, तेव्हां त्या भानगडीत न पडतां, मूळ वाल्मिकि रामायणाचे समोर असलेले भाषांतर आपल्याला पुरेसे आहे असे मी ठरवले.\nप्रत्यक्ष रामकथा आपल्याला सर्वसाधारणपणे परिचित असते. अनेक महाकाव्यें, नाटकें, कादंबर्‍यांना तिने जन्म दिला आहे. साधारण्पणे श्रद्धा बाळगून जशी कथा वाचनात येईल तशी खरी मानण्याकडे आपला कल असतो. राम हा प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार अशी दृढ श्रद्धा असली म्हणजे तर्क चालवण्याची गरज राहत नाही. माझ्या मनाचा कल तसा नसल्यामुळे काही विचार, शंका वा कल्पना उभ्या राहतात.\nमाझ्या महाभारतावरील लेखनाप्रमाणेच या रामायणावरील लेखनातहि श्रद्धा आवश्यक तेथे दूर ठेवून, पूर्वग्रह न बाळगतां, वाचन करताना काही नवीन वा पूर्वसमजुतीपेक्षां वेगळ्या कथा वा घटना नजरेला आल्या त्याबद्दल मी लिहिणार आहे. कोणाच्याही श्रद्धा दुखवण्याचा वा त्यांचा अनादर करण्याचा अर्थातच माझा हेतु नाही, तरीहि तसे झाल्यास मी प्रथमच दिलगिरी व्यक्त करतों.\nमहाभारताप्रमानेच रामायणातहि अनेक उपकथानके, स्थळवर्णने, यात्रा, धार्मिक कृत्ये यांची रेलचेल आहे. काही उपकथानके दोन्ही ग्रंथांत समान आहेत, मात्रा त्याचे स्वरूप काही वेळां दोन्हीकडे एकच नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे.\nबालकांड हे रामायणाचे पहिले कांड. त्याचे ७७ सर्ग आहेत. त्यांत राम व त्याचे तीन बंधु यांच्या जन्मापासून त्यांच्या विवाहापर्यंत कथाभाग येतो. याबरोबरच रामाच्या कुळाची पूर्वपीठिका व इतर अनेक उपकथानके आहेत. यापुढील भागांमध्ये बालकांडाचा परामर्ष घ्यावयाचा आहे.\nआपणांस हे लेखन महाभारताप्रमानेच रुचेल अशी आशा आहे.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nरामायण बालकांड - भाग ६\nरामायण बालकांड - भाग ५\nरामायण बालकांड - भाग ४\nरामायण बालकांड - भाग ३\nरामायण बालकांड - भाग २\nरामायण - बालकांड - भाग १", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Business/2017/03/17225540/news-in-marathi-bsnl-offer-2-gb-data-per-day-in-Rs.vpf", "date_download": "2018-06-19T17:49:14Z", "digest": "sha1:QCEMDYQQRGEVLZAMPPN6EOMT2MMPHLMA", "length": 11955, "nlines": 236, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "news in marathi bsnl offer 2 gb data per day in Rs 339 , १ एप्रिल पासून बीएसएनलचा धमाका, ३९९ रुपयांत २ जीबी डेटा", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - वारजे येथे हॉटेलमालकाची आत्महत्या, विष प्राशन करत संपवले जीवन\nनांदेड : आठवडाभरापासून पाऊस गायब, धर्माबाद, देगलूर, बिलोलीतील भातशेती धोक्यात\nठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू\nमुख्‍य पान वृत्त व्‍यापार\n१ एप्रिल पासून बीएसएनलचा धमाका, ३९९ रुपयांत २ जीबी डेटा\nमुंबई - रिलायन्स जिओच्या स्पर्धेत टिकण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांनी आतापर्यंत नवनव्या योजना आणल्या होत्या. मात्र आता या स्पर्धेत भारत संचार निगम लिमिटेड या सरकारी कंपनीनेही उडी घेतली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी योजना आणली आहे. या योजनेतून ग्राहकांना ३३९ रुपयांमध्ये दररोज ३ जीचा २ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच कंपनीच्या नेटवर्कमध्ये अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे.\nडॉक्टर पतीला झाडाला बांधून पत्नी, मुलीवर १२...\nगया - बिहारमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येची 'ही' तीन...\nइंदूर - आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी\nभय्यूजी महाराज यांचा प्रामाणिक सेवक, कोण आहे...\nअहमदनगर - अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी आपल्या\nमुख्यमंत्री रुपाणी यांनी राजीनामा दिल्याचा...\nअहमदाबाद - पुढील दहा दिवसांत गुजरातचे मुख्यमंत्री विजय\nसिलेंडरचा स्फोट, मजुराच्या चिंधड्या; हा VIDEO...\nसोनीपत - येथील राई इंडस्ट्रियल भागात ८ जूनला झालेल्या\nमहाकाल मंदिरासमोर भाविकांनी अनुभवली...\nउज्जैन - प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर\nकाश्मीरमधील भाजप-पीडीपी युतीच्या सरकारचा घटनाक्रम.. नवी दिल्ली - पीडीपीच्या मेहबूबा\nआता रेल्वेला उशीर झाल्यास प्रवाशांना मिळणार मोफत जेवण नवी दिल्ली - रेल्वेच्या सर्व\nअखेर ९ दिवसांनंतर केजरीवाल यांचे आंदोलन मागे नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल\nसक्तीचे धोरण काश्मीरमध्ये चालणार नाही - मेहबुबा मुफ्ती श्रीनगर - आम्ही आमच्या धोरणानुसार\nवाकडी प्रकरण : राहुल गांधींना बालहक्क आयोगाची नोटीस मुंबई - जळगाव येथे दलित मुलांना\nभाजपच्या काश्मीर खेळीमागे लोकसभा निवडणुकीचे डावपेच मुंबई - लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू\nबोनी कपूरच्या मुलांची छायाचित्रे इंटरनेटवर...\nसैन्याशी असलेले बॉलिवूडकरांचे संबंध\nका लपवून घेत होता टायगर स्वत:ला दिशाच्यामागे\nडब्बू अंकलच्या डान्स स्टेप्सवर गोविंदा झाला...\nही' बायोपिक चित्रपट येणार आगामी काळात ...\n२०१८ आयफा अॅवॉर्डमध्ये रेखा देणार चाहत्यांना...\nनेहा मलिकचा हटके अंदाज...\nपूजा बेदीची मुलगी आहे चंदेरी दुनियेत एक पाऊल...\n'६०० जवान शहीद झाल्यानंतर पाठिंबा काढण्याची अक्कल आली \nमुंबई - जम्मू काश्मीरमध्ये\nपती व मुलीसोबतच्या न्यूड फोटोमुळे सनी लियोन नेटीझन्सकडून ट्रोल.. मुंबई - कोणत्याही\nसाईवो व्हेजिटेबल तुम्ही दूपारच्या जेवणात खाऊ शकता इंडो चायनीज साईवो व्हेजिटेबल. ही डिश\nमोदींच्या फिटनेस चॅलेंजची राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून उडवली टर मुंबई - मनसे अध्यक्ष राज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/I%20miss%20u%20shona", "date_download": "2018-06-19T17:42:24Z", "digest": "sha1:ORYRM3XJADZ4NK6J26ODCFQVH6JR7JW4", "length": 13163, "nlines": 160, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "I miss u shona | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: I miss u shona | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nरात्र बरीच झाली होती\nरात्र बरीच झाली होती पौसही कोसळत होता\nझालो क्षणातच एकरूप आम्ही कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...\nखुप समजावले मी तिला नको भिजुस या क्षणाला\nऐकायचेच नव्हते तिला कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...\nराहिलो एकटा आडोशाला उभा पण पाहत होतो मी फ़क्त तिलाच\nभर पडत होती तिच्या सौंदर्यात कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...\nअशाच साठवून ठेवीन तुझ्या आठवणी मी माझ्या स्वप्नांच्या डायरीत\nतू आणि मी एकत्र असताना कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...\nरात्र बरीच झाली होती\nरात्र बरीच झाली होती पौसही कोसळत होता झालो क्षणातच एकरूप आम्ही कोसळणार्‍या त्या चिंब पावसात... खुप समजावले मी तिला नको भिजुस या क्...\nRelated Tips : I miss u shona, नवा रंग रातीचा, रातचांदण्या ओंजळीत, रात्र बरीच झाली होती\nतुला काय वाटल,मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,\nतू जशी रागावून गेलीस,तसा काय मी रागावू शकत नाही\nतुझ्या आठवणीत डोळे माझे नेहमीच रडतात,\nपण मी कधीच रडत नाही,तुझ्या आठवणीत मन\nनुसत घुसमटत असत,पण मी कधीच नाही,\nतू सुखी आहेस,तसा मीही जिवन्त आहे,कारण..\nमी तुझ्याशिवाय जगू शकतो,\nहे विष मी आता सहज पिऊ शकतो\nतू नेहमीच बरोबर होतीस,माझच नेहमी चुकल,\nइतक्या वर्षान्च प्रेम आपल,एका भाण्ड्णात आटल,\nदु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,\nलिहिण्यासारखे एवढेच होते,बाकीचे तू समजून घ्यायचे,\nइतके जुने नाते आपले,तोडून नाही तुटायचे,\nमाझ्या भावना तुझ्यापर्यन्त पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..\nमी तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,तसा मीही तुला खूप miss करतो\nतुला काय वाटल,मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तू जशी रागावून गेलीस,तसा काय मी रागावू शकत नाही तुझ्या आठवणीत डोळे माझे नेहमीच रडतात, पण ...\nजायचं तर सांगून तरी जायचं होत\nअनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय\nआज मी तिला खूप miss करतोय\nआली कि नुसती बडबड\nआज जणू शांतता पसरलीय\nकुठे गेली रे ही…..\nतिला खूप miss करतोय\nआज मी इथेच बसून राहणार\nतहान भूक मेलीय माझी\nआज कसं वेगळंच वाटतंय\nकुठे गेली रे ही…..\nतिला खूप miss करतोय\nआज कसं वेगळंच वाटतंय\nतिला खूप miss करतोय......\nआज मी तिला खूप miss करतोय कुठे हरवली काय माहित आज मी स्वतः स्वताशीच बोलतोय जायचं तर सांगून तरी जायचं होत अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय आ...\nमला कोणालाच दोष दयायचा नाही\nनियतीचा हा खेळ निराळा खेळात लागलो चिरडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग पेचात पडायचो मी सगळ्यांना लागले प्रश्न मज पडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग पेचात पडायचो मी सगळ्यांना लागले प्रश्न मज पडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग तूच होतीस आवड माझी लागल कोण आवडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग तूच होतीस आवड माझी लागल कोण आवडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग तूच होतीस राणी स्वप्नांची तुझ्या विनाच स्वप्ने सारी मला लागली पडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग तूच होतीस राणी स्वप्नांची तुझ्या विनाच स्वप्ने सारी मला लागली पडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग बोललो नाही कधी तुझ्याशी तर जेवण जात नव्हत ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग बोललो नाही कधी तुझ्याशी तर जेवण जात नव्हत ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग पाहिलं नाही कधी तुला तर चैन मला न पडे ग, दूर निघालीस तू माझ्या पासून तरी येईना रडू ग, कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग पाहिलं नाही कधी तुला तर चैन मला न पडे ग, दूर निघालीस तू माझ्या पासून तरी येईना रडू ग, कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग करत असशील खरे प्रेम तर माफ कर तू मला कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग करत असशील खरे प्रेम तर माफ कर तू मला कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग माझ्यासाठी जीव देणारीच जर माझ्यासोबत खोटे बोलते तर मला कोणालाच दोष दयायचा नाही..\nमला कोणालाच दोष दयायचा नाही\nनियतीचा हा खेळ निराळा खेळात लागलो चिरडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग पेचात पडायचो मी सगळ्यांना लागले प्रश्न मज पडू ग कळत नाही म...\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/Lahu%20munh%20lag%20gaya", "date_download": "2018-06-19T17:43:31Z", "digest": "sha1:OPSJO6PRK57USBURRJVLYJKA3YYKNWQL", "length": 3754, "nlines": 74, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "Lahu munh lag gaya | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: Lahu munh lag gaya | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharyatra.com/", "date_download": "2018-06-19T17:42:33Z", "digest": "sha1:KT5JVNH4IVW7L2RTJKOKZ7X7JSDDUGA2", "length": 96204, "nlines": 250, "source_domain": "www.aksharyatra.com", "title": "Aksharyatra | अक्षरयात्रा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\n‘आठवणी’ एक छोटासाच, पण आपल्या आत अर्थाच्या अनेक संदर्भांना सामावून घेणारा शब्द. त्यात जगण्यातील आश्वस्तपण जसे सामावले असते, तसे आनंदाचे सोहळेही साठले असतात. त्यांचा तळ गाठण्याचा प्रयत्न करावा तेवढ्या आणखी खोल जाणाऱ्या समुद्राच्या तळासारख्या. इहतलावर जीवनयापन घडताना इच्छा असो, नसो स्वतःला अनेक रंगांनी रंगवून घ्यावे लागते. त्याच्या नानाविध छटांनी मढवून घ्यावे लागते. अशा रंगांनी मंडित स्मृतींचे इंद्रधनुष्य जीवनाचे रंग घेऊन प्रकटते. त्याने दिलेल्या रंगातून माणूस आपल्या आयुष्याचे रंग शोधत राहतो. स्मृतींची अनवरत सोबत घडत राहते. सुख-दुःख दिमतीला घेऊन मनाचं आभाळ भरून येतं. कधी नुसतेच अंधारून टाकणारे, तर कधी धो-धो कोसळणारे.\nस्मृतींच्या वर्षावात भिजत आठवणींचे झाड आस्थेचा ओलावा शोधत उभे असते. बहर अंगावर फुलताना पाहून आनंदते, कधी निष्पर्ण डहाळ्यांवर आशेचे नवे कोंब अंकुरित होण्याच्या प्रतीक्षेत उन्हाची सोबत करीत आस लावून बसते. उत्क्रांतीच्या विकासक्रमात माणूस किती विकसित झाला, हा प्रश्न बाजूला सारून आठवणींच्या लहान-लहान रोपट्यांना मन उत्क्रांत करीत राहते. आठवणींचा बहरलेला मळा मनाची श्रीमंती असते. त्यांची सोबत जगणं समृद्ध करीत राहते. परिस्थितीने माणूस एकवेळ भणंग असेल; पण आठवणींच्या जगाचे सारेच कुबेर असतात. या परगण्याचे सारेच सावकार असतात. येथे राव-रंक असा भेद नाहीच. सोबत करणाऱ्या आठवणी कोणत्या, कशा असतील, हे ज्याचे त्यालाच माहीत. त्या असतील, तशा स्वीकारून जगण्याच्या वाटेने चालत राहतो. वाटा जीवनाचा प्रवास घडवतात. माणसांच्या जगण्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आठवणीत सामावलेली असतात. काहींसाठी त्या आनंदयात्रा असतात, तर काहींसाठी संघर्षयात्रा. मनाला आठवणींचे कोंदण लाभलेलं असतं. एकेक स्मृती चांदण्या बनून चमकत राहतात. आठवणींनी जगणं श्रीमंत केलेलं असतं.\nआयुष्याच्या प्रवासाची वळणं पार करीत एखाद्या वळणावर उभे राहून वळून पाहताना बऱ्यावाईट आठवणी उगीच रित्या मनात गर्दी करतात. भलेही सगळ्याच काही सुखावह नसतील; पण त्यांची सोबत घडताना उगीचंच आपण आपल्यापुरते वेगळे असल्याचा भास होतो. सोबत करणारी प्रत्येक आठवण जगण्यावरील श्रद्धा वाढवत जाते. नियतीने नमूद केलेल्या वाटेवरून चालताना विस्मरणाच्या कोशात शिरलेल्या आठवणीं आपलेपण घेऊन अंकुरतात. आस्थेची रोपटी वाढत जातात.\nकाळाने कोणाला जे काही दिले असेल, नसेल. त्याची समीकरणे सोडवत आपली वाट निवडून चालत राहावे लागते. स्मृतीच्या कोशात विसावलेल्या आठवणींवर साचलेली धूळ वर्तमानातला एखादा क्षण फुंकर घालून उडवून जातो. वाढत्या वयाचे देहाला आणि जगण्याला पडणारे बांध विसरून मन स्मृतीकोशात विसावलेल्या क्षणांना सोबत घेऊन येते. काळाचा पडदा दूर करीत एकेक क्षण आठवणींचा देह धारण करून समोर उभे राहतात. मनःपटलावर आठवणींची गोंदणनक्षी साकारत राहतात.\nदिवस, महिने, वर्षाची सोबत करीत काळ पुढे सरकत राहतो. आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा मनात कोरून जातो. आयुष्य आपल्या वाटांनी माणसांना पुढे नेत राहते. उपजीविकेच्या क्रमसंगत मार्गाने प्रवास घडतो. कोण कुठे, कोण कुठे स्थिरावतो. कुठल्याशा निमित्ताने आठवणींच्या झाडाची पाने थरथरतात. आठवणींचे एक गाव प्रत्येकाच्या मनात गजबजलेले असते. कोणत्यातरी अवचित क्षणी गगनभरल्या आठवणींचे थवे मनाच्या गर्द झाडीत शिरतात. मंतरलेल्या क्षणांची सोबत घडत राहते. एकेक पाकळ्या उमलत जातात. आठवणींची फुलं उमलू लागतात. मनाचं आसमंत गंधित करीत राहतात. स्मृतींच्या वेली मांडवभर पसरून वाढत राहतात. ऊन-सावली, पावसाचा खेळ सुरु असतो. रिमझिम धारा बनून चिंब भिजवत राहतात आठवणी. फुलांचा गंध साकळून वाऱ्यासोबत वाहत राहतात. कधी ओहाळ बनून झुळझुळतात. कधी चांदण्यांशी गुजगोष्टी करीत राहतात. झाडावेलींवर मोत्यासारख्या चमकत राहतात. आठवणींच्या बहरलेल्या झाडावर स्मृतींचे पक्षी क्षण-दोनक्षण येऊन विसावतात अन् चिवचिव करीत जीवनाचे गाणे गात राहतात.\nकाही गोष्टी निसर्गनिर्मित असतात, काही माणसांनी तयार केलेल्या. निसर्गाकडून मिळणाऱ्या गोष्टी स्वाभाविकपणे वाट्यास येत असतात. प्रासंगिकता त्यांचे प्राधान्यक्रम ठरवत असते. काही माणूस स्वतः निर्माण करतो. ती त्याची परिस्थितीजन्य आवश्यकता असते. उदात्त असं काही विचारांत वसाहत करून असेल, तर ते योजनापूर्वक घडवावे लागते. ते काही वाहत्या उताराचे पाणी नसते. सहजपणे मार्गी लागायला. इहतली जगणाऱ्या प्रत्येकाला त्याच्यापुरता इतिहास असतो, तसा भूगोलही. काहींच्या वाट्याला अफाट असतो, काहींचा पसाभर, एवढाच काय तो फरक. अथांग, अफाट, अमर्याद वगैरे केवळ शब्दांचे खेळ, परिमाण दर्शवणारे. त्यांचे परिणाम महत्वाचे. ओंजळभर कर्तृत्वाच्या इतिहासाचे गोडवे गाऊन कोणाला मोठं वगैरे होता येत नसते. इतिहास गोडवे गाण्यासाठीच नसतो, तर परिशीलनासाठीही असतो. तसा अज्ञाताच्या पोकळीत हरवले संचित वेचून आणण्यासाठी प्रेरित करणाराही असतो. प्रेरणांचे पाथेय सोबत घेऊन आपणच आपल्याला पारखून घेत आपल्या वकुबाने आपले परगणे आखून घ्यायला लागतात. त्या आपल्या मर्यादा असतात.\nकृतार्थ क्षण आयुष्यात काही सहज अवतीर्ण होत नसतात. यशापयश त्यात्या वेळी घेतलेल्या निर्णयांचा परिपाक असतो. इतिहासाच्या परिशीलनाने त्याची कारणे समजून घेता येतात. भविष्य सुंदर करण्यासाठी वर्तमानातील मृगजळी सुखांचा मोह त्यागता येत नसेल, तर मिळवलेलं महात्म्य वांझोटे ठरते. त्याला आकार असतो पण आत्मा नसतो. सत्प्रेरित विचाराने उचललेली चिमूटभर मातीही स्नेहाचे साकव उभे करू शकते. सुखांचा अवास्तव हव्यास माणूसपणावर प्रश्नचिन्हे अंकित करतो. समाधान सापेक्ष संज्ञा असते. पूर्तता भोगात नसते, ती त्यागातून उजळून निघते. काळाच्या अथांग विवरांमध्ये डोकावून पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. अर्थात, हे सगळ्यांनाच अवगत असते किंवा मिळवता येईलच, असे नाही. पण अगत्य सगळ्यांनाच साधते. मोहाचा कणभर त्याग समर्पणाची परिमाणे उभी करतो, फक्त त्याची परिभाषा समजून घेता यायला हवी. संस्कृतीने दिलेल्या संचिताचे गोडवे गाऊन, मूल्यांचे परिपाठ करून संस्कारांचे संवर्धन होत नसते. त्यांचं संक्रमण होणे आवश्यक. मूल्य शिकवण्यात असतातच, पण आचरणात आल्यास अधिक सुंदर दिसतात. माणसांचा स्वभाव स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणेचा असला, तरी त्यागाची वर्तुळे निर्मितीचाही आहे. फक्त या दोहोंतलं अंतर आकळायला हवं.\nरिकाम्या ओंजळी जगण्याची प्रयोजने शिकवतात. आयुष्याच्या अर्थांना आस्थेचा ओंजळभर ओलावा आपलेपण देतो. जगण्याच्या दिशेने निघालेल्या सगळ्याच वाटा काही संपन्नतेचं दान पदरी टाकण्यासाठी येत नसतात. नसल्या म्हणून त्या टाकूनही नाही देता येत. पायाखालची वाट ओळखीच्या चिन्हांना गोंदवून मनाजोगत्या मापांनी आखलेली असणे जवळपास दुर्लभ. असं असलं म्हणून माणसांनी लक्षाच्या दिशेने चालणे काही सोडून दिले नाही. तसेही वाटा चालण्यासाठी असतात. कोणीही अगदी ठरवून वाटेसाठी चालत नसतो. पण डोईवर असणारं आभाळ आश्वस्त करणारं असलं की, पावलांना हुरूप येतो. ध्येय बनून असो अथवा नियती बनून, आयुष्यात आलेल्या वाटांच्या असण्या नसण्याला अधोरेखित करीत चालणे घडते. वाटेवरच्या धुळीत मनी वसतीला असलेली चिन्हे अंकित करून मार्गस्थ होणे संभव-असंभवाच्या शक्यतांचा खेळ असतो. तसंही नियतीने निर्धारित केलेले खेळ इच्छा असो-नसो खेळायलाच लागतात, जय-पराजयाच्या शक्यतांना गृहीत धरून. समृद्धीच्या मार्गाने घडणारा प्रवास कदाचित सुख देईल, पण समाधान संघर्षातूनच गवसते. सुखाला आयुष्य किती असेल, हे काळही सांगू शकत नाही, पण समाधान चिरंजीव असतं. हे संघर्षरत असणारा कोणीही अभिमानाने सांगू शकतो. नाही का\nस्वप्नांचे बोन्साय: मनाच्या मातीत उगवलेल्या स्वप्नांचा ऐवज\nगझल एक असोशी असते. आतून काहीतरी धडका द्यायला लागले की, अंतर्यामी वसतीला असलेली भावस्पंदने साद घालू लागतात. त्यांचे आवाज मनाच्या आसमंतात फेर धरतात. भावनांना ओलावा लाभतो. शब्दांना पंख येतात. आशयाची पाखरे भरून आलेल्या आभाळात विहार करायला लागतात. भावनांचे संपृक्त ढग ओथंबून झरू लागतात. त्यांच्या ओघळण्याला कोणी भावांदोलने, कोणी मनोगते म्हणतात, तर कोणी अंतरीचे गुज म्हणतात. कोणी आणखी काय. शब्दांचा साज लेवून आलेल्या रचनांना कोणी काही म्हटले तरी त्यानी फरक काय पडतो भरलेलं आभाळ रीतं होणार असतं, ते शब्दांच्या सहवासात रमतं अन् मोकळं होतं इतकंच. मनाच्या मातीत पडलेली बीजे अंकुरित होतात. फक्त एक शिडकावा त्यासाठी हवा असतो.\nसाहित्य समाजमनाची भाषिते असतात. शब्दांचा हात धरून ती प्रकटतात. रचनेचे कोणी कोणते बंध निवडावेत, हा त्याच्या आस्थेचा भाग. कोणी चौकटींना प्रमाण मानतो. कोणी मर्यादांची कुंपणे ओलांडून निघतो. रस्ते वेगळे असले, तरी साध्य एकच, मनातली मनोगते मांडणे. खरंतर कविता प्रकाराला साहित्यपरगण्यात बरकत जरा अधिकच आहे. गझलही त्याला अपवाद नाही. याबाबत वेळोवेळी चिकित्सक आवाज व्यक्त होतात. कवितेचा केवळ संख्यात्मक विकास झाला, पण गुणात्मक वाढ खुंटली, त्याचं काय म्हणून चिंता व्यक्त करतात. निवडलं तर कसदार असं किती हाती लागेल म्हणून चिंता व्यक्त करतात. निवडलं तर कसदार असं किती हाती लागेल असाही प्रश्न विचारला जातो. ते काही असलं, तरी व्यक्त होणारे याचा विचार करतात कुठे. तो करावा असे नाही आणि करू नये असेही नाही. हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा भाग.\nअरबी-फारशीच्या वाटेने चालत निघालेली गझल उर्दू, हिंदी भाषांना वळसे घालून अन्य भाषांमध्ये येऊन स्थिरावली. तिच्यात एक नजाकत आहे. अंगभूत सौंदर्य सामावलेले आहे. म्हणूनच की काय साहित्याच्या परगण्यात कुतूहलाचं वलय घेऊन नांदते आहे. रसिकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. अर्थात, हे सगळं असलं, तरी तिची रचना, आकृतिबंध आदि बाबत याही परगण्यात बरेच वाद, प्रवाद अधिवास करून आहेत. रचना कोणतीही असो, ती जितकी सहज तितकी सामन्यांच्या सहवासात रमते. रचनेत तंत्राने प्रवेश केला की, क्लिष्टता अधिक वाढू लागते. तंत्रशरणवृत्तीचा आग्रह विस्तारला बाधक ठरू शकतो. तंत्राला मानणारे चौकटींचे उल्लंघन अमान्य करतात. तर मर्यादांची कुंपणे पार करून बाहेर पडणारे साहित्यात अधिष्ठित असणाऱ्या भावनांचा अधिक्षेप का करावा, म्हणून विचारतात. असं काही असलं तरी गझल साधी, सहज, सुगम लिहिता येते हेही खरंय. शुभानन चिंचकरांसारखे काही संवेदनशील मनाचे धनी तिच्या तंत्राला समजून, अवगत करून त्या परगण्यात लीलया संचार करीत असले, तरी सामान्यांचा वकुब त्यांना ज्ञात असल्याने त्यांची गझल जमिनीशी असणाऱ्या नात्यात आपलं असं काही शोधत राहते. तंत्राला प्रमाण मानणाऱ्यांना कदाचित असं काही रुचणार नाही. पण त्यामुळे खूप मोठं अंतराय निर्माण होतं, असंही नाही.\nवृत्त, छंद, मात्रा, लगावली सांभाळत आशयगर्भ लेखन करायला कवीचा कस लागतो, हे खरेच. पण सुगम लिहिणेही अगदी विनासायास घडते असे नाही. गझलेचे रदीफ, काफिये, अलामत, मक्ता वगैरे ज्याकाही संज्ञा असतील त्यांना तंत्राच्या बंधात अनन्यसाधारण महत्त्व असेल. आहेच. नितळ कलाकृतीच्या निकषात रचनेचे हे तंत्र अनिवार्य असेलही. तिच्या शुद्धतेचे ते सन्मानपत्र असेल. गझलेचा आत्मा असेल किंवा मान्यतेची मोहर अंकित करण्याचा मार्ग असेल. पण बंधानापेक्षा भावनांचे अनुबंध अधिक आत्मीय असतात, असे कोणाला वाटत असल्यास; त्यात वावगं काय आहे साहित्य, साहित्याचा प्रकार कोणताही असो, ते माणसा माणसातील आस्थेचे अनुबंध समजून घेत शब्दांकित होत असते. नाहीं का साहित्य, साहित्याचा प्रकार कोणताही असो, ते माणसा माणसातील आस्थेचे अनुबंध समजून घेत शब्दांकित होत असते. नाहीं का नेमक्या याच विचारांना अधोरेखित करीत सामान्य माणूस आपलं असं काही त्यातून अपेक्षितो. केवळ गझलच नाही, तर साहित्याच्या सगळ्याच प्रकारांत आपलं आयुष्य, आपल्या आस्था, जीवनाचे रंग असावेत अशी अपेक्षा असतेच. तसा तो शोधतोही. ही शोधयात्रा अनवरत सुरु असते. गझलेत आपलं असं काही शोधू पाहणाऱ्याच्या वाटेवर ‘स्वप्नांचे बोन्साय’ हाती लागते. हवं असणारं काही त्यात गवसतं. आयुष्यात अधिवास करणाऱ्या व्यथा, वेदना, सल, जगण्यातले ताणेबाणे आणखी कायकाय सापडते त्यात. हे आपणच आपल्याला सापडणे असते म्हणा हवं तर. कवी म्हणतो.\nतयार झाले आहे मन\nतयार आता पाय करू\nभेटलोच तर हाय करू...\nअसं काहीतरी हाती येतं, तेही सहजपणाचे साज लेऊन. तेव्हा त्याचा मोह न पडणारा विरळाच. गझलेच्या तंत्राचा भाग यात असेलही, पण विद्वतजड शब्दांपासून अंतरावर उभं राहून जगण्यातलं काही मांडता येतं, यावर असं काही वाचलं की विश्वास ठेवावाच लागतो. आस्थेच्या या अनुबंधाना घेऊन आलेलं हे नाव असतं, शुभानन चिंचकर. त्यांचा हा पहिला गझलसंग्रह. संग्रह पहिला असला तरी गझल अनुभवल्यावर कवीचं अनुभवविश्व अजून विस्तारायचं आहे, असे कोण म्हणू शकेल पूर्वसुरींचे अनुकरण नाकारून आपली वाट हा गझलकार चालत राहतो. रचनांच्या साच्यात सामावलेले सूर सजवण्यात कृतार्थता न मानता संभावनांच्या साऱ्या शक्यता शोधू पाहतो. म्हणूनच शुभानन चिंचकरांची गझल गझलेच्या प्रांगणात वेगळी वाटते.\nअर्थात, हे परिसराच्या सजग आकलनातूनच संभव आहे. आसपासच्या परगण्यात निनादणारी स्पंदने संवेदनशील मनाला साद देतात. त्यांना समजून घेता आले की, प्रतिसादाचे प्रतिध्वनी प्रकटतात. लिहित्या हाताच्या लेखनाचे अनुबंध शोधता येतात. त्याने अभ्यासलेल्या, त्याला आकळलेल्या साहित्यकृती, साहित्यिकांचा प्रभाव त्यावर असतो. त्यातून आपली वाट शोधत कोणताही लेखक चालत असतो. काही त्यांचं, काही आपलं हाती आलं अन् मनात रुजलं की, आपलीच वाट आपल्याला सापडते. ही वाट शुभानन चिंचकरांना सापडली आहे, असं म्हणायला संदेह नाही. म्हणण्याचं कारण त्यांनी गझलेचं तंत्र अबाधित राखून स्वतःची तयार केलेली खास पद्धत अन् तिचा अंदाज. या ओळी पाहिल्यात की असं म्हणण्यात तथ्य आहे, याची प्रचीती यावी.\nमैफलीला लावले मी वेड नाही\nदुःख माझे तेवढे ब्रँडेड नाही\nधूर्त होते पाखरू गेले उडुन ते\nजिंदगी माझी म्हणे सेंटेड नाही\nअसं व्यक्त होणे एक आपलेपण घेऊन येतं. शुभानन चिंचकरांची लेखनशैली त्यांच्या स्वतःच स्वतःच्या घेतलेल्या शोधाची प्रतीती आहे. आपण काय करतो आहोत, याची जाण आणि स्वीकारलेल्या धारणांचं भान असलं की, प्रघातनीतीच्या परिघांना नाकारण्याइतकं बळ आतूनच येतं. परंपरांचा पायबंद पडला की, नवे पथ निर्माण नाही करता येत. प्रयोगांमुळे गझलेच्या भारदस्तपणा अव्हेरला जातो. रचनातंत्र दुर्लक्षित होते. शुद्धतेला नाकारलं जातं, असं कोणाला वाटेलही. पण काही वेगळं शोधायचे असेल आणि नवी क्षितिजे साद देत असतील, तर या गोष्टींना मनावर घेऊन वेगळं काही करता येणे अवघड होतं. परिवर्तनाचे पलिते हाती घेऊन प्रवासला निघताना संभाव्य परिणामांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. घडलंच काही तर परंपरां मानणारे फारफारतर प्रयोगांना नाकारतील इतकेच.\nअनुभव जगण्याचं शाश्वतपण घेऊन येतात, तेव्हा बदललेल्या वाटा सुंदर वाटायला लागतात. मळलेल्या चाकोऱ्या नाकारणे प्रिय वाटायला लागते. अनुभव शब्द बनून येतात, तेव्हा त्यांचं आपलेपण अधिक ओजस्वी वाटू लागते. प्रज्ञा, मेधा, प्रतिभा साहित्याच्या परगण्यात नांदत्या असल्या की, त्यांचे वेगळेपण अधिक भावते. ते म्हणतात,\nफोल प्रतिभा कोडगा स्वर पाहिजे\nज्ञान अपुले केवढे पाहू नये\nमात्र वादांची नव्या भर पाहिजे\nसिद्ध नसताही प्रसिद्धी लाभते\nमात्र मोठ्यांच्यात वावर पाहिजे\nहार व अपयश जराही लाभता\nफोडले इतरत्र खापर पाहिजे\nकारलेही शेवटी लाजेल बघ\nएवढी तोंडात साखर पाहिजे\nव्हायचे आहे सिकंदर जर तुला\nपाहिजे तितके ससे फसतीलही\nदाखवाया फक्त गाजर पाहिजे\nमाणसे खडकाळ झाली केवढी\nकोरड्या जगण्यास पाझर पाहिजे\nमाणसांना वाचल्याशिवाय अन् अनुभवल्याशिवाय शब्द आकार घेत नाहीत. जगाशी, त्याच्या व्यवहारांशी, वर्तनाशी अवगत असल्याशिवाय असं लेखन प्रकटत नाही. माणसे नेमकेपणाने मांडणारे त्यांचे शब्द खूप काही देऊन जातात. स्वतःची आरती करून मखरात मढवून घेणारे जगात कमी नाहीत आणि त्यांची आरास मांडून आरत्या ओवाळणाऱ्यां भक्तांचीही वानवा नाही. जीवनाच्या सगळ्याच परगण्यात हा ‘अहो रूपम अहो ध्वनी’ खेळ सुरु आहे. तो नेमक्या शब्दांत ते मांडतात.\nत्यांच्या गझला रचनातंत्राने कशा आहेत, हे अभ्यासकांनी आणि जाणकारांनी ठरवावे. पण सामान्यांच्या नजरेच्या परिप्रेक्षात पाहिले तर जिभेवर त्या सहज रेंगाळतात. मनात रुंजी घालत राहतात. शब्दांनी असं आसपास सतत नांदतं राहणं रचनेतील सहजपण, सुगमपण अधोरेखित करते. ते म्हणतात,\nचला लांबून ही गंमत बघू\nकशी होतेय वाताहत बघू\nमिळे एकावरी का एक फ्री\nघसरली का अशी किंमत बघू\nमनाची माती खोदू नये\nमागचे काही शोधू नये\nरेष तू लांब काढ ना तुझी\nकुणाची रेषा खोडू नये\nस्वतःच्या काही जीवनविषयक श्रद्धा असतात, काही धारणा असतात. त्या सुस्पष्ट असल्या की, आयुष्यात वावर सुगम होतो. कुणाच्या वरदहस्तासाठी आसुसलेले असणे अन् त्यापायी माथा झुकलेला असणे संयुक्तिक नसते. आपल्या विचारांवर ठाम राहता आलं, कुणाची भीडभाड न ठेवता आपल्या तंत्राने जगता आलं की, आयुष्याला अंगभूत वलय लाभतं. जग नावाचं अफाट पुस्तक वाचल्याशिवाय ते आकळत नाही. त्यासाठी आपणच आपल्याला खरवडून काढायला लागतं. मनावर असलेले अहंचे पापुद्रे सोलता आले की, नितळपण नजरेस पडते.\nमीच केले उत्खनन माझ्यामधे\nनगर स्वप्नांचे दफन माझ्यामधे\nयज्ञ चालू ठेवला आहे असा\nसुप्त इच्छांचे हवन माझ्यामधे\nविचारांची सुस्पष्टता असल्याशिवाय असे शब्द हाती लागतीलच कसे हे संचित घेऊन शुभानन चिंचकरांची लेखणी व्यक्त होते. माणसांच्या जगात पावलापावलावर आढळणारी वैगुण्ये माणूसपणावरील विश्वास डळमळीत करतात. एक शुष्क व्यवहार जगण्यात रुजायला लागतो. आतला ओलावा आटत जाणे व्यथित करते. ते म्हणतात,\nआलो जगात कुठल्या शापीत माणसांच्या\nकाळीज आढळेना छातीत माणसांच्या\nकोठून येत आहे दुर्गंध भावनांचा\nमाणूसकीच मेली वस्तीत माणसांच्या\nउरली न जंगलेही जावे कुठे कळेना\nशिरलीत श्वापदे ती वृत्तीत माणसांच्या\nजातीवरून येथे हिंसा नि जाळपोळी\nकोठून जात आली जातीत माणसांच्या\nया शेरांमधून जाणवणारी आंतरिक तगमग अस्वस्थ करीत राहते. वृत्ती अन् संवेदना जाग्या असल्या की, माणूस आणि त्याच्या वर्तनव्यवहारांचे अर्थ आकळायला लागतात. मती सजग असल्याशिवाय अन् मन टीपकागद झाल्याशिवाय असे शब्द हाती येत नसतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कुलंगड्या करणाऱ्यांची आसपास काही कमी नाही. विसंगतीने भरलेल्या विश्वात व्यवधानांची वानवा नाही. विधिनिषेधशून्य विचारांनी वर्तायचे अन् पापक्षालनासाठी तीर्थक्षेत्रे गाठायची. देवाचा शोध घ्यायचा. ही विसंगती मांडताना ते लिहितात,\nपापे धुण्यास पापी जातात तीर्थक्षेत्री\nयेणार देव नाही घाणीत माणसांच्या\nसमाजाच्या समस्या संवेदनशील अंतकरणाने टिपता याव्यात. समस्यांच्या आवर्तात रोजचं जगणं दुष्कर होत आहे. भाकरीच्या वर्तुळाभोवती आयुष्य बांधले गेले आहे. त्याभोवती प्रदक्षिणा करूनही फारसे काही हाती लागत नाही, तेव्हा कोणीतरी विकल जीव प्रवास संपवतो. इतरांसाठी तो स्वतःची वर्तुळे भक्कम करण्याचा विषय होणे असंवेदनशीलतेची परिसीमा असते. कटू असले तरी हे वास्तव कसे नाकारता येईल समाजात आढळणाऱ्या वैगुण्याकडे लक्ष वेधतात. संवेदनाहीन वृत्तीला शब्दांकित करताना ते म्हणतात,\nशेतामध्ये उगवल्या भावूक आत्महत्या\nमुद्दा निवडणुकीचा घाऊक आत्महत्या\nजर कर्ज माफ झाले भरपाइही मिळाली\nगरिबाघरात ठरते कौतूक आत्महत्या\nप्रामाणिकपणाला भटकंतीचा अभिशाप नियतीकडून दत्तक मिळालेला असतो की काय, कोणास ठाऊक. सामान्य माणूस अजूनही आहे तेथेच आहे, पण नैतिकतेचे मार्ग टाळून चालणार्यांचे जगणे सुखांच्या पायघड्यांवर कसे होत असेल कोणास माहीत. श्रीमंतांचा इंडिया स्वतंत्र झाला, पण गरीबांचा भारत अद्याप भाकरीभोवती फिरतो आहे. त्याच्या ललाटी लिहिलेले गुलामीचे अभिलेख स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षातही का पुसले गेले नसतील\nगावात चोरट्यांच्या तो ख्यातनाम आहे\nप्रत्येक पोलिसाचा त्याला सलाम आहे\nझाला स्वतंत्र केवळ श्रीमंत इंडिया हा\nमाझा गरीब भारत अजुनी गुलाम आहे.\nकवी कुण्या उपकाराचे ओझे डोक्यावर घेऊन चालत नाही. आपापले परगणे भक्कम करून त्यांना बुरुज घालणाऱ्या विचारांपासून अंतरावर राहू इच्छितो. आपापले कंपू तयार करून त्यात सौख्य शोधणाऱ्यात न रमतो, ना कुणाची तळी उचलतो. अभिनिवेशाचे प्रश्न टाळून, सुखाच्या बेरजांना दुर्लक्षित करून पायांचं मातीशी सख्य कसं राहिल, याची काळजी घेताना आपल्यातला माणूस माणूसच राहावा अशी अपेक्षा करतो.\nजातीय मेंढरांचा मी धर्म टाळला\nमुद्दाम बाटलो मी अन् स्वर्ग टाळला\nमी बीज सर्जनाचे जपले उरातुनी\nफलहीन वाटला तो संघर्ष टाळला\nयाच्यामुळे अखेरी माणूस राहिलो\nआजन्म देवतांचा संसर्ग टाळला\nमातीमधून आलो मातीत चाललो\nमी थोर अंबराचा संपर्क टाळला\nखरंतर इहतली काहीही शाश्वत नसल्याचे सांगितले जाते. अस्तित्वाचे आयाम परिवर्तनाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत राहतात. क्षणाला लागून क्षण येतात पुढच्याच क्षणी भूतकाळ होतात. मग कशाला ही सगळी यातायात असा प्रश्न मनातला कल्लोळ बनून येतो. त्याची उत्तरे असतीलच असे नाही. अंतरी विचारांचे दाटलेले काहूर मांडताना म्हणतात,\nआज समकालीन मग प्राचीन होते\nकाय कुठली गोष्ट चिरकालीन होते\nउत्तरे नव्हतीच काही ठोस ज्यांची\nप्रश्न ते सारे विचाराधीन होते\nकोणता कल्लोळ असतो आत चालू\nमन कशाने एवढे तल्लीन होते\nशुभानन चिंचकरांची गझल जीवनाची अनेक रुपे समर्थपणे मांडते. अनुभवांना अधोरेखित करत दिलेलं शब्दांचं कोंदण आशयाला प्रभावी आणि प्रवाही बनवते. यातील प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र आशयसंपन्न, समृध्द कविताच आहे. साधे, सोपे शब्द अन् त्यातून उकलत जाणारा आयुष्याचा आशय अन् जगण्याच्या अर्थाचा सुंदर संगम प्रत्ययास येतो. आपणच आपल्याला विचारत त्यांनी आपली वाट तयार केली. या वाटेने चालताना जे काही यश हाती लागलं, ती आत्मीय समाधानाची नितळ अनुभूती मानली. माणूस परिस्थितीचा निर्माता नसला तरी परिवर्तनाचा प्रेषित होऊ शकतो, या विचाराने त्यांची लेखणी माणसाच्या मनाचा तळ शोधू पाहते. अर्थात, यासाठी नुसती सहानुभूती असून चालत नाही, तर अनुभूती असायला लागते. हीच अनुभूती हा गझलसंग्रह देतो, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.\n‘स्वयं’ प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘स्वप्नांचे बोन्साय’ या शुभानन चिंचकरांच्या गझल संग्रहाचे अंतर्बाह्य रुप देखणं आहेच. पण मोहात पाडणारं देखील आहे. मुखपृष्ठ आशयाला अनुरूप असेच. एकुणात एक उत्तम गझलसंग्रह वाचकांच्या हाती आला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा\nप्रथम आवृत्ती: ८ मार्च २०१८\n'ऋणानुबंधाच्या जेथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी' गीताच्या या ओळी स्मृतीच्या कोशातून सहजच जाग्या झाल्या. निमित्त ठरलं एका स्नेह्याने भेट विषयावर काही तरी लिहून पाठवा म्हणून केलेली विनंती. शब्द कधीतरी कोणीतरी लिहितो. लिहिणारा सोबतीला असतो नसतो, पण त्याचे शब्द नांदत राहतात कोणाच्या तरी स्मृतीचा अधिवास करून. हे खरंही आहे. शब्दांना सांभाळता आलं तर चिरंजीव असण्याचं वरदान असतं. खरंतर भेट शब्द आकाराने, विस्ताराने केवढा. डोक्यावरील एक मात्रा आणि दोन अक्षरे घेऊन त्याचा प्रवास संपतो. पण त्यात असणाऱ्या आस्थेची डूब केवढी आहे. ती कशी मोजता येईल त्याच्यात सामावलेलं आपलेपण कोणत्या मोजपट्ट्यांनी मापायचं त्याच्यात सामावलेलं आपलेपण कोणत्या मोजपट्ट्यांनी मापायचं अंतर्यामी अधिवास करणारी भावनांची संचिते कशी मोजायची अंतर्यामी अधिवास करणारी भावनांची संचिते कशी मोजायची कोणत्याही संपत्तीपेक्षा ती अधिक मोलाची असतात. भेट कुणाची असो, कोणत्या कारणांनी असो; तिच्यात आत्मीयता असेल, तर ती अंतरीचा ओलावा घेऊन येते. वाहत राहते स्नेहाचे किनारे धरून, आपलेपणाचे प्रदेश समृद्ध करीत.\nभेटीतील हुरहूर अनुभूती असते आपणच आपल्याला समजून घेण्याची. तेथे केवळ सहानुभूती असून भागात नाही. ती आतड्यातूनच उमलून यायला लागते. गोठ्यात असणाऱ्या वासराच्या ओढीने हंबरत घराकडे धावणाऱ्या गायीच्या पावलांमधून ती पळत असते. पोटाची ओंजळभर खळगी भरण्यासाठी दूरदेशी गेलेल्या लेकरांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आईच्या डोळ्यात साकळलेली असते. कोण्या मानीनीच्या स्वप्नांतील प्रदेशात ती अधिवास करून असते. अभिसारिका बनून त्याच्या भेटीच्या ओढीने नजरा चुकवत, कोणी पाहत नाही याची काळजी घेत चालणाऱ्या पावलात ती लपलेली असते.\nभेटी केवळ औपचारिक सोहळे नसतात. त्यांच्यामागे अधिष्ठान असते निश्चित विचारांचे. त्या आत्मीय असतात. शुष्कही असू शकतात. भेटी आपल्यांच्या असतात. परक्यांच्या असतात. ओळखीच्यांच्या असतात, तशा अनोळखीपण असतात. निर्धारित असतात, तशा आकस्मिकही असतात. भेटी सहज असतात, तशा सहेतूकही असतात. काही ठरलेल्या, काही ठरवलेल्या असतात. काही जीवदान देणाऱ्या असतात. काही जिवावर उठणाऱ्याही असू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज अन् अफजलखानाच्या भेटीत अर्थाचे अनेक पदर होते. महाराजांच्या आग्रा भेटीस अनेक आयाम होते. कृष्ण सुदामाची भेट मित्रप्रेमाची परिभाषा होती. हनुमानाने लंकेच्या दिशेने घेतलेली झेप केवळ सीतेचा शोध घेण्यासाठी नव्हती. नळ राजाने हंसाला दमयंतीकडे पाठवण्यात भेटीचे तरल अर्थ सामावले होते. कालिदासाच्या मेघदूतातला यक्ष प्रियेच्या भेटीसाठी व्याकूळ होऊन निरोप देण्यासाठी ढगांची सोबत करतो.\nभेटी माणसांना काही नव्या नाहीत. पण प्रत्येक भेटीत नवेपण असतं. फक्त त्याची कारणे नव्याने समजून घेता यायला हवीत. ती वैयक्तिक असतील. सामाजिक, राजकीय असतील किंवा आणखी काही. प्रत्येक कारणामागे काही अर्थ असतात. राष्ट्रप्रमुख, नेत्यांच्या भेटींना वलय असतं. त्या प्रतिनिधित्व करतात देशाचं. अशा भेटीत सहयोग, सहकार्याचे, स्नेहाचे अर्थ एकवटलेले असतात. काही भेटी किंतु-परंतुची उत्तरे शोधतात. काही किंतु निर्माण करतात.\nभेटी सगळ्याच सार्थ असतात असं नाही. काही आत्मीय ओढ घेऊन येतात. काही टाळाव्याशा वाटतात. सासरी नांदणारी लेक भेटीला येते म्हणून परिवार तिच्या पायरवांकडे डोळे लावून असतो. तिच्या भेटीत अंतरीचा कल्लोळ आपलेपण घेऊन वाहत राहतो. तिच्या संसारातील नांदत्या सुखाच्या वार्ता मनात समाधान बनून साठत राहतातं. पैलतीरावर लागलेले डोळे कुणाच्यातरी भेटीसाठी आठवणींनी वृद्धाश्रमात झरत राहतात. भेटीची आस घेऊन आयुष्याचे शुष्क ऋतू कूस बदलण्याची वाट पाहत राहतात. भेटी कशाही असूदेत, त्यात वियोग असेल, संयोग असेल. साठत जातात त्या स्मृतीच्या कोशात. हे संचितही कधी कधी अनपेक्षित भेटीला येतं आठवणींचं आभाळ घेऊन. नाही का\nआयुष्याचे प्रवाह काही सरळ रेषेत वाहत नसतात, की त्याचे ठरलेले उतारही नसतात, मिळाली दिशा की तिकडून वाहायला. प्रवासातल्या नेमक्या कोणत्या वाटा आपल्या, हे ठरवताना काही पाहिलेलं, काही साहिलेलं, काही अनुभवलेलं सोबत घेऊन चालणं घडतं. निवडीला पर्याय असले, तरी हे किंवा ते हा गुंता असतोच. अध्यात्माच्या परगण्यात द्वैत-अद्वैत, जीव-शिव वगैरे असं काही असतं, तसं आयुष्याबाबतही काही असू शकतं अर्थात याबाबत मते आहेत, मतांतरे आहेत, वाद प्रतिवाद आहेत. ते काही आजच उद्भवले आहेत असे नाही. विचारभिन्नतेतून येणारे तात्विक वाद नसावेत, असे नाही. त्यावर चर्चा, चिंतन, मंथन घडणे विचारांच्या सुस्पष्टतेसाठी आवश्यकच. संशोधनाच्या अनुषंगाने उत्खनन करणे अभ्यासकांचे काम. सामान्यांचा या विषयाबाबतचा वकुब पाहताना एक नेहमीच जाणवते, त्यांची मते त्यांच्या आकलनाच्या मर्यादांनी अधोरेखित झालेली असतात. बऱ्याचदा त्यात संभ्रमच अधिक असल्याचं दिसतं. अर्थात, संभ्रमाची पाखरे ज्यांच्या मनात सतत भिरभिरत असतात त्यांच्याकरिता हा विषय एक तर भक्तीचा असतो किंवा अपार कुतूहलाचा. विषय काही असला, म्हणून तो काही लगेचच आयुष्याच्या वर्तुळात अधिष्ठित होत नाही किंवा जगण्याचे प्रवाह तात्काळ बदलून घेत नाही. फारतर आस्थेचे, भक्तीचे तीर धरून वाहत राहतो किंवा दुर्लक्षाच्या वाटेने वळतो एवढेच.\nखरंतर आपल्या आसपास द्वैत अनाहत नांदते आहे. ऐकत्वाचा, अद्वैताचा कितीही उद्घोष केला, तरी त्याच्या दुसऱ्या बाजूला कसे टाळता येईल अनुकूल-प्रतिकूल बाजू प्रत्येक विचारामागे असतात, आहेत, हेही कसे नाकारता येईल अनुकूल-प्रतिकूल बाजू प्रत्येक विचारामागे असतात, आहेत, हेही कसे नाकारता येईल त्यांच्यात फरक काही असलाच, तर आहे आणि नाही या दोन बिंदूंच्या मध्ये घडणाऱ्या प्रवासातील रेषेवर असतो. तसेही काळाच्या अफाट पटलावर उभ्या असणाऱ्या साऱ्याच कहाण्या काही समान नसतात. प्रत्येक जण आपआपल्या परिघांना घेऊन आपणच आखून घेतलेल्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत राहतो. काळाने पदरी घातलेल्या मार्गाचे परीघ प्रत्येकाला पूर्णतः आकळतातच असे नाही. शेकडो स्वप्ने मनात वसतीला असतात. ती असू नयेत असे नाही, पण साऱ्या आकांक्षा पूर्ण होतीलच याची शाश्वती देता येते का त्यांच्यात फरक काही असलाच, तर आहे आणि नाही या दोन बिंदूंच्या मध्ये घडणाऱ्या प्रवासातील रेषेवर असतो. तसेही काळाच्या अफाट पटलावर उभ्या असणाऱ्या साऱ्याच कहाण्या काही समान नसतात. प्रत्येक जण आपआपल्या परिघांना घेऊन आपणच आखून घेतलेल्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत राहतो. काळाने पदरी घातलेल्या मार्गाचे परीघ प्रत्येकाला पूर्णतः आकळतातच असे नाही. शेकडो स्वप्ने मनात वसतीला असतात. ती असू नयेत असे नाही, पण साऱ्या आकांक्षा पूर्ण होतीलच याची शाश्वती देता येते का तरीही माणूस भटकत राहतोच ना, सुखाच्या लहानमोठ्या तुकड्यांना जमा करत. अंतर्यामी एक ओली आस बांधून असतोच, उद्याची प्रतीक्षा करीत. ती आहे म्हणूनच आयुष्याचे नव्याने अर्थ शोधत राहातो.\n असावेत. सर्वकाळ सुखांचा राबता काही कोणाच्या आयुष्यात अधिवास करून नसतो. हा सावल्यांचा खेळ असतोच सुरू सतत. फरक असलाच तर त्यांच्या कारणांत असतो. ती प्रत्येकाची आणि प्रत्येकासाठी वेगळी असतात. आनंदतीर्थे सगळ्यांच्या अंतरी कोरलेले असतात. त्याची शिल्पे साकारतातच असं नाही. कधी ओबडधोबड दगडालाही शेंदूर फासून देवत्व मिळतं. याचा अर्थ त्यात सगळंच सामावलेलं असतं असं नाही. कुणीतरी त्यात देवत्व शोधतो. पण दगडाला त्यांनी काय फरक पडतो. त्याचं असणं तेच असतं. फक्त त्याला कोरून घ्यावं लागतं. कुठल्या तरी आकाराला साकार करून माणूस त्यात आपल्या आस्था शोधत राहतो. आयुष्याचेही थोड्याफार फरकाने असेच नाही का आपल्यातील अनावश्यक भाग काढून घ्यायला लागतो. अर्थात शेंदूर काही सगळ्यांना सहज लागत नाही. काहीच असे असतात. काहींनी स्वतःच तो लावून घेतलेला असतो. काही शेंदूरशिवाय देवत्व मिळवणारे असतात. असलेच एखादा अपवाद तर ते सगळीकडे असतात. शेंदूर लागल्याने जगणं आनंदी होतेचं असं नाही. आनंदाचा लेप आयुष्यावर लावता यायला हवा.\nआनंदाचा वसंत अनुभवण्याआधी शिशिरातली पानगळ ज्यांना समजून घेता आली, त्यांना बहरण्याचे अर्थ उलगडतात. अनवरत सुखांचा वर्षाव आयुष्यात कधी होत असतो उनसावलीसारखा त्याचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. आयुष्यात शुष्क उन्हाळे येणारच नाहीत असे नाही. म्हणूनच तुकोबांना ‘सुख पाहता जवापाडे’ लिहिणं जमून आलं असेल का उनसावलीसारखा त्याचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. आयुष्यात शुष्क उन्हाळे येणारच नाहीत असे नाही. म्हणूनच तुकोबांना ‘सुख पाहता जवापाडे’ लिहिणं जमून आलं असेल का रामदासांनी ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे’, हे मनाला विचारावेसे वाटले असेल का रामदासांनी ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे’, हे मनाला विचारावेसे वाटले असेल का सुखांची काही सूत्रे असतात सुखांची काही सूत्रे असतात असती तर साऱ्यांनी नसती का आत्मसात केली असती तर साऱ्यांनी नसती का आत्मसात केली ती नसतातच. शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करून घ्यावी लागतात. सुख आणि समाधानाच्या परिभाषा वेगळ्या असतात. पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरेत कुणाला सुखाचा शोध लागतो. पण समाधान ती नसतातच. शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करून घ्यावी लागतात. सुख आणि समाधानाच्या परिभाषा वेगळ्या असतात. पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरेत कुणाला सुखाचा शोध लागतो. पण समाधान ते असेलच असे नाही. काहींकडे सगळं काही असतं, मग तरीही त्यांना आणखी काही का हवं असतं ते असेलच असे नाही. काहींकडे सगळं काही असतं, मग तरीही त्यांना आणखी काही का हवं असतं भाकरीच्या तुकड्यासाठी वणवण करणाऱ्यांचे सुख भाकरीच्या तुकड्यात असते. आयुष्याची इतिकर्तव्यता वाटते ती त्यांना. भाकरीचे प्रश्न संपले की, सुखाची परिभाषा बदलते. सुख, समाधानाची व्याख्या सतत विस्तारत असते. तिला विराम नाही. ऋतू अंगणी येतात जातात. साद देत राहतात. साद घालणारे सूर कळले की, जगणं गाणं बनतं. हे सहज साकार होतं असं नाही. त्यासाठी आपणच आपल्याला नव्याने तपासून पहावे लागते. ‘पण... हा ‘पणच’ आयुष्यातल्या बऱ्याच गुंत्यांचे कारण असते, नाही का\nमाती पासून माणसे वेगळी करता येतात की ती मुळातच वेगळी असतात की ती मुळातच वेगळी असतात मला तरी नाही वाटत तसं. मातीतून केवळ रोपटीच उगवून येतात असं नाही. माणसेही मातीची निर्मिती असतात. हे म्हणणं कदाचित वावदूकपणाचं वाटेल कुणाला. पण थोडा आपणच आपला धांडोळा घेतला तर जाणवेल की, मातीने दिलेल्या अस्मिता माणसांचं संचित असतं. मातीशी त्याच्या जगण्याचे संदर्भ जुळले आहेत. तो अनुबंध आहे आयुष्याचे तीर धरून वाहत येणाऱ्या आस्थेचा. धागा आहे जगण्याचा. माती केवळ कुठल्या तरी जमिनीच्या तुकड्याची निर्मिती नसते. सर्जनाचा सोहळा असते ती. आकांक्षांचे कोंब अंकुरित करणारी. स्वप्ने रुजत असतात तेथे अनेक. तिच्या कणाकणातून अध्याय लिहिलेले जातात आयुष्याचे.\nमाणूस भावनाशील वगैरे प्राणी असला, तरी तो काही फक्त भावनांवर जगत नसतो. भावनांचे भरलेले आभाळ मनात वसतीला असणे संवेदनशील असण्याचा भाग असला, तरी जगण्यासाठी सारी भिस्त भाकरीवरच असते. भाकर मातीशी बांधली गेलीये. नाहीतरी जगण्याचे सगळे कलह भाकरीच्या वर्तुळाभोवतीच तर प्रदक्षिणा करत असतात. भाकर काही कोणी सहजी झोळीत टाकत नाही. तो शोध ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. भाकरीसाठी घडणारी वणवण माणसाला सश्रद्ध बनवते. त्याच्या श्रद्धेचं एक झाड मातीत घट्ट रुजलं आहे, कतीतरी वर्षांपासून. म्हणूनच माती माणसांची श्रद्धा आहे, असे म्हटले तर अतिशयोक्त ठरू नये. श्रद्धेचा हा प्रवाह शतकानुशतके आस्थेचे किनारे धरून वाहतो आहे. अजूनही मातीला माय मानणारे, म्हणणारे आहेत. आईच्या गर्भाशयातून जन्म मिळत असेल, तर मातीच्या गर्भाशयातून जगणं येत असतं. मातीतून केवळ रोपटीच नाही, तर माणसांच्या आकांक्षांचे कोंब अंकुरित होत असतात.\nएखाद्या गोष्टीला नगण्य ठरवताना माणसे 'मातीमोल' असा शब्द वापरतात, पण एक गोष्ट आकळत नाही. जर माती मोल न करण्याइतपत नगण्य असेल, तर वावराच्या टिचभर बांधावरून एकमेकांची टाळकी का फोडली जातात देशाच्या सीमा कुठल्या तरी जमिनीच्या तुकड्यावरच्या केवळ रेषाच असतील, तर आक्रमणे का होत असतात देशाच्या सीमा कुठल्या तरी जमिनीच्या तुकड्यावरच्या केवळ रेषाच असतील, तर आक्रमणे का होत असतात दुर्योधन सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन पांडवांना द्यायला का तयार नव्हता दुर्योधन सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन पांडवांना द्यायला का तयार नव्हता ओंजळभर का असेना माती आपली असावी, म्हणून माणसे भिडतात एकमेकाला. मातीतून उगवणारे प्रश्न अनेक गुंते घेऊन येतात अन् मूठभर मातीच्या मालकीसाठी माणसे वर्षानुवर्षे भांडत राहतात.\nमातीशी माणसे जुळलेली असतात, मग कारणे काहीही असोत. माती त्यांच्या जगण्याच्या परिघाला व्यापून असते. मातीचं माणसाला वेढून असणं सार्वकालिक आहे. ते काल होतं, तसं आजही आहे अन् उद्याही असणार आहे. पण काळाने कूस बदलली तसे आयुष्याचे संदर्भही बदलत गेले. मातीचा गंध साकळून वाहणारा वारा दिशा हरवल्यागत झाला आहे. मातीत जन्म मळलेली अनेक माणसे आजही आहेत, पण त्यांचं असणं विसकटत आहे. मातीच्या कणांशी नातं सांगणारी आयुष्याची रोपटी अंतरीच्या ओलाव्याअभावी मलूल होत आहेत. आयुष्य रुजलं, तेथे आज आठवणींचे ओसाड अवशेष उरले आहेत. माणसांचा राबता असणारं गाव शिवार मरगळ घेऊन जगत आहे. मातीवरचा त्यांचा विश्वास ढळतो आहे. शेतीमातीशी बांधलेली माणसे टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी परागंदा होत आहेत. स्वप्ने घेऊन नांदणारे आयुष्याचे आभाळ वांझोट्या ढगांसारखे भटकत आहे. सुखांचा सांगावा घेऊन येणारा वारा वाट चुकलेल्या पोरागत दिशाहीन वणवण करतो आहे. व्यवस्थेने आखलेल्या अक्षाभोवती आयुष्य प्रदक्षिणा करतंय, उत्तरांच्या शोधात. पण परिवर्तनाचे ऋतूच हरवले असतील, तर आयुष्याचे परगणे बहरतीलच कसे\nअस्तित्वाचा शोध माणसांना आणखी किती वणवण करायला लावेल माहीत नाही. असहाय अस्वस्थता साऱ्या शिवारभर कोंडून राहिली आहे. जगण्याच्या प्रश्नांची टोके अधिक धारदार होत आहेत. सगळे विकल्प संपले की, शेवटाकडे पावले वळतात. अवकाळी मरणकळा अनुभवणारं शिवार गलबलून येतं. गोठ्यातील गव्हाणी रित्या होत आहेत. गुरेवासरे जीव गुंतवायचे विषय नाही राहिले आता. मळे पोरके होत आहेत. सगळेच विकल्प संपले की, माणसे हरवत जातात, प्रश्नांच्या जटिल गुंत्यात. सारं काही करून हाती शून्यच उरणार असेल, तर जीव कुणात गुंतलेच कसा माहीत नाही. असहाय अस्वस्थता साऱ्या शिवारभर कोंडून राहिली आहे. जगण्याच्या प्रश्नांची टोके अधिक धारदार होत आहेत. सगळे विकल्प संपले की, शेवटाकडे पावले वळतात. अवकाळी मरणकळा अनुभवणारं शिवार गलबलून येतं. गोठ्यातील गव्हाणी रित्या होत आहेत. गुरेवासरे जीव गुंतवायचे विषय नाही राहिले आता. मळे पोरके होत आहेत. सगळेच विकल्प संपले की, माणसे हरवत जातात, प्रश्नांच्या जटिल गुंत्यात. सारं काही करून हाती शून्यच उरणार असेल, तर जीव कुणात गुंतलेच कसा जगण्याचाही मोह पडावा, असं काही असायला लागतं. पण आहेच कुठे तो आस्थेचा कवडसा. राजाने छळलं, पावसाने झोडपलं, तर दाद कोणाकडे मागावी जगण्याचाही मोह पडावा, असं काही असायला लागतं. पण आहेच कुठे तो आस्थेचा कवडसा. राजाने छळलं, पावसाने झोडपलं, तर दाद कोणाकडे मागावी आसमानी सुलतानी आपत्ती शेतकऱ्याच्या आयुष्याला लागलेली ग्रहणे आहेत. व्यवस्था मुकी बहिरी झाली की, आक्रोश हवेतच विरतात. शेती-मातीशी बांधलेला जीव गेला काय अन् राहिला काय, आहेच मोल किती त्याच्या आयुष्याचे आसमानी सुलतानी आपत्ती शेतकऱ्याच्या आयुष्याला लागलेली ग्रहणे आहेत. व्यवस्था मुकी बहिरी झाली की, आक्रोश हवेतच विरतात. शेती-मातीशी बांधलेला जीव गेला काय अन् राहिला काय, आहेच मोल किती त्याच्या आयुष्याचे पाचपन्नास हजाराच्या कर्जपायी तो आयुष्याच्या धाग्यांना कापतो. खरंच व्यवस्था एवढी निबर झाली आहे का पाचपन्नास हजाराच्या कर्जपायी तो आयुष्याच्या धाग्यांना कापतो. खरंच व्यवस्था एवढी निबर झाली आहे का लोकांचं दुःख पाहून सुखांचा त्याग करणारे, अंगावर केवळ एक पंचा परिधान करून आदर्शच्या परिभाषा अधोरेखित करणारे संवेदनशील नेतृत्व फक्त इतिहासाच्या पानापुरते उरले का\nसमाजात दोन ध्रुवांमधील अंतर वाढत जाणे नांदी असते भविष्यातल्या कलहाची. विषमतेच्या वाटा वाढत जाणे अन् समतेचे पथ आक्रसत जाणे अनेक प्रश्नांचं उगमस्थान असतं, हे कळतच नसेल का कुणाला. की क्रांतीच्या इतिहासाचे विस्मरण झालं असेल माहीत नाही. पण अस्वस्थता प्रश्न घेऊन नांदते आहे आयुष्याच्या वर्तुळात. परिस्थितीची दाहकता माणसांना सैरभैर करते. कुणी तुपाशी, कुणी उपाशी हा माणसांच्या जगण्याचा अर्थ नाहीच होऊ शकत. परिस्थितीने पोळलेले हात परिवर्तनाचे हत्यार धरताना थरथरत नसतात. ही अस्वस्थता केवळ आक्रंदन नसते. उसवलेल्या माणसांच्या मनातील उद्रेक, संताप सात्विकांच्या जगात मान्य नसेल. शिष्टसंमत विचारांत अधिष्ठित करता येत नसेल त्याला. पण जगणंच प्रश्न होतं, तेव्हा सज्जनांनी आखून दिलेल्या चाकोऱ्या उत्तरे देतीलच असे नाही. कधीतरी चौकटींच्या पलीकडे असणारे पर्यायही तपासून बघायला लागतात. पर्यायांची प्रयोजने पाहून प्रश्नांची प्राथमिकता नाही आकळत. प्राधान्यक्रम आखताना माणूस केंद्रस्थानी असावा लागतो, तेव्हाच पसायदानाचे अर्थ उलगडतात, नाही का\nकाही गोष्टी निसर्गनिर्मित असतात, काही माणसांनी तयार केलेल्या. निसर्गाकडून मिळणाऱ्या गोष्टी स्वाभाविकपणे वाट्यास येत असतात. प्रासंगिकता त्यांचे प्राधान्यक्रम ठरवत असते. काही माणूस स्वतः निर्माण करतो. ती त्याची परिस्थितीजन्य आवश्यकता असते. उदात्त असं काही विचारांत वसाहत करून असेल, तर ते योजनापूर्वक घडवावे लागते. ते काही वाहत्या उताराचे पाणी नसते. सहजपणे मार्गी लागायला. इहतली जगणाऱ्या प्रत्येकाला त्याच्यापुरता इतिहास असतो, तसा भूगोलही. काहींच्या वाट्याला अफाट असतो, काहींचा पसाभर, एवढाच काय तो फरक. अथांग, अफाट, अमर्याद वगैरे केवळ शब्दांचे खेळ, परिमाण दर्शवणारे. त्यांचे परिणाम महत्वाचे. ओंजळभर कर्तृत्वाच्या इतिहासाचे गोडवे गाऊन कोणाला मोठं वगैरे होता येत नसते. इतिहास केवळ गोडवे गाण्यासाठीच नसतो, तर परिशीलनासाठीही असतो. तसा अज्ञाताच्या पोकळीत हरवले संचित वेचून आणण्यासाठी प्रेरित करणाराही असतो. प्रेरणांचे पाथेय सोबत घेऊन आपणच आपल्याला पारखून घेत आपल्या वकुबाने परगणे आखून घ्यायला लागतात. त्या आपल्या मर्यादा असतात.\nकृतार्थ क्षण आयुष्यात काही सहज अवतीर्ण होत नसतात. यशापयश त्यात्या वेळी घेतलेल्या निर्णयांचा परिपाक असतो. इतिहासाच्या परिशीलनाने त्याची कारणे समजून घेता येतात. भविष्य सुंदर करण्यासाठी वर्तमानातील मृगजळी सुखांचा मोह त्यागता येत नसेल, तर मिळवलेलं महात्म्य वांझोटे ठरते. त्याला आकार असतो, आत्मा नसतो. सत्प्रेरित विचाराने उचललेली चिमूटभर मातीही स्नेहाचे साकव उभे करू शकते. सुखांचा अवास्तव हव्यास माणूसपणावर प्रश्नचिन्हे अंकित करतो. तसंही समाधान सापेक्ष संज्ञा असते. पूर्तता भोगात नसते, ती त्यागातून उजळून निघते. काळाच्या अथांग विवरांमध्ये डोकावून पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. अर्थात, हे सगळ्यांनाच अवगत असते किंवा मिळवता येईलच, असे नाही. पण अगत्य सगळ्यांनाच साधते. मोहाचा काकणभर त्याग समर्पणाची परिमाणे उभी करतो, फक्त त्याची परिभाषा समजून घेता यायला हवी. संस्कृतीने दिलेल्या संचिताचे गोडवे गाऊन, मूल्यांचे परिपाठ करून संस्कारांचे संवर्धन होत नसते. त्यांचं संक्रमण होणे आवश्यक. मूल्य शिकवण्यात असतातच, पण आचरणात आल्यास अधिक सुंदर दिसतात. माणसांचा सहज स्वभाव स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणेचा असला, तरी त्यागाची वर्तुळे निर्मितीचाही आहे. फक्त या दोहोंतलं अंतर आकळायला हवं, नाही का\nकाळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि हाती विज्ञानाने दिलेली निरांजने असताना अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत असतील अज्ञानाची सांगता करण्याची संधी सोबत असतानाही माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत जातात अज्ञानाची सांगता करण्याची संधी सोबत असतानाही माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत जातात जगण्याच्या गतीत प्रगतीऐवजी गुंताच अधिक वाढतो आहे. ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व-तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्यांच्या आकांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचे सहज रूप असतो. तो आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणे समाजाची सार्वकालिक आवश्यकता असते. त्यासाठी आपला आसपास समजून घ्यावा लागतो. समजून घेतांना आपणच आपल्याला आधी तपासून पाहावे लागते. मनावर साचलेल्या धुळीचे पदर पुसून काढावे लागतात.\nमाणूस आपला वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना आपले आकाश हरवून बसतात. आकाश आपलं अफाटपण विसरलं की, समोरची क्षितिजे खुजी होत जातात. अनभिज्ञ दिशांनी आणि अनोळखी वाटांनी साकळून आणलेली मोहतुंबी सुखे मनाला सुखावत राहतात, तसा मनात अधिवास करून असणारा स्वार्थ अधिक प्रबळ होत राहतो. आयुष्याची क्षितिजे संकुचित झाली की, स्वार्थाचा परीघ विस्तारत जावून संकुचित जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत जाते. उच्छृंखलपणाचे वारे वाहू लागले की, विचार पाचोळ्यासारखे सैरभैर भिरभिरत राहतात दिशा हरवून. मनाचं आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं की, उजेड पोरका होतो.\nसाऱ्यांना स्वतःभोवती सुखांचा परिमळ सतत दरवळत राहण्याची आस लागली आहे. सुखांच्या प्राप्तीची परिमाणे बदलत आहेत. त्यांचा परीघ संकुचित होतो आहे. त्याग. समर्पण आदि गोष्टी सांगण्यापुरत्या उरतात, तेव्हा संस्कार घेऊन वाहणारे प्रवाह किनारा हरवून बसतात. ‘मी’ नावाच्या संकुचित परिघाभोवती माणसाचं मन घिरट्या घालू लागलंय. या परिघाच्या प्रदक्षिणा त्याच्या प्रगतीची परिभाषा होऊ पाहते आहे. माणसातील माणूसपण संकुचित विचारांच्या वर्तुळांनी वेढलं गेलं की, त्यातील सहजपणा संपतो. जगण्यातून सहजपण सहजपणे निघून जाणे आपल्या वर्तनातील विपर्यास नाही का\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nमानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. त...\nपाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार...\n शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुस...\nगंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून...\nवर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/district_detail.php?lang_eng_mar=Mar&dist_id=72", "date_download": "2018-06-19T18:11:51Z", "digest": "sha1:B6LTI2RRWMZQ4D2Y5SWIWBRU7BTL4BP6", "length": 4788, "nlines": 139, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nमुख्य पृष्‍ठ >> दृष्‍टीक्षेपात वन >> जिल्‍हा निहाय वनक्षेत्र >> Gadchiroli\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2011/02/blog-post.html", "date_download": "2018-06-19T18:07:20Z", "digest": "sha1:JRCC3WQQ5PM5HX2RNS3PCH336SCEIESK", "length": 14119, "nlines": 67, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: किष्किंधा कांड - भाग ७", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nकिष्किंधा कांड - भाग ७\nवानरसमाजाचे प्रमुख किष्किंधेत जमल्यावर, सुग्रीवाने त्याना दिशा वाटून देऊन सीतेचा तपास करण्यासाठी सर्वत्र पाठवले. सीतेला रावणाने नेले आहे हे खरेतर माहीत होते तरीहि सर्व दिशा धुंडाळण्याचे ठरले याचे कारण बहुधा असे कीं रावणाने सीतेला लंकेलाच नेले कीं इतर कोठे याबद्दल खात्री नव्हती. बहुधा खुद्द लंका कोठे आहे व तेथे कसे पोचायचे याचीहि खात्रीलायक माहिती वानरसमाजाला नसावी. राम-लक्ष्मणांना तर ती नव्हतीच. सर्वत्र शोध घेण्याची व्यवस्था केली तरी खुद्द सुग्रीवपुत्र अंगद व हनुमान यांच्या नेतृत्वाखालील समुदाय दक्षिण दिशेला पाठवला गेला तेव्हां लंका त्याच बाजूला कोठेतरी असावी असा तर्क झाला असावा. सर्व वानरप्रमुखांना एक महिन्याची मुदत दिलेली होती.\nसुग्रीवाने वानरप्रमुखांना त्यांच्या वाट्याच्या दिशेला कोणता भूप्रदेश लागेल याचे सविस्तर वर्णन ऐकविले. ते वाच्यार्थाने घेतले तर काहीच अर्थबोध होत नाही. त्यामुळे ते काल्पनिक वाटते. रामायणकाळी सर्व भारतदेशाच्या भौगोलिक स्वरूपाचे यथार्थ ज्ञान असणे असंभवच म्हटले पाहिजे.\nअंगद व हनुमान यांच्या पुढारीपणाखाली गेलेल्या वानरसमुदायाच्या खडतर प्रवासाचेहि सविस्तर वर्णन केलेले आहे तेहि लाक्षणिक अर्थानेच घ्यावे लागते.\nमहत्वाची गोष्ट म्हणजे सर्व कष्ट सोसूनहि सीतेचा ठावठिकाणा न लागल्यामुळे अंगद व इतर वानर फार निराश झाले. आपण हात हलवीत परत गेलो तर सुग्रीवाचा कोप होईल या भीतीने अंगद व इतरानी असा विचार मनात आणला कीं आपण परत जाऊंच नये त्यावर हनुमानाने समजावून सांगितले कीं ’तुम्ही परत गेलां नाही तरी सुग्रीवापासून तुम्ही कसे वांचाल त्यावर हनुमानाने समजावून सांगितले कीं ’तुम्ही परत गेलां नाही तरी सुग्रीवापासून तुम्ही कसे वांचाल तुम्हाला शोधून काढून तो तुम्हाला कठोर शिक्षा केल्यावांचून राहणार नाही. तेव्हां धीर धरून प्रयत्न चालू ठेवलेच पाहिजेत.’\nपुढील प्रवासामध्ये वानरगण एका मोठ्या गुहेत अडकले व मग त्या गुहेच्या स्वामिनीच्या कृपेनेच त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला असे वर्णन आहे. किष्किंधेपासून पूर्व किनार्‍यापर्यंत अशी कोणती पर्वताची ओळ व प्रचंड गुहा त्यांना आड आली असेल याचा काहीहि तर्क करतां येत नाही. त्यामुळे ही वर्णने ’काव्य’ म्हणून सोडून देणे भाग आहे. अखेर या वानरगणाची गाठ जटायूचा भाऊ संपाति याचेशी पडली व त्याचेकडून त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली कीं लंका समोर दिसणार्‍या समुद्रापलिकडे आहे व सीता लंकेतच आहे. संपाति हा गृध्र होता व त्याच्या दीर्घ व तीक्ष्ण दृष्टीमुळे त्याला हे सर्व प्रत्यक्ष दिसत होते असे रामायण म्हणते. हे सर्व लाक्षणिक अर्थानेच घेतले पाहिजे. या भागात समुद्रतीरावर असणार्‍या मानवसमाजाला लंकेत घडणार्‍या घटनांची काही माहिती असणे सयुक्तिक वाटते व संपाति त्यांच्या संपर्कात असावा असे मानता येईल.\nवानर समाज समुद्रतीरावर पोंचला व आतां समुद्र ओलांडून कसे जाणार याची चर्चा सुरू झाली. सर्व प्रमुख वानरांनी आपले बळ (वय झाल्यामुळे) पुरे पडणार नाही असे म्हटल्यामुळे शेवटी अंगद कीं हनुमान एवढाच पर्याय उरला तेव्हां अंगद हा युवराज व समर्थ असला तरी वयाने व अनुभवाने लहान म्हणून हे काम हनुमानानेच अंगावर घेतले. सीतेच्या शोधासाठी निघताना हनुमानाने रामाकडून खुणेची अंगठी मागून घेतली होती, इतर दिशांना गेलेल्या समुदायपुढार्‍यांनी तसे केलेले नव्हते. तेव्हां दक्षिण हीच तपासाची महत्वाची दिशा आहे हे सर्वांनी ओळखलेले होते असे दिसते.\nहनुमानाने समुद्र ओलांडण्यासाठी ’उड्डाण’ केले असे रामायण म्हणते. ते वाच्यार्थाने घेतले तर प्रष्नच उरत नाही. तर्क करावयाचा तर त्या काळी भारत व लंका याना जोडणारी एक उंचवट्यांची रांग समुद्रात आज आहे तशीच पण आजच्यापेक्षा जास्त वर असली पाहिजे व या छोट्यामोठ्या बेटांच्या रागेचा उपयोग करून, काही पोहून, काही उड्या मारून, धावून, चालून हनुमान लंकेला पोचला असला पाहिजे. मात्र ते सोपे खासच नव्हते. त्याकाळी होड्या होत्या काय असणार कारण रामाने गंगा नदी गुहकाच्या नौकेवरूनच पार केली होती. मात्र गंगा वेगळी आणि समुद्र वेगळा असणार कारण रामाने गंगा नदी गुहकाच्या नौकेवरूनच पार केली होती. मात्र गंगा वेगळी आणि समुद्र वेगळा पण कठीण कां होईना पण समुद्र ओलांडण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे कारण खुद्द रावण व त्याचे सैन्य, भारतात ये-जा करतच होते पण कठीण कां होईना पण समुद्र ओलांडण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे कारण खुद्द रावण व त्याचे सैन्य, भारतात ये-जा करतच होते या प्रष्नाचा उलगडा होणे कठीण आहे तेव्हां तो वाचकांच्या कल्पनाशक्तीवरच सोडणे आवश्यक आहे.\nकिष्किंधाकांडाची येथे अखेर होते.\nया मालिकेतील सर्व लेख मी आजच्या दिवसातच संपवले. तुमचे लेखन आणि यामागील तर्क फ़ार अप्रतिम आहेत. आजच्या युगात आपण पौराणिक कथांना थोडेसे तटस्थ नजरेने बघायला पाहिजे आणि त्यासाठी तुमची लेख मालिका फ़ारच उपयुक्त ठरते. तुमच्या या उपक्रमाबद्दल तुमचे शतशः आभार.\nया मालिकेतील पुढील लेख लवकरच तुम्ही प्रकाशित कराल ही अपेक्षा\nरामायणावरील लेखन हल्ली थांबले आहे. इतक्या दिवसांनंतर पुन्हा एका तरुण वाचकाची प्रतिक्रिया वाचून खूप बरे वाटले. लेखनामागील माझी भूमिका तरुण वाचकाना योग्य वाटते याचा मला आनंद वाटतो. रामायणाच्या पुढील भागांबद्दल लिखाण माझे हातून केव्हा होईल सांगवत नाही. कदाचित होईलहि. मात्र सांगण्यासारखे काही नजरेला आले तर बाकी रामकथा सर्वाना परिचित आहेच.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nकिष्किंधा कांड - भाग ७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-06-19T17:43:19Z", "digest": "sha1:HSQWEVNWWADSCOLBF3P63BX3TNA323ZN", "length": 4399, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:भारतीय ऊर्जा क्षेत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nतारापुर अणुऊर्जा केंद्र‎ · जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प · काकरापार अणुऊर्जा केंद्र ·कैगा अणुऊर्जा केंद्र · कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प · नरोरा अणुऊर्जा केंद्र · राजस्थान अणुऊर्जा केंद्र‎ · मद्रास अणुऊर्जा केंद्र‎\nभाभा अणुसंशोधन केंद्र · प्लाझ्मा संशोधन केंद्र · इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र‎ · राजा रामण्णा अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र\nसिंगरौली · कोरबा · रामागुंड्म\nपवनचक्की · सौर ऊर्जा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१३ रोजी १८:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://ashwinee-evergreenashwinee.blogspot.com/2011/12/", "date_download": "2018-06-19T17:39:01Z", "digest": "sha1:QTOUPAHJET4HR4WSUN7O6AHDVANQT24A", "length": 7879, "nlines": 39, "source_domain": "ashwinee-evergreenashwinee.blogspot.com", "title": "भिजपाऊस.....: December 2011", "raw_content": "\nलोग हर मंझिल को मुश्कील समझते है\nहम हर मुश्कील को मंझिल समझते है\n....बडा फर्क है , लोगो में और हम में\nलोग जिंदगी को दर्द और हम दर्द को जिंदगी समझते है ....गुड मॉर्निंग\nमाझ्या त्या दिवसाची सुरुवात झाली ती या मेसेजने....\nजगण्याचं तत्वज्ञान नेमक्या शब्दांत मांडायची ताकद असलेले शेर किंवा छोट्या कविता जेव्हा 'मेसेज' म्हणून आपल्यापर्यंत पोचतात , तेव्हा दरवेळी आपण त्यांच्या अर्थाशी थबकत नाही ...बरेचदा आपल्या मनाशीच, \"व्वा क्या बात है\" म्हणतो आणि आपल्या कामाच्या धबडग्यात बुडून जातो...एखादा मेसेज मात्र पुन्हा पुन्हा आपलं बोट धरून त्याच्या अर्थाशी घेऊन जातो..ते शब्द भले कोणाच्याही लेखणीतून उतरले असतील, पण आपल्यासाठी ते 'मेसेज' पाठवणार्या व्यक्तीचं अंतरंग उलगडणारे असतात ...ज्या व्यक्तीने तो मेसेज पाठवला आहे त्याच्या जगण्याशी , त्याच्या विचारांशी आपण त्या आशयाचं नातं जोडू पाहतो...आणि त्या शब्दांकडे - त्यातून ध्वनित होत असलेल्या अर्थाकडे पहायची आपली दृष्टीच बदलते ....वर लिहिलेला 'शेर' असाही आवडण्याजोगा होताच , पण तो अधिक भिडला सतीशने पाठवला होता म्हणून ...म्हणूनच तो मनात घर करून राहिला ....\nसतीश...आमचा शाळेतला वर्गमित्र ...हुशार, सद्गुणी , सश्रद्ध आणि अतिशय सामान्य कुटुंबातून येऊनही ; स्वतःच्या मेहनतीने - कर्तृत्वाने आयुष्याला अर्थपूर्ण आकार देणारा एक लघु उद्योजक ..त्याची झेप आम्हां सर्व मित्र परिवारासाठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट..त्याची झेप आम्हां सर्व मित्र परिवारासाठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा मोठ्या धाडसाने सामना करत तो इथवर येऊन पोचला होता ...यश, सुख आणि समाधानाने तृप्त होता...पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं....त्याने आजवर दाखवलेल्या हिमतीने तिचं समाधान झालं नसावं बहुदा...एका विचित्र अपघाताच्या रूपात तिने आणखी एक परीक्षा घेण्याचा डाव रचला ....या अपघाताने सतीशला पंगुत्व आलं...कमरेखालची संवेदना हरपली ....त्याच्या बरोबरच घराचही स्वास्थ्य हिरावून घेणारा अपघात ...एखादा सर्वसामान्य माणूस उन्मळून पडला असता ...पण सतीशने नियतीशी दोन हात करायचे ठरवले ...अपघाताने शरीर पंगु झालं असलं तरी मन खंबीर होतं...सुरुवातीला आलेलं नैराश्याचं मळभ त्याने निग्रहाने दूर सारलं आणि नव्या ताकदीने तो आयुष्याला पुन्हा भिडला ...या डावातही त्याची सरशी झाली. आलेल्या अपंगत्वाचा जड अन्तःकरणाने, पण मनापासून स्वीकार करत त्याने जगण्याची नवी वाट शोधली ...चेहऱ्यावरचं हसू आणि मनातलं चैतन्य जराही ढळू न देता ...\nआपण किती सहज म्हणत असतो ना की, सगळी माणस सारखी असतात म्हणून ...पण कुठे सारखी असतात सगळी ...बाह्यरूप भले सारखं असेलही, पण तरीही काही असामान्य असतात ...वेगळी असतात. काहींना सुखही बोचतं तर काही दुक्खाचा रस्ताही हसत हसत तुडवतात . आपल्या जगण्यातून इतरांना प्रेरणा देतात ...\nम्हणूनच कालपरवापर्यंत फक्त 'मित्र' असलेला सतीश आज आमचा 'गुरु' झाला आहे...स्वतःच्या जगण्यातून नवी दृष्टी देणारा गुरु...हिम्मत कशाला म्हणतात याचा वस्तुपाठ आमच्यासमोर उभा करणारा त्यामुळेच हा शेर जेव्हा त्याच्याकडून आला तेव्हा तो मनाला स्पर्शून गेला ...कारण तो निव्वळ शेर नव्हता, त्यात त्याच्या जगण्याचं - त्याच्या लढ्याचं प्रतिबिंब मला दिसलं ...मग तो 'मेसेज' माझ्यासाठी फक्त मेसेज राहिला नाही ...तर मंत्र झाला ...गुरूने दिलेला मंत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-85500-leter-water-saving-105040", "date_download": "2018-06-19T18:46:45Z", "digest": "sha1:P2YXZRE23KKYYWHC3D26LWESAR5WCRGP", "length": 12467, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news 85500 leter water saving रोज 85,500 लिटर पाणीबचत | eSakal", "raw_content": "\nरोज 85,500 लिटर पाणीबचत\nशनिवार, 24 मार्च 2018\nबेसिनमध्ये भांडी वा हात धुताना अधिक पाणी वाया जाते. नळ अर्धवट ठेवल्यास पाण्याचा दाब वाढतो. त्यामुळे पाणी वाचविणारे एरेटर बसविले. आता तेवढ्याच वेळेत पाणी कमी लागते.\n- प्राजक्ता रुद्रावर, रहिवासी\nवाल्हेकरवाडी - रावेत येथील सेलेस्टियल सिटी सोसायटीतील नागरिकांनी सदनिकांमधील ९५० नळांना स्वखर्चातून एरेटर बसविले. यामुळे दररोज साधारणतः ८५ हजार ५०० लिटर पाणीबचत होत आहे.\nएरेटर बसविलेल्या नळाद्वारे पाणी येत असताना आपली नेहमीची कामे सुरू राहतात. म्हणजेच कमी पाण्यात रोजच्या इतकीच कामे होतात. त्यामुळे जादा वेळ लागत नाही, असे सेलेस्टियल सिटी सोसायटीतील महिलांनी सांगितले. नळांना एरेटर बसविण्यासाठी केतकी नायडू, नझला मल्लाही, रोशनी रॉय, सुस्वागता रॉय, प्राजक्ता रुद्रावर, शांती नेझर, नम्रता श्रीवास्तव, अर्पिता मंडल, मनोज गर्ग, रोशिथ रवींद्रन, निखिल एस., शशी रामक्रिष्णन, पल्लवी करंदीकर, स्मिता देठे, पूनम झुनझुनवाला, पूनम अलगुरे, नताशा काटे यांनी प्रयत्न केले.\nकाय आहे नळ एरेटर\nनळ एरेटरला प्रवाह नियंत्रक म्हणतात. ते पाणी वाचविणारे उपकरण असून, नळाच्या शेवटी बसविले जाते. त्यामुळे नळात आपोआप हवा भरून पाण्याचा दाब कमी होतो. चाळणीच्या रूपातही तो काम करतो. एक प्रवाह छोट्या छोट्या प्रवाहांमध्ये टाकला जातो. त्यातून पाणी जाण्यासाठी कमी जागा लागत असल्याने प्रवाह कमी होऊन पाण्याची बचत होते.\nनळ एरेटर का वापरावे\nनळ एरेटर हे बहुतांशी गळणारे, जास्त पाणी सोडणाऱ्या नळांसाठी वापरले जाते. जुन्या टॅपमध्ये एरेटर जोडल्यास प्रतिमिनिट पाण्याचा प्रवास सहा लिटरने कमी होतो. बाथरूम वा किचनमध्ये सर्वांत जास्त पाणीबचत होऊ शकते. एरेटर स्वस्त व वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध असून, आपण स्वत: बसवू शकतो.\nएका सदनिकेत दर मिनिटाला येणारे पाणी : १२ लिटर\nएरेटर बसविल्यानंतर दर मिनिटाला पाणी : ३ लिटर\nएका नळाद्वारे दर मिनिटाला पाणीबचत : ९ लिटर\nदहा मिनिटे नळ सुरू राहिल्यास पाणीबचत : ९० लिटर\n९५० सदनिकांमध्ये दररोज पाणीबचत : ८५,५०० लिटर\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nमला वाचवा हो, मला पाणी द्या हो\nवैशालीनगर : \"\"वाचवा वाचवा ऽऽ मला वाचवाऽऽऽ.'' वैशालीनगरातील जलतरण तलावाच्या दिशेने आवाज आला. \"मॉर्निंग वॉक'साठी आलेले सारेच आवाजाच्या दिशेने धावले....\nमुरळीच्या वेशातील इसमाची पीएसआय पदमणे यांनी केली सुटका\nनांदगाव - काही दिवसांपासून गावात, शेतातल्या वस्तीवर वाड्यांवर चोर आल्याच्या अफवांनी ऊत आलाय त्यामुळे गावागावात दिसणाऱ्या अपरिचित व्यक्तींना व...\nजातेगाव येथील पाणी पुरवठा व पाझर तलावाने गाठले तळ\nजातेगाव - नांदगांव तालुक्यातील जातेग़ाव येथील ग्रामपालीकेच्या येथील पाझर तलावालगत सार्वजनिक पाणीपुरवठा करणेसाठी दोन विहीरी असुन, या दोनही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ashwinee-evergreenashwinee.blogspot.com/2012/12/", "date_download": "2018-06-19T17:39:39Z", "digest": "sha1:5NZHZL5Q7IOWVTEE7POE5VM76D2K2DWL", "length": 2793, "nlines": 49, "source_domain": "ashwinee-evergreenashwinee.blogspot.com", "title": "भिजपाऊस.....: December 2012", "raw_content": "\nदोन पायांची श्वापदं फिरतायत अवतीभवती\nआणि त्यांच्यासाठी पिंजरे बनवणं, त्यांना बांधून घालणं\nहे येरागबाळयाचं काम नाही...\nखरं तर कोणालाच जमणार नाही गं ते\nबाईला फक्त मादी समजणारी ही श्वापदं कधी जन्माला आली\n...कशी आपल्यातच वाढत गेली...\nहे कळलंच नाही, परग्रहावर जायची स्वप्नं पाहणाऱ्या इथल्या माणसाला...\n...तेव्हा तूच करायचं आहेस स्वत:चं रक्षण...जमलं तर...\nनाहीतर, भोग वाटयाला आलेले भोग...\nस्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या दूरदृष्टीच्या 'शहाण्या' दांपत्यांना\nसरकार पुरस्कार जाहीर करणार आहे म्हणे लवकरच....\nएका निष्पाप जिवाचा या नरकातला प्रवेश रोखला म्हणून...\nमी तर तेवढीही शहाणी नव्हते बघ...\nतुला जन्म देऊन मोकळी झाले....\nमाणूस म्हणून वाढवायच्या खुळया नादात\nमाणसं संपत चालली आहेत इकडे लक्षच गेलं नाही माझं...\nआता माझ्या या चुकीचं प्रायश्चित्त तू घ्यायचंस...\nआजच्या दुनियेचा हाच तर रिवाज आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2009/07/blog-post.html", "date_download": "2018-06-19T18:12:41Z", "digest": "sha1:JD5NJLS6XQBFG75EIXS3EDG5JKMQVWZT", "length": 11236, "nlines": 50, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: अयोध्याकांड - भाग ९", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nअयोध्याकांड - भाग ९\nआईचा धि:कार करून भरत बाहेर पडला तो कौसल्येला भेटला. तिने झाल्या गोष्टीबद्दल भरताला दोष दिला तो मात्र नाकारून ’मला काहीच माहीत नाही’ असे त्याने म्हटले. रात्र होईपर्यंत इतर कोणीच भरताला भेटले नाही. त्यामुळे तो आल्याचेहि कोणाला कळले नाही. दुसर्‍या दिवशी दशरथाच्या प्रेताचे दहन होऊन मग तेरा दिवस सर्व उत्तरक्रिया झाली. दूत केकय देशाला जाऊन मग भरत आला त्यांत १२-१३ दिवस गेले होते. त्यामुळे दशरथाच्या मृत्यूनंतर २४-२५ दिवसांनी भरताला राज्य स्वीकारण्याचा आग्रह सुरू झाला. त्याने ठाम नकार दिला. रामाला परत बोलावण्यासाठी स्वत:च त्याच्या भेटीला जाण्याचा बेत त्याने केला. भरत ससैन्य व कुटुंबीय व मंत्र्यांसह जाणार असल्यामुळे अयोध्येपासून गंगाकाठापर्यंत नवा रस्ता बनवला गेला त्याचे खुलासेवार वर्णन केले आहे. त्यासाठी किती दिवस लागले ते सांगितलेले नाही. रामाने गंगा ओलांडली त्यानंतर सुमंत्र परत जाणे, दशरथनिधन, दूतप्रवास, भरतप्रवास, उत्तरक्रिया, प्रवास तयारी व भरताचा गंगाकाठापर्यंत प्रवास यांत एक महिन्याहून जास्त काळ गेला असे दिसते. गंगाकिनार्‍यावर भरतही गुहकालाच भेटला. त्याला प्रथम भरताच्या हेतूबद्दल शंकाच आली. पण भरताने त्याची खात्री पटवली. मग त्याने ५०० नौका जमवून सर्व लवाजम्यासकट भरताला गंगापार केले. भरत प्रयागात भारद्वाज आश्रमात जाऊन त्याना भेटला. त्यानाहि प्रथम भरताच्या ससैन्य वनात येण्याच्या हेतूबद्दल शंकाच वाटली. (एकटा लक्ष्मणच शंकेखोर नव्हे त्याचे खुलासेवार वर्णन केले आहे. त्यासाठी किती दिवस लागले ते सांगितलेले नाही. रामाने गंगा ओलांडली त्यानंतर सुमंत्र परत जाणे, दशरथनिधन, दूतप्रवास, भरतप्रवास, उत्तरक्रिया, प्रवास तयारी व भरताचा गंगाकाठापर्यंत प्रवास यांत एक महिन्याहून जास्त काळ गेला असे दिसते. गंगाकिनार्‍यावर भरतही गुहकालाच भेटला. त्याला प्रथम भरताच्या हेतूबद्दल शंकाच आली. पण भरताने त्याची खात्री पटवली. मग त्याने ५०० नौका जमवून सर्व लवाजम्यासकट भरताला गंगापार केले. भरत प्रयागात भारद्वाज आश्रमात जाऊन त्याना भेटला. त्यानाहि प्रथम भरताच्या ससैन्य वनात येण्याच्या हेतूबद्दल शंकाच वाटली. (एकटा लक्ष्मणच शंकेखोर नव्हे) मात्र नंतर भरताच्या बोलण्यावरून खात्री पटून ’राम-लक्ष्मण-सीता चित्रकूटावर आहेत’ अशी माहिती त्यानी भरताला दिली. एक रात्र गंगातीरावर मुक्काम करून मग सर्वजण चित्रकूटाकडे निघाले. चित्रकूट यमुनेच्या दक्षिणेला असताना, भरताने यमुना ओलांडल्याचा उल्लेख नाही. चित्रकूटाच्या उत्तरेला मंदाकिनी नदी असल्याचे वर्णन आहे. पण रामाने वा भरताने मंदाकिनी ओलांडल्याचा उल्लेख नाही. ही मंदाकिनी कोणती) मात्र नंतर भरताच्या बोलण्यावरून खात्री पटून ’राम-लक्ष्मण-सीता चित्रकूटावर आहेत’ अशी माहिती त्यानी भरताला दिली. एक रात्र गंगातीरावर मुक्काम करून मग सर्वजण चित्रकूटाकडे निघाले. चित्रकूट यमुनेच्या दक्षिणेला असताना, भरताने यमुना ओलांडल्याचा उल्लेख नाही. चित्रकूटाच्या उत्तरेला मंदाकिनी नदी असल्याचे वर्णन आहे. पण रामाने वा भरताने मंदाकिनी ओलांडल्याचा उल्लेख नाही. ही मंदाकिनी कोणती हिमालयामध्ये अलकनंदा व मंदाकिनी या नद्या आहेत ती मंदाकिनी अर्थातच ही नव्हे. इतरत्र वाचावयास मिळाले व विकिमॅपियावर एक नकाशा पहावयास मिळाला त्यावरून मध्यप्रदेशात एक मंदाकिनी नावाची नदी आहे व ती अलाहाबादच्या वरच्या बाजूला काही अंतरावर यमुनेला मिळते. तिच्या आग्नेयेला चित्रकूट हे तीर्थक्षेत्र आहे व ते मंदाकिनीच्या किनारी आहे. त्यामुळे यमुना प्रयागपाशी ओलांडली तर चित्रकूटाच्या वाटेवर मंदाकिनी ओलांडावी लागणार नाही. रामायणात चित्रकूट प्रयागापासून दहा कोस दूर असल्याचे भरद्वाजानी रामाला म्हटले आहे. प्रत्यक्षात चित्रकूट प्रयागपासून १०० पेक्षा जास्त मैल, जबलपूर-अलाहाबाद रेल्वे मार्गापासून बांद्याकडे जाणार्‍या रेल्वेफाट्यावर कारवी नावाच्या स्टेशनच्या जवळ आहे. तेच रामाच्या वस्तीने पावन झालेले रामायणातील चित्रकूट असे मानले जाते. तेव्हां भरद्वाजाने रामाला सांगितलेले अंतर सपशेल चुकलेले होते असे म्हणावे लागते.\nया चित्रकूटाबद्दल थोडी ऐतिहासिक माहिती सांगण्याचा मोह आवरत नाही. रघुनाथराव पेशव्याला बारभाईनी पदच्युत केले. त्याचा बाजीराव हा औरस पुत्र व अमृतराव हा आधीचा दत्तक पुत्र. सवाईमाधवरावाच्या मृत्यूनंतर यांतील कोणालाच पेशवाई मिळू नये यासाठी नाना फडणिसाने नाना प्रयत्न केले. तरी अखेर बाजीरावच पेशवा झाला. अमृतराव त्याचा कारभारी झाला व तो फार कर्तबगार आहे असे इंग्रजांचे मत होते. पण बेबनाव होऊन अखेर सालिना आठ लाखाची जहागीर देऊन त्याला इंग्रजानी वाराणसीला पाठवले. तेथेच त्याची अखेर झाली. त्याचा पुत्र विनायकराव जहागीर संभाळून होता. तो नंतर चित्रकूटाला गेला. त्याच्या संस्थानाला कारवी संस्थान म्हणत. १८५३ मध्ये तो वारला. १८५७ पर्यंत संस्थान चालले. बंडात सामील असल्याचा खोटा आळ घेऊन इंग्रजांनी संस्थान खालसा केले व कारवीची प्रचंड प्रमाणावर लूट केली.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nअयोध्याकांड - भाग ९\nअयोध्याकांड - भाग ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathimedia.in/Charolya.html", "date_download": "2018-06-19T18:29:34Z", "digest": "sha1:JOUFN33PS6HF2UDH2A7PXLJKRCXGL2MZ", "length": 3844, "nlines": 71, "source_domain": "marathimedia.in", "title": " MarathiMedia", "raw_content": "\nखुर्चीलाही वाटू लागलाय आत्ताच त्यांचा भार \nआज निवडून आले आहेत इथे,\nजुन्या राजकारणातले नव-नवीन उमेदवार...\nपाच वर्ष दबा धरणार म्हणून,\nखुर्चीलाही वाटू लागलाय आत्ताच त्यांचा भार \nअजूनही जातो त्याच बागेत\nअजूनही जातो त्याच बागेत\nपण मला फ़क्त दिसते\nजाऊन प्रेमाने नाते जोडणार..\nपण आपली लोक मात्र बदलतात ..... वेळ आल्यावर\"\nवेळ बदलते ..... आयुष्य पुढे सरकल्यावर\nआयुष्य बदलते .... प्रेम झाल्यावर\nप्रेम नाही बदलत ...... आपल्या लोकांबरोबर\nपण आपली लोक मात्र बदलतात ..... वेळ आल्यावर \" \nपण आपली लोक मात्र बदलतात ..... वेळ आल्यावर\"\nवेळ बदलते ..... आयुष्य पुढे सरकल्यावर\nआयुष्य बदलते .... प्रेम झाल्यावर\nप्रेम नाही बदलत ...... आपल्या लोकांबरोबर\nपण आपली लोक मात्र बदलतात ..... वेळ आल्यावर \" \nपाऊस आज खूप रडला\nपाऊस आज खूप रडला...\nमाहित नाही कोणावर रुसला...\nकदाचित त्यालाही आठवत असतील त्याचे ओघळलेले थेंब...\nत्याने सुद्दा केले असेल कोणावर तरी प्रेम.........\nदिसे त्यांची किमयागिरी ..\nग्रीष्मात ही मनी गुलमोहर फुलला\nभेट घडली खुप दिवसांनी आज,\nहा वेडा जीव माझा बावरला.\nकसे सांगु सखे तुजला,\nग्रीष्मात ही मनी गुलमोहर फुलला.\nयल्लप्पा सटवाजी कोकणे - ०५ एप्रिल २०१५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2017/10/blog-post_4.html", "date_download": "2018-06-19T18:18:04Z", "digest": "sha1:XOA6OGCEWACQ2ILWNFVJMOW5ANEHIQCV", "length": 13994, "nlines": 332, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: राज ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली आज मनसेचा संताप मोर्चा; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nबुधवार, 4 अक्तूबर 2017\nराज ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली आज मनसेचा संताप मोर्चा; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्त्व करणार असल्याने आज नक्की काय घडणार, याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र, हा मोर्चा सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही अजूनही मुंबई पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मनसे आणि प्रशासनात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्ही मोर्चाची संपूर्ण तयारी केली आहे. आता काही झाले तरी मोर्चा निघणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा निर्धार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. लोकशाहीत मोर्चाला परवानगी दिली जात नाही, हा कुठला नियम म्हणायचा. हा म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली.\nमात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मनसेच्या या मोर्चाला परवानगी दिली जात नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तांत्रिकरित्या तशी परवानगी देणे पोलिसांना आणि प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नसली तरी त्यादृष्टीने सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. मेट्रो चित्रपटगृहापासून पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच चर्चगेट स्थानकावर रेल्वे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मनसेकडूनही या भागात मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी मरिनलाईन्स स्थानकापासून रेल्वे मुख्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यावर मनसेचे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले आहेत. तर चर्चगेट स्थानकाच्या परिसरात एक लहानसे व्यासपीठ उभारले जात असून या ठिकाणी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणात असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चर्चगेट स्थानकाचा परिसर बॅरिकेडस लावून बंदिस्त करण्यात आला आहे.\n* मनसेच्या मोर्चाला रेल्वे प्रवासी संघटनांचा पाठिंबा\n* मोर्चाला परवानगी नाकारणे हा तर लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार- संदीप देशपांडे\n* लोकशाहीत मोर्चाला परवानगी देणार नाही, हा कुठला नियम- संदीप देशपांडे\n* ब्रिटीशही मोर्चांना परवानगी देत होते, मात्र हे सरकार परवानगी देत नाही,\n* आमची तयारी पूर्ण; मोर्चा निघणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ- संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस\n* मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nमनसे संताप मोर्चा : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण\nमनसे संताप मोर्चा : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण\nराज ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली आज मनसेचा संताप मोर्...\n‘माझे असत्याचे प्रयोग’; राज ठाकरेंचं मोदींवर पुन्ह...\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2018-06-19T17:52:46Z", "digest": "sha1:37LKAYJAIUG6NHCS5B2YGU4IOEDWP4QX", "length": 7703, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांपेचे - विकिपीडिया", "raw_content": "\nकांपेचेचे मेक्सिको देशामधील स्थान\nराजधानी सान फ्रांसिस्को दे कांपेचे\nक्षेत्रफळ ५७,९२४ चौ. किमी (२२,३६५ चौ. मैल)\nघनता १४ /चौ. किमी (३६ /चौ. मैल)\nकांपेचे (संपूर्ण नाव: कांपेचेचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Campeche)हे मेक्सिकोच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. युकातान द्वीपकल्पावर वसलेल्या कांपेचेच्या पश्चिमेस मेक्सिकोचे आखात (कांपेचेचे आखात), दक्षिणेस ग्वातेमाला व पूर्वेस बेलिझ तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. सान फ्रांसिस्को दे कांपेचे ही कांपेचेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nयुनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या कांपेचेमध्ये माया संस्कृतीमधील अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत.\nमेक्सिकोच्या आग्नेय भागात ५७,९२४ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १८व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअग्वासकाल्येंतेस ·इदाल्गो ·कांपेचे ·किंताना रो ·कोआविला ·कोलिमा ·केरेतारो ·ग्वानाह्वातो ·गेरेरो ·च्यापास ·चिवावा ·ताबास्को ·तामौलिपास ·त्लास्काला ·दुरांगो ·नायारित ·नुएव्हो लेओन ·बेराक्रुथ ·पेब्ला ·बाहा कालिफोर्निया ·बाहा कालिफोर्निया सुर ·मिचोआकान ·मेहिको ·मोरेलोस ·युकातान ·वाशाका ·हालिस्को ·साकातेकास ·सान लुइस पोतोसी ·सिनालोआ ·सोनोरा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१३ रोजी १६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-06-19T18:20:49Z", "digest": "sha1:MXNSYXEESVVUEO4MCYF7TUOTHVOCSOMM", "length": 29410, "nlines": 191, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "इतर | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nहरिश्चंद्रगडावरच्या स्थानिक हॉटेलधारक मित्रांना आवाहन.\nPosted on नोव्हेंबर 29, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in इतर, भटकंती\t• Tagged इतर, भटकंती\t• यावर आपले मत नोंदवा\nहरिश्चंद्रगडावरच्या स्थानिक हॉटेलधारक मित्रांना आवाहन.\nमहाराष्ट्र वनविभागाने गडावर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचऱ्याची भीषण समस्या लक्षात घेऊन भावी काळापासून गडावर कॅम्पिंग व हॉटेल चालवण्यास बंदी घालण्याचा विचार कळवला आणि यामुळे अनुक्रमे गिर्यारोहक व स्थानिक हॉटेलधारक यांचं धाबं दणाणलं. स्थानिक हॉटेलधारक येणाऱ्या गिर्यारोहकांना त्यांच्या मोठ्या संख्येमुळे थर्माकोल किंवा प्लास्टिकच्या प्लेट्समधून खाद्यपदार्थ व चहा/ कॉफी देत असल्याने बेशिस्त पर्यटकांना आयतं कोलीत मिळालं आणि गडावर कचऱ्याचे ढिग दिसू लागले. गड कळसूबाई हरिश्चंद्र अभयारण्याच्या परिक्षेत्रात येत असल्याने व वनविभागाने हे सगळं थांबवण्यासाठी आत्तापार्यंत केलेल्या कंठशोषला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्याही संयमाचा कडेलोट झाला आणि अखेर वन्यजीव कायद्यांना अनुसरून ही कामगिरी करण्यात आली.\nअजूनपर्यंत अधिकृत नोटीस न आल्याने गडावरची हॉटेल्स चालू आहेत. यानिमित्ताने भविष्यात हरिश्चंद्रगडाला या कचऱ्याच्या व बेशिस्त पर्यटनाच्या कलियुगातून मुक्ती मिळावी म्हणून सर्व हॉटेलधारक मित्रांना समस्त गिर्यारोहकांच्या वतीने हे आवाहन. आपला मित्र भास्कर बादडने या कार्याचा शुभारंभ केलाच आहे. इतर स्थानिक मित्रांना वनविभागाला सहकार्य करण्यासाठी हे आवाहन. ह्यामुळे ट्रेकर्सचा गडाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन वनविभागाच्या स्तुत्य उपक्रमाला हातभार लागून एक सुवर्णमध्य निघू शकतो.\nगडावर यापुढे (हॉटेल्स चालू ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतल्यास) कोणत्याही परिस्थितीत थर्माकोलच्या प्लेट्स व प्लॅस्टिकचे ग्लास चहा/कॉफी साठी वापरणं ताबडतोब बंद करा आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये जेवण पुरवण्यास सुरूवात करा. तुम्ही टेंट्ससाठी पाच सहा हजार सहज खर्च करू शकता तर तेच बजेट यासाठी वापरा.\nतुमच्याकडे जेवणाची ऑर्डर देण्यासाठी ग्रुप लिडरचा फोन आल्यास त्याला त्याच्यासकट सर्व सदस्यांना आपापले ताट,वाटी, चमचा व Mug आणायला सांगा व त्याची तयारी नसल्यास ती ऑर्डर घेऊ नका. गडाची विदारक अवस्था बघता धंदा महत्वाचा नसून गडावरील वातावरण सुरळीत होणं अत्यंत गरजेचं आहे.\nअनेकदा ग्रुपमध्ये काही लोक बॅचलर असतात किंवा वेगळ्या शहरात राहत असतात ज्यांच्याकडे हे घरगुती सामान मिळू शकत नाही. अश्या लोकांसाठी तुम्ही तुमची भांडी वापरल्यास त्यांच्याकडून त्याचं नाममात्र शुल्क घ्या आणि त्यांनाच ती भांडी स्वच्छ करायला सांगा.एका ग्रुपमागे फक्त दोन किंवा तीनच लोकांना तुमच्याकडून ताट वाट्या मिळतील असं स्पष्ट सांगा म्हणजे जो उठेल तो त्याच्यासाठी या सगळ्याची सोय तुम्हाला करायला लावणार नाही.\nगडावर गोळ्या,बिस्किटं, चॉकलेट्स, वेफर्स इत्यादी प्लॅस्टिकबंद पदार्थ विकणे (जर विकत असाल तर) ताबडतोब बंद करा. कारण याचाच अतिरेक झाल्याने आज गडाकर ही कारवाई झाली आहे. हे पदार्थ ट्रेकला खाल्ले नाहीत तर कोणीही मरत नाही.\nआपापल्या हॉटेल्सच्या बाहेर पॉलिथिन बॅग्स सक्तीने लावून ठेवा आणि पर्यटकांनी (हा शब्द मुद्दाम वापरला आहे) स्वतःबरोबर आणलेलं प्लास्टिक त्यातच टाकायची कडक सूचना करा. तसं त्यांनी न केल्यास त्यांच्या पुढच्या ऑर्डर्स सरळ कॅन्सल करा (सगळ्यांनीच हे केलं तर या लोकांच्या जेवणाखाण्याची बोंब होईल). चार पैसे मिळत आहेत असा हव्यास धरलात तर हॉटेल कायमचं बंद होईल आणि तुम्ही तिथे नाही म्हणल्यावर हे सगळं नियमित करण्यासाठी वनविभागावर मनुष्यबळाचा अतिरीक्त ताण पडेल. तेव्हा वेळीच जागे व्हा. तुम्ही गिर्यारोहक आणि वनविभाग यांच्यातला स्थानिक दुवा आहात हे लक्षात ठेवा.\nपॉलिथीन बॅगमध्ये गोळा केलेला सुका कचरा रविवारी गडाखाली आणून त्याची योग्य विल्हेवाट लावा. गडावर प्लास्टिकचा कचरा जाळल्याने पर्यावरणाला नुकसान झाल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.\nआज गडाची अवस्था भयाण झाली आहे. त्यामुळे वनविभागाला सहकार्य करणं ही गिर्यारोहकांबरोबर स्थानिकांचीही समान जबाबदारी आहे आणि हॉटेलधारक हे सगळं पाळत आहेत का नाही यावर लक्ष ठेवायची जबाबदारी आपलीच आहे. गडावरील हॉटेल बंद झाल्यास रोजगाराचा प्रश्न तर उत्पन्न होणारच आहे पण बेशिस्त पर्यटनावर नजर ठेवायला मात्र तिथे स्थानिक पातळीवर कोणीही नसेल. तेव्हा आपला हरिश्चंद्रगड वाचवायची जबाबदारी आता आपली आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा गोवर्धन पर्वत उचलूया आणि हरिश्चंद्राच्या देखण्या रुपयाला पुनरुज्जीवीत करूया.\nटीप : जे स्थानिक हॉटेलधारक फेसबुकवर नाहीत त्यांच्यापर्यंत हा मेसेज Whatsapp च्या माध्यमातून पोचवण्यात येत आहे.\nकाही कमेंटबहाद्दरांना नम्र विनंती : पोस्टचा मतीदार्थ लक्षात घ्यावा. काही उपयुक्त सूचना असल्यास शांतपणे कराव्यात. पण उगाच “हे कसं चुकलं. आम्हीच कसे बरोबर” असली बोटं घालून स्वतःच्या अपमानाची तरतूद करून घेऊ नका म्हणजे झालं.\nमाय – स.ग. पाचपोळ\n[फॉरवर्डस मधून आलेल्या एका ईमेलमध्ये खालील कविता मिळाली. मूळ फॉरवर्डमध्ये नारायण सुर्वे कवी असल्याचा उल्लेख केला गेला होता. पण प्रणव प्रियांका प्रकाशा ह्या तरुण, जाणकार कवींनी सुचवलेल्या दुरुस्तीनुसार स.ग.पाचपोळ हे मूळ कवी आहेत. त्याप्रमाणे बदल करत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की जितेंद्र जोशी ह्यांनी देखिल एका कार्यक्रमात ही कविता सादर करताना मराठी कवीचा उल्लेख “नारायण सुर्वे” असाच केला आहे.]\nहंबरून वासराले चाटती जवा गाय\nतवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय\nआयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा\nदुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा\nपिठामंदी पानी टाकून पाजत जाय\nतवा मले पिठामंदी दिसती माझी माय Continue reading →\nएक मुलगा होता, कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला.\nएक मुलगी त्याला आवडत होती, जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती.\nपरंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते…..\nनेहमी तो तिच्या दुकानात जात होता आणि एक सीडी विकत घेत होता, का – तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून ….\nमहीना उलटला…त्याचे आयुष्य ही संपले. Continue reading →\nPosted on जानेवारी 30, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in इतर\t• Tagged misc\t• यावर आपले मत नोंदवा\nउर्दूतील प्रसिद्ध शायर जफर गोरखपुरी ह्यांच्या\n‘तो समझो गझल हुई’ ह्या गझलचा मराठी भावानुवाद\nमिले किसीसे नजर, तो समझो गझल हुई,\nरहे ना अपनी खबर,तो समझो गझल हुई\nमिला के नजरों को, वो हया से फिर,\nझुका ले कोई नजर,तो समझो गझल हुई\nइधर मचल कर उन्हें, पुकारे जुनूं मेरा,\nभडक उठे दिल उधर, तो समझो गझल हुई\nउदास बिस्तर की सिलवटें, जब तुम्हें चुभें,\nन सो सको रातभर, तो समझो गझल हुई\nवो बदगुमां हो तो, शेर सुझे ना शायरी,\nवो महर-बां हो ‘जफर’, तो समझो गझल हुई\nभेटता हे, नयन अपुले,बघ गझल उमलली\nमजसी मी, विसरलो अन, बघ गझल उमलली\nबघुन क्षणभर तिने, लाजेने मग हळुच,\nनजर खाली झुकविली अन, बघ गझल उमलली \nहे उदास शयन नी;सुरुकुत्या खुपती जीवा,\nरात्र सारी जागता मी ,बघ गझल उमलली\n येथ , ‘तिकडेही’ अन बघा,\n‘आग रेशम’ चेतली अन, बघ गझल उमलली \nअसताना ती रुसुन, कविता ना मज सुचे,\nगोड ती हसली ‘जफर’ अन,बघ गझल उमलली \n(ह्या भावानुवादात जर ‘उमलली’ हा शब्दाच्या\nठिकाणी ‘उमजली’ हा शब्द घातला तर\nआशयाचा आणखी एक पदर दिसु शकतो असे\nगालावर खळी, डोळ्यात धुंदी….\nगालावरी खळी डोळ्यात धुंदि\nओठावर खुले लाली गुलाबाची\nकधी कुठे कसा तुला सांग भेटू\nवाट पाहतो एका ईशा-याची\nजाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू\nमाझा रंग तू घे, तूझा रंग मला दे\nकोणताहा मौसम मस्त रंगाचा\nतुझ्यासवे माझ्या जिवनी आला\nसुने सुने होते किती मन माझे\nआज तेच वाटे धूंद मधुशाला\nजगण्याची मज आता कळते मजा\nनाहि मी कोणाचा आहे तुझा\nसांगतो मी खरे खुरे तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे थरारे\nकधी तूझ्या पुढे-पुढे कधी तुझ्या मागे-मागे करतो मी ईशारे\nए जाऊ नको दूर तू\nजाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू\nमाझा रंग तू घे, तूझा रंग मला दे\nमला जिंदगीही घेऊनी आली\nतुझ्या चाहुलीची धुन आनंदि\nअंतरास माझ्या छेडूनी गेली\nजगण्याची मज आता येई मजा\nतू माझे जिवन तू माझी दिशा\nआता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगीरी हुर-हुर का जिवाला\nबोल आता तरी काहि तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला\nए जाऊ नको दूर तू\nजाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू\nमाझा रंग तू घे, तूझा रंग मला दे………….\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathimedia.in/Paryatan.html", "date_download": "2018-06-19T18:27:34Z", "digest": "sha1:Q3I3OQCS4GGWBKGJQSJ7POUVOIZWDYNH", "length": 1879, "nlines": 38, "source_domain": "marathimedia.in", "title": " MarathiMedia", "raw_content": "\nविनोद विनोद विनोद ्रिपल सिट व सुसाट वेगाने बाईक चालवणा-यांवर कारवाई कधी\nवसईमध्ये ट्रिपल सिट आणि सुसाट वेगाने बाईक चालविणे हे आता नित्याचेच झाले आहे. वसई पारनाका येथे असलेल्या पोलिस चौकी समोरनही अगदी बिनधास्तपणे.......\nविनोद विनोद विनोद जनजागृतीमुळेच सुरक्षिततेची कामगारांना जाणीव\nडिसेंबर 1984 मध्ये भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीतून अतिविषारी अशा पोस्टिसाइड मिथाईल आयसोसायनेट गॅसच्या 40 टन गळतीमुळे हजारो कामगार.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/p/blog-page_163.html", "date_download": "2018-06-19T18:16:03Z", "digest": "sha1:UFVXPATESV2LVG2CBRBNWCOWIYDN27T6", "length": 34061, "nlines": 297, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: भारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nखाली दिलेली माहिती आपल्याला पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर या पानाच्या शेवटी डाऊनलोड बटण दिलेले आहे.\nभारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. यामुळे या झेंड्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मधल्या पांढर्‍या रंगात निळ्या रंगाचे २४ आर्‍यांचे अशोक चक्र आहे. मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.\nभारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.\nध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ :\nभारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).\n२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला.\nत्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढर्‍या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असलेल्य सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत. डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे\nध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.\n- वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.\n- मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.\n- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचा बोध होतो.\n- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते.त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे\nभारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली\nभारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.\nराष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी भारतीयांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की, तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो.. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोच. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.\nसंहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो.. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो. प्लॅस्टिकचा ध्वज वापरणे मना असते.\nराष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.\nसंहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.\nराष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.\nध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.\nकेवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.\nभारतीय राष्ट्रध्वजाने साहित्यिक आणि सांस्कृतिक उल्लेख\nभारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे. विवीध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येते. हिंदी कवी श्यामलाल गूप्त 'पार्षद' ह्यांनी लिहिलेल्या \"विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा\" ह्या गीतास १९३८च्या काँग्रेस आधीवेशनात 'झेंडा गीत' म्हणून स्विकारले गेले.\nस्वांत्र्य लढ्यासाठी लिहिलेल्या प्रेरणादायी गीतात बा.भ. बोरकरांनी ' चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण, कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान अशी त्यांच्या गीतातून गर्जना केली, \"अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरा रे\" अशी ललकारी कवी योगेश्वर अभ्यंकरांनी दिली.\n'हिंदूस्तान की कसम' या हिंदी चित्रपटात मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या हिंदूस्तान की कसम ह्या कैफी आजमी लिखीत मन्ना डे यांनी गायलेल्या गीतात कैफी आजमी म्हणतात, \"दुनिया की याद अपना ये बाँकेपन रहेगा, लहरायेगा तिरंगा जबतक गगन रहेगा, ये निशान है हमारा इस निशान कि कसम, 'हिंदूस्तान की कसम'... तर खैय्याम यांनी संगित बद्ध केलेल्या (गायक: महेन्द्र कपूर), 'तू जान ले पाकीस्तान' या गीतात गीतकार साहीर बजावतात , \"... हम अपने तिरंगे झंडे के दुश्मन को, कुचलकर रख देंगे...\" पुणे आकाशवाणीवरुन प्रकाशित सौ. अनुराधा ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या || उंच आकाशी फडके तिरंगा || या ध्वजगीतातून \"देशप्रेमिंचा हा कैवारी | देशद्रोह्यांचा कट्टर वैरी | फितुरांना लावी सुरुंगा | उंच आकाशी फडके तिरंगा || १ ||\"अशा शब्दात भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आभिमान व्यक्त केलेला दिसून येतो.\nस्वातंत्र्योत्तर गीत काव्यात लग्नाची वरात या मराठी चित्रपटात \"नभी तिरंगा लहरत ठेऊ, करु त्याचा सन्मान\" हे गीत स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजात शब्दबद्ध केले गेले आहे.\nभारतीय संविधानात नमुद नागरीकांच्या कर्तव्याप्रमाणे भारतीय नागरीकांनी राष्ट्रगीतासोबतच राष्ट्रध्वजाचा आदर करणे अभिप्रेत असते.\nभारतातील पंजाब राज्यात अटारी येथे भारतीय सीमेच्या आत 360 फूट उंचींचा भारतीय राष्ट्रध्वज आतापर्यंतचा (मार्च २०१७) सर्वाधीक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आहे. हा राष्ट्रध्वज 120 फूट लांब आणि 80 फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे. कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरात पुणे महानगरपालिकेने उभारलेला २३७ फुट उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज दैनिक लोकसत्ता वृत्तानुसार महाराष्ट्र राज्यातील आता पर्यंतचा (ऑगस्ट २०१६) सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज आहे.\n( माहिती स्त्रोत- विकिपिडीया )\nवर दिलेली माहिती पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवेळापत्रक व तासिका विभागणी\nवेळापत्रक व तासिका विभागणी\nशाळा सुरु होताना लागणारे कोरे फॉर्म\nवार्षिक नियोजन- इ. 1 ली ते 8 वी\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ritesh-deshmukh-and-kunal-kemmu-reaction-on-mumbai-farmers-march/articleshow/63266513.cms", "date_download": "2018-06-19T17:51:33Z", "digest": "sha1:TLLKMN4GIKXWCK3T44KLPE7EYVMLMQ74", "length": 24291, "nlines": 242, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ritesh deshmukh and kunal kemmu reaction on mumbai farmers march | शेतकऱ्यांच्या मोर्चावर रितेश-कुणालचं ट्विट - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nशेतकऱ्यांच्या मोर्चावर रितेश-कुणालचं ट्विट\nशेतकऱ्यांच्या मोर्चावर रितेश-कुणालचं ट्विट\nसरकार दरबारी मागण्या मंजूर करण्यासाठी ३० हजारांहून अधिक शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मोर्चाला भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला असतानाच आता बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि कुणाल खेमू या दोघांनी शेतकऱ्यांचे फोटो शेअर करीत ट्विट केले आहे.\nरितेश देशमुखने ट्विट केले असून त्यात त्यानं म्हटलंय, मालाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी ५० हजार शेतकऱ्यांनी १८० किमीची पायपीट केली. १० वीच्या परीक्षा सुरू असून त्यांना त्रास होऊ नये यासाठी ते संपूर्ण रात्रभर चालत राहिले, असं ट्विट रितेशने केलंय.\nशेतकऱ्यांच्या अडचणी ऐकल्यानंतर खरंच मी भावनिक झालो आहे. पायात चप्पल न घालताही शेतकरी पायपीट करीत मुंबईत आले. त्यांचे धैर्य, शांतपणा आणि शिस्तबद्धता खरोखरच वाखणण्याजोगी आहे. खूप वर्षांपासून सुरू असलेली त्यांची अग्निपरीक्षा संपवण्यासाठी काही तरी तोडगा निघेल, अशी मला आशा आहे. जय जवान. असं ट्विट कुणाल खेमूनं केलं आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं: उद्धव\n'या' औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक व्हा: सेना\nमुंबईत ब्यू माँड इमारतीला भीषण आग\nसचिन तेंडुलकरनं 'या' चिमुकल्याचे वाचवले प्राण\nमोदींच्या 'त्या' फोटोची राजनं उडवली खिल्ली\nलालूप्रसाद 'एशियन हार्ट'मध्ये दाखल\nराहुल गांधी यांना बालहक्क आयोगाची नोटीस\nशिशिर शिंदे यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव\n1शेतकऱ्यांच्या मोर्चावर रितेश-कुणालचं ट्विट...\n2व्हिडिओ: किसान लाँग मार्च थेट आझाद मैदानातून...\n3सकारात्मक चर्चेनंतर योग्य निर्णय घेऊ: CM...\n4दगाबाजी केल्यास अन्नत्याग करू: शेतकरी...\n5शेतकरी आंदोलनात राहुल गांधींची उडी...\n6लाँग मार्चः बळीराजाला मुस्लिम संघटनांची साथ...\n7६ मंत्र्यांची समिती करणार मोर्चेकऱ्यांशी चर्चा...\n8लाँग मार्च: मुख्यमंत्र्यांची मंत्रिगटासोबत चर्चा...\n9शेतकऱ्यांच्या 'लाँग मार्च'ला डबेवाल्यांचा पाठिंबा...\n10'शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला बेचिराख करेल'...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/high-temperature-recorded-vidarbha-brahmapuri-118140", "date_download": "2018-06-19T18:37:24Z", "digest": "sha1:VTD73HRGY4KNBJ77AKPHJWFZ6UURMND2", "length": 10935, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "high temperature recorded in Vidarbha at Brahmapuri ब्रह्मपुरी विदर्भात हॉट | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 21 मे 2018\nनागपूर - विदर्भातील उन्हाच्या लाटेचा प्रभाव रविवारीही कायम राहिला. ब्रह्मपुरी येथे विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूरचा पारा \"जैसे थे' राहिला.\nनवतपा जसजसा जवळ येत आहे, तसतसा उन्हाचा तडाखा वाढत आहे. शनिवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या चंद्रपूर येथे पाऱ्यात किंचित घट झाली. येथे कमाल तापमान 47.4 अंश नोंदले गेले. ब्रह्मपुरी येथे पाऱ्याने विदर्भातील 47.6 अंशांचा विक्रम नोंदविला. नागपुरात (46.2 अंश सेल्सिअस) कमाल तापमान कालच्या इतकेच नोंदले गेले. या आठवड्यात हवामान कोरडे राहणार असल्याने तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.\nनागपूर - विदर्भातील उन्हाच्या लाटेचा प्रभाव रविवारीही कायम राहिला. ब्रह्मपुरी येथे विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूरचा पारा \"जैसे थे' राहिला.\nनवतपा जसजसा जवळ येत आहे, तसतसा उन्हाचा तडाखा वाढत आहे. शनिवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या चंद्रपूर येथे पाऱ्यात किंचित घट झाली. येथे कमाल तापमान 47.4 अंश नोंदले गेले. ब्रह्मपुरी येथे पाऱ्याने विदर्भातील 47.6 अंशांचा विक्रम नोंदविला. नागपुरात (46.2 अंश सेल्सिअस) कमाल तापमान कालच्या इतकेच नोंदले गेले. या आठवड्यात हवामान कोरडे राहणार असल्याने तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.\nइंग्लंडची वन-डेमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या\nनॉटिंगहॅम : मायदेशातील आगामी विश्वकरंडकाचे यजमान असलेल्या इंग्लंडने वन-डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. विशेष म्हणजे विद्यमान...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nवेगळ्या विदर्भासाठी 4 जुलैला नागपूर बंदची हाक\nखामगाव (बुलडाणा) : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर येथे 4 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा निषेध करण्याचे...\nकृषिपंपांसाठी दोन लाख नवीन वितरण रोहित्र\nसोलापूर - नियमित व वेळेत वीजपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी अनेकदा शेतकरी करतात. त्या दूर करण्यासाठी...\nमहाराष्ट्राचे त्रिभाजन करण्याचा भाजपचा डाव : अशोक चव्हाण\nनांदेड : पूर्वीच्या निजाम राजवटीत असलेला मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये बिनशर्त सहभागी झाला. स्वातंत्र्यसैनिकांच्या हौतात्म्यानंतर संयुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_727.html", "date_download": "2018-06-19T17:42:08Z", "digest": "sha1:LHAGY3T7JIKVDOWWBTCWHOBVLQOVAL6C", "length": 13204, "nlines": 82, "source_domain": "www.idainik.com", "title": "मागास वस्त्यांचे रूपडे पालटले - iDainik.com", "raw_content": "\nHome > Karad > Satara Dist > मागास वस्त्यांचे रूपडे पालटले\nमागास वस्त्यांचे रूपडे पालटले\nकराड : वॉर्ड क्रमांक दहाचा विस्तार फारसा मोठा नाही. दत्त शिवम सोसायटी, जय मल्हार कॉलनी, बागल वस्ती आणि माळी वस्ती हा या वॉर्डातील प्रमुख भाग. बहुसंख्येने मागासवर्गीय कुटुंब या वॉर्डमध्ये आहेत. येथील अंतर्गत रस्ते, घरे, सार्वजनिक शौचालये पाहिल्यानंतर या वस्त्यांचे रूपडे पालटल्याचे समाधानकारक चित्र दिसून येते. जयमल्हार, बागल वस्तीमध्ये बहुसंख्येने मागासवर्गीय कुटुंब वास्तव्यास आहेत. मागास भाग असला तरी नागरी सुविधांची कोणतीच उणीव या भागात दिसून येत नाही. उलट या भागातील विकासकामांवर विशेष लक्ष मलकापूर नगरपंचायतीने दिल्याचे जाणवते. ज्या दुर्लक्षित भागात विकास कामांना प्राधान्य द्यायला हवे, त्या ठिकाणी कामे झाल्याने या भागाचा पूर्ण कायापालट झाला आहे. रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास, प्राधानमंत्री आवास आदी योजनांतर्गत तेथील मागास लोकांना घरकुलाचे लाभ देण्यात आले आहेत. जुनी व मोडकळीस आलेली घरे पाडून त्या ठिकाणी नवे घरे बांधून देण्यात आली आहेत. अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, सार्वजनिक शौचालयांचे युनिट, परिसराची स्वच्छता, दिवाबत्ती, पिण्याच्या पाण्याची सोय अशा सर्वच बाजूंनी या वॉर्डचा विकास झाल्याचे दिसून येत आहे.\nदत्त शिवम सोसायटीमधील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीचे वृक्षारोपन केले असून त्याच्या संवर्धनाची जबाबदारीही घेतली आहे. पर्यावरणाला महत्व देणारे या वॉर्डातील सूज्ञ नागरिक आहेत. बंदिस्त नाल्याचे काम पूर्ण झाले आहे. या नाल्यांसाठी रस्त्यामध्ये खुदाई करण्यात आली होती. मात्र नाल्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ते पूर्ववत करण्यात आले आहेत. शिवाय हे रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्याचे कामही नगरपंचायत प्रशासनाने हाती घेतले आहे. काही कॉलन्यांमधील रस्ते अपूर्ण असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस सुरू झाल्याने चिखलाचे साम्राज्य आहे.\nमलशुध्दीकरण केंद्र या वॉर्डमध्ये असल्याने त्या ठिकाणचे रस्ते चांगले झाले आहेत. मलकापूर शहराचे दूषित पाणी नदीत मिसळणार नाही, याची खबरदारी नगरपंचायतीने घेतली आहे. रिकाम्या व वर्षानुवर्षे पडून असणार्‍या प्लॉटचा प्रश्‍न या वॉर्डमध्ये आहेच. नगरपंचायतीने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.\nअसा आहे वॉर्ड क्रमांक दहा...\nया वॉर्डमध्ये बागलवस्ती रस्ता क्रमांक 2 उत्तरेकडील भाग, राधाकृष्ण मंगल कार्यालय परिसर, दत्त शिवम सोसायटी, जयमल्हार कॉलनी परिसर, माळी वस्ती, दांगट वस्ती या भागाचा समावेश होतो. या वॉर्डची लोकसंख्या 1691 इतकी असून हा वॉर्ड अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. दोन्ही गटाकडून इच्छुकांची चाचपणी सुरू आहे.\nवॉर्ड क्रमांक दहामधील इच्छुक उमेदवार...\nप्रभाग क्रमांक 10 हा अनुसूचित जाती महिला जागेसाठी आरक्षित असल्याने या वॉर्डमध्ये ताकदीचा उमेदवार शोधण्याची मोहीम दोन्ही गटाकडून सुरू आहे. या दोन्ही गटाकडून तीन ते चार उमेदवारांची चाचपणी झाली आहे. नारायण पेंटर यांच्या कुटुंबातील महिला, आबा सोळवंडे यांची पत्नी तसेच खिलारे कुटुंबातील महिलांची नावे चर्चेत आहेत.\nआपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2018-06-19T18:11:08Z", "digest": "sha1:LQWCJSCVQJOHTESLYXHUFHQ4QSN25VN3", "length": 5567, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेपल्सचे युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nशंभर दिवसांचे युद्ध ह्या युद्धाचा भाग\n१५ मार्च - २० मे १८१५\nसंयुक्त राजतंत्र नेपल्सचे राजतंत्र\n३५,००० (युद्धात सहभागी) ८२,००० (मरातने दाखवल्याप्रमाणे)\nपनारो • फरारा • ओकियोबेलो • कार्पी • कासालिगा • रोन्को • केसेनातिको • पेसारो • स्कापेझानो • तोलेंतिनो • आंकोना • कास्तेल दि सांग्रो • सान जर्मानो • गेटा\nइंग्लिश युद्धे (गनबोट युद्ध • डेन्मार्क-स्वीडन युद्ध) • आंग्ल-मराठा युद्ध • तिसरा संघ • इंग्लंड-स्पेन युद्ध • इराण-रशिया युद्ध • पोमेरानियन युद्ध • चौथा संघ • रशिया-तुर्कस्तान युद्ध • फिनलंडचे युद्ध • इंग्लंड-तुर्कस्तान युद्ध • द्वीपकल्पीय युद्ध • आंग्ल-रशिया युद्ध • पाचवा संघ • आंग्ल-स्वीडन युद्ध • फ्रान्सचे रशियावरील आक्रमण – १८१२ चे युद्ध • सहावा संघ (जर्मन मोहिम) स्वीडन-नॉर्वे युद्ध • सातवा संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2011/04/", "date_download": "2018-06-19T18:15:46Z", "digest": "sha1:JXM7NQX3LHUOE5TZR4FD7Z5OROGTWTDV", "length": 6548, "nlines": 122, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: April 2011", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nयेणारी वार्याची प्रत्येक झुळूक मी\nभविष्याची अनेक सुंदर स्वप्ने मी\nतुझ्या वचनाने पहिली होती.\nजीव दंगला गुंगला रंगला असा..\nअशी काही गाणी निर्माण होतात की जी ऐकल्यानंतर ती थेट काळजाला जाऊन भिडतात असेच हें एक थेट काळजाला हात घालणार मराठी गाण \"जीव दंगला गुंगला रंगला असा\" मला खूप भावले आहे तुम्हालाही नक्कीच भावेल ..............\nजीव दंगला गुंगला रंगला असा..\nपीरमाची आस तू ..\nकाळीज माझं तू ..\nजीव दंगला गुंगला रंगला असा..\nपीरमाची आस तू ..\nरात उसासा देईल ..\nहि काकणाची तोड माळ तू..\nखुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन..\nतुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचं गोंदण..\nजीव दंगला गुंगला रंगला असा..\nपीरमाची आस तू ..\nअसेल सोबत कुणीतरी चालायला\nतरच चालण्यात त्या अर्थ असेल\nसोबतीमुळे त्याच्या वाळवंटात देखील\nशब्द असेच सुचलेत मला तु निघून गेल्यावर\nमनातील मनोरे असेच ढासळलेत आता.\nमात्र मला झोपेतून जाग आल्यावर ..\nझोपेचे सोंग घेऊन कुठवर जगायचे जागे तरी व्हावे लागणार ...\nकरपनारे झाड मी कुणाच्या सावलीची आता आस शोधणार\nसोडायचा होता हात असा मधेच तर\nपहिल्यांदा सावरायचा तरी कश्याला\nजाणारा तोल माझा सोबतीशिवाय तुझ्या\nतु असा पहिला आवरायचा तरी कश्याला\nसोडताना हात तुझा त्याक्षणी छाती माझी धडधडत होती.\nशेवटचीच भेट होती अपुली अशी जाणीव मला होत होती.\nनियमित वाहणारी मंजुळ नदी तु\nअचानक असे रौद्ररूप का घ्यावेस.\nकवेत तुझ्या सगळ्या आठवणी\nघेऊन सागरास असे का मिळावेस.\nदिलेली वचने तुझी परत तुझी तुला ती घेऊन जा\nओठांवर हसू माझ्या पहिल्यासारखेच ठेऊन जा\nप्रेम केल मी तुझ्यावर असेच फसण्यासाठी\nआयुष्यात पुन्हा कधीही न हसण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2012/02/blog-post_7148.html", "date_download": "2018-06-19T18:26:12Z", "digest": "sha1:SO57HZEYNXNHROAFKRW6AHGUZ3MXE7UO", "length": 92524, "nlines": 444, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: नक्कल करायलाही अक्कल लागते", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nशनिवार, 11 फ़रवरी 2012\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nसंकलन : संदीप आचार्य - रविवार, २९ जानेवारी २०१२\nगिरीश कुबेर-‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मध्ये तुमचे स्वागत. तुमचा या एक्स्प्रेसच्या इमारतीशी तसा जुना संबंध आहे..\nराज ठाकरे- ‘लोकसत्ता’मध्ये १९८६-८७ या दोन वर्षांमध्ये मी फ्रीलान्स कार्टुनिस्ट म्हणून काम केले. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर एक व्यंगचित्र मी काढले होते. ते माझे येथील शेवटचे व्यंगचित्र. नंतर घरी व्यंगचित्र काढायचो आणि येथे घेऊन यायचो.\nत्यावेळी फारशी वादग्रस्त व्यंगचित्रे काढली नाहीत; कारण तेव्हा तशी सवय नव्हती. पुढे ‘सामना’ सुरू झाल्यानंतर १९९२ ते ९७ या काळात अनेक व्यंगचित्रे काढली. त्यावेळी शरद पवार यांच्यावरील काही व्यंगचित्रे गाजली होती. तेव्हा पवारांच्या २८५ भूखंडांचे प्रकरणही गाजत होते. त्यावर ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून’ अशा ओळी लिहून एक व्यंगचित्र काढले होते. शिवसेनेला केवळ वातीपुरताच कापूस माहीत, अशी टीका कापूस आंदोलनाच्यावेळी शरद पवार यांनी केली होती. तेव्हा गादीवर झोपलेल्या पवारांचे चित्र काढले होते. खाली ओळी होत्या, ‘तुमचा कापसाचा संबंध केवळ सत्तेच्या गादी पुरताच का\nगिरीश कुबेर- तुमचे काकाही उत्तम व्यंगचित्रकार, व्यंगचित्राच्या बाबतीत तुमचे घराणे थेट डोव्हिड लो यांच्यापर्यंत पोहोचलेले. अशावेळी राजकारणात आल्यामुळे ‘ती रेषा’ पुसली गेली का तुम्हाला डिस्ने वगैरेही करायचे होते तुम्हाला डिस्ने वगैरेही करायचे होते अभिषेक बच्चन यांना घेऊन एक चित्रपट करण्याचे तुमच्या मनात होते..\nराज ठाकरे- मी बराच काळ राजकीय व्यंगचित्रे काढली. आताच्या राजकीय वाटचालीत ते शक्य होत नाही. सध्या माझा बहुतेक वेळ मनसेच्या उमेदवारांचे ‘एडिटिंग’ करण्यात जातो. २००१ ला मी संपूर्णपणे राजकारण हा विषय बंद केला होता. ज्याचा शेवट मी ज्या पक्षात होतो तेथून बाहेर पडण्यात झाला. २००१ ते २००३ पर्यंत मी काय करतोय हे कोणी मला विचारतही नसे. निवडणुका आल्या की मला प्रचाराला बाहेर काढायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा अडगळीत ठेवून द्यायचे. ही त्यावेळची पद्धत होती. २००४ सालीही असेच प्रचाराला बाहेर काढले होते. त्यामुळे माझ्यापुढे दोनच पर्याय होते. एक म्हणजे राजकारणातून संपूर्णपणे बाजूला होणे किंवा स्वत:चा राजकीय पक्ष काढणे. त्यावेळी असंख्य कार्यकर्त्यांच्या तसेच अनेकांच्या माझ्याकडून काही अपेक्षा होत्या. त्यामुळे राजकारणातून बाहेर पडणे शक्य नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे मला दुसरे काहीच करता येत नव्हते म्हणून मी राजकारणात आलो नाही. करण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या व आजही आहेत. शहरांचा विकास तसेच अनेक चांगल्या योजना तयार करणे या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. माझ्यात नवनिर्मितीची क्षमता आहे ती लोकांसाठी का वापरू नये या विचारातून मी राजकारणात राहायचे ठरवले. नवीन काहीतरी करत राहाणे हा माझ्या आवडीचा भाग आहे. तेच राजकारणात मला करायचे आहे. लोकांनी जर आशीर्वाद दिले तर अनेक चांगल्या गोष्टी करता येतील. चित्रपट हे क्षेत्र असे आहे की त्यात संपूर्ण झोकून देण्याची गरज आहे. एकाचवेळी राजकारण आणि चित्रपट अशा दोन्ही गोष्टी करता येणार नाही.\n: राज ठाकरे (Idea Exchange - सामर्थ संवादाचे) भाग - १\nसुहास गांगल- तुम्हाला नवनिर्मिती करण्याची आवड आहे असे तुम्ही म्हणता, पण तुमच्यावर नक्कल करण्याचा आरोप होतो\nराज ठाकरे- असं आहे, त्यांना माझ्यावर असले आरोप करण्याशिवाय दुसरे काही करता येण्यासारखे नाही, त्यामुळे नक्कल करतो असे आरोप करत राहातात.\nसुहास गांगल- बाळासाहेब म्हणाले होते, त्याच्याकडे, म्हणजे तुमच्याकडे ‘नक्कल’ आहे, आमच्याकडे ‘अक्कल’ आहे..\nराज ठाकरे- अहो, नक्कल करायलाही अक्कल लागते.. प्रश्न असा आहे की, शेवटी मी कुठच्या बाहेरच्या घरातून आलेलो नाही. हा घराण्याचा वारसा आहे. नक्कल करण्याचा आरोप व्यंगचित्रांच्या बाबतीत का केला जात नाही या गोष्टी केवळ नक्कल करून येत नाहीत. तुम्ही आचार्य अत्रे यांची तसेच प्रबोधनकारांची जुनी पुस्तके वाचा. प्रबोधनकारांनी १९२२ साली परप्रांतीयांची घुसखोरी, नोकऱ्यांवरील आक्रमण हे विषय मांडले आहेत. मुंबईत परप्रांतीय येतील आणि मराठी टक्का कमी करतील असे माझ्या आजोबांनी त्यावेळी लिहिले होते. अत्रे यांनी मराठी माणसाविषयी मांडलेले विचार वाचल्यानंतर १९६०च्या दशकात शिवसेनेने जे विचार मांडले त्यालाही मग नक्कल म्हणायचे का\nप्रशांत दीक्षित- तुमच्या मते तुमची ओरिजिनॅलिटी कशात आहे आणि बाळासाहेबांची कशात आहे\nराज ठाकरे- तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही या साऱ्या प्रकारात माझ्या वडिलांना विसरता. त्यांच्यामध्येही व्यंगचित्रकार, चित्रकला अशा अनेक गोष्टी होत्या.आता माझे वडील सुरुवातीपासून फोटोग्राफी करायचे, मग आता काय म्हणू नक्कल केली माझ्यातले ओरिजनल काय ते इतरांनी पाहावे. मुळात ओरिजनल काय हे पाहण्यापेक्षा जेन्युइन काय आहे ते पाहा ना माझ्यातले ओरिजनल काय ते इतरांनी पाहावे. मुळात ओरिजनल काय हे पाहण्यापेक्षा जेन्युइन काय आहे ते पाहा ना प्रभाव आणि अनुकरण यांच्यात फरक असतो.\nगिरीश कुबेर- कलावंत ठाकरे आणि फटकळ राजकारणी ठाकरे यांच्यात नेमके काय वैशिष्टय़ आहे दुसरे म्हणजे, ठाकरे घराण्यातच एक चक्रमपणा दिसून येतो, ते नेमके काय आहे\nराज ठाकरे- चित्रकला अथवा व्यंगचित्रकला हे एक माध्यम आहे. व्यंगचित्र काढण्यासाठी मुळात चित्र काढता यायला हवे. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे किंवा घटनेतील व्यंग ओळखून व्यंगचित्र काढणे ही एक प्रक्रिया आहे. ती नक्कल करून येत नाही. मी जी व्यंगचित्रे काढली आणि जे राजकारण करत आहे त्यात एक सातत्य आहे. आणि चक्रमपणा हा अनुवांशिक भाग आहे. माझे आजोबा, खापर पणजोबा ही वेगळ्या धाटणीची माणसे होती. एखादी गोष्ट पटली नाही तर ठाम विरोध करत. मग कोणाची पर्वा वगैरे अजिबात नाही. कलेवर व कलावंतांवर प्रेम तसेच सामाजिक बांधीलकी हा ठाकऱ्यांचा स्थायीभाव. आता चार चार पिढय़ा डॉक्टर असतात ना तसंच हा चक्रमपणा वारसहक्काने चालत आला आहे. हा वारसा पुढेही चालू राहील पण कोणत्या क्षेत्रात चालेल ते सांगणे कठीण आहे.\nगिरीश कुबेर- मनसे स्थापन केल्यानंतर लोकांच्या अपेक्षांच्या कसोटीला उतरला आहात का \nराज ठाकरे- पक्ष काढणे ही सोपी गोष्ट नाही. मी जेव्हा पक्ष काढला तेव्हा एकाही शिवसैनिकाला अथवा नेत्याला पक्षात येतो का म्हणून फोन केला नाही. तुम्ही विचार करा, जेव्हा मी पक्ष स्थापन केल्यानंतर शिवतीर्थावर सभा घेण्याचे ठरवले त्यावेळी जर लोक आले नसते तर दोन तासात, नव्हे, अवघ्या अध्र्या तासात मी संपलो असतो. नवीन पक्ष, नवीन झेंडा, नवीन चिन्ह तसेच राजकीय अनुभव नसलेला तरुण घेऊन २००७च्या पालिका निवडणुकीत उतरलो. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका इंग्रजी वर्तमानपत्रात बातमी झळकली, ‘पार्टी इज ओव्हर’. मला त्यावेळी काय झाले असेल याचा नुसता विचार करा. त्या पार्टी इज ओव्हरपासून आजपर्यंतचा प्रवास झाला आहे. माझा पक्ष नवीन असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या साऱ्यातून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्राामणिकपणे प्रयत्न करत आहे.\nमुकुंद संगोराम- नवीन पक्ष स्थापन करताना शिवसेनेतील काय घ्यायचं नाही, असं तुम्ही ठरवलं\nराज ठाकरे- खरं सांगू.. संपादक-साहित्यिक यांच्याशी वाद घालायचा नाही. त्याच्यात आपली एनर्जी वाया घालवायची नाही. पत्रकारांना शिव्या द्यायच्या नाहीत, अशा काही गोष्टी मी ठरवल्या होत्या. पत्रकारांचे फोन घ्यायचे. टीका झाली तर प्रतिक्रिया द्यायची नाही.\nप्रशांत दीक्षित- तुम्ही शिवसेनेत असताना शिवसेना कोणत्या मुद्दय़ांपासून ढळत गेली\nराज ठाकरे- बाळासाहेब जोपर्यंत संपूर्णपणे कार्यरत होते तोपर्यंत काही प्रश्न नव्हता. त्यांचा प्रामाणिकपणा, कामावर बारीक लक्ष याला काही तोड नव्हती. त्यांचे विचार ठाम होते. नुसतेच पैसे व सत्ता असले विचार बाळासाहेबांच्या वेळेला नव्हते. त्यांनी ज्या कष्टातून हे उभे केले ते मी लहानपणापासून पाहिले आहे. त्यांचे जेव्हा चोवीस तास लक्ष होते तेव्हा काही अडचण नव्हती.\nगिरीश कुबेर- नंतरच्या नेतृत्वाचे लक्ष नव्हते असे म्हणायचे आहे का \nराज ठाकरे- कसं आहे, मी जेव्हा आंदोलन करतो किंवा मुद्दा मांडतो तेव्हा तो मला स्वत:ला पूर्णपणे पटलेला असतो. त्यामुळे मी कोणत्याही टीकेला तोंड देऊ शकतो. मुळात तुम्हालाच तुमचा विषय पटलेला नसेल तर तुम्ही त्याला न्याय देऊ शकणार नाही. आता आजच्याच सामनामध्ये उद्धवची पुस्तके ई-बुकवर टाकण्याची बातमी आहे. निवडणुकीचा विषय आहे आणि यांचे काय चालले आहे आता मलाही अनेक षौक आहेत पण वेळकाळाचे भान बाळगले पाहिजे. विषयाचे गांभीर्य नसेल तर सारेच फिके पडत जाते. त्यामुळेच मी अखेर शिवसेनेतून बाहेर पडलो.\nगिरीश कुबेर- १९६६ला शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर तुमचा नवीन पक्ष उभा राहिला तो केवळ शिवसेनेच्या नाराजीतून उभा राहिला का\nराज ठाकरे- माझा पक्ष स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस हा नवीन पक्ष उभा राहिला. अर्थात शरद पवार अनुभवी होते. त्यापूर्वीही पुलोदचा प्रयोग त्यांनी केला होता. त्यांनी प्रस्थापितांना घेऊन पक्ष उभा केला. ते निवडून येणाऱ्या माणसांची मोळी बांधतात आणि त्याची दोरी ही पवार साहेबांच्या हाती घट्ट असते. माझ्याकडे निवडून येणाऱ्या माणसांची मोळी नव्हती. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मराठी मते फोडल्याची टीका झाली. पराभव हा कोणाच्या तरी माथी मारायचा असतो त्यातून मनसेवर मराठी मते फोडल्याचा आरोप झाला. मात्र मराठी माणसाने असल्या आरोपांना दाद दिली नाही. दरवर्षी १८ वयोगटाचा तरुण मोठय़ा प्रमाणात बाहेर पडतो, अशा असंख्य महिला आहेत की ज्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. त्याशिवाय कालपर्यंत मतदान न करणाऱ्या एका मोठय़ा वर्गाने मनसेला मत दिले आहे. माझ्याकडे अन्य पक्षांची वळलेली मते ही दीड टक्का असतील. सर्व पक्षांना त्यांची मते मिळाली याचा अर्थ मतदान वाढले आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला स्वत:ला काही अक्कल आहे की नाही त्यामुळे मराठी मते फुटली हे मला पटत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शेकाप अगदी अपक्षांना मतदान करणारे मराठीच आहेत. तिथे नाही मराठी मते फुटत, मला मते मिळाली की मराठी मते फुटतात. हा काय प्रकार आहे त्यामुळे मराठी मते फुटली हे मला पटत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शेकाप अगदी अपक्षांना मतदान करणारे मराठीच आहेत. तिथे नाही मराठी मते फुटत, मला मते मिळाली की मराठी मते फुटतात. हा काय प्रकार आहे आपल्या भूमिकेवर आपण ठाम नाही, मुद्दे नीट मांडता येत नाहीत त्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे, हे वास्तव शिवसेनेच्या नेत्यांनी स्वीकारले पाहिजे.\nमधू कांबळे- हिंदुत्व आणि मराठी यात शिवसेना मराठीपासून थोडी दूर गेली हेही एक तुमच्या पक्षनिर्मितीचे कारण आहे का\nराज ठाकरे- शिवसेनेत असताना मी मराठी तरुणांसाठी रेल्वेभरती आंदोलन केले होते. त्यावेळी हे पुढे वाढवायचे नाही, काही करायचे नाही, अशा सूचना मला देण्यात आल्या होत्या. तो एक भाग बाहेर पडण्यामागे होताच. मराठी आणि हिंदुत्व या गोंधळात शिवसेना सापडली का, असा प्रश्न उपस्थित होतो. पण मी बाळासाहेबांना याबाबत दोष देणार नाही. त्यांच्या भूमिकेमुळेच शिवसेना सत्तेपर्यंत आणि लोकसभेपर्यंत पोहोचली. ते जोपर्यंत पक्ष चालवत होते तोपर्यंत त्यांनी यशाकडेच शिवसेनेला नेले. नंतरचे काय बोलू\nगिरीश कुबेर- याचा अर्थ तुमचा फोकस केवळ मराठीपुरताच राहणार का\nराज ठाकरे- सरळ आहे. माझ्या पक्षाचे नावच ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ असे ठेवले आहे. त्यामुळे बाहेर जाण्याचे झंझटच ठेवले नाही. माझी सीमा मी निश्चित केली आहे. मला राष्ट्रीय नेता व्हायचे नाही आणि माझा पक्ष राष्ट्रीय करायचा नाही. पवारांना दिल्लीत मराठा नेता म्हणून तर नरेंद्र मोदी यांना गुजरातचा नेता म्हणून ओळखले जाते. प्रत्येक राज्य मोठे झाले तर देश मोठा होणारच आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो असे गुजरातमध्ये कोणीही बोलणार नाही. शिवसेना नॅशनल पार्टी व्हायला निघाली. गुजरात, गोवा, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढवल्या. तसले मी काही करणार नाही. माझे खासदार हे महाराष्ट्राचे खासदार असतील व ते केवळ महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडतील.\nदिनेश गुणे- मनसे हा शिवसेनेचा प्रथम क्रमांकाचा राजकीय शत्रू आहे का त्यामुळेच पालिकेतील कारभारावर तुमच्याकडून टीका होते\nराज ठाकरे- जो पक्ष लोकांचे काम करत नाही तो माझा शत्रू आहे. मी काँग्रेस व अजित पवारांवरही टीका केली आहे. शेवटी ज्याची सत्ता आहे त्याच्यावरच टीका होणार. शिवसेना-भाजपची मुंबई व ठाण्यात सत्ता असल्याने त्यांच्यावरच टीका होणार. मुंबई व ठाण्याची वाट युतीने लावली त्यामुळे त्यांच्या कारभारावरच मी बोलणार. पुण्यात जाऊन मी सेनेवर टीका करणार नाही तर राष्ट्रवादीवर करणार. आमच्यातील वाद हे काही प्रॉपर्टीवरून नाहीत. हे काही अनिल आणि मुके श असे वाद नाहीत. हे काही जीवघेणे वैर नाही. पंडितअण्णा मुंडे यांच्यासारखे आता तुला संपवतोच असले काही नाही.\nसंदीप आचार्य- तुम्ही शिवसेनाप्रमुखांना अजूनही विठ्ठल मानता का आणि त्यांना खूष करण्यासाठी नेमके काय करणार\nराज ठाक रे- बाळासाहेब माझे दैवत आहेतच. त्यांच्या स्वप्नातील मुंबई व ठाण्याचे चित्र निर्माण करण्याचा, महाराष्ट्र घडवण्याचा माझा प्रयत्न राहील. खासकरून मुंबई व ठाण्याची निवडणूक आहे म्हणून सांगतो त्यांच्या स्वप्नातील शहर मी घडवीन त्यामुळे ते निश्चितच खूष होतील.\nकेदार दामले- तुम्ही गुजरातला जाऊन आला. बाळासाहेबांच्या स्वप्नातले तेथे काही आहे का, ज्याचा तुम्ही येथे समावेश कराल\nराज ठाकरे- मी गुजरात पाहायला गेलो होते. राज्याचा आराखडा अणि शहरांचा आराखडा वेगळा असतो. शहरांचा विचार करताना महानगरपालिका नेमके काय देऊ शकते याचा विचार करावा लागतो. तसेच राज्य शासन शहरांसाठी काय करणार तेही महत्त्वाचे असते. त्या दृष्टिकोनातून गुजरातचा दौरा केला. तेथील विकासकामांचा अभ्यास केला. सामान्य लोकांना राज्याची जबाबदारी व पालिकेची जबाबदारी याची नेमकी कल्पना नसते. त्यातून अनेकदा लोकांची गल्लत होते. वाहतुकीच्या प्रश्नाला पालिकेला जबाबदार धरले जाते. वास्तवात ती राज्य शासनाची जबाबदारी असते.\nसंदीप आचार्य- तुमची विकासाची ब्ल्यू पिंट्र लोकांपर्यंत कधी पोहोचणार गेली अनेक वर्षे तुम्ही नुसते बोलताच आहात म्हणून हा प्रश्न लोकांच्याच मनात निर्माण झाला आहे.\nराज ठाकरे- मलाच तुम्हाला विचारायचे आहे, ब्ल्यू प्रिंट म्हणजे नेमके काय ही सोपी प्रक्रिया नाही. शहरांचा व राज्याच्या विकासाचा आराखडा तयार करायला वेळ लागणार. मी यापूर्वीही सांगितले होते की २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेची ब्ल्यू प्रिंट जाहीर झालेली असेल.\nसंदीप आचार्य- तोपर्यंत झोपडय़ांचे टॉवर उभे असतील. अतिक्रमणांनी शहराच्या विकासाचा चेहरा बदललेला असेल, त्यामुळे तेव्हा तुमच्या ब्ल्यू प्रिंटचा काही उपयोग होईल असे वाटते का\nराज ठाकरे- महापालिका जसे वेगवेगळ्या कंपन्यांकडून रिपोर्ट बनवतात तसे रिपोर्ट माझ्याकडेही आहेत. तेच द्यायचे असते तर मी आताही देईन. आज पालिका अथवा राज्य शासन ज्या एजन्सी नेमून रिपोर्ट मागवतात ते ना त्यांना कळतात ना सर्वसामान्यांना त्याचा काही उपयोग होतो. शेवटी धूळ खात पडतात. मी विकासाचे एक चित्र पाहिले आहे ते ब्ल्यू प्रिंटमधून तुम्हाला निश्चित दिसेल. आता होते काय की रस्त्यावरची अनधिकृत बांधकामे काढता येत नाहीत म्हणून फ्लायओव्हर बांधले जातात आणि नंतर त्याचा विकास आराखडय़ात समावेश होतो. हे काय नियोजन झाले त्याचवेळी गुजरातने केलेला विकास थक्क करणारा आहे. त्यामागे एक योजनाबद्ध नियोजन आहे. विजेच्या बाबतीत त्यांनी महाराष्ट्राला मागे टाकले. आगामी दहा वर्षांत एक लाख मेगाव्ॉट वीज निर्मितीची त्यांची योजना आहे. यातून गुजरात तर प्रकाशून जाईलच परंतु अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळणार आहे. राज्याच्या प्रगतीचा व्यवसाय करण्यात ते यशस्वी होतात आणि आपण मात्र नन्नाचा पाढा वाचत रडत राहातो. कोणत्याही राज्याच्या प्रगतीसाठी रस्ते, पाणी अणि वीज हा त्रिशूळ लागतो. तो महाराष्ट्रात आणण्यासाठी आपण का मागे पडलो\nसंदीप आचार्य- उद्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण वाट लागल्यानंतर तुम्हाला सत्ता मिळाली तर तुमच्या ब्ल्यू प्रिंटचा उपयोग कसा करणार\nराज ठाकरे- माझ्या हातात सत्ता दिल्याशिवाय यावर फार बोलता येणार नाही. पण एक सांगतो अत्यंत निर्दयपणे काम करीन. शिव्या खाईन मात्र त्यानंतर चित्र बदललेले असेल. आजही कायदे आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही. आज बाहेरून आलेल्या लोकांनी मुंबईच्या संस्कृतीची वाट लावली आहे. आज हव्या तेवढय़ा गाडय़ा येताहेत. एकेकाकडे दोन-चार गाडय़ा आहेत. दोनपेक्षा जास्त गाडय़ा असल्या तर जादाचा कर त्या गाडय़ांवर लावला पाहिजे. अन्यथा रस्ते कमी पडणार. आता आणखी कठोर कायदे करायचे असतील तर त्यासाठी केंद्राची परवानगी लागते असे अधिकारी सांगतात. मी सत्तेत असतो तर कायदे करून टाकले असते. काय केंद्रातून पोलीस आले असते का मला पकडायला हाच आपल्याकडचा व गुजरातमधील फरक आहे. तेथे नरेंद्र मोदी हे लोकांनी बसवलेले मुख्यमंत्री आहेत आणि आपले पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीच्या कृपेवर अवलंबून आहेत. त्यामुळे दिल्लीच्या कृपेवर मुख्यमंत्री बनलेल्यांकडून फारशी अपेक्षा करता येणार नाही.\nसुहास गांगल- तुमच्याकडेही चार गाडय़ा आहेत..\nराज ठाकरे- अर्थात माझ्याही दोन गाडय़ांवर जबर दंड लावा. चार गाडय़ा ही माझी गरज आहे म्हणून ठेवल्या आहेत. कुटुंब व कारभार वाढला की तुमच्या हे लक्षात येईल.\nप्रशांत दीक्षित- हल्ली नगरसेवकांकडेही पाच-पाच गाडय़ा असतात..\nराज ठाकरे- याची वेगवेगळी कारणं असतील. त्यातील एक म्हणजे गाडय़ा स्वस्त झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक मोडकळीला आल्यामुळे आता दुचाकीही वाढल्या आहे. यामागे केवळ कंपन्यांचे भले करण्याचे उद्योग असून याचा कोणी विचार करणार आहे की नाही असाच प्रकार पेवर ब्लॉकचा आहे. काही कंपन्यांचे भले करण्यासाठी चांगल्या रस्त्यांवरही पेवर ब्लॉक बसवले जातात. जर २० वर्षे टिकणारे रस्ते केले तर कंत्राटदारांचे करायचे काय, असा प्रश्न राजकारण्यांनाच पडणार आहे. टक्क्य़ाचे राजकारण आहे हे सारे.\nसुहास गांगल- तुम्हाला टक्क्य़ाचे राजकारण नको हे मान्य केले तर मग तुमची सत्ता आल्यानंतर पक्ष कसा चालवणार\nराज ठाकरे- पक्ष चालवायला पैसा हवा, पैसे मिळवायला हवे. मात्र त्यासाठी टक्क्य़ाचे राजकारण करण्याची गरज नाही. मी जे गुजरातचे उदाहरण देतो ते त्यासाठीच. असल्या फालतू चिंधी चोरगिरी ते करत नाहीत. चांगले काम केल्यानंतर उद्योगपती स्वत:हून पैसे देण्यास तयार आहेत.\nप्रशांत दीक्षित- गुजरातसारखा विकास किंवा उद्योग महाराष्ट्रात आणण्याची तुमची भूमिका आहे का\nराज ठाकरे- अर्थात महाराष्ट्राचा विकास करण्याचेच माझे स्वप्न आहे. महाराष्ट्रात उद्योगाला परवानगी देण्यासाठी मंत्रालयातील लोक ४० टक्क्य़ांची भागीदारी मागतात. या पातळीवर जर चालणार असेल तर कसे उद्योग महाराष्ट्रात टिकतील. म्हणूनच मी बेळगावच्या लोकांना सांगितले की महाराष्ट्रात काही रामराज्य नाही.\nरोहन टिल्लू- ठाण्यात भाजपचे काही नगरसेवक मनसेत येऊ पाहात आहेत आणि मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांना विरोध आहे. अशावेळी तुमची भूमिका काय\nराज ठाकरे- ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हीच माझी भूमिका आहे.\nसंदीप आचार्य- सेना-भाजप गेली १५ वर्षे मुंबई-ठाण्यात सत्तेवर आहे. त्यांच्या कारभाराबाबत तुमचे काय म्हणणे आहे त्यांनी विकास केला आहे का\nराज ठाकरे- मला असे वाटते आपण प्रचाराचे मुद्दे पाहिले तर त्यातून आपण पुढे सरकतच नाही. दरवेळी निवडणूक आली की, रस्ते, पाणी, स्वच्छता हेच मुद्दे सांगितले जातात. मुंबई दर्शनची जी गाडी फिरते ती काय दाखवते तर ब्रिटिशांनी बांधलेल्या गोष्टीच दाखवते. युतीने शहरात दाखवण्यासारखे काय केले आहे पालिकेने केलेल्या कोणत्या गोष्टी मुंबई दर्शनमध्ये दाखवतो पालिकेने केलेल्या कोणत्या गोष्टी मुंबई दर्शनमध्ये दाखवतो चार चांगल्या गोष्टी यांना अर्थसंकल्पाचा वापर करून का करता आल्या नाहीत\nगिरीश कुबेर- तुमचा जो वचकनामा येईल त्यात काय असेल\nराज ठाकरे- मुंबईच्या विकासाच्या तसेच पुढच्या पिढय़ांनी पाहाव्या अशा पाचच गोष्टी मी वचकनाम्यात मांडेन आणि पालिकेत सत्ता मिळाली तर त्या पूर्ण झालेल्या दिसतील. लोकांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी पाच-सहाच आहेत.\nदिनेश गुणे- तुमचा पक्ष सत्तेत नाही पण मतदारांना सांगता येतील अशा कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या\nराज ठाकरे- ‘खळ्ळ खटॅक’ या कार्यक्रमातून अनेक गोष्टी झाल्या आहेत.\nसुहास गांगल- ‘खळ्ळ खटॅक’ करून तुम्ही जेटच्या प्रश्नात लक्ष घातलेत. एअर इंडियातील कर्मचाऱ्यांना चार- चार महिने पगार मिळत नाही, तेथे तुम्ही काही करणार का\nराज ठाकरे- जेटचे लोक जसे माझ्याकडे आले तसे एअर इंडियातील कोणी आलेले नाही. ते आले तर निश्चितच त्यांना मदत करीन.\nसंदीप आचार्य- मनसेच्या मुंबई, ठाणे आदी पालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधानी आहात का\nराज ठाकरे- सर्वच नगरसेवकांबाबत मी निश्चितच समाधानी नाही. माझ्या नगरसेवकांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना फारसे बोलू दिले जात नाही. मात्र मुंबई व पुण्यात माझ्या नगरसेवकांनी अनेक चांगले विषय उपस्थित केले. मुंबईत दोनतीन जणांची कामगिरी चांगली आहे. सर्वच पक्षांमधील नगरसेवकांच्या कामाचा विचार केल्यावरच परीक्षा घेण्याची संकल्पना पुढे आली. यांनी कामच केले नाही तर निवडणुकीत मी माझा घसा कशाला कोरडा करायचा\nगिरीश कुबेर- पण बाळासाहेबांनी परीक्षा घेतली नाही व घेण्याची जरुरी नसल्याचे म्हटले आहे..\nराज ठाकरे- नसतील त्यांनी परीक्षा घेतल्या. त्यांना आवश्यक वाटल्या नसतील. मला वाटलं म्हणून मी परीक्षा घेतल्या. काळ बदलला आहे. लोकांचे विचार बदलले आहेत. आजची पिढी बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला या विचारांची आहे. इंटरनेट अथवा अन्य माध्यमातून जग जवळ येत आहे. लोकांना जगातील शहरांची व आपल्या शहरांची परिस्थिती दिसते आहे. आपल्या शहरांची अधोगती दिसते आहे. ते जेव्हा मला प्रश्न विचारणार तेव्हा किमान माझ्या पक्षाचा नगरसेवक आयक्यू लेव्हलला सक्षम असला पाहिजे ही माझी भूमिका आहे.\nगिरीश कुबेर- विधानसभा निवडणुकीच्या वेळीही परीक्षा घेणार का\nराज ठाकरे- जरूर घेतल्या पाहिजेत. केवळ मी एकटय़ानेच नव्हे तर बाकीच्या पक्षांनीही परीक्षा घेतल्यास चांगले उमेदवार मिळू शकतील. मी जरी पहिल्यांदा परीक्षा घेतल्या तरी हे काही माझे पेटंट नाही. कारण एखादी व्यक्ती खूप शिकली आहे म्हणजे तो योग्य उमेदवार होतो असे नाही. तर सामाजिक बांधीलकी आहे की नाही हेही तपासून सुवर्णमध्य साधला पाहिजे. परीक्षा घेतली म्हणजे खळ्ळ खटॅकवाल्या कार्यकर्त्यांना काही किंमत नाही,असे होणार नाही. नवीन लोक यामुळे राजकारणाकडे वळत असतील तर ते चांगले नाही का\nप्रशांत दीक्षित- महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत, अशा वेळी महाराष्ट्रात उद्योग राहावे यासाठी तुमचे काय व्हिजन आहे \nराज ठाकरे- मुंबईचा विचार केला तर गिरण्या संपल्या. मात्र शहरात आजही अनेक कॉर्पोरेट कार्यालये आहेत. जगभरातील कोणत्याही शहरात उद्योग हे शहराबाहेर व कॉर्पोरेट कार्यालये शहरात असेच चित्र दिसेल. मुंबईमध्ये आगामी काळात कशा प्रकारचा व्यवसाय येईल यावर बरेच अवलंबून आहे. आपल्याकडे वाहतूक व्यवस्था प्रभावी झाल्यास अनेक उद्योग येथे येऊ शकतात. पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजचे आहे. उद्योगांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपल्याकडे उद्योजकांकडे चाळीस टक्के भागीदारी मंत्रालयातून मागितली जात असेल तर उद्योग राहतील कसे इंडस्ट्रीसाठी महाराष्ट्राएवढी चांगली जागा दुसरी नाही. परंतु इथे सत्तेत बसलेल्या राजकारण्यांकडे दूरदृष्टी नाही. विकासाची तळमळ नाही. डिस्नीसारखे मोठे उद्योग आपल्याकडे येत नाहीत कारण राजकीय स्थैर्य नाही. जेथे राजकीय स्थैर्य नसते तेथे परदेशातील मोठे उद्योग जातच नाहीत. त्यातून असे उद्योग आले की लगेच कामगार संघटना तेथे पोहोचणार आणि आपला झेंडा रोवणार. त्यामुळे येथे येणार कोण इंडस्ट्रीसाठी महाराष्ट्राएवढी चांगली जागा दुसरी नाही. परंतु इथे सत्तेत बसलेल्या राजकारण्यांकडे दूरदृष्टी नाही. विकासाची तळमळ नाही. डिस्नीसारखे मोठे उद्योग आपल्याकडे येत नाहीत कारण राजकीय स्थैर्य नाही. जेथे राजकीय स्थैर्य नसते तेथे परदेशातील मोठे उद्योग जातच नाहीत. त्यातून असे उद्योग आले की लगेच कामगार संघटना तेथे पोहोचणार आणि आपला झेंडा रोवणार. त्यामुळे येथे येणार कोण कामगारांवर अन्याय होऊ नये या मताचा मी आहे परंतु दोन-चार टाळकी जी काही वाट लावतात ते योग्य नाही. यातून अनेक समस्या निर्माण होतात.\nगिरीश कुबेर- हीच जर तुमची भूमिका असेल तर अमराठी लोकांना मारहाण करणे कितपत योग्य आहे\nराज ठाकरे- महाराष्ट्रात प्रगती होणार असेल तर त्यावरचा पहिला हक्क हा येथील मराठी तरुणांचाच आहे. मराठी मुलं सिलिकॉन व्हॅलीत नाव मिळवतात. त्यामुळे मराठी लोक कामाचे नाहीत हे म्हणणे चुकीचे आहे. एखादा उद्योग येथे आला त्यांना हवी असलेली माणसे त्यांनीच निवडावी, पण मराठीच. असे एकही क्षेत्र नाही जेथे मराठी माणूस काम करू शकत नाही. पण कंपन्यांमधील अधिकारी आपल्या राज्यातून येथे नात्यागोत्याचे लोक घेऊन येतात आणि इथल्या मराठी लोकांच्या संधी डावलल्या जातात हे मला मान्य नाही. बिहारचे लोक स्वस्तात काम करतात असे दाखवून इथल्या लोकांना डावलले जाते. यात कायदाही डावलला जातो. रेल्वे भरतीत मी पुढाकार घेतला तेव्हा पाच लाख मुलांनी अर्ज दाखल केले. दहा कोटीच्या महाराष्ट्रात एक कोटी मुले कामासाठी मिळणार नाहीत, हे कोणालाच पटणारे नाही. त्यामुळे त्यांना जर डावलेले जाणार असेल तर मी सहन करणार नाही.\nगिरीश कुबेर- मुंबईत बाहेरचे लोक सहज येत. ते मुंबईला आपले म्हणत पण तुमच्या आंदोलनामुळे चित्र बदलले आहे..\nराज ठाकरे- बाहेरच्यांना आपण आपलं म्हणत आलो पण ते आपल्याला परकेच मानतात. त्यांची वृत्ती बदलली नाही. ते जेव्हा येथे येतात तेव्हा जग एक असल्याचे सांगतात आणि त्यांच्या राज्यात गेले की ते त्यांच्या राज्याचे असतात. ही नाटकं फक्त मुंबई व महाराष्ट्रात चालतात. अमराठी टक्का वाढतो अशी ओरड राजकीय पक्ष करतात. त्यांनी शंभर टक्के मराठी उमेदवार दिल्यास अमराठी लोक मतदान न करता घरी बसणार आहेत का जाती- पाती बघून उमेदवार कशाला देता\nदिनेश गुणे- गुजरात एक लाख मेगाव्ॉट वीज तयार करणार, असे तुम्ही सांगता. असे झाले तर शेजारच्या किमान पाच राज्यांना वीज निर्माण करण्याची गरज पडणार नाही. अशा वेळी जैतापूरसारख्या प्रकल्पांविषयी विषयी तुमचे मत काय\nराज ठाकरे- जैतापूर प्रकल्प व्हायलाच हवा असे माझे स्पष्ट मत आहे. जैतापूरच्या विरोधासाठी जी कारणे दिली जातात ती भंपक आहेत. सुनामी वगैरे आली तर काय होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. जगभर ज्या देशांमध्ये सर्वाधिक पर्यावरणाचा विचार करतात तेथे अणुऊर्जा प्रकल्प आहेत. मी मागे एका भाषणात यादी वाचून दाखवली होती. त्याच्यानंतर शिवसेनेने रिव्हर्स गिअर टाकला. जैतापूरमुळे धोक्याची भाषा करता, किरणोत्सर्गाची भाषा करता मग भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर हे काय आहे मुंबईच्या पोटात असलेल्या प्रकल्पाला विरोध नाही आणि जैतापूरला विरोध हे काय प्रकरण आहे मुंबईच्या पोटात असलेल्या प्रकल्पाला विरोध नाही आणि जैतापूरला विरोध हे काय प्रकरण आहे आणि आता अचानक हे गप्प का झाले आणि आता अचानक हे गप्प का झाले गेल्या तीन महिन्यांपासून शिवसेनेचा विरोध बंद का झाला\nमधू कांबळे- मग कोकणात येणाऱ्या एसईझेडबद्दल तुमचे मत काय आहे \nराज ठाकरे- एसईझेडमध्ये नेमके काय करणार आहे ते स्पष्ट व्हायला हवे. आपल्याकडे दाखवले एक जाते आणि करायचे भलतेच असते. तेथील माणसांना त्यांच्या जमिनींचा योग्य भाव मिळाला पाहिजे. त्याला किरकोळ भाव देणार आणि तुम्ही बक्कळ कमावणार हे कसे चालणार सरकारचा प्रकल्प असला तर समजू शकतो पण एखादा उद्योजक तेथे जमीन घेणार व धंदा करणार आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने घेतल्या जाणार असतील ते योग्य नाही.\nरेश्मा शिवडेकर- महाविद्यालयातील थेट निवडणुका हव्या की नको \nराज ठाकरे- थेट निवडणुका नको. मीच तेव्हाचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना सांगून या निवडणुकांवर बंदी घालायला लावली. एक तर अधिकार नाही, पैसे नाही. मर्डर करणार, किडनॅप करणार.. त्यामुळेच या निवडणुका बंद केल्या.\nसुहास गांगल- देशात ठाकरे हे एकमेव राजकीय कुटुंब आहे, जे निवडणूक लढवीत नाहीत..\nराज ठाकरे- कारण आमच्या मनात येत नाही.\nसंदीप आचार्य- तुम्ही मागे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुख्यमंत्री बनण्यासाठी निवडणूक लढवावी लागते.\nराज ठाकरे- मनात आले तर नक्की लढेन. नाहीतरी तुम्ही मला चक्रम म्हणताच.\nगिरीश कुबेर- खासदार आनंद परांजपे तुमच्याकडे येणार होते, त्यांना का घेतले नाही\nराज ठाकरे- होय तो आमच्याकडे यायला निघाला होता. मला भेटलाही होता. पण कशासाठी त्याला घ्यायचे त्याचा काय उपयोग होता त्याचा काय उपयोग होता मी त्याला घेऊन करू काय, माझ्याकडे येऊन पवारांकडे बसला असता तर.. खरं सांगू, असले फोडाफोडीचे राजकारण मला मान्य नाही. याचा खासदार घे.. त्याचा नगरसेवक पळव, मग तुमचे लोक काय करणार मी त्याला घेऊन करू काय, माझ्याकडे येऊन पवारांकडे बसला असता तर.. खरं सांगू, असले फोडाफोडीचे राजकारण मला मान्य नाही. याचा खासदार घे.. त्याचा नगरसेवक पळव, मग तुमचे लोक काय करणार आपले लोक घडवण्याऐवजी भलते उद्योग करायचे हे मला मान्य नाही. फोडाफोडीतून तुमच्या हाताला काही लागत नाही. माझ्याकडेही पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अनेकजण आले. परंतु माझा पदाधिकारी सक्षम असेल तर मी त्याचाच प्रथम विचार करणार. परवा मी म्हटले होते की, हे शिवसेनावाले पवारांच्या वाटय़ाला गेले कशाला. हे असले फोडाफोडीचे राजकारण हे त्यांचे पेटंट आहे. आता बसलाय फटका त्यांच्या नादी लागल्याने.\nस्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ - सत्तेचे गणित जमवण्यासाठी कोणाशी युती-आघाडी करणार का\nराज ठाकरे- मला मिळालेली मतांची चढती कमान लक्षात घ्या. मला कोणाशी युती-आघाडी करायची नाही. अशी आघाडी करावी अशा लायकीचा एकही पक्ष नाही, त्यामुळे कोणाबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. हे सारे पक्ष बेभरवशाचे आहेत. साधी गोष्ट. सेना-भाजपमध्ये पाहू, बोलत नाही, रुसवे, फुगवे, या सीट शेअरिंगमध्ये जायचे मग कुठे कार्यक्रमालाच जायचे नाही, तर कुठे भाषणच करायचे नाही, असले उद्योग मला जमणार नाहीत.\nसचिन रोहेकर- कंत्राटी कामगारांमध्ये बहुतेक अमराठी आहेत तसेच अनेक क्षेत्रात कुशल कामगार हे परप्रांतीय आहेत त्यांनाही तुमचा विरोध आहे का\nराज ठाकरे- माझी भूमिका समजून घ्या. बाहेरच्या राज्यातील लोकांनी येथे येऊच नये, त्यांना काम मिळूच नये अशी भूमिका एकदा तरी मांडली आहे का काही विशिष्ट क्षेत्रात बाहेरचे लोक येणारच. काही पारंपरिक उद्योगांमध्ये बाहेरचे लोक येणारच. परंतु येथे आल्यानंतर ते किंवा त्यांना घेऊन जे राजकारण केले जाते, आपापले मतदारसंघ बनवले जातात, त्यातून जी दादागिरी निर्माण होते त्याला विरोध आहे. गरीब बिचारा म्हणून आपण सांभाळायचे आणि त्याने आपला मतदारसंघ बांधायचा असल्या गोष्टींना मी हाणतो. दीडदमडीचा आबू आझमी आझमगडहून येथे येतो आणि महाराष्ट्रात दोन मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून येतो. कोण करतो त्याला मतदान, उत्तर प्रदेशातून आलेले लोकच मतदान करतात ना काही विशिष्ट क्षेत्रात बाहेरचे लोक येणारच. काही पारंपरिक उद्योगांमध्ये बाहेरचे लोक येणारच. परंतु येथे आल्यानंतर ते किंवा त्यांना घेऊन जे राजकारण केले जाते, आपापले मतदारसंघ बनवले जातात, त्यातून जी दादागिरी निर्माण होते त्याला विरोध आहे. गरीब बिचारा म्हणून आपण सांभाळायचे आणि त्याने आपला मतदारसंघ बांधायचा असल्या गोष्टींना मी हाणतो. दीडदमडीचा आबू आझमी आझमगडहून येथे येतो आणि महाराष्ट्रात दोन मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून येतो. कोण करतो त्याला मतदान, उत्तर प्रदेशातून आलेले लोकच मतदान करतात ना हा धोका आहे. याच मतदारांना भाळून इथले राजकीय पक्ष जातीवर उमेदवारी देतात त्यातून तुमचे अस्तित्व डावाला लागते. मुंबई स्वतंत्र करण्याचा हाच उद्योग आहे. पद्धतशीरपणे नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून आणायचे आणि मग तुम्हालाच हे विचारणार तुमचा काय संबंध मुंबईशी हा धोका आहे. याच मतदारांना भाळून इथले राजकीय पक्ष जातीवर उमेदवारी देतात त्यातून तुमचे अस्तित्व डावाला लागते. मुंबई स्वतंत्र करण्याचा हाच उद्योग आहे. पद्धतशीरपणे नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून आणायचे आणि मग तुम्हालाच हे विचारणार तुमचा काय संबंध मुंबईशी यासाठी त्यांना बाहेरून लोक हवे आहेत. त्यासाठी पोलीस व पालिका यांना हाताशी धरून एका रात्रीत दोन एकरच्या जमिनीवर झोपडय़ा वसवल्या जातात. कालांतराने याच जमिनीवरील झोपडय़ांना मान्यता देऊन इमारती उभ्या केल्या जातात.\nरोहन टिल्लू- मुंबईची माणसं सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. तेव्हा परप्रांतीयांप्रमाणेच महाराष्ट्रातून येणाऱ्यांनाही तुमचा विरोध असेल का\nराज ठाकरे- मुंबईवर सर्वप्रथम महाराष्ट्रातील लोकांचाच अधिकार आहे. बाहेरून येणाऱ्यांना तुम्ही तीनशे चौरस फु टाची घरे देणार आणि इथल्या मग माणसाला काय बाहेरचे लोक इथे येऊन अधिकार सांगतात पण मुंबईवर पहिला अधिकार हा महाराष्ट्रातील मराठी माणसाचाच आहे.\nगिरीश कुबेर- झोपडय़ांची कालमर्यादा वाढवायला तुमची हरकत नव्हती, मग हा प्रश्न सोडवणार कसा\nराज ठाकरे- माझी हरकत असण्याचा प्रश्नच येत नाही. हे जे काही १९९५ की २०००च्या झोपडय़ांना मान्यता देण्याचा मुद्दा काढला जात आहे, हे सगळं झूट आहे. गेल्या काही दिवसात येथे अनेक लोक झोपडपट्टय़ांमध्ये राहण्यास आले असून त्यांनाही मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. अत्यंत पद्धतशीरपणे मुंबईची वाट लावण्याचे, येथे परप्रांतीय घुसवण्याचे काम सुरू आहे. फूटपाथवर राहणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार दिला जातो. त्यालाही आधार कार्ड पोस्टाने पाठवले जाते हे कसे घडते यामागे अनेक संस्था पद्धतशीरपणे काम करत आहेत. येथे मतदानाचा अधिकार मिळाला, रेशनकार्ड मिळाले की घर मिळेल आणि एकदा घर मिळाले की आपला मतदारसंघ तयार होईल असे हे मुंबई तोडण्याचे षड्यंत्र सुरू आहे. मराठी लोकांना राजकारणातून हद्दपार करण्याचे हे काम आहे. मी जे बोलतो ते भविष्यात खोटे ठरले तर राजकारण सोडून देईन.\nरोहन टिल्लू - उत्तर प्रदेशातील लोकांप्रमाणेच जैन लॉबी येथे कार्यरत आहे, ते आपल्या सोसायटय़ांमध्ये मराठी माणसाला जागा देत नाहीत..\nराज ठाकरे- त्यांनी जर उत्तर प्रदेशच्या नेत्यांप्रमाणे राजकारण सुरू केले तर मी त्यांच्या विरोधातही उभा राहीन. जैन लोकांच्या सोसायटय़ांमध्ये मराठी माणसाला घर नाकारले जाते याकडेही माझे लक्ष आहे. एके दिवशी माझ्या स्टाईलने तोही विषय हाताळीन.\nकैलास कोरडे- मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ असावा, मुंबई महापालिकेचे विभाजन व्हावे असे मुद्दे वेळोवेळी येत असतात. आपले काय मत आहे\nराज ठाकरे- मुंबईसाठी स्वतंत्र सीईओची अथवा पालिकेच्या विभाजनाची कोणतीही आवश्यकता नाही. महापालिका व राज्य शासन यांच्यात चांगला समन्वय असले तर मुंबईचे प्रश्न सोडविण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे दोन महापालिकांची कोणतीही गरज नाही.\nगिरीश कुबेर- पश्चिम बंगालमध्ये ममता, दक्षिणेत करुणानिधी हेही टोकाचे प्रांतीयवाद जपतात मात्र त्यांना कोणी संकुचित म्हणत नाही आणि इथे मात्र तुम्हाला संकुचित म्हटले जाते, असे का होते\nराज ठाकरे- याचे कारण महाराष्ट्र आणि गुजरात हे दोनच प्रांत भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या मध्ये लटकलेले आहेत. त्यामुळे ना आम्हाला उत्तरेतील आपले मानतात ना दक्षिणेतील विचारतात. साधी गोष्ट लक्षात घ्या, राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याला फाशी न देण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत मंजूर होतो आणि त्यांना कोणी बोलत नाही.. तेव्हा थोबाडे बंद होतात. तो ओमर अब्दुल्ला काश्मीरच्या विधानसभेत अफजल गुरूला फाशी देऊ नका असे सांगतो आणि कोणी आवाजही काढत नाही. अन्य लोकांनी त्यांच्या प्रांतिक गोष्टी मांडल्या तर त्यांना कोणी विचारत नाही. आम्ही महाराष्ट्रात या गोष्टी मांडल्या की दुर्दैवाने आमचेच लोक आम्हाला जाब विचारतात.\nप्रशांत दीक्षित- जे प्रादेशिक पक्ष मग तो शिवसेनाही असेल राष्ट्रीय बनायला निघाले की संपू लागतात, असे का होते\nराज ठाकरे- प्रत्येकजण आपली प्रादेशिक भावना जपत आला आहे. महाराष्ट्र काही बोलला की त्याला टोचून बोलायचे हाच उद्योग दिल्लीसह सारे करतात. माझ्या आंदोलनानंतर देशातील अनेक राज्यातील लोकांनी माझ्या भूमिकेचे समर्थन केले आहे. बाहेरच्या राज्यातील लोक तुम्हाला हिंग लावून विचारत नाहीत, तेव्हा तुमचे तुम्हालाच ठाम उभे राहण्याची गरज आहे.\nसंदीप आचार्य- अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनावरून बाळासाहेबांनी त्यांच्या बऱ्याच टोप्या उडवल्या. तुमचे अण्णांच्या आंदोलनाविषयी काम मत आहे\nराज ठाकरे- अण्णांच्या आजूबाजूची चौकडी ही माझ्यासाठी एक गूढच आहे. त्यांना नक्की काय करायचे आहे ते कळत नाही. त्यामुळेच पहिल्यांदा दिल्लीला जो प्रतिसाद त्यांना मिळाला तसा तो नंतर मिळाला नाही. मुळात लोकांचे प्रश्न आणि अण्णांच्या आंदोलनाचा काही संबंध नव्हता. सुरुवातीला लोकांना काही कळलेच नाही, आता अण्णा आले म्हणजे भ्रष्टाचार संपणार. नंतर अण्णांनाच कळेना काय संपणार एखाद्या गोष्टीच्या किती अधीन व्हायचे हे समजले पाहिजे. भ्रष्टाचारावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. मात्र लोकपाल ते किती यशस्वी करू शकेल हे मी आज सांगू शकत नाही.\nगिरीश कुबेर- अण्णांचे आंदोलन हे मराठी माणसाचे प्रतीक वाटते की अमराठी माणसांच्या हातात गेलेले आंदोलन वाटते\nराज ठाकरे- त्यांच्या आंदोलनाकडे मराठी-अमराठी असे पाहून चालणार नाही. अण्णा मराठी आणि बेदी अमराठी अशी वर्गवारी करता येणार नाही. काय आहे, लोकांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्यानंतर तुम्ही कसे वागता याकडे लोक बारकाईने पाहत असतात. किरण बेदी व अन्य लोक ज्याप्रकारे नंतर वागत होते त्याला वाह्य़ातपणा म्हणतात. यश व प्रसिद्धी पचवायची ताकद लागते. नाहीतर आज जे अण्णांचे झाले ते होऊ शकते.\nविनायक परब- तुम्ही ‘जे जे स्कूल’चे विद्यार्थी, आजची त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. त्यासाठी तुम्ही काही करणार का\nराज ठाकरे- ‘जेजे रंजले गांजले’अशी म्हण आहे त्याऐवजी ‘जेजे स्कूल गंजले’ असे म्हणावे लागेल. सरकारने ‘जेजे’ची वाट लावली आहे. आज अशा अनेक चांगल्या संस्थांच्या जमिनीवर सरकारमधील लोकांचा डोळा आहे. जेजे स्कूलचे सरकारनियुक्त एक डीन होते. त्यांनी अनेक नामवंत कलावंतांनी काढलेली पेंटिंग अक्षरश: धुतली व वाळत घातली. हा डीन सरकारचा कर्मचारी. गायतोंडे यांच्यासारख्या विख्यात चित्रकाराचे पेंटिंग फ्रेममध्ये बसत नाही, म्हणून फाडले. अशा गोष्टी होणार असतील तर चांगल्या खाजगी लोकांच्या हाती ही संस्था गेली तर बिघडले कोठे\nस्वाती खेर- तुम्ही नेहमी म्हणता की, उमेदवारांवर तुमचा वचक असेल पण तुमच्या नगरसेवकांची उपस्थिती सर्वात कमी होती. तुमचे नगरसेवक सभागृहातच येत नाहीत तर तुम्ही वचक कसा ठेवणार\nराज ठाकरे- मी ही गोष्ट लक्षात घेऊन आमदारांसाठी तीन वेळा सह्य़ा करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विधानसभेत माझे आमदार सही केली आणि गेले असे आता होत नाही. त्याचप्रमाणे पालिकेतील नगरसेवकांवरही योग्य वचक ठेवला जाईल. माझ्या नगरसेवकांकडून काही चुका झाल्या नाहीत असे मी म्हणणार नाही. पक्ष नवीन असतो अनेक गोष्टी नव्याने सामोऱ्या येतात. मात्र एक गोष्ट मी ठामपणे सांगतो यापुढे अशी गोष्ट होणार नाही, याची ठाम खात्री देतो. जशी आता परीक्षा घेतली तशीच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचेही दर तीन महिन्यांनी प्रशिक्षण वर्ग घेतले जातील. यातून माझे लोकप्रतिनिधी अधिक कार्यक्षम होतील.\nगिरीश कुबेर- एम.एफ. हुसेन यांच्या मृत्यूनंतरही काही लोकांनी त्यांना विरोध केला. त्याच वेळी पंढरपूर येथे सरकारी इतमामात हुसेन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका तुम्ही मांडलीत..\nराज ठाकरे- एम.एफ. हुसेन यांना माझा कधीच विरोध नव्हता. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांनी जी (हिंदू देवदेवतांची) चित्रे काढली ती काढली नसती तर बरे झाले असते. प्रत्येक देशाची एक संस्कृती असते. हुसेन हे मोठे चित्रकार होते त्यांनाही भारतीय संस्कृतीची कल्पना होती त्यामुळे त्यांनी असली चित्रे काढण्याचे टाळायला हवे होते. भारतात जिथे धार्मिक वातावरण आहे अशा ठिकाणी हिंदू देवदेवतांची विचित्र चित्रे काढली तर काय होईल, याची कल्पना हुसेन यांनी बाळगायला हवी होती. पण म्हणून त्यांचे अंत्यसंस्कारही भारतात होऊ देणार नाही असे म्हणणे सर्वस्वी गैर होते. म्हणून पंढरपूर येथे सरकारी इतमामात हुसेन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका मी मांडली\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमोगलाई असल्याचा सत्ताधाऱ्यांचा भ्रम मोडून काढा- रा...\nसत्ताधाऱ्यांचा भ्रम घालवा -राज ठाकरे\nअजितदादांनी केला पुण्याचा विचका - राज ठाकरे\nछोट्या सभा राज ठाकरेंना अमान्य\nआता जनतेच्या न्यायालयात मागणार न्याय- राज ठाकरे -\nमनसेला सभेसाठी शिवाजी पार्कचे दार बंद\nसर्वोच्च न्यायालयाने मनसेची याचिका फेटाळली\nसुप्रीम कोर्टात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न - रा...\nसेनेने फक्त ओरबाडण्याचा कार्यक्रम केला -राज ठाकरे\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/moderate-earthquake-hits-delhi-haryana-16831", "date_download": "2018-06-19T18:19:40Z", "digest": "sha1:V4TE2UIHLOBZHT4VUIHJJ5BTJSRDJADQ", "length": 10771, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Moderate earthquake hits Delhi, Haryana दिल्ली, हरियानाला भूकंपाचा धक्का | eSakal", "raw_content": "\nदिल्ली, हरियानाला भूकंपाचा धक्का\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nभूकंपाचे धक्के जवळपास 30 सेकंद जाणवत होते. या भूकंपामुळे दिल्ली एनसीआर, जयपूर, अलवर रेवाडी आदी भागात भूकंपाने काहीकाळ भीतीचे वातावरण होते.\nनवी दिल्ली - राजधानी दिल्लीसह हरियानाला आज (गुरुवार) पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.\nराष्ट्रीय भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेचार वाजता दिल्ली, हरियानासह उत्तर भारताला भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली-हरियाना सीमेवरील रेवाडी जिल्ह्यातील बावल भागात होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी मोजण्यात आली आहे.\nया भूकंपामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. पण, पहाटे बसलेल्या या धक्क्यामुळे अनेकांनी मोकळ्या जागेत धाव घेतली. भूकंपाचे धक्के जवळपास 30 सेकंद जाणवत होते. या भूकंपामुळे दिल्ली एनसीआर, जयपूर, अलवर रेवाडी आदी भागात भूकंपाने काहीकाळ भीतीचे वातावरण होते. पंजाबमधील जलंधर जिल्ह्याला बुधवारी 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता.\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nकाश्मीरमध्ये मुफ्ती सरकार का कोसळलं\nनवी दिल्ली - भाजपाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nमेहबूबा मुफ्तींचा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nजम्मू : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आज (मंगळवार) दिला. 'पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी' (पीडीपी)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/soalpur-news-water-citizen-stricken-disrupted-water-supply-116764", "date_download": "2018-06-19T18:40:40Z", "digest": "sha1:L6BJVRGZBAISF3OHF5RY6UOTSAHU6JZW", "length": 14288, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "soalpur news water Citizen stricken by disrupted water supply आयुक्तासमोर नारळ फोडून त्यांची पूजा करु | eSakal", "raw_content": "\nआयुक्तासमोर नारळ फोडून त्यांची पूजा करु\nबुधवार, 16 मे 2018\nसोलापूर - विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही नागरिकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. \"आयुक्तांसमोर नारळ फोडून त्यांची पूजा करू आणि वेळेवर पाणी देण्यासाठी साकडं घालू' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक राजू पिल्ले यांनी नोंदवली आहे. नगरसेवक संतोष भोसले व गुरुशांत धुत्तरगावकर यांनीही विस्कळित पाणीपुरवठ्याबाबत संताप व्यक्त करीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.\nसोलापूर - विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही नागरिकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. \"आयुक्तांसमोर नारळ फोडून त्यांची पूजा करू आणि वेळेवर पाणी देण्यासाठी साकडं घालू' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक राजू पिल्ले यांनी नोंदवली आहे. नगरसेवक संतोष भोसले व गुरुशांत धुत्तरगावकर यांनीही विस्कळित पाणीपुरवठ्याबाबत संताप व्यक्त करीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.\nपाणी असतानाही शहराला चार दिवसांआड पाणी मिळत आहे. अशा स्थितीत पाणीटाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले. हा प्रकार गेल्या शुक्रवारी झाला. त्याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही चर्चा झाली. पण संबंधितांकडून साधा खुलासा मागविण्याचे धाडस वरिष्ठांना झाले नाही. शासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत माध्यमातून चौफेर टीका झाल्यावर त्याची दखल घ्यावी लागली. या टाकीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याकडून खुलासा मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nटाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे दिसत असतानाही कागदी घोडे नाचविण्याकडे प्रशासनाचा कल आहे. अहवाल आल्यावर दोषींवर कारवाई होईल की नाही याबाबत साशंकताच आहे. या सर्व घडामोडींमुळे पाण्याअभावी सोलापूरकरांचे हाल मात्र निश्‍चित आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहराला पाण्याचा प्रश्‍न भर उन्हाळ्यात सतावत असून नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी हैराण झाले आहेत. शहराला चार ते पाच दिवसाला येणारे पाणी वेळेवर येत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दररोज पाणी देता येत नसेल तर नका देऊ पण किमान चार दिवासांआड मिळणारे पाणी हे वेळेवर मिळायला हवे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.\nआयुक्तांच्या घरासमोर लावणार रांगा\nपिण्याचे पाणी कधीच वेळेवर येत नाही. कधी रात्री उशिरा, कधी रात्री 12 च्या नंतर, कधी पहाटे चार वाजता, कधी सकाळी आठ वाजता तर कधी भर उन्हात 12 वाजता पाणी सोडत आहेत. नागरिकांची सकाळी कामाला जाण्याची वेळ असते. वेळेवर पाणी न सोडल्यास आयुक्तांच्या घरासमोर पाण्यासाठी रांग लावू, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nशमिता शेट्टीचा फॉलोअर्सना अनफॉलो करण्याचा सल्ला\n‘फादर्स डे’च्या निमित्ताने शमिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात शिल्पा आणि ती वडिलांच्या प्रतिमेवर फुलं अर्पण करताना दिसत...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत\nसांगली - येथील वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/crri-watch-cement-road-quality-115582", "date_download": "2018-06-19T18:40:14Z", "digest": "sha1:PNKCSHB5EIZDTGCB4ZNFTOKAIDLQ7SZL", "length": 14249, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "CRRI watch on Cement Road Quality ‘सीआरआरआय’ची सिमेंट रस्त्यांच्या दर्जावर नजर | eSakal", "raw_content": "\n‘सीआरआरआय’ची सिमेंट रस्त्यांच्या दर्जावर नजर\nशुक्रवार, 11 मे 2018\nनागपूर - शहरातील सिमेंट रस्त्यांच्या दर्जावर शहरातील सामाजिक संस्थांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर महापालिकेने जिओटेक कंपनीची नियुक्ती केली. परंतु, जनमंच या संस्थेने जिओटेककडून निष्पक्ष चौकशीची अपेक्षा फोल असल्याचे नमूद करीत त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशीची मागणी केली. अखेर स्थायी समितीने सिमेंट रस्त्यांच्या कामांचे मूल्यांकन आदीसाठी सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या नियुक्तीसाठी मंजुरी दिली.\nनागपूर - शहरातील सिमेंट रस्त्यांच्या दर्जावर शहरातील सामाजिक संस्थांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर महापालिकेने जिओटेक कंपनीची नियुक्ती केली. परंतु, जनमंच या संस्थेने जिओटेककडून निष्पक्ष चौकशीची अपेक्षा फोल असल्याचे नमूद करीत त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशीची मागणी केली. अखेर स्थायी समितीने सिमेंट रस्त्यांच्या कामांचे मूल्यांकन आदीसाठी सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या नियुक्तीसाठी मंजुरी दिली.\nशहरातील सिमेंट रस्त्यांची पाहणी केल्यानंतर जनमंच या संस्थेने महापालिकेकडे सिमेंट रस्त्यांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिकेने जिओटेकद्वारेच तपासणी केली जाईल, असा हट्ट धरला तर जनमंचने जिओटेक ही महापालिकेची सल्लागार कंपनी असून, या कंपनीकडून निष्पक्ष तपासणी होऊ शकत नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे महापालिका व जनमंच यांच्यात वादाचीही ठिणगी पडली होती.\nयातून महापालिका सिमेंट रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी पुढे का येत नाही या सवालासह सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत महापालिकाच आरोपीच्या पिंजऱ्यात होती. सामाजिक संस्थांचा दबाव लक्षात घेता शहर अभियंत्यांनी सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटला सिमेंट रस्त्यांच्या ऑडिटबाबत प्रस्ताव पाठवला. परंतु, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटने ऑडिटबाबत असमर्थता दर्शविली. परंतु, प्रयोगशाळेतून आलेल्या चाचणीचा आढावा घेणे, प्रत्यक्ष कामाच्या वेळी तांत्रिक बाबीसाठी तज्ज्ञांचा सल्ला, कामाची गुणवत्ता वाढविण्यासाठी बांधकाम साहित्याबाबत मार्गदर्शन, कामाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, बांधकामात त्रुटी आढळल्यास उपाययोजना सुचविणे आदी मार्गदर्शन करण्याची तयारी असल्याचे सांगितले. यासाठी आवश्‍यक खर्चास स्थायी समितीने आज झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. त्यामुळे आता जिओटेकच्या अहवालाचीही तपासणी सीआरआरआय करण्याची शक्‍यता आहे.\n‘टप्पा दोनमधील सिमेंट रस्ते ५० टक्के पूर्ण’\nसिमेंट रस्ता टप्पा दोनमधील ५० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी केला. काही ठिकाणची कामे २ ते ३ महिन्यांत पूर्ण होतील, असे ते म्हणाले.\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nशिवण्यातील नागरिकांनी श्रमदानाने बुजविले रस्त्यावरील खड्डे\nशिवणे - दांगट इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गणेश मंदिरापासुन ते दत मंदिर व सोसायटी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेजची...\nचिंचवड-केशवनगर येथे वाहतूक कोंडी\nपिंपरी - चिंचवड-केशवनगर येथे क्राँक्रीट रस्त्याच्या कामासाठी महापालिका शाळेपासून पुढे एकेरी मार्ग करण्यात आला आहे. मात्र, येथून सर्रास दुहेरी वाहतूक...\nहवाईदलाने बंद केली लोहगावची सांडपाणी वाहिनी\nवडगाव शेरी - वर्षानुवर्षे लोहगावचे सांडपाणी वाहून नेणारी मुख्य वाहिनी हवाईदलाने सिमेंट ओतून अचानक बंद केली आहे. त्यामुळे लोहगावमधील सांडपाणी...\nऔरंगाबाद - ऑक्सिजन हबवर महापालिकेचा हल्ला\nऔरंगाबाद : शहराचे 'ऑक्सिजन हब' असलेल्या हिमायतबागेच्या परिसरात महापालिकेने कचरा टाकणे सुरू केले आहे. आमखास मैदानामागील बागेच्या मोकळ्या जागेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/sugar-prices-down-116505", "date_download": "2018-06-19T18:41:29Z", "digest": "sha1:MOHIUGCJVINDLY54A3K2TJLXD43FVAZ5", "length": 12509, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sugar prices down निलंबनासह वेतनवाढ रोखणार साखरेचे दर नीचांकीवर | eSakal", "raw_content": "\nनिलंबनासह वेतनवाढ रोखणार साखरेचे दर नीचांकीवर\nमंगळवार, 15 मे 2018\nनागपूर - साखरेचे दर गेल्या चार वर्षात प्रथमच प्रतिक्विंटल २९ हजारावर आले आहे. सोमवारी यावर्षीचा सर्वाधिक नीचांकी दर ठोक बाजारात नोंदविण्यात आला. यामुळे ठोक विक्रेत्यांनी थांबा आणि पाहा अशी भूमिका घेतली आहे. आता पाकिस्तानकडून ६० लाख क्विंटल साखर भारतात आल्याने पुन्हा भाव कमी होतील अशी भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.\nनागपूर - साखरेचे दर गेल्या चार वर्षात प्रथमच प्रतिक्विंटल २९ हजारावर आले आहे. सोमवारी यावर्षीचा सर्वाधिक नीचांकी दर ठोक बाजारात नोंदविण्यात आला. यामुळे ठोक विक्रेत्यांनी थांबा आणि पाहा अशी भूमिका घेतली आहे. आता पाकिस्तानकडून ६० लाख क्विंटल साखर भारतात आल्याने पुन्हा भाव कमी होतील अशी भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.\nयंदा देशात उसाचे उत्पादन चांगले असल्याने २५१ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. देशात साखरेची मागणी २५० लाख टन आहे. गेल्यावर्षी मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन २०३ लाख टन म्हणजे २० टक्‍क्‍यांनी घटले होते. परिणामी साखरेचे दर ठोक बाजारात चार हजार रुपये क्विंटलवर पोचले होते. किरकोळ बाजारात ४ हजार ५०० रुपये दराने विक्री केली जात होती. त्यामुळे ग्राहकांचा खिसा चांगलाच हलका झाला होता. त्यावेळी सरकारने साखरेच्या भावावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केले. त्याला किंचित यश आले होते.\nआता मात्र, वाढलेले उत्पादन आणि पाकिस्तानमधून आलेल्या साखरेचे परिणाम बाजारावर जाणवू लागले आहेत. यंदा साखरेचा शिल्लक साठा आणि यंदा उत्पादन वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता साखरेचे भाव ऑक्‍टोबरपासूनच घसरू लागले होते. त्यामुळे ३ हजार ७०० रुपयावरून साखरेचे भाव प्रतिक्विंटल २९ हजारावर आले आहे. २०१४ साली साखरेचे असलेले भाव यंदा झाले असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी ऊस उत्पादक अडचणीत येण्याची शक्‍यता बळावली आहे.\nसध्या २९०० रुपये प्रतिक्विंटल साखरेचे दर आहे. त्यात अजून घट अपेक्षित नाही. भाव कमी झाल्यास शेतकरी अडचणीत येतील.\n-राजेंद्र गुप्ता, साखरेचे व्यापारी\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nएऽऽ मला ओळखत नाहीस का\nऔरंगाबाद : कधी काळी राष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॅडमिंटन हॉलवर सध्या फुकट्यांचे राज्य आहे. विशेष...\nदत्ता जाधव टोळीवर दुसरा मोक्का\nसातारा - साखर कारखान्याच्या भंगाराचे टेंडर मिळवून देण्यासाठी एका भंगार व्यावसायीकाला खंडणी मागितल्याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात दाखल...\nप्लास्टिक मुक्तीसाठी सोलापूर महापालिका प्रशासन सज्ज\nसोलापूर : शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासन प्लास्टिक मुक्तीसाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी अठराजणांचे पथक तयार करण्यात आले असून, एकाचवेळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/kisan-long-march-live-updates/articleshow/63263647.cms", "date_download": "2018-06-19T17:59:43Z", "digest": "sha1:725CJPKHENSKARRTM4STLSKVSG4VE4UB", "length": 37096, "nlines": 299, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kisan long march live updates | किसान लाँग मार्च: दिवसभरात काय घडले! - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nकिसान लाँग मार्च: दिवसभरात काय घडले\nनाशिकहून ६ मार्च रोजी निघालेला किसान लाँग मार्च काल मुंबईत धडकला. या मोर्चात ३० हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. दहावी-बारावीची परीक्षा सुरू आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता यावे, तसेच त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्यरात्रीच मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. आज ते विधानभवनावर धडक देतील. राज्य सरकारने मोर्चेकऱ्यांची दखल घेतली असून शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे.\nकिसान लाँग मार्च: शेतकरी आंदोलकांच्या परतीच्या प्रवासासाठी कसारा स्टेशनजवळ एसटीने जादा १५ बसेस केल्या सज्ज.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य:दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील.\nकिसान लाँग मार्च: आंदोलकांच्या परतीच्या प्रवासासाठी मुंबईहून २ विशेष ट्रेन, नाशिकला जाण्यासाठी विशेष रेल्वेची सोय.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: दुधाच्या दरनिश्चितीसाठी स्वतंत्र बैठक घेणार.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: नदीजोड प्रकल्पांना गती देणार.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: कृषीमूल्य आयोगावर किसान सभेचे सदस्य घेणार.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: देवस्थान, इनामी जमिनींबाबत लवकरच निर्णय घेणार.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: बोंडअळीग्रस्तांना नुकसान भरपाई देणार.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणार.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढणार.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: जीर्ण रेशन कार्ड ६ महिन्यांत बदलून देणार.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: आदिवासींची रेशन कार्ड ३ महिन्यांत बदलणार.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथिल करणार.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: गायरान जमिनींवरील अतिक्रमणे नियमीत होणार.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: वनजमिनींच्या मालकीबाबत ६ महिन्यांत होणार निर्णय.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: कर्जमाफीसाठी २००१ पासून लाभ मिळणार.\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य: ३० जून २०१७ पर्यंतचे शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ होणार.\n५.२५: शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य, शेतकऱ्यांना लेखी हमीही देण्यात आली आहे- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची आझाद मैदानात घोषणा.\n५.००: राज्य सरकारचे शिष्टमंडळ आझाद मैदानात दाखल\n४.३५: विजेच्या समस्येला तोंड देणारे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी लक्ष्मण भारसे यांनी किसान लाँग मार्चमध्ये आपला मोबाइल सौरऊर्जेवर चार्ज केला. मोर्चातील अनेक शेतकऱ्यांनी या मोबाइल चार्जरचा घेतला लाभ.\n४.३०: ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ शेतकऱ्यांना संबोधित करत असताना.\n४.२०: ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथही आझाद मैदानात दाखल.\n४.१५: सीपीएमचे नेते सीताराम येचुरीही आझाद मैदानात दाखल.\nमुंबई: बैठकीत आंदोलकांचं समाधान. आंदोलन संपल्याची गिरीश महाजन यांची परस्पर माहिती (टीव्ही रिपोर्ट)\nमुंबई: शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा. ८० टक्क्यांहून अधिक मागण्या मान्यः गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री\nमुंबईः वन जमीनींच्या मालकी बाबत सहा महिन्यात निर्णय. आदिवासींचे जीर्ण रेशनकार्ड सहा महिन्यांत बदलून देणार. वनहक्क कायद्यातील अपात्र दावेही सहा महिन्यांत निकाली काढणार, बैठकीत सरकारचे आश्वासन (टीव्ही रिपोर्ट)\nमुंबईः किसान सभेचं शिष्टमंडळ- मंत्रीगटाची बैठक संपली, शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भातील बैठक संपली. वनजमीनींवर सहा महिन्यात निर्णयाचं आश्वासन\nमुंबई: या लढ्यात काँग्रेस पक्ष लाल बावट्याच्या सोबत आहे : अशोक चव्हाण\nमुंबई: शेतकऱ्यांच्या मालाला उचित दाम आणि त्यांच्या हाताला योग्य काम द्या : अशोक चव्हाण\nमुंबई: आमच्या शेतकऱ्यांच्या गळ्यात पाट्या; नीरव मोदी,मल्ल्याच्या गळ्यात का नाहीत\nमुंबई: रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे आझाद मैदानात उपस्थित; तसेच मोहन प्रकाश, कृपाशंकर सिंह मोर्चेकरांच्या भेटीला\nमुंबई: शेतकरी लाँग मार्चला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेते अशोक चव्हाण, संजय निरुपम, माणिकराव ठाकरे आझाद मैदानात\nमुंबई: एमआयएम आमदार वारीस पठाण आझाद मैदानात दाखल\nपूनम महाजन यांच्यात संवेदना शिल्लक नाही; काँग्रेसची टीका\nरक्ताळलेले पाय घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा अपमान करू नका: काँग्रेस\nशेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर या आगीचा वणवा होईल: शरद पवार\nभाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली: शरद पवार\nशेतकऱ्यांबाबत भाजप सरकार असंवेदनशील : शरद पवार\nशेतकरी मोर्चातून शहरी माओवाद डोकावतोय का भाजप खासदार पूनम महाजन यांचा अजब सवाल\nमुंबई: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ विधानसभेत पोहोचले; थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांशी चर्चा\nमुंबई: 'मेहरबानी नको, हक्क हवेत' म्हणत आपल्या मागण्यांवर ठाम असणारे शेतकरी बांधव\n१२ जणांच्या शिष्टमंडळासोबत थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची चर्चा\nगिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर , विठ्ठल घाग आझाद मैदानात दाखल; गिरणी कामगारांच्या वतीने दिला पाठिंबा\nमुंबई: सरकारने दगाबाजी केली तर अन्नत्याग करू; शेतकरी नेत्यांचा इशारा\nमुंबई: सकारात्मक चर्चा करून योग्य निर्णय घेऊ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे आझाद मैदानात दाखल\nवनजमिनीच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई: किसान सभेच्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवदेन\nमुंबई: शेतकरी पायपीट करताना सरकार झोपले होते का राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा सरकारला सवाल\nमुंबई: शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणाऱ्या शिष्टमंडळात आमदार जीवा गावित, नरसय्या आडम, अशोक ढवळे, अजित नवले, साळीराम पवार, उमेश देशमुख, विलास बाबर, इरफान शेख,किसन गुजर, रतन बुधर यांचा समावेश\nमुंबई: विधानसभेत शेतकरी प्रश्नांवर चर्चा सुरू; विरोधक आक्रमक\nमुंबई: मुख्यमंत्र्यांची उच्च स्तरीय मंत्रिगटासोबत विधिमंडळात बैठक सुरू; शेतकऱ्यांच्या मागण्यांवर होणार चर्चा\nमुंबई: मुस्लिम संघटनांकडून शेतकऱ्यांना पाणी, बिस्किटांचे वाटप\nमुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळात दाखल, आज शेतकऱ्यांबरोबर करणार चर्चा\nमुंबई: फडणवीस सरकार बेजबाबदारपणे वागतेय : अजित पवार, राष्ट्रवादी नेते\nआम्हाला सरकारने गोळ्या झाडल्या तरी आम्ही इथेच राहणार; मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत : आंदोलक शेतकरी\nमुंबईतील किसान सभेच्या लाँग मार्चमध्ये आज दुपारी सीताराम येचुरी करणार भाषण\nमुंबई: 'लाल वादळ' मायानगरीत दाखल\nदुपारी १२ वाजता सरकार मोर्चेकऱ्यांशी चर्चा करणार\nमागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून हटणार नाही : आंदोलक शेतकरी\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध असून, शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी आहे: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत\nहे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढू; महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही\nकिसान लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील, सदाभाऊ खोत आणि अन्य मंत्री मुंबईत दाखल\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं: उद्धव\n'या' औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक व्हा: सेना\nमुंबईत ब्यू माँड इमारतीला भीषण आग\nसचिन तेंडुलकरनं 'या' चिमुकल्याचे वाचवले प्राण\nमोदींच्या 'त्या' फोटोची राजनं उडवली खिल्ली\nलालूप्रसाद 'एशियन हार्ट'मध्ये दाखल\nराहुल गांधी यांना बालहक्क आयोगाची नोटीस\nशिशिर शिंदे यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव\n1किसान लाँग मार्च: दिवसभरात काय घडले\n2विराट कोहलीच्या घराचे महिन्याचे भाडे १५ लाख\n3लाँग मार्चः 'या' आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या...\n4शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य: महाजन...\n5विधानभवन परिसरात बळीराजाचा आवाज गरजणार...\n6शिक्षक वेतन प्रश्न चिघळणार...\n7सुया, सिरिंजमध्येही साडेसातशे टक्के नफा...\n8सर्व्हायकल कॅन्सरवर मात करणे शक्य...\n9'सरकारविरोधातील राग कायम ठेवा': राज ठाकरे...\n10४५ हजार पोलिस सज्ज...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/andhali-grampanchyat-lock-21571", "date_download": "2018-06-19T17:53:17Z", "digest": "sha1:FVLLPPGAJYY6WHIVOLURB7I43U3J5USK", "length": 12622, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "andhali grampanchyat lock आंधळी ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे | eSakal", "raw_content": "\nआंधळी ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nमलवडी - आंधळी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या मनमानी व हेकेखोर वागणुकीला संतापून, तसेच कामातील हलगर्जीपणावर चिडलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून या कामचुकार अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.\nमलवडी - आंधळी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या मनमानी व हेकेखोर वागणुकीला संतापून, तसेच कामातील हलगर्जीपणावर चिडलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून या कामचुकार अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, संजय काळे हे आंधळी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यावर्षी २६ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या ग्रामसभेत विविध निर्णय घेण्यात आले होते. गावातील सर्व पडीक घरांचा राडारोडा उचलणे व त्या जागांची साफसफाई करणे, सार्वजनिक पाणीपुरवठा नळ जोडण्यांना नळ बसविणे, सौंदडवस्ती, सातकी, लाटणेवस्ती याठिकाणी अस्तित्वात असलेल्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरू करणे, जगताप यांच्या विहिरीतून ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीत पाणी सोडणे आदी निर्णय घेण्यात आले होते. पुन्हा १५ ऑगस्ट २०१६ रोजीच्या ग्रामसभेत हे सर्व विषय घेण्यात आले. तोपर्यंत एकही काम मार्गी लागले नव्हते. त्यामुळे गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्या कार्यालयात सहा डिसेंबर रोजी सर्वांची एक बैठक घेण्यात आली. या वेळी ग्रामविकास अधिकारी काळे यांनी १५ डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते; पण आजपर्यंत वरील कामांपैकी एकही काम पूर्ण तर झाले नाहीच; पण मार्गीही लागले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज आंधळी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.\nग्रामविकास अधिकारी संजय काळे हे वारंवार सूचना देऊन, गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका घेऊनही सामान्य जनतेच्या सार्वजनिक कामांकडे दुर्लक्ष करतात. तेव्हा त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.\n- दादासाहेब काळे, ग्रामस्थ, आंधळी.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nस्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन\nपरभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. ...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-06-19T18:30:05Z", "digest": "sha1:4FQC6ACQYUBVBZ7WRN7CBMTWVZPYV57U", "length": 18042, "nlines": 173, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "रॉय किणीकर | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nउत्तररात्र-निवडक रुबाया – रॉय किणीकर\nPosted on मे 3, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in रॉय किणीकर\t• Tagged रॉय किणीकर\t• 2 प्रतिक्रिया\nघरटयात फ़डफ़डे गडद निळे आभाळ\nफ़ांदीवर झुलते हिरवी पाऊल धूळ\nकानावर आली अनंतातुनी हाक\nविसरूनि पंख पाखरु उडाले एक\nपश्चिमेस कलला निळ्या पुलाचा खांब\nओघळले त्यावर नक्षत्रांचे थेंब\nत्या पुलाखालुनी गेले उदंड पाणी\nअन वाहुनि गेली अज्ञानातील गाणी\nमाळावर इथेच उजाड विहिरीआड\nवार्धक्य पांघरुन बसले वेडे झाड\nएकदाच गेली सुगंधी वाट इथून\nनिष्पर्ण मनाला डोळे फ़ुटले आठ Continue reading →\nरात्र – निवडक रुबाया – रॉय किणीकर\nPosted on मे 2, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in रॉय किणीकर\t• १ प्रतिक्रिया\nहा धनाढ्य पंडित कलावंत हा नेता\nहा मुनी महात्मा कविश्रेष्ठ हा दाता\nमागितले त्यांनी शेवटच्या घटकेला\nइतिहास घडवला त्यांची झाली कीर्ती\nइतिहास तुडविला त्यांची देखिल कीर्ती\nपिंडास कावळा अजूनि नाही शिवला\nया पाणवठ्यावर आले किति घट गेले\nकिति डुबडुबले अन बुडले वाहुनि गेले\nकिति पडुनि राहिले तसेच घाटावरती\nकिति येतिल अजुनि नाही त्यांना गणती\nहा असा राहु दे असाच खाली पदर\nहा असा राहु दे असाच ओला अधर\nओठात असु दे ओठ असे जुळलेले\nडोळ्यात असु दे स्वप्न निळे भरलेले\nराहिले तिथे ते तसेच अपुरे चित्र\nराहिले तिथे ते तसेच पुरे पत्र\nघटिपात्र बुडाले, कलंडला नि:श्वास\nपाखरु उडाले, पडला उलटा फ़ास\nआपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.\nअपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा – http://feedburner.google.com/fb/a/mailverify\nहे लिहीले नाटक, रचिले कोणी गीत\nसंवाद बसविलेम दिले कुणी संगीत\nअर्ध्यावर नाटक टाकुनि नायक गेला\nशेवटचा पडदा अजूनि नाही पडला\nते स्वप्न कालचे ठेव तिथे पायाशी\nते स्वप्न उद्याचे ठेव तिथेच उशाशी\nहा भरला येथे स्वप्नांचा बाजार\nघे हवे तुला ते, मिळते स्वप्न उधार\nया इथून गेले यात्रिक अपरंपार\nकिती शिणले दमले म्हणता माझे माझे\nवाकले मोडले, गेले टाकुनि ओझे\nविरघळून गेले अनंत काळोखात\nवितळले संपले धगधगत्या राखेत\nचाकात मोडली चढणावरची गाडी\nगंगेत वाहते अजुनि चिमुकली काडी\nपाऊले उमटली आभाळावर येथे\nसंपले असे जे संपायचे होते\nकुणि लिहील उद्या जे लिहीले नाही कोणी\nजे लिहील ती होतील उद्यांची गाणी\nहे कुठचे गाणे, असले कसले शब्द\nगाऊन बघा ते, होईल जग नि:शब्द\nअक्षरे निरक्षर फ़सली जरि शब्दात\nजे अनिर्वाच्य ते अवतरते कंठात\nपण लिहावयाचे लिहून झाले नाही\nपण सांगायाचे सांगुनि झाले नाही\nसंपली कथा जी कुणी ऐकली नाही\nसंपली रात्र, वेदना संपली नाही\nआभार – श्रद्धा भोवड\nरात्र – निवडक रुबाया – रॉय किणीकर\nPosted on मे 2, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in रॉय किणीकर\t• Tagged रॉय किणीकर\t• १ प्रतिक्रिया\nहा धनाढ्य पंडित कलावंत हा नेता\nहा मुनी महात्मा कविश्रेष्ठ हा दाता\nमागितले त्यांनी शेवटच्या घटकेला\nइतिहास घडवला त्यांची झाली कीर्ती\nइतिहास तुडविला त्यांची देखिल कीर्ती\nपिंडास कावळा अजूनि नाही शिवला Continue reading →\nरात्र – निवडक रुबाया – रॉय किणीकर\nPosted on मे 2, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in रॉय किणीकर\t• Tagged रॉय किणीकर\t• यावर आपले मत नोंदवा\nहा धनाढ्य पंडित कलावंत हा नेता\nहा मुनी महात्मा कविश्रेष्ठ हा दाता\nमागितले त्यांनी शेवटच्या घटकेला\nइतिहास घडवला त्यांची झाली कीर्ती\nइतिहास तुडविला त्यांची देखिल कीर्ती\nपिंडास कावळा अजूनि नाही शिवला Continue reading →\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2013/01/", "date_download": "2018-06-19T17:52:08Z", "digest": "sha1:BZWXF6XH4WNADOGWDJWGMDN5J7FDVT73", "length": 9067, "nlines": 165, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): January 2013", "raw_content": "\nआज आहे नेमका शुद्धीत मी\n ना तिच्या गणतीत मी\nजाच होऊ लागला माझा तुला\nआणि रेटत राहिलो ही प्रीत मी\nआपलीशी वाटली दु:खे तिची\nकोणत्या होतो अशा धुंदीत मी\nवाट स्वीकारून ती गेली पुढे\nअन् तिच्यासाठी उभा खिडकीत मी\nमोडल्या चाली, बदलले शब्दही\nगात गेलो फक्त माझे गीत मी\nही तुझी पुरते नशा गझले, मला\nवेगळी नाही अजुन मग 'पीत' मी\nस्वागत २०१३ - सुधागडच्या माथ्यावरून...\n२०१३ चा पहिला सूर्योदय सुधागडवरून पाहिला. हवामान ढगाळ असल्यामुळे सूर्यरावांनी पहिल्याच दिवशी 'लेटमार्क' नोंदवला. धनगड डोंगररांगेच्या पाठीमागून या सूर्योदयाची काही प्रकाशचित्रे -\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nस्वागत २०१३ - सुधागडच्या माथ्यावरून...\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १\nफेब्रुवारी २०१७. 'मायबोली'करांच्या लिंगाणा मोहिमेतली थकलेली संध्याकाळ. लिंगाण्यावर गुहेपर्यंतच जाऊन आम्ही १८ जण दमून मोहरीत परत ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2011/01/", "date_download": "2018-06-19T18:02:35Z", "digest": "sha1:CSRO5ZVFTHROJHJJH6MMQTPTJEOLTCEH", "length": 13779, "nlines": 58, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: January 2011", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nकिष्किंधा कांड - भाग ६\nवर्षाकाळ संपेपर्यंत राम-लक्ष्मण त्या गुहेच्या आश्रयाने राहिले. रामाला शोक वाटला कीं लक्ष्मण त्याची समजूत करी. शरदऋतु संपल्यावरच रावणावर स्वारी करतां येणार होती. तोवर स्वस्थ बसणे भागच होते.\nकिष्किंधेत सुग्रीव तारा-रुमा यांच्यासह कामभोगात मग्न होता. शरद संपत आल्यावर हनुमानाने त्याला कर्तव्याची आठवण करून दिली. हनुमान हा राम व सुग्रीव या दोघांचाहि खरा हितकर्ता होता. मग सुग्रीवाने वानरवीर नील याचेकडून सर्व वानरसमाजाला एकत्र येण्याचे आदेश कळवले.\nसुग्रीवाकडून काही कळत नसल्यामुळे रामाला राग आला. ’सुग्रीव काही करीत नाही तर लक्ष्मणा तूं जाऊन त्याला आठवण दे व निष्क्रिय राहिलास तर वालीप्रमाणे मी तुलाहि शासन करूं शकतों असे सांग’ असे त्याने लक्ष्मणाला म्हटले. लक्ष्मणाला खूप राग आला पण रामानेच त्याला संयम न सोडण्यास सांगितले. लक्ष्मणाने किष्किंधेस जाऊन सुग्रीवाला कडक भाषेत निरोप कळवला. सुग्रीव अजूनहि कामभोगातच दंग होता. हनुमानाने पुन्हा कर्तव्याची जाणीव करून दिली. ’रामाने लोकापवादाची पर्वा न करतां तुझ्यासाठी वालीला मारले’ याची जाणीव करून दिली. ( वालीचा वध हा रामायणकर्त्याच्या मतेहि दोषास्पद होता हे येथे स्पष्ट सूचित होते\nलक्ष्मणाचा निरोप मिळाल्यावर सुग्रीवाला भय वाटले. त्याने तारेला लक्ष्मणाला समजावण्यासाठी पाठवले. तिने सांगितले की सुग्रीव स्वस्थ बसलेला नाही. लक्ष्मणाने तरीहि राग सोडला नाही तेव्हां वालीकडून पूर्वी ऐकलेले रावणाचे सैन्यबळ त्याच्या निदर्शनास आणले व मोठ्या सैन्याशिवाय युद्ध विफल होईल हे दाखवून दिले. वानरसमाजाला एकत्र येण्याचे आदेश पाठवलेले आहेत हेहि सांगितले. मग लक्ष्मणाचा राग निवळला. सुग्रीवानेहि विनम्रभाव धरला. हनुमानाकडून पुन्हा सर्व वानरवीरांना समज देऊन दहा दिवसांत किष्किंधेला जमण्यास सांगितले. लक्ष्मण व सुग्रीव दोघानी सैन्य जमत आहे असे रामाला कळवल्य़ावर राम आनंदित झाला. ’सीतेच्या जीविताचा व रावणाच्या निवासस्थानाचा निश्चित ठावठिकाणा लागल्यावर मग पुढचे बेत आखूं’ असे त्याने म्हटले. कितीहि शोक असला तरी रामाचे परिस्थितीचे भान सुटलेले नव्हते सुग्रीवाच्या मदतीशिवाय आपण एकट्याने काही करू शकत नाही हे त्याला स्पष्ट दिसत होते.\nकिष्किंधा कांड - भाग ५\nवालीचा वध ग्रीष्म ऋतूच्या शेवटी झाला असा स्पष्ट कालनिर्देश केलेला आढळतो. मात्र महिना, तिथि सांगितलेली नाही. सीताहरण माघ वद्य अष्टमीला झाले होते, त्यानंतर जवळपास तीन महिन्यांचा काळ लोटला होता.\nवाली घायाळ होऊन कोसळल्यावर त्याला दिसले कीं आपल्याला रामाचा बाण लागला आहे. त्याने अनेक प्रकारे रामाला वाक्ताडन केले. ’माझे तुमचे काहीहि भांडण वा वैर नसतां, मी तुमच्या राज्याला उपद्रव दिलेला नसतां व मी दुसर्‍याशी युद्ध करण्यात गुंतलो असतां, लपून राहून मला मारण्याचे तुम्हाला काय कारण जर आपण युद्धस्थळी माझ्यासमोर येऊन युद्ध केले असते तर माझ्याकडून नक्कीच मारले गेले असतां. सीतेच्या मुक्तीसाठी तुम्हाला मदत पाहिजे होती तर मीहि समर्थ होतो. तुम्ही मला अधर्माने मारले आहे ते कां जर आपण युद्धस्थळी माझ्यासमोर येऊन युद्ध केले असते तर माझ्याकडून नक्कीच मारले गेले असतां. सीतेच्या मुक्तीसाठी तुम्हाला मदत पाहिजे होती तर मीहि समर्थ होतो. तुम्ही मला अधर्माने मारले आहे ते कां त्याचे कारण विचार करून मला सांगा’ असा स्पष्ट जाब विचारला.\nयावर रामाने दिलेले उत्तर पूर्णपणे गोलमाल स्वरूपाचे आहे. वालीवर ठेवलेल्या अनेक निरर्थक आरोपांपैकी ’तूं सुग्रीवाच्या पत्नीशीं, जी तुला पुत्रवधूसारखी आहे, कामभोग घेतोस’ हा एकच आरोप खरा होता. मात्र एकीकडे तूं शाखामृग आहेस म्हणून तुझी शिकार करण्याचा क्षत्रिय या नात्याने माझा धर्म आहे’ असे म्हणावयाचे तर दुसरीकडे त्याच्या वर्तनाला सुसंस्कृत मानवसमाजाची नीतिमूल्ये लावावयाची हा प्रकार अशोभनीय होता. ’मी लपून कां मारले कारण तूं शाखामृग म्हणून तुझी शिकार केली’ असे समर्थन केले कारण लपून लढण्याचे दुसरे योग्य कारण देतांच येत नव्हतें जो आरोप खरा होता तो नंतर सुग्रीवालाहि लागू झाला होता पण त्याला रामाने दोषहि दिला नाही वा शासनहि केले नाहीं. खरे कारण एकच होते कीं वालीला मारून सुग्रीवाला आपलेसे करून घेणे.\nरामाचे समर्थन पटो वा न पटो, वालीचा मृत्यु अटळच होता. त्याच्या मृत्यूनंतर तारेने अपार शोक केला. तिनेहि रामाची निंदा केली. हनुमानाने अखेर तिची कशीतरी समजून घातली. आता सुग्रीवाला पश्चात्ताप झाला. ’वालीच्या मनात मला मारून टाकण्याचे कधीहि आले नाही’ अशी त्याने स्पष्ट कबुली दिली. ’मलाहि मारून टाका’ असे तारेने रामाला विनवले. राम व सुग्रीवाने तिचे सांत्वन केले.\nवालीची उत्तरक्रिया झाली. (हा वानरसमाज आर्यांच्या चालीरीती पाळणारा कसा काय) त्यानंतर सुग्रीवाला राज्याभिषेक झाला. मात्र वनवासाचे बंधन असल्याचे कारण सांगून रामाने किष्किंधेत जाण्याचे नाकारले. या सर्वामध्ये आणखी काही काळ गेला. ’आता श्रावण महिना सुरू झाल्या’चा रामाचे तोंडी उल्लेख येतो. ’आता वर्षाकाळ असल्यामुळे कार्तिकमासापासून तूं युद्धप्रयत्नाना लाग’ असे रामाने सुग्रीवाला म्हटले. तुंगभद्रेच्या जवळील प्रस्रवण पर्वताच्या गुहेत राम-लक्ष्मण जाऊन राहिले.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nकिष्किंधा कांड - भाग ६\nकिष्किंधा कांड - भाग ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/diwali-festival-celebration-14788", "date_download": "2018-06-19T18:18:57Z", "digest": "sha1:LRBU3UV7NTY5IKZSBTZHDUKODWBZCQ7A", "length": 16236, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Diwali festival celebration दीपोत्सव तेजोमय अन्‌ तेजीमयही...! | eSakal", "raw_content": "\nदीपोत्सव तेजोमय अन्‌ तेजीमयही...\nशनिवार, 29 ऑक्टोबर 2016\nआज लक्ष्मीपूजन : कडकडाटाशिवाय उजाडली मंगलमयी दिवाळी पहाट\nकोल्हापूर - मनामनांतील अंधाराचे सावट दूर करून घराघरांत सुरू असणारा तेजोमय आनंदोत्सव आणि मंदीची जळमटे दूर सारून बाजारपेठेत सुरू असणाऱ्या तेजीमय आतषबाजीने दीपोत्सवाला उधाण आले आहे. गोमातेचे पूजन करून वसुबारसने सुरू झालेल्या या सणातील आजचा मुख्य दिवसही सर्वत्र मंगलमय वातावरणात साजरा झाला. दरम्यान, आजची दिवाळी पहाट फटाक्‍यांच्या कडकडाटाशिवाय उजाडली. फटाक्‍यांच्या वाढलेल्या किमती आणि फटाकेमुक्त दिवाळीचा जागर या पार्श्‍वभूमीवर हे सकारात्मक चित्र अनुभवायला मिळाले. गेल्या दोन दिवसांत बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.\nआज लक्ष्मीपूजन : कडकडाटाशिवाय उजाडली मंगलमयी दिवाळी पहाट\nकोल्हापूर - मनामनांतील अंधाराचे सावट दूर करून घराघरांत सुरू असणारा तेजोमय आनंदोत्सव आणि मंदीची जळमटे दूर सारून बाजारपेठेत सुरू असणाऱ्या तेजीमय आतषबाजीने दीपोत्सवाला उधाण आले आहे. गोमातेचे पूजन करून वसुबारसने सुरू झालेल्या या सणातील आजचा मुख्य दिवसही सर्वत्र मंगलमय वातावरणात साजरा झाला. दरम्यान, आजची दिवाळी पहाट फटाक्‍यांच्या कडकडाटाशिवाय उजाडली. फटाक्‍यांच्या वाढलेल्या किमती आणि फटाकेमुक्त दिवाळीचा जागर या पार्श्‍वभूमीवर हे सकारात्मक चित्र अनुभवायला मिळाले. गेल्या दोन दिवसांत बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.\nदिवाळी म्हणजे सद्‌गुण, सद्‌भावना, सद्‌वर्तन, सदाचार, सद्विचार हीच सुसंस्कृत मनांची बीजे आहेत, असा संदेश देणारा हा दीपोत्सव. साहजिकच घराघरांत पहाटे सडा टाकून रांगोळी सजली. \"भावदीप हे मनामनांचे दिव्यादिव्यांनी उजळायचे, अखंड दीप हे स्नेहाचे दीपावलीला फुलवायचे,' अशा शुभेच्छांचे मेसेजीस सोशल मीडियावरून शेअर होऊ लागले. अभ्यंगस्नानानंतर सहकुटुंब फराळाचा आस्वाद घेतल्यानंतर वेध लागले ते पै-पाहुणे, मित्रांना फराळ देण्यासाठीचे. फराळाचे डबे घेऊन सकाळपासूनच लोक बाहेर पडले. घराघरांत दीपोत्सव साजरा करतानाच अनाथालये, वृद्धाश्रमांसह विविध सामाजिक संस्थांना अनेकांनी देणग्याही दिल्या. फराळ देण्यापेक्षा धान्य आणि रोख रकमेच्या स्वरूपात मदत करण्याच्या संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. सायंकाळनंतर पुन्हा घराघरांत लगबग सुरू झाली. रांगोळीने अंगण सजले. पणत्या, आकाशकंदील, आकर्षक विविधरंगी रोषणाईमुळे घराघरांत सळसळते चैतन्य निर्माण झाले.\nलक्ष्मीपूजन उद्या (रविवारी) होणार असून, त्यासाठी लागणारी झेंडूची फुले, केरसुणी, तसेच नैवेद्यासाठी लागणारे बत्तासे, लाह्या हे साहित्य खरेदीसाठी आजपासून गर्दी झाली. महालक्ष्मी मंदिर परिसर, शिंगोसी मार्केट, कपिलतार्थ, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, राजारामपुरी आदी ठिकाणी हे साहित्य उपलब्ध आहे. पाच फळे तीस ते पस्तीस रुपयांपासून उपलब्ध आहेत.\nबाजारपेठेत यंदा तेजीचे वातावरण आहे. साहजिकच सोमवारी (ता. 31) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीच्या उत्सवाबरोबरच गुंतवणूक डे साजरा होणार आहे. त्यासाठी गुजरीबरोबरच मोबाइल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, टू व्हीलर-फोर व्हीलरच्या शोरूम, रिअल इस्टेटसह शेअर मार्केटही सज्ज झाले आहे.\nदसरा चौकातील शाहू स्मारक भवनाजवळ माणुसकीची भिंत व्हॉटस्‌ ऍप ग्रुपतर्फे \"माणुसकीची भिंत' हा उपक्रम सुरू आहे. सकाळपासूनच कपडे व इतर साहित्य नेण्यासाठी गरजूंची झुंबड उडाली. गंगावेस जैन मंदिराजवळही कसबा तरुण मंडळ, कॉर्नर मित्र मंडळ आणि स्वाभिमान संघटनेतर्फे \"पाऊस माणुसकीचे' हा उपक्रम सुरू असून, तेथेही गरजूंनी गर्दी केली आहे.\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2009/02/blog-post_12.html", "date_download": "2018-06-19T18:08:40Z", "digest": "sha1:6V4GC4UHWYKMOJTLTMAABTLMFOPNB47Y", "length": 11748, "nlines": 61, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: बालकांड - भाग १०", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nबालकांड - भाग १०\nआता धनुर्भंगाची कथा पाहूं.\nदुसर्‍या दिवशी जनकाने पुन्हा विश्वामित्र, राम व लक्ष्मण यांचे दरबारात स्वागत केले. विश्वामित्राने म्हटले कीं या दोघाना तुझे प्रख्यात धनुष्य पहावयाचे आहे. जनकाने धनुष्याचा इतिहास सांगितला कीं हें प्रत्यक्ष शिवाचे धनुष्य आहे व तें माझे पूर्वज देवरात यांना ठेव म्हणून देवांनी दिले तेव्हांपासून ते आमचेपाशी आहे. येथे फक्त एका वाक्यात, यज्ञासाठी भूमिशोधन करताना नांगराने उकरल्या जात असलेल्या जमिनीतून कन्या प्रगत झाली ती सीता, एवढाच सीतेच्या जन्माचा इतिहास जनकाने सांगितला आहे. प्रत्यक्षात, एक तर सीता ही जनकाचीच शेतकरी स्त्रीपासून झालेली कन्या असावी वा शेतांत कोणीतरी ठेवून दिलेली नवजात कन्या जनकाने स्वत:ची कन्या म्हणून वाढवली असावी यांपैकी एखादा तर्क स्वीकारावा लागतो. जनकाला त्या वेळेपर्यंत अपत्य नव्हते. जनकाला पुत्र असल्याचा कोठेच उल्लेख नाही. उर्मिळा ही पण जनकाची कन्या खरी पण ती सीतेपेक्षां लहान असली पाहिजे कारण ती लक्ष्मणाची पत्नी झाली. यामुळे जनकाने सीतेला अपत्यस्नेहापोटी स्वत:ची कन्या मानणे योग्य वाटते. रामायणाचे अनेक पाठभेद जगभर अनेक भाषांतून प्रचलित आहेत. त्यांतल्या एकांत ती रावणाची कन्या होती असाही तर्क केलेला आहे असे वाचलेले आठवते. अशा भरमसाठ तर्कापेक्षा मी वर व्यक्त केलेला तर्क कदाचित जास्त उचित म्हणतां येईल.\nजनक पुढे म्हणाला कीं जो आपल्या पराक्रमाने हे शिवधनुष्य सज्ज करील त्यालाच ही माझी कन्या द्यावयाची असा माझा निश्चय आहे. पूर्वी एकदा सीतेच्या प्राप्तीसाठी सर्व राजे एकत्र जमून माझ्याकडे आले व कोणता पण लावला आहे असे त्यानी मला विचारले तेव्हा हाच पण मी त्यांना सांगितला. कोणालाही हे धनुष्य उचलता आले नाही. अपयशामुले रागावून त्या सर्वांनी माझ्याविरुद्ध युद्ध पुकारले व एक वर्षभर त्यांनी मिथिलेला वेढा घातला. शेवटीं मी देवांची प्रार्थना केली व त्यांनी प्रसन्न होहून मला चतुरंग सेना दिली व मग मी सर्व राजांना हरवून पिटाळून लावले. ( सीतेच्या प्राप्तीसाठी रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता व त्यांत तो धनुष्य उरावर घेऊन उताणा पडला अशी एक हरदासी कथा आहे मात्र तिला रामायणात कोणताही आधार नाही) आता रामाने हे धनुष्य सज्ज केले तर मी ही माझी कन्या त्याला देईन असे जनक अखेरीस म्हणाला. ( राम यावेळी जेमतेम सोळा वर्षांचा होता. सीता फारतर १३-१४ वर्षांची असेल. तेव्हां यापूर्वीच काही काळ अनेक राजांनी तिच्या प्राप्तीसाठी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला हे जरासे अविश्वसनीयच वाटते) आता रामाने हे धनुष्य सज्ज केले तर मी ही माझी कन्या त्याला देईन असे जनक अखेरीस म्हणाला. ( राम यावेळी जेमतेम सोळा वर्षांचा होता. सीता फारतर १३-१४ वर्षांची असेल. तेव्हां यापूर्वीच काही काळ अनेक राजांनी तिच्या प्राप्तीसाठी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला हे जरासे अविश्वसनीयच वाटते\nया सर्व प्रसंगात सीता अजिबात उपस्थित नाही. तिने रामाला अद्याप पाहिलेलेहि नाही. स्वयंवर वगैरे काही समारंभ योजलेलाच नव्हता. विश्वामित्र व राम-लक्ष्मण अचानक व अनाहूतच आलेले होते. मग ’लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा’ कोठून आले हे गाणे लिहिणाराने सीता व द्रौपदी या दोघींच्यात मोठी गफलत केलेली दिसते\nधनुष्य राजा जनक विश्वामित्र राम व लक्ष्मण यांचेसमोर आले. संदूक उघडून रामाने ते सहजच उचलले व त्याला प्रत्यंचा लावली. त्यावर बाण न ठेवतांच त्याने ते खेचले तो तें तुटलेच. धनुष्य कां तुटले असेल धनुष्य कां तुटले असेल यापूर्वी वेळोवेळी युद्धात ते त्याच्या अंतिम मर्यादेपर्यंत अनेकवार खेचले गेले असणार त्यामुळे त्याचे engineering शास्त्राप्रमाणे ’work hardening’ झाले असेल. त्यामुळे रामाने ते झटक्याने खेचले तेव्हा ते तुटले. रामाने धनुष्य सज्ज केले त्यामुळे जनकाने प्रतिज्ञेप्रमाणे सीता रामाला अर्पण केल्याचे जाहीर केले. विश्वामित्राच्या संमतीने लगेच जनकाने आपले मंत्री दशरथाकडे पाठवून, सर्व हकीगत कळवून विवाहासाठी सर्वांनी येण्याचे आमंत्रण केले. एवढेच सीता स्वयंवर यापूर्वी वेळोवेळी युद्धात ते त्याच्या अंतिम मर्यादेपर्यंत अनेकवार खेचले गेले असणार त्यामुळे त्याचे engineering शास्त्राप्रमाणे ’work hardening’ झाले असेल. त्यामुळे रामाने ते झटक्याने खेचले तेव्हा ते तुटले. रामाने धनुष्य सज्ज केले त्यामुळे जनकाने प्रतिज्ञेप्रमाणे सीता रामाला अर्पण केल्याचे जाहीर केले. विश्वामित्राच्या संमतीने लगेच जनकाने आपले मंत्री दशरथाकडे पाठवून, सर्व हकीगत कळवून विवाहासाठी सर्वांनी येण्याचे आमंत्रण केले. एवढेच सीता स्वयंवर प्रत्यक्षात सीतेला कोणी कांही विचारलेच नाही प्रत्यक्षात सीतेला कोणी कांही विचारलेच नाही तेव्हा या प्रकाराला स्वयंवर कां म्हणावे हा प्रश्नच आहे\n’लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा’ कोठून आले हे गाणे लिहिणाराने सीता व द्रौपदी या दोघींच्यात मोठी गफलत केलेली दिसते\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nबालकांड - भाग ११\nबालकांड - भाग १०\nबालकांड - भाग ९\nबालकांड - भाग ८\nबालकांड - भाग ७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ganeshcbhagat.wordpress.com/category/poems/", "date_download": "2018-06-19T17:40:58Z", "digest": "sha1:RUU7VZFYZHFCEGZE3DUZWKOLSD32MYNS", "length": 11148, "nlines": 215, "source_domain": "ganeshcbhagat.wordpress.com", "title": "Poems | Creativity and Innovation", "raw_content": "\nबघ माझी आठवण येते का\nबघ माझी आठवण येते का\nमुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा\nबघ माझी आठवण येते का\nहात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी\nइवलसं तळं पिऊन टाक\nबघ माझी आठवण येते का\nवार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे\nडोळे मिटून घे, तल्लीन हो\nनाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये\nतो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा\nवाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का\nमग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे\nचालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये\nसाडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये\nआता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का\nदारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल\nत्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल\nतो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं\nमग चहा कर, तूही घे\nतो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर\nकिशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का\nमग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस\nपण तुही तसचं म्हणं\nविजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल\nतो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ\nबघ माझी आठवण येते का\nयानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस\nयानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर\nयानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर\nयेत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का\nगीतकार :सौमित्र चित्रपट :गारवा\nमज बूट हे रुतावे,\n(आहे वर तान घ्यावी,\nनाहीतर बूट चावतो आहे\nहे लक्षात कसे येणार\nहे बूट घालता मी,\nहे चालणे बघा ना,\nढापून चोर ‘जा’, ‘ये’\n(म्हणजे चोर माझ्या जुन्या\nआहे बरेच काही सांगायला मला\nआहे बरेच काही सांगायला मला\nकाळीज ठेव तूही ऐकायला मला\nठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती\nझाला उशीर थोडा वाचायला मला\nअसतो कधी इथे मी, असतो कधी तिथे\nजावे कुण्या दिशेने शोधायला मला\nका रात्र मी अमेची जागून काढली\nयेणार चंद्र नव्हता भेटायला मला\nभेटायला हवे ते, का भेटले कधी\nआले नको नको ते बिलगायला मला\nहलकेच हात मीही हातात घेतला\nहोतेच शब्द कोठे बोलायला मला\nम्हणजे नेमक असत काय\nआमच्या गल्लीत त्यांची दुकाने\nगावोगावी पिझ्झा आणि फ्रेंच फाय\nआणि दुसरे सांगा काय\nआमचा मळा, आमचा माळी\nत्यात त्यांच्या द्राक्ष्यांची वेली\nयाहून दुसरे सांगा काय\nआमचे मास्तर त्यांच्या शाळा\nत्यांचे दवाखाने आमचे डॉक्टर\nयाहून दुसरे सांगा काय\nत्यांच्या कंपन्या आमची माणसे\nअसा ऍडव्हांटेज दुसरे काय\nहोंडामध्ये लताची गाणी,देशात चाले बिसलरीचे पाणी\nभेटवस्तू मेड इन चायना\nग्लोबलायजेशन म्हणजे दुसरे काय\nजग म्हणजे एक लहान गाव\nमात्र शेजाऱ्याचा नाही ठाव\nहा नवा संवाद ग्लोबलाजेशन म्हणजे\nदिवसा स्वप्ने बघतो मी…\nदिवसा स्वप्ने बघतो मी\nरात्री जागत बसतो मी…\nउगाच कविता करतो मी\nजगात वेडा ठरतो मी…\nमनात इमले रचतो मी\nअसतो तेथे नसतो मी\nमलाच शोधत बसतो मी…\nवरवर नुसते हसतो मी\n‘अजब’ मनाशी कुढतो मी…\nनेहमीच मैत्रीचा पूर येतो..\nआनंदाच्या ओघात वाहून नेतो..\nविश्वासाच्या नभातून कोसळत असतात..\nदोस्तीच्या गळामिठी घडत असतात..\nकुठे शाळेच्या आठवणी तर\nकुठे कोलेजचे कट्टे डोळ्यासमोर येतात..\nमस्करी,चेष्टा अन खोड्या आठवत..\nनियमाच्यापलीकडचे नाते हळूवार जपत असतात…\nअसले कसले हे नाते मैत्रीचे\nजिथं सारं काही विसरून\nऐकमेकांसाठीच जगायला अन मरायल होतं..\nएवलूसं हे रोपट मग पारंब्याच वड कस काय होतं\nअश्याच पारंब्या आणखी वाढत राहो..\nअज्रामर अश्या या मैत्रिच्या नात्याच वटवृक्ष..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/state-chess-organisation-24825", "date_download": "2018-06-19T17:42:51Z", "digest": "sha1:TPU6FJUDTBQ2OZTWSDGUNEUQKH3R4TKY", "length": 12498, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "state chess organisation राज्य बुद्धिबळ संघटनेच्या कारभाराची अनिश्‍चितताच | eSakal", "raw_content": "\nराज्य बुद्धिबळ संघटनेच्या कारभाराची अनिश्‍चितताच\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nमुंबई - महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना बडतर्फ करण्याचा निर्णय अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मध्यवर्ती समितीने घेऊन 10 दिवस झाले, तरी अद्याप राज्य संघटनेचा कारभार बघण्यासाठी अस्थायी समितीची नियुक्ती अद्यापही झालेली नाही. त्यामुळे राज्य बुद्धिबळात काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.\nमुंबई - महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना बडतर्फ करण्याचा निर्णय अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मध्यवर्ती समितीने घेऊन 10 दिवस झाले, तरी अद्याप राज्य संघटनेचा कारभार बघण्यासाठी अस्थायी समितीची नियुक्ती अद्यापही झालेली नाही. त्यामुळे राज्य बुद्धिबळात काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.\nसंघटनेतील संघर्ष मुदतवाढ दिल्यानंतरही थांबत नव्हता. त्यासाठी झालेले राज्यातील प्रयत्न फोल ठरले होते. प्रत्यक्ष बैठकीच्या दिवशीही ते विफल ठरले होते. त्यामुळे अखेर 25 डिसेंबरला झालेल्या बैठकीत राज्य संघटनेस बडतर्फ करण्यात आले होते.\nनववर्ष सुरू होण्यापूर्वी या संदर्भातील अधिकृत घोषणा होईल; तसेच अस्थायी समितीचीही नियुक्ती होईल, असे अभ्यासक; तसेच भारतीय महासंघाचे पदाधिकारी सांगत होते. मात्र, अजूनही काहीच निर्णय जाहीर झालेला नाही. काही अभ्यासक नेमके काय सुरू आहे, हेच कळत नसल्याचे सांगत आहेत. एका संघटकाने कदाचित तडजोड झाली असेल, असाही अंदाज व्यक्त केला.\nभारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या अध्यक्ष परदेशात गेले आहेत. ते पुढील आठवड्यात परतणार आहेत. त्यानंतर अस्थायी समितीची नियुक्ती जाहीर होईल, असे सांगितले. राज्य संघटनेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने पुढील आठवड्याच्या सुरवातीस हा निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले.\nभारतीय बुद्धिबळ महासंघ राज्य संघटनेस पुढील आठवड्यात पत्र लिहिणार आहे. त्या वेळी सर्व काही कळवण्यात येईल. अध्यक्ष महत्त्वाच्या कामासाठी परदेशात गेल्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबली आहे.\n- डी. व्ही. सुंदर, कार्यालयीन सचिव\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nचोरटयांनी विहारीत टाकलेल्या मोटरसायकली हस्तगत\nसिडको (नाशिक) - अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये चोऱ्या करून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/facebook-twitter-complaints-25132", "date_download": "2018-06-19T17:43:13Z", "digest": "sha1:OSNWE77MSPQAXOLSJYCXYXYIAL3L7TSH", "length": 14381, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Facebook Twitter Complaints फेसबुक, ट्विटरवरून तक्रारींचा पाऊस | eSakal", "raw_content": "\nफेसबुक, ट्विटरवरून तक्रारींचा पाऊस\nदीपक शेलार - सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 9 जानेवारी 2017\nठाणे - येथील पोलिसांच्या सोशल मीडिया विभागाकडे दहा महिन्यात नागरिकांनी तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. फेसबुक आणि ट्विटरवरून नागरिकांनी तब्बल 1 हजार 715 तक्रारी नोंदवल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारी वाहतूक विभागाशी निगडित असून पोलिसांशी संबंधित नसलेल्या विभागाच्या तक्रारीही येथे आल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या सोशल मीडिया विभागाने दिली.\nठाणे - येथील पोलिसांच्या सोशल मीडिया विभागाकडे दहा महिन्यात नागरिकांनी तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. फेसबुक आणि ट्विटरवरून नागरिकांनी तब्बल 1 हजार 715 तक्रारी नोंदवल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारी वाहतूक विभागाशी निगडित असून पोलिसांशी संबंधित नसलेल्या विभागाच्या तक्रारीही येथे आल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या सोशल मीडिया विभागाने दिली.\nठाणे पोलिस आयुक्तालयात मागील वर्षी 1 मार्चला सोशल मीडिया सेलची स्थापना झाली. या उपक्रमांतर्गत पोलिस आयुक्तालयाचे फेसबुक पेज आणि ट्विटर हॅण्डल सुरू करण्यात आले. यातील फेसबुक पेजला दहा महिन्यांत तब्बल 20 हजार 534 लाईक्‍स मिळाल्या असून फेसबुक पेज 48 हजार 312 लोकांपर्यंत पोहचले आहे, तर ट्विटर हॅण्डलचे 10 हजार 915 फॉलोअर्स असून ते 28 हजार 600 लोकांपर्यंत पोहचले आहे. दहा महिन्यांत फेसबुकवर एकूण 68 तक्रारी आल्या. यात नऊ वाहतुकीसंदर्भातील 28 पोलिस ठाण्याशी निगडित आणि 27 तक्रारी ठाणे ग्रामीण पोलिस क्षेत्राशी संबंधित आहेत. ट्विटरवरून आलेल्या एक हजार 647 तक्रारींमध्ये एक हजार 98 तक्रारी शहर वाहतूक शाखेबाबत, 41 तक्रारी पोलिस ठाण्याशी संबंधित आहेत आणि 354 तक्रारी इतर आहेत. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या महाभागांनी चक्क ठाणे महापालिका आणि रेल्वेबाबतच्या 158 तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत.\nइफेड्रिन प्रकरणात सोशल मीडियाचा वापर\nकोट्यवधीच्या इफेड्रिन ड्रग प्रकरणातील आरोपींविरोधात पुरावे शोधण्यासाठी ठाणे पोलिसांकडून सोशल मीडियाचा आधार घेतला होता. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी, ड्रग तस्कर विकी गोस्वामीसह इतर आरोपींचे फेसबुक अकाऊंट, व्हॉट्‌स ऍप संवाद आदींच्या माध्यमातून ठोस पुरावे उभे करण्यात आले होते. या आरोपींनी केलेल्या दुबई, केनिया आणि आफ्रिकन देशांतील पर्यटनाचे दुवे मिळवण्याचा प्रयत्नही या माध्यमातून झाला होता.\nठाणे पोलिसांचे \"पोलिस मित्र' आणि \"प्रतिसाद' हे ऍप आहेत; मात्र त्यांना नागरिकांकडून हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यासाठी व्हॉट्‌सअप क्रमांकासह ट्विटर आणि फेसबुक पेज सुरू केले आहे. येथे नोंदवलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन पोलिस सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार सोशल मीडिया सेल पाठपुरावा करीत असतो. याशिवाय प्रत्येक आठवड्याला वेगवेगळी कल्पना राबवली जाते.\n- सुखदा नारकर, पोलिस निरीक्षक, पोलिस जनसंपर्क अधिकारी\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nशमिता शेट्टीचा फॉलोअर्सना अनफॉलो करण्याचा सल्ला\n‘फादर्स डे’च्या निमित्ताने शमिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात शिल्पा आणि ती वडिलांच्या प्रतिमेवर फुलं अर्पण करताना दिसत...\nचोरटयांनी विहारीत टाकलेल्या मोटरसायकली हस्तगत\nसिडको (नाशिक) - अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये चोऱ्या करून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी...\nआधीच्या उमेदवाराकडून मतदारांचा भ्रमनिराश - विनायक राऊत\nकुडाळ - शिवसेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय मोरे यांना पाचही जिल्ह्यात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीच्या उमेदवाराने...\nकेवळ नववी शिकलेल्या गर्भतपासणी करणाऱ्या युवकाला अटक\nसातारा - पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग चाचणी करत असल्याप्रकरणी केवळ नववी शिकलेल्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/richa-chadda-murder-chit-27958", "date_download": "2018-06-19T18:33:49Z", "digest": "sha1:R4IXTWIB5CG5EBF2QP4JYA56YCJIYEIJ", "length": 6100, "nlines": 53, "source_domain": "www.esakal.com", "title": "richa chadda murder chit रिचाचा \"खून आली चिट्ठी' | eSakal", "raw_content": "\nरिचाचा \"खून आली चिट्ठी'\nशनिवार, 28 जानेवारी 2017\nमागच्या वर्षी रिचा चढ्ढाने पहिला पंजाबी लघुपट \"खून आली चिट्ठी' केला. 1980 ते 90 च्या काळातील खलिस्तानी आंदोलनामुळे पंजाबमधील वाढलेल्या दहशतवादावर आधारित हा लघुपट आहे. रूपिंदर इंद्रजीत याने तो दिग्दर्शित केला आहे. तो अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजला गेला आहे. रिचा हा लघुपट पंजाबमधील छोट्या गावांतही दाखवण्याचा विचार करत आहे. रिचा म्हणाली, \"या ऐतिहासिक गोष्टींबद्दल जास्तीत जास्त लोकांना समजावे म्हणून हा चित्रपट वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांत दाखवणार आहे.'\nमागच्या वर्षी रिचा चढ्ढाने पहिला पंजाबी लघुपट \"खून आली चिट्ठी' केला. 1980 ते 90 च्या काळातील खलिस्तानी आंदोलनामुळे पंजाबमधील वाढलेल्या दहशतवादावर आधारित हा लघुपट आहे. रूपिंदर इंद्रजीत याने तो दिग्दर्शित केला आहे. तो अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजला गेला आहे. रिचा हा लघुपट पंजाबमधील छोट्या गावांतही दाखवण्याचा विचार करत आहे. रिचा म्हणाली, \"या ऐतिहासिक गोष्टींबद्दल जास्तीत जास्त लोकांना समजावे म्हणून हा चित्रपट वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांत दाखवणार आहे.'\nकाश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीची भाजपची मागणी\nनवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू करायला हवी अशी मागणी भाजपाने केली आहे. भाजपाचे प्रवक्ते राम माधव यांनी...\nकाश्मीरमध्ये मुफ्ती सरकारच्या सत्तेतून भाजप बाहेर\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nअटक झालेले हिंदू दहशतवादी संघाचेच - दिग्विजय सिंह\nनवी दिल्ली - आजपर्यंत पकडले गेलेल्या हिंदू दहशतवाद्यांचा संबध हा आरएसएससोबत होता, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. नेहमीच...\nअन् 'नाच्या'चा जमावाने 'खेळ मांडला'\nआश्वी (संगमनेर) - लांबसडक केस, सणसणीत उंचीला साजेशी स्त्रीदेहाची लकब, कोणीही प्रथमदर्शनी स्त्री म्हणून सहज फसावं असं रुप लाभलेल्या त्याने अंगात...\nअफगाणिस्तानमध्ये स्फोटात 18 जण ठार\nकाबुल : अफगाणिस्तानच्या पूर्व भागात जलालाबाद येथे गव्हर्नर हाउस परिसरात रविवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात ईदची सुटी साजरी करणाऱ्या 18 जणांचा मृत्यू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2009/01/blog-post_30.html", "date_download": "2018-06-19T18:08:21Z", "digest": "sha1:ZD5DHKXN742BOM4LF2OTZQJMFLGO6F4G", "length": 9504, "nlines": 67, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: रामायण बालकांड - भाग ६", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nरामायण बालकांड - भाग ६\nचौघा राजपुत्रांचे बालपण संपण्याच्या सुमारासच विश्वामित्र ऋषि दशरथाकडे आले व यज्ञाला उपद्रव देणार्‍या मारीच सुबाहु वगैरे राक्षसांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी रामाची मागणी केली. दशरथ स्वत: एक अक्षौहिणी सैन्य घेऊन मदतीस जाण्यास तयार होता पण विश्वामित्राला रामच हवा होता. वसिष्ठांनी विश्वामित्रांचा सर्व महिमा सांगून त्यांचा हवाला दशरथाला दिला व मग राम-लक्ष्मण विश्वामित्राबरोबर गेले. यावेळी भरत कोठे होता रामाबरोबर जाण्यासाठी त्याचे नाव पुढे आले नाही. तो कदाचित आजोळी असावा. राम-लक्ष्मण यावेळी १५-१६ वर्षांचे होते. राम अजून १६ वर्षांचाहि झालेला नाही असे दशरथच विश्वामित्राला म्हणाला होता.\nयज्ञाला त्रास देणारा मारीच हा सुंद व ताटकेचा पुत्र. सुबाहु हा उपसुंदाचा पुत्र पण ताटकेचा पुत्र असा स्पष्ट उल्लेख नाही. सुंद-उपसुंद हे मोहिनीच्या मोहात पडले व आपसात लढून मेले पण त्याना त्यापूर्वी ताटकेपासून पुत्र झाले होते असे दिसते. ताटका स्वत: सुकेतु यक्षाची कन्या. मग या सर्वांची गणना राक्षसांत कां होते यज्ञसंस्कृति न मानणारे ते राक्षस असे म्हणावे तर राक्षसराज रावण हा स्वत: यज्ञ करीत असे यज्ञसंस्कृति न मानणारे ते राक्षस असे म्हणावे तर राक्षसराज रावण हा स्वत: यज्ञ करीत असे अगस्तीच्या शापाने मारीच-सुबाहु राक्षस झाले असे म्हटले आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांची राक्षसांत गणना होत असावी. रामायणातील राक्षस व वानर कोण हे एक न उलगडणारे कोडे आहे. वानर इतरत्र कोठेहि नाहीत. राक्षस मात्र सर्वत्र असतात पण त्यांचे जन्म क्षत्रिय वा ब्राह्मण कुळांत असतात. त्यांच्या मनोवृत्ति वा वर्तणुकीमुळे त्यांची गणना राक्षसांत होत असावी. उदा. रावण, जरासंध वा कंस.\nयानंतर येणारी ताटकावधाची, सगर/भगीरथांची व समुद्रमंथनाची कथा मी बाजूस ठेवणार आहे. भगीरथाने गंगा भूमीवर आणणे हे एक रूपक आहे व गंगेचे खोरे शेतीखाली आणण्याशी त्याचा संबंध असावा असा माझा तर्क आहे. समुद्रमंथन कथेमध्ये एक गमतीचा उल्लेख मिळाला. समुद्रमंथनातून बाहेर आलेली सुरा, म्हणजे दारू, ही देवांनी पळवली, राक्षसांनी नव्हे सुरा पिणारे ते सुर व न पिणारे ते असुर असे चक्क म्हटले आहे सुरा पिणारे ते सुर व न पिणारे ते असुर असे चक्क म्हटले आहे तेव्हा आपणाला असुर म्हणवून घ्यावयाचे नसेल तर सुरा प्यावी लागेल तेव्हा आपणाला असुर म्हणवून घ्यावयाचे नसेल तर सुरा प्यावी लागेल\nयापुढील प्रसंग पुढील भागात.\n>>आपणाला असुर म्हणवून घ्यावयाचे नसेल तर सुरा प्यावी लागेल\nमी कधीकधी थोडीफार सुरा पितो त्यामुळे माझी असुरांत गणना करूं नये ही विनंति.\nकधीतरी असे वाचनात आले होते, की उत्तरेकडून जे आले ते आर्य. आणि जे मूळ दक्षिणेत वास करणारे होते, (द्रविड) अनार्य, ह्यांना राक्षस म्हणाले जाऊ लागले असावे. आर्यपुत्र राम जिंकला त्यामुळे इतिहासाला रामस्तुतीचा संसर्ग झाला असावा. कारण इतिहास नेहमीच जेत्यांच्या वाणीने बोलतो. असो हे सर्व तर्क आहेत. पण राक्षस ह्या शब्दाची उत्पत्तीच मुली 'रक्ष' म्हणजे रक्षण करणारा अश्या शब्दापासून झाली असावी असे मला वाटते \nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nरामायण बालकांड - भाग ६\nरामायण बालकांड - भाग ५\nरामायण बालकांड - भाग ४\nरामायण बालकांड - भाग ३\nरामायण बालकांड - भाग २\nरामायण - बालकांड - भाग १", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_78.html", "date_download": "2018-06-19T18:29:11Z", "digest": "sha1:SRJV5ANE7SWUA76HXDJDQJS4S52UQZAT", "length": 19066, "nlines": 283, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: अँड्रॉइड फोनवर‘ज्युडी’चा हल्ला", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nतुमच्याकडे अँड्रॉइड प्रणाली आधारित स्मार्टफोन असेल आणि तुम्ही एखादे अॅप सुरू केल्यावर स्क्रीनवर आलेली जाहिराती पाहण्याच्या मोहात पडला असाल तर सावधान तुमच्या मोबाइलला ज्युडी या मालवेअरची लागण होण्याचा धोका आहे. कम्प्युटरना ग्रासलेल्या ‘वॉनाक्राय’ या मालवेअरच्या धक्क्यातून जग नुकते सावरत असतानाच या नव्या मालवेअरचा धुमाकूळ सुरू झाला आहे.\nज्युडीची लागण आतापर्यंत ८.५ ते ३६.५ दशलक्ष वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनना झाल्याची भीती चेकपॉइंट या सायबर सुरक्षा सोल्युशन्स एजन्सीने व्यक्त केली आहे. या मालवेअरने गुगलचे अधिकृत अॅप स्टोअर असलेल्या ‘गुगल-प्ले’लाच आपले लक्ष्य बनवले आहे. ज्युडी हे मालवेअर जाहिरातींना चिकटत असल्याने त्याला अॅडवेअर असे म्हणण्यात येत आहे. ज्युडीची लागण एका कोरियन कंपनीने विकसित केलेल्या ४१ अॅपना झाल्यामुळे ज्युडीचे प्रताप उघड होऊ लागले. मात्र, ज्युडीमुळे किती देशांना फटका बसला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nगुगलप्लेवर उपलब्ध अॅपपैकी अनेक अॅप या मंचावर वर्षानुवर्षे उपलब्ध आहेत. यातील अनेक अॅप्स अद्ययावत केले गेले आहेत. त्यामुळेच नेमक्या कोणकोणत्या अॅपना ‘ज्युडी’ची लागण झाली आहे, अर्थात कोणकोणत्या अॅपच्या आज्ञावलीमध्ये ज्युडीने स्वतःचे कोड घुसवले आहेत, हे कळण्यास वाव नाही. चेक पॉइंटने ज्युडीविषयी माहिती जाहीर केल्यावर गुगलप्लेने तत्काळ असे बाधित अॅप काढून टाकले आहेत.\nअँड्रॉइड प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर पॉपअप होणाऱ्या जाहिरातींतून ज्युडी त्या मोबाइल फोनमध्ये प्रवेश करतो. मग वारंवार जाहिराती पॉपअप करून त्यावर क्लिक करण्यासाठी मोबाइल वापरकर्त्याला उद्युक्त करतो. अशा प्रत्येक क्लिकबरोबर या मालवेअरच्या निर्मात्यांसाठी ज्युडी महसूल मिळवतो.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवेळापत्रक व तासिका विभागणी\nआधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करणे\nआंतरजिल्हा बदली Incoming व Outgoing याद्या\n२१ जून : योगदिन स्पेशल\nआंतरजिल्हा बदली आवश्यक दाखले\nशालेय पोषण आहार करारनामा\nइयत्ता 10 वी निकाल\nआंतरजिल्हा बदली यादी सर्वजिल्हे\nजिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक\n25 मुद्दे - निकष आणि गुण\nमराठी माध्यमातील मुलांनी “इंग्रजी भीती” वर विजय मि...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर -3\nकाही आयुर्वेदिक आरोग्यदायी टिप्स\nशेवगा खा, सांधेदुखी पळवा \nतांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे फायदे\n30 मिनीट चालण्याचे ३० फायदे\nदेशात प्रथमच नदीखालून बोगदा\nअशी असेल १ रूपयाची नवी नोट\nखासगी शाळेतही परीक्षेद्वारे भरती\nअहिल्याबाई होळकर - भाग 1\n‘बीएसएनएल’देणार उपग्रह फोन सेवा\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%AC%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T18:16:03Z", "digest": "sha1:6YM47FI624T5EUCIA4BNCCCGXXEBS2SD", "length": 4010, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हबशी - विकिपीडिया", "raw_content": "\nहबशी अथवा हबेशा (गीझ: ሐበሻ ; आम्हारिक: hābešā ; तिग्रिन्या: ḥābešā ; अरबी: الحبشة, अल-हाब्शा ; ) हे भूतपूर्व अ‍ॅबिसिनिया देशातील, म्हणजे सध्याच्या इथिओपियातील एक वांशिक समाज आहे.\nमध्ययुगात महाराष्ट्रात पूर्व आफ्रिकेतून आलेल्या आफ्रिकी लोकांना हबशी या समूहवाचक नावाने, तर त्यांच्यातील प्रमुखांना \"सिद्दी\" या नावाने उल्लेखले जाई. आफ्रिकेतून आलेल्या या समाजाची बहुसंख्या असलेली काही खेडी कोकणात अजूनही आहेत. भारतीय शासन त्या समाजाची गणना आता अनुसूचित जाती-जमातींमध्ये करते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/bsp-now-behenji-sampatti-party-pm-modi-31313", "date_download": "2018-06-19T17:54:26Z", "digest": "sha1:QETLKKN2MHFZC6DCV5HKZYR7RDLSJKB7", "length": 11578, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "BSP is now Behenji Sampatti Party: PM Modi बसप आता 'बहेनजी संपत्ती पार्टी' - मोदी | eSakal", "raw_content": "\nबसप आता 'बहेनजी संपत्ती पार्टी' - मोदी\nसोमवार, 20 फेब्रुवारी 2017\nनोटबंदीच्या निर्णयानंतर त्यांनी 100 कोटी रुपये खात्यावर भरल्याने त्या आता नोटबंदीवर चर्चा करत नाहीत. कोट्यवधींची माया असणारे नागरिकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. नोटबंदीच्या निर्णयानंतर एकमेकांचे विरोधक असलेले समाजवादी पक्ष आणि बसप एकच भाषा बोलू लागले.\nओराई - बसप हा आता आणखी काही काळ बहुजन समाज पक्ष राहू शकत नाही. बहुजन हा फक्त मायावतींपुरता मर्यादीत राहिला असून, आता तो बहेनजी संपत्ती पार्टी असा झाल्याची, टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.\nबुंदेलखंडमधील ओराई येथे प्रचारसभेत बोलताना मोदींनी मायवतींवर जोरदार टीका केली. नोटबंदीच्या निर्णयानंतर मायावतींच्या भावाच्या खात्यावर 100 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे मोदींनी मायवतींना लक्ष्य केले. नोटबंदीच्या निर्णयावर मायावतींकडून मोदींना अनेकवेळा लक्ष्य करण्यात आले आहे.\nमोदी म्हणाले, की नोटबंदीच्या निर्णयानंतर त्यांनी 100 कोटी रुपये खात्यावर भरल्याने त्या आता नोटबंदीवर चर्चा करत नाहीत. कोट्यवधींची माया असणारे नागरिकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. नोटबंदीच्या निर्णयानंतर एकमेकांचे विरोधक असलेले समाजवादी पक्ष आणि बसप एकच भाषा बोलू लागले. त्यांच्या या सुरात काँग्रेसनेही सुर मिळवत नोटबंदीच्या निर्णयावर टीका करण्यात आली. या पक्षांची मुख्य अडचण अशी आहे, की त्यांना चुकीच्या पद्धतीने मिळविलेला पैसा लपविण्यात वेळ मिळाला नाही.\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\n\"मविप्र'च्या ताब्याचा वाद पेटला : भोईटे-पाटील गटाच्या समर्थकांत हाणामारी\nजळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद आज चांगलाच पेटला दुपारी संस्थेचा ताब्या घेण्यावरुन नरेंद्र पाटील व भोईटे गटातील...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nमोदींच्या अपयशामुळे राहुल गांधीच भविष्यात पंतप्रधान: सुधींद्र कुलकर्णी\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरसारखा मोठा मुद्दा सोडविण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच भविष्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nमराठा समाज शैक्षणिक सवलतीबाबतचा शासन अध्यादेशच नाही\nकणकवली - मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक पाऊले उचलली जात आहेत, असे राज्य सरकारतर्फे सांगितले जात आहे; मात्र शैक्षणिक प्रवेशशुल्कात ५० टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/aghadi-congress-zp-33396", "date_download": "2018-06-19T18:31:31Z", "digest": "sha1:4TFOW3ZWDADO6SDY4OJNGAPFXZJBVCV5", "length": 13128, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "aghadi with congress in zp झेडपीत कॉंग्रेससोबतच आघाडी करावी - पवार | eSakal", "raw_content": "\nझेडपीत कॉंग्रेससोबतच आघाडी करावी - पवार\nशनिवार, 4 मार्च 2017\nमुंबई - जिल्हा परिषदांत कॉंग्रेससोबत इतर समविचारी पक्षांशी आघाडी करून सत्ता स्थापन करावी. राज्यातल्या पंधरा ते सोळा जिल्हा परिषदांत आघाडीची सत्ता येऊ शकते, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात आज पक्षाच्या मोजक्‍या नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. या वेळी राज्यभरातल्या निवडणूक निकालांचा त्यांनी आढावा घेतला.\nमुंबई - जिल्हा परिषदांत कॉंग्रेससोबत इतर समविचारी पक्षांशी आघाडी करून सत्ता स्थापन करावी. राज्यातल्या पंधरा ते सोळा जिल्हा परिषदांत आघाडीची सत्ता येऊ शकते, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात आज पक्षाच्या मोजक्‍या नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. या वेळी राज्यभरातल्या निवडणूक निकालांचा त्यांनी आढावा घेतला.\nमहापालिकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभव स्वीकारावा लागलेला असला, तरी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये पक्षाची कामगिरी समाधानकारक असल्याचे या बैठकीत समोरे आले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वबळावर लढताना अनेक जिल्हा परिषदांत सत्ताधारी भाजप व शिवसेनेपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदांची सत्ता आघाडीला मिळू शकते, असा विश्‍वास नेत्यांनी व्यक्त केला. आजच्या बैठकीत राज्य सरकार व मुंबई महापौरपदावरून शिवसेना व भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाचेही पडसाद उमटले; मात्र त्या दोन्ही मित्रपक्षांमध्ये समेट होण्याचीच अधिक शक्‍यता असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केले.\nकॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची रात्री एकत्रित बैठक झाली. त्यात ज्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये आघाडी करून सत्ता स्थापन करणे शक्‍य आहे, त्यावरच चर्चा झाली. ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्यांचा जिल्हाध्यक्ष व तर दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचा उपाध्यक्ष असे सूत्र ठरले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व प्रभारी यांची राज्यव्यापी बैठक उद्या (ता. 4) बोलावली आहे.\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2018-06-19T18:24:58Z", "digest": "sha1:VNDPOTUEPIGRAC4GFAE4AAH37AMD2DIX", "length": 12028, "nlines": 672, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोव्हेंबर १३ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< नोव्हेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nनोव्हेंबर १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१७ वा किंवा लीप वर्षात ३१८ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१९९५ - सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n१३१२ - एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.\n१७६० - जियाकिंग, चिनी सम्राट.\n१८४८ - आल्बर्ट पहिला, मोनॅकोचा राजा.\n१८५० - रॉबर्ट लुई स्टीवन्सन, स्कॉटिश लेखक.\n१८५८ - पर्सी मॅकडोनेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१८७३ - बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर, पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.\n१८९९ - इस्कंदर मिर्झा, पाकिस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष.\n१९०१ - जेम्स नेब्लेट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१९४० - जॅक बर्केनशॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९४४ - केन शटलवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९५४ - स्कॉट मॅकनीली, सन मायक्रोसिस्टम्सचा सर्वोच्च अधिकारी.\n१९५४ - क्रिस नॉर्थ, अमेरिकन अभिनेता.\n१९५५ - व्हूपी गोल्डबर्ग, अमेरिकन अभिनेत्री.\n८६७ - पोप निकोलस पहिला.\n१०९३ - माल्कम तिसरा, स्कॉटलंडचा राजा.\n११४३ - फल्क, जेरुसलेमचा राजा.\n१७७० - जॉर्ड ग्रेनव्हिल,युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\nनोव्हेंबर ११ - नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर महिना\nबीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: जून १९, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ नोव्हेंबर २०१५ रोजी २३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://puriyadhanashri.blogspot.com/2011/09/blog-post.html", "date_download": "2018-06-19T18:22:09Z", "digest": "sha1:LY63M4H5YNXW25FJGURSDC7DXY64RMBE", "length": 5683, "nlines": 85, "source_domain": "puriyadhanashri.blogspot.com", "title": "Weltanschauung: काही कविता(?)", "raw_content": "\nरखमे, कटाळ आला; रमंना आता हितं मन\nआजकाल दिसत बी न्हायी; मानुसपन\nरयाच ग्येली बग सगळ्याची\nजनी न्हाई तुक्या न्हाई; सोसवना सुनंपन\nहाँत्तर; मांडला येवडा पसारा; आवरेला हायेच बायको\nआत्ता म्हने का करमना; उचला तंबू. फिकर कायको\nआऽवो तुमी झागिरदार, पन लोकांले इसरु नगा\nसुक्कंदुक्कंचिंता तुमच्या पायी; आजबी टाकत्यात बगा\nद्येवाने द्येवासारकं र्‍हावं; ह्ये मी का सांगाय होवं\nमांडतानी इचारलतं का ; काय करु, काय न्हवं\nअठ्ठाईस युगंलोटल्यावं; आता बायकुची आली याद\nद्येवा द्येवा द्येवा; मले बी दिला किरपापरसाद\nबगत होत्ये तुमचे कौतिक ;खोटं न्हाई बोलनार;\nबरं बी वाटलं पर केवडं वो ते खटलं\nजीव दडपला की माजा, तुम्हाले हाक बी घातली,\nपर तुम्ही होता कुटं; तुमी सोहळ्यात दंग\nकाडली अठ्ठाईस युगं डोयातील पाण्यासंग\nइठ्ठलराव नॉट फेअर, बडवे चार्जिंग अ लॉट\nएकदोनरुप्यात खरं म्हणजे आली पायजेल होती कॉट\nतुज्याच समुर टाकली असती, बसलो आस्तु तुला न्याहळीत\nपानतमाखु द्येत घ्येत, सुकदुक्काचे गात गीत\nयुगेअठ्ठाईस राह्यलात उभे; बाह्येर काय च्चाल्ले ते ठाव नाय तुमास्नी इठ्ठलराव\nआवो, बंबात घाला ती ईट ; (आता बंब बी राह्यले न्हाईत बगा \nवारकरी येत्यात जात्यात हरसाल, तुमी व्हता खुश\nरुप्यामोत्यांच्या राशी, आता येईल जॉज बुश\n'अडगुलंमडगुलं'; म्हनायची सवय निस्ती\n'बंबात घाल'; म्हनायची सवय निस्ती\nबंबआनमडगुलं; युगेलोटली गायब व्हऊन;\nहिथल्य्या वस्तुंमध्ये शोधू नये सोताची पहचान\nआज हायेत उद्या न्हाईत\nहितल्ल्या चीजांध्ये गुंत्वू नये जीव\nआपली आपुन करु नये कीव\nहाये ना तो उभा इटेवरी फक्त \nकरु द्ये तेला प्रयत्नांची शिकस्त\nइठ्ठलराव, किती पत्रे लिवली वो\nमी म्हंलं का रागीवलात\nइठ्ठलराव, खुसाली कळवित र्‍हावा\nतुमची लै येती याद\nइठ्ठलराव, मी बी तैय्यार हाये\nफुलों की घाटी, हेमकुंड- नमनाला घडाभर...\nबाई बास करा आता \nतोक्योतला गणेशोत्सव वंदना गुप्ते आणि राणी वर्मांबर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/removing-child-removed-academic-support-mehandi-22189", "date_download": "2018-06-19T18:17:58Z", "digest": "sha1:CYSRB5TOYIBLCACLKOGYUFBPIX4NSRGI", "length": 12132, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Removing a child is removed from academic support mehandi मेंदी काढल्याने बालिकेला शाळेबाहेर काढले | eSakal", "raw_content": "\nमेंदी काढल्याने बालिकेला शाळेबाहेर काढले\nबुधवार, 21 डिसेंबर 2016\nमुंबई - भावाचे लग्न असल्याने हातावर मेंदी काढलेल्या मुलीला शाळेने घरी पाठवले. मेंदी पुसूनच शाळेत ये, असे तिला सांगण्यात आले. दादर येथील साने गुरुजी इंग्रजी माध्यमातील मुख्याध्यापिकेच्या या कृत्याने मुलीला मानसिक धक्का बसला आहे. प्रसिद्धिमाध्यमांकडे हे प्रकरण जाणार असल्याचे कळल्यावर मात्र मुलीला शाळेत घेण्यात आले.\nमुंबई - भावाचे लग्न असल्याने हातावर मेंदी काढलेल्या मुलीला शाळेने घरी पाठवले. मेंदी पुसूनच शाळेत ये, असे तिला सांगण्यात आले. दादर येथील साने गुरुजी इंग्रजी माध्यमातील मुख्याध्यापिकेच्या या कृत्याने मुलीला मानसिक धक्का बसला आहे. प्रसिद्धिमाध्यमांकडे हे प्रकरण जाणार असल्याचे कळल्यावर मात्र मुलीला शाळेत घेण्यात आले.\nभावाच्या लग्नात मेंदी काढण्याचा या मुलीचा हट्ट आईने पुरवला खरा; पण सोमवारी (ता. 19) शाळेत पाठवल्यानंतर तिला परत घरी घेऊन जा, असे सांगणारा फोन आला. शाळेत मेंदीवर बंदी असल्याची पूर्वकल्पना होती; पण विद्यार्थ्यांना शाळेत घेतलेच जाणार नाही, असा कोणताही नियम पालकांना कळवण्यात आला नव्हता. प्रत्यक्ष भेटल्यानंतर \"मुलीला दोन दिवस शाळेत आणू नका, नेलपॉलिश रिमूव्हरने मेंदी काढून टाका,' असा अजब सल्ला शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिल्याचे मुलीच्या आईने सांगितले.\nया प्रकारामुळे मुलगी मानसिक तणावाखाली असून ती काहीच खात नसल्याने आम्ही धास्तावलो आहोत. मंगळवारी तिला समजावून शाळेत पाठवले; परंतु पुन्हा तिला शाळेत घ्यायला नकार देण्यात आला. प्रसिद्धिमाध्यमांना आम्ही याची माहिती दिल्यानंतर मात्र मुलीला शाळेत येण्यास परवानगी मिळाली, अशी माहिती तिच्या आईने दिली. या प्रकरणी साने गुरुजी इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका बी. कमला यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\n'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी\nमुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत\nसांगली - येथील वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात...\nचोरटयांनी विहारीत टाकलेल्या मोटरसायकली हस्तगत\nसिडको (नाशिक) - अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये चोऱ्या करून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2009/02/", "date_download": "2018-06-19T18:03:31Z", "digest": "sha1:QTADSECAVJYM3V4CTPV637XOZZCRY64F", "length": 44399, "nlines": 76, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: February 2009", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nबालकांड - भाग ११\nबालकांडाच्या अखेरच्या भागांत राम व त्याचे बंधु यांच्या विवाहाची तपशीलवार हकीगत सांगितली आहे. जनकाच्या निमंत्रणाप्रमाणे दशरथ सर्व कुटुंबियांसमवेत मिथिलेला आला. वसिष्ठ व जनकाचा पुरोहित यांनी एकमेकांच्या कुळांचा इतिहास व महिमा एकमेकांस सांगितला. जनकाने आपली दुसरी कन्या लक्ष्मणाला दिली व भावाच्या दोन कन्या भरत शत्रुघ्नांना दिल्या. राम व त्याचे बंधु यावेळी सोळा वर्षांचे होते. सीता रामाला अनुरूप वयाची असे धरले तर ती १२-१३ वर्षांची व इतर बहिणी बहुधा त्याहून लहान म्हणजे बालिकाच होत्या. सीतेच्या प्राप्तीसाठी मागणी करणार्‍या व नाकारल्यामुळे युद्धाला उभे राहिलेल्या सुधन्वा नावाच्या राजाची कथा येथे येते. त्याचा पराभव करून व त्याला मारून त्याचे राज्य जनकाने आपल्या भावाला दिले. किती वर्षांपूर्वीची ही घटना ते सांगितलेले नाही. फार पूर्वीची असणे शक्यच नाही कारण सीतेचे वय यावेळी १२-१३च होते.\nचारही भावांचे विवाह पार पडले. दशरथाबरोबर कैकयराजाचा पुत्र युधाजित, भरताचा मामा, उपस्थित होता. भरताला आजोबांच्या भेटीला नेण्यासाठी तो अयोध्येला आलेला होता. तो विवाहासाठी मिथिलेला आला. कौसल्या-सुमित्रा यांच्या कुळांपैकी कोणी आल्याचा उल्लेख नाही. कौसल्या नावावरून कोसल देशाची राजकन्या असावी. तिला माहेराहून संपत्ति, गावे, मिळालेली होतीं असा पुढे उल्लेख मिळतो. सुमित्र गरीब, नगण्य घराण्यातील असावी. जनकाने हुंडा म्हणून अमाप धन, गायी, वस्त्रे, हत्ती, घोडे, रथ व सैनिकही दिले. दासदासी, रत्नेहि दिली. सीतेबरोबर १०० मैत्रिणीहि दिल्या देवयानीबरोबर आलेली तिची मैत्रिण शर्मिष्ठा अखेर ययातीकडे पोचली, तसे रामाचे बाबतीत झाले नाही देवयानीबरोबर आलेली तिची मैत्रिण शर्मिष्ठा अखेर ययातीकडे पोचली, तसे रामाचे बाबतीत झाले नाही विवाहसमारंभ आटपल्यावर विश्वामित्र आपल्या वाटेने गेले व दशरथही पुत्र, सुना, सैनिक, सेवकांसह अयोध्येला निघाले. मात्र वाटेत त्याना परशुराम आडवे आले.\nत्यानी पूर्वी केलेला क्षत्रिय संहार आठवून दशरथ भयभीत झाला. परशुरामाने शिवधनुष्य तुटणे ही अद्भुत व अचिंत्य अशी घटना आहे असे म्हणून स्वत:चे धनुष्य रामासमोर धरले व म्हटले की ’हे सज्ज करून दाखव व तसे करू शकलास तर माझ्याशी द्वंद्वयुद्ध कर’. दशरथाने गयावया करून ’तुम्ही इंद्राजवळ प्रतिज्ञा करून शस्त्रांचा परित्याग केलेला आहे’ याचे स्मरण दिले. परशुरामाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्याने रामाला पुन्हा म्हटले की विश्व्कर्म्याने बनवलेल्या दोन खास धनुष्यांपैकी एक शिवाने त्रिपुरासुराशी युद्ध करताना वापरले व हे दुसरे विष्णूपाशी होते. पूर्वी एकेकाळी शिव व विष्णू ही धनुष्ये घेऊन युद्धाला सज्ज झाले होते. देवांनी त्यांना शांत केले. शिवावे धनुष्य शिथिल अवस्थेत जनकाच्या पूर्वजांकडे ठेव म्हणून दिले गेले व विष्णूचे हे धनुष्य भृगुवंशीय ऋचीक, नंतर माझा पिता जमदग्नि व नंतर माझ्याकडे आले. शिवधनुष्य तुटल्याचे ऐकून मी हे त्याच्या तोडीचे विष्णु धनुष्य घेऊन आलो आहे तर तू हे सज्ज करून दाखव व मग माझ्याशी द्वंद्व युद्ध कर.’ रामाने धनुष्य सज्ज केले, बाण लावला व म्हटले की ’मी हा बाण तुमच्यावर सोडत नाही पण या वैष्णव बाणाने तुमचे सर्व तपोबल किंवा तुमची द्रुतसंचारशक्ति यांतील एक काहीतरी नष्ट होईल’ परशुराम म्हणाला कीं ’मी सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली व त्याने रात्री कोठेहि निवास करण्याची मला बंदी केली आहे त्यामुळे मला रात्रीपूर्वी महेंद्रपर्वतावर पोंचण्यासाठी द्रुतसंचार शक्तीची गरज आहे तेव्हां ती राहूं दे.’ रामाने त्याचे सर्व तपोबल नष्ट केले. राम हाच आपल्यानंतरचा विष्णूचा अवतार आहे हे जाणून परशुराम तपश्चर्येला निघून गेला. महेंद्रपर्वत कश्यपाला पृथ्वी दान केल्यावर परशुरामाने निर्माण केलेल्या ( वसतीखाली आणलेल्या) नवीन प्रदेशामध्ये होता काय त्याने रामाला पुन्हा म्हटले की विश्व्कर्म्याने बनवलेल्या दोन खास धनुष्यांपैकी एक शिवाने त्रिपुरासुराशी युद्ध करताना वापरले व हे दुसरे विष्णूपाशी होते. पूर्वी एकेकाळी शिव व विष्णू ही धनुष्ये घेऊन युद्धाला सज्ज झाले होते. देवांनी त्यांना शांत केले. शिवावे धनुष्य शिथिल अवस्थेत जनकाच्या पूर्वजांकडे ठेव म्हणून दिले गेले व विष्णूचे हे धनुष्य भृगुवंशीय ऋचीक, नंतर माझा पिता जमदग्नि व नंतर माझ्याकडे आले. शिवधनुष्य तुटल्याचे ऐकून मी हे त्याच्या तोडीचे विष्णु धनुष्य घेऊन आलो आहे तर तू हे सज्ज करून दाखव व मग माझ्याशी द्वंद्व युद्ध कर.’ रामाने धनुष्य सज्ज केले, बाण लावला व म्हटले की ’मी हा बाण तुमच्यावर सोडत नाही पण या वैष्णव बाणाने तुमचे सर्व तपोबल किंवा तुमची द्रुतसंचारशक्ति यांतील एक काहीतरी नष्ट होईल’ परशुराम म्हणाला कीं ’मी सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली व त्याने रात्री कोठेहि निवास करण्याची मला बंदी केली आहे त्यामुळे मला रात्रीपूर्वी महेंद्रपर्वतावर पोंचण्यासाठी द्रुतसंचार शक्तीची गरज आहे तेव्हां ती राहूं दे.’ रामाने त्याचे सर्व तपोबल नष्ट केले. राम हाच आपल्यानंतरचा विष्णूचा अवतार आहे हे जाणून परशुराम तपश्चर्येला निघून गेला. महेंद्रपर्वत कश्यपाला पृथ्वी दान केल्यावर परशुरामाने निर्माण केलेल्या ( वसतीखाली आणलेल्या) नवीन प्रदेशामध्ये होता काय परशुराम यानंतर रामकथेत कोठेहि नाही, तो थेट महाभारतात पुन्हा अवतरतो. भीष्म व कर्ण हे त्याचे शिष्य त्या कथेत महत्वाचे आहेत. रामायणातील या प्रसंगामध्ये परशुरामाला एवढा कमीपणा देण्याचे काय कारण परशुराम यानंतर रामकथेत कोठेहि नाही, तो थेट महाभारतात पुन्हा अवतरतो. भीष्म व कर्ण हे त्याचे शिष्य त्या कथेत महत्वाचे आहेत. रामायणातील या प्रसंगामध्ये परशुरामाला एवढा कमीपणा देण्याचे काय कारण राममाहात्म्य वाढवणे एवढेच. असे दिसते की क्षत्रियांमध्ये बलवान व्यक्ति पुन्हा जन्माला आल्या आहेत व झाला एवढा क्षत्रियसंहार पुरे हे परशुरामाला मान्य करावे लागले एवढाच मथितार्थ खरा.\nविष्णुधनुष्य नंतर वरुणाला देऊन राम व दशरथ अयोध्येला गेले. लगेचच भरत व बरोबर शत्रुघ्नहि युधाजिताबरोबर कैकयदेशाला गेले. त्यांच्या पत्नी त्यांचेबरोबर गेल्याचा उल्लेख नाही. त्या अल्पवयीन असाव्या. भरत-शत्रुघ्न दीर्घकाळ कैकयदेशाला राहिले असे दिसते कारण रामाला राज्य देण्याचा बेत पुढे आला तोवरही ते परत आलेले नव्हते. मध्यंतरी किती काळ गेला त्याचा उल्लेख रामायणात तेथे स्पष्ट नाही. त्याबद्दल पुढे विस्ताराने लिहीन. बालकांडावरचे लेखन येथे संपले.\nबालकांड - भाग १०\nआता धनुर्भंगाची कथा पाहूं.\nदुसर्‍या दिवशी जनकाने पुन्हा विश्वामित्र, राम व लक्ष्मण यांचे दरबारात स्वागत केले. विश्वामित्राने म्हटले कीं या दोघाना तुझे प्रख्यात धनुष्य पहावयाचे आहे. जनकाने धनुष्याचा इतिहास सांगितला कीं हें प्रत्यक्ष शिवाचे धनुष्य आहे व तें माझे पूर्वज देवरात यांना ठेव म्हणून देवांनी दिले तेव्हांपासून ते आमचेपाशी आहे. येथे फक्त एका वाक्यात, यज्ञासाठी भूमिशोधन करताना नांगराने उकरल्या जात असलेल्या जमिनीतून कन्या प्रगत झाली ती सीता, एवढाच सीतेच्या जन्माचा इतिहास जनकाने सांगितला आहे. प्रत्यक्षात, एक तर सीता ही जनकाचीच शेतकरी स्त्रीपासून झालेली कन्या असावी वा शेतांत कोणीतरी ठेवून दिलेली नवजात कन्या जनकाने स्वत:ची कन्या म्हणून वाढवली असावी यांपैकी एखादा तर्क स्वीकारावा लागतो. जनकाला त्या वेळेपर्यंत अपत्य नव्हते. जनकाला पुत्र असल्याचा कोठेच उल्लेख नाही. उर्मिळा ही पण जनकाची कन्या खरी पण ती सीतेपेक्षां लहान असली पाहिजे कारण ती लक्ष्मणाची पत्नी झाली. यामुळे जनकाने सीतेला अपत्यस्नेहापोटी स्वत:ची कन्या मानणे योग्य वाटते. रामायणाचे अनेक पाठभेद जगभर अनेक भाषांतून प्रचलित आहेत. त्यांतल्या एकांत ती रावणाची कन्या होती असाही तर्क केलेला आहे असे वाचलेले आठवते. अशा भरमसाठ तर्कापेक्षा मी वर व्यक्त केलेला तर्क कदाचित जास्त उचित म्हणतां येईल.\nजनक पुढे म्हणाला कीं जो आपल्या पराक्रमाने हे शिवधनुष्य सज्ज करील त्यालाच ही माझी कन्या द्यावयाची असा माझा निश्चय आहे. पूर्वी एकदा सीतेच्या प्राप्तीसाठी सर्व राजे एकत्र जमून माझ्याकडे आले व कोणता पण लावला आहे असे त्यानी मला विचारले तेव्हा हाच पण मी त्यांना सांगितला. कोणालाही हे धनुष्य उचलता आले नाही. अपयशामुले रागावून त्या सर्वांनी माझ्याविरुद्ध युद्ध पुकारले व एक वर्षभर त्यांनी मिथिलेला वेढा घातला. शेवटीं मी देवांची प्रार्थना केली व त्यांनी प्रसन्न होहून मला चतुरंग सेना दिली व मग मी सर्व राजांना हरवून पिटाळून लावले. ( सीतेच्या प्राप्तीसाठी रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता व त्यांत तो धनुष्य उरावर घेऊन उताणा पडला अशी एक हरदासी कथा आहे मात्र तिला रामायणात कोणताही आधार नाही) आता रामाने हे धनुष्य सज्ज केले तर मी ही माझी कन्या त्याला देईन असे जनक अखेरीस म्हणाला. ( राम यावेळी जेमतेम सोळा वर्षांचा होता. सीता फारतर १३-१४ वर्षांची असेल. तेव्हां यापूर्वीच काही काळ अनेक राजांनी तिच्या प्राप्तीसाठी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला हे जरासे अविश्वसनीयच वाटते) आता रामाने हे धनुष्य सज्ज केले तर मी ही माझी कन्या त्याला देईन असे जनक अखेरीस म्हणाला. ( राम यावेळी जेमतेम सोळा वर्षांचा होता. सीता फारतर १३-१४ वर्षांची असेल. तेव्हां यापूर्वीच काही काळ अनेक राजांनी तिच्या प्राप्तीसाठी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला हे जरासे अविश्वसनीयच वाटते\nया सर्व प्रसंगात सीता अजिबात उपस्थित नाही. तिने रामाला अद्याप पाहिलेलेहि नाही. स्वयंवर वगैरे काही समारंभ योजलेलाच नव्हता. विश्वामित्र व राम-लक्ष्मण अचानक व अनाहूतच आलेले होते. मग ’लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा’ कोठून आले हे गाणे लिहिणाराने सीता व द्रौपदी या दोघींच्यात मोठी गफलत केलेली दिसते\nधनुष्य राजा जनक विश्वामित्र राम व लक्ष्मण यांचेसमोर आले. संदूक उघडून रामाने ते सहजच उचलले व त्याला प्रत्यंचा लावली. त्यावर बाण न ठेवतांच त्याने ते खेचले तो तें तुटलेच. धनुष्य कां तुटले असेल धनुष्य कां तुटले असेल यापूर्वी वेळोवेळी युद्धात ते त्याच्या अंतिम मर्यादेपर्यंत अनेकवार खेचले गेले असणार त्यामुळे त्याचे engineering शास्त्राप्रमाणे ’work hardening’ झाले असेल. त्यामुळे रामाने ते झटक्याने खेचले तेव्हा ते तुटले. रामाने धनुष्य सज्ज केले त्यामुळे जनकाने प्रतिज्ञेप्रमाणे सीता रामाला अर्पण केल्याचे जाहीर केले. विश्वामित्राच्या संमतीने लगेच जनकाने आपले मंत्री दशरथाकडे पाठवून, सर्व हकीगत कळवून विवाहासाठी सर्वांनी येण्याचे आमंत्रण केले. एवढेच सीता स्वयंवर यापूर्वी वेळोवेळी युद्धात ते त्याच्या अंतिम मर्यादेपर्यंत अनेकवार खेचले गेले असणार त्यामुळे त्याचे engineering शास्त्राप्रमाणे ’work hardening’ झाले असेल. त्यामुळे रामाने ते झटक्याने खेचले तेव्हा ते तुटले. रामाने धनुष्य सज्ज केले त्यामुळे जनकाने प्रतिज्ञेप्रमाणे सीता रामाला अर्पण केल्याचे जाहीर केले. विश्वामित्राच्या संमतीने लगेच जनकाने आपले मंत्री दशरथाकडे पाठवून, सर्व हकीगत कळवून विवाहासाठी सर्वांनी येण्याचे आमंत्रण केले. एवढेच सीता स्वयंवर प्रत्यक्षात सीतेला कोणी कांही विचारलेच नाही प्रत्यक्षात सीतेला कोणी कांही विचारलेच नाही तेव्हा या प्रकाराला स्वयंवर कां म्हणावे हा प्रश्नच आहे\nबालकांड - भाग ९\nया कथेमध्ये विश्वामित्राने त्रिशंकूसाठी प्रतिसृष्टि निर्माण केली असे म्हटले आहे. बर्‍याच विचारांती हे एक रूपक आहे असे माझे मत बनले आहे. त्याचा मला सुचलेला खुलासा खालीलप्रमाणे आहे. आकाशात उत्तरध्रुव व तेथून आकाशीय विषुववृत्तापर्यंतच्या आकाशाच्या भागामध्ये अनेक तारकापुंज आहेत. आकाशीय विषुववृत्ताच्या (Celestial Equator) जवळच्या लहानशा पट्ट्यातून सूर्य, चंद्र व इतर बहुतेक ग्रह फिरतात. त्यांच्या भ्रमणमार्गाच्या या पट्ट्यात जे सत्तावीस तारकापुंज येतात त्याना नक्षत्रे म्हणतात. ही सर्व भारतात आपणाला दिसतात. भारतात येण्यापूर्वी आर्यलोक आणखी उत्तरेला उत्तरध्रुवाजवळच्या भागात राहात असावेत असे लोकमान्य टिळकांचे प्रतिपादन होते. भारतात आल्यावरही विश्वामित्राच्या काळापर्यंत त्यांचे वसतिस्थान अद्याप मुख्यत्वे उत्तरभारतातच होते. हा भूभाग पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या (terrestrial equator) बराच उत्तरेला २५ ते ३० अक्षांशांदरम्यान आहे. उत्तरध्रुवावरून आकाशाचा फक्त अर्धा भाग, आकाशाच्या उत्तर गोलार्धाचा, आकाशीय विषुववृत्ताच्या उत्तरेचा, दिसतो. उरलेला आकाशाचा भाग त्या भागातून आर्याना कधीच दिसत नव्हता. उत्तरभारतात आल्यावरही विश्वामित्राच्या काळापर्यंत हा दक्षिण ध्रुवापासून २५-३० अंशांपर्यंतचा आकाशाचा भाग आर्य ऋषिमुनीना दिसत नव्हता. या न दिसणार्‍या आकाशाच्या भागातहि अनेक तारकापुंज प्रत्यक्षात आहेतच. प्रत्यक्ष दक्षिण ध्रुवापाशी एखादा तारा नाही. मात्र जवळच सदर्न क्रॉस नावाचा तारा आहे. दक्षिण गोलार्धात समुद्रावर सफर करणार्‍या जहाजांना त्याचा वेध घेऊन दक्षिण दिशा ठरवतां येते. विश्वामित्राने या अद्याप सर्रास न दिसलेल्या आकाशाच्या भागामध्येहि ध्रुव, इतर तारकापुंज, कदाचित दुसरे सप्तर्षि, वा नवीन नक्षत्रे असली पाहिजेत हे तर्काने जाणले असावे वा दक्षिण दिशेला प्रवास करत असताना भारताच्या दक्षिण टोकापाशी पोचून ( हा भाग विषुववृत्तापासऊन फक्त १० अंशांवर आहे.) हे पूर्वी न दिसलेले तारकापुंज प्रत्यक्ष पाहिले असावेत व त्यांना नवीन नक्षत्रे म्हटले असावे. यालाच ’त्याने प्रतिसृष्टि निर्माण केली’ असे म्हटले गेले असावे. रामायणात, प्रतिसृष्टि निर्माण केली याचे वर्णन ’दक्षिणमार्गासाठी नवीन सप्तर्षींची सृष्टि केली व नवीन नक्षत्रेहि निर्माण केली’ असेच केले आहे. रामायणात, सर्ग ६०-श्लोक २४ ते ३२ मध्ये ऋशिमुनींनी व देवांनी विश्वामित्राने निर्माण केलेली प्रतिसृष्टि मान्य केली व ’तुम्ही निर्माण केलेली सर्व नक्षत्रे वैश्वानरपथातून बाहेर प्रकाशित होतील व त्यांत त्रिशंकूहि प्रकाशमान होईल’ असा त्यांना वर दिला असे म्हटले आहे. याचा अर्थ विश्वामित्राचे संशोधन व/वा तर्क ऋषिमुनीनी मान्य केला असा केला पाहिजे. मूळची सत्तावीस नक्षत्रे सूर्याच्या भ्रमणमार्गावर म्हणजे वैश्वानरपथावर आहेत व नवीन नक्षत्रे त्याचे बाहेर, आणखी दक्षिणेला, आहेत हे बरोबर जुळते. रामायणातच असलेल्या या सर्व वर्णनावरून प्रतिसृष्टि निर्माण केली म्हणजे काय याबद्दलचा हा खुलासा मला सुचला आहे. आकाशाच्या या दक्षिणध्रुवाजवळपासच्या भागात एखाद्या तारकापुंजात ’खालीं डोके-वर पाय’ अशा अवस्थेत लोंबकाळणार्‍या माणसासारखा दिसणारा एखादा तारकासमूह आहे काय असल्यास तोच त्रिशकु हा तर्क तपासून पाहणे मात्र माझ्या कुवतीबाहेरचे आहे. जो तर्क वा खुलासा वाचलेल्या मजकुरांतून सुचला तो आपणापुढे ठेवला आहे\nबालकांड - भाग ८\nयानंतर धनुर्भंग, राम-सीता विवाह व परशुरामाशी विवाद हा बालकांडाचा अखेरचा भाग पाहण्यापूर्वी विश्वामित्रकथा पाहूं. अहल्येच्या भेटीनंतर राम-लक्ष्मण व विश्वामित्र जनकराजाच्या मिथिलानगरीचे बाहेर उतरले होते. जनकाचा एक यज्ञ चालू होता व त्यानिमित्त ब्राह्मण, ऋषि व शिष्य यांची गर्दी उसळली होती. राजा जनक व पुरोहित शतानंद यांनी विश्वामित्राची भेट घेतली व आदरसत्कार केला. यज्ञाचे उरलेले बारा दिवस येथेच रहा असा आग्रह केला. मग राम-लक्ष्मणांची चौकशी केली. विश्वामित्राने त्यांची माहिती व महती सांगून त्यांना तुझे महान धनुष्य पहावयाचे आहे असे म्हटले. शतानंदाने मातापित्यांची चौकशी केली व मग रामलक्ष्मणांना विश्वामित्रांची सर्व कथा सांगितली. महाभारतांतहि विशामित्राची कथा आहेच. मात्र दोन्ही कथांत थोडाफार फरक आहे.\nविश्वामित्राने वसिष्ठांच्या कामधेनूची मागणी केल्यामुळे त्या दोघांचा संघर्ष झाला. विश्वामित्राने कामधेनूचे जबरदस्तीने हरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हां वसिष्ठांच्या सांगण्यावरून तिने स्वत:च सैन्य निर्माण करून स्वत:चे संरक्षण केले. विश्वामित्राच्या सर्व सैन्याचा संहार झाला. त्याचे शंभर पुत्र वसिष्ठाच्या क्रोधाला बळी पडले. उरलेल्या एका पुत्राला राज्य देऊन (विश्वामित्र मूळचा क्षत्रिय राजा) विश्वामित्र तपश्चर्येला गेला. अस्त्रे मिळवून त्याने पुन्हा वसिष्ठावर चाल केली. पण एका ब्रह्मदंडाच्या बळावर वसिष्ठाने त्याचा पुन्हा पराभव केला. तेव्हां ब्राह्मबळापुढे क्षात्रबळाचा निभाव लागत नाही म्हणून क्षत्रियबळाचा धि:क्कार करून विश्वामित्र ब्रह्मर्षिपद मिळवण्याच्या प्रयत्नाला लागला. त्याच्या तप:चर्येला पहिला अडथळा आला तो त्रिशंकूने सदेह स्वर्गाला जाण्यासाठी त्यांची मदत मागितली याचा. वसिष्ठपुत्रांनी त्रिशंकूला मदत नाकारल्यामुळे ईर्षेला बळी पडून विश्वामित्राने आपले तपोबल त्रिशंकूसाठी पणाला लावले. इंद्राने त्रिशंकूला सदेह स्वर्गात प्रवेश नाकारला व स्वर्गातून ढकलून दिल्यामुळे खाली डोके-वर पाय अशा अवस्थेत तो पृथ्वीवर पडू लागला. त्याला आकाशातच लटकत ठेवून त्याच्यासाठी विश्वामित्राने प्रतिसृष्टि निर्माण केली. (प्रतिसृष्टि हे काय प्रकरण आहे याबद्दल पुढील भागात विस्ताराने लिहिणार आहे.) या सर्व खटाटोपात पुण्यक्षय झाल्यामुळे विश्वामित्र पुष्करतीर्थामध्ये पुन्हा तपश्चर्येला बसले. त्या काळी मेनका ही अप्सरा पुष्करतीर्थात स्नानाला आली. ती स्वत:हूनच आली होती. तिला इंद्राने विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी पाठवले होते असे रामायण म्हणत नाही मात्र तिच्या मोहात विश्वामित्र पडला हे खरे. एकूण दहा वर्षांचा काळ त्यांनी एकत्र घालवला. हा क्षणिक मोह नक्कीच नव्हता मात्र तिच्या मोहात विश्वामित्र पडला हे खरे. एकूण दहा वर्षांचा काळ त्यांनी एकत्र घालवला. हा क्षणिक मोह नक्कीच नव्हता. रामायणात येथे शकुंतलेचा मात्र अजिबात उल्लेख नाही. रामायणात येथे शकुंतलेचा मात्र अजिबात उल्लेख नाही दहा वर्षांनी विश्वामित्र भानावर आले. त्यांनी मेनकेला मधुर शब्दात निरोप दिला व पुन्हा तपाला आरंभ केला. यावेळी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने येऊन कौतुक केले पण ब्रह्मर्षिपद मान्य केले नाही. कारण विश्वामित्र अजूनहि जितेंद्रिय झालेले नव्हते. पुन्हा घोर तपश्चर्या चालू राहिली. यावेळी तपोभंगासाठी इंद्राने रंभेला पाठवले. तिच्या दर्शनाने काम व क्रोध दोन्हीहि जागृत झाल्यामुळे निराश होऊन विश्वामित्राने तिला शाप दिला व पुन्हा खडतर तप चालू केले. यावेळी मात्र त्यांनी सर्व विकारांवर विजय मिळवला व आपले ब्रह्मर्षिपद खुद्द वसिष्ठांकडूनच मान्य करवून घेतले. त्यांचे वैर संपून मैत्री झाली. खडतर प्रयत्नानी स्वत:च्या मनोवृत्तींवर विजय मिळवतां येतो हे त्यानी दाखवून दिले. रामायणातील विश्वामित्रकथा ही अशी आहे. महाभारतापेक्षां ही जास्त विस्तृत आहे व रंजकही आहे.\nबालकांड - भाग ७\nयानंतर गौतम-अहल्येची प्रसिध्द कथा पाहूं. जनकाच्या मिथिला नगरीत प्रवेश करण्यापूर्वी उपवनात एक उजाड आश्रम दिसला तेव्हां हा कोणाचा असे रामाने विचारले. त्यावर विश्वामित्राने हा आश्रम गौतमाचा असे म्हणून गौतम अहल्येची कथा रामाला सांगितली. ती आपल्या समजुतीपेक्षां बरीच वेगळी आहे. गौतम बाहेर गेलेले असताना, अहल्येची अभिलाषा धरून इंद्र गौतमवेषाने अहल्येकडे आला. हा गौतम नव्हे, इंद्र आहे हें अहल्येला कळले होते. मात्र तरीहि खुद्द देवराज इंद्र आपली अभिलाषा बाळगतो याचा आनंद व अभिमान वाटून अहल्या इंद्राला वश झाली. हेतु साध्य झाल्यावर मात्र गौतमाच्या भयाने इंद्र पळून जात असतानाच गौतम परत आले. झालेला प्रकार ओळखून त्यांनी इंद्राला रागाने घोर शाप दिला, ज्यायोगे त्याचे वृषण गळून पडले. अहल्येची त्यांनी निर्भर्त्सना केली पण शाप दिला नाही ती शिळा होऊन पडली नाही. ’आपला संसार संपला, मी निघून जातो आहे. झाल्या गोष्टीचा पश्चात्ताप करीत दीर्घ काळपर्यंत तूं येथेच रहा. कालांतराने तुझ्या दुराचरणाचा दोष तुझ्याच तपाचरणाने पुसून जाईल. पुढे राम येथे येईल ती त्याची कालमर्यादा राहील. त्यांनंतर मी पुन्हा तुझा स्वीकार करीन’ असे म्हणून गौतम निघून गेले. गौतमाचे सांगणे मानून अहल्या तेथेच तपाचरण करीत राहिली. ही सर्व कथा सांगून विश्वामित्राने रामाला म्हटले कीं ’अहल्या येथेच आहे तेव्हां तिची भेट घे’. तिचा उद्धार कर वगैरे काही मुळीच सांगितले नाही\nराम लक्ष्मण व विश्वामित्र आश्रमात जाऊन अहल्येला भेटले. रामाने अहल्येला पाहिलें तेव्हां ती दीर्घ तपाचरणामुळे दैदीप्यमान अशी रामाला दिसली. तिने राम-लक्ष्मण व विश्वामित्र यांचा आदर सत्कार केला. राम-लक्ष्मणांनी तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. तेवढ्यांत गौतमहि येऊन त्यानीहि विश्वामित्राला वंदन केले व अहल्येचा स्वीकार केला. पुढे जनकाच्या नगरीत जनकाचा पुरोहित असलेला गौतम-अहल्यापुत्र शतानंद याने रामाकडून हीसर्व हकीगत समजावून घेऊन मातापित्यांचा समेट झाल्याचे ऐकून समाधान व आनंद व्यक्त केला.\nही कथा जशी रामायणात आहे तशीच, नैसर्गिक, उज्ज्वल व रोचक वाटते. तिचें, अहल्या शापामुळे दीर्घकाळ शिळा होऊन पडणे, रामाच्या पायधुळीमुळे ती पुन्हा मानवरूपात येणे, असे खुळचट स्वरूप कां व केव्हां बनले असावे रामाला ईश्वरावतार मानले जाऊ लागल्यावर निव्वळ रामाला मोठेपणा देण्यासाठी झाला असावा. इंद्र भेटीपूर्वीचा शतानंदाचा जन्म, इंद्रभेटीपूर्वीच तो आश्रम सोडून गेलेला होता म्हणजे तेव्हां तो १५-२० वर्षांचा असावा. तो रामाला भेटला तेव्हा त्याचे वर्णन अतिवृद्ध असे केलेले नाही. त्या अर्थी फारतर २०-२५ वर्षे अहल्येने तपाचरणात व्यक्त केली. युगानुयुगे शिळा होऊन पडून राहून रामाची वाट पाहत नव्हे हे निश्चित रामाला ईश्वरावतार मानले जाऊ लागल्यावर निव्वळ रामाला मोठेपणा देण्यासाठी झाला असावा. इंद्र भेटीपूर्वीचा शतानंदाचा जन्म, इंद्रभेटीपूर्वीच तो आश्रम सोडून गेलेला होता म्हणजे तेव्हां तो १५-२० वर्षांचा असावा. तो रामाला भेटला तेव्हा त्याचे वर्णन अतिवृद्ध असे केलेले नाही. त्या अर्थी फारतर २०-२५ वर्षे अहल्येने तपाचरणात व्यक्त केली. युगानुयुगे शिळा होऊन पडून राहून रामाची वाट पाहत नव्हे हे निश्चित ’पाउलातली धूळ होउनी’ वगैरे सर्व खोटे ’पाउलातली धूळ होउनी’ वगैरे सर्व खोटे अहल्येची खरी कथा खुद्द वाल्मिकिरामायणात स्पष्ट लिहिलेली असूनहि आपण तिचे भ्रष्ट स्वरूप बिनदिक्कत स्वीकारतो याचे नवल वाटते.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nबालकांड - भाग ११\nबालकांड - भाग १०\nबालकांड - भाग ९\nबालकांड - भाग ८\nबालकांड - भाग ७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/ban-illegal-rickshaws-and-passenger-vehicles-29772", "date_download": "2018-06-19T18:14:44Z", "digest": "sha1:6LHP7MSUABOQF3RPROCM6EIKICL2UAEU", "length": 16321, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ban illegal rickshaws and passenger vehicles अवैध रिक्षा व प्रवासी वाहनांना बंदी - नांगरे-पाटील | eSakal", "raw_content": "\nअवैध रिक्षा व प्रवासी वाहनांना बंदी - नांगरे-पाटील\nगुरुवार, 9 फेब्रुवारी 2017\nकऱ्हाड - वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कऱ्हाडमध्ये येणारी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने व रिक्षांचा सर्व्हे करून त्यांच्यावर कारवाई करा. अवैध वाहनांना शहरात येण्यास बंदी घाला, असा आदेश कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी दिला. शहरातील सिग्नलवर सीसीटीव्ही बसवून सिग्नल तोडणाऱ्यांच्या घरी दंडाच्या पावत्या पाठवा, अशीही सूचना त्यांनी केली.\nकऱ्हाड - वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कऱ्हाडमध्ये येणारी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने व रिक्षांचा सर्व्हे करून त्यांच्यावर कारवाई करा. अवैध वाहनांना शहरात येण्यास बंदी घाला, असा आदेश कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी दिला. शहरातील सिग्नलवर सीसीटीव्ही बसवून सिग्नल तोडणाऱ्यांच्या घरी दंडाच्या पावत्या पाठवा, अशीही सूचना त्यांनी केली.\nकऱ्हाडमध्ये आज झालेल्या नागरिकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पोलिस ठाण्याच्या विविध समित्यांचे सदस्य, विद्यार्थी, गुन्हे नियंत्रण समितीचे सदस्य उपस्थित होते. रिक्षा संघटनेच्या वतीने अशोकराव पाटील यांनी प्रश्न मांडले. ते म्हणाले, \"\"शहरात अनधिकृत रिक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्यात. गेटवरही लागणाऱ्या रिक्षांची संख्या जास्त आहे. शासनाचा कर भरून, परमिट घेवून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालक-मालकांवर अन्याय होत आहे. अशा अवैध रिक्षांवर कारवाई करून प्रश्न मार्गी लावावा, यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, कारवाई होत नाही. रत्नाकर शानभाग, अनिकेत मोरे व अन्य नागरिक, महिलांनीही वाहतुकीसंदर्भात प्रश्न मांडले. त्यावर श्री. नांगरे-पाटील यांनी शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहरात येणारी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने व अवैध रिक्षांचा सर्व्हे करण्याची सूचना केली. बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, अशा वाहनांना शहरात येण्यास पायबंद घाला, गेटवर किती रिक्षा लागतात, याचाही सर्व्हे करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. शहरात सुरू असलेल्या गुटखा विक्रीला पायबंद घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहकार्याने मुख्य वितरकावर कारवाई करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. अवैध विक्रेत्यांना चाप लावण्यासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे असलेल्यांचे तडीपारीचे प्रस्ताव पाठवा, असेही त्यांनी नमूद केले. महाविद्यालय परिसरातील वाहतुकीच्या प्रश्नावर डॉ. सोळंकी व अनिकेत मोरे यांनी मते मांडली. त्यावर श्री. नांगरे-पाटील यांनी कॉलेज रस्त्यावर हेल्मेट सक्ती करण्याचा आदेश दिला.\nपोलिसांना 500 रुपयांचे बक्षीस\nशहरातील वडार नाक्‍यावर टपरी होती. तेथे काही तरुण उभे राहून तरुणींना त्रास देत होते. तेथील नागरिकांनाही त्याचा त्रास होत होता. यासंबंधी महिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण, हवालदार सौ. देशपांडे यांनी ही टपरी हटवली. त्याबद्दल तेथील नागरिकांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. त्याची दखल घेवून श्री. नांगरे-पाटील यांनीही त्यांना 500 रुपयांचे बक्षीस जाहीर केले.\n* सिग्नलवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा\n* वाहतूक पोलिसांची संख्या वाढवा\n* सिग्नल तोडणाऱ्यांच्या घरी दंडाच्या पावत्या पाठवा\n* महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या\n* अवैध पान टपऱ्यांचा सर्व्हे करून कारवाई करा\n* महाविद्यालय परिसरातील वाहतुकीला शिस्त लावा\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2018-06-19T18:31:32Z", "digest": "sha1:S466ASQU62PNXOUFGGSJSSX2LSITUC5W", "length": 15569, "nlines": 163, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "गुरु ठाकूर | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nतू बुद्धि दे तू तेज दे\nPosted on ऑगस्ट 2, 2016 by सुजित बालवडकर\t• Posted in गुरु ठाकूर, चित्रपट\t• Tagged गुरु ठाकूर\t• यावर आपले मत नोंदवा\nतू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे\nजे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे\nहरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती\nसापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी\nसाधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे Continue reading →\nPosted on एप्रिल 16, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in गुरु ठाकूर\t• Tagged गुरु ठाकूर\t• यावर आपले मत नोंदवा\nअन पुराणे काही उखाणे\nसुटता झालो उगाच भावुक Continue reading →\nPosted on एप्रिल 16, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in गुरु ठाकूर\t• Tagged गुरु ठाकूर\t• यावर आपले मत नोंदवा\nसाठी उलटली स्वतंत्र्याची ग्लोबल झाला देश\nछिन्न मुखवटा लोकशाहीचा विस्कटला गणवेश\nकेवळ टोप्या आणिक झेंडे गहाण डोकी सारी\nठेचुनिया पुरुषार्थ ओणवी अभिलाषेच्या दारी Continue reading →\nPosted on ऑगस्ट 21, 2011 by सुजित बालवडकर\t• Posted in गुरु ठाकूर\t• Tagged गुरु ठाकूर\t• १ प्रतिक्रिया\nगो-या गो-या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली\nसनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली\nसजणी मैत्रीणी जमल्या अंगणी\nचढली तोरणं मांडवदारी Continue reading →\nहे राजे जी रं जी रं\nPosted on ऑगस्ट 21, 2011 by सुजित बालवडकर\t• Posted in गुरु ठाकूर\t• Tagged गुरु ठाकूर\t• यावर आपले मत नोंदवा\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी\nझटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता\nडोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्तात जागू दे आज भवानी माता\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी Continue reading →\nPosted on ऑगस्ट 20, 2011 by सुजित बालवडकर\t• Posted in गुरु ठाकूर\t• Tagged गुरु ठाकूर\t• यावर आपले मत नोंदवा\nपाचुच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा\nनारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा\nPosted on ऑगस्ट 20, 2011 by सुजित बालवडकर\t• Posted in गुरु ठाकूर\t• Tagged गुरु ठाकूर\t• यावर आपले मत नोंदवा\nआठवणींचा धसका आणिक भय स्वप्नांचे\nतू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे\nचिंब भिजावे मनी वाटते शहारतो मी\nव्याकूळ होऊन मेघ सावळे चितारतो मी Continue reading →\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://vasturaviraj.wordpress.com/2012/05/04/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81/", "date_download": "2018-06-19T17:46:30Z", "digest": "sha1:6QXHELTHARGOPON2OBJBU5OXM65UJGFD", "length": 19892, "nlines": 227, "source_domain": "vasturaviraj.wordpress.com", "title": "महिला सक्षम झाल्यास कुटुंब सुधारेल | Vasturaviraj", "raw_content": "\nमहिला सक्षम झाल्यास कुटुंब सुधारेल\nजगभरातल्या प्रगतशील विचारांच्या अर्थतज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, स्त्रियांच्या परिस्थितीकडे पाहून संबंधित देशाच्या सामाजिक, आर्थिकस्थितीचे दर्शन घडते. ते खरेही आहे. महिलांच्या कौशल्यांना वाव दिल्याशिवाय जगातील भूक आणि दारिद्र्य संपणार नाही.\nजगभरातल्या प्रगतशील विचारांच्या अर्थतज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, स्त्रियांच्या परिस्थितीकडे पाहून संबंधित देशाच्या सामाजिक, आर्थिकस्थितीचे दर्शन घडते. ते खरेही आहे. महिलांच्या कौशल्यांना वाव दिल्याशिवाय जगातील भूक आणि दारिद्र्य संपणार नाही. शिकलेली आई घर पुढे नेई, असे म्हटले जाते, त्यामागे तेच कारण असते. महिला सशक्तीकरण झाले, तर कुटुंबाचे आरोग्य सुधारेल. मुले शाळेत जातील. शेतीचे उत्पादन वाढेल आणि एकूण कुटुंबाचा आर्थिक स्तरही उंचावेल.\nसंयुक्त राष्ट्रांच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ विमेन (सीएसडब्यू)ने या वर्षी ‘ग्रामीण महिलांचे सशक्तीकरण आणि त्यांची दारिद्र्यनिर्मूलन व विकासातील भूमिका’ या विषयावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे साहजिकच ग्रामीण महिला आणि त्यांची सामाजिक स्थिती या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.\nस्त्री घराचा आधार असते. घराची आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणारी पहिली व्यक्ती ही त्या घरातील स्त्री असते. खेड्यापाड्यांतील स्त्रीचे विश्व चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित असते, असे म्हटले जाते. स्त्री चार भिंतींच्या आत बंदिस्त असते, हे सांगण्यासाठी चूल आणि मूल ही संकल्पना वापरली जाते. त्यापलीकडे जाऊन विचार केला तर घरातल्या एकूण खाण्या-पिण्यावर स्त्रीचे वर्चस्व असते. या वर्चस्वातून तिचा अधिकार सिद्ध होत नाही, ही त्याची दुसरी बाजू आहेच. तरीही जेवणासाठीची सारी जमवाजमव स्त्रीच करीत असते. इंधन मिळवणे, ही तिचीच जबाबदारी असते आणि पाणी भरण्याचे कामही तिलाच करावे लागते. जेवण बनवण्यासाठी तर तिच्याशिवाय पर्याय नसतो आणि कुणाला हवे नको ते ताटात वाढण्याची जबाबदारीही तिचीच असते आणि पिढ्यान्पिढ्या ती ते चोखपणे करीत आली आहे. घरातल्या कोणत्या व्यक्तीला नेमके कधी काय लागते, याचे लेखी वेळापत्रक तिच्याकडे भले नसेलही, पण ते तिला व्यवस्थित माहीत असते आणि त्यात तिच्याकडून कधीच चूक घडत नाही.\nअन्न सुरक्षेमधील स्त्रियांची एकूण भूमिका महत्त्वाची असली तरी ग्रामीण महिलांना आपल्या तत्संबंधीच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे स्वातंत्र्य मात्र कधीच मिळत नाही. विकसनशील देशांमधील परिस्थिती पाहिली तर सुमारे 70 टक्के महिला शेतीमध्ये मजुरी करतात आणि स्वाभाविकपणे त्या हलाखीच्या आर्थिकस्थितीत जगत असतात. जगभरातल्या प्रगतशील विचारांच्या अर्थतज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, स्त्रियांच्या परिस्थितीकडे पाहून संबंधित देशाच्या सामाजिक, आर्थिकस्थितीचे दर्शन घडते. ते खरेही आहे. महिलांच्या कौशल्यांना वाव दिल्याशिवाय जगातील भूक आणि दारिद्र्य संपणार नाही. शिकलेली आई घर पुढे नेई, असे म्हटले जाते, त्यामागे तेच कारण असते. महिला सशक्तीकरण झाले, तर कुटुंबाचे आरोग्य सुधारेल. मुले शाळेत जातील. शेतीचे उत्पादन वाढेल आणि एकूण कुटुंबाचा आर्थिक स्तरही उंचावेल.\nस्त्रिया शेतीत राबत असतात, परंतु त्यांच्या श्रमाचे मोल मात्र कधीच नीटपणे केले जात नाही. कारण शेतीतली महत्त्वाची कामे पुरुषमंडळी करीत असतात. त्यामुळे त्यांचे कष्ट दिसतात. स्त्रियांची शेतीतली राबणूक पुरुषांपेक्षा अधिक असूनही त्यांच्या कष्टाची मोजदाद केली जात नाही. तिचे कष्ट दुर्लक्षित केले जातात. आणि त्या कष्टाचे मोलही ठरवले जात नाही. म्हणूनच शेतीत पुरुषांपेक्षा अधिक राबणारी स्त्री काय काम करते, असा प्रश्न कुठल्या सरकारी अर्जामध्ये विचारलेला असतो, तेव्हा त्याचे उत्तर ‘शेती’ असे न देता ‘घरकाम’ असे लिहिले जाते.\nबचत गटांची चळवळ जोमाने उभी राहिल्यानंतर मोठ्या संख्यने महिला त्यात सहभागी होऊ लागल्या आहेत. स्थानिक साधन संपत्तीच्या आधारे उत्पादन घेणे, हे बहुतेक बचत गटांच्या उत्पादनांचे सूत्र आहे. त्यामुळे प्रदेशनिहाय महिलांची उत्पादने वेगळी असतात. केवळ लघुद्योगासारखी छोटी उत्पादने न घेता थेट शेती करून उत्पादने घेण्यासाठीही महिला सरसावल्या असून पेरणीपासून काढणीपर्यंत सा-या जबाबदा-या महिला पार पाडू लागल्या आहेत आणि पुरुषांच्या मदतीशिवायही शेती करू शकतो, हे राज्यभरातील अनके ठिकाणच्या महिलांनी दाखवून दिले आहे. अनेक बचत गटांच्या महिलांनी फळप्रक्रिया उद्योगाकडे लक्ष दिले असून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन त्या उद्योगाकडे वळल्या आहेत. यातून दिसते ती महिलांची नवे काही शिकण्याची, नवे काही करण्याची वृत्ती. पारंपरिक शेतीला आधुनिकीकरणाची जोड देऊन शेतीच्या क्षेत्रातही नव्या वाटा निर्माण करण्याचे काम महिला करू लागल्या आहेत आणि बचत गटांच्या चळवळीमुळे हे साध्य होऊ लागले आहे. अलीकडच्या काळातील ही स्थित्यंतरे विचारात घेऊनच ग्रामीण स्त्रियांच्या स्थितीसंदर्भातील मांडणी करावी लागेल. विकासाच्या प्रक्रियेतील त्यांच्या योगदानाचे मूल्यमापन करावे लागेल.\nएकादशीच्या सर्वाना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/delivering-change-forum-co-operative-24942", "date_download": "2018-06-19T18:31:57Z", "digest": "sha1:3NCMIZEUQJFIP6XKLVRRZE7TMOLJRODZ", "length": 21845, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "delivering change forum co-operative सहकाराने फासला काळीमा तर जिल्हा बॅंकेला आर्थिक मदतीची गरज | eSakal", "raw_content": "\nसहकाराने फासला काळीमा तर जिल्हा बॅंकेला आर्थिक मदतीची गरज\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nडिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.\n२४ व २५ जानेवारी २०१७\nअधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा\nबीड - गेल्या नऊ महिन्यांपूर्वी जिल्ह्यात ३४३० सहकारी संस्था होत्या. पण, व्यक्तींना तर सोडाच शासकीय यंत्रणांनाही यातील अनेक संस्थांची कार्यालये सापडली नाहीत. त्यामुळे ५१९ संस्थांची नोंदणीच सहकार विभागाने रद्द केली. उर्वरित तीन हजार संस्थांचा कारभारही वेगळा नाही. नाव सहकारी संस्था असले तरी कारभार मोजक्‍या घराण्यांतील व्यक्तींकडेच आहे. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी जिल्हा बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहारामध्ये बड्या राजकीय नेत्यांपासून अनेकांची नावे उघड झाली. काहींना पोलिसी खाक्‍याचा प्रसाद मिळाला तर काहीजण सुपात आहेत. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील सहकारी क्षेत्र काळवंडले. मात्र, तेव्हापासून डबघाईस आलेल्या जिल्हा बॅंकेच्या स्थितीत काहीच सुधारणा नाही. राज्य व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाचीच बॅंकेवर सत्ता असल्याने बॅंकेतील आर्थिक व्यवहार सुधारण्यासाठी मोठ्या पॅकेज किंवा कर्जाची सामान्यांना अपेक्षा आहे. जिल्ह्यात आठ सहकारी साखर कारखाने असले तरी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर सहा कारखाने बंदच असून सहकार विभागाच्या नियमांना पायदळी तुडविण्यात कोणीच मागे नाही.\nतीन हजार सहकारी संस्थांच्या नोंदणीसह जिल्हा वरच्या क्रमांकावर.\nजिल्ह्यात आठ सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने.\nदूध उत्पादक, संकलन-प्रक्रिया, पाणी वाटप आदी सहकारी संस्थांची उभारणी.\nअनेक संस्थांमध्ये घरातील किंवा नात्यातीलच पदाधिकारी.\nअनेक संस्थांचे कार्यालये, ऑडिट रिपोर्ट नसल्याने ५१९ संस्था अवसायनात .\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या जिल्ह्यात ५० शाखा.\nशेतकऱ्यांसाठी आठशेवर सेवा सहकारी सोसायटी.\nकुक्कुटपालन संस्थांच्या स्थापना पण कार्यान्वित नाहीत.\nविविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्था.\nजिल्हाभरात सहकारी पतसंस्था, नागरी बॅंका, मल्टीस्टेट आदींचे जाळे.\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला आर्थिक मदतीची गरज.\nसहकारी संस्थांचा कारभार पारदर्शक होण्याची गरज.\nसहकारी संस्था संचालक, सभासदांची पारदर्शकपणे निवड व्हावी.\nसहकारी संस्थांवर ठराविक घराण्यांचेच वर्चस्व नसावे.\nसहकारी संस्थांतून व्यवसायांसह रोजगार निर्मिती व्हावी.\nसहकारी संस्थांच्या कारभारावर शासनाकडून नियंत्रणाची गरज.\nग्रामीण भागात पतसंस्थांची संख्या वाढण्याची गरज.\nमजूर सहकारी संस्थांनी खऱ्या मजुरांमार्फत करावीत.\nगैरव्यवहारात अडकलेल्या संस्थांवर कठोर कारवाईची गरज.\nउसाला ठरवून दिलेला दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची गरज.\nअडचणीत आलेल्या सहकारी संस्थांच्या पुनर्उभारणीसाठी शासनाने मदत, दीर्घ मुदतीचे व अल्पदराचे कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सहकारी संस्थांमार्फत उत्पादित झालेली साखर असेल किंवा कापसाच्या गाठी असतील तर त्याची हमी भावाने खरेदी केली पाहिजे. सहकारी साखर कारखान्यांच्या पुनर्जीवनासाठीही केंद्र सरकारने भरीव मदत द्यावी, यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करण्याची गरज आहे. एक काळ सहकारात जिल्हा अव्वल होता. पण, बदलत्या परिस्थितीत सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटल्याचा परिणामही साखर कारखान्यांवर झाला.\nसहकार क्षेत्राची मधल्या काळात विनाकारण बदनामी झाली. यामुळे खरे नुकसान शेतकरी आणि सामान्यांचे झाले आहे. एकूण सहकार क्षेत्राचीच नव्याने उभारणी करण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण भागात उद्योग, व्यवसाय उभारले तर बेरोजगारीवर मात करता होईल. सहकारात कोणी एक मालक नसल्याने नफा, तोटा सर्वांचा असतो. त्यामुळे सर्व जण झोकून काम करतात. कायद्यान्वये सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळत असल्याने या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.\nसहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या पतसंस्थांमुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला मोठी मदत झाली. पण, नोटाबंदीने पतसंस्थांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. जर, राष्ट्रीयीकृत बॅंकेत एका ग्राहकाला मिळणाऱ्या रकमेइतकीच रक्कम पतसंस्थांना दिली तर ग्राहकांना काय द्यायचे, असा प्रश्‍न आहे. नोटाबंदीत सरकारने पतसंस्थांवर घातलेल्या निर्बंधांचा खरा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. या धोरणात बदलाची गरज आहे.\n- पी. एस. घाडगे\nसहकारी बॅंका व पतसंस्थांच्या उभारणीमुळे ग्रामीण भागापर्यंत बॅंकिंग सेवा पोचली. परिणामी तळागाळातील वर्गाला याचा फायदा झाला. बॅंका केवळ मोठ्या उद्योगांना किंवा पत असणाऱ्यांना कर्ज देतात. मात्र, नागरी बॅंका व पतसंस्थांमुळे शेतकरी, बेरोजगार युवकांना रोजगार उभारणीसाठी व शेतीसाठी कर्ज मिळू लागले. त्यामुळे शेती, ग्रामीण रोजगार उभारणीस मदत होत आहे. परिणामी, ग्रामीण व निमशहरी भागातील बेरोजगारीवर मात होऊन आर्थिक स्थैर्य येण्यास मदत होत आहे. अलीकडच्या काळात शासनाने सहकारी बॅंका, पतसंस्थांवर घातलेले निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे.\nसहकार क्षेत्रातील राजकारण्यांचा अवाजवी हस्तक्षेप वाढल्याने सहकाराच्या मूळ तत्त्वाला हरताळ फासला जात आहे. सहकारी तत्त्वाप्रमाणे संस्थांचा कारभार चालला तर सामान्यांना फायदा होणार आहे. सहकारी संस्थांच्या कारभारात शासनाने लक्ष घालून सुधारणा करण्याची गरज आहे. सामान्यांचा आधारवड ठरणारे हे क्षेत्र नव्याने उभे राहणे गरजेचे आहे.\n- ॲड. अजित देशमुख\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/daikin-18-ftq60prv16-split-air-conditioner-price-pdDtD2.html", "date_download": "2018-06-19T18:17:55Z", "digest": "sha1:N7G5UBE2MY72QJGMKETE7DBELXXN2BMP", "length": 16718, "nlines": 432, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "डाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nडाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर\nडाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nडाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर\nडाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये डाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर किंमत ## आहे.\nडाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर नवीनतम किंमत Jun 14, 2018वर प्राप्त होते\nडाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनरऍमेझॉन, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nडाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 45,400)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nडाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर दर नियमितपणे बदलते. कृपया डाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nडाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nडाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nडाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 1.8 tons\nकूलिंग कॅपॅसिटी 6400 W\nएअर फ्लोव वोल्युम 720 CFM\nनॉयसे लेवल 47 dB\nअँटी बॅक्टरीया फिल्टर No\nइतर कॉन्वेंईन्स फेंटुर्स Remote Control\nइनेंर्गय इफिसिएंचय श 2 Star Rating\nपॉवर कॉन्सुम्पशन 2100 W\nकूलिंग ऑपरेटिंग करंट 9.56 A\nपॉवर कॉन्सुम्पशन & वॅट्स 2099 Watts\nविड्थ स इनडोअर 13 kg\nविड्थ आऊटडोअर 40 kg\nडाकीण 1 8 फत६०पर्वं१६ स्प्लिट एअर कंडिशनर\n5/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/old-rickshaw-fee-increase-27115", "date_download": "2018-06-19T18:33:37Z", "digest": "sha1:P5VBRMMGIPVEXOZYNIXWJBIFJ4LWJAL3", "length": 14774, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "old rickshaw fee increase डबघाईतील रिक्षाला शुल्कवाढीचा ‘ब्रेक’ | eSakal", "raw_content": "\nडबघाईतील रिक्षाला शुल्कवाढीचा ‘ब्रेक’\nरविवार, 22 जानेवारी 2017\nसांगली - केंद्रीय मोटार वाहन नियमातील वाहनांच्या विविध शुल्कात दुप्पट ते पंधरापटीने वाढ केली आहे. याचा सर्वाधिक फटका रिक्षा व्यवसायाला बसला आहे. विमा दरवाढीने हा व्यवसाय अगोदरच डबघाईला आला असतानाच पुन्हा शुल्कवाढीचा ‘ब्रेक’ लावला गेला. त्यामुळे दरवाढीच्या खड्डयात रिक्षा व्यवसायाचे चाक अडकले गेले आहे. त्याविरोधात सर्व रिक्षा संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. टॅक्‍सी, व्हॅन चालकांची अवस्थाही अशीच आहे.\nसांगली - केंद्रीय मोटार वाहन नियमातील वाहनांच्या विविध शुल्कात दुप्पट ते पंधरापटीने वाढ केली आहे. याचा सर्वाधिक फटका रिक्षा व्यवसायाला बसला आहे. विमा दरवाढीने हा व्यवसाय अगोदरच डबघाईला आला असतानाच पुन्हा शुल्कवाढीचा ‘ब्रेक’ लावला गेला. त्यामुळे दरवाढीच्या खड्डयात रिक्षा व्यवसायाचे चाक अडकले गेले आहे. त्याविरोधात सर्व रिक्षा संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. टॅक्‍सी, व्हॅन चालकांची अवस्थाही अशीच आहे.\nते देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रवाशांच्या सोयीचे प्रमुख वाहन असलेला रिक्षा व्यवसाय अलीकडे अडचणीत आला आहे. नवीन वाहनांच्या किमती वाढल्या आहेत. सुट्या भागांचे दरही वाढले आहेत. इंधन दरवाढ, दुरुस्ती खर्चातील वाढ आणि खराब रस्त्यांचा सामना करत रिक्षा गल्लीबोळातून धावतच आहेत. रिक्षा चालकांच्या अनेक मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. १५ ते २० वर्षांपूर्वी रिक्षासाठी थर्डपार्टी विमा ३५० रुपयांत उतरवला जात होता. सध्या वार्षिक ५,५०० रुपये विमा हप्ता झाला आहे.\nरिक्षा व्यवसाय अडचणीत आला असतानाच केंद्रीय मोटार वाहन नियमावलीतील वाहनांच्या विविध शुल्कांमध्ये भरमसाट वाढ करण्यात आली आहे. याबाबत हरकती किंवा सूचना मागवून न घेता थेट शुल्कवाढ केल्यामुळे रिक्षा संघटनांनी याचा निषेध केला आहे. टॅक्‍सी व व्हॅन चालकांनी देखील आंदोलनाला पाठिंबा देऊन आंदोलनात उडी घेतली आहे. दहा दिवसांपासून रिक्षा, टॅक्‍सी, व्हॅन परवानाधारक कृती समितीने टप्प्याटप्प्याने आंदोलनास सुरवात केली आहे. पुढील टप्प्यात मोर्चा आणि बेमुदत बंद व आमरण उपोषणाचा निर्धार कृती समितीने केला आहे.\nशुल्कचा प्रकार पूर्वीचे शुल्क (रूपये) सुधारीत शुल्क (रूपये)\nॲटो रिक्षा पासिंग २०० ६००\nरिक्षा फेर तपासणी १०० ४००\nफिटनेस तपासणी दंड १०० (१५ दिवस) ५० (प्रतिदिन)\nबोजा नोंद करणे १०० १५००\nबोजा उतरवणे १०० ---\nआरसी पुस्तकातील पत्ता बदल २२० ५००\nआरसी पुस्तक डुप्लीकेट १५० ५००\nनवीन रिक्षा नोंदणी ५०० १०००\nपरवाना नूतनीकरण ३१४ ७६४\nपरवाना नूतनीकरण महिन्यानंतर १५० १०००\nरिक्षा हस्तांतर १५० ५००\nअनेक वर्षांपासून रिक्षा व्यवसाय सुरू आहे. त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना सुरू करावी, अशी मागणी २० वर्षांपासून केली जात आहे. बांधकाम कामगारांसाठी ज्याप्रमाणे कल्याणकारी योजना सुरू केली तशीच रिक्षा चालकांसाठी देखील करावी.\n- सुरेश गलांडे, (सदस्य, राज्य रिक्षा संघटना कृती समिती)\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-british-nandy-28189", "date_download": "2018-06-19T18:10:37Z", "digest": "sha1:Y5SM2LR2QGPLJU3N5MZOCUI5LE2C3KRD", "length": 15084, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang by british nandy सायकल! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nबेटा : (गोंधळून) कमालच झाली मी एवढं ट्रिंग ट्रिंग करतोय, तुझं लक्षही नाही मी एवढं ट्रिंग ट्रिंग करतोय, तुझं लक्षही नाही\nमम्मामॅडम : (सारवासारव करत) होता एका कार्यकर्त्याचा\nबेटा : (ह्या वेळेला थेट सायकलवर बसून एण्ट्री...) ट्रिंग ट्रिंग\nमम्मामॅडम : (फोनवर कुणाला तरी सूचना देत) ते काही ऐकून घेणार नाही मी तू येच\nबेटा : (मम्माचं लक्ष वेधून घेत शेवटी) ढॅणटढॅण\nमम्मामॅडम : (घाईघाईने फोन ठेवत) हं...हं\nबेटा : (गोंधळून) कमालच झाली मी एवढं ट्रिंग ट्रिंग करतोय, तुझं लक्षही नाही मी एवढं ट्रिंग ट्रिंग करतोय, तुझं लक्षही नाही\nमम्मामॅडम : (सारवासारव करत) होता एका कार्यकर्त्याचा\nबेटा : (उडवून लावत) कार्यकर्ते हल्ली मला फोन करतात मी सांगतो, तुला आपल्या दीदीचा फोन असणार.. मी सांगतो, तुला आपल्या दीदीचा फोन असणार..\nमम्मामॅडम : (आश्‍चर्यचकित होत) कुठून शिकलास रे एवढ्यात हे सगळं\nबेटा : (दुर्लक्ष करत)...बरं ही सायकल कुठे ठेवू\nमम्मामॅडम : (धक्‍का बसून) ओह गॉड...तू चक्‍क सायकल घेऊन आलायस\nबेटा : (खांदे उडवत) हो. हल्ली मी सायकलवरूनच फिरतो. डोण्ट यू नो सायकलिंग इज गुड फॉर हेल्थ. त्यामुळे क्‍यालरीज जळतात आणि पेट्रोलही वाचतं. मला तर वाटतं की माणसानं दोनच वाहनांवरून नेहमी फिरावं. एक सायकल आणि दुसरी...खाट सायकलिंग इज गुड फॉर हेल्थ. त्यामुळे क्‍यालरीज जळतात आणि पेट्रोलही वाचतं. मला तर वाटतं की माणसानं दोनच वाहनांवरून नेहमी फिरावं. एक सायकल आणि दुसरी...खाट हाहा मी यूपीत खाटेवरूनही फिरलोय मम्मा\nमम्मामॅडम : (संयमानं) आपल्या खानदानात कुणी खाट...आपलं सॉरी ते हे...सायकल चालवतं का, बेटा आपण सायकल काय मोटारसुद्धा नसते चालवायची\nबेटा : (निरागसपणाने) मग आपलं वाहन कुठलं, मम्मा\nमम्मामॅडम : (पुटपुटत) आपल्याला वाहनाची गरजच नाही मुळी आपण नुसता \"हात' दाखवायचा. इतर येणारी-जाणारी वाहनं थांबतात आपोआप आपण नुसता \"हात' दाखवायचा. इतर येणारी-जाणारी वाहनं थांबतात आपोआप आपल्या हाताचा दराराच आहे तसा\nबेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) वेल, मी तेच तर केलं होतं\nमम्मामॅडम : (संभ्रमात) म्हंजे नेमकं काय केलंस\nबेटा : (उत्साहात) मी रस्त्यात उभा होतो समोरून यादवांचा अखिलेश नव्याकोऱ्या सायकलवरून आला समोरून यादवांचा अखिलेश नव्याकोऱ्या सायकलवरून आला मला विचारलं, \"\"भय्या, कहां जाना है...छोड दूं मला विचारलं, \"\"भय्या, कहां जाना है...छोड दूं\nमम्मामॅडम : (कुतूहलानं) ओहो\nबेटा : (फुशारकीने) मी त्याला म्हणालो की \"\"तुमकू जाना है, वहांही मुझे भी जाना है\nमम्मामॅडम : (कौतुकानं) कम्मालच झाली हं खूप हुश्‍शार झालायस तू आजकाल\nबेटा : (फुशारकी चालू...) मी त्याला म्हटलं की डब्बल सीट जायेंगे, लेकिन सायकल मैं चलाऊंगा मग तो म्हणाला की ही सायकल त्याच्या वडिलांची असल्याने मला चालवायला येणार नाही\nमम्मामॅडम : (नाक मुरडत) असं कुठं असतं का ज्याला सायकल चालवता येत्ये, त्याला कुठलीही सायकल चालवता येत्येच\nबेटा : (हसतमुखानं) मी त्याला एक्‍झॅक्‍टली हेच सांगितलं पण तो म्हणाला, ह्या सायकलची चेन सारखी पडते पण तो म्हणाला, ह्या सायकलची चेन सारखी पडते मी घरी जातो, नवीकोरी सायकल घेऊन येतो मी घरी जातो, नवीकोरी सायकल घेऊन येतो\nमम्मामॅडम : (च्याटंच्याट पडत) मग तू त्याच्या घरी गेलास की काय\nबेटा : (नाक उडवत) छ्या मी कशाला जातोय मी बसलो तिथंच झाडाखाली एका खाटेवर त्याला म्हटलं, जाव नयी सायकल लेके आव त्याला म्हटलं, जाव नयी सायकल लेके आव हम चलायेंगे ये हाथ जब सायकल चलाते है, तब तुफान सडकसे गुजरता है\nमम्मामॅडम : (जावळातून हात फिरवत) हल्ली ही डायलॉगबाजी बरी जमायला लागलीये तुला हं मग अखिलेश काय म्हणाला\nबेटा : (गोंधळून) तो म्हणाला की सायकल हाथसे नहीं, पैरसे चलाई जाती है\nमम्मामॅडम : (हताशपणे) याचा अर्थ तोही नव्यानं डायलॉगबाजी शिकलाय जाऊ दे. मला एक सांग जाऊ दे. मला एक सांग तुझी सायकल जेण्ट्‌स आहे की लेडीज\nबेटा : (साफ गोंधळून) लेडीज कशी असेल\nमम्मामॅडम : (विचारात पडत) मी विचार करत्येय की ही तुझी सायकल आपल्या प्रियांकादीदीला चालवता येईल का\nआजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० निज ज्येष्ठ शु. पंचमी. आजचा वार : मंडेवार आजचा सुविचार : केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार आजचा सुविचार : केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार\nबेटा : (नेहमीची सॉलिड एण्ट्री) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (कागदपत्रं हातावेगळी करण्यात मग्न...) हं मम्मामॅडम : (कागदपत्रं हातावेगळी करण्यात मग्न...) हं बेटा : (कमरेवर हात ठेवत) मी कुठे...\nपगडी : एक चिंतन \nसांप्रतकाळी पगडी कोणीही घालत नाही, ह्याचे आम्हांस अपरंपार दु:ख होते. आम्ही वगळता कोणाच्याही शिरोभागावर हा दागिना हल्ली दिसत नाही. (पाहा : मजकुराखालील...\n) प्रति, श्री. मा. ना. दादासाहेब पाटील, महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य, मलबार हिल, बॉम्बे विषय : गोपनीय व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2018-06-19T18:25:26Z", "digest": "sha1:3BYXIWIFH5P3TA6YTVNYUKN7HLK4R5IH", "length": 11917, "nlines": 100, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "मनस्वी | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on डिसेंबर 17, 2013 by सुजित बालवडकर\t• Posted in मनस्वी\t• Tagged मनस्वी\t• १ प्रतिक्रिया\nचंद्राने टाकले होते अंग तेव्हा\nचांदणे टिपूर पडले होते.\nचांदण्या बागडत होत्या तेव्हा\nचांदणे मधुर हसले होते…\nझुळूक वाहिली होती मंद तेव्हा\nनिशिगंध पसरले होते… Continue reading →\nPosted on नोव्हेंबर 27, 2013 by सुजित बालवडकर\t• Posted in मनस्वी\t• Tagged मनस्वी\t• 2 प्रतिक्रिया\nआताशा फक्त वीजा चमकतात…\nगारा काही पडत नाहीत….\nआता केवळ ती आठवते…\nआताशा वाराही सुसाट असतो..\nपण, फुलांचा सडा दिसत नाही… Continue reading →\nनाहीतर लढता येणार नाही\nPosted on नोव्हेंबर 26, 2013 by सुजित बालवडकर\t• Posted in मनस्वी\t• Tagged मनस्वी\t• 5 प्रतिक्रिया\nइतकी वर्षं लोटली तरी\nजखमा अजून ताज्याच आहेत…\nआग देऊनही गोठून राहिलेल्या\nआता आता कुठे मला…\nथोडं थोडं जाणवू लागलंय..\nआता आता कुठे माझं\nडोळ्यातलं पाणी आटू लागलंय… Continue reading →\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/godown-going-be-illegal-storage-centre-14868", "date_download": "2018-06-19T18:16:26Z", "digest": "sha1:QGNCZEIGBDYDUT7XH2LNMGZ2TRPFG4QH", "length": 15374, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Godown going to be illegal storage centre गोदामे ठरताहेत बेकायदा साठ्यांचे माहेरघर ! | eSakal", "raw_content": "\nगोदामे ठरताहेत बेकायदा साठ्यांचे माहेरघर \nनीरज राऊत : सकाळ वृत्तसेवा\nरविवार, 30 ऑक्टोबर 2016\nपालघर - पालघर जिल्ह्यातील दूरदूरवर वसलेली पडीक गोदामे, फार्म हाऊस, बंगले आदी वास्तू ही स्फोटके, ड्रग्स व इतर गैरधंद्यांसाठी आश्रयस्थाने बनली आहेत. यामुळे मुंबई, ठाण्यासह तारापूर अणुशक्ती केंद्राला धोका संभवत आहे. वर्षभरात अशा प्रकारचे तीन-चार मोठ्या घटना उघडकीस आल्या असून यामध्ये स्थानिक पोलिसांचे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जबाबदार ठरत आहे.\nपालघर - पालघर जिल्ह्यातील दूरदूरवर वसलेली पडीक गोदामे, फार्म हाऊस, बंगले आदी वास्तू ही स्फोटके, ड्रग्स व इतर गैरधंद्यांसाठी आश्रयस्थाने बनली आहेत. यामुळे मुंबई, ठाण्यासह तारापूर अणुशक्ती केंद्राला धोका संभवत आहे. वर्षभरात अशा प्रकारचे तीन-चार मोठ्या घटना उघडकीस आल्या असून यामध्ये स्थानिक पोलिसांचे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जबाबदार ठरत आहे.\nमुंबई, ठाण्यालगत असलेल्या पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात गवताची किंवा धान्य साठा आदींची अनेक गोदामे आहेत. या भागातील गवताचा व्यवसाय मंदीत गेल्याने; तसेच विविध कामांसाठी उभारण्यात आलेली गोदामे वापरली जात नसल्याने या ठिकाणी ड्रग्स, स्फोटके, याशिवाय खदणीमध्ये दगड फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीन कांड्या, डिटोनेटरचा साठा केला जात असल्याचे दिसून आले आहे. वाड्याजवळ काही महिन्यांपूर्वी स्फोटकांचा मोठा साठा सापडला. त्यापाठोपाठ मनोर येथील गवताच्या गोदामात रक्तचंदनाचा साठा सापडला होता; तर पालघरजवळ एका गावात ड्रग्स वितरणाचे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती पुढे आली होती.\nया सर्व कारखान्यांमधील विशेष बाब म्हणजे, छापा टाकणारे पथक हे एटीएस किंवा बाहेरचे होते. अशा बेकायदा गैरव्यवहारांना स्थानिक पोलिसांचे सहकार्य असते, हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात गोदामांसह अनेक बंगले, फार्म हाऊस उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी अवेळी गाड्या, ट्रक-टेम्पो येतात. अशा घटनांवर अंकुश ठेवण्यास पोलिसांची मर्यादित संख्या कमी पडते. गावकरीही समाजातील अप्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहणे पसंत करतात. त्यामुळे बेकायदा साठा करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले असल्याचे दिसून येते.\nस्थानिक पोलिस व त्यांच्या गुप्तचर यंत्रणेची भूमिकाही असे प्रकार फोफावण्यास जबाबदार आहेत. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने पोलिस ठाण्यात पाऊल ठेवल्यास डोळ्याच्या भोवळ्या उंचावून त्याच्या अंगावर खेकसून विचारले जाते. त्यांनी एखादी महत्त्वाची किंवा संवेदनशील माहिती दिल्यास त्याकडे संशयाच्या नजरेतून पाहिले जाते. रिक्षाचालक, भंगारवाला, मद्यविक्रेता, जुगार-मटका-क्‍लब चालविणाऱ्यांना मिळणार आदरातिथ्य सर्वज्ञातच आहे. भंगारवाले व इतर गैरप्रकार करणाऱ्यांशी असलेले हितसंबंध जोडले असताना पोलिस अशा व्यक्तींना संरक्षण देण्याचे काम करते, असे सर्वसामान्यांना वाटत आहे.\nपालघरजवळ तारापूर अणुऊर्जा प्रकल्प असून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे केंद्र संवेदनशील मानले जाते. देशातील सर्व मोठ्या अशा तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक परप्रांतीय व तडिपार व्यक्तींचा वावर आहे. अशा सर्व समाजाला घातक असलेल्या प्रवृत्ती पालघर जिल्ह्यात एकत्रितपणे वास्तव्य करीत असल्याने हा नव्याने निर्माण झालेला जिल्हा संवेदनशील होऊ पाहत आहे.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vasturaviraj.wordpress.com/2012/01/18/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-06-19T17:44:26Z", "digest": "sha1:HPWM7E3R3VU6ZISHVC7V6U2N4NJKZ5U6", "length": 47415, "nlines": 246, "source_domain": "vasturaviraj.wordpress.com", "title": "वास्तुपरिक्षणातला माझा अनुभव – I | Vasturaviraj", "raw_content": "\nवास्तुपरिक्षणातला माझा अनुभव – I\nएकदा एका क्लायंटचे वास्तुपरिक्षण आमच्या वास्तुतज्ञाने केले आणि त्यानंतर वास्तुपरिक्षणाला बोलवणाऱ्या त्या घरातील त्या बाई व सोबत त्यांची बहीण अशा त्या दोघीजणी मला भेटण्यास केबिनमध्ये आल्या. त्या दोघीजणी अत्यंत शांत होत्या, काहीही बोलत नव्हत्या, त्यांनी त्यांच्या घराचा नकाशा व रिपोर्ट माझ्यासमोर ठेवला. त्यांच्या घराच्या नकाशावर नजर टाकल्यानंतर मला काही गोष्टी लक्षात आल्या. त्यांच्या घराबद्दल काही प्राथमिक चौकशी करायला मी सुरूवात केली. माझ्या प्रश्नांची उत्तरे देता देता त्या बाई म्हणाल्या. “आमच्या घरात सध्या जे काही चालु आहे तो प्रकार खूप भयानक आहे. मी कसे सहन करते ते माझे मलाच ठाऊ क आहे. सहनही होत नाही व सांगताही येत नाही अशी परिस्थिती आहे. तुमचे एक्सपर्ट आमच्या घरी आल्यानंतर काही गोष्टी मी त्यांना सांगितल्या परंतु सर्व सांगू शकले नाही. तेव्हा मी तुम्हाला भेटण्यास इथे आले.’ त्यांना म्हटले, “तुम्हाला एका बाहय शक्तिचा सध्या खूप त्रास होतोय हयाची मला कल्पना आहे, तरी नेमका काय त्रास होतो हे सर्व सविस्तरपणे तुम्ही मला सांगा.’\nत्यांनी सांगायला सुरूवात केली, त्यांचे घर समुद्रकिनारी कोळी लोकांच्या वसाहतीत होते. अनेक वर्षांपासून ते तिथे राहत होते. खाली व वर असे दुमजली त्यांचे घर होते. हया बाई स्वतः नोकरी करीत होत्या, मिस्टरही कुठे कामाला जात होते. घरात हे दोघे नवरा-बायको, सासूबाई, तरूण मुलगा व मुलगी असे पाचजण रहात होते. एकंदरीत सर्व सुरळीतपणे चालू होते. परंतु साधारण वर्षभरापासून हयांच्या घराचे वासे फिरले होते. घरात सततचे आजारपण, भांडणे चालू झाले, मिस्टर कुठेही कामाला जात नसे नुसते घरात पडुन रहायचे व बायको कामाला जाते म्हणून विनाकारण तिच्याशी भांडायचे. मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते, सासूबाईंचा आजार वाढत चालला होता. सर्वात महत्चाचे म्हणजे तरूण मुलगी रात्री झोप लागत नाही म्हणून तळमळत होती. हळुहळु तिला डोके दुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला. डॉक्टरांकडून औषधे आणली. परंतु फरक पडत नव्हता. झोपेच्या गोळया घेतल्या तरी झोप लागायची नाही. त्यातूनही झोप लागली की मध्येच दचकून उठायची व घाबरायची. नंतर ती सांगायला लागली की रात्री तिच्याजवळ कुणीतरी बसले असते. तिला सांगितले की डोकेदुखीमुळे व झोपेच्या त्रासामुळे तुला असे भास होत आहे. कुणीही तुझ्या बेडवर बसत नाही. झोपताना हे दोघे नवराबायको व म्हातारी आई खालच्या मजल्यावर झोपायचे व मुलगी आणि मुलगा वरच्या मजल्यावर झोपायचे. त्यातही मुलगी बेडवर व मुलगा दरवाज्याजवळ खाली गादी टाकून झोपायचा. पुढे पुढे ती तक्रार करायला लागली की झोपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कुणीतरी तिच्या अंगावरून हात फिरवल्याची जाणीव तिला होते. त्यासाठी तिला सायकॅ ट्रिककडेही नेले परंतु फरक पडला नाही, तिची तक्र्रार सुरूच होती. दिवसेंदिवस तिची प्रकृती खराब होत चालली होती रात्रभर झोप नाही, जेवण नाही. रात्री दचकुन उठायची, आरडाओरड करायची, नंतर नंतर सांगायला लागली की रात्री एक माणूस येतो व तिला त्रास देतो तेव्हा तिला तो भास होतोय म्हणून सांगितले, त्यासाठी पुन्हा सायकॅट्रीकची ट्रीटमेन्ट सुरू केली, पण फरक पडत नव्हता. अंगारे धुपारे झाले, काही पूजा केल्या परंतु तरीही फरक पडत नव्हता. त्यानंतर हया बाईंनी तिच्यासोबत वर झोपायला सुरवात केली, तरी सर्व प्रकार तोच सुरू होता. पुढे पुढे मो माणूस कसा दिसतो हयाचे वर्णनही करायला तिने सुरवात केली. त्यावेळेस हया बाईंनी ही गोष्ट गंभीरपणे घ्यायला सुरवात केली, त्यासाठी काही तोडगे त्या करू लागल्या. रात्री त्या तिच्याजवळच बेडवर झोपायच्या हळूहळू सर्व गोष्टी शांत झाल्यासारख्या त्यांना वाटल्या.\nएक दिवस अचानक त्यांना जाग आली व त्या उठल्या, त्यांनी लाईट लावला, मुलीकडे नजर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की ती थोडी हलत आहे, उसासे टाकतेय, मधूनच हसतेय. त्यांनी तिला गदागदा हलवून जागे केले. तेव्हा ती झोपेतून जागी झाल्यासारखी प्रतिक्रिया दयायला लागली म्हणाली तिला झोपेतून का उठवले. हयांनी विचारले तुला काही स्वप्न वगैरे पडले का तेव्हा ती नाही म्हणाली. त्यावेळेस त्यंाना वाटले की कदाचित तिला काही आठवत नसेल म्हणून त्या झोपी गेल्या. काही दिवसांनी मुलगा तक्रार करायला लागला की, “मध्यरात्री कुणीतरी त्याच्या पायाला लाथ मारतय म्हणून’ तेव्हा विचार केला आतापर्यंत मुलीला त्रास होत होता आता मुलाला होतोय का तेव्हा ती नाही म्हणाली. त्यावेळेस त्यंाना वाटले की कदाचित तिला काही आठवत नसेल म्हणून त्या झोपी गेल्या. काही दिवसांनी मुलगा तक्रार करायला लागला की, “मध्यरात्री कुणीतरी त्याच्या पायाला लाथ मारतय म्हणून’ तेव्हा विचार केला आतापर्यंत मुलीला त्रास होत होता आता मुलाला होतोय का त्याला म्हटले “अरे तुलाही काहीतरी भास होतोय बघ,’ आतापर्यंत ताई तक्रार करत होती आता तू करतोस, “काहीही नाही देवाचे नाव घे व झोप काही होणार नाही,’ त्याला चूप केले.\nपरंतु सर्व गोष्टीतील भयानकता तर त्यांना पुढे जाणवली. एक दिवस अशाच त्या बाई रात्री मुलीजवळ झोपल्या असताना, मध्यरात्री त्यांना कुणीतरी बेडवरून खाली खेचण्याची जाणीव झाली. त्यावेळेस सुरवातीला असे वाटले की आपण बेडवरून पडलो व झोपेत आपल्याला कुणीतरी खेचल्यासारखे उगीचच वाटले असेल. नंतर दोन तीन दिवसांनी पुन्हा तोच प्रकार घडला व जाणीव झाली की कुणीतरी खसकन खवाटा धरून आपल्याला खाली खाली खेचतय. का प्रकार काही दिवस असाच सुरू होता. नंतर आणखी भितीदायक घटना घडली की मुलाला त्याच्या जागेवरून कु णीतरी उचलून दुसऱ्या बाजूला फेकले. दिसत कु णीही नव्हते परंतु भयानक घटना घडत होत्या.\nअनेक प्रकारचे तोडगे चालू होते परंतु काहीही निष्पन्न होत नव्हते. त्यानंतर दोनचार दिवसांनी त्यांनी जो भयानक प्रकार बघितला तो सहन न होण्यासारखा होता. असले प्रकार होतात म्हणून त्या बाई रात्रभर खोलीतला लाईट चालूच ठेवायच्या. असेच नेहमीप्रमाणे मध्यरात्री त्यांना बेडवरून खाली खेचण्यात आले, तेव्हा त्या सुन्न होऊ न पाच मिनिटे तशाच बसून राहिल्या त्यानंतर त्याचे अचानक मुलीकडे लक्ष गेले तेव्हा त्यांनी जे दृष्य बघितले ते बघून त्यांची पाचावर धारण बसली. मुलगी झोपली होती व एक पुरूष तिच्या जवळ बसला होता. व तिच्या अंगावरून हात फिरवत होता. तो प्रकार बघून मति गुंग झाली होती, क्षणात तो पुरूष तिथून नाहीसा झाला. मुलगी झोपली होती परंतु तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर वेगळीच गोष्ट लक्षात आली की तिचे डोळे जरी बंद होते तरी तिचे शरीर त्या अदृष्य शक्तिला प्रतिसाद देतेय, जणु काही घ्या सर्व गोष्टी तिला सुखद आनंद देत होत्या. काय करावे काही सुचत नव्हते. उठून उभे राहीले व मुलीला गदागदा हलवून जागे केले. ती उठून बसली व काहीही माहीत नसल्यासारखी प्रतिक्रिया व्यक्त केली, म्हणाली का ग काय झालेय, मला का उठवलेस. तिला म्हटले अग काय करत होतीस ती म्हणाली, “मी तर झोपली होती.’ एकंदरीत तिच्याशी बोलताना लक्षात आले की तिला हया कुठल्याही प्रकाराची काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे तिला त्याबद्दल काहीही सांगितले नाही.\nदुसऱ्या दिवशी जाहीर केले की वरच्या मजल्यावर कुणीही झोपायचे नाही, आपण सर्वजण खालीच झोपू या तेव्हा मुलगी ऐकायला तयार नव्हती ती म्हणाली, “आता कुठे माझा झोपेचा त्रास कमी झालाय पुन्हा म्हणून का हा बदल पुन्हा म्हणून का हा बदल मला खाली झोपायला आवडत नाही. शिवाय बाबांचे मोठयाने घोरणे व आजीच्या खोकल्याने माझी झोप खराब होते, मी वरच झोपणार.’ तिला दरडावून सांगितले शहाणपणा करू नकोस, सांगितले तेवढे ऐकायचे. त्या रात्री सर्वजण खाली झोपलो, मला झोप येेत नव्हती म्हणून मी जागेच होते, मुलगीही झोपली नव्हती. दुसऱ्या रात्रीही मुलगी ऐकत नव्हती तरी तिच्या सकट सर्वजण खाली झोपलो. मध्यरात्री अचानक जाग आली बघितले तर बाजूला मुलगी नव्हती. विचार केला बाथरूमला गेली की काय मला खाली झोपायला आवडत नाही. शिवाय बाबांचे मोठयाने घोरणे व आजीच्या खोकल्याने माझी झोप खराब होते, मी वरच झोपणार.’ तिला दरडावून सांगितले शहाणपणा करू नकोस, सांगितले तेवढे ऐकायचे. त्या रात्री सर्वजण खाली झोपलो, मला झोप येेत नव्हती म्हणून मी जागेच होते, मुलगीही झोपली नव्हती. दुसऱ्या रात्रीही मुलगी ऐकत नव्हती तरी तिच्या सकट सर्वजण खाली झोपलो. मध्यरात्री अचानक जाग आली बघितले तर बाजूला मुलगी नव्हती. विचार केला बाथरूमला गेली की काय बघितले तर तिथे नव्हती. पुढच्याच क्षणी अंगावर भीतीचा काटा आला म्हणजे ही वर गेली की काय बघितले तर तिथे नव्हती. पुढच्याच क्षणी अंगावर भीतीचा काटा आला म्हणजे ही वर गेली की काय धावतच वर गेले. तिच अदृष्य शक्ति तिथे होती व क्षणात नाहीशी झाली. मुलगी बेडवर झोपली होती व त्या शक्तिला प्रतिसाद देत होती. तिला दोन थोबाडीत देऊ न उठविले, खेचतच खाली आणले, विचारले, “नाही सांगितले तरीही वर का गेलीस धावतच वर गेले. तिच अदृष्य शक्ति तिथे होती व क्षणात नाहीशी झाली. मुलगी बेडवर झोपली होती व त्या शक्तिला प्रतिसाद देत होती. तिला दोन थोबाडीत देऊ न उठविले, खेचतच खाली आणले, विचारले, “नाही सांगितले तरीही वर का गेलीस ती म्हणाली “मी कुठे वर गेली तूच मला घेऊ न गेलीस.’ काय बोलावे काही सूचनासे झाले पायात गोळे आले होते. अंग थरथरायला लागले. त्यानंतर हा प्रकार रोजचाच झाला. शेवटी मी तिच्यासोबत वरच झोपायला सुरूवात केली. रात्रभर लाईट लावून पोथी वाचत बसायची. शेवटी मीही किती दिवस जागे रहाणार ती म्हणाली “मी कुठे वर गेली तूच मला घेऊ न गेलीस.’ काय बोलावे काही सूचनासे झाले पायात गोळे आले होते. अंग थरथरायला लागले. त्यानंतर हा प्रकार रोजचाच झाला. शेवटी मी तिच्यासोबत वरच झोपायला सुरूवात केली. रात्रभर लाईट लावून पोथी वाचत बसायची. शेवटी मीही किती दिवस जागे रहाणार थकल्यामुळे केव्हा झोप यायची काही कळायचे नाही. मी झोपल्यानंतर रोजचा प्रकार घडत असेल ही कल्पनाही मला आली. पण माझा नाईलाज होतोय. सकाळी सर्व कामे आटोपून, ऑफीसला जाणे, घरी आल्यावर पुन्हा स्वयंपाक, इतर कामे, नवऱ्याची कटकट, जीव खूप थकून गेलाय. शिवाय सर्व गोष्टी मीच सहन करायच्या. नवऱ्याला काहीही सांगितले तरी तुला वेड लागलेय असे म्हणतो व चक्क दुर्लक्ष करतो. बरे बाहेर इतरांनाही कोणाला सांगू शकत नाही, मुलीच्या पुढील आयुष्याचा प्रश्न आहे. फक्त माझ्या बहिणींना सर्व गोष्टीची कल्पना दिली आहे, त्याही आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत पण कुठुनच यश मिळत नाही. त्यात मुलगी त्याला का प्रतिसाद देते तेही समजत नाही. हल्ली तर मला तिचाच राग यायला लागलाय, मॅडम, काहीतरी करा यातून मला सोडवा.\nसर्व प्रकार ऐकून माझीच बुद्धी काम करेनाशी झाली. मनात विचार येत होते, आजपर्यंत आपण अनेक केसेस हाताळल्या, अनेक अदृष्य शक्ती बघितल्या. वेगवेगळया प्रकाराने इतरांना या शक्तिंना त्रास देतांनाही बघितले. परंतु, अशा शक्तिीची एका जिवंत तरूण मुलींशी अशा प्रकारची वर्तणूक आणि भरीत भर म्हणजे तिचा हया शक्तिला मिळणारा प्रतिसाद.अर्थात मला थांबून चालणार नव्हते, माझी बुद्धी नेहमीप्रमाणे काम करण्यास तत्पर झाली. त्यांना म्हटले “काय हो त्या शक्तिला तुम्ही एकटयांनीच बघितले की आणखीन कुणी बघितले आणि भरीत भर म्हणजे तिचा हया शक्तिला मिळणारा प्रतिसाद.अर्थात मला थांबून चालणार नव्हते, माझी बुद्धी नेहमीप्रमाणे काम करण्यास तत्पर झाली. त्यांना म्हटले “काय हो त्या शक्तिला तुम्ही एकटयांनीच बघितले की आणखीन कुणी बघितले’ त्या म्हणाल्या मी व माझ्या मुलानेही बघितले आहे. त्यांना म्हटले, त्या शक्तिने गर्द चॉकलेटी रंगाची पॅन्ट व लाल रंगाचा चौकटीचा शर्ट असे कपडे घातलेेले आहेत, तो तीस ते बत्तीस वर्षे वयाचा तरूण आहे, रंग गोरा, केस कुरळे, मध्यम उंचीचा, एकंदरीत दिसावयास स्मार्ट असा आहे. त्या म्हणाल्या होय. मॅडम तुम्ही म्हणालात अगदी तश्या तंतोतंत वर्णनाचीच व्यक्ती आहे. त्यानंतर माझ्या डाऊझिंगच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या टेस्ट घ्यायला सुरूवात केली. त्यातून काही गोष्टी निष्पन्न झाल्या. एकतर ही शक्ती समुद्रातून आली होती. तीन वर्षापूर्वी ह्या तरूणाचा खून झाला होता व त्याचे प्रेत समुद्रात टाकण्यात आले होते. तरूण वय असल्यामुळे लैंगिक भावना तीव्र स्वरूपाच्या होत्या, त्यामुळे मृत्यूनंतरही त्या भावना तशाच अबाधित राहिल्या व त्या अतृप्त इच्छा अशाप्रकारे पूर्ण केल्या जात होत्या. शक्यतो अशा शक्ती दृष्टीस पडत नाही परंतु एखाद्याच्या कुठल्याही भावना तीव्र स्वरूपाच्या असतील तर अशा शक्ती कधी कधी दृष्य स्वरूपात दिसू शकतात. ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या मी त्यांना सांगितल्या व त्यांना धीर देत म्हटले, “काळजी करू नका. आपण निश्चितच ह्यातून बाहेर पडू. वास्तुशास्त्राच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल.’\nत्यानंतर सर्वप्रथम मी त्यांच्या घराच्या नकाशाचा विचार केला. त्यांच्या मागच्या बाजूला पश्चिमेला संपूर्ण मोठा असा समुद्र होता. आग्नेय दिशेचा मुख्य दरवाजा, उत्तरेला किचन, पश्चिमेला, टॉयलेट बाथरूम तसेच नैऋत्येला देवघर होते. दक्षिण दिशेत ह्या बाईंचे मिस्टर झोपत असे तिथेच बाजूला ह्या बाई व वायव्य दिशेत म्हातारी आई झोपत असे. समोरच्या बाजूला व मागच्या बाजूला थोडी थोडी मोकळी जागा होती. मागच्या बाजूला मोठी मोठी नारळाची झाडे होती पूर्व दिशेत घरातूनच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी छोटासा जिना होता. वर दोन खोल्या होत्या. तिथे दक्षिण भागात मुलगा झोपत असे व उत्तरेच्या खोलीत मुलीचा पलंग होता. घराचा नकाशा बघितल्यानंतर त्यांना वास्तुशास्त्राप्रमाणे बदल करण्यास सांगितले, तसे त्याप्रमाणे आमच्या वास्तू एक्सपर्टने त्यांना योग्य त्या रचनेचा नकाशा दिलाच होता. वास्तुशास्त्राप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे देवघर त्यांना ईशान्य दिशेत घेण्यास सांगितले. नैऋत्येला ह्या दोघंाना झोपण्यास सांगितले. वायव्य दिशेत मुलाला व मुलीला तुमच्या जवळच खाली झोपवा, वर कुणीही झोपू नका असे सांगितले. तसेच देवघरात कुलदेवी, स्वामी समर्थ व पंचमुखी हनुमानाचा फोटो लावा व स्वामी समर्थांची चॅंटींग मशीन (नामस्मरणाची) सतत चालू ठेवा असे सांगितले. त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना देवाची तांब्याची सर्व यंत्रे, क्रिस्टल पिरॅमिडस्‌, सर्वांना गळ्यात घालण्यासाठी क्रिस्टल पेन्सिल अशा रेेमेडीज लिहून दिल्या व लवकरात लवकर सर्व उपाययोजना करून घ्या असे सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या, “मॅडम तुम्ही जे काय सांगाल त्या सर्व गोष्टी लगेचच करून घेते. काहीही करून माझ्या मुलीची त्या शक्तीपासून सुटका करा.’ त्यांना म्हटले, “धीर धरा. स्वामी समर्थावर श्रध्दा ठेवा. तसेच मुलीचा राग करू नका त्यात तिचा काय दोष तिच्या बाबतीत काय होतेय ह्याची तिला कल्पनाही नाहीय. तिच्या प्रतिसादाबद्‌दल म्हणाल तर तिचे सबकॉशन्स माईंड हे सर्व करतेय. तिचा त्याच्यात दोष नाही. तिला तुम्हीच समजून घ्या.’ असे सांगितले.\nत्यानंतर दोन ते तीन दिवसांनीच त्यांच्या घराच्या रेमेडीज म्हणजे बिना तोडफोडच्या उपाययोजना त्यांच्या घरी करून घेतल्या. पाच सहा दिवसांनी ह्या बाईंचा मला फोन आला म्हणाल्या, “मॅडम आता तर परिस्थिती खूपच बिकट झालीय. घरातले वातावरण खूप भितीदायक झालेय. मुलगी खाली झोपायला अजिबात तयार नाही, झोपली तरी मध्येच उठून वर जाते. अडवायला गेले तर हिंसक बनते. शेवटी आम्ही तिघे पुन्हा वरच झोपायला गेलो. मध्यरात्री ती शक्ती येते, मुलाला जोरदार लाथ मारून पुढे येते, मला पलंगावरून ढकलून दिले जाते. मुलीच्या गळ्यातील क्रिस्टल पेन्सिलचा धागा तोडून दोऱ्यासकट खाली फेकून दिला जातो व तो आपला कार्यभाग साधतो. मुलगी त्याला प्रतिसाद देतेच आहे. मॅडम असे झाले तर माझ्या मुलीचे काय होईल ‘ दिवसभर ही नुसती पडून असते, जेवत नाही, कॉलेजला जात नाही. त्यांना म्हटले ठीक आहे. “तुम्ही धीर धरा काय करता येईल ते मी पहाते.’ त्यांना धीर धरा म्हणून सांगितले परंतु माझी कसोटी सुरू झाली. पुन्हा डाऊ झिंग केले त्यातून काय करायचे माझ्या लक्षात आले ज्याप्रमाणे घराच्या खालच्या मजल्यावर यंत्राच्या उपाययोजना केल्या होत्या त्याप्रमाणे वरच्या मजल्यावरही उपाययोजना कराव्या लागतील तसेच वरच्या मजल्यावरही ईशान्य दिशेत कुलदेवी, स्वामी समर्थ, पंचमुखी हनुमान तसेच कालीका माता असे फोटो व स्वामींची चॅंटींग मशीन वर लावण्यास सांगितले. व सर्वांना खालीच झोपण्यास सांगितले. हे सर्व लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा हया बाईंचा फोन, “मॅडम हे सर्व लावून घेतले, सर्वजण खालीच झोपलो, मध्यरात्री वरच्या मजल्यावर हैदोस सुरू झाला दाणदाण पावले टाकल्याचा आवाज, वस्तू इकडे तिकडे फेकल्याचा आवाज येत होते रात्रभर भीती वाटत होती की तो खाली येतोय की काय ‘ दिवसभर ही नुसती पडून असते, जेवत नाही, कॉलेजला जात नाही. त्यांना म्हटले ठीक आहे. “तुम्ही धीर धरा काय करता येईल ते मी पहाते.’ त्यांना धीर धरा म्हणून सांगितले परंतु माझी कसोटी सुरू झाली. पुन्हा डाऊ झिंग केले त्यातून काय करायचे माझ्या लक्षात आले ज्याप्रमाणे घराच्या खालच्या मजल्यावर यंत्राच्या उपाययोजना केल्या होत्या त्याप्रमाणे वरच्या मजल्यावरही उपाययोजना कराव्या लागतील तसेच वरच्या मजल्यावरही ईशान्य दिशेत कुलदेवी, स्वामी समर्थ, पंचमुखी हनुमान तसेच कालीका माता असे फोटो व स्वामींची चॅंटींग मशीन वर लावण्यास सांगितले. व सर्वांना खालीच झोपण्यास सांगितले. हे सर्व लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा हया बाईंचा फोन, “मॅडम हे सर्व लावून घेतले, सर्वजण खालीच झोपलो, मध्यरात्री वरच्या मजल्यावर हैदोस सुरू झाला दाणदाण पावले टाकल्याचा आवाज, वस्तू इकडे तिकडे फेकल्याचा आवाज येत होते रात्रभर भीती वाटत होती की तो खाली येतोय की काय’ त्यांना म्हटले काळजी करू नका खाली येण्याची हिम्मत तो करणार नाही, वरची चॅंटीग मशीन मात्र मोठया आवाजात सुरू ठेवा असे सांगितले.\nत्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा फोन आला. म्हणाल्या, नंतर चार पाच दिवसांनी हळूहळू बऱ्यापैकी शांत झालेले आहे. आम्ही सर्व खालीच झोपतोय परंतु वर जाण्याची आमची हिम्मत होत नाहीय. त्यांना म्हटले घाबरू नका आता तो काही करणार नाही, आपण खूपच अशा मजबूत उपाययोजना (स्ट्रॉग रेमेडीज) केलेल्या आहेत. दिवसा वर जा सर्व खिडक्या उघडा तिथल्या फोटोची पूजा करा, दिवा, अगरबत्ती लावा. व सर्वात महत्वाचे म्हणजे ही व्यक्ती म्हणजे अडकलेला अतृप्त आत्मा आहे तेव्हा त्याच्या सुटकेसाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल. त्यासाठी सर्व प्रथम सकाळी बारा ते साडेबाराच्या दरम्यान दक्षिण दिशेच्या खिडकीत त्याच्यासाठी बिना मिठाचा व बिना साखरेचा दही भात ठेवा व पितरांची प्रार्थना म्हणा. त्यासाठी त्यांना पितरांची प्रार्थना सांगितली. त्यानंतर घरात काही पूजा व हवन करावे लागतील हयाची त्यांना कल्पना दिली. मी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे केल्या. खाली व वर दोन्ही ठिकाणी पूजा, तसेच रोज दहीभात ठेवला. पुढे काही दिवसात लगेचच सांगितल्या प्रमाणे पूजा व हवन केले.\nत्यानंतर साधारण तीन आठवडयांनी त्या व त्यांच्या इतर बहिणी, मला भेटायला आल्या हया बाईंना एकूण पाच बहिणी होत्या म्हणजे सर्व मिळून सहाजणी त्या सर्वजणी खास मला भेटायला व धन्यवाद देण्यास आल्या होत्या. म्हणाल्या ज्या गोष्टीची आम्ही पूर्ण अशा सोडून दिली होती. त्या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत झाल्या आहे, घरातला त्रास पूर्णपणे नाहीसा झालाय, मुलगी व्यवस्थितपणे खाते पिते कॉलेजला जाते. घरात कु ठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. उलट पूर्वीपेक्षाही घरातले वातावरण खूपच प्रसन्न वाटतेय. मॅडम हे सर्व तुमच्यामुळे झालेय त्यासाठीच तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी आलोय. त्यांना म्हटले धन्यवाद दयायचे ते त्या देवाला, देवीला, स्वामींना, हनुमानाला व कालिका मातेला दया. मी कोण आहे मी फक्त माध्यम आहे, तेव्हा आभार मानायचे ते त्यांचे माना. आयुष्यभर त्यांची सेवा करा पूजा करा व त्यांचे आशिर्वाद प्राप्त करा.\nपुढे त्या सर्व बहिणींच्या घरीही वास्तुशास्त्राच्या उपाययोजना झाल्या त्यानंतर त्यांच्या मैत्रिणी, मैत्रिणींच्या मैत्रिणी अशा कितीतरी जणांनी आमच्याकडून वास्तुशास्त्र करून घेेतले.\nएक गोष्ट लक्षात आली की वास्तुशास्त्राच्या माध्यमातून कितीही कठीण समस्या असेल तरीही ती समस्या मार्गी लागू शकते. परंतु हया सर्व गोष्टीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या परमेश्वराचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असणे अत्यंत गरजेचे आहे.\n“जय श्री स्वामी समर्थ’\n2 thoughts on “वास्तुपरिक्षणातला माझा अनुभव – I”\nएकादशीच्या सर्वाना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHR/MRHR028.HTM", "date_download": "2018-06-19T18:32:08Z", "digest": "sha1:6BQV2PFU5JFPNQE6VX4VSE4LH23FTIRF", "length": 7215, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी | निसर्गसान्निध्यात = U prirodi |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > क्रोएशियन > अनुक्रमणिका\nतुला तो मनोरा दिसतो आहे का\nतुला तो पर्वत दिसतो आहे का\nतुला तो खेडे दिसते आहे का\nतुला ती नदी दिसते आहे का\nतुला तो पूल दिसतो आहे का\nतुला ते सरोवर दिसते आहे का\nमला तो पक्षी आवडतो.\nमला ते झाड आवडते.\nमला हा दगड आवडतो.\nमला ते उद्यान आवडते.\nमला ती बाग आवडते.\nमला हे फूल आवडते.\nमला ते सुंदर वाटते.\nमला ते कुतुहलाचे वाटते.\nमला ते मोहक वाटते.\nमला ते कुरूप वाटते.\nमला ते कंटाळवाणे वाटते.\nमला ते भयानक वाटते.\nप्रत्येक भाषेत म्हणी आहेत. याप्रकारे, म्हणी या राष्ट्रीय ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणी देशाच्या रुढी आणि मूल्ये प्रकट करतात. त्यांचे स्वरूप साधारणपणे ज्ञात आणि ठरलेले असून, ते बदलता येत नाहीत. म्हणी नेहमी लहान आणि संक्षिप्त असतात. त्यांमध्ये नेहमी रूपक वापरले जाते. अनेक म्हणी या काव्यमयरितीने तयार करण्यात आलेल्या असतात. बर्‍याच म्हणी आपल्याला सल्ला किंवा वर्तनाचे नियम सांगतात. परंतु, काही म्हणी देखील स्पष्ट टीका करतात. काही म्हणी ठराविक आणि मुद्देसूद असतात. मग ते इतर देशांच्या किंवा लोकांच्या ठराविक आणि अद्वितीय वैशिष्ट्यांबद्दल असू शकते. म्हणींना खूप मोठी परंपरा आहे. ऍरिस्टोटल त्यांना तत्वज्ञानाचे लहान तुकडे असे म्हणतो. ते वक्तृत्व (कला) आणि साहित्य यांमधील महत्वाची शैलीगत साधने आहेत. ते नेहमी प्रासंगिक राहतात हा त्यांचा गुणधर्म त्यांना विशेष बनवितो. भाषाशास्त्रामध्ये एक संपूर्ण ज्ञानशाखा त्यांना समर्पित केली आहे. अनेक म्हणी वेगवेगळ्या भाषांमध्ये आढळतात. म्हणून ते शब्दगत एकसारखे असू शकतात. या बाबतीत, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकसारखे शब्द वापरतात. Bellende Hunde beißen nicht, [नुसत्याच भुंकणार्‍या कुत्र्‍यामुळे हानी होत नाही.] Perro que ladra no muerde.[कुत्र्‍याच्या नुसत्याच भुंकण्यामुळे हानी होत नाही.] (DE-ES) बाकीच्या म्हणी अर्थदृष्टया सदृश आहेत. म्हणजे, तीच कल्पना वेगवेगळे शब्द वापरून व्यक्त करता येते. Appeler un chat un chat, Dire pane al pane e vino al vino. (FR-IT) म्हणून म्हणी आपल्याला बाकीचे लोक आणि त्यांची संस्कृती समजण्यास मदत करतात. जगामध्ये आढळणार्‍या म्हणी सर्वात जास्त मजेशीर असतात. त्या माणसाच्या जीवनाच्या मोठ्या भागाशी निगडीत असतात. या म्हणी वैश्विक अनुभव हाताळतात. त्या असे दर्शवितात की, आम्ही सर्व एकसारखेच आहोत - मग आम्ही कोणतीही भाषा बोलत असू\nContact book2 मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/andhra-pradesh-chief-minister-bathroom-bulletproof-17660", "date_download": "2018-06-19T18:34:27Z", "digest": "sha1:46RJO4O4IZ2GBBP4RUEYJROWLRSAZ77I", "length": 14251, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Andhra Pradesh Chief Minister bathroom Bulletproof तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचे बाथरूम बुलेटप्रूफ | eSakal", "raw_content": "\nतेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचे बाथरूम बुलेटप्रूफ\nगुरुवार, 24 नोव्हेंबर 2016\nके. चंद्रशेखर राव यांचा आज गृहप्रवेश; सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त\nहैदराबाद - 'झेड प्लस' सुरक्षा, शस्त्रसज्ज सुरक्षा रक्षकांचा पहारा, भूसुरुंगरोधक मोटारी व तटबंदी किल्ल्यासारखे घर एवढी सुरक्षा असूनही तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नवीन निवासस्थानातील स्वच्छतागृहही \"बुलेटप्रुफ' केले आहे.\nके. चंद्रशेखर राव यांचा आज गृहप्रवेश; सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त\nहैदराबाद - 'झेड प्लस' सुरक्षा, शस्त्रसज्ज सुरक्षा रक्षकांचा पहारा, भूसुरुंगरोधक मोटारी व तटबंदी किल्ल्यासारखे घर एवढी सुरक्षा असूनही तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नवीन निवासस्थानातील स्वच्छतागृहही \"बुलेटप्रुफ' केले आहे.\nआंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर निर्माण झालेल्या तेलंगण राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मान के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना मिळाला. त्यांच्यासाठी बेगमपेठ येथे भव्य मुख्यमंत्री निवास बांधण्यात आले आहे. हे घर म्हणजे एक लाख चौरस फूट क्षेत्रावर उभारलेला राजवाडाच आहे. येथील खिडक्‍यांचा व अन्य काचा \"बुलेटप्रूफ' आहेत. राव व त्यांचा मुलगा केटीआर यांच्या खोलीतील काचाही उच्च प्रतीच्या आहेत. एवढेच नाही तर घरातील स्वच्छतागृहही \"बुलेटप्रूफ' करण्यात आले आहे. यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले असले, तरी राज्यातील गुप्तचर विभागाच्या सूचनेनुसार सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nआपल्या स्वप्नातील या घरात \"केसीआर' गुरुवारी (ता. 24) प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. घर व कार्यालय एकत्र असलेल्या येथील परिसरात 50 सुरक्षा रक्षक चोवीस तास तैनात असणार आहेत. यात सशस्त्र सुरक्षा रक्षकांसह गुप्तचर सुरक्षा विभागाच्या सदस्यांचा समावेश असेल. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी या सदस्यांकडे असेल. मुख्यमंत्री निवासावर नजर ठेवण्याचे काम ते करणार आहेत. या महालात प्रवेश करण्यापूर्वी संबंधितांची सुरक्षेच्या नियमांनुसार सर्व तपासणी होणार आहे. त्यांच्याकडील मोबाईल फोन, घड्याळे व धातूच्या वस्तू बाहेर ठेवाव्या लागणार आहेत.\nमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत कोणताही धोका पत्करता येणार नाही. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेचे नियोजन करताना सर्व संभाव्य धोके विचारात घेणे आवश्‍यक असते. मुख्यमंत्र्यांचे हे घर सरकारी निवासस्थान असल्याने सुरक्षेसाठी होणारा खर्च योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया तेलंगणचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली. या बाहेरील कोणालाही आत डोकावता येऊ नये म्हणून घराभोवती उंचचउंच भिंतींचे कुंपण बांधलेले आहे.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/size-electricity-bill-navigation-31194", "date_download": "2018-06-19T17:46:04Z", "digest": "sha1:7MLRC5KO6SHPFIX66FNE2AOD7KN2UNQN", "length": 12497, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "The size of the electricity bill of the navigation वहन आकार वीजबिलाचाच भाग | eSakal", "raw_content": "\nवहन आकार वीजबिलाचाच भाग\nसोमवार, 20 फेब्रुवारी 2017\nसोलापूर - जून 2015 पर्यंत वीजबिलात स्थिर आकार आणि अस्थिर आकार असे दोन भाग होते. वीज आकार व वहन आकार हे पूर्वीच्या अस्थिर आकाराचे भाग आहेत. परंतु, आयोगाच्या तीन नोव्हेंबरच्या आदेशानुसार वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार व वहन आकाराचा समावेश केला आहे. त्यामुळे वहन आकार हा नवीन आकार नसून वीजबिलाचाच भाग आहे. म्हणून वहन आकार लागू केल्याने वीजदरात वाढ झालेली नाही, असे मत \"महावितरण'ने व्यक्त केले आहे.\nसोलापूर - जून 2015 पर्यंत वीजबिलात स्थिर आकार आणि अस्थिर आकार असे दोन भाग होते. वीज आकार व वहन आकार हे पूर्वीच्या अस्थिर आकाराचे भाग आहेत. परंतु, आयोगाच्या तीन नोव्हेंबरच्या आदेशानुसार वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार व वहन आकाराचा समावेश केला आहे. त्यामुळे वहन आकार हा नवीन आकार नसून वीजबिलाचाच भाग आहे. म्हणून वहन आकार लागू केल्याने वीजदरात वाढ झालेली नाही, असे मत \"महावितरण'ने व्यक्त केले आहे.\nवीजदर निश्‍चित करण्याचे अधिकार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला आहेत. त्यात \"महावितरण'ला बदल करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे राज्यात घरगुती ग्राहकांच्या वीजबिलामध्ये \"महावितरण'ला वाढ करता येत नाही. दिल्लीच्या तुलनेत राज्यात वीजदर वाजवीच आहेत. दिल्ली येथील नियामक आयोगाने घरगुती ग्राहकांना 0 ते 200 युनिटपर्यंत प्रतियुनिट चार रुपये, तर 201 ते 400 युनिटपर्यंत प्रतियुनिट पाच रुपये 95 पैसे असा वीजदर निश्‍चित केला असतानाही सरकारने वीजदरात मोठ्या प्रमाणात अनुदान दिल्यामुळे घरगुती ग्राहकांनी भरावयाचे वीजदर कमी आहेत. दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात विजेचे दर जास्त आहेत हे म्हणणे सयुक्तिक नाही. \"महावितरण'च्या तुलनेत दिल्लीमधील वीजदर कमी आहेत, अशा पद्धतीचा अपप्रचार विविध माध्यमांतून केला जात आहे. परंतु दिल्लीतील सरकारने 200 युनिटपर्यंत प्रतियुनिट दोन रुपये, तर 201 ते 400 युनिटच्या वापरापर्यंत प्रतियुनिट दोन रुपये 97 पैसे असे अनुदान ग्राहकांना दिले आहे.\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/new-relations-amirat-energy-27536", "date_download": "2018-06-19T17:56:23Z", "digest": "sha1:URQHSYKVQNN2N4GPE535KVXTZRDONXY4", "length": 21563, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "new relations in the amirat of energy अमिरातीशी संबंधांना नवी ‘ऊर्जा’ | eSakal", "raw_content": "\nअमिरातीशी संबंधांना नवी ‘ऊर्जा’\n- संकल्प गुर्जर.(आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)\nबुधवार, 25 जानेवारी 2017\nसंयुक्त अरब अमिरातीचे युवराज यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. राजकीय, ऊर्जा, संरक्षण व आर्थिक क्षेत्रांतील सहकार्यामुळे व ताज्या भेटीतील करारामुळे उभय देशांचे संबंध वृद्धिंगत होतील, अशी अपेक्षा आहे.\nसंयुक्त अरब अमिरातीचे युवराज यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. राजकीय, ऊर्जा, संरक्षण व आर्थिक क्षेत्रांतील सहकार्यामुळे व ताज्या भेटीतील करारामुळे उभय देशांचे संबंध वृद्धिंगत होतील, अशी अपेक्षा आहे.\nदरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी एका महत्त्वाच्या परदेशी व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाते. सरकार या पाहुण्याची निवड करताना व्यापक परराष्ट्रसंबंध समोर ठेवते. त्यामुळेच प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलावले जाते, याविषयी उत्सुकता असते. यंदा संयुक्त अरब अमिराती या आखातातील देशाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद हे प्रमुख पाहुणे आहेत. भारताला संयुक्त अरब अमिरातीबरोबर संबंध सुधारण्यात रस आहे हा स्पष्ट संदेश यातून दिलेला आहे.\nपश्‍चिम आशियातील देशांशी भारताचे पूर्वापार संबंध असले आणि तेलाची भरपूर आयात तेथून होत असली, तरीसुद्धा गेल्या ६८ वर्षांत दोनदाच पश्‍चिम आशियाई राष्ट्रप्रमुख प्रजासत्ताकदिनी पाहुणे म्हणून आले आहेत.\n२००३ मध्ये इराणचे तेव्हाचे अध्यक्ष खतामी, तर २००६ मध्ये सौदी अरेबियाचे तेव्हाचे राजे अब्दुल्ला हे प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर २०१३ मध्ये ओमानच्या राजांना आमंत्रण दिले होते, मात्र त्यांनी नकार दिल्याने ऐनवेळी भूतानच्या राजांना बोलावण्याची नामुष्की आली. पश्‍चिम आशियातील एकूण अस्वस्थता आणि तेथील राजकीय अपरिहार्यता लक्षात घेता गेल्या पाच वर्षांत या प्रदेशाला हाताळताना परराष्ट्र खात्याकडून विशेष काळजी घेतली गेली आहे. त्यामुळेच आता संयुक्त अरब अमिरातीला आमंत्रण दिले जाणे हे महत्त्वाचे पाऊल आहे.\nसंयुक्त अरब अमिरातीची ओळख म्हणजे दुबई आणि अबुधाबी ही शहरे या देशात आहेत. तसेच क्रिकेटसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले शारजासुद्धा अमिरातीचा भाग आहे. ऊर्जेबाबत श्रीमंत असलेला हा देश सौदी अरेबिया आणि इराण यांच्यामधोमध असून इराणच्या आखाताच्या किनाऱ्यावर आहे. पाकिस्तानशी अतिशय जवळचे संबंध असलेल्या अमिरातीचे भारताच्या दृष्टीनेसुद्धा अनेकार्थांनी महत्त्व आहे. तेथे २५ लाखांहून अधिक भारतीय कामगार काम करतात. तेथील परदेशी कामगारांमध्ये सर्वाधिक वाटा भारताचा आहे. या भारतीयांकडून दीड हजार कोटी डॉलरहून अधिक रक्कम भारतात पाठवली जाते.\nअमिराती हा देश भारताच्या ऊर्जासुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. देशाच्या सातत्यपूर्ण आर्थिक विकासासाठी तेलाचा सुरक्षित आणि कमी किंमतीत पुरवठा होणे आवश्‍यक आहे. भारताच्या एकूण तेल आयातीत अमिराती सहाव्या क्रमांकावर आहे. भारतात जे ऐनवेळी वापरता येतील, असे देशांतर्गत राखीव तेलसाठे तयार केले जात आहेत, त्यात अमिरातीने सहभाग घ्यावा, अशी भारताची इच्छा आहे. तेलाशिवाय आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असलेला हा देश भारताची आर्थिक वाढ आणि गुंतवणूक यासाठीही महत्त्वाचा आहे. भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला आवश्‍यक असलेली हजारो कोटींची गुंतवणूक करण्याची क्षमता अमिरातीमध्ये आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान अमिरातीला गेले होते, तेव्हा आर्थिक सहकार्य वाढावे यादृष्टीने करार करण्यात आले. भारतात औद्योगिक वसाहती, रस्ते, रेल्वे आणि विमानतळ यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणूक करण्यासाठी विशेष निधीची तरतूदही करण्यात आली. अमिराती हा भारताचा चीन आणि अमेरिकेपाठोपाठ तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे यावरून या देशाचे महत्त्व लक्षात येते. तसेच २०१३ मध्ये भारत हा अमिरातीचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. दोन्ही देशांतील व्यापार आज सहा हजार कोटींच्या घरात आहे. यापुढे तो वाढत जाणार असल्याची चिन्हे आहेत.\nपंतप्रधानांच्या २०१५ मधील भेटीपासून भारत आणि अमिराती यांचे सहकार्य संरक्षणाच्या क्षेत्रातही वाढत आहे. विशेषतः दहशतवादविरोधी सहकार्य करण्यात दोन्ही देशांना रस आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद रोखण्यासाठी अमिरातीचा उपयोग होऊ शकतो, अशी भारताची धारणा आहे. याशिवाय अफूचा व्यापार व पैशांच्या अफरातफरीला आळा, इराणचे आखात आणि हिंदी महासागरातील नाविक सहकार्य, सुरक्षा दलांचे प्रशिक्षण, लष्करी साहित्याची निर्मिती, तसेच सायबर गुन्हेगारीविषयक सहकार्य वाढत राहावे, असे प्रयत्न सुरू आहेत. पश्‍चिम आशियातील अस्वस्थता, दहशतवादी कारवाया आणि भारताच्या अंतर्गत परिस्थितीशी असलेले त्याचे संबंध पाहता या प्रदेशात काय घडत आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी भारताला अमिरातीसारखे देश उपयोगी पडू शकतात. तसेच अमिरातीचा उपयोग करून पाकिस्तानच्या राजकीय आणि आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या तर तेदेखील हवेच आहे. गेल्या वर्षी भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी अमिरातीला भेट दिली होती. तसेच परराष्ट्र, संरक्षण, ऊर्जा, व्यापार इत्यादी क्षेत्रांतील सहकार्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संवाद चालू राहावा, यादृष्टीने करार केले आहेत.\nएकुणात दहशतवादविरोधी लढा, ऊर्जासुरक्षा, परदेशी गुंतवणूक आणि संरक्षण सहकार्य हे भारताचे चारही प्राधान्यक्रम पुढे नेण्यासाठी संयुक्त अरब अमिराती हा देश उपयुक्त आहे. अमिरातीबरोबर संबंध दृढ करण्यामुळे पश्‍चिम आशियातील इतर सुन्नी देशांशीही संबंध सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच अमिरातीच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधांचा उपयोग करून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला रोखता आले, तसेच अरब देशांची काश्‍मीरविषयक भूमिका सौम्य करता आली, तर ते भारतासाठी लाभदायक ठरेल. त्यामुळे राजकीय, ऊर्जा, संरक्षण आणि आर्थिक अशा क्षेत्रांत अमिराती हा महत्त्वाचा भागीदार ठरू शकतो. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या आमंत्रणाच्या निमित्ताने हे संबंध कसे अधिक सुधारतील हे पाहणे उद्‌बोधक ठरेल.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-06-19T18:12:32Z", "digest": "sha1:2MWFGALJCDAZ524ISPFE3SOMFPKWGE6A", "length": 5357, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९० हॉकी विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "\n← १९८६ (मागील) (पुढील) १९९४ →\n१९९० हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची सातवी आवृत्ती होती. ही स्पर्धा १२ ते २३ फेब्रुवारी, इ.स. १९९० दरम्यान पाकिस्तान देशामधील लाहोर शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये नेदरलँड्सने अंतिम फेरीमध्ये यजमान पाकिस्तान संघाचा पराभव करून आपले दुसरे अजिंक्यपद मिळवले.\nबार्सेलोना १९७१ · ॲमस्टल्वीन १९७३ · क्वालालंपूर १९७५ · बुएनोस आइरेस १९७८ · मुंबई १९८२ · लंडन १९८६ · लाहोर १९९० · सिडनी १९९४ · उट्रेख्त १९९८ · क्वालालंपूर २००२ · म्योन्शनग्लाडबाख २००६ · दिल्ली २०१० · द हेग २०१४\nमंडेलियू १९७४ · बर्लिन १९७६ · माद्रिद १९७८ · बुएनोस आइरेस १९८१ · क्वालालंपूर १९८३ · अॅमस्टल्वीन १९८६ · सिडनी १९९० · डब्लिन १९९४ · उट्रेख्त १९९८ · पर्थ २००२ · माद्रिद २००६ · रोसारियो, २०१० · द हेग २०१४\nइ.स. १९९० मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०१४ रोजी ०१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://eloksevaonline.com/page/3/", "date_download": "2018-06-19T17:54:59Z", "digest": "sha1:IPM5TN55JE7SXKMYT3L6GCIFLVPWXNH5", "length": 29233, "nlines": 385, "source_domain": "eloksevaonline.com", "title": "eloksevaonline | Information at your finger tips | Page 3", "raw_content": "\nमनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती. त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही..🤕🤕\nश्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबर करत असणार.. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं.. प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत.. प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत..\nपैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात, पैशाची हाव सुटली आहे.. 💵💴🏃🏽\nपैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही..\nनुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले, तर कवडी चुंबक म्हणतात.\nचैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच, उधळ्या म्हणतात.🤗🤗\nवाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा.. स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात.. स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात..\nआयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा.. नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं.. नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं..\nजास्त भाविक असला तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..🙂🙂\nआणि मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.👺👺\nतारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. 🗣🗣\nदीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक..\nमनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ🕷 म्हणतात. जाड असला की हत्ती 🐘 म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.🙁🙁 जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो..\nसहज कोणाला मदत केली तर म्हणतात, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार.\nनाही मदत केली तर म्हणणार, साधी माणूसकी नाही बघा..😱😱\nसरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात, अंगात थोडातरी स्वार्थ हवा.👨🏻👨🏻\nस्वार्थी असलाच तर म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची..\nखेळकर स्वभाव असला तर म्हणतात, आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही. 😏😏\nआणि गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे याला. कोण जवळ येईल याच्या..\nतुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.💁🏼💁🏼\nअयशस्वी झालात तर म्हणणार, आमचं ऐकलं नाही. मग भोगा कर्माची फळं..\nलोकांचं काय घेऊन बसलात.. काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं.. काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं.. जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं.. जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं..\nमंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय..\nफिदीफिदी हसतील ते हसू देत की.. बोटं मोडीत बसतील ते बसू देत की..\nआपण का शरमून जायचं..\nकशासाठी भयाने ग्रासून जायचं..\nफुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला नासून जायचं..\nआपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं..\nकण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं..\nअसा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा\n✍🏻आई झाल्यावर , मुली\nतुला आईपणाचे भान येऊ दे\nतुझ्या बाळांच्या मनावर होऊ\n✍🏻मतलबी जाळ्यात नवरा फसवून\nअलिप्त संसार थाटू नको\nसासरच्या नात्यास छाटू नको✍🏻\nबाळांना उगीच ओढू नको\nत्याचा राग काढू नको ✍🏻\nतुच आहे , विसरू नको ✍🏻\nदिराबरोबर तुझं भांडण होईल\nपण तुझ्या लाडक्याना खेळणीही\nतोच काका घेऊन येईल✍🏻\n✍🏻लहान असो नाहीतर मोठी\nनणंद तर चेष्टेने त्रास देणारच\nमांडीवर घेत तुझ्या पिलांना\nजावेच्या पोरांचा द्वेष करू नको\nवेळ प्रसंगी तीच्या लाडक्यांना\nदोन घास जास्त देण्यास मागे सरू नको✍🏻\nद्वेषपुर्ण उत्तर देऊन काय करशील \nअग, जशास तसे उत्तर देऊन\nएक दिवस घराचे घरपण मारशील ✍🏻\n✍🏻नातेवाईकाना धरुन राहिली तर\nसर्वांच्या मनात घर करुन रहाशील\nतुझ्या पाखरांची उंच भरारी\n✍🏻शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर\nमुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत\nआणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही\nवृध्दश्रमात कधीच जाणार नाहीत…..\nआनंदी राहा अणि आनंद वाटा\nविपरीत परिस्थितीतही स्वतःला आनंदी ठेवणे ही कला. ती कला अवगत करणं जमलं कि, जगणं सुखकर बनलंच म्हणून समजा. होतं काय, आपण आनंदाचा शोध व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीमध्ये शोधत असतो. आणि नंतर ती व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थिती बदलली की आपण व्यथित, निराश किंवा हतबल होतो.\nखरं तर आपल्या मर्जीशिवाय कोणीही आपल्याला कुणीही दुःखी बनवू शकत नाही. परंतु आपणच अनेकदा आपल्या आनंदाची चावी इतरांकडे सोपवून देतो. म्हणूनच आपल्या आयुष्यातील आनंद कायम ठेवण्यासाठी पुढील काही गोष्टी नक्कीच करा…\n👉 रिअॅक्ट करण्यापेक्षा रिस्पॉन्स करणे शिका.\n👉 भूतकाळ विसरा. भूतकाळ सोबत घेऊन चालू नका त्याने त्रासच होईल.\n👉 स्वतःच्या मनात अपराधी भावना ठेवू नका. भूतकाळात झालेल्या चुका परत करायच्या नाही असा निर्धार करून पुढे चालत रहा.\n👉 चांगली व वाईट वेळ येत राहील आणि जात राहील, हे सत्य स्वीकारा. यामुळे तुमच्या मनाची स्थिरता टिकून राहील.\n👉 आनंद आणि प्रेम हा तुमचा स्वभाव आहे. तुमचा आनंद हा तुमच्या अवती-भोवती असलेल्या लोकांशी निगडीत आहे.\n👉 विविधतेचा स्वीकार करायला शिका. विविधता ही सहन करण्याची नव्हे, साजरी करण्याची गोष्ट आहे. सगळे विश्व एक कुटुंब आहे या भावनेने जगाकडे पाहा.\n👉 प्रेमाचे पुरावे मागत फिरू नका. प्रेम सिद्ध करावे लागणे हे फार कठीण काम ठरते.\n👉 दररोज एक नवीन मित्र बनवा. फार गंभीर राहू नका. मनसोक्त हसा आणि जीवनाचा आनंद लुटा.\n👉 कोणीही वाईट नसतं. काही लोक दिशा चुकतात हे लक्षात घ्या.\n👉 कधीही हार मानू नका. प्रयत्न सुरूच ठेवा.\nआनंदी राहा अणि आनंद वाटा. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदी करा, एवढंच सांगणं…\nकुणीच कुणाच्या जवळ नाही\nकुणीच कुणाच्या जवळ नाही\nहीच खरी समस्या आहे\nम्हणून जगण्यात पौर्णिमा कमी\nआणि अमावस्या जास्त आहे .\nहल्ली माणसं पहिल्या सारखं\nदुःख कुणाला सांगत नाहीत\nम्हणून आनंदी दिसत नाहीत .\nएका छता खाली राहणारी तरी\nमाणसं जवळ राहिलीत का \nहसत खेळत गप्पा मारणारी\nकुटुंब तुम्ही पाहिलीत का \nअपवाद म्हणून असतील काही\nपण प्रमाण खूप कमी झालंय\nपैश्याच्या मागे धावता धावता\nदुःख खूप वाट्याला आलंय.\nएखाद दुसरा शब्द बोलतात\nपण काळजातलं दुःख दाबतात.\nजाणे येणे न ठेवणे , न भेटणे , न बोलणे\nया गोष्टी कॅज्युअली घेऊ नका\nगाठी उकलायचा प्रयत्न करा\nजास्त गच्च होऊ देऊ नका.\nधावपळ करून काय मिळवतो\nयाचा जरा विचार करा\nबँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा\nआपल्या माणसांची मनं भरा .\nएकमेका जवळ बसावं बोलावं\nथोडं सरळ रेषेत चालावं\nआणि पिण्याला थेंबही नाही\nअशी अवस्था झालीय माणसाची\nयातून लवकर बाहेर पडा.\nमाणसं अन माणुसकी नसलेली घरे\nअन देव नसलेले देव्हारे\nतरी त्याचा काय उपयोग ..\nमाना कि थोडी sayco होती है\nमाना कि थोडी sayco होती है \nलेकिन bayco तो bayco होती है \nबायको म्हणजे कोण असते \nबायको म्हणजे बायकोच असते .\nकधी ती पायात लुडबुडणारी\nकधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते , कधी ती अटीतटीने भांडणारी विरुध्द पार्टी असते .\nकधी ती समजून घेणारी मित्र असते,\nकधी त्रास देणारी डोकेदुखी असते ,\nकधी मस्का लावणारी असते .\nकधी ती जवळ असावी असे वाटतांना गैरहजर असते.\nकधी न सांगता समजून घेते,\nतर कधी गैरसमज करून घेते,\nकधी मूलांची काळजी करते,\nकधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते,\nकधी नव-याला नावं ठेवते,\nकधी नव-याचा पगार वाढवुन सांगते.\nकधी फिरायला नेल्यावर नखरे करते,\nकधी हट्टाने हौस पुरवून घेते,\nकधी हौसेने नवीन पदार्थ\nकधी शॉपिंगने बेजार करते,\nकधी कोणाची गुपितं सांगते ,\nकधी कोणाला कळु न देता\nकधी तंबी देऊन घराबाहेर सोडते,\nकधी घरी यायची वाट बघत बसते.\nकधी सरळ सुत असते ,\nतर कधी संशयाचे भूत असते ,\nकधी नव-याला लगाम घालु पाहते,\nकधी नव-यावर प्रेमाचा वर्षाव करते.\nकधी शेळी तर कधी वाघ असते, कधी आंबट तर कधी गोड असते .\nकधी न म्हणते—की आज\nमी दमले, दोन पेग मारते,\nकधी न संपणारी घराची ऊर्जा असते\nबायको कशीही असली तरी वरच्याने बरोबर शोधून best match\nलावून दिलेली असते .\nनल-दमयंती, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनु आणि आर्ची-परश्या विसरून जा, आणि आपआपल्या बायकांना जीव लावा, काय करायचे तेवढे प्रेम बायकोवरच करा.\nमाना कि थोडी sayco होती है \nलेकिन bayco तो bayco होती है \nबायकाे नावाचं तुफान मोठं विचित्र असतं मित्रा, ते नवरा नावाच्या\nआपण आजारी पडलो तर या तुफानाला झोप लागत नाही.\nआपण बाहेरगावी जातो तेव्हा हे तुफान देहाने तर घरात असतं\nपण मनानं ते आपल्याभोवती फिरत असतं.\nआपण उदास असतो नां तेव्हा त्याच्या ओठावर हसु फुलत नाही आपण आनंदात असताना\nया तुफानाचं दु:ख चेह-यावर येत नाही.\nथोडक्यात काय तर या तुफानमुळेच\nकितीही फिरलो तरी संध्याकाळी घरी जाण्याची ओढ लागते नां\nत्याचं कारण हे तुफानच आहे.\nतुफानाचं खरं महत्व समजतं.\nसगळं गणगोत विरोधात गेलं\nतरी हे तुफान आपला हात सोडत नाही. आपल्या पोटात घास जाताे\nतेव्हा या तुफानाला ढेकर येतो.\nउतरत्या वयात आपल्याला जगायचं कारण फक्त आणि फक्त एकच असतं ते म्हणजे हेच ‘तुफान’…\nपाहीजे दोस्ता पाहीजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक तुफान पाहीजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://ssdindia.org/blog/page/2/", "date_download": "2018-06-19T18:03:55Z", "digest": "sha1:NMWVYXYH56IVPFO2DF7CI27UPHSHL3QB", "length": 7586, "nlines": 60, "source_domain": "ssdindia.org", "title": "Blog - Page 2 of 30 - Samata Sainik Dal", "raw_content": "\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न\n चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न  दि. 15 डिसेंम्बर 2017 गुरुवार रोजी, चंद्रपूर जिल्ह्यातील महाकुर्ला या गावी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत समता सैनिक दलाच्या वतीने ‘रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नागपूरहून आलेले आयु. प्रशिक आनंद यांनी गावातील आपल्या समाज बांधवांना विशेषतः तरुणांना बाबासाहेबांनी समाजास […]\n6 Dec 2017 शिवाजी पार्क दादर येथे सामुहिकरित्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना\nस्वतंत्रता, समानता आणि बंधुत्वता; या मूल्यांवर आधारीत समाजाची निर्मिती करण्याकरिता घर तेथे सैनिक व गाव तेथे शाखा बांधणी करीता आजच्या तरुण पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेले सामाजिक संघटन समता सैनिक दलात वय वर्ष 18 पूर्ण झालेल्या तरुणाने सभासदत्व स्विकारून आपले मूळ संघटन मजबुत व सशक्तीकरण करण्यासाठी , समाजाला […]\n06 Dec 2017 समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजलि काटवल (तुकुम)\nकाटवल (तुकुम) येथे समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना आदरांजलि दिनांक-०६/१२/२०१७ ला समता सैनिक दल शाखा काटवल(तु) च्या वतीने डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना आदरांजलि देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता विहाराचे अध्यक्ष आयु.बंडू भैंसारे सर,सचिव आनंद टेम्भुर्ने, अजय सोरदे सर ,धर्मशील टेम्भुर्ने,सीतु टेम्भुर्ने,भीमा सांगोडे सर,आशाताई भैंसारे मैडम,जोस्तना सोरदे […]\n06/12/2017 समता सैनिक दल वार्ड क्र.०४ शाखा दुर्गापुर,चंद्रपूर मार्फत संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व\nसमता सैनिक दल शाखा दुर्गापुर वार्ड क्र.०४ मार्फत संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व आज दिनांक-०६/१२/२०१७ रोजी समता सैनिक दल शाखा वार्ड क्र.०४,पंचशील बौद्ध विहाराच्या वतीने संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व करण्यात आले रैली ची सुरुवात खुले रंग मंच उर्जानगर येथून झाली व समारोप डॉ.बाबासाहेब आम्बेडकर चौक चंद्रपुर ला झाला डॉ.बाबा […]\n01/04/2018, सम्राट अशोक जयंती संपन्न आयु. विशाल राऊत व आयु. प्रशिक आनंद यांनी रिपब्लिकन विचार मांडले, यवतमाळ.\n19/08/2017, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, वक्ता: आयु. प्रशिक आनंद, जागृती नगर, उत्तर नागपूर, HQ दीक्षाभूमी.\nदि.३०/७/१७ समता सैनिक दला मार्फत शिवाजी नगर , इगतपुरी , जि. नाशिक येथे बौद्धिक प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न\n24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी 19/04/2018\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव 02/04/2018\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम) 26/02/2018\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 18/12/2017\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 16/12/2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bjp-mumbai-president-ashish-shelar-inspect-nullahs-in-bandra-khar-and-santacruz-east-11028", "date_download": "2018-06-19T18:30:37Z", "digest": "sha1:IAE44UIQIMRAJE7QITROGW4IQNCJSPMH", "length": 8920, "nlines": 118, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आशिष शेलारांची पुन्हा नाल्यात उडी!", "raw_content": "\nआशिष शेलारांची पुन्हा नाल्यात उडी\nआशिष शेलारांची पुन्हा नाल्यात उडी\nमुंबईतल्या नालेसफाईतील गाळाच्या वजन काट्यावरून प्रशासनाला धारेवर धरून यातील भ्रष्टाचाराची मागणी करणारे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा नाल्यात उडी घेतली आहे. शेलार यांनी शुक्रवारी वांद्रे, खार आणि सांताक्रूझ पूर्व भागातील नाल्यांची पाहणी केली आणि काढलेला गाळ कुठे टाकला जातो यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर गाळ टाकल्या जाणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडची पाहणी करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.\nनालेसफाईची कामे सुरू होताच महापालिकेत पारदर्शी कारभाराचा आग्रह धरलेल्‍या भाजपातर्फे कामांवर लक्ष ठेवण्‍यात येत आहे. शुक्रवारी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी खार, वांद्रे, जुहू येथील गझदरबांध आणि परिसरातील एसएनडीटी, मेन एव्हिन्‍यू, नॉर्थ एव्हिन्‍यू, साऊथ एव्हिन्‍यूसह ग्रिन स्‍ट्रीट नाल्‍याची पाहणी केली. नालेसफाईतील जो गाळ काढला जातो तो खासगी डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्‍यात येतो आहे, ती ग्राउंड नेमकी कुठे आहेत किती गाळ टाकला जातो किती गाळ टाकला जातो ज्‍या वजन काट्यावर गाळ मोजला जातो तो नेमका कुठे आहे ज्‍या वजन काट्यावर गाळ मोजला जातो तो नेमका कुठे आहे त्‍याची माहिती पारदर्शी पद्धतीने असायला हवी, याबाबत अद्याप पालिका प्रशासनाने लक्ष देण्‍याची गरज आहे, अशा सूचना करत मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आपण लवकरच ज्‍या ठिकाणी गाळ टाकला जातोय त्‍याही ठिकाणांची पाहणी करणार असल्‍याचे सांगितले.\nवजन काट्यांचे नॉट रिचेबल\nकंत्राटदाराने गाळ वजन करण्यासंदर्भात मिरा-भाईंदर येथील भारत वेथ ब्रिज आणि मिरा भाईंदर वेथ ब्रिज या दोन वजनकाट्यांनी नावे सांगितली. त्‍यानुसार कंत्राटदाराला दोन्ही वजन काट्यांनी फोन संपर्क करण्‍यास सांगितले मात्र संपर्क झाला नाही. तेव्हा गाळ वर्सोवा येथील चेन्‍ना गावाजवळील खासगी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्‍यात येत असल्‍याचे कंत्राटदाराने सांगितले. त्‍यामुळे याबाबत पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी सूचना त्‍यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी सोबत नगरसेविका अलका केरकर आणि एच पश्चिम विभागाचे शरद उघडे उपस्थित होते.\nआमदार निधीतून बांधलेल्या बेस्ट बस थांब्यावर होणार कारवाई\nप्लास्टिक बंदी: दंड कमी करणं आता सत्ताधाऱ्यांच्या हाती\nवर्सोवा चौपाटीवरील ४० झोपड्या तोडल्या\nलहान मुलांवरील लैंगिक अत्याचार चिंताजनक - हायकोर्ट\nवन टाइम यूज प्लास्टिक, थर्माकोलवर होणार कारवाई\nलहान मुलांवरील लैंगिक अत्याचार चिंताजनक - हायकोर्ट\nमाहीम-दादर चौपाटी चकाचक : मंजुरीपूर्वीच कंत्राटदार काम बहाल\nप्रभादेवी मंदिराला कमानी स्वरुपात प्रवेशद्वार उभारणार\nलव्हाटे दाम्पत्याने इच्छामरणाची मागणी घेतली मागे\nझोपडपट्टयांमधील झाडांच्या छाटणीसाठी पैसे मोजाच\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/assembly-analysis-21884", "date_download": "2018-06-19T18:24:01Z", "digest": "sha1:VEUMI5BYYCEXKJL4QQO6G2RS6Q53MCIV", "length": 14473, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Assembly analysis विरोधकांची बोंब, आश्‍वासनांचा धुराळा | eSakal", "raw_content": "\nविरोधकांची बोंब, आश्‍वासनांचा धुराळा\nराजेश प्रायकर - सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 19 डिसेंबर 2016\nनागपूर - नोटाबंदी, आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर अधिवेशनात खल झाला. प्रत्यक्षात मात्र गेल्या दहा दिवसांच्या फलिताकडे बघितल्यास कुणालाही काहीही मिळाले नाही. विरोधकांनी सरकारच्या नावाने बोंब ठोकली, सरकारने आश्‍वासने देऊन वैदर्भींना पुन्हा आशेवर ठेवले. त्यामुळे वैदर्भींना \"आशा सुटेना अन्‌ \"देव' भेटेना', या म्हणीची प्रचिती आली नसेल तर नवलच.\nनागपूर - नोटाबंदी, आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर अधिवेशनात खल झाला. प्रत्यक्षात मात्र गेल्या दहा दिवसांच्या फलिताकडे बघितल्यास कुणालाही काहीही मिळाले नाही. विरोधकांनी सरकारच्या नावाने बोंब ठोकली, सरकारने आश्‍वासने देऊन वैदर्भींना पुन्हा आशेवर ठेवले. त्यामुळे वैदर्भींना \"आशा सुटेना अन्‌ \"देव' भेटेना', या म्हणीची प्रचिती आली नसेल तर नवलच.\nगेले दहा दिवस भाबडा वैदर्भी शेतकरी, जनता, प्रकल्पग्रस्त अधिवेशनाकडे गांभीर्याने पाहत होता. सरकारकडून विरोधक काहीतरी पदरात पाडून घेईल, मायबाप सरकार काहीतरी देईल, याबाबत सारेच आशावादी होते. एखाद्याकडे मुक्काम केल्यानंतर तेथून निघताना तेथील चिमुकल्यांना काहीतरी देण्याची विदर्भाची संस्कृती आहे अन्‌ हे सरकार व सरकारमधील शिलेदार संस्कृती रक्षक असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा अधिक होत्या. परंतु, दहा दिवस पाहुणचार घेणाऱ्या सरकारने काहीही न देता धूम ठोकल्याने येथील शेतकरी, जनता, प्रकल्पग्रस्तांची चांगलीच निराशा झाली. यात सरकारच नव्हे तर विरोधकांचेही पितळ उघड पडले. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधींचे व्यासपीठ असलेल्या विधानसभेत विरोधकांकडे सरकारकडून विदर्भासाठी काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी आवश्‍यक रणनीती, राजकीय कौशल्याचा अभाव दिसून आला. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारने दिलीच नाही; परंतु जिल्हा बॅंक सुरू करण्याचे आश्‍वासन देऊन औपचारिकता पूर्ण केली. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी सरकारवर चहूबाजूने हल्ला केला. सत्ताधारी बाकावरील हरीश पिंपळेसारख्या आमदारानेही पक्षाची मर्यादा न बघता विदर्भाच्या चर्चेवरील मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे आकाश पाताळ एक केले. विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज, कर्जमाफी घोषित करण्याची मागणी केली. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या दिवशी शेतकरी संपन्न होईल, त्यादिवशी कर्जमाफी करू, असे नमूद करीत विरोधकांची मागणी फेटाळून लावली. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनीही विदर्भाच्या मागासलेपणाचे खापर मागील आघाडी सरकारवर फोडून स्वतःला पावन करून घेतले. मागील दोन वर्षांत केलेल्या कामाची आकडेवारी तसेच पुढील तीन वर्षांत काय करणार, याबाबतचा आराखडा जाहीर करून सरकारने काढता पाय घेतला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://abhaygodse.blogspot.com/2013/", "date_download": "2018-06-19T17:58:05Z", "digest": "sha1:MYCWQQ46CFGYNZXUVZP4FP5BZZ5YJBPU", "length": 71690, "nlines": 245, "source_domain": "abhaygodse.blogspot.com", "title": "Astrologer Abhay Godse: 2013", "raw_content": "\nआता मंगळयानाचा मंगळ कक्षेत यशस्वीपणे प्रवेश झाला. मंगळ यानाच्या उड्डाणाची तयारी जोरदार सुरु असताना लिहिलेल्या लेखाची आज परत एकदा आठवण झाली.\nत्यादिवशी मंगळयानाच्या उड्डाणाची तयारी जोरदार सुरु होती.. सगळे TV Channels तीच बातमी दाखवत होते.. एका news channel वर एक anchor बोलत होती \"पत्रिकेतल्या ज्या मंगळामुळे इतके problems होतात त्याच मंगळावर आता आपण यान पाठवत आहोत, त्यामुळे आता आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेऊन चालणार नाही..\" वगैरे वगैरे.. त्याच वेळी दुसरया एका Channel वर आणखी एक बातमी \"ISRO Chief के. राधाकृष्णन यांनी उड्डाणाच्या आधी तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली..\" दोन्ही गोष्टीतला विरोधाभास स्पष्ट दिसत होता.. एक साधी news anchor जी कदाचित Science मधल्या \"S\" पर्यंत देखील पोचली नसेल ती सांगत होती कि पत्रीकेमधल्या मंगळावर विश्वास ठेऊ नका आणि ISRO Chief, एक मोठा Scientist ज्यांनी मंगळावर यान पाठवण्याची एवढी मोठी कामगिरी करण्याचा घाट घातला होता, ते स्वतः अत्यंत विनयाने, आपण केलेल्या एवढ्या मोठ्या कार्यासाठी देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते.. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणारया लोकांची संख्या कमी नाही मुळात आधी, मंगळावर यान पाठवणे आणि पत्रिकेतला मंगळ यांचा काही संबंधच नाही.. जन्माच्या वेळचे पत्रिकेतले ग्रह हे काही गोष्टी \"Indicate\" करतात, ग्रहामुळे काही होत नाही.. हे म्हणजे परीक्षेत fail झालेल्या मुलाने स्वत:ची Mark Sheet फाडून टाकली तर तो काही परीक्षेत पास झाला अस होत नाही मुळात आधी, मंगळावर यान पाठवणे आणि पत्रिकेतला मंगळ यांचा काही संबंधच नाही.. जन्माच्या वेळचे पत्रिकेतले ग्रह हे काही गोष्टी \"Indicate\" करतात, ग्रहामुळे काही होत नाही.. हे म्हणजे परीक्षेत fail झालेल्या मुलाने स्वत:ची Mark Sheet फाडून टाकली तर तो काही परीक्षेत पास झाला अस होत नाही मार्क sheet फाडली तरी परीक्षेतले मार्क्स बदलत नाहीत मार्क sheet फाडली तरी परीक्षेतले मार्क्स बदलत नाहीत\nमंगळ यानाचे उड्डाण १४:३८ ला झाल्यानंतर मी सहज त्यावेळेची पत्रिका मांडून बघितली..\n५ नोव्हेंबर २०१३, १४:३८, श्रीहरीकोटा १३ ४३ N, ८० १२ E , सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे \"मंगळ\" यानाच उड्डाण हे \"मंगळ\"वारीच झालं होत दुसरं म्हणजे त्या दिवशी वृश्चिक रासच होती, म्हणजे राशी स्वामी हा देखील मंगळच होता.. त्या दिवशी मंगळाच किती प्राबल्य होतं हे उघडं दिसत होतं दुसरं म्हणजे त्या दिवशी वृश्चिक रासच होती, म्हणजे राशी स्वामी हा देखील मंगळच होता.. त्या दिवशी मंगळाच किती प्राबल्य होतं हे उघडं दिसत होतं आणखी पुढे जाऊन बघितलं तर वृश्चिक रास हि देखील त्या वेळी दशम स्थानातच होती.. दशम स्थान हे पत्रिकेच \"कर्म\" स्थान आहे.. यान पाठवण्याच इतक मोठं कर्म/काम त्यावेळेला होत होतं आणखी पुढे जाऊन बघितलं तर वृश्चिक रास हि देखील त्या वेळी दशम स्थानातच होती.. दशम स्थान हे पत्रिकेच \"कर्म\" स्थान आहे.. यान पाठवण्याच इतक मोठं कर्म/काम त्यावेळेला होत होतं लग्नरास सुद्धा \"कुंभ\" होती, कुंभ हि वायू राशी आहे.. यान पाठवण्याच कर्म हे \"वायू\" ची साथ असल्याशिवाय शक्यच नव्हतं. लग्नेश (लग्नराशीचा स्वामी) शनी हा देखील \"तुळेत\" होता, तूळ हि देखील पुन्हा वायू राशीच, तुळेत शनि उच्चीचा होतो हा additionally favorable factor लग्नरास सुद्धा \"कुंभ\" होती, कुंभ हि वायू राशी आहे.. यान पाठवण्याच कर्म हे \"वायू\" ची साथ असल्याशिवाय शक्यच नव्हतं. लग्नेश (लग्नराशीचा स्वामी) शनी हा देखील \"तुळेत\" होता, तूळ हि देखील पुन्हा वायू राशीच, तुळेत शनि उच्चीचा होतो हा additionally favorable factor महादशा स्वामी देखील शनीच होता व तो देखील १२ व्या स्थानाचा Strong कार्येश होता व स्वतः व्ययेश (१२ व्या स्थानाचा अधिपती) होता, पत्रिकेतील बारावं स्थान हे परदेश गमनासाठी मानलं जातं, म्हणजेच लांबचे (देशाबाहेरचे प्रवास).. यान पाठवण्यासाठी इतकी अनुकूल ग्रह स्थिती निर्माण झाली असतानाच यान पाठवलं गेल होतं \nअर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यानी स्वतः आधी ज्योतिषशास्त्राचा आणि त्यात सुद्धा कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यास करावा आणि मग आपली So called \"Scientific\" मतं मांडावीत.. Bat हातात नीट पकडता न येणाऱ्यानी उगाच सचिन तेंडूलकरच्या फलंदाजी विषयी सल्ले देऊ नयेत मुळात लोकांची एक धारणा असते कि Science आणि ज्योतिष, या दोन विरुद्ध गोष्टी आहेत.. Actually, ह्या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध नसून, एकमेकांना पूरक आहेत मुळात लोकांची एक धारणा असते कि Science आणि ज्योतिष, या दोन विरुद्ध गोष्टी आहेत.. Actually, ह्या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध नसून, एकमेकांना पूरक आहेत एखादा माणूस गणितात हुशार असेल तर त्याने इतिहासात हुशार असू नये असा काही नियम आहे का एखादा माणूस गणितात हुशार असेल तर त्याने इतिहासात हुशार असू नये असा काही नियम आहे का दोन्ही विषयामुळे लोकांचा वेगवेगळा फायदा होतो. सगळ्याच गोष्टींची उत्तरं Science कडे आहेत का दोन्ही विषयामुळे लोकांचा वेगवेगळा फायदा होतो. सगळ्याच गोष्टींची उत्तरं Science कडे आहेत का तुमचा जन्म अमिताभ बच्चन किंवा बिल गेट्स यांच्या घराण्यात का नाही झाला तुमचा जन्म अमिताभ बच्चन किंवा बिल गेट्स यांच्या घराण्यात का नाही झाला किंवा तुमचा जन्म झोपडपट्टीत का नाही झाला किंवा तुमचा जन्म झोपडपट्टीत का नाही झाला झाला असता तर तुमच आयुष्य आता सारखं राहिलं असत का झाला असता तर तुमच आयुष्य आता सारखं राहिलं असत का किंवा काही नवरा बायको दोघेही Medically Fit असून सुद्धा त्यांना मुल का होत नाही किंवा काही नवरा बायको दोघेही Medically Fit असून सुद्धा त्यांना मुल का होत नाही आहेत का या प्रश्नांची उत्तर Science कडे आहेत का या प्रश्नांची उत्तर Science कडे \"ज्योतिष मानणं\" म्हणजे \"Science न मानणं\" असं थोडंच आहे.. Science कोणीच अमान्य करू शकत नाही \"ज्योतिष मानणं\" म्हणजे \"Science न मानणं\" असं थोडंच आहे.. Science कोणीच अमान्य करू शकत नाही ते तर आहेच पण त्याबरोबर ज्योतिष देखील आहेच ते तर आहेच पण त्याबरोबर ज्योतिष देखील आहेच ते देखील तुम्ही अमान्य करूच शकत नाही\nHealth Problems आले कि माणूस डॉक्टरकडे जातो पण दहा डॉक्टर फिरून सुद्धा जर diagnosis झाला नाही तर काय कराव तर मात्र ज्योतिषशास्त्राची मदत नक्कीच घेऊन बघावी.. अशीच एक Case काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आली होती.. काही डॉक्टर त्या मुलीला वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते तर काही डॉक्टर कुठल्याच conclusion वर पोचत नव्हते, त्या मुलीला आपल्याला नक्की काय झालं आहे हाच प्रश्न होता. त्या मुलीची कुंडली खाली देत आहे ( privacy जपण्यासाठी नाव देत नाहीये).\nएखाद्या health problems साठी जेव्हा माणूस येतो तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा Current time period कुठला सुरु आहे हे बघणं महत्वाच असतं. ज्यावेळेला ती माझ्याकडे आली तेंव्हा तिची गुरु अंतर्दशा सुरु होती. कुंडलीत गुरु तुळेत व्ययस्थानात आहे. गुरु स्वाती ह्या राहूच्या नक्षत्रात आहे व राहू अष्टमात आहे. ८ व १२ स्थानं activate झाल्यामुळे Health problems आले हे उघड आहे. तूळ रास हि शरीराच्या ओटीपोटावर (Lower Abdomen) येते म्हणून मी तिला विचारलं कि पोटासंबंधी काही प्रोब्लेम आहे का ती म्हणाली \"हो, पोटातच दुखतंय\". त्यात गोचरीच्या गुरुचं भ्रमण देखील मिथुनेतुन म्हणजे ह्या पत्रिकेच्या अष्टमातूनच होत आहे. म्हणजे health problems नक्की येणार. त्यात माझं लक्ष Birth Chart मधील गुरूच्या Degrees कडे गेलं, गुरु १८ अंशावर होता व गोचरीचा गुरु देखील त्या वेळेला मिथुनेत म्हणजे अष्टमात १८ अंशावरच आला होता त्यामुळे बरोबर तेंव्हांच Health Problem आला होता. ती म्हणाली \"पोटात दुखतंय पण त्याच कारणच कळत नाहीये आणि दुसर म्हणजे माझं Blood Presuure सुद्धा खूप high होतंय त्यामुळे डॉक्टरांचा पहिला होरा आहे कि तुम्हाला Blood pressure आहे. \" मी म्हंटल \"नाही, तुमच्या पोटाच्याच problem मुळे ते high होत असणार, त्यात सुद्धा ओटीपोट indicate होत असल्यामुळे Urinary infection किंवा Stone असण्याचे chances जास्त आहेत त्यामुळे ओटीपोटा संबंधितच Test करून घ्याव्यात\". अंतर्दश स्वामी गुरु असल्यामुळे मी तिला विचारल कि \"ह्या आजारपणात गुरुवारचा काही संबंध आला आहे का ती म्हणाली \"हो, पोटातच दुखतंय\". त्यात गोचरीच्या गुरुचं भ्रमण देखील मिथुनेतुन म्हणजे ह्या पत्रिकेच्या अष्टमातूनच होत आहे. म्हणजे health problems नक्की येणार. त्यात माझं लक्ष Birth Chart मधील गुरूच्या Degrees कडे गेलं, गुरु १८ अंशावर होता व गोचरीचा गुरु देखील त्या वेळेला मिथुनेत म्हणजे अष्टमात १८ अंशावरच आला होता त्यामुळे बरोबर तेंव्हांच Health Problem आला होता. ती म्हणाली \"पोटात दुखतंय पण त्याच कारणच कळत नाहीये आणि दुसर म्हणजे माझं Blood Presuure सुद्धा खूप high होतंय त्यामुळे डॉक्टरांचा पहिला होरा आहे कि तुम्हाला Blood pressure आहे. \" मी म्हंटल \"नाही, तुमच्या पोटाच्याच problem मुळे ते high होत असणार, त्यात सुद्धा ओटीपोट indicate होत असल्यामुळे Urinary infection किंवा Stone असण्याचे chances जास्त आहेत त्यामुळे ओटीपोटा संबंधितच Test करून घ्याव्यात\". अंतर्दश स्वामी गुरु असल्यामुळे मी तिला विचारल कि \"ह्या आजारपणात गुरुवारचा काही संबंध आला आहे का म्हणजे गुरुवारी त्रास सुरु झाला किंवा कमी झाला अस काही म्हणजे गुरुवारी त्रास सुरु झाला किंवा कमी झाला अस काही\" त्यावर ती म्हणाली \"मी observe केलेलं नाहीये\", मी म्हंटल \"ह्या पुढे observe कर आणि सांग\"\nचला, आता प्रोब्लेम तर identify झाला मग लगेच पुढचा प्रश्न कि प्रोब्लेम ची Severity कितपत असू शकेल किंवा आयुष्याला काही धोका नाही ना मी लगेच पत्रिकेची महादशा बघितली, महादशा बुध आहे, बुध लाभत असून चंद्राच्या हस्त नक्षत्रात आहे व चंद्र पंचमात आहे म्हणजे महादशा स्वामी ११,५,८,९ ह्या भावांचा कार्येश होतो, ११ व ५ चा strong कार्येश होतो आणि अष्टम भावाचा Weak कार्येश होतो कारण अष्टमात ग्रह आहे ,त्यामुळे आयुष्याला अजिबात धोका नाही.. म्हणजे व्यक्ती बरी होणार हे नक्की \nमघाशीच म्हटल्याप्रमाणे, अंतर्दशा स्वामी गुरु आहे, गुरु हा ग्रह एखाद्या माणसाच खूप वाईट करत नाही, Last Moment help करतोच, त्यामुळे व्ययस्थानात असला तरी medical हेल्प नक्कीच चांगली मिळवून देईल पण तो राहूच्या नक्षत्रात व राहू अष्टमात आहे, राहूचा संबंध आला कि बऱ्याच गोष्टी ह्या अनाकलनीय घडतात, एखाद्या गोष्टी मागील कारणच कळत नाही, ह्या मुलीच्या बाबतीत नेमकं तेच घडत होत पण शेवटी अंतर्दशा स्वामी गुरु होता, राहू नाही, so initially जरी घोळ झाला असला तरी ultimately medical हेल्प चांगली मिळणारच आता प्रश्न होता कि नेमक्या कुठल्या डॉक्टरकडून आता प्रश्न होता कि नेमक्या कुठल्या डॉक्टरकडून गुरु हा मेद वाढवणारा ग्रह आहे तसेच गुरु हा पारंपरिक वृत्ती जपणारा ग्रह आहे, थिल्लर वृत्ती असणारा ग्रह नाही म्हणजेच Matured Planet आहे त्यामुळे हे सर्व गुण ज्या डॉक्टरमध्ये आहेत असा डॉक्टर Correct diagnosis करू शकेल. म्हणजेच असा डॉक्टर कि जो थोडा स्थूल/जाड आहे व matured आहे. हे सगळं मी त्या मुलीला सांगितल्यावर ती म्हणाली कि असे एक डॉक्टर आहेत आणि त्यांनी सांगितलेलं एक medicine मी आता घेणार आहेत. मी म्हंटल कि Correct, ह्या डॉक्टर ला सोडू नको, हा जे सांगेल ते कर कारण ह्याचीच मदत होऊ शकेल. गुरु हा पुरुष ग्रह आहे, तूळ रास हि देखील पुरुष राशीच आहे, गुरु तुळेचा आहे म्हणजे Male डॉक्टरच बरोबर आहे गुरु हा मेद वाढवणारा ग्रह आहे तसेच गुरु हा पारंपरिक वृत्ती जपणारा ग्रह आहे, थिल्लर वृत्ती असणारा ग्रह नाही म्हणजेच Matured Planet आहे त्यामुळे हे सर्व गुण ज्या डॉक्टरमध्ये आहेत असा डॉक्टर Correct diagnosis करू शकेल. म्हणजेच असा डॉक्टर कि जो थोडा स्थूल/जाड आहे व matured आहे. हे सगळं मी त्या मुलीला सांगितल्यावर ती म्हणाली कि असे एक डॉक्टर आहेत आणि त्यांनी सांगितलेलं एक medicine मी आता घेणार आहेत. मी म्हंटल कि Correct, ह्या डॉक्टर ला सोडू नको, हा जे सांगेल ते कर कारण ह्याचीच मदत होऊ शकेल. गुरु हा पुरुष ग्रह आहे, तूळ रास हि देखील पुरुष राशीच आहे, गुरु तुळेचा आहे म्हणजे Male डॉक्टरच बरोबर आहे त्याही पुढे जाऊन मी तिला सांगितलं कि ह्या डॉक्टरच नाव (First name or Last name) जर \"ग\" ह्या अक्षराने सुरु होत असेल, तर आणखी उत्तम, त्यावर ती म्हणाली \"हो, ह्या डॉक्टरच first name \"ग\" नी सुरु होत\", मी म्हंटल \"yes, हाच तो डॉक्टर\".\nआणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे अंतर्दशास्वामी गुरु व्ययस्थानात आहे, व्ययस्थान हे लांबच ठिकाण किंवा प्रवास दाखवतं. ह्या आजारपणात हि मुलगी मुंबईहून तिच्या माहेरी पुण्यात येउन राहिली होती व डॉक्टर देखील पुण्याचाच होता. म्हणजे हा health problems चा प्रश्न जर मला तिने मुंबईत विचारला असता तर मी तिला \"तुझ्यापासून लांब राहत असलेला किंवा बाहेरगावचा डॉक्टर बघ\" अस सांगितलं असत. म्हणजेच अंतर्दशास्वामी डॉक्टर लांब आहे असे दर्शवत होता.\nत्यानंतर असेच काही दिवस उलटले आणि एके दिवशी त्या मुलीचा फोन \"मी त्या मागे सांगितलेल्या डॉक्टरांचं medicine घेतलं आणि त्याचा चांगला उपयोग झाला, urinary stone wash out झाला आणि महत्वाच म्हणजे हे गुरुवारीच झालं\", गुरुने आपला चमत्कार दाखवला होता \nज्योतिष म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर उपाय देखील दिसू लागतात. रत्न, शांती, जप असे अनेक उपाय ज्योतिषी सांगत असतात. बऱ्याच लोकांना अस वाटत कि प्रत्येक Problem साठी उपाय हा असतोच आणि एकदा तो उपाय केला कि माझे सगळे Problems Solve होतील, पण अस नसतं. मी नेहमी म्हणतो कि उपाय हे Grace Marks सारखे Work out होतात. समजा Exam मधे Passing ४० ला असेल आणि एखाद्याला ३५ मिळाले तर ५ grace marks मिळू शकतात पण १०० पैकी १० मिळाले तर ३० grace marks मिळू शकत नाहीत. मिळालेल्या मार्कांच्या तिप्पट grace marks कुठल्याही Exam मधे मिळत नाहीत. थोडक्यात काय तर काही Problems साठी उपाय असतात पण सगळ्याच problems साठी उपाय नसतात.\nकाही काही problems साठी Astrological उपाय नसतात पण Practical way-outs किंवा व्यावहारिक उपाय असतात. आता तुम्ही म्हणाल कि हे कसं असतं.. हे सगळं उदाहरणं आणि अनुभवातून सांगणं फार सोप जाईल म्हणून काही उदाहरणं तुमच्यासाठी देत आहे. (उदाहरणातील नावं हि बदललेली नावं आहेत, खरी नावं दिलेली नाहीत )\n१) सुदीपची पत्रिका बघितल्यावर मी त्याला सांगितल कि अमुक अमुक काळात Job मधे तुझ्यावर False Allegations / खोटे आरोप होण्याची शक्यता आहे म्हणजेच तू एखाद काम केलेलं असताना सुद्धा तू ते केल नाहीस असा आरोप होऊ शकतो किंवा न केलेल्या चुकीची शिक्षा तुला मिळू शकते. \"आता ह्याच्यावर उपाय काय\" सुदीपने विचारल, मी म्हंटल \"Astrologically काहीही उपाय नाही पण Practical way-out आहे. तो म्हणजे तू त्या काळात जे जे काही काम करशील त्याच always Proof ठेवायचं, Proof हे एखादं Document/Email किंवा साधा SMS देखील असू शकतो, म्हणजे त्या काळात तुझ्यावर खोटे आरोप झाले तरी तुझ्याकडे तुझ्या कामाचं proof आधीपासूनच असल्यामुळे ते \"खोटे\" आरोप \"खरे\" ठरणार नाहीत. म्हणजेच Proof ठेवल्यामुळे तू ह्या Problems मधून मार्ग काढू शकशील. दुसरं महत्वाच म्हणजे ह्या काळात एखाद्या colleague वर जास्त विश्वास ठेऊ नकोस कारण तो देखील आयत्या वेळेला त्याच मत बदलू शकतो.\"\n२) निकिता एक स्वतः एक आयुर्वेदिक Doctor होती आणि तरीही माझ्याकडे येउन स्वतःच्या Health Problem विषयी प्रश्न विचारात होती. मी तिची पत्रिका बघितली आणि म्हंटल \"तू स्वतः जरी आयुर्वेदिक डॉक्टर असलीस तरी तुझ्या पत्रिकेत Homeopathy तुला लागू होण्याच्या Indications जास्त आहेत so तू तुझ्या कुठल्याही health problems साठी आयुर्वेदापेक्षा Homeopathy try कर, त्यांनी तुला जास्त उपयोग होईल.\" त्यावर ती म्हणाली कि मी जरी आयुर्वेदिक Doctor असले तरी मी already Homeopathy Medicine घेतेय. मी म्हंटल \"Yes, this is correct, तेच continue कर\"\n३) \"माझा मुलगा अभ्यासात अजिबात Interest घेत नाही हो, दहावीचं वर्ष असून सुद्धा हा जास्ती तास अभ्यास करत नाही. ह्यासाठी काही उपाय आहे का\" Mrs जोशी आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलाविषयी विचारात होत्या. मी पत्रिका बघितली, सिंह लग्न सिंह रास, पत्रीकेतली गोम माझ्या लक्षात आली. मी म्हंटल \"तुमचा मुलाची Intelligence Level वगैरे चांगली आहे पण तो Hyper Active आहे म्हणजे अशा लोकांना सतत काहीतरी physical activity लागते, तुम्ही म्हणाल कि एका जागी बसून ४ तास अभ्यास कर, तर तो करणार नाही. त्याला एका दिवसात अनेक Physical Activity द्या आणि मग अभ्यास करायला सांगा आणि त्याच Grasping चांगलं असल्यामुळे थोडा वेळ अभ्यास केली तरी तो पुरेल, १० तास अभ्यास करायची गरज नाही.\" त्यावर Mrs जोशी \"हो, हे आहे, तो Sports मधे खूप interested आहे पण आता दहावीच वर्ष म्हणून आम्ही जरा त्याला Sports कमी कर अस सांगतोय\" मी म्हंटल \"हे त्याला सांगू नका, अशा लोकांना त्यांच्यातल्या Energy च Application पाहिजे असत आणि तस नाही झालं तर मग आदळआपट करतात. Actually दोन्ही गोष्टी करून त्याचा Balance करायला सांगा, तो पुस्तकातला किडा होणार नाही\"\n४) \"आम्हाला मुल कधी होईल आणि त्यासाठी काही उपाय आहे का आणि त्यासाठी काही उपाय आहे का\" माझ्यासमोर बसलेलं एक couple विचारत होतं. दोघांच्याही पत्रिकेत मुल होण्यासाठीच्या Indications होत्या म्हणून मी त्यांना म्हंटल कि तुम्हाला मुल १००% होईल पण late indications आहेत आणि जो काही कालावधी होता तो सांगितला. त्यावर त्यांनी विचारल \"तरी पण काही उपाय असता तर बरं झाल असत\" मी म्हंटल \"उपाय नाही पण काही Practical way-outs आहेत ते सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट कि तुम्हाला मुल होण्यासाठी \"More than one medication\" चा जास्ती उपयोग होईल, म्हणजे एकाच वेळेला Allopathy & Homeopathy किंवा एकाच वेळेला Allopathy & आयुर्वेदिक treatment घेयच्या, ह्याचा मुल होण्यासाठी जास्त उपयोग होण्याच्या indications आहेत. दुसरं म्हणजे तुमच्या पत्रिकेत Young Doctor च्या Treatment चा उपयोग होण्याच्या indications जास्त आहेत so शक्यतो तसाच Doctor बघा, Male Female कोणीही चालेल\", त्यावर ते म्हणाले कि आम्ही या दोन्ही पैकी काहीच केलेल नाही. मी म्हंटल \"हे दोन्हीहि करा, त्याचा जास्त उपयोग होईल\"\n५) Married Life मधल्या Problems विषयी विचारण्यासाठी एक मुलगी आली होती. दोघांच्या पत्रिका मी बघितल्या आणि म्हंटल \"दोघांच्या पत्रिकेत Divorce चे chances अजिबात वाटत नाही, so Divorce होणार नाही, पण तुम्हाला तुमच्या नवऱ्याशी जास्त adjust करावं लागेल, तो फार adjust करणार नाही\" त्यावर ती म्हणाली \"हो, ते मी Already करतेच आहे पण ह्यावर काही उपाय आहे का\" मी म्हंटल \"उपाय नाही पण Practical way-out आहे त्यांनी adjustment करण थोडं सुसह्य होऊ शकेल, तो असा कि तुमच्या नवरयाला भरपूर Ego आहे, तेंव्हा त्याचा Ego hurt न करता आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करून घ्या. म्हणजे त्याच्याशी Diplomatically वागा, एखादी गोष्ट Directly सांगू नका, नाहीतर तो अजिबात करणार नाही. एखाद्या पेहलवानाला मी जर Order दिली किंवा हुकुम सोडला कि अमुक अमुक काम कर तर तो अजिबात कारण नाही पण त्याच्या शरीरयष्टीची तारीफ करून नंतर हवं ते काम त्याच्या कडून करून घेणं सोपं असतं, हे देखील तसच आहे\"\nअशी हि Practical way-outs ची काही उदाहरणं.. अशी अनेक उदाहरणं आहेत, त्यातली काही इथे दिलेली आहेत. जिथे एखाद्या गोष्टीवर काही Astrological उपाय नसतो तिथे हे Practical way-outs ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून एखाद्या माणसाच्या खूप उपयोगाला येऊ शकतात हे मात्र नक्की \nघरातूनच पैसे हरवतात तेंव्हा..\nज्योतिषाकडे माणूस केव्हा येतो किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं प्रश्न जरी दोन असले तरी उत्तर मात्र एकच.. अडचण आल्यावर प्रश्न जरी दोन असले तरी उत्तर मात्र एकच.. अडचण आल्यावर असेच एक जण माझ्याकडे आले, एरवी बाहेर ज्योतिषशास्त्राविषयी शंका घेणे आणि गरज पडली कि मात्र ज्योतिषाचा सल्ला घेणे अशी दुटप्पी वागणूक असणारे काही लोक असतात, हे देखील त्यापैकीच एक होते.. अशा लोकांचा मला थोडासा( असेच एक जण माझ्याकडे आले, एरवी बाहेर ज्योतिषशास्त्राविषयी शंका घेणे आणि गरज पडली कि मात्र ज्योतिषाचा सल्ला घेणे अशी दुटप्पी वागणूक असणारे काही लोक असतात, हे देखील त्यापैकीच एक होते.. अशा लोकांचा मला थोडासा() रागच येतो.. पण हि व्यक्ती Client नसून चांगल्या ओळखीचीच असल्यामुळे त्यांना मी काही जास्त बोललो नाही.. असो \nती व्यक्ती \"अरे काही दिवसांपूर्वी मला एकाकडून मिळालेली एक रक्कम मी घरातल्याच एका\nकपाटात नेहमीच्या कप्प्यात ठेवली होती आणि आता बघतो तर ती कुठेच मिळत नाही, ह्या बाबतीत पत्रिकेवरून आपल्याला काही कळू शकतं का\" मी म्हंटल \"हो बघुया ना, पण मला जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाणच लागेल\" इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो कि ९५% Astrologers हे असे प्रश्न, प्रश्नकुंडली वरूनच बघतात पण Somehow ह्या प्रश्नाची उतरं जन्मकुंडलीच देऊ शकेल अस मला खूप Strongly वाटत म्हणून मी असे प्रश्न नेहमी जन्मकुंडलीवरूनच बघतो. त्याप्रमाणे मी त्यांची जन्मकुंडली बघितली.. वाचकांच्या माहितीसाठी आणि विशेषत: ज्योतिष अभ्यासकांसाठी, त्यांची जन्मकुंडली खाली देत आहे..\nहा प्रश्न जुन २०१३ ला विचारला होता, त्या वेळेला ह्या पत्रिकेला शुक्र महादशा, राहू अंतर्दशा आणि शनी विदशा सुरु होती, जानेवारी २०१३ ते जुलै २०१३, प्रश्न विचारला तेंव्हा शनी वक्री होता, पण जन्मकुंडलीत शनि मार्गीच आहे आणि तो देखील लाभात, Cusp Chart मधे देखील मागे 10th house मधे जात नाही.. तसेच शनी बुधाच्या नक्षत्रात आहे, Cusp Chart मध्ये बुध 9th house मधे जात आहे So विदशा स्वामी शनी १,५,६,९,१०,११ या स्थानाचा कार्येश होतो, ११ चा बलवान कार्येश होतो, १२th house लागतच नाही म्हणजे पैसे मिळणार हे निश्चित, म्हणून मी त्यांना सांगितल कि नुकसान होणार नाही, पैसे मिळतील प्रश्न विचारला तेंव्हा शनि वक्री होता आणि शनी साधारण फेब्रुवारी २०१३ ला वक्री झाला होता आणि त्यांच्या पत्रिकेत शनीचा एवढा Strong संबंध होता म्हणून मी त्यांना विचारल कि पैसे Feb. २०१३ च्या आधी मिळाले होते कि नंतर प्रश्न विचारला तेंव्हा शनि वक्री होता आणि शनी साधारण फेब्रुवारी २०१३ ला वक्री झाला होता आणि त्यांच्या पत्रिकेत शनीचा एवढा Strong संबंध होता म्हणून मी त्यांना विचारल कि पैसे Feb. २०१३ च्या आधी मिळाले होते कि नंतर आणि पैसे मिळाले तेंव्हा शनिवार होता का आणि पैसे मिळाले तेंव्हा शनिवार होता का त्यावर ते म्हणाले कि साधारण फेब्रुवारी २०१३ च्या आसपास पैसे एकाला उधार दिले होते आणि त्यांनी ते परत आणून दिले आणि आणून दिले तो वार शनिवारच होता त्यावर ते म्हणाले कि साधारण फेब्रुवारी २०१३ च्या आसपास पैसे एकाला उधार दिले होते आणि त्यांनी ते परत आणून दिले आणि आणून दिले तो वार शनिवारच होता दुसरी गोष्ट, ह्या व्यक्तीची तूळ रास आहे म्हणजे साडेसाती देखील सुरु आहे, म्हणजे शनीचा सबंध परत परत येत होता, ह्या पत्रिकेत शनी विदशा ६ आणि ११ ची कार्येश होते, 6th house हे समोरच्या माणसाचे व्यय स्थान आणि 11th house हे लाभ स्थान, उसने दिलेले पैसे परत मिळाले होते आणि ते देखील शनी वक्री असताना म्हणजे शनी नुकसान नक्की करणार नाही, म्हणजे पैसे मिळणारच ह्या बाबतीत माझी खात्री झाली आणि आता शनी वक्री असल्यामुळे हा घोळ झाला आहे हे देखील कळलं म्हणून मी त्यांना म्हंटल कि पैसे नक्की मिळतील, नुकसान होणार नाही दुसरी गोष्ट, ह्या व्यक्तीची तूळ रास आहे म्हणजे साडेसाती देखील सुरु आहे, म्हणजे शनीचा सबंध परत परत येत होता, ह्या पत्रिकेत शनी विदशा ६ आणि ११ ची कार्येश होते, 6th house हे समोरच्या माणसाचे व्यय स्थान आणि 11th house हे लाभ स्थान, उसने दिलेले पैसे परत मिळाले होते आणि ते देखील शनी वक्री असताना म्हणजे शनी नुकसान नक्की करणार नाही, म्हणजे पैसे मिळणारच ह्या बाबतीत माझी खात्री झाली आणि आता शनी वक्री असल्यामुळे हा घोळ झाला आहे हे देखील कळलं म्हणून मी त्यांना म्हंटल कि पैसे नक्की मिळतील, नुकसान होणार नाही आणखी एक गोष्ट, शनीचा संबंध वयस्कर व्यक्तीशी आहे, त्यांच्या घरात स्वतः हि व्यक्ती सोडून दुसरी कोणी वयस्कर व्यक्ती नाही, So, पैसे शोधण्यासाठी ह्या व्यक्तीने स्वतःच पुढाकार घ्यावा, हे देखील आलंच \nशनी ८ जुलै ला मार्गी होत होता म्हणून त्याच्यानंतर पैसे मिळतील अस वाटतंय अस मी त्यांना सांगितल.. हा प्रश्न साधारण जून च्या दुसरया आठवडयात विचारला होता, शनीचा संबंध असल्यामुळे उशीर होणार हे देखील ओघाने आलंच, इथे सुद्धा अंकशास्त्रानुसार ८ आकड्याचा संबंध शनीशी आहेच \nहे सगळ बोलणं झाल्यानंतर काही दिवस असेच निघून गेले आणि ९ जुलै ला त्यांचा मला सकाळी सकाळी फोन \"अभय, Good Morning आणि Good News, पैसे मिळाले rather सापडले, ज्या कपाटात मी ठेवले होते त्याच कपाटात शोधता शोधता मिळाले\" त्यावर मी \"आता कळल ना ज्योतिषशास्त्र खरं असतं ते \" अस म्हणण्याचा मोह आवरत फक्त \"अरे वा, बरं झालं, गुड\" एवढच म्हंटल \nता.क. : मी हा लेख लिहित असताना हीच व्यक्ती काही वेगळ्या कामासाठी माझ्याकडे येउन गेली, हा हि एक योगायोग \nAstrology Consultation करत असताना काही विचित्र Cases देखील समोर येतात, काही काही Cases तर इतक्या विचित्र असतात कि आपण कधी ऐकलेल्या देखील नसतात. अशाच काही Cases बद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे.\nहि Case खरोखरच खूप विचित्र आणि दुर्मिळ आहे. माझे एक परदेशस्थ Client. आई वडील आणि दोन मुलं, एक मुलगा एक मुलगी, सगळं अगदी व्यवस्थित सुरळीत सुरु होतं. दोघे मोठे झाल्यानंतर दोघांच्या लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली.… आणि आश्चर्य म्हणजे दोन्ही भावंडांची लग्न एकदम ठरली आणि एकाच वर्षी दोन्ही भावंडांची लग्न झाली. सगळे अगदी आनंदात होते. लग्न झाल्यापासून दोन वर्षातच दोघांच्याहि Married Life मधे Problems सुरु झाले… पुढे खूपच प्रोब्लेम्स झाले आणि दोघांनीही (भावाने त्याच्या बायकोपासून आणि बहिणीने तिच्या नवऱ्यापासून ) घटस्फोट घ्यायचं ठरवलं आणि परत आश्चर्य असं कि दोघांचाही घटस्फोट एकाच वर्षी झाला आता तुम्हाला वाटेल कि हेच विचित्र आणि दुर्मिळ आहे आता तुम्हाला वाटेल कि हेच विचित्र आणि दुर्मिळ आहे हे तर आहेच पण खरी विचित्र आणि दुर्मिळ गोष्ट पुढे आहे. दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर थोड्याच कालावधीत दोघांच्या Life Partners नी एकमेकांशी लग्न केल, म्हणजे भावाच्या बायकोने त्याच्या बहिणीच्या नवऱ्याशी लग्न केलं \nएक Love Affair झालं आणि पुढे ते Break झालं अशी ढिगानी उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघतो, पण काही काही Couples चं लग्न होण्याचे योग नसले कि गोष्टी कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात याचं हे एक उदाहरण. माझा एक उत्तर भारतीय Client. तो २१-२२ वर्षांचा असताना एका मुलीशी त्याचं Affair झालं. पुढे आई वडिलांच्या Objection मुळे दोघांच लग्न होऊ शकलं नाही, affair break झालं आणि पुढे दोघांच लग्न वेगवेगळ्या व्यक्तींशी झालं, त्यानंतर १० वर्षांचा काळ लोटला आणि अचानक त्या दोघांची पुन्हा एकदा योगायोगाने एका शहरात भेट झाली, परत दोघांचा Contact वाढला, बोलाचाली आणि भेटागाठी सुरु झाल्या.. परत दोघांना असं वाटू लागलं कि अजूनही आपल्याला एकमेकांबद्दल ओढ वाटते आहे, लहान असताना आई वडिलांच्या पुढे आपल काही चाललं नाही पण आता आपण अजूनही एकमेकांशी लग्न करू शकतो. ठरलं दोघांनीही आपापल्या जोडीदाराला घटस्फोट घेऊन एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं.. दोघांनीही आपापला divoce file केला आणि काही काळानंतर दोघांचाही divorce झाला. त्यानंतर Divorce मिळाल्यापासून ते Remarriage हा जो काळ होता त्या काळात त्या मुलीचं त्या मुलाविषयी काहीतरी Misunderstanding झालं आणि त्या मुलीने त्याच्याशी लग्न करायला नकार दिला आणि आता ती मुलगी दुसरयाच एका मुलाशी लग्न करतेय आणि हा मुलगा तर आपल्या बायकोपासून घटस्फोट घेऊन बसलाय.. एकमेकांशी लग्न होण्याचे योग नसले तर गोष्टी कुठल्या थरापर्यंत जातात ह्याचंच हे एक दुर्मिळ उदाहरण ..\n छे , अजिबात नाही \n छे , अजिबात नाही \nहल्ली आत्महत्येच्या बातम्या वारंवार पेपरात येत असतात, नैराश्याच्या आहारी जाऊन शाळकरी मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणीही हि कृती करून बसतो. विशेषतः एखादी व्यक्ती घर सोडून निघून गेली कि बरेच वेळेला लोकांना आत्महत्येबद्दल शंका येते. अशा बऱ्याच Cases येत असतात, त्यापैकीच एक Case इथे देत आहे.\nसाधारण ५०-५५ वर्षांचे एक जण एके दिवशी अचानक घर सोडून निघून गेले, त्यांचा एक नातेवाईक माझ्याकडे त्यांची पत्रिका दाखवण्यासाठी आला. ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते कि बरेचसे Astrologers असे प्रश्न प्रश्नकुंडली वरून जास्त बघतात पण मी हे प्रश्न किंवा कुठेलेही प्रश्न बहुतेक वेळेला जन्मकुंडलीवरूनच बघतो, Somehow जन्मकुंडलीच ह्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते असं मला वाटतं म्हणून मी जन्मकुंडलीच बघतो. त्याप्रमाणे मी त्यांची जन्मकुंडली बघितली. त्या नातेवाईकांची पहिली भीती आत्महत्येविषयीचीच होती पण पत्रिका Threat to Life अजिबात दाखवत नव्हती त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्याला धोका नव्हता. त्यामुळे मी म्हंटल कि हि वक्ती जरी घर सोडून गेली असली तरी आता सुखरूप आहे. हे ऐकून त्यांच्या नातेवाईकाला जरा Relief मिळाला. त्यापुढे मी म्हंटल कि हा माणूस आत्महत्या करणार नाही कारण आत्महत्या करण्यासाठी जी हिम्मत लागते ती ह्या माणसामध्ये नाही. आत्महत्या करणं म्हणजे चणे दाणे खाण्याइतकं सोप नाही त्यासाठी एक प्रकारची हिम्मत, धडाडी लागते आणि ती ह्या माणसाजवळ नाही.\nइथे एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो कि कुठलीही पत्रिका हातात आल्यानंतर Astrologer नी भविष्य सांगण्याच्या आधी प्रत्येक पत्रिकेचा Nature Analysis केला पाहिजे, माणसाचा स्वभाव कळला कि त्याची भविष्याशी सांगड घालणं सोप जातं, याचा अर्थ माणसाचा स्वभाव त्याच भविष्य ठरवतो असा अजिबात नाही तर भविष्यात घडणाऱ्या घटनांना तो माणूस कशा प्रकारे React करेल हे लगेच कळतं आणि त्याप्रमाणे काही सूचना करतात येतात. ह्या Case मध्ये त्या माणसाचे तुळ लग्न व मीन रास होती, त्यामुळे ह्या व्यक्तीत धडाडीचा अभाव होता. मी म्हंटल कि हि व्यक्ती परत नक्की येईल पण थोडा Late होण्याच्या Indications आहेत, पत्रिकेनुसार ती व्यक्ती घरी परत येण्याचा जो काही काळ होता तो मी सांगितला आणि म्हंटल कि Late झाला तरी घरी परत येईल हे नक्की तुम्ही शोध घेतला तरी आत्ता त्याचा काही उपयोग होणार नाही \nतुळ लग्न व मीन रास आणि पत्रिकेतल्या इतर काही गोष्टींमुळे ती व्यक्ती खूप Emotional वाटत होती, म्हणून मी त्यांना म्हंटल कि हि व्यक्ती घरी परत आल्यावर पुन्हा अस काही करू नये यासाठी ह्यांना Emotions मध्ये अडकवा म्हणजे ह्यांना Emotional Blackmailing करा जेव्हा हे घरी नव्हते तेंव्हा इतर Family Members ना किती आणि कसा त्रास झाला हे त्यांना सांगा किंवा अस काहीही करा ज्यामुळे ते Emotionally घराला बांधलेले राहतील. हि Trick भविष्यात नक्की उपयोगी पडेल \nत्यानंतर नातेवाईकांचा शोध तर सुरूच होता. असाच काही महिन्यांचा काळ गेला आणि ती व्यक्ती आपणहून घराकडे आली. आर्थिक Problem आल्यामुळे आणि Emotional असल्यामुळे Depression / Frustration लवकर आलं होतं आणि त्यात ती व्यक्ती घर सोडून गेली होती.\nपत्रिका कुठलीही असो, माणसाचा स्वभाव आणि त्याच्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टी यांची सांगड घातली कि मग भविष्यात अचूकता येते \nइथे एक मुद्दा परत सांगावासा वाटतो ,\nव्यक्तीचा स्वभाव ओळखणं म्हणजे त्याच भविष्य ओळखणं नव्हे माणसाचा स्वभाव कळला कि त्याची भविष्याची सांगड घालणं सोप जातं, भविष्यात घडणाऱ्या घटनांना तो माणूस कशा प्रकारे React करेल हे लगेच कळतं आणि त्याप्रमाणे काही सूचना करता येतात.\nव्यक्तीचा स्वभाव आणि त्याचं भविष्य/नशीब ह्यात खूप तफावत असू शकते. Scientist होण्याकरता लागणाऱ्या सर्व गोष्टी एखाद्या व्यक्तीत असून सुद्धा नशिबात नसेल तर ती व्यक्ती आयुष्यभर Clerk राहू शकते. अमिताभ बच्चन पेक्षा जास्ती Acting Skills असलेली माणसं भारतात असतील पण अमिताभ बच्चन बनणे एखाद्याच्याच नशिबात असतं \nआपण आपले अभिप्राय/मतं देऊ शकता.\nएका राजाच्या पदरी एक 'मिहिर' नावाचा ज्योतिषी होता. एकदा त्याने राजपुत्राची पत्रिका बघुन भविष्य वर्तवल की, हा राजपुत्र वयाच्या अमुक अ...\nघरातूनच पैसे हरवतात तेंव्हा..\nज्योतिषाकडे माणूस केव्हा येतो किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं प्रश्न जरी दोन असले तरी उत्त...\nलग्न - समज गैरसमज \n आयुष्यातील एक महत्वाची घटना आपलं लग्न यॊग्य वयात व्हावं, चांगला जोडीदार मिळावा, हे प्रत्येकालाच वाटतं पण अनुप {नाव बदललं आहे}...\nघरातूनच पैसे हरवतात तेंव्हा..\n छे , अजिबात नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2018-06-19T18:18:33Z", "digest": "sha1:5K3DQCESKYBSZSZV3EY63OMJKEGLEFFR", "length": 29741, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महादजी शिंदे - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nमहादजी शिंदे (जन्म : इ.स. १७३०; मृत्यू : १२ फेब्रुवारी १७९४ हे पेशवाईतील एक मुत्सद्दी. होते. पुणे शहरात त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.\nमहादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जाई. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.\n३ पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द\n४ पहिले इंग्रज-मराठा युद्ध\n४.२ सालबाईचा तह १७ मे १७८२\nमहादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूर च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.\n१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री.\nमल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.\nजयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. मराठ्यांनी युद्धात पळ काढल्यानंतर महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले.\nपानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.\nमुख्य पान: पहिले इंग्रज-मराठा युद्ध\n१७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले. या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.\n१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येून मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.\n१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली\nब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं () बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.\nसालबाईचा तह १७ मे १७८२[संपादन]\nमुख्य पान: सालबाईचा तह\nमहादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.\nइंग्रजाशी झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.\nशिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे\nजिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी\nमाणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे\nदादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर ·महादजी शिंदे\nमुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला\nआष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई ·हडपसरची लढाई ·पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध ·दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध\nपुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह\nआदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र\nऔरंगजेब ·मिर्झाराजे जयसिंह ·अफझलखान ·शाहिस्तेखान ·सिद्दी जौहर ·खवासखान\nरायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड\nशिवराज्याभिषेक ·मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा\nइ.स. १७९४ मधील मृत्यू\nसैनिकी पेशातील मराठी व्यक्ती\nइ.स. १७३० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ एप्रिल २०१८ रोजी २२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-06-19T18:21:44Z", "digest": "sha1:7BT3DI6EV7NAPH3TPJM5W63XQFCCCXSG", "length": 3510, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लंडनमधील विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"लंडनमधील विमानतळ\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयुनायटेड किंग्डममधील आंतरराष्ट्रीय विमानतळ\nलंडनमधील इमारती व वास्तू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilm.in/2018/05/khandala-ghat-lyrics-in-marathi.html", "date_download": "2018-06-19T18:08:53Z", "digest": "sha1:FMP5UZJWRJJXHUL4WJFOQTRIM32ATNNB", "length": 4806, "nlines": 65, "source_domain": "www.marathifilm.in", "title": "Khandala Ghat Lyrics in Marathi | Vaishali Samant, Avadhoot Gupte, Swapnil Bandhodkar | Ye Re Ye Re Paisa | Marathi Film", "raw_content": "\nमिटून हे डोळे मन माझे बोले जाणून घे आमच्या हृदयातले रे\nमिटून हे डोळे मन माझे बोले जाणून घे आमच्या हृदयातले रे\nलख्ख लख्ख होईल हे आसमंत पुन्हा रे\nथक्क थक्क होऊ आम्ही भाग्यवंत आता रे\nआम्ही तुझी लेकरे तूच दे आमुची साथ\nतुझ्या कृपेने होउदे प्रेमाची बरसात\nआम्ही तुझी लेकरे तूच दे आमुची साथ\nतुझ्या कृपेने होउदे प्रेमाची बरसात\nमिटून हे डोळे ..\nजाणून घे आमच्या हृदयातले रे\nमिटून हे डोळे Hmm मन माझे बोले\nजाणून घे आमच्या हृदयातले\nमिटून हे डोळे मन माझे बोले जाणून घे आमच्या हृदयातले रे\nमिटून हे डोळे मन माझे बोले जाणून घे आमच्या हृदयातले रे\nवाईट होण्याची हाईट झाली केव्हाच\nपुंग्या टाईट तरी फाईट देणार आज…\nकशी चढू, कशी चढू\nकशी चढू अर्ध्यात आज चुकलेया वाट\nअन मधे आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट\nकसे चढू अर्ध्यात आज चुकलोया वाट\nअन मधे आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट\nतिकीट या लाईफ चा गरीब हा शिक्का\nतिकीट या लाईफ चा गरीब हा शिक्का\nस्वप्नाला रिऍलिटी जरा देते धक्का\nस्वप्नाला रिऍलिटी जरा देते धक्का\nकसा बघू, कसा बघू, कसा बघू\nकसा बघू श्रीमंतीचा मी आता हा थाट\nअन मधे आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट\nकसे चढू अर्ध्यात आज चुकलेया वाट\nअन मधे आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट\nचल ना गाजवू हि रात रे\nपार करू आम्ही हा घाट रे\nचल ना गाजवू ती रात रे\nपल्याड नवीन सुरवात रे\nशिट्टीनंग जराशी जरासं सेटिंग\nपते नाहीत तरी ब्लाइन्ड हि बेटिंग\nकितीदा लावून पहिले हे तुक्के\nतीन जोकर कधी होणार एक्के\nअर्ध्यात आज चुकलेया वाट\nअन मधे आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट\nकसे चढू अर्ध्यात आज चुकलेया वाट\nअन मधी आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-06-19T18:25:02Z", "digest": "sha1:CJM3HI5ZZJJPEPP34DYORBQGVZKEEHBX", "length": 19207, "nlines": 200, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "श्रीनिवास खळे | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nबालगीत – दिवसभर पावसात असून ,\nPosted on मे 2, 2010 by सुजित बालवडकर\t• Posted in बालगीत, श्रीनिवास खळे\t• Tagged बालगीत, श्रीनिवास खळे\t• १ प्रतिक्रिया\nदिवसभर पावसात असून, सांग ना आई\nझाडाला खोकला कसा होत नाही \nदिवसभर पावसात खेळून, सांग ना आई Continue reading →\nPosted on ऑगस्ट 31, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in पाऊस, शांता ज. शेळके, श्रीनिवास खळे\t• Tagged पाऊस, शांता शेळके, श्रीनिवास खळे\t• यावर आपले मत नोंदवा\nआला पाऊस मातीच्या वासांत ग\nमोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग ॥ धॄ ॥\nआभाळात आले, काळे काळे ढग\nधारा कोसळल्या, निवे तगमग\nधुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥\nकोसळल्या कश्या, सरीवर सरी\nथेंब थेंब करी नाच पाण्यावरी\nलाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥\nवारा दंगा करी, जुइ शहारली,\nचाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥\nझाडांवरी मुके, पाखरांचे थवे\nवीज लालनिळी, कशी नाचे लवे\nतेजाळते उभ्या अवकाशांत ग ॥ ४ ॥\nवीज कडाडतां, भय दाटे उरीं\nएकलि मी इथे, सखा राहे दुरी\nमन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग ॥ ५ ॥\nसोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते\nPosted on डिसेंबर 17, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in मंगेश पाडगांवकर, श्रीनिवास खळे\t• Tagged मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे\t• यावर आपले मत नोंदवा\nसोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते\nतू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते\nचांदण्यांच्या पावलांनी मी तुझ्या स्वप्नात आले\nया निळ्या बेहोष रात्री मी तुझ्याशी एक झाले\nमीलनाला साक्ष होते ते तुला मी श्वास देते\nसंचिताचे सूर माझ्या एकदा छेडून घे तू\nघाल ती वेडी मिठी अन्‌ एकदा वेढून घे तू\nजन्मती हे सूर जेथे ते तुला आभास देते\nतू कुठेही जा, सुखी हो, चंद्र माझा साथ आहे\nगीत माझे घेउनी जा, प्राण माझा त्यात आहे\nतृप्तिला हेवा जिचा ती लोचनांची प्यास देते\nगीत – मंगेश पाडगावकर\nसंगीत – श्रीनिवास खळे\nस्वर – लता मंगेशकर\nजाहल्या काही चुका अन्‌ सूर काही राहिले\nPosted on नोव्हेंबर 10, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in मंगेश पाडगांवकर, श्रीनिवास खळे\t• Tagged मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे\t• यावर आपले मत नोंदवा\nजाहल्या काही चुका अन्‌ सूर काही राहिले\nतू दिलेले गीत माझे आवडीने गायिले\nचांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली\nकाजळी काळ्या ढगांनी हाक केव्हा घातली\nमी स्वरांच्या लोचनांनी विश्व सारे पाहिले Continue reading →\nPosted on ऑक्टोबर 29, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in प्र. के. अत्रे, श्रीनिवास खळे\t• Tagged प्र. के. अत्रे, श्रीनिवास खळे\t• यावर आपले मत नोंदवा\n मोह ना मज जीवनाचा \n द्या मला प्याला विषाचा \nभरली इथे नुसती भुते,\nकोणि नाही जगि कुणाचा \nगीत – प्रल्हाद केशव अत्रे\nसंगीत – श्रीनिवास खळे\nनाटक – पाणिग्रहण (१९४६)\nPosted on ऑक्टोबर 29, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in प्र. के. अत्रे, श्रीनिवास खळे\t• Tagged प्र. के. अत्रे, श्रीनिवास खळे\t• यावर आपले मत नोंदवा\nदाहि दिशा कशा खुलल्या,\nनववधु अधिर मनी जाहल्या \nगीत – प्रल्हाद केशव अत्रे\nसंगीत – श्रीनिवास खळे\nस्वर – बकुळ पंडित\nनाटक – पाणिग्रहण (१९४६)\nराग – मालकंस (नादवेध)\nजेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा\nPosted on फेब्रुवारी 4, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in मंगेश पाडगांवकर, श्रीनिवास खळे, सुरेश वाडकर\t• Tagged मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे, सुरेश वाडकर\t• यावर आपले मत नोंदवा\nजेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा\nमाझा न राहतो मी हरवून हा किनारा\nआभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी\nओढून जीव घेते, पदरावरील नक्षी\nलाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा\nडोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना\nही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना\nदेशील का कधी तू थोडा तरी इशारा\nनशिबास हा फुलांचा का सांग वास येतो\nहासून पाहिल्याचा नुसताच भास होतो\nकेव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा\nगीतकार : मंगेश पाडगांवकर\nगायक : सुरेश वाडकर\nसंगीतकार : श्रीनिवास खळे\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/pulp-bhalachandra-maharaj-65-feet-idol-26025", "date_download": "2018-06-19T17:46:22Z", "digest": "sha1:B2GC7EVNS6QGD2AXKMNCGFUC65U2X4CX", "length": 12062, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pulp from Bhalachandra Maharaj 6.5 feet idol लगद्यापासून भालचंद्र महाराजांची ६.५ फुटी मूर्ती | eSakal", "raw_content": "\nलगद्यापासून भालचंद्र महाराजांची ६.५ फुटी मूर्ती\nशनिवार, 14 जानेवारी 2017\nकणकवली - शहरातील बांधकरवाडी येथील ज्येष्ठ मूर्तिकार मारुती पालव यांनी भालचंद्र महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त त्यांची कागदी लगद्यापासून इको फ्रेंडली मूर्ती तयार केली आहे. साडेसहा फूट उंचीचीही आकर्षक मूर्ती बनवली आहे. शनिवार (ता. १४) पासून भालचंद्र महाराजांचा ११३ वा जयंती उत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने श्री. पालव यांनी ही मूर्ती तयार केली आहे.\nकणकवली - शहरातील बांधकरवाडी येथील ज्येष्ठ मूर्तिकार मारुती पालव यांनी भालचंद्र महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त त्यांची कागदी लगद्यापासून इको फ्रेंडली मूर्ती तयार केली आहे. साडेसहा फूट उंचीचीही आकर्षक मूर्ती बनवली आहे. शनिवार (ता. १४) पासून भालचंद्र महाराजांचा ११३ वा जयंती उत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने श्री. पालव यांनी ही मूर्ती तयार केली आहे.\nपालव गुरुजी लहानपणापासून तसेच वयाची पंचाहत्तरी झाली तरी मूर्तिकलेच्या माध्यमातून अभिव्यक्‍त होत आहेत. गणेशमूर्ती, सरस्वती, श्रीकृष्ण तसेच विविध पौराणिक मूर्ती तयार करण्याची त्यांची चित्रशाळाही आहे. गेली अनेक वर्षे ते चार इंचापासून मोठमोठ्या मूर्ती तयार करीत आहेत. यंदा त्यांनी भालचंद्र महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने कागदी लगद्यापासून साडेसहा फूट उंचीची मूर्ती तयार करण्याचा संकल्प केला होता.\nसुमारे ७० किलो रद्दीच्या साहाय्याने ते गेले महिनाभर मूर्ती तयार करीत आहेत. कागदाचा लगदा हाताने, बोटाने चेपून, हाताने फिरवून ही मूर्ती करण्यात आली आहे. या मूर्तीचे सध्या रंगकाम केले जात आहे. मूर्ती साकार झाल्यावर मनाला मोठे समाधान झाले. आता कागदी लगद्यापासून आणखी मोठी मूर्ती तयार करू शकतो, असा आत्मविश्‍वास श्री. पालव यांनी व्यक्‍त केला.\nदूरसंचार सेवा बंद झाल्याने सिंधुदुर्गात आर्थिक उलाढाल ठप्प\nकणकवली - गेल्या दोन दिवसापासून दूरसंचारची सेवा बंद झाल्याने कणकवलीसह जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. इंटरनेट नसल्याने स्वत:च्या खात्यामधील...\nवर्षपूर्तीलाच \"शिवशाही'वर दगडांचा वर्षाव ; 48 तासांत 19 बस फोडल्या\nमुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) सुरू केलेल्या वातानुकूलित शिवशाही बसला शनिवारी (ता. 9) एक वर्ष पूर्ण झाले अन्‌ याच दिवशी या...\nपहिल्याच वाढदिवशी शिवशाहीवर दगडफेक\nमुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या वातानुकूलिन शिवशाहीचा आज पहिलाच वाढदिवस आहे. राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या...\nशिवसेनेचे मंत्री सरकारचे लाभार्थी का होतात : प्रमोद जठार\nकणकवली : सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेचे मंत्री विरोध करून आमदार कार्यकर्ते आंदोलनाची भाषा करत आहे. मात्र सरकारमध्ये राहून...\nमतदान अन्‌ राजकीय जुगलबंदी\nसावंतवाडी - इतर निवडणुकात आपापल्या पक्षाची वेगळी चुल मांडणारे, आरोप प्रत्यारोप करणारे आज सर्वपक्षिय नेते येथे एकत्र आले. यानिमित्ताने त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/saptrang-article-prakash-akolkar-bjp-narendra-modi-politics-120552", "date_download": "2018-06-19T18:51:01Z", "digest": "sha1:I2YDMDZSW5S3UPKVYDRHAWFV6ODSEY7A", "length": 19064, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "saptrang article prakash akolkar BJP Narendra Modi Politics दोस्त दोस्त ना रहा... | eSakal", "raw_content": "\nदोस्त दोस्त ना रहा...\nगुरुवार, 31 मे 2018\nसत्तेची नशा चढलेल्या भाजपने अनेक पक्षांशी असलेला दोस्ताना तोडल्याने शतप्रतिशतची स्वप्ने पाहणाऱ्या या पक्षाला २०१९ मधील निवडणुकीत यश खेचून आणण्यासाठी अधिक शिकस्त करावी लागेल. दुराव्याची दरी जेवढी विस्तारेल तेवढी अधिक किंमत मोजावी लागेल.\nसत्तेची नशा चढलेल्या भाजपने अनेक पक्षांशी असलेला दोस्ताना तोडल्याने शतप्रतिशतची स्वप्ने पाहणाऱ्या या पक्षाला २०१९ मधील निवडणुकीत यश खेचून आणण्यासाठी अधिक शिकस्त करावी लागेल. दुराव्याची दरी जेवढी विस्तारेल तेवढी अधिक किंमत मोजावी लागेल.\nनरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’ नावाचं स्वप्न दाखवून दिल्लीचं तख्त एकहाती काबीज केलं. अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी तब्बल साडेसहा वर्षे आपली निष्ठा अर्पण करणाऱ्या एकजात साऱ्या मित्रपक्षांना ‘बुरे दिन’ आले लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिलं आणि या सुस्पष्ट कौलानं आलेल्या आत्मविश्‍वासाचा पहिला फटका मोदी; तसेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ‘शिवसेने’ला लगावला. त्यानंतरच्या सहा महिन्यांतच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेबरोबरची युती तोडली आणि यापुढे ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ची गरज नसल्याचे संकेत दिले. तेव्हापासून पुढच्या साडेतीन-चार वर्षांत भले ईशान्य भारतात केवळ सतेच्या ‘जुमल्या’पोटी भाजपनं नव्या पक्षांशी मैत्री केली, तरीही वाजपेयींच्या काळातील ‘रालोआ’मधील जुने जाणते मित्रपक्ष मात्र ‘दोस्त दोस्त ना रहा...’ हेच गीत गुणगुणत आहेत. कोणी हे गाणं मनातल्या मनात म्हणतंय; तर शिवसेना आणि चंद्राबाबू नायडू यांचा ‘तेलगू देसम’ यांनी त्यासाठी थेट काळी सात पट्टीतील वरचा सूर लावला आहे.\nत्यामुळेच लोकसभा निवडणुका शिवसेना तसंच तेलगू देसम यांच्याविना लढण्याची पाळी आलीच, तर त्याचा भाजपला मोठा फटका बसू शकतो. शिवसेनेच्या साथीनं भाजपनं महाराष्ट्रात चार वर्षांपूर्वी लोकसभेच्या ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या. त्यात शिवसेनेचा वाटा १९ जागांचा होता आणि भाजपच्या २३ जागांपैकी अनेक जागांवरचं यश केवळ शिवसेनेची साथ होती, म्हणूनच मिळालं होतं. आंध्रात चौरंगी लढतीत भाजपच्या वाट्याला अवघ्या तीनच जागा आल्या; पण १६ जागा जिंकणारा तेलगू देसम खंबीरपणे भाजपच्या पाठीशी ठाकला. आता हे दोन्ही पक्ष भाजपपासून कोसो मैल दूर आहेत. पंजाबात ‘अकाली दल’ही तीच वाट चोखाळू पाहत आहे.\n तर याचं उत्तर लोकसभेतील निर्विवाद बहुमत हेच आहे. अवघ्या १६१ जागा पदरी असताना आणि शिवसेना तसंच अकाली दल यांच्याशिवाय कोणीही ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...’ असं गीत म्हणायला तयार नसतानाही वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हाच भाजप आणि संघपरिवारास ‘शतप्रतिशत सत्ते’ची स्वप्नं पडू लागली.\nत्याचकाळात महाराष्ट्रात एकदा गोपीनाथ मुंडे यांनी त्या स्वप्नाची जाहीर कबुली दिली आणि परिणामी मुंडे तसंच प्रमोद महाजन यांना पांढऱ्या शेल्यात हात बांधून ‘मातोश्री’वर जाऊन नाकदुऱ्या काढाव्या लागल्या होत्या.\nलोकसभेत चार वर्षांपूर्वी भाजपला बहुमत मिळालं आणि मोदी-शहा या दुकलीबरोबरच भाजपच्या थेट पाचव्या आणि सातव्या रांगेत बसणाऱ्या शिलेदारांनाही कमालीची मग्रुरी आली. ‘दोस्ती’त केलेले वायदे वाऱ्यावर सोडून दिले जाऊ लागले आणि परिणामी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्याचं चंद्राबाबूंचं स्वप्नही वाऱ्यावर विरलं. अकाली दलाला तेव्हा दिलेली अनेक आश्‍वासनंही सुवर्ण मंदिराच्या प्रांगणातील तलावात बुडाली. इकडे महाराष्ट्रात ग्रामीण भागात भाजपसाठी रान उठवणारे राजू शेट्टीही शेतकऱ्यांबाबतचे मोदी-फडणवीस यांचं वर्तन बघून ‘रालोआ’च्या छावणीबाहेर पडले.\nया साऱ्याचा फटका भाजपला निश्‍चितच बसू शकतो. शिवसेनेविना लढल्यास महाराष्ट्रात किती जागा हाती लागतील, त्याचा अंदाज करता येत नाही आणि त्याची कारणं या दोस्तान्यातील दुराव्याच्या दरीपेक्षा वेगळी आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी आज हातातली गोफण घेऊन भाजपविरोधात लढाईसाठी सज्ज आहे, त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची हातमिळवणी निश्‍चित आहे. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश हे ‘बुआ-भतिजा’ एकत्र आल्यानं गेल्या वेळी अपना दलाच्या साथीनं जिंकलेल्या ८० पैकी ७३ जागांमध्ये मोठी घट अपेक्षित आहे. तीच गत गुजरात-राजस्थानमधील सर्वच्या सर्व म्हणजे २६+२५ अशा ५१ जागा जिंकून देणारा मतदार विरोधात गेल्याची प्रचिती रोजच्या रोज येत आहे. त्यामुळेच कर्नाटकात सत्ता संपादनात आलेल्या अपयशाच्या सावटाखालील भाजप आता स्वत:च ‘यारी है इमान मेरा... यार मेरी जिंदगी’ हे गीत गाऊ लागला तर नवल नाही. त्याची सुरवात गेल्याच महिन्यात भाजप स्थापना दिन सोहळ्यात शिवसेनेला ‘आवतण’ देऊन अमित शहा यांनी केली आहेच\nलेबर कॉन्ट्रक्टच्या बहाणे साडेचार कोटी केले लंपास\nकराड : कारखान्याला लागणाऱ्या लेबर कॉन्ट्रक्टची बोलणी करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांची साडेचार कोटींची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. कराड...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/competition-ncp-post-nashik-politics-111219", "date_download": "2018-06-19T18:51:53Z", "digest": "sha1:2SCZ7K6IFQUIL2REAI4I67AC4V3CI7O3", "length": 9757, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "competition for NCP post in nashik politics नाशिकमध्ये राष्ट्रवादीत पदासाठी चुरस | eSakal", "raw_content": "\nनाशिकमध्ये राष्ट्रवादीत पदासाठी चुरस\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nनाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात संघटनात्मकपदासाठी चुरस आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार दिलीप बनकर, विष्णुपंत म्हैसधुणे, श्रीराम शेटे आदी नावांची चर्चा आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. निरीक्षक पाठवून कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जात आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा असल्याने जिल्ह्यातील पदासाठी इच्छुक कामाला लागले आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार जयवंत जाधव यांचे नाव घेतले जात आहे. मात्र, स्वतः जाधव यांनी आपण इच्छुक नसल्याचे म्हटले आहे.\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_9.html", "date_download": "2018-06-19T18:08:47Z", "digest": "sha1:UOFLYWD5M6E2UDU7W7L4OLPKXS36KNZ4", "length": 12827, "nlines": 82, "source_domain": "www.idainik.com", "title": "त्यांना हवी मायेची ऊब... त्यांना हवा मदतीचा हात... - iDainik.com", "raw_content": "\nHome > Karad > Satara Dist > त्यांना हवी मायेची ऊब... त्यांना हवा मदतीचा हात...\nत्यांना हवी मायेची ऊब... त्यांना हवा मदतीचा हात...\nरेठरे बु : लहान असताना वडिलांचे छत्र हरपले, जग कळेपर्यंत आईची मायाही तुटली, नशिबाचे भोग संपले असे वाटत असताना त्यांना पोलिओ झाला, शाळेत जायच्या वयात हातात काठी घेवून ते गुराखी झाले. इतरांच्या सहकार्याने कसबस लग्न झालं, तीन मुली नशिबी आल्या. आज त्याही माहेरी गेल्या आहेत. घरदार विना पोरके झालेले पोटोळे दाम्पत्य गेली 30 वर्षे सायकलच्या साहाय्याने कराड येथे फिरून पोटाची खळगी भरत आहेत.\nकधी मिळेल ना मिळेल तर कधी पाण्याबरोबर तर कधी अक्षरशःउपाशी राहून ते दिवस ढकलत आहेत.कॉटजचे वर्‍हांडा ही त्यांच्यासाठी रात्रीची नित्याची निवार्‍यांची जागा आहे.अंगावर फाटका कापडा,तर पांघरायला चादर घेवून कोणीतरी मायबाप येईल,ही आशा त्यांना आजही आहे.जगण्यासाठी त्यांची चाललेली धडपड काळजाला अक्षरशःपिळ आणणारी आहे.\nकराड तालुक्यातील दुष्काळी भागातील प्रभाकर पाटोळे व सुलभा पाटोळे या दुदैवी दाम्पत्यांना नियतीने नेहमीच संघर्षाच्या दारात उभे केले आहे.प्रभाकर यांना जन्मजात पोलिओ झाला आहे.तर शेतात काम करताना वयाच्या 24 वर्षी डावा हातही त्यांचा मोडला आहे.अशा बिकट परिस्थितीत हातावर रोजगार करून मुलींची कशीबशी लग्न केली आणि पाटोळे दापत्यांनी गाव सोडले.\nप्रभाकर जन्मजात शारिरीक विकलांग झाले असल्याने सायकलवर संसार थाटून गेल्या 30 वर्षापासून त्या दोघांची भटंकती सुरू असून सुलभा या दिवसभर सायकल ओढत असतात.फिरून कसं बसं दहा,वीस रू.जमवायचे दोन चपात्या आणायच्या, मिळाली भाजी नाही तर पाण्याबरेाबर त्या गिळायच्या आणि ना अंथरून ना पांघरून वेणूताई हॉस्पिटलच्या वराड्यात झोपी जायचं हा त्याचा दिनक्रम ठरलेला आहे.डोंगर पायथ्याशी वडीलोपर्जित थोडीशी शेती असून त्यात काय पिकत नायं.तिकडे जाताना घाटातून सायकल ढकलण्यासाठी मुलीला ते फोनवरून बोलवून घेत असतात. धावत, थकत आलेली मुलगी काम झालं की,सासरी जाते.माय लेकरांची रस्त्यावरील भेट म्हणजे मुलींसाठी रस्ताच माहेर ठरत आहे.\nपरमेश्‍वराची इच्छा असेल तसं राहायचे ही मनाशी खुणगाठ बांधून प्रभाकर व सुलभा आज जगण्यासाठी दोन हात करत आहेत.दारिद्य्राचे चटके सोसत,लहानपणा पासून नशिबी फक्त हालअपेष्टाशी त्यांनी केलेला संघर्ष वेदनादायी आहे.आम्हाला काय बी नको कोणीतरी अंथरून,पांघरून व अंगावर कापडा द्यावा ही अपेक्षा ते समाजाकडून करत आहेत.\nपतीच्या पाठीशी ठाम राहिले\nआमच्या घरीही गरिबी होती, प्रभाकर यांच्याशी वयाच्या 15 व्या वर्षी लग्न झालं.आज उद्या परिस्थिती बदलेल म्हणून आशेने जगत राहिलो. तीन मुलींना जन्म दिला. त्या दिल्या घरी गेल्या आणि आम्ही वाट दिसेल तिकडे सायकल वळवू लागलो. ज्याच्याशी लग्न लावलयं त्याला सोडायचे नाही या विचाराने सुलभा हालअपेष्टा सोसत पती प्रभाकर यांच्या पाठीशी ठाम राहिल्या आहेत. हे सांगताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या.\nआपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2011/02/", "date_download": "2018-06-19T18:04:25Z", "digest": "sha1:SNFFVZAXUJK6YQVO3YB2Z2FREE3AHZYQ", "length": 12093, "nlines": 53, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: February 2011", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nकिष्किंधा कांड - भाग ७\nवानरसमाजाचे प्रमुख किष्किंधेत जमल्यावर, सुग्रीवाने त्याना दिशा वाटून देऊन सीतेचा तपास करण्यासाठी सर्वत्र पाठवले. सीतेला रावणाने नेले आहे हे खरेतर माहीत होते तरीहि सर्व दिशा धुंडाळण्याचे ठरले याचे कारण बहुधा असे कीं रावणाने सीतेला लंकेलाच नेले कीं इतर कोठे याबद्दल खात्री नव्हती. बहुधा खुद्द लंका कोठे आहे व तेथे कसे पोचायचे याचीहि खात्रीलायक माहिती वानरसमाजाला नसावी. राम-लक्ष्मणांना तर ती नव्हतीच. सर्वत्र शोध घेण्याची व्यवस्था केली तरी खुद्द सुग्रीवपुत्र अंगद व हनुमान यांच्या नेतृत्वाखालील समुदाय दक्षिण दिशेला पाठवला गेला तेव्हां लंका त्याच बाजूला कोठेतरी असावी असा तर्क झाला असावा. सर्व वानरप्रमुखांना एक महिन्याची मुदत दिलेली होती.\nसुग्रीवाने वानरप्रमुखांना त्यांच्या वाट्याच्या दिशेला कोणता भूप्रदेश लागेल याचे सविस्तर वर्णन ऐकविले. ते वाच्यार्थाने घेतले तर काहीच अर्थबोध होत नाही. त्यामुळे ते काल्पनिक वाटते. रामायणकाळी सर्व भारतदेशाच्या भौगोलिक स्वरूपाचे यथार्थ ज्ञान असणे असंभवच म्हटले पाहिजे.\nअंगद व हनुमान यांच्या पुढारीपणाखाली गेलेल्या वानरसमुदायाच्या खडतर प्रवासाचेहि सविस्तर वर्णन केलेले आहे तेहि लाक्षणिक अर्थानेच घ्यावे लागते.\nमहत्वाची गोष्ट म्हणजे सर्व कष्ट सोसूनहि सीतेचा ठावठिकाणा न लागल्यामुळे अंगद व इतर वानर फार निराश झाले. आपण हात हलवीत परत गेलो तर सुग्रीवाचा कोप होईल या भीतीने अंगद व इतरानी असा विचार मनात आणला कीं आपण परत जाऊंच नये त्यावर हनुमानाने समजावून सांगितले कीं ’तुम्ही परत गेलां नाही तरी सुग्रीवापासून तुम्ही कसे वांचाल त्यावर हनुमानाने समजावून सांगितले कीं ’तुम्ही परत गेलां नाही तरी सुग्रीवापासून तुम्ही कसे वांचाल तुम्हाला शोधून काढून तो तुम्हाला कठोर शिक्षा केल्यावांचून राहणार नाही. तेव्हां धीर धरून प्रयत्न चालू ठेवलेच पाहिजेत.’\nपुढील प्रवासामध्ये वानरगण एका मोठ्या गुहेत अडकले व मग त्या गुहेच्या स्वामिनीच्या कृपेनेच त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला असे वर्णन आहे. किष्किंधेपासून पूर्व किनार्‍यापर्यंत अशी कोणती पर्वताची ओळ व प्रचंड गुहा त्यांना आड आली असेल याचा काहीहि तर्क करतां येत नाही. त्यामुळे ही वर्णने ’काव्य’ म्हणून सोडून देणे भाग आहे. अखेर या वानरगणाची गाठ जटायूचा भाऊ संपाति याचेशी पडली व त्याचेकडून त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली कीं लंका समोर दिसणार्‍या समुद्रापलिकडे आहे व सीता लंकेतच आहे. संपाति हा गृध्र होता व त्याच्या दीर्घ व तीक्ष्ण दृष्टीमुळे त्याला हे सर्व प्रत्यक्ष दिसत होते असे रामायण म्हणते. हे सर्व लाक्षणिक अर्थानेच घेतले पाहिजे. या भागात समुद्रतीरावर असणार्‍या मानवसमाजाला लंकेत घडणार्‍या घटनांची काही माहिती असणे सयुक्तिक वाटते व संपाति त्यांच्या संपर्कात असावा असे मानता येईल.\nवानर समाज समुद्रतीरावर पोंचला व आतां समुद्र ओलांडून कसे जाणार याची चर्चा सुरू झाली. सर्व प्रमुख वानरांनी आपले बळ (वय झाल्यामुळे) पुरे पडणार नाही असे म्हटल्यामुळे शेवटी अंगद कीं हनुमान एवढाच पर्याय उरला तेव्हां अंगद हा युवराज व समर्थ असला तरी वयाने व अनुभवाने लहान म्हणून हे काम हनुमानानेच अंगावर घेतले. सीतेच्या शोधासाठी निघताना हनुमानाने रामाकडून खुणेची अंगठी मागून घेतली होती, इतर दिशांना गेलेल्या समुदायपुढार्‍यांनी तसे केलेले नव्हते. तेव्हां दक्षिण हीच तपासाची महत्वाची दिशा आहे हे सर्वांनी ओळखलेले होते असे दिसते.\nहनुमानाने समुद्र ओलांडण्यासाठी ’उड्डाण’ केले असे रामायण म्हणते. ते वाच्यार्थाने घेतले तर प्रष्नच उरत नाही. तर्क करावयाचा तर त्या काळी भारत व लंका याना जोडणारी एक उंचवट्यांची रांग समुद्रात आज आहे तशीच पण आजच्यापेक्षा जास्त वर असली पाहिजे व या छोट्यामोठ्या बेटांच्या रागेचा उपयोग करून, काही पोहून, काही उड्या मारून, धावून, चालून हनुमान लंकेला पोचला असला पाहिजे. मात्र ते सोपे खासच नव्हते. त्याकाळी होड्या होत्या काय असणार कारण रामाने गंगा नदी गुहकाच्या नौकेवरूनच पार केली होती. मात्र गंगा वेगळी आणि समुद्र वेगळा असणार कारण रामाने गंगा नदी गुहकाच्या नौकेवरूनच पार केली होती. मात्र गंगा वेगळी आणि समुद्र वेगळा पण कठीण कां होईना पण समुद्र ओलांडण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे कारण खुद्द रावण व त्याचे सैन्य, भारतात ये-जा करतच होते पण कठीण कां होईना पण समुद्र ओलांडण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे कारण खुद्द रावण व त्याचे सैन्य, भारतात ये-जा करतच होते या प्रष्नाचा उलगडा होणे कठीण आहे तेव्हां तो वाचकांच्या कल्पनाशक्तीवरच सोडणे आवश्यक आहे.\nकिष्किंधाकांडाची येथे अखेर होते.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nकिष्किंधा कांड - भाग ७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2012/09/blog-post_8977.html", "date_download": "2018-06-19T18:23:01Z", "digest": "sha1:R75ZEDQQOCUD7LC3KQYPL5U3MB6SFU5F", "length": 18546, "nlines": 341, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: मनसेचे 'सूरक्षेत्र' जुळले", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nगुरुवार, 6 सितंबर 2012\nमुंबई- पाकिस्तानी गायकांचा सहभाग असल्यावरून गेले काही दिवस \"सूरक्षेत्र' या कार्यक्रमाला तीव्र विरोध करणाऱ्या मनसेने आज एक पाऊल मागे घेतले. \"सहारा' आणि \"कलर्स' या वाहिन्यांचे वरिष्ठ अधिकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटताच त्यांनी या कार्यक्रमाच्या प्रसारणास हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे आता ठरलेल्या दिवशीच आणि वेळेतच हा कार्यक्रम प्रसारित होईल.\nयाआधी कार्यक्रम करूनच दाखवा, मनसे \"खळ्ळ खट्याक्‌' करेल, अशी गर्जना करणाऱ्या मनसेने अचानक आंदोलनाची तलवार म्यान केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. यात शिवसेनेने मात्र आपला पाकिस्तानी कलाकारांविरोधातील पवित्रा कायम ठेवला आहे. शिवसैनिक आर्कुट आणि फेसबुकवरून आपला विरोध व्यक्त करणार आहेत.\nपाकिस्तानी कलाकारांना येथे काम करू देणार नाही, अशा प्रकारची धमकी शिवसेना आणि मनसेच्या नेतृत्वाने दिली होती. असे असतानाही आज कित्येक पाकिस्तानी कलाकार व गायक इंडस्ट्रीत काम करीत आहेत. पाकिस्तानी गायकांचे एकापाठोपाठ एक अल्बम येथे येत आहेत. काही गाण्यांचे रेकॉर्डिंगही होत आहे. त्यातच आता \"कलर्स' आणि \"सहारा' या वाहिन्यांवर \"सूरक्षेत्र' हा कार्यक्रम येणार असल्याचे आणि त्यात पाकिस्तानी गायक असल्याचे समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेने याला कडाडून विरोध केला होता. \"कलर्स' व \"सहारा' या दोन्ही वाहिन्यांना मनसेने धमकीचे पत्र दिले होते. या पत्रात अशा प्रकारचा शो आम्ही होऊ देणार नाही. तरीही तो प्रसारित झाल्यास आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असे म्हटले होते.\nराज ठाकरे यांनी या शोचे चित्रीकरण दुबईत झाले असले तरी त्यांची कार्यालये येथे आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा सज्जड दम भरला होता. त्यामुळे \"कलर्स' व \"सहारा' या वाहिन्यांच्या कार्यालयांबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविला होता. मात्र आज सकाळी \"सहारा'चे संचालक बोनी कपूर, \"कलर्स'चे सीईओ राज नायक हे राज यांना भेटायला \"कृष्णकुंज'वर गेले. त्यांच्यात या कार्यक्रमाबाबत चर्चा झाली आणि त्यानंतर राज यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली.\nयापुढे पाकिस्तानी कलाकारांना संधी नाही\nभविष्यात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन आम्ही कोणताही कार्यक्रम करणार नाही, असे आश्‍वासन बोनी कपूर व राज नायक यांनी दिल्यानंतर प्रसारणाची परवानगी दिली. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, की पाकिस्तानी कलाकारांना यापुढे घेणार नाही, असे आश्‍वासन बोनी कपूर व राज नायक यांनी आम्हाला दिले. त्यामुळेच ही परवानगी दिली. तशी खबरदारी बोनी हे घेतील, असे त्यांनी आम्हाला कळविले आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे आम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल, असे म्हणणे बोनी कपूर यांनी राज यांच्यासमोर मांडले.\nशिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध आहे आणि तो कायम राहील, असे भारतीय चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिजीत पानसे यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, की आम्ही अजिबात शेपूट घालणार नाही. देशबांधवांच्या भावनांची आम्ही आदर करतो. पाकिस्तानी कलाकारांना येथे पाय ठेवू देणार नाही. हा सगळा खेळ टीआरपीसाठी चाललेला आहे. त्यामुळे आम्ही आर्कुट व फेसबुकवर कम्युनिटी तयार करणार आहोत. सगळ्यांना हा कार्यक्रम पाहू नका आणि टीआरपी वाढवू नका, असे आवाहन करणार आहोत.\nसचिनबाबतची भूमिकाही स्पष्ट करावी- आशा भोसले\nप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना \"अतिथी देवो भव की पैसे देव भव' असे सुनावणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी \"कलर्स' व \"सहारा' या वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका भेटीतच \"मिले सूर मेरा तुम्हारा' असे सूर जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. राज यांच्या आरोपाला आशाताई यांनी \"लोगों का काम है कहना' असा टोला लगावला. आशाताईंवर आरोप करणाऱ्या राज यांनी लगेच आपली भूमिका का बदलावी, असा प्रश्‍न विचारला जात आहे. राज यांच्या टीकेला आशाताईंनी आजवर उत्तर दिले नव्हते.\nगुरुवारी त्यांना विचारले असता एका वाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"\"कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना...'' या गाण्याच्या ओळी सुरेल आवाजात गाऊन प्रत्युत्तर दिले. त्या पुढे म्हणाल्या, \"\"आपण पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करू नये, असा सल्ला देणाऱ्या राज यांनी सचिन तेंडुलकर पाकिस्तानी खेळाडूंसोबत खेळल्यास मनसेची भूमिका काय असेल, तेही स्पष्ट करावे.'' पाकिस्तानी कलाकारांना घेतल्याबद्दल वाहिन्यांना धमकाविणाऱ्या राज ठाकरे यांनी वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुरात सूर मिसळावा याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले आहे. या भेटीत चर्चा झाली की \"अर्थ'पूर्ण सेटलमेंट झाली, अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\n'सूरक्षेत्र' कार्यक्रमाला राज ठाकरेंची परवानगी\nपाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट - राज ठाकरे\nराज्यातील आरोपी बिहारमध्येच का जातात\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://umarecipesmarathi.blogspot.com/p/blog-page.html", "date_download": "2018-06-19T17:46:49Z", "digest": "sha1:NJ7X23BCCNSWOVYUL4CW3S5K5COECXM5", "length": 6944, "nlines": 63, "source_domain": "umarecipesmarathi.blogspot.com", "title": "भारतीय शाकाहारी पाककृती : पाककृती", "raw_content": "\nखायचा पदार्थ जरी तोच असला तरी त्याची चव व बनवायची पद्धत प्रत्येक घरात निराळी असते. विविध पदार्थ बनवायच्या काही महत्वपूर्ण टिपा व सूचना एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेहमीच पोचविल्या जातात.\nमाझी आई व माझ्या सासूबाई दोघीही उत्तम स्वयंपाक करतात. त्या दोघींनी मला एवढे सगळे चविष्ठ व रुचकर पदार्थ खाऊ घातल्याबद्दल व ते बनवायला शिकविल्याबद्दल मी त्या दोघींची खूप खूप आभारी आहे.\nमी ह्या वेबसाईट वर अश्याच काही पारंपारिक पदार्थांची कृती प्रकाशित करत आहे. येथे दिलेले बहुतेक सर्व पदार्थ स्वयंपाकघरातील आधुनिक उपकरणे वापरून बनविले आहेत.\nउजव्या बाजूस असलेला मेनू वापरून पदार्थ बघावेत व त्यातील पदार्थ करून बघितल्यावर आपला अभिप्राय जरूर सांगावा, ही विनंती.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nकोशिंबीर व सलाद (8)\nपोळी / परोठे (10)\nमधल्या वेळी किंव्हा नाश्त्याला खायचे पदार्थ (snacks) (47)\nलिंबाचे उपासाचे/गोड लोणचे (सर्व सामग्री रेखांकित केली आहे ) साधारण १२ छोटी लिंबे घेउन ती स्वच्छ धुऊन कोरडी करावीत. लिंबांच्या ...\nफोडणीचे वरण : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १ वाटी तुरीची डाळ धुऊन त्यात २ वाट्या पाणी घालावे. प्रेशर कुकर मधे ३ शिट्ट्...\nकणकेचा शिरा : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका कढईत ४ & १/२ टेबलस्पून तूप घ्यावे व त्यात १ वाटी कणीक तपकिरी रंगाची...\nओल्या नारळाची मद्रासी चटणी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १ वाटी ताजं खोवलेलं खोबरे , ४-५ कढीलिंबाची पाने , २ टेबलस्पून डा...\nकरंजी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) कवाचासाठी : १. १/२ वाटी रवा थोड्या दुधात भिजत ठेवावा. दूध अगदी थोडे, फक्त रवा पूर्ण ओ...\nझुणका (४ जणांसाठी): (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) एका भांड्यात १ वाटी पाणी घेऊन त्यात १ टीस्पून तेल , चवीप्रमाणे मी...\nझटपट ढोकळा : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका पातेल्यात १ मोठी वाटी डाळीचे पीठ घेऊन त्यात १/४-१/२ टीस्पून citric acid किंव...\nमिसळ-पाव : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) उसळीसाठी : १ मोठी वाटी मोड आलेली मटकी घ्यावी. त्यात २ वाट्या पाणी घालून प्रेशर कुकर...\nशेंगदाण्याची चटणी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका कढईत २ वाट्या शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यावेत. शेंगदाण्याच्या सालांव...\nगवारीची भाजी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) २ वाट्या गवार, शिरा काढून निवडून , हाताने मोडून घ्यावी व पाण्याने स्वच्छ धुआवी. २...\nऑसम इंक. थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-06-19T18:10:32Z", "digest": "sha1:E6TKKOL7HL37AE5VGSRI746VZDYNXWIG", "length": 2938, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रत्याहार - विकिपीडिया", "raw_content": "\nयम • नियम • आसन • प्राणायाम • प्रत्याहार • धारणा • धारणा • समाधी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१४ रोजी २२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://rahasyakatha.blogspot.com/2007/04/blog-post.html", "date_download": "2018-06-19T18:02:37Z", "digest": "sha1:MGUHUZAH3VHW2CWDQTYZ54GQVZW6DND5", "length": 10891, "nlines": 38, "source_domain": "rahasyakatha.blogspot.com", "title": "अकल्पित: संशय", "raw_content": "\nसत्य हे कल्पिताहूनही अदभूत असतं, पण म्हणून कल्पनेची अदभूतता कमी थोडीच होते\nमुग्धा अतिशय अस्वस्थ मनाने घरातल्या घरात फे-या मारत होती.तिचे गेला आठवडा अतिशय बेचैनीत गेला होता.तिचा नवरा गिरीष, ह्याचे दुस-या कोणा बाईबरोबर संबंध आहेत अशी कुणकुण तिला लागली होती, आणि ह्याची खात्री कशी करून घेता येईल, ह्याचाच विचार ती करत होती.....\nमुग्धा आणि गिरीषचा प्रेमविवाह होता.गिरीषच्या दृष्टीने बोलायचं झालं, तर मुग्धासारख्या श्रीमंत मुलीला गटवणे, हे त्याचे आयुष्यातलं एकमेव कर्तृत्व होतं,आणि तो सध्ध्या त्याच्या सास-याच्या कंपनीत, त्याच्याच कृपेने मिळालेल्या एका बड्या पदावर कामाला होता.फुकट मिळालेल्या वस्तूची जशी आपल्याला किंमत नसते, तसंच गिरीषला त्याच्या नव्या पदाच्या जबाबदा-यांशी काहीही देणंघेणं नव्हतं. मनाला मानेल तेव्हा कंपनीत यावं, मनसोक्त गप्पा हाणाव्यात, अगदी किरकोळ काम जमलच तर करावं, आणि संध्याकाळी ५च्या ठोक्याला कंपनीतून बाहेर पडून, नंतर एखाद्या बारमधे बसून नंतर मग आरमात घरी यावं, असा त्याचा रोजचा भरगच्च कार्यक्रम असे. त्याच्या सास-यांनी त्याची अनेकदा कानउघडणी करूनही त्याच्यात काहीही फरक नव्हता.\nत्याचं ऑफिसातलं हे वागणं, त्याचा एक प्रतिस्पर्धी रमेशला अजिबात पटायचं नाही. रमेश हा अतिशय मेहनतीने, स्वकर्तृत्वावर त्याच्या पदापर्यंत येऊन पोचला होता. त्याने अनेकदा गिरीषबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली होती, पण मालकाचाच जावई असल्यामुळे तेही काही करायला धजावले नव्हते. हे गिरीषला कळल्यामुळे त्याचा रमेशवर राग होता. तो सतत रमेशला पाण्यात पहायचा.\nरमेशनीच मुग्धाला फोन करून गिरीष्च्या प्रकरणाबद्दल माहिती सांगितली होती.त्यानी गिरीषला एका तरूणीबरोबर थेटरात जाताना पाहिले होते, आणि लगेच ही खबर त्याने मुग्धाला सांगितली होती. मुग्धानी त्याच दिवशी गिरीषला त्याच्या ऑफिसातल्या मित्रमैत्रिणींबद्दल जरा खोदून खोदून चौकशी केली होती, पण गिरीषने तिला कशाचाही थांगपत्ता लागू दिला नव्हता.\nपण आज तिच्याकडे खात्री करून घ्यायची एक संधी अचानक आली होती.गिरीष एका conference साठी लोणावळ्याला जाणार होता.तिला रमेशनी फोन करून सांगितलं होतं, की गिरीषनी त्या तरूणीला पण तिकडे बोलावून घेतलं आहे, व त्यांचा तिकडे मनसोक्त मजा मारायचा बेत आहे. त्यामुळे त्या दिवशी गिरीषच्या मागोमाग मुग्धाही दुस-या गाडीत बसून त्याचा पाठलाग करू लागली. मधेच अचानक त्याची गाडी कुठे गायब झाली ते मुग्धाला समजलच नाही. पण सुदैवाने तिला conferenceजिथे होणार होती त्या हॉटेलचा पत्ता ठाऊक होता. गिरीषची गाडी सापडेना, तशी मुग्धा सरळ त्या हॉटेलवरच जायला निघाली.\nमुग्धाला त्या हॉटेलवर पोचायला जवळ जवळ तीन तास लागले.कारण तिच्या गाडीचे ब्रेक मधेच फेल झाल्यामुळे, तिला तासभर मेकॅनीककडे रखडावं लागलं होतं.हॉटेलवर पोचल्यावर तिने लगेचच गिरीषची गाडी सापडली. ती तडक त्याच्या खोलीकडे निघाली. त्याच्या खोलीचं दार धाडदिशी उघडून ती आत शिरली...\nपण आत गिरीष एकटाच होता. तो तिला बघून एकदम आश्चर्यचकित झाला. तिने मग काहीतरी थातूरमातूर कारण सांगून वेळ मारून नेली.मात्र मनातल्या मनात मात्र ती खूप आनंदीत झाली होती. तिच्या मनावरचं एक ओझं उतरलं होतं.\nत्यानंतर दुस-या दिवशीच पोलिस त्यांच्या दारावर आले. एका तरूणीचा खून झाला होता, आणि तिच्या घरात गिरीषचा फोटो सापडला होता. हे ऎकून मुग्धा भोवळ येऊन पडायच्या बेतात आली होती.तेवढ्यात पोलिस म्हटले,\" तुम्ही कोणा रमेशला ओळखता का त्या तरूणीच्या घरात एक चिट्ठी सापडली आहे. रमेश नावाच्या माणसाने लिहीलेली. त्यात असं म्हटलं आहे की ह्या तरूणीने गिरीषला आपल्या जाळ्यात ओढलं तर तिला हा रमेश दहा हजार रुपये देईल.\"....\nपोलिस निघून गेल्यावर मुग्धा स्फुंदत स्फुंदत गिरीषला म्हणाली,\" ह्या रमेशनीच मला तुझ्या विरूद्ध, खोट्यानाट्या बातम्या सांगितल्या. माझ्या मनात तुझ्याविषयी संशय निर्माण केला. मे चुकले. पण आता मात्र मे कधीच तुझ्यावर असा संशय घेणार नाही.\"\nगिरीषने प्रेमाने तिल मिठीत घेतलं.मुग्धाच्या गाडीतले ब्रेक्स अगोदरच फेल करून ठेवण्याच्या, तेवढ्या वेळात आपल्या त्या प्रेयसीचा, हाताचे कुठेही ठसे न उमटू देता खून करण्याच्या व नंतर अतिशय वेगाने गाडी चालवून तिच्या आधी लोणावळ्याला पोचण्याच्या, स्वत:च लिहीलेली रमेशच्या हस्ताक्षरातली चिट्ठी व स्वतःचा फोटो तिच्या घरात ठवण्याच्या, ह्या सगळ्या गिरीषने घेतलेल्या श्रमांचे आत्ता सार्थक झालं होतं. रमेश विरुद्ध प्रत्यक्ष पुरावा काही नसल्यामुळे तो कदाचित निर्दोष सुटेलही, पण त्याचे आयुष्य मात्र बरबाद झालं होतं. ह्या विचाराने, तिला मिठीत घेतल्यावर त्याच्या चेह-यावर उमटलेलं क्रूर स्मित तिला दिसणं शक्यच नव्हतं.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/obc-had-hope-keshav-maurya-would-be-cm-121405", "date_download": "2018-06-19T18:48:26Z", "digest": "sha1:FGROT2HMGLT3OINJRUI2QVSXFT5DWCOA", "length": 12416, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "OBC had the hope that Keshav Maurya would be the CM केशव मौर्य मुख्यमंत्री होतील अशी ओबीसींना आशा होती | eSakal", "raw_content": "\nकेशव मौर्य मुख्यमंत्री होतील अशी ओबीसींना आशा होती\nसोमवार, 4 जून 2018\nओम प्रकाश राजभर हे उत्तर प्रदेशातील भारतीय समाज पार्टीचे प्रमुख आहेत. त्यांच्या पक्षाचे चार आमदार निवडून आले असून, उत्तर प्रदेशात भाजप सोबत त्यांनी युती केली आहे. या युतीमुळेच त्यांना कॅबीनेट मंत्री बनविण्यात आले आहे.\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील पोटनिवडणूकीत विरोधकांनी केलेल्या एकजुटीमुळे भाजपाला कैराना आणि नूरपुर मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे उत्तर प्रदेश भाजपमधील गटतट समोर यायला सुरूवात झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्री मंडळातील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्यांना मुख्यमंत्री न केल्यामुळेच भाजपची पिछेहाट सुरू झाल्याचे खळबळ जनक वक्तव्य केले आहे. मौर्यांना मुख्यमंत्री केले असते तर पोटनिवडणूकीत भाजपला हार माणावी लागली नसती. असे राजभर म्हणाले.\nओम प्रकाश राजभर हे उत्तर प्रदेशातील भारतीय समाज पार्टीचे प्रमुख आहेत. त्यांच्या पक्षाचे चार आमदार निवडून आले असून, उत्तर प्रदेशात भाजप सोबत त्यांनी युती केली आहे. या युतीमुळेच त्यांना कॅबीनेट मंत्री बनविण्यात आले आहे.\nउत्तर प्रदेशात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच मौर्य यांना भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणले आहे. राजभर म्हणाले, \"उत्तर प्रदेशातील ओबीसी समाजाने भाजपला साथ दिली कारण त्यांना मौर्य यांना मुख्यमंत्री बनवायचे होते. परंतु, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. यामुळे बहुसंख्य ओबीसी समाज नाराज झाला होता. त्याचा परिणाम कैराना आणि नूरपुर मतदारसंघातील पोटनिवडणूकीत भाजपला मिळालेल्या पराभवात दिसून आला. भाजपने त्यांच्या पराभवाची कारणे शोधली पाहिजेत. राज्याच्या प्रमुखपदी योगी आदित्यनाथ यांना बसवायचे की केशव मौर्य यांना याचा निर्णय पक्षाने घ्यावा.\"\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-06-19T17:49:58Z", "digest": "sha1:WUH5GITLHF56P3QVT5ND6IFVKWP7M6N6", "length": 5518, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९५५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९५५ मधील मृत्यू\n\"इ.स. १९५५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण १९ पैकी खालील १९ पाने या वर्गात आहेत.\nआर्तुर दा सिल्वा बर्नार्देस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://cooldeepak10.blogspot.com/2010/03/blog-post.html?showComment=1269354760361", "date_download": "2018-06-19T17:49:37Z", "digest": "sha1:RFLOGZ7VXS4LLPP5AV3JPSVOJGWFWKTA", "length": 20029, "nlines": 90, "source_domain": "cooldeepak10.blogspot.com", "title": "काही उचापत्या...: सुमनताई", "raw_content": "\nकॉलेजमधुन घरी आलो होतो. घरात पाऊल ठेवतो न ठेवतोच तर बाबा फोनवर कुणाबरोबर तरी मोठ्याने बोलत होते ते कानावर पडले. \"देवानं तुम्हाला अकला दिल्या नाहीत कारे. सोन्यासारख्या पोरीचा जीव घेतला तुम्ही. काय कमी केलं रे तुमच्यासाठी तिने. शेतात गुरासारखी कामं केली ना तीने... घरात मोलकरणीसारखी राबवून घेतलीच ना.. त्यात तुम्हाला तीची काळजी घेता नाही आली....\" आई पलंगावर डोक्याला हात लावून बसलेली. मला काय झालं ते कळेना. आईला हात लावुन विचारलं \"काय झालं..\". ’सुमन... सुमन गेली’. आई एवढचं बोलुन डोळे पुसत किचन मध्ये गेली. ते ऎकुन मी पुर्ण बिथरलोच.\nमोठ्या काकांची मुलगी सुमन माझ्यापेक्षा दोन वर्षानी मोठी होती. शाळेत धडपडत कशीतरी चौथीपर्यंत शिकली. काकांना दोन मुले आणि ही मुलगी मोठा मुलगा नाना घरातली कामे कमी आणि गावातलीच जास्त करायचा त्यात त्या बाप लेकाचे कधी जमायचं नाही. दुसरा सुदाम तो नाशिकला कामाला त्यामुळे राहायला तिथेच. घरात काका, काकी, आजोबा आणि सुमन. मोठ्या मुलाची शेतकामाला मदत मिळत नसल्यामुळे सुमनला घरातले आणि शेतातले काम करावे लागे. त्यात काकुची आजारपण सतत चालु. सुमनला काम करताना बघुन अचंबा वाटायाचा इतकी सगळी कामे ती एवढ्या जलदगतीने करत की तिला कामे सांगणारा थकुन जाईल पण ही नाही. नगर जिल्ह्यात नेहमीच दुष्काळ त्यात आमचे घर मळ्यात विहीरीचे पाणी आटले की गावात टॅंकर यायचा. तिथुन घरी पाणी आणायला लागायचे. पण सुमन ते कामही जिद्दीने करी. कुठल्या कामाला तिने कटांळून नाही म्हटले असे कधीच झाले नाही.\nघरी जागरण-गोधळांचा कार्यक्रम होता. रात्री तो उरकला, दुसर्‍या दिवशी गावातल्या लोकांना बोलावुन जेवण द्यायचे होते. मुंबईहुन आम्ही सगळे तिकडे गेलेलो. नाशिकवरुन सुदामही आलेला. घरात पाच आत्याही आलेल्या त्यात त्यांची नवरे, पोरं आणि बाकिचे नातेवाईक. सगळं घर एस.टी. स्टॅंडसारखं फुलुन गेलेलं. एकीकडे सुमनचं जेवणाच्या पत्रावळ्या वाढायचा काम चालु. शिरा वाढायचं काम माझ्याकडे. भात आणि वरण एकाकडे असे करुन पगतींच्या पगंती उठत होत्या आणि सुमन न दमता पत्रावळ्या पसरत होती. मग कुणाला पाणी कुणाला पुर्‍या कुणाचं पोरगं खाद्यांला मारुन त्याला पावडर थापुन त्याला कपड्यात घालायच. पासुन ते गुरांनां चारा आजोबांना जेवण. कुणाला बिडी काडी लागली तीही दुकानातुन आणुन देत होती. ह्या सगळ्यातुन मी तीची काही कामे माझ्याकडे घेत. पण ती ऎकत नसे. ह्या गोधळांत कुणाचच तिच्याकडे लक्ष नसायचं. मग आई तिला थांबावायची \" जेवलीस का गं..\" असं दामटुन विचारायची. \"जेवन मी मागाहुन..\" असं म्हणत ती क्षणार्धात गायबही व्हायची. उंचीने पाच फुटाच्या आत कपडे म्हणजे काकूची किंवा आम्ही मुबईतुन तिच्यासाठी घेतलेल्या साडीपैकी एखादी साडी. ती पण व्यवस्थीत घातलेली नसे कशी तरी खोचुन द्यायची. सकाळी उठली की केस एकत्र करुन गाठ मारली आणि मशेरी दाताला फासली की आघोंळ करुन कामाला लागे. कामामुळे शिक्षण अर्ध्यावर सोडलं. अडाणीपणामुळे टापटीपपणा काय तो आला नाही.\nआम्ही भावंड गावाला गेलो की तिच्याबरोबर खेळण्यात दिवस कसा जायचा ते कळत नसायचं. जेवण फटाफट बनवण्यात तिचा हात अजुन आमच्या घराण्यात कुणी धरू शकलेलं नाही. अवघ्या अर्ध्या तासात ती आठ-दहा माणसाचं जेवण तयार करीत असे. एकीकडे भाकर्‍या थाप. कालवणाला उकळी दे. शिरा, कुणाला पुर्‍या काय अन्‌ काय. आजपर्यंत खुप ठिकाणी मी लसणाची चटणी खाल्ली. पण सुमनने बनवलेल्या चटणीसमोर सगळ्याच फिक्या. गावात कोरडे वातावरण त्यामुळे दिवसातुन चारदा भुक लागायची. दुपारची जेवणं सकाळी अकरालाच व्हायची. मग परत दुपारी तिनला पोटात कावळे. अश्यावेळी शिळ्या भाकरीचे कोरके आणि सुमनच्या हातची लसणाची चटणी. मग मस्त गप्पा रंगायच्या. सुमन घरातलाच एखादा किस्सा सांगुन धम्माल उडवुन द्यायची. पकडा-पकडी, लपाछपी सारखे खेळ चालायचे. कधी ती घराबाजुच्या कडुनींबाच्या झाडावर चढुन आम्हाला झोका बांधुन देई. ते क्षण अनमोलच होते. दिवसामागुन दिवस जात राहिले आणि एके दिवशी सुमनच्या लग्नाची बातमी आमच्याकडे पोचली. बाभळेश्वरच्या आत्तेच्या मुलाबरोबर तिचं लग्न ठरवलं. ही गोष्ट काकांनी आम्हाला न विचारता ठरवली. आत्तेचा मुलगा अगदीच वाईट नव्हता पण कामधंद्याला अजुन लागायचा होता. तो शेतातली कामे करत नसे, त्यात घरातही छोटछोट्या भांडणावरुन भावंभावडांना मारहाण करत असायचा म्हणुन काळजी. पण आत्त्या चांगली होती. ती सुमनला सांभाळुन घेईल आणि लग्न झाल्यावर तोही सुधारेल असे समजुन आमच्या सुमनचे लग्न लागले. सुमनच्या लग्नात आमची परिक्षा असल्यामुळे जायला मिळाले नाही. आई-बाबा जावुन आले होते.\nलग्नानंतर वर्षभरात आम्ही तिकडे गेलो. सासरीही सुमनला सदैव कामानेच व्याढलेले. तिला असं सतत काम करताना बघुन खुप वाईट वाटायचं पण आम्हा लहानाचं कोण ऎकणार म्हणुन गप्प असायचो. सासुचे सासर्‍याचे नवरयाचे करत राहिली. वर्षभरात पाळणा हललाही आणि मुलगी झाली. मुलगी झाली म्हणुन आत्तेच्या चेहर्‍यातली नाराजी तेव्हा लपली नाही. पण आता नाहीतर नंतरतरी मुलगा होईल ह्या आशेवर होती . परत दोन वर्षानी मुलगीच झाल्यावर मात्र सुमनचे तिकडे हाल होऊ लागले. सासुला नातवाचा हव्यास त्यात तिचा नवरा लग्नानंतरही सुधारला नाही. तिला मारहाण करत होता पण आमच्या कानावर त्यावेळी कधी पोचायचे नाही, एकदा समजले तेव्हा बाबा बाभळेश्वरला जाऊन आत्याला आणि आत्तेभावाला चांगलेच समजावुन आले होते. काकाला कधी पोरीची काळजी वाटली नाही. पोटची पोर म्हणुन एकदा तिला माहेरी आणली पण नातेवाईकात बोलणी सुरु झाल्यावर परत सासरी पाठवली. सुमनच्या नशीबी हाल कमी होण्याच्या मार्गावर नव्हते. दुसर्‍या मुलींनतरही सुमन दोन वर्षानी तिसर्‍यांदा बाळंत झाली. पण ह्या वेळी तिच्या बाळंतपणात कुणी काळजी घेतली नाही. माहेरी काकू एकटीच असल्याने तिची सगळी बाळतंपणं सासरीच झाली. आम्ही मुंबईत आणु म्हटलं तर एवढ्या लांब नको म्हणुन आत्तेची परवानगी नव्हती. तिसर्‍या बाळतंपणातही तीच्याकडुन घरची, शेतावरची सगळी कामे करुन घेत राहीले. नवर्‍याची साथ कधी लाभली नाही. दु:ख, यातना सहन करत राहिली. डिलीव्हरीच्या वेळी मात्र ह्या सगळ्या फरफट्यातुन सुटली. कायमची. देवाने तिची सुटका केली तिला आपल्याकडे बोलावुन. ह्यावेळीही तिला मुलगीच झाली. मु्लीला जन्म दिला पण सुमन जीवंत राहिली नाही. ह्या मुलीला तिच्या सासर्‍यांनी आपलेसे केले नाही. काकांच्या मोठ्या सुनेने तिला आपल्याकडे ठेवली. आज तिला मुलीसारखी संभाळतही आहे. वहिनीला दोन मुले आहेत पण मुलगी नव्हती.\nसुमनच्या जाण्याची बातमी कळाल्यावर खुप त्रास झाला रात्र रडुन काढली पण त्याचा काही उपयोग नव्हता. आम्हा भावंडावर तिने केलेली माया अफाट होती. आमच्या चेहर्‍याकडे बघुन तिला आमच्या भुकेचा अंदाज यायचा. \"देऊ का काही खायला..\" असा तिने विचारलेला मायाळु प्रश्न आजही आठवतो. तिला जाऊन दहा-बारा वर्षे झाली असतील. पण आजही माझ्या शरिरातील एक कोपरा तिच्या हातची चटणी खाण्यासाठी उपाशीच आहे असे वाटते.\nमनाला चटका लावून गेला रे लेख.....\nगेल्या सुट्टीत घरी गेले होते ना, केव्हातरी आई अचानक बोलली रे, \"माझ्या आयूष्याचे काय जन्माला आला हेला काम करत गेला\" तुला सांगते दीपक, खूप सुखी कुटूंब आहे रे आमचे पण तरिही आईची पण एक बाजू आहे, काही स्वत:ची व्यथाही आहे हे जे त्या दिवशी जाणवले त्याची आठवण झाली बघ\nसुन्न व्हायला झालेय बघ\nएखाद्याच्या नशिबात असे का व्हावे, देव खरंच काही पहातो का \n:( .. बिचारी दुर्दैवी काय लिहू दीपक\nखूपच छान, सहाच आणि सोप्या शब्दात बराच काही सांगून गेला हा तुझा लेख\nदीपक अरे फ़ार चटका लावुन गेली ही तुझी ही कथा (की खरी कहाणी) आणि अशीच सारखी कामं करत राहणारी माझी एक मावशी फ़ार आठवली....आता नाहीये ती...\n:( मी पण पहिली आहे रे अशी सुमनताई..वाईट वाटत..\nखुपच टची झालिय कथा () आमच्या शेजारी एक राणीताई रहायची तिचीआठवण झाली.\nब्लॉगचं रूपडं खुपच सुंदर आहे. डोळ्यांना थंडावा देणारा लेआऊट आहे. खुप छान वाटलं ब्लॉगला भेट देऊन.\nअरे ही कथा मी दुसऱ्या ब्लॉगवर वाचली होती आणि तिथे कमेंट दिली होती :(\nएकदम सुन्न झालं रे वाचून, शब्दच सुचत नाही आहेत...मस्त लिहिलंयस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2010/09/blog-post_30.html", "date_download": "2018-06-19T18:24:23Z", "digest": "sha1:S5KBVR56QP2WXGART4MHMX4Q63BPTV7Q", "length": 14335, "nlines": 334, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: प्रचंड गर्दीत मनसेच्या मुलाखती सुरू", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nगुरुवार, 30 सितंबर 2010\nप्रचंड गर्दीत मनसेच्या मुलाखती सुरू\nप्रचंड गर्दीत मनसेच्या मुलाखती सुरू\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रचंड गर्दीत सुरू झाल्या. पक्षाच्या सुकाणू समितीतर्फे आणखी दोन दिवस मुलाखती घेतल्या जाणार आहेत.\nकल्याण पश्‍चिमेतील सर्वोदय पार्कमध्ये मनसेच्या इच्छुकांच्या कालपासून मुलाखती सुरू झाल्या. सकाळी अकरापासून मुलाखती सुरू होणार असल्याने इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी सकाळी नऊपासूनच सर्वोदय पार्क परिसरात एकच गर्दी केली होती. मुलाखतीसाठी पूर्वतयारी करून आलेल्या उमेदवारांनी प्रभागातील समस्या आणि इतर माहितीचा डेटा असलेली फाईल बरोबर ठेवली होती. काल सकाळी अकरापासून सुरू झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीच्या पहिल्या सत्रात प्रभाग क्षेत्र \"अ' व \"ब' मधील 150 पेक्षा जास्त इच्छुकांच्या मुलाखती रात्री साडेअकरापर्यंत सुरू होत्या. एका प्रभागातून किमान सहा ते 12 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.\nइच्छुक उमेदवार असलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. जवळपास 45 टक्के इच्छुक महिला उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यात डॉक्‍टर, वकील, शिक्षक आदींचा समावेश आहे. मराठी समाजातील इच्छुकांसह ख्रिश्‍चन, मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय अशा सगळ्या समाज घटकातील उमेदवार मनसेतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे मुलाखतीत दिसून आले. मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा इच्छुकांमध्ये समावेश अधिक होता.\nप्रभाग क्षेत्र \"क' व \"ड' मधील प्रभागातून इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत दिवसभरात घेण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या व 1 ऑक्‍टोबर रोजी डोंबिवलीतील पूर्व-पश्‍चिमेतील इच्छुकांच्या मुलाखती डोंबिवलीत पार पडणार आहेत.\nमुलाखत घेणाऱ्या सुकाणू समितीत आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, रमेश पाटील, प्रकाश भोईर यांच्यासह शालिनी ठाकरे, मनोज चव्हाण यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या नियोजन समितीचे कामकाज राजन गावंड, विनय भोईटे, केदार हुंबळकर, मनोहर सुगदरे पाहत आहेत.\nएकाच प्रभागात प्रबळ दावेदारप्रभाग क्रमांक 21 (गांधीनगर) प्रभागातून अपक्ष नगरसेवक फैसल जलाल यांनी मनसेत प्रवेश केला आहे. गांधीनगरातून श्री. जलाल हे इच्छुक आहेत. या प्रभागातून मनसेचे जिल्हा चिटणीस इरफान शेख इच्छुक आहेत. भाजपला रामराम ठोकून मनसेत आलेले नगरसेवक दिनेश तावडे यांनी प्रभाग क्रमांक 32 (जोशीबाग) उत्सुकता दर्शविली आहे. याच प्रभागातून मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ऊर्मिला तांबे इच्छुक आहेत. मनसेच्या स्थापनेपासून महिला आघाडीत तांबे सक्रिय आहेत. कल्याणमधील या दोन प्रभागांतून कोणाला उमेदवारी द्यायची, असा एक पेचप्रसंग मनसेच्या निवडणूक सुकाणू समितीपुढे निर्माण होणार आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nराज ठाकरे यांची पोतडी रिकामी ..\nराजकीय बंडखोरी जिवंतपणाचे लक्षण\n'टोल'विरोधात सेना व मनसे आमनेसामने\nनेत्यांच्या कचखाऊ भूमिकेने 'मनसे'च्या गडाला खिंडार...\nप्रचंड गर्दीत मनसेच्या मुलाखती सुरू\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://sankeshspace.blogspot.com/", "date_download": "2018-06-19T17:44:39Z", "digest": "sha1:6OFAYXCZPUHB2O64ZYYMNTG2WMRHHCIO", "length": 11714, "nlines": 35, "source_domain": "sankeshspace.blogspot.com", "title": "SankeshSpace", "raw_content": "\nब्लॉग लिहिण्याचा विचार मी गेल्या ५ वर्षांपासुन करत होतो, मुहुर्त आज लगला, आणि आपण सर्व एकाच मळेचे मणि असणार ह्यातहि मला जस्त शंका नाही. नाव फारच सुन्दर बनवलेस बरका संदिप्, मला एकदम मझ्या T.E. च्या mini project ची आठवण झाली. कधि एक lecture न करन्यासाठि प्रसिद्ध असलेल्या आम्हि ३ मित्रानि मिळुन Windows Desktop Simulation केले होते c मद्धे. it was a huge miniproject actualy, nearly 12000 LOC. मग तो क्लासमध्दे काहिसा famous झल्यावर आम्हि आमच्या group ला नाव दयायचे ठरवले. Windows start होताना जसे Microsft नाव येते ना तसे :-). झाले, launch (class demo) च्या दिवशि सर्व class समोर demo सुरु झाला.मी start.exe run केली आणि screen वर animation सुरु झाले .... 'Amol' cha 'A' येतो आणि खालि पडतो, 'Ketan' चा 'K' येतो आणि खालि पडतो, Sudarshan चा 'S' येतो आणि खालि पडतो. मग खालि पडलेल्या letters चे Dhoom title सारखे screen वरुन पळत जातात् - 'AKSsoft Presents - Windows 2020 :-). त्यात कहर म्हणजे background ला sound() अणि nosound() use करुन बनवलेले कर्कश ambulance चे music पण टाकले होते (आमचे Windows next generation आहे हे दाखविण्यसाठि :-) ). क्लासमधले सर्व (कदाचित कुत्सिपणे) हसले, आणि आम्हि तिघे एकमेकांकडे बघत मनात म्हणालो, \"next time थोडा simple start देउ. :-).\nआणि तो शेवट मा़झ्या समोर ठाकला. ऐन तारुण्यामद्धे जाणारयांसाठी लोकांच्या मनात थोडे जस्तच दु:ख असते, पण मी गेल्यानंतर माझ्यासाठी तसे कुणाला वाटणार नाही अशी सोयच मी करुन जातोय. उगीच आयुष्यभर दुखात काढणार नाहित माझे आई-वडील. सिनेमांमद्धे बरयाचदा ऐकले होते, मरताना संपुर्ण आयुष्य डोळ्यासमोरुन एखाद्या चलचित्राप्रमाणे निघुन जाते. मलाहि आठवत होते बरेच काही, जे एखाद्या नोर्मल माणसाला आठवते ते, पण त्या चलचित्राचा सेकण्ड हाफ एकिवरच फोकस झाला होता. हो, 'ति'च्यावर...\nअसे म्हणतात की सर्व दु:ख देणारया गोष्टिंचा विचार करताना त्यांची सुरुवात कितिहि जुनी असली तरी आठवतेच. मला आजही आठवतो तो दिवस जेन्व्हा मी पहिल्यांदा तिला पाहिले. तसे १२ वी पर्यंत त्या होत्याच अवतिभवति, पण आम्हाला घरुन सक्त ताकिद हो कि त्यांच्यापसुन लांब रहावे. अगदि शाळेत असल्यापासुन त्यांच्याशी संबंध नाहि. मित्रच एवढे होते कि गरजच वाटली नाही कधी. पण मग मात्र सर्वच बदलले. बाकी सर्व मुले, जी 'त्यां'च्यासोबत कायम दिसायची, अगदी आनंदी, समाधानी, आयुष्याचि खरी मजा अनुभवणारे, त्याना बघुन वाटु लागले कि आपण का नाही आणि तो दिवस आला. माझा मित्र नसलेल्या एका मित्राच्या मित्राने ओळख घालुन दिली. खुपच खुपच गोंधळुन गेलो होतो, आपोआप शरिर कहितरि विचित्र चळे करु लागले, ह्र्दयातली धडधड वाढली होती, डोळेतर वर बघतच नव्हते, मग इकडेतिकडे बघुन, खोकुन्, आलेले टेंशन दुर करण्याचा प्रयत्न सुरु. पण काहीही म्हणा, ती भेट स्पेशलच होती. पहील्याच भेटीत मी तिचा झालो.\nम्हणतात ना हिन्दी मद्धे, \"शमा जब जलति है तो, जलने के लिये आता है परवाना\".. आम्ही रोज भेटु लागलो, सुरुवातिला ४ दिवसांतुन एकदा, मग दिवसातुन चारदा. तिच्याविना जगणे अवघड होऊ लागले. खाणे, पिणे, लेक्चर्स्, अभ्यास, सर्वच विसरलो. माझ्याप्रमाणेच ज्यांच्यासोबत त्यांची 'ती' आहे, अश्या सर्वांचा एक ग्रुप बनला. ज्यांच्याकडे 'ती' नाहि, त्यांच्यापासुन आपोआपच दुर गेलो. मग एकत्र सर्वांच्या पार्टीज, एन्जॉयमेण्ट्, ट्रीप्स, पण त्या सर्वांमद्धे आम्ही एकमेकाना कधिच विसरलो नाहि. कायम साथ देण्याचे जणु वचनच घेतले होते. दिवस खुप आनंदात जात होते.\nशिक्षण संपले, नोकरी सुरु झाली, जबाबदारया वाढु लागल्या. ती कायम सोबत होती. पण या जगात सर्व काही विनाशकारी असते असे म्हणतात, माझ्या आणि तिच्या प्रेमाला ग्रहण लागले. मध्यंतरात एक ऑफिस कुलिग माझ्या जवळ आली. तिच्या सौंदर्य, तिचे हसणे, लाडाने बोलणे सर्व गोश्टिंचा मी फॅन बनलो. मग तिची आणि हिची तुलना होऊ लागली मनात्. शेवटी व्हायचे ते झाले. मी तीला सोडले. माझे नविन साथिदारासोबत नविन प्रेमाचे दिवस सुरु झाले. आमचे सर्व विचार्,आवडी, स्वभाव तंतोतंत जुळायचे. 'ती'ची आठवण कधि आलीच नाही, असे वाटले कि आयुष्याचा सोनेरि काळ सुरु आहे माझा. पण तो काळ सोन्यासारखाच दुर्मिळ आणि अवाक्यात नाही एवढा माहाग होता. ३ महिन्यातच संपला आणि मी एकटा पडलो.\nनाही म्हणुन म्हणुन मे पुष्कळ प्रयत्न केला, पण पुन्हा 'ती' मला आठवु लागली. तिच्यासोबत घालविलेले एक एक क्षण डोक्यात घुमु लागले. आणि ते क्षण त्या क्षणभंगुर प्रेमापेक्षा किती सुंदर होते हे मनाला पटु लागले. मग एक दिवस हिम्मत करुन तिला सर्व सांगुन टाकले आणि आश्चर्य म्हणजे तिने ते सर्व मान्य करुन मला जवळ घेतले. तिच्या कुशित मग नको तेवढे रडलो. माझ्या ह्या जुन्या साथीदारावर आणखिच प्रेम करु लागलो. म्हणता म्हणता १० वर्षे ऊलटुन गेली. मी तिची साथ सोडली नाही आणि तिनेही माझी. माझे सर्वांस्व व्यापुन टाकले तीने. तीन महीन्याचा दुरावा आम्हाला जास्तच जवळ घेऊन आला. आणि...... एका रम्य सकाळी, मला तिने हॉस्पिटलमद्धे अडमिट केले.\nहो आजचा दिवस तो हाच्. अर्धे आयुष्य माझ्या सोबत असणारि असे काहि करेल, असे स्वप्नातहि वाटले नव्हते. पण तिने ते केले... आणखि लाखो लोकांसोबतहि 'ती'ने हेच केले... डॉक्टर आताच गेले, जाताना म्हणाले, 'ती'ने तुझ्या ह्रदयावर नाहि, तुझ्या फुफ्फुसावर घाव केलेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/ram-mandir-unseen-because-its-transparent-bjp-29748", "date_download": "2018-06-19T17:59:43Z", "digest": "sha1:T7CMDWI4F4R6OX7QDO4H7ZWY5AFGYRXI", "length": 12917, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "ram mandir is unseen because it's transparent like bjp 'पारदर्शक' असल्याने राममंदीर दिसेना- उद्धव ठाकरे | eSakal", "raw_content": "\n'पारदर्शक' असल्याने राममंदीर दिसेना- उद्धव ठाकरे\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nमुंबईचं आम्ही पाटणा केला असेल, तर तुम्ही दोन वर्षे तंबाखू चोळत बसला होतात का, असा सवाल करीत त्यांनी फडणवीस आणि भाजपवर टीका केली.\nमुंबई- मुंबईचा पाटणा केलाय असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणणे हा मुंबईचा, मुंबईकरांचा अपमान आहे, असे सांगतानाच भाजपने आश्वासन दिल्याप्रमाणे आयोध्येत राम मंदीर उभारलं आहे. पण, ते पारदर्शक असल्यामुळे दिसत नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.\nदेश बदल रहा है म्हणणारे मोदी महाराष्ट्रात 27 वेळा आले. त्यांना इतक्या वेळा येथे प्रचारासाठी येण्याची गरज का पडते, असा सवाल करीत मोदींनी मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी यावेच. त्यांना आमचे खासदार जाऊन मोदींना शिवसेनेच्या महापालिकेच्या विजयी सभेचे निमंत्रण आताच देतील, असे ते म्हणाले.\nकल्याण डोंबिवलीला सहा हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप त्यांनी एकही रुपया दिलेला नाही.\nपाटना शहराशी मुंबईची तुलना म्हणजे मुंबईकरांचा अपमान\nमोदी रोज नव्या देशात असतात, म्हणून त्यांना वाटतं ‘देश बदल रहा है’\nकेंद्राच्या अहवालातील यादीत फडणवीसांचं नागपूर कुठेही दिसत नाही\nकल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले\nकल्याण-डोंबिवलीला मुख्यमंत्री साडेसहा हजार कोटी रुपये देणार होते, अजून एक पैसाही दिला नाही\nआमचं एकतरी काम खोडून दाखवा, हे माझं मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आव्हान\nमुंबईत कामं करत असताना भाजप गप्प बसली, हीच मोठी मदत\nमुंबईबद्दल बोलताना नागपूरबद्दल का बोलत नाहीत\nमुंबईत शाळा आणि हॉस्पिटल महापालिकेने बांधली, सरकारने नाही\nसफाई कामगारांना हक्काचं घर देणार\nमेट्रोचा शोध भाजपने नाही लावला, मेट्रो काँग्रेसने आणलीय\nयांच्या स्टेजवर पप्पू कलानी, एन डी तिवारी, हे यांचं परिवर्तन, असं परिवर्तन तुमचं तुम्हाला लख लाभो, मुंबईकरांना नको\nयांना लाज, लज्जा, शरम नाही, असं मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दुर्दैवाने बोलायला लागतंय. कारण यांच्या बापाने दिलेला अहवाल यांना दिसत नाही. खणखणीत सत्य दिसत नाही\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-murder-kusur-election-dispute-107553", "date_download": "2018-06-19T18:53:43Z", "digest": "sha1:ULYA7HT5M5UKIDF3CJBVPQ5LHXXKNIFX", "length": 11840, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news murder in Kusur from the election dispute निवडणुकीच्या वादातून कुसूरमध्ये युवकाचा खून | eSakal", "raw_content": "\nनिवडणुकीच्या वादातून कुसूरमध्ये युवकाचा खून\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nविंग - ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून कुसूर (ता. कऱ्हाड) येथे उमेश उद्धव मोरे (वय 20) या युवकाचा खून झाला. काल (मंगळवारी) सायंकाळी त्याच्यावर गावातील बस स्थानकावर चाकू हल्ला झाला होता. रात्री दहाच्या सुमारास त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. त्यातील गणेश आनंदराव देशमुख (वय 21, रा. कसूर) याला अटक करण्यात आली आहे. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.\nविंग - ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून कुसूर (ता. कऱ्हाड) येथे उमेश उद्धव मोरे (वय 20) या युवकाचा खून झाला. काल (मंगळवारी) सायंकाळी त्याच्यावर गावातील बस स्थानकावर चाकू हल्ला झाला होता. रात्री दहाच्या सुमारास त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. त्यातील गणेश आनंदराव देशमुख (वय 21, रा. कसूर) याला अटक करण्यात आली आहे. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.\nपोलिसांनी सांगितले, की मोरे व देशमुख यांच्यात निवडणुकीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यातूनच हा प्रकार घडला. त्यामुळे कसूरची आजची यात्रा रद्द करण्यात आली. गावात घटनेमुळे तणावपूर्ण शांतता होती. बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. उत्तरीय तपासणीनंतर उमेशचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nशांत, संयमी स्वभावामुळे त्याच्या मित्रपरिवार मोठा होता. उमेशच्या मागे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. मलकापूर येथील भारती विद्यापीठात बीसीएच्या शेवटच्या वर्षात उमेश शिकत होता. दहावीत त्याने विभागात पहिला क्रमांक पटकवला होता.\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Ahmadnagar/2017/03/10112853/news-in-marathi-bhagwangadh-trust-gives-10-lakhs-cheque.vpf", "date_download": "2018-06-19T17:42:55Z", "digest": "sha1:Z7SEKYBQOY2E6HYKWSIDCFYT3QCLQKM7", "length": 11615, "nlines": 237, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "news in marathi bhagwangadh trust gives 10 lakhs cheque to zp , भगवानगड सामाजिक सभागृह गायब, ट्रस्टकडून जिल्हा परिषदेला १० लाख", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - वारजे येथे हॉटेलमालकाची आत्महत्या, विष प्राशन करत संपवले जीवन\nनांदेड : आठवडाभरापासून पाऊस गायब, धर्माबाद, देगलूर, बिलोलीतील भातशेती धोक्यात\nठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू\nभगवानगड सामाजिक सभागृह गायब, ट्रस्टकडून जिल्हा परिषदेला १० लाख\nअहमदनगर - श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टने अहमदनगर जिल्हा परिषदेला १० लाखांचा धनादेश सुपूर्द केला. गडावरील सामाजिक सभागृह गायब झाल्याप्रकरणी सोमवारी धनादेश सादर केला.\nभय्यूजी महाराज यांचा प्रामाणिक सेवक, कोण आहे...\nअहमदनगर - अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी आपल्या\nछगन भुजबळ सहकुटुंब साईचरणी, सर्वांना सुखी...\nअहमदनगर - जामिन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन\nकर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, दोन लाखांचा ऐवज...\nशिर्डी- काल साई मंदिरातील एका कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा\nमाजी खासदार यशवंत गडाख यांना चोरांनी दाखविला...\nअहमदनगर - माजी खासदार यशवंत गडाख यांच्या बंगल्यातून चोरांनी\nशिर्डीच्या साईबाबांना ३५ लाख रुपयांचे निरांजन...\nअहमदनगर - शिर्डी साईबाबांच्या चरणी सव्वा किलो सोन्याच्या\nराळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा...\nअहमदनगर - राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा\nशिर्डीच्या साईबाबांना ३५ लाख रुपयांचे निरांजन अर्पण अहमदनगर - शिर्डी साईबाबांच्या चरणी\nमुलीला मिळणार घटस्फोटीत आईच्या जातीची ओळख, जात पडताळणी समितीचा निर्णय अहमदनगर - जिल्ह्यातील\nछगन भुजबळ सहकुटुंब साईचरणी, सर्वांना सुखी ठेवण्याचे साईबाबांना साकडे अहमदनगर - जामिन\nकर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, दोन लाखांचा ऐवज केला परत शिर्डी- काल साई मंदिरातील एका\nश्रीगोंद्यात विसापूरच्या खुल्या कारागृहातून कैदी फरार अहमदनगर - श्रीगोंद्यात विसापूरच्या\nमाजी खासदार यशवंत गडाख यांना चोरांनी दाखविला 'हात', बंगल्यातून अडीच लाख लंपास अहमदनगर - माजी खासदार\nबोनी कपूरच्या मुलांची छायाचित्रे इंटरनेटवर...\nसैन्याशी असलेले बॉलिवूडकरांचे संबंध\nका लपवून घेत होता टायगर स्वत:ला दिशाच्यामागे\nडब्बू अंकलच्या डान्स स्टेप्सवर गोविंदा झाला...\nही' बायोपिक चित्रपट येणार आगामी काळात ...\n२०१८ आयफा अॅवॉर्डमध्ये रेखा देणार चाहत्यांना...\nनेहा मलिकचा हटके अंदाज...\nपूजा बेदीची मुलगी आहे चंदेरी दुनियेत एक पाऊल...\n'६०० जवान शहीद झाल्यानंतर पाठिंबा काढण्याची अक्कल आली \nमुंबई - जम्मू काश्मीरमध्ये\nपती व मुलीसोबतच्या न्यूड फोटोमुळे सनी लियोन नेटीझन्सकडून ट्रोल.. मुंबई - कोणत्याही\nसाईवो व्हेजिटेबल तुम्ही दूपारच्या जेवणात खाऊ शकता इंडो चायनीज साईवो व्हेजिटेबल. ही डिश\nमोदींच्या फिटनेस चॅलेंजची राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून उडवली टर मुंबई - मनसे अध्यक्ष राज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2018-06-19T18:16:14Z", "digest": "sha1:UUFBDXUSPNAZSHUB6KJR6W4TXTXMONX5", "length": 10129, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - विकिपीडिया", "raw_content": "संरक्षण संशोधन आणि विकास संस्था\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या नावाने प्रसिद्ध असलेल्या या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली.\nसंरक्षण संशोधन आणि विकास संस्था\nपंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणार्‍या अत्याधुनिक शस्त्रास्त्र, उपकरणांचा विकास करणे, संशोधन करणे, इतर संस्थांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या साहाय्याने नवीन चाचणी घेणे, संशोधन कार्यक्रम राबवणे इ. कार्य करणे.\nएरोनॉटिक्स, रॉकेट आणि क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेन्टेशन, व्हेइकल, अभियांत्रीकी, नावेल सिस्सिटम, आर्मामेन्ट टेक्नॉलॉजी, एक्स्पोलॉजी रिसर्च, रोबोटिक्स यांसारख्या अनेक शाखांचा समावेश होतो. संरक्षण समस्येचे संख्यात्मक विश्लेषण करणे, स्फोटक वस्तूंची सुरक्षित हाताळणी करण्यासंदर्भात सल्ला व मार्गदर्शन देण्याचे कार्य ही संस्था करते. संस्थेमध्ये ५२ प्रगत प्रयोगशाळा आहेत, ५००० च्यावर शास्त्रज्ञ व २५००० शास्त्रीय व संबधीत मनुष्यबळ आहे.\nलढाऊ विमान, रॉकेट, आखूड पल्ल्याच्या बंदुकी, रिमोट व्हेईकल, क्षेपणास्त्रे, रडार अशी अनेक अत्याधुनिक उपकरणे संस्थेने विकसित केली आहेत.\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/la-la-land-makes-it-oscars-27615", "date_download": "2018-06-19T17:57:57Z", "digest": "sha1:TOM3AZUPS4QLPXTFC6DB6YFQ64QU67EN", "length": 11774, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "la la land makes it at oscars ऑस्कर नामांकनात 'ला ला लॅंड'ची बाजी | eSakal", "raw_content": "\nऑस्कर नामांकनात 'ला ला लॅंड'ची बाजी\nबुधवार, 25 जानेवारी 2017\nलॉस एंजलिस : यंदाच्या ऑस्कर नामांकनामध्ये \"ला ला लॅंड' या सांगीतिक चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाने 14 नामांकने मिळविली असून, \"टायटॅनिक' आणि \"ऑल अबाउट ईव्ह' या चित्रपटांच्या सर्वाधिक नामांकनाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.\nलॉस एंजलिस : यंदाच्या ऑस्कर नामांकनामध्ये \"ला ला लॅंड' या सांगीतिक चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाने 14 नामांकने मिळविली असून, \"टायटॅनिक' आणि \"ऑल अबाउट ईव्ह' या चित्रपटांच्या सर्वाधिक नामांकनाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.\n\"मूनलाईट' या चित्रपटाला आठ नामांकने मिळाली आहेत. एका कृष्णवर्णीय व्यक्तीची कथा या चित्रपटात मांडण्यात आला आहे. उत्कृष्ट चित्रपटासाठी \"अरायव्हल', \"ला ला लॅंड', \"मूनलाईट', \"मॅंचेस्टर बाय द सी', \"लायन', \"फेन्सेस', \"हेल ऑर हाय वॉटर', \"हिडन फिगर्स' आणि \"हॅकसॉ रिज' यांना नामांकन मिळाले आहे. उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी मेल गिब्सन, डॅमियन चॅझेल, डेनिस व्हिेन्यूव्ह, बेरी जेकिन्स आणि केनेथ लोनरेगन यांना नामांकन मिळाले आहे.\nउत्कृष्ट अभिनेत्यासाठी रायन गोसलिंग, व्हिगो मोर्टनसेन, अँड्य्रू गारफिल्ड, केसी अफ्लेक, डेन्झेल वॉशिंग्टन यांना नामांकन मिळाले आहे. सहायक अभिनेत्यासाठी महेरशाला अली, जेफ ब्रीजेस, लुकास हेजेस, देव पटेल, मायकेल शॅनॉन यांना नामांकन मिळाले आहे. उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी रुथ नेगा, इसाबेल हुपर्ट, एमा स्टोन, नताली पोर्टमन आणि मेरील स्ट्रीप यांना नामांकन मिळाले आहे. सहायक अभिनेत्रीसाठी व्हायोला डेव्हिस, नाओमी हॅरीस, निकोल किडमन, ऑक्‍टाव्हिया स्पेन्सर, मिशेल विल्यम्स यांना नामांकन मिळाले आहे.\nअन् 'नाच्या'चा जमावाने 'खेळ मांडला'\nआश्वी (संगमनेर) - लांबसडक केस, सणसणीत उंचीला साजेशी स्त्रीदेहाची लकब, कोणीही प्रथमदर्शनी स्त्री म्हणून सहज फसावं असं रुप लाभलेल्या त्याने अंगात...\n#PuneIssues बेकायदा मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हे\nपुणे : बांधकाम शुल्क आणि मिळकतकर बुडविण्यासाठी महापालिकेची परवानगी न घेतलेल्या मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत...\nप्लास्टिक मुक्तीसाठी सोलापूर महापालिका प्रशासन सज्ज\nसोलापूर : शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासन प्लास्टिक मुक्तीसाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी अठराजणांचे पथक तयार करण्यात आले असून, एकाचवेळी...\n‘झिपऱ्या’च्या शोला दिग्गजांची उपस्थिती\nपुणे - ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या झिपऱ्या कादंबरीवर आधारीत ‘झिपऱ्या’ या मराठी चित्रपटाच्या ‘स्पेशल शो’ला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार...\nघटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/the-issue-of-mangroves-cutting-is-heating-up-10079", "date_download": "2018-06-19T18:36:05Z", "digest": "sha1:6BJTLHF5EJHAO2WUJPR2ZQ7VQFTT4Q6F", "length": 11071, "nlines": 117, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "तिवरांची कत्तल बड्या-बड्यांना पडणार महागात", "raw_content": "\nतिवरांची कत्तल बड्या-बड्यांना पडणार महागात\nतिवरांची कत्तल बड्या-बड्यांना पडणार महागात\nअभिनेता कपिल शर्मापाठोपाठ आता वर्सोव्यातील तिवरांची कत्तल करत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या 63 जणांच्या मुसक्या अखेर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आवळल्या आहेत. या 63 बंगलेधारकांविरोधात नुकताच तहसीलदारांमार्फत वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुंबई महानगर पालिका आणि म्हाडाला अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी, मुंबई उपनगर, बाबासाहेब पारधे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.\nगुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सेलिब्रिटींचा समावेश असून, गुन्हा सिद्ध झाल्यास या सेलिब्रिटींना तीन वर्षे जेलची हवा खावी लागणार असून, दंडही भरावा लागणार आहे. त्यामुळे ही कारवाई अत्यंत मह्त्वाची मानली जात असून, आता या सेलिब्रिटींच्या बंगल्यावर हातोडा पडणार का आणि त्यांना जेलची हवा खावी लागणार का आणि त्यांना जेलची हवा खावी लागणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.\nकपिल शर्माने वर्सोव्यात तिवरांची कत्तल करत अनधिकृत बांधकाम केल्याची बाब उघड झाली आणि त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. या प्रकरणामुळे अन्य बंगलेधारकांनीही वर्सोव्यात मोठ्या प्रमाणावर तिवरांची कत्तल करत, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करत अनेकांना अनधिकृत बांधकाम केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. ही बाब समोर आल्याबरोबर कांदळवण कक्ष कामाला लागले. त्यानुसार कांदळवण कक्षाने सॅटेलाईट पाहणी करत, परिसराचा अभ्यास करत साधारणत: तीन महिन्यांपूर्वी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला यासंबंधीचा अहवाल सादर केला होता, अशी माहिती सहाय्यक वन संरक्षक, कांदळवण कक्ष, मुंबई, मकरंद घोगटे यांनी दिली आहे.\nया अहवालानुसार तिवरांची कत्तल करत 63 जणांनी पर्यावरण कायद्याचा भंग केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पारधे यांनी सांगितले आहे. तर आता अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्याचे काम पालिका आणि म्हाडाची आहे. त्यानुसार या दोन्ही यंत्रणांना पत्राद्वारे कळवण्यात आले असून, त्यांच्याद्वारे ही कारवाई होईल, असेही पारधे यांनी स्पष्ट केले आहे.\nवर्सोव्यातील लोखंडवाला येथील म्हाडाच्या मालकीच्या प्रत्येकी 25 मीटरच्या भूखंडाची विक्री म्हाडाकडून करण्यात आली होती. या भूखंडावर भूखंडधारकांनी 25 मीटरपर्यंत बांधकाम करणे अपेक्षित होते. मात्र या भूखंडधारकांनी तिवरांची कत्तल करत 40 ते 50 मीटरपर्यंत बांधकाम केल्याचे समोर आले आहे. कुणी गार्डन केले आहे, तर कुणी गॅरेज तर कुणी पक्के बांधकाम केल्याचेही समोर आले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून, तिवरांची कत्तल हे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन असल्याने 63 जणांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. मुळात 64 जणांनी अनधिकृत बांधकाम केले असून, त्यातील कपिल शर्मा याच्याविरोधात याआधीच गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या सेलिब्रेटींमध्ये शक्ती कपूर, शिल्पा शेट्टीच्या नातेवाईकांचा समावेश आहे.\nझोपडपट्टयांमधील झाडांच्या छाटणीसाठी पैसे मोजाच\nझाडांच्या कत्तलीवरून दादरमध्ये पर्यावरणवादी अन् पालिकेत जुंपली\nलोकांना विश्वासात न घेता झाडांची कत्तल कशी उच्च न्यायालयानं महापालिकेला फटकारलं\nपंधरा दिवसांत ७३५ झाडांवर कुऱ्हाड\n पुनर्रोपित झाडांची होणार कत्तल\nमेट्रोपाठोपाठ नाले रुंदीकरणासाठीही झाडांचा बळी\nलहान मुलांवरील लैंगिक अत्याचार चिंताजनक - हायकोर्ट\nमाहीम-दादर चौपाटी चकाचक : मंजुरीपूर्वीच कंत्राटदार काम बहाल\nप्रभादेवी मंदिराला कमानी स्वरुपात प्रवेशद्वार उभारणार\nलव्हाटे दाम्पत्याने इच्छामरणाची मागणी घेतली मागे\nझोपडपट्टयांमधील झाडांच्या छाटणीसाठी पैसे मोजाच\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/student-suicide-at-deolali-camp/articleshow/63258670.cms", "date_download": "2018-06-19T17:56:54Z", "digest": "sha1:TGKQLSD3CZEESLS4A575556WD5PCBZC3", "length": 21603, "nlines": 231, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "student suicide at deolali camp | शालेय विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nशालेय विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या\nदेवळाली कॅम्प : येथील महालक्ष्मी मंदिर परिसरातील शालेय विद्यार्थी सचिन मधुकर पाळदे (वय १४) याने रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सेवाग्राम एक्स्प्रेसखाली आत्महत्या केली. सचिन हा देवळाली हायस्कूलचा विद्यार्थी आहे. घरात शिकवणीसाठी जातो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. लालपूल परिसरात त्याने मुंबईकडे जाणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेसखाली आत्महत्या केली. यावेळी येथून जाणाऱ्या एक नागरिकाने देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनला याबाबत माहिती दिली. त्याच्या पश्च्यात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबुर्ज खलिफावरून दुबई दिसली नाही\nशाहीर शंतनू कांबळे यांचं निधन\nरस्ता अडवून विवाहितेचा विनयभंग\nजुन्या भांडणाच्या वादात तरुणाची हत्या\n1शालेय विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या...\n2दरीत पडलेल्या दोघांना वाचविले...\n3आगीत शेकडो झाडे स्वाहा\n4झोक्याचा गळफास लागल्याने मुलीचा मृत्यू...\n5दत्तक नाशिकवर अन्यायच अधिक...\n6पाणीपट्टी करवाढीतून तूर्त सुटका...\n7उन्हाळ कांद्याला मिळेना दाम...\n8‘निसाका’साठी वन टाइम सेटलमेंटचा पर्याय...\n9बिबट्याची हत्या; अवयवांची तस्करी...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2010/12/blog-post.html", "date_download": "2018-06-19T17:51:15Z", "digest": "sha1:SPDMSTKVCRF5NYR5CFHQTOFU7R6COSW5", "length": 10429, "nlines": 190, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): बाहुलीची टोपी", "raw_content": "\nबाहुली म्हणे टोपी हवी\nघालायला पण सोप्पी हवी\nत्यावर माऊचे कान हवे\nआणखी हवंय बदामी फूल\nत्यावर सुंदर मोत्यांची झूल\nरंगीत डोक्यावर चांदण्या फुले\nटोपीच्या गोंड्यावर चांदोमामा डुले\nटोपीच्या भवती सोनेरी नक्षी\nइवल्याशा पंखांचा पिटुकला पक्षी\nटोपी घालून भूर गेली\nतिथे होत्या पऱ्याच पऱ्या\nचॉकलेटचे डोंगर आणि आईसक्रीमच्या दऱ्या\nमिठाईच्या जंगलात बर्फीचे रस्ते\nबाहुलीच्या डोक्यावर माऊची टोपी\nदिसायला सुंदर घालायला सोपी\nपऱ्यांच्य़ा राज्यात एकच गडबड\n\"टोपी दे ना आम्हाला\nपण आमच्याकडे टोपीच नाही\nआम्हाला घालावा लागतो मुकूट\nत्यातून नाही कसलीच सूट\nमागशील ते तुला देतो\nझुल्यात बसून फ़िरता येईल\nहवं तिथं जाता येईल\"...\nबाहुलीला पण टोपी प्यारी\nआधी झुल्यात बसून तर बघते\nझुल्यात बसून निघाली भूर\nपऱ्यांच्या गावातून भलतीच दूर\nवाटेत सुटला वारा मध्येच\nउडाली टोपी लागली ठेच\nशोधून शोधून दमून गेली\nहळूच टोपी ठेवून गेला\nटोपी मिळताच खुदकन हसली\nबाहुलीच्या टोपीची गोष्टच संपली\n- नचिकेत जोशी (६/५/२००७)\nअतिशय मस्त मस्त कविता आहे...\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १\nफेब्रुवारी २०१७. 'मायबोली'करांच्या लिंगाणा मोहिमेतली थकलेली संध्याकाळ. लिंगाण्यावर गुहेपर्यंतच जाऊन आम्ही १८ जण दमून मोहरीत परत ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2013/05/blog-post.html", "date_download": "2018-06-19T18:14:42Z", "digest": "sha1:ZV6LJR2TGISKTOHDFI6JM3TND2GYWQQ3", "length": 1942, "nlines": 51, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: दातृत्व", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nआपण एखाद्याला जेंव्हा मदत करीत असतो. त्यावेळी ती मदत आपण जर निस्वार्थीपणे करीत असू तर त्यातून मिळणार आनंद काही ओऊरच असतो आणि तो चिरकाल टिकणारा असा असतो, असा माझा अनुभव आहे. पण तसे दातृत्व फारच थोडे दाखवतात आणि बकिंच्यांचा मात्र स्वार्थाने बरबटलेला बाजार नुसता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Rainbow/TravelTalk/2016/10/29151511/Meenakshi-Temple-in-TamilNadu.vpf", "date_download": "2018-06-19T17:52:22Z", "digest": "sha1:QKF56OHNDJDWPVXY7ELOB7HHTGWY63GY", "length": 9901, "nlines": 230, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Meenakshi Temple in TamilNadu , मदुराईच्या प्रसिद्ध मिनाक्षी मंदिराला नक्कीच द्या भेट", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - वारजे येथे हॉटेलमालकाची आत्महत्या, विष प्राशन करत संपवले जीवन\nनांदेड : आठवडाभरापासून पाऊस गायब, धर्माबाद, देगलूर, बिलोलीतील भातशेती धोक्यात\nठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू\nमुख्‍य पान इंद्रधनू भटकंती\nमदुराईच्या प्रसिद्ध मिनाक्षी मंदिराला नक्कीच द्या भेट\nतमिळनाडूच्या मध्यावर मदुराई वसले आहे. येथील हिरवीगार शेती, उंच डोलणारी नारळाची झाडे ही पाहण्यासारखीच आहेत. या मदुराईतच प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर आहे.\nगोव्याची ट्रिप आणि आणखी बरेच काही... गोवा म्हटलं की कसं...दुर-दुर पसरलेला समुद्र किनारा,\nसांस्कृतिक वारसा जपणारे 'पुणे' शहर.. पर्यटकांचे आवडते ठिकाण पुणे एक असे शहर ज्याने\nमराठवाड्याला लाभलेले नैसर्गिक वरदान - गौताळा अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य\nइतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले 'रायगड' किल्ले 'रायगड' हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील\nजाणून घ्या, विमानाच्या खिडक्या का असतात 'गोल' प्रत्येकाला आपला प्रवास हा आरामदायी आणि\nमोत्यांचे शहर हैदराबादमधील पर्यटन स्थळे.. मोत्यांचे शहर म्हणुन ओळख असणारे हैदराबाद शहर\nबोनी कपूरच्या मुलांची छायाचित्रे इंटरनेटवर...\nसैन्याशी असलेले बॉलिवूडकरांचे संबंध\nका लपवून घेत होता टायगर स्वत:ला दिशाच्यामागे\nडब्बू अंकलच्या डान्स स्टेप्सवर गोविंदा झाला...\nही' बायोपिक चित्रपट येणार आगामी काळात ...\n२०१८ आयफा अॅवॉर्डमध्ये रेखा देणार चाहत्यांना...\nनेहा मलिकचा हटके अंदाज...\nपूजा बेदीची मुलगी आहे चंदेरी दुनियेत एक पाऊल...\n'६०० जवान शहीद झाल्यानंतर पाठिंबा काढण्याची अक्कल आली \nमुंबई - जम्मू काश्मीरमध्ये\nपती व मुलीसोबतच्या न्यूड फोटोमुळे सनी लियोन नेटीझन्सकडून ट्रोल.. मुंबई - कोणत्याही\nसाईवो व्हेजिटेबल तुम्ही दूपारच्या जेवणात खाऊ शकता इंडो चायनीज साईवो व्हेजिटेबल. ही डिश\nमोदींच्या फिटनेस चॅलेंजची राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून उडवली टर मुंबई - मनसे अध्यक्ष राज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRKA/MRKA072.HTM", "date_download": "2018-06-19T18:38:18Z", "digest": "sha1:PJITZQSTD47P5DY7SDCXCRXM2UY2VYRP", "length": 9000, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - जॉर्जियन नवशिक्यांसाठी | काही आवडणे = სურვილი |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > जॉर्जियन > अनुक्रमणिका\nआपल्याला धूम्रपान करायला आवडेल का\nआपल्याला नाचायला आवडेल का\nआपल्याला फिरायला जायला आवडेल का\nमला धूम्रपान करायला आवडेल.\nतुला सिगारेट आवडेल का\nमला काहीतरी पेय हवे आहे.\nमला काहीतरी खायला हवे आहे.\nमला थोडा आराम करायचा आहे.\nमला आपल्याला काही विचारायचे आहे.\nमला आपल्याला एका गोष्टीबद्दल विनंती करायची आहे.\nमला आपल्याला आमंत्रित करायचे आहे.\nआपल्याला काय घ्यायला आवडेल\nआपल्याला कॉफी चालेल का\nकी आपण चहा पसंत कराल\nआम्हांला घरी जायचे आहे.\nतुम्हांला टॅक्सी पाहिजे का\nत्यांना फोन करायचा आहे.\nदोन भाषा - दोन भाषणांचे केंद्र\nजेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा आपल्या बुद्धीची भूमिका काहीच नसते. हे कशामुळे तर वेगवेगळ्या भाषांना वेगवेगळी साठवण्याची जागा असते. आपण ज्या भाषा शिकतो त्या सगळ्याच भाषा एकाच वेळेस साठवल्या जात नाहीत. शिकलेल्या भाषा जसजशा प्रौढ होतात तशी त्याला स्वतःची साठवणुकीची जागा असते. म्हणजे बुद्धी नवीन नियमांची प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी करते. ते मूळ भाषेबरोबर साठवले जात नाहीत. ज्या द्वैभाषिक लोकांचा विकास होतो ते दुसरीकडे फक्त आपल्या बुद्धीच्या एकाच भागाचा वापर करतात. अनेक संशोधने या निष्कर्षावर आली आहेत. बुद्धीचा अभ्यास करणार्‍यांनी खूपशा चाचणी विषयांचे परीक्षण केले आहे. हे चाचणी विषय दोन भाषांत अस्खलितपणे बोलतात. चाचणी गटातील एक गटाचा मात्र दोन भाषांचा विकास झाला आहे. दुसरा गट प्रखरपणे दुसरी भाषा जीवनात संघर्ष काळानंतर शिकले आहेत. संशोधक बुद्धीच्या घटना भाषा चाचणीच्या वेळेस मोजू शकतात. याद्वारे ते चाचणीच्या दरम्यान बुद्धीचा कोणत्या भागाचा वापर केला जातो तेबघतात. आणि त्यांच्या निदर्शनास आले कि उशिरा शिकणार्‍या लोकांना दोन भाषा केंद्र असतात. संशोधकांना आधीपासूनच शंका होती कि, हे त्यामुळेच असे होते. बुद्धीची इजा असणारे लोक वेगळी लक्षणे दाखवतात. मग बुद्धीचे नुकसान हे संभाषणातील अडचण ठरू शकते. असे बाधित लोक शब्दांचा उच्चार किंवा शब्द समजून घेऊ शकत नाहीत. परंतु, अशा अपघाताचे दुभाषिक बळी कधीकधी वेगळीच लक्षणे दाखवतात. त्यांचा भाषणाची अडचण नेहमीच दोनही भाषांवर परिणाम करते असे नाही. जर बुद्धीचा फक्त एकाच भागाला जर इजा झाली तरीही दुसरा भाग काम करतो. नंतर रुग्ण एखादी भाषा दुसर्‍या भाषेपेक्षा चांगले बोलतात. दोन वेगळ्या भाषा एकाच वेळेस वेगळ्या वेगाने परत शिकतात. हे सिद्ध करते कि दोन भाषा एकाच ठिकाणी साठवल्या जात नाहीत. जसे त्यांनी दोन भाषा या एकाच वेळेस शिकल्या नाहीत म्हणून त्यांचे दोन केंद्र होतात. अजूनही हे माहिती नाही कि आपली बुद्धी वेगवेगळ्या भाषा कशा पेलते. पण नवीन शोध नवीन डावपेच शिकण्यात पुढाकार घेऊ शकतात.\nContact book2 मराठी - जॉर्जियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/trump-nominates-neil-gorsuch-supreme-court-28538", "date_download": "2018-06-19T18:21:45Z", "digest": "sha1:GUJRPHSHJTPCJNI7KCMVMGHT5TVO3RX3", "length": 11512, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trump nominates Neil Gorsuch for Supreme Court अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात 49 वर्षीय न्यायाधीश | eSakal", "raw_content": "\nअमेरिकन सर्वोच्च न्यायालयात 49 वर्षीय न्यायाधीश\nबुधवार, 1 फेब्रुवारी 2017\nमूळचे कोलोरॅडोमधील असलेले 49 वर्षीय नील हे सर्वोच्च न्यायालयावर नामांकन करण्यात आलेले गेल्या 25 वर्षांतील सर्वांत तरुण न्यायाधीश आहेत.\nवॉशिंग्टन- अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पुराणमतवादी न्यायाधीश नील गॉरस्यूख यांचे नामांकन केले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी या निवडीला कडाडून विरोध केला आहे.\nमूळचे कोलोरॅडोमधील असलेले 49 वर्षीय नील हे सर्वोच्च न्यायालयावर नामांकन करण्यात आलेले गेल्या 25 वर्षांतील सर्वांत कमी वयाचे न्यायाधीश आहेत. नील गॉरस्यूख हे 'टेन्थ सर्किट'साठीच्या अमेरिकन अपिलीय न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.\n\"न्यायमूर्ती नील गॉरस्यूख यांचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नामांकन जाहीर करताना मला अभिमान वाटत आहे,\" असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या ईस्ट रूममधून ही महत्त्वपूर्ण घोषणा करताना सांगितले.\nविरोधकांच्या निदर्शनांवर ट्रम्प यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, \"नॅन्सी पेलोसी आणि नक्राश्रू गाळणारे चक शुमर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्यांवर मोर्चा काढला. परंतु जसे डेमॉक्रॅटिक पक्षात होते तसेच त्यांच्या या गोंधळाचा उपयोग झाला नाही.\"\nघोषणा केल्यानंतर ट्रम्प म्हणाले, \"अमेरिकन सर्वोच्च न्यायालयासाठी मी केलेले न्या. नील गॉरस्यूख यांचे नामांकन तुम्हाला आवडले असेल अशी आशा आहे. सर्वजण आदर करतात अशी ती एक चांगले आणि हुशार व्यक्ती आहे.\"\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nकाश्मीरमधील कलम 370 हटवल्यास काय होईल\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युती होण्यापूर्वीपासून जम्मू काश्मीरमधील कलम 370 हा मुद्दाही चांगलाच गाजला होता. हा मुद्दा आता पुन्हा उफाळून...\nजलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयावर केळी फेक आंदोलन\nजळगाव ः वादळी वाऱ्यात केळीचे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्या कारणाने राष्ट्रवादी किसान सभेतर्फे आज (ता.19) जलसंपदा मंत्री...\nभर पावसाळ्यात परभणीत 32 टॅंकर\nपरभणी : पावसाळा सुरु होऊन 19 दिवस झाले असले तरी अद्याप पाणी परतले नसल्याने परभणी जिल्ह्यातील 22 गावे व 13 वाडी-तांड्यावर 32 टॅंकरने पाणी पुरवठा...\nमलकापूर नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती\nमलकापूर (सातारा) : येथील नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नगरपंचायतीची पालिका व्हावी यासाठी 15 ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/kill-stray-dogs-get-gold-coin-kerala-14913", "date_download": "2018-06-19T18:17:39Z", "digest": "sha1:FPERAESAQYWXLA7JPZENNH5QAFQYS57U", "length": 12518, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "kill stray dogs, get a gold coin in kerala भटक्‍या कुत्र्यांना मारा; सुवर्ण नाणे मिळवा | eSakal", "raw_content": "\nभटक्‍या कुत्र्यांना मारा; सुवर्ण नाणे मिळवा\nसोमवार, 31 ऑक्टोबर 2016\nलोकांच्या संरक्षणासाठी आम्ही ही मोहीम राबवित आहोत, जास्तीत जास्त कुत्र्यांना मारल्याने लोक सुरक्षित होतील.\n- जेम्स पम्बायक्कल, विद्यार्थी संघटनेचे सहायक सरचिटणीस\nतिरुअनंतपुरम - केरळमध्ये भटक्‍या कुत्र्यांचे माणसांवरील हल्ले वाढल्याने स्थानिक प्रशासन जेरीस आले असताना आता या विरोधात काही स्वयंसेवी आणि विद्यार्थी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. केरळमध्ये मागील चार महिन्यांत कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये सातशे नागरिक जखमी झाले असून, चौघा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.\nया श्‍वान हल्ल्याच्या समस्येचा सामना करण्यासाठी येथील प्रतिष्ठित महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेने जी स्थानिक स्वराज्य संस्था सर्वाधिक कुत्र्यांना मारेल, तिच्या प्रमुखांचा सोन्याचे नाणे देऊन गौरव करण्याचे ठरवले आहे.\nराज्यभरातील महापालिका आणि पंचायतीच्या प्रमुखांना हे बक्षीस दिले जाणार असल्याचे पाला येथील \"सेंट थॉमस कॉलेजमधील स्टुडंट वेल्फेअर असोसिएशन'च्या अधिकाऱ्यांनी ही घोषणा केली आहे. मध्यंतरी याच संघटनेने कुत्र्यांना ठार मारण्यासाठी सवलतीच्या दरामध्ये बंदूक देण्याची घोषणा केली होती. राज्यातील उद्योजकांनीही श्‍वान हटाव मोहिमेसाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे या मोहिमेस अधिक वेग येऊ शकतो. या मोहिमेमध्ये लोकांना अधिकाधिक सहभागी करून घेतले जाणार असून, त्यांच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वी केली जाईल. या मोहिमेसाठी वितरित केल्या जाणाऱ्या सूवर्ण नाण्यांचे संकलन करण्यासाठी संघटनेच्या बाराशे सदस्यांकडून निधी संकलित केला जाणार आहे. या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तारीखदेखील निश्‍चित करण्यात आली आहे.\nश्‍वान हल्ल्यातील जखमी नागरिक - 701\nजखमी मुले - 175\nउपचार घेत असलेले नागरिक - 53000\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nभारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली\nमाद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pithewadi-walchandnagar-produce-water-water-storage-odha-110897", "date_download": "2018-06-19T18:55:49Z", "digest": "sha1:SQFBBH5CAMEWSOVQGHVR677RHQ5GGA4J", "length": 12671, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pithewadi walchandnagar produce water in water storage odha वालचंदनगर - पिठेवाडीमध्ये फुटला ओढ्याला पाझर | eSakal", "raw_content": "\nवालचंदनगर - पिठेवाडीमध्ये फुटला ओढ्याला पाझर\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nवालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील नीरा नदी काठी असणाऱ्या पिठेवाडी गावामध्ये ऐन कडक उन्हाळ्यामध्ये ओढ्यामध्ये चार ठिकाणी पाण्याचे पाझर लागले आहेत. येथे सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातुन आेढ्याचे खोलीकरण सुरु आहे.\nवालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील नीरा नदी काठी असणाऱ्या पिठेवाडी गावामध्ये ऐन कडक उन्हाळ्यामध्ये ओढ्यामध्ये चार ठिकाणी पाण्याचे पाझर लागले आहेत. येथे सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातुन आेढ्याचे खोलीकरण सुरु आहे.\nइंदापूर तालुक्यामध्ये नीरा नदीच्या काठावर पिठेवाडी गाव वसलेले आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तसेच प्रत्येक वर्षी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. गावालगत ओढ्याचे मोठे पात्र आहे. मात्र गाळ, झाडे, झुडपामुळे ओढ्याचे पात्रच नष्ठ होण्याच्या मार्गावरती होते. पावसाळ्यामध्ये पडणारे पावासाचे पाणी गावामध्ये न मुरताच वाहुन जात होते. पाणीटंचाईवरती मात करण्यासाठी गावाने सकाळ रिलीफ फंडातुन ओढा खोलीकरण करण्याची मागणी केल्यानंतर गावामध्ये सकाळ रिलिफ फंडातुन आेढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणास सुरवात झाली. ओढ्याचे काम करीत असताना चार ते पाच ठिकाणी पाण्याचे पाझर लागले आहेत. ऐन कडक उन्हाळतही दहा फुटावर पाणी लागल्यामुळे गावकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.\nयासंदर्भात सरपंच नंदादेवी विजयसिंह बंडगर यांनी सांगितले की, सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातुन सुरु असलेल्या ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे गावचा चेहरा मोहरा बदलणार असून पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मोलाची मदत होणार असल्याचे सांगितले.\nअोढयावर बंधारे बांधणार - सागर सवासे\nओढयाचे खोलीकरण व रूंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू अाहे.ओढ्याचे पात्र रुंद व खोल झाले असून पावसाळ्यामध्ये वाहुन जाणारे पाणी अडविण्यासाठी ओढ्यामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन दगडांचे बंधारे बांधून जास्तीजास्त पाणी अडविणार असल्याचे ग्रामसेवक सागर सवासे यांनी सांगितले.\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nप्रेेमामध्ये त्याने गमावला जीव\nसातारा - प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या 19 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPL/MRPL011.HTM", "date_download": "2018-06-19T18:36:34Z", "digest": "sha1:Z5FQEUFH467MHTKKWAQOWHLUTQQSAWND", "length": 6903, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - पोलिश नवशिक्यांसाठी | आठवड्याचे दिवस = Dni tygodnia |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पोलिश > अनुक्रमणिका\nपहिला दिवस आहे सोमवार.\nदुसरा दिवस आहे मंगळवार.\nतिसरा दिवस आहे बुधवार.\nचौथा दिवस आहे गुरुवार.\nपाचवा दिवस आहे शुक्रवार.\nसहावा दिवस आहे शनिवार.\nसातवा दिवस आहे रविवार.\nसप्ताहात सात दिवस असतात.\nआम्ही फक्त पाच दिवस काम करतो.\nएस्परँटो रचना (शिकता येण्याजोगी संरचना)\nसध्या इंग्लिश ही महत्वाची वैश्विक भाषा आहे. प्रत्येकाने या भाषेतून संवाद साधला पाहिजे. परंतु, या भाषेइतकाच बाकी भाषांनीही हा प्रवास पूर्ण केला पाहिजे. उदाहरणार्थ, संरचित भाषा संरचित भाषा हेतुपूर्वक तयार आणि विकसित केल्या जातात. असे आहे की, योजनाबद्ध पद्धतीने त्यांची संरचना केली जाते. संरचित भाषांमधून, वेगवेगळ्या भाषेतील घटक एकत्र येतात. अशा प्रकारे, शक्य तितक्या लोकांना या भाषा शिकणे सोपे जावे. निर्माण केलेल्या भाषेचे उदिष्ट आंतरराष्ट्रीय संभाषण हे आहे. एस्परँटो ही निर्माण केलेली सर्वात प्रसिद्ध भाषा आहे. वॉर्सामध्ये पहिल्यांदा या भाषेची ओळख करून देण्यात आली. त्याचा संस्थापक कलावंत लुडविक.एल.झामेनहोफ होता. त्याच्या मते, सामाजिक अस्थिरतेला संभाषणातील अडथळे हे मुख्य कारण आहे. म्हणून, त्याला अशी भाषा बनवायची होती की, जी लोकांना एकत्र आणेल. त्याबरोबरच, लोकांनी एकमेकांबरोबर समान पातळीवर बोलणे आवश्यक आहे. डॉक्टरचे टोपणनाव आशावादी वाटणारे डॉ. एस्परँटो असे होते. हे असे दर्शविते की, त्याला त्याच्या स्वप्नांमध्ये किती विश्वास होता. परंतु, वैश्विक समजूत ही युक्ती फार जुनी आहे. आतापर्यंत, अनेक वेगवेगळ्या निर्मिलेल्या भाषा विकसित झाल्या आहेत. ते सहनशक्ती आणि मानवी अधिकार या उद्दिष्टांशी संबंधित होते. 120 देशांपेक्षा अधिक देशांतील लोक एस्परँटो या भाषेमध्ये तरबेज आहेत. परंतु, एस्परँटो विरोधात टीका देखील झाल्या. उदा, 70 % शब्दसंग्रह स्त्रोत हा रोमान्स या भाषेमधून आहे. आणि एस्परँटो ही भाषा स्पष्टपणे इंडो-युरोपियन भाषांसारखी आकारास आली आहे. त्याचे वक्ते त्यांचे विचार आणि युक्त्या अधिवेशन आणि मंडळामध्ये व्यक्त करतात. बैठक आणि व्याख्यान नियमितपणे आयोजित केल्या जातात. तर, तुम्ही काही एस्परँटो साठी तयार आहात का आपण एस्परँटो बोलता का आपण एस्परँटो बोलता का - होय, मी एस्परँटो चांगले बोलतो\nContact book2 मराठी - पोलिश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilm.in/2018/05/baya-song-lyrics-in-marathi-maska-video.html", "date_download": "2018-06-19T18:10:25Z", "digest": "sha1:KWOAVIAM5VMBUUM5GWNIEQPKH5ZHCR24", "length": 5457, "nlines": 86, "source_domain": "www.marathifilm.in", "title": "Baya Song Lyrics in Marathi | Maska | Video Song, Mp3, Listen Song | Marathi Film", "raw_content": "\nभल्या सकाळी उठली टोळी\nअन् राईचा पर्वत चिरगुट चिंधी\nअगं बाय बाय बाय\nन्हेलं साठवल्येलं गाठोडं बया\nन्हेलं साठवल्येलं गाठोडं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nन्हेलं साठवल्येलं गाठोडं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nसाळसूद रूप घालतंय घाला\nसाळसूद रूप घालतंय घाला\nशेजार पाजार बेजार झाला\nशेजार पाजार बेजार झाला\nशेजार पाजार बेजार झाला\nशेजार पाजार बेजार झाला\nआचरट गुणं वात्रट चाळा\nआचरट गुणं वात्रट चाळा\nथापांच्या दरीत घसरून मेला\nथापांच्या दरीत घसरून मेला\nथापांच्या दरीत घसरून मेला\nजळक्या सुंभाचं गं येटोळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nजळक्या सुंभाचं गं येटोळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nचॉकलेट चिकी बर्गर खाजा\nचॉकलेट चिकी बर्गर खाजा\nचिमनीची भरारी कावळ्यांची मजा\nचिमनीची भरारी कावळ्यांची मजा\nचिमनीची भरारी कावळ्यांची मजा\nचिमनीची भरारी कावळ्यांची मजा\nहालकट राजा कळकट मिशा\nहालकट राजा कळकट मिशा\nपापांच्या गादीला थापांच्या उशा\nपापांच्या गादीला थापांच्या उशा\nपापांच्या गादीला थापांच्या उशा\nह्यांच्या राशीला गं घोटाळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nह्यांच्या राशीला गं घोटाळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nकेलं पब्लिकचं गं वाटुळं बया\nबय बय बय बया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/three-murders-in-twenty-four-hours/articleshow/63238568.cms", "date_download": "2018-06-19T17:48:24Z", "digest": "sha1:KRLC4YS3IXGSAVWV2K7D6M5TGKA5WKRW", "length": 28934, "nlines": 238, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "three murders in twenty four hours | चोवीस तासांत तीन खून - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nचोवीस तासांत तीन खून\nउपराजधानीत गेल्या चोवीस तासांत तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांची हत्या करण्यात आली. यातील पहिल्या घटनेत तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तडीपार गुंडाने एका युवकाची हत्या केली. दुसऱ्या घटनेत यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा तस्कराची हत्या करण्यात आली. तर तिसऱ्या घटनेत रेल्वेस्थानकावर एका महिलेची हत्या करण्यात आली.\nगांजा चोरल्याच्या संशयातून सुरू झालेल्या वादात शेरू अली मोहम्मद अली याची हत्या करण्यात आली. गोलू उर्फ कुणाल कांबळे आणि त्याचे अन्य दोन साथीदार यांच्यावर त्याच्या हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. शेरूवर एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे अंमली पदार्थाच्या तस्करीकरिता दाखल करण्यात आले होते, हे विशेष. सहा महिन्यांपूर्वीच शेरू कारागृहातून बाहेर आला होता. कारागृहातून बाहेर येताच त्याने आपला गांजातस्करी आणि विक्रीचा व्यवसाय परत एकदा सुरू केला होता. उत्तर नागपुरातील सगळ्यात मोठ्या गांजा तस्करांपैकी एक म्हणून शेरूची ओळख होती. आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातसुद्धा जाळे होते. गोलूवरसुद्धा काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोघे कारागृहात असतानासुद्धा गोलूने शेरूवर कारागृहातसुद्धा हल्ला केला होता, असे सांगितले जाते.\nहत्येची ही घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकता कॉलनी परिसरातील गौसिया मशिदीजवळ घडली. होळीनंतर शेरू आणि गोलू यांच्यातील वाद अधिकच तापला. धूलिवंदन साजरे करण्याच्या उद्देशाने गोलू हा शेरूच्या घरी गेला होता. यावेळी राजलक्ष्मी नावाची एक महिलासुद्धा शेरूकडे होती. तिने आंध्र प्रदेशातून सात किलो गांजा आणला होता. हा गांजा आणि तिचे काही दागिने एका बॅगमध्ये होते. ही बॅग गोलूने चोरल्याचा संशय शेरूला होता. ही बॅग परत करण्याकरिता गोलूने शेरूला २० हजार रुपयांची मागणीसुद्धा केल्याचे सांगितले जात आहे. हा वाद तापल्याने गोलूने त्याचे अन्य दोन साथीदार कुणाल वाघमारे आणि राहुल इंगळे यांच्यासह शेरूच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला चढविला. यात शेरूचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे.\nतडीपार गुंडाने केली हत्या\nतडीपार असलेल्या गुन्हेगाराने चढविलेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना डोबीनगरजवळील बकरामंडी परिसरात बुधवारी रात्री घडली. शेख शफी अब्दुल मजीद (१८, रा. डोबीनगर) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांनी इब्राहिम खान नबी खान (२०, रा. मोमिनपुरा) याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच इब्राहिमला तडीपार करण्यात आले होते. बुधवारी रात्री शफी व त्याचा मित्र शाहरुख खान जावेद खान (२३) हे घरासमोरील टिनाच्या शेडमध्ये मोबाइलवर गेम खेळत होते. इब्राहिम तेथे आला. त्याने दोघांशी वाद घातला. 'तुझ्यामुळे मी तडीपार झालो', असे म्हणत त्याने शफी याच्या डोक्यावर काठीने हल्ला केला व पसार झाला. शाहरुखने मित्रांच्या मदतीने शफी याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारा दरम्यान शफीचा मृत्यू झाला.\nसतत गजबजलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरील ओव्हरब्रिजखाली रुबिना सलीम खान (३७) या महिलेची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली. रुबिना यांचा रेल्वेस्थानकासमोरील पुलाखाली लिंबू सरबताचा ठेला होता. शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास रुबिना या त्यांच्या ठेल्यावर उभ्या होत्या. यावेळी तीन ते चारजण तेथे आले. रुबिना यांचा त्यांच्याशी वाद झाला. या चारही आरोपींनी रुबिना यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत खराबे आणि त्यांचा ताफा तातडीने घटनास्थली पोहोचला. रेल्वेस्थानकासमोरील काही ठेलेवाल्यांशी रुबिना यांचा वाद असल्याचे सांगितले जाते. परंतु, त्यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे आणि कोणी केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nआणखी माहिती : हत्या | नागपूर | उपराजधानी | Nagpur | Murder\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबाळाचं नाव ठेवण्यासाठी थेट मतदान\nपाच जणांची हत्या जादुटोण्यातून \nराहुल गांधी यांचे ‘दूर’दर्शन\nगडलिंग, सेन, ढवळेंसाठी 'सोशल' कॅम्पेन\n1चोवीस तासांत तीन खून...\n2छोट्या राज्यांचे स्वप्न राजकीय फंडा...\n3वीज कर्मचारी, अभियंते दोन दिवसांच्या संपावर...\n5३१ पर्यंत करा करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण...\n6आग लागल्यास पंखे होणार बंद...\n7चार पातळ्यांवर होणार वाहतूक...\n8‘त्या’ शासन निर्णयाला स्थगिती...\n9अखेर बछडा आईबरोबर निघून गेला\n10दारू दुकानाविरोधात महिलांचा एल्गार...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/anil-kangle-write-article-muktapeeth-118500", "date_download": "2018-06-19T18:50:49Z", "digest": "sha1:6G7GGMKZRXH5XBGQ2XXN7WLLQC5VQLNJ", "length": 18356, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "anil kangle write article in muktapeeth तत्परता | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 23 मे 2018\nपरदेशात विशेषतः अमेरिकेतील प्रशासकीय तत्परतेबाबत आपण नेहमी ऐकत असतो. परंतु मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कारण कोणतेही असतो, या ठिकाणी विलक्षण वेगाने सेवा दिली जाते.\nपरदेशात विशेषतः अमेरिकेतील प्रशासकीय तत्परतेबाबत आपण नेहमी ऐकत असतो. परंतु मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कारण कोणतेही असतो, या ठिकाणी विलक्षण वेगाने सेवा दिली जाते.\nकॅलिफोर्नियामधील सॅनहोजे येथे काही महिन्यांपूर्वी असताना एकदा रात्री आठच्या दरम्यान मीना (पत्नी) कोपरगाव येथे तेथील लॅंडलाइनवरून फोन लावत होती. फोन लावताना 01191 लावून मग आपला मोबाईल नंबर लावायचा, तर तिच्या हातून चुकून अगोदर 911 लागला. समोरून कुणीतरी इंग्लिशमध्ये बोलल्यामुळे तिने रॉंग नंबर लागला असेल, असे म्हणून लगेच बंद केला. पाच मिनिटांनी फोन वाजला, तर स्वातीने (सून) उचलला. तो फोन पोलिसाचा होता, तिने सांगितले, चुकून लागला व पत्ता विचारल्यावर तोही सांगितला. फोन ठेवल्यानंतर ती म्हणाली, \"बहुतेक आपल्याकडे पोलिस येतील'' असे म्हणाल्यानंतर मीना घाबरली. यावर श्रीपाद (मुलगा) म्हणाला, \"आई, तू काळजी करू नकोस मी बघतो. 10 मिनिटांनी बेल वाजली. श्रीपादने दार उघडले. दारात दोन पोलिस उभे होते. श्रीपादने त्यांना आतमध्ये घेतले व आई भारतातून आली असून, चुकून रॉंग नंबर लागला, असे सांगितले. तरीही ते एक मिनिट उभे राहिले. सर्व ठिकाणी नजर फिरवली. थोडा वेळ थांबून, ओ.के. म्हणून ते निघून गेले. ते गेल्यावर मी स्वातीला विचारले, \"तू तर सांगितले होते, की चुकून नंबर लागला आहे,'' त्यावर स्वातीने म्हणाली, \"त्यांच्या कल्पनेप्रमाणे कदाचित येथे दहशतवादी किंवा चोर असेल तर, त्यांच्या दहशतीमुळे तुम्ही फोन लगेच बंद केला असेल, म्हणून ते खात्री करून गेले.'' पाच मिनिटांनी मी खिडकीतून बघितल्यावर काही अंतरावर पोलिसांच्या गाडीचे रेड लाइट चमकत होते. यातली गंमत अशी, की हा लॅंडलाइन पूर्वी श्रीपाद राहत असलेल्या न्यू हॅमशायरमधील रजिस्टर होता. न्यू हॅमशायर ते कॅलिफोर्निया म्हणजे आपल्याकडील काश्‍मीर ते कन्याकुमारीपेक्षाही जास्त अंतर. मीनाने लावलेला फोन न्यू हॅमशायरमधील पोलिसांनी उचलला. त्यांनी सॅनहोजेमधील पोलिसांना कळवले व ते आमच्याकडे आले. हे सर्व रामायण घडले फक्त 15 मिनिटांत.\nश्रीपाद न्यू हॅमशायर येथे असताना खुशी तेव्हा एक वर्षांची होती. ती रांगत असताना कसला तरी कोपरा लागून डोळ्याच्या वर छोटी जखम झाली व रक्त येऊ लागले. त्यामुळे घाबरून स्वातीने लगेच 911 ला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली, तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. अवघ्या काही मिनिटांमध्ये बाहेर सायरनचे आवाज येऊ लागले. मी गॅलरीत जाऊन बघतो, तर बाहेर एक पोलिस व्हॅन, एक ऍम्ब्युलन्स व फायर ब्रिगेड उभ्या होत्या. दोन पोलिस आतमध्ये आले. मग डॉक्‍टर आले, त्यांनी बघेपर्यंत जखम छोटी असल्यामुळे रक्त येणे थांबले होते. त्यावर काहीही करू नका, आपोआप बरे होईल असे सांगून सर्व निघून गेले.\nसाधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट श्रीपादला वयाच्या 33 व्या वर्षी हार्टऍटॅक आला होता. तो दुपारी घरी आला व स्वातीला म्हणाला, मला अस्वस्थ वाटते आहे. परंतु त्याचा चेहरा बघितल्यानंतर तिच्या लगेच लक्षात आले व तिने 911 ला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली व अवघ्या पाच मिनिटांत एक पोलिस व्हॅन, एक ऍम्ब्युलन्स व एक फायर ब्रिगेड आली. त्यांनी श्रीपादला ऍम्ब्युलन्समध्ये घेऊन 10 मिनिटे तिथेच इमर्जन्सी ट्रीटमेंट दिली व लगेच हॉस्पिटलला नेले. बरोबर त्याचा मित्र कुणाल नवले होता. मुले लहान असल्यामुळे स्वाती एक तासाने हॉस्पिटलला पोचली. तोपर्यंत श्रीपादची ऍन्जिओप्लास्टी झालेली होती. डॉक्‍टरांनी सांगितले अजून 10 मिनिटे उशीर झाला असता तर काहीपण होऊ शकले असते. यावरून गांभीर्य लक्षात यावे. खरंच केवढी ही तत्परता. श्रीपादच्या ऍन्जिओस्प्लास्टीनंतर सांगितले होते, अजूनही एक क्‍लॉट आहे. परंतु त्याचा विचार आपण सहा महिन्यांनंतर करू. परंतु दोन महिन्यांनंतर श्रीपाद चेकअपसाठी गेला असता, तो क्‍लॉट त्यांना कुठेही दिसला नाही. यावर डॉक्‍टरही आश्‍चर्यचकित झाले. जेव्हा त्यांनी हे स्वातीला सांगितले, तेव्हा ती म्हणाली, ही श्री साईबाबांची कृपा.\nआम्हाला स्वातीने फोन करून सांगितल्यानंतर आम्ही खूप घाबरून गेलो. पूर्णवेळ गृहिणी असलेल्या मीनाला मी विचारले, \"\"तू एकटी अमेरिकेला जाशील का'' कदाचित इतिहासातील हिरकणी तिच्यात जागी झाल्यामुळे असेल, ती लगेच हो म्हणाली. तिसऱ्या दिवशी ती अमेरिकेला गेली. कुणाल तिला घ्यायला आला होता. तोपर्यंत श्रीपादला कल्पना नव्हती, की आई येत आहे. जेव्हा बेल वाजली व स्वातीने दार उघडले, आईला समोर बघून तिघांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. दीड महिना राहून मीना इकडे आली, कारण तोपर्यंत मुलीचे लग्न ठरवून, साखरपुडा ठरला होता.\nइंग्लंडची वन-डेमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या\nनॉटिंगहॅम : मायदेशातील आगामी विश्वकरंडकाचे यजमान असलेल्या इंग्लंडने वन-डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. विशेष म्हणजे विद्यमान...\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nयेरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या\nनांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/LocalCrime/2017/03/18225545/news-in-marathi-bhivandi-viral-video-couple.vpf", "date_download": "2018-06-19T17:51:00Z", "digest": "sha1:YV4E727FQMN3VFHTQBUAGGPTS64TFXKE", "length": 12278, "nlines": 236, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "news in marathi bhivandi, viral video couple , भररस्त्यात मिठी मारणाऱ्या ‘त्या’ प्रेमी युगुलाच्या व्हायरल व्हिडिओला कलाटणी", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - वारजे येथे हॉटेलमालकाची आत्महत्या, विष प्राशन करत संपवले जीवन\nनांदेड : आठवडाभरापासून पाऊस गायब, धर्माबाद, देगलूर, बिलोलीतील भातशेती धोक्यात\nठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू\nभररस्त्यात मिठी मारणाऱ्या ‘त्या’ प्रेमी युगुलाच्या व्हायरल व्हिडिओला कलाटणी\nठाणे - रागावलेल्या प्रेयसीची मनधरणी करताना प्रियकराने वाहतूक कोंडी केली. त्यानंतर या प्रेमी युगलांनी भर रस्त्यात एकमेकांना मिठ्या मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहून काही तरुणांची माथी भडकल्याने त्यांनी त्या प्रियकराचे अपहरण करून त्याला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने त्याच्याकडून माफीनाम्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nअतिरिक्त आयुक्तांना ८ लाखांची लाच घेताना अटक;...\nठाणे - भ्रष्टाचाराचे माहेरघर अशी ओळख असलेल्या कल्याण\nपाहा, लाचखोर संजय घरतची वादग्रस्त कारकीर्द\nठाणे - कल्याण डोबिंवली महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय घरत\nरुम शोधणाऱ्या महिलेला चोर समजून जमावाची बेदम...\nऔरंगाबाद - जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूज परिसरात\nप्रेयसीसोबत लग्नाच्या परवानगीसाठी ५ लाखांची...\nमुंबई - प्रेयसीसोबत लग्न करण्याची परवानगी देण्यासाठी पतीने\nफेसबुकची मैत्री पडली विवाहितेला महागात,...\nठाणे - फेसबुकची मैत्री कल्याण-मुरबाड रोड येथील एका विवाहित\nदौंडच्या आयसीआयसीआय बँकेवर दरोडा; चोरटा...\nपुणे - दौंड तालुक्यातील पारगाव येथील आयसीआयसीआय बँकेत आज (१६\nकोटींच्या दरोड्यात आंगडीया कार्यालयातील कर्मचारीच निघाला मुख्य सुत्रधार मुंबई - भुलेश्वर\nपवनकर हत्याकांड जादुटोण्याच्या उद्देशातून घडल्याचा संशय नागपूर - उपराजधानीला हादरवून\nVIDEO जुन्या ब्रॅण्डेड दारूच्या बाटल्यांत बनावट दारू, टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश ठाणे - जुन्या दारूच्या\n२० रुपयांवरून वाद, रिक्षाचालकाच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू पुणे - रिक्षावाला आणि\nपुर्णा पाटबंधारे विभागातील दोन लिपीक एसीबीच्या जाळ्यात हिंगोली- एकीकडे आपण म्हणतो की,\nतीन मोबाईल चोर गजाआड नागपूर- नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल\nबोनी कपूरच्या मुलांची छायाचित्रे इंटरनेटवर...\nसैन्याशी असलेले बॉलिवूडकरांचे संबंध\nका लपवून घेत होता टायगर स्वत:ला दिशाच्यामागे\nडब्बू अंकलच्या डान्स स्टेप्सवर गोविंदा झाला...\nही' बायोपिक चित्रपट येणार आगामी काळात ...\n२०१८ आयफा अॅवॉर्डमध्ये रेखा देणार चाहत्यांना...\nनेहा मलिकचा हटके अंदाज...\nपूजा बेदीची मुलगी आहे चंदेरी दुनियेत एक पाऊल...\n'६०० जवान शहीद झाल्यानंतर पाठिंबा काढण्याची अक्कल आली \nमुंबई - जम्मू काश्मीरमध्ये\nपती व मुलीसोबतच्या न्यूड फोटोमुळे सनी लियोन नेटीझन्सकडून ट्रोल.. मुंबई - कोणत्याही\nसाईवो व्हेजिटेबल तुम्ही दूपारच्या जेवणात खाऊ शकता इंडो चायनीज साईवो व्हेजिटेबल. ही डिश\nमोदींच्या फिटनेस चॅलेंजची राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून उडवली टर मुंबई - मनसे अध्यक्ष राज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/distribution-custard-apple-trees-marriage-igatpuri-119177", "date_download": "2018-06-19T18:46:32Z", "digest": "sha1:54FHWWNS3DJA7LSOI7FANSXMSKQL2WOY", "length": 13096, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "distribution of custard apple trees in marriage in igatpuri लग्नात आलेल्या पाहुण्यांना वाटली सिताफळाची रोपे | eSakal", "raw_content": "\nलग्नात आलेल्या पाहुण्यांना वाटली सिताफळाची रोपे\nशुक्रवार, 25 मे 2018\nइगतपुरी : लग्नातील धुम म्हटले की डोळ्यासमोर लगेच उभे राहते. ते म्हणजे मानपान त्यामध्ये टॉवेल, टोपी, पातळ, शाल, साडी,कपडे अशा पद्धतीचा मानपान आलेल्या पाहुण्यांना द्यावा लागतो लग्नसंमारंभात अशा प्रकारच्या चालत आलेल्या अनिष्ठ रुढी-परंपरानी लग्न करणाऱ्या मालकाचे कंबरडेच मोडले जात आहे. त्यातुन एखादा चुकुन न कळत मानपान देण्याचा राहिला तर तो लगेच मानपान न मिळाल्याचा राग मनावर घेत जणु लग्नात सहभागी न होत बहिष्कारच टाकतो.\nइगतपुरी : लग्नातील धुम म्हटले की डोळ्यासमोर लगेच उभे राहते. ते म्हणजे मानपान त्यामध्ये टॉवेल, टोपी, पातळ, शाल, साडी,कपडे अशा पद्धतीचा मानपान आलेल्या पाहुण्यांना द्यावा लागतो लग्नसंमारंभात अशा प्रकारच्या चालत आलेल्या अनिष्ठ रुढी-परंपरानी लग्न करणाऱ्या मालकाचे कंबरडेच मोडले जात आहे. त्यातुन एखादा चुकुन न कळत मानपान देण्याचा राहिला तर तो लगेच मानपान न मिळाल्याचा राग मनावर घेत जणु लग्नात सहभागी न होत बहिष्कारच टाकतो.\nअशा प्रकारच्या अफाट खर्च न झाल्याने एवढ्या पैशामध्ये गरीब घराण्यातील मुला-मुलीचे लग्न होते. यावर उपाय म्हणुन इगतपुरी तालुक्यातील मायदरा येथील शिक्षक नामदेव भालेराव यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये एक वेगळा आदर्श ठेवत तसेच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यादृष्टीने मांडवासाठी आलेल्या पाहुण्यांना मानपान न देता 1 हजार 100 सिताफळ रोपे देण्यात आले.लग्नसंमारंभात एक वेगळा आदर्श ठेवल्याने तालुक्यातुन सर्वत्र कौतुक होत आहे.\nयासाठी साधारणता दहा ते 11 हजार इतका खर्च लागला असुन यासाठी शिक्षक अविनाश भांड यांचे महत्वाचे सहकार्य लाभले. यावेळी जि.प.सदस्य हरिदास लोहकरे, ह.भ.प .डॉ .पंकज दूरगुडे, रत्नाकर गवारी, किरण एलम रमेश शिंदे, संदिप पवार, जालिंदर गभाले नामदेव केवारे, अॅड .भास्कर केवारे, विक्रम भांगे, निवृत्ती लोहकरे, दत्तू केवारे सह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.\nआजकाल लग्नसंमारंभात अफाट खर्च होत असतो.आणि होणारा खर्च हा विनाकारण असतो. भालेराव सरांनी आपल्या पुतणीच्या लग्नात सिताफळाची रोपे देत एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. याचा आदर्श तालुक्यातील इतरांनीही घ्यावा जेणेकरुन विनाकारण खर्चाला आळा बसेल.\n- हरीदास लोहकरे जि.प.सदस्य, खेड- टाकेद गट\nआधीच्या उमेदवाराकडून मतदारांचा भ्रमनिराश - विनायक राऊत\nकुडाळ - शिवसेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय मोरे यांना पाचही जिल्ह्यात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीच्या उमेदवाराने...\nकाश्मीरमधील कलम 370 हटवल्यास काय होईल\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युती होण्यापूर्वीपासून जम्मू काश्मीरमधील कलम 370 हा मुद्दाही चांगलाच गाजला होता. हा मुद्दा आता पुन्हा उफाळून...\nभर पावसाळ्यात परभणीत 32 टॅंकर\nपरभणी : पावसाळा सुरु होऊन 19 दिवस झाले असले तरी अद्याप पाणी परतले नसल्याने परभणी जिल्ह्यातील 22 गावे व 13 वाडी-तांड्यावर 32 टॅंकरने पाणी पुरवठा...\nखेडेकरांवर अब्रुनुकसानीचा दावा - रामदास कदम\nखेड - माझ्या प्रयत्नाने केंद्र सरकारकडून विमान मंजूर करून आणले. त्यासाठी अभिनंदन करायचे सोडून बदनामी केल्याप्रकरणी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर...\nमुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी 29 जूनचा मुहूर्त निश्‍चित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/gul-panag-aaps-star-campaigner-punjab-26355", "date_download": "2018-06-19T18:35:16Z", "digest": "sha1:WPOYUI56BQKBHZWX2MN7JP6GG7C2FFGX", "length": 10618, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "gul panag aap's star campaigner in punjab पंजाबमध्ये गुल पनाग 'आप'ची स्टार प्रचारक | eSakal", "raw_content": "\nपंजाबमध्ये गुल पनाग 'आप'ची स्टार प्रचारक\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nचंडीगड : आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणूक प्रचाराची धुरा अभिनेत्री गुल पनाग, कुमार विश्वास यांच्या खांद्यावर सोपविली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः प्रचाराचे नेतृत्व करीत आहेत.\nआपने या निवडणुकीसाठी 40 जणांची नावे निश्‍चित केली असून, त्यामध्ये दलित कार्यकर्ते बंतसिंग झाब्बर, संजय सिंग, भागवंत मन गुरुप्रीतसिंग आदींचा यात समावेश आहे.\nचंडीगड : आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणूक प्रचाराची धुरा अभिनेत्री गुल पनाग, कुमार विश्वास यांच्या खांद्यावर सोपविली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः प्रचाराचे नेतृत्व करीत आहेत.\nआपने या निवडणुकीसाठी 40 जणांची नावे निश्‍चित केली असून, त्यामध्ये दलित कार्यकर्ते बंतसिंग झाब्बर, संजय सिंग, भागवंत मन गुरुप्रीतसिंग आदींचा यात समावेश आहे.\nपंजाबमधील 30 टक्के दलित मतांवर डोळा ठेवून आपने पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या बंतासिंग झाब्बर यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nशमिता शेट्टीचा फॉलोअर्सना अनफॉलो करण्याचा सल्ला\n‘फादर्स डे’च्या निमित्ताने शमिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात शिल्पा आणि ती वडिलांच्या प्रतिमेवर फुलं अर्पण करताना दिसत...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\n'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी\nमुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा...\nपदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष - अशोक जाधव\nदेवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/auric-policy-19297", "date_download": "2018-06-19T17:47:49Z", "digest": "sha1:S7LUDLKSSPBZFAXWXSN7YNFOU62573EF", "length": 19969, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "auric policy दीड वर्षात बांधकाम सुरू न केल्यास भूखंड ताब्यात घेणार | eSakal", "raw_content": "\nदीड वर्षात बांधकाम सुरू न केल्यास भूखंड ताब्यात घेणार\nगुरुवार, 8 डिसेंबर 2016\nऑरिकमधील भूखंड वाटपाचा दुसरा टप्पा पुढील महिन्यात\nऔरंगाबाद - गुंतवणूक म्हणून \"औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी'मध्ये (ऑरिक) भूखंड घेऊन ठेवण्याचा विचार करीत असाल तर तसा विचार करू नका. नुकसान होईल. भूखंड विकासाच्या बाबतीत \"औरंगाबाद इंडस्ट्रीअल टाऊनशिप लि.'ने (एआयटीएल) कडक धोरणे आखली आहेत. लघु आणि मध्यम उद्योगांनी भूखंड मिळताच दीड वर्षात आराखडा मंजूर करून कामाला सुरवात केली पाहिजे. तीन वर्षांत कारखाना उभा राहिला पाहिजे.\nमोठ्या उद्योगांसाठी काम सुरू करण्याची मुदत दोन वर्षांची असेल, अशी माहिती \"ऑरिक'चे सहव्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील यांनी दिली.\nऑरिकमधील भूखंड वाटपाचा दुसरा टप्पा पुढील महिन्यात\nऔरंगाबाद - गुंतवणूक म्हणून \"औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी'मध्ये (ऑरिक) भूखंड घेऊन ठेवण्याचा विचार करीत असाल तर तसा विचार करू नका. नुकसान होईल. भूखंड विकासाच्या बाबतीत \"औरंगाबाद इंडस्ट्रीअल टाऊनशिप लि.'ने (एआयटीएल) कडक धोरणे आखली आहेत. लघु आणि मध्यम उद्योगांनी भूखंड मिळताच दीड वर्षात आराखडा मंजूर करून कामाला सुरवात केली पाहिजे. तीन वर्षांत कारखाना उभा राहिला पाहिजे.\nमोठ्या उद्योगांसाठी काम सुरू करण्याची मुदत दोन वर्षांची असेल, अशी माहिती \"ऑरिक'चे सहव्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील यांनी दिली.\n\"ऑरिक'मधील शेंद्रा औद्योगिक पार्कचे 49 भूखंड सध्या वाटपासाठी काढले आहेत. उर्वरित भूखंड वाटपाचा दुसरा टप्पा जानेवारी किंवा फेब्रुवारीत सुरू होईल. तोपर्यंत शेंद्रामधील बऱ्याचशा पायाभूत सुविधा मार्गी लागलेल्या असतील. भूखंडाचा दर प्रति चौरस मीटर 3,200 रुपये असा काढला आहे. तो सध्या जास्त वाटू शकतो. मात्र, हा दर भूसंपादन खर्च आणि तेथे विकसित करण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा खर्च यांचा विचार करून ठरविण्यात आला आहे. पाणी, वीज, ब्रॉडबॅण्ड यांची जोडणी थेट भूखंडापर्यंत दिली जाईल. भूखंड वाटपासाठी तज्ज्ञांचे पथक असेल. संबंधित अर्जदाराचे शिक्षण, अनुभव, बॅंक कर्ज, प्रकल्प, त्याची व्यवहार्यता अशा अनेक मुद्यांवर गुणांकन केले जाईल. ऑरिकमध्ये भूखंड हस्तांतरित करता येणार नाही. ऑरिकअंतर्गतच उद्योग विस्तारीकरणासाठी अतिरिक्त भूखंड उपलब्ध करून देण्याचा विचार होईल. इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांची ऑरिकमध्ये विस्तारीकरणाची तरतूद सध्या तरी नाही.\nऑरिकमधील भूखंड वाटपाची ऑनलाईन प्रक्रिया उद्योजक व नागरिकांना कळावी याकरिता बुधवारी (ता. सात) एमजीएमच्या रुक्‍मिणी सभागृहात एआयटीएलतर्फे कार्यशाळा झाली. श्री. पाटील यांनी यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसनही केले. व्यासपीठावर एआयटीएलचे संचालक व मानव विकास मिशन आयुक्त भास्कर मुंडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे उपस्थित होते. श्री. मुंडे व श्री. वायाळ यांनीही मार्गदर्शन केले.\nस्टार्टअप व आयटीसाठी गाळे\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योगांकरिता सव्वातीन एकरचा भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय स्टार्टअप उद्योजक किंवा कमी जागेची आवश्‍यकता असलेल्या आयटी उद्योगांकरिता ऑरिक हॉल या इमारतीमध्ये भाडेतत्वावरील कार्यालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ऑरिक हॉलमध्ये दीड लाख चौरस फूट जागा उपलब्ध असेल. ती आयटी किंवा स्टार्टअप उद्योजक घेऊ शकतात. छोट्या उद्योजकांसाठी, स्टार्टअप उद्योगांनाही येथे संधी आहे. दहा एकर क्षेत्रावर गाळे निर्माण केले जातील. भाडेतत्वावर ते दिले जातील. दहा एकर क्षेत्राच्या विकासासंदर्भात सध्या आम्ही विविध विकासकांशी चर्चा करीत आहोत.\nमोबाईल उत्पादक कंपन्यांशी बोलणी\nकाही मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक व मोबाईल कंपन्यांशी आमची सध्या चर्चा सुरू आहे. हे उद्योग येथे यावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nत्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. सध्या त्यांची नावे उघड करता येणार नाहीत. मात्र कमी जागेत जास्त रोजगार निर्माण करणारे हे उद्योग असतील.\nबिडकीनमध्ये प्लास्टिक क्‍लस्टर निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ऑरिकसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष हेतू कंपनीमार्फतच क्‍लस्टरचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविता येऊ शकतो का याचा सध्या अभ्यास करीत आहोत.\nबंद निविदा पध्दतीवर उद्योजकांचे आक्षेप\nएका भूखंडासाठी एकापेक्षा जास्त मागणी असल्यास त्या भूखंडासाठी क्‍लोज बिडिंग (बंद निविदा) पध्दत न अवलंबिता चिठ्ठी टाकून किंवा लकी ड्रॉ काढून त्याचे वाटप केले जावे. बंद निविदा पध्दतीने भूखंडांचे दर वाढविले जाऊ शकतात. त्यामुळे छोट्या उद्योजकांना असे भूखंड मिळू शकणार नाहीत.\nनंतर ज्या दरात हे भूखंड गेलेत त्याच दरात तुम्ही पुढील भूखंड विकाल अशी तक्रार उपस्थित उद्योजकांनी केली. कमी संख्येने भूखंड विक्रीसाठी काढल्यावर बंद निविदेद्वारे लिलाव वाढू शकतात. त्यामुळे मोठ्या संख्येने एकाचवेळी भूखंड वाटपासाठी काढले जावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बंद निविदा पध्दत ही एमआयडीसीनेही स्वीकारली आहे.\nपारदर्शकतेसाठी आम्हीही तीच पध्दत अवलंबीत आहोत. यानंतर आम्ही मोठ्या संख्येने भूखंड वाटपासाठी काढण्याचा प्रयत्न करू. पहिल्या टप्प्यात फक्त 49 भूखंडच वाटपासाठी काढण्यामागचा उद्देश हा मार्केटमधील प्रतिसाद तपासणे हा होता, असे स्पष्टीकरण श्री. पाटील यांनी दिले.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nपाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली\nनांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sour-sweet-bore-season-16795", "date_download": "2018-06-19T18:05:54Z", "digest": "sha1:6LQFJORILEKKNQSWB2CN5TMLFFV6HIM4", "length": 13360, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sour-sweet bore of the season आंबट-गोड बोरांचा हंगाम आला | eSakal", "raw_content": "\nआंबट-गोड बोरांचा हंगाम आला\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nपुणे - नारंगी, पिवळसर, लालसर रंगाची आणि विविध आकारांची चवीला आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. पाऊस चांगला झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम समाधानकारक राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.\nपुणे - नारंगी, पिवळसर, लालसर रंगाची आणि विविध आकारांची चवीला आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. पाऊस चांगला झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम समाधानकारक राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.\nदिवाळीच्या सुमारास बाजारात बोरांची आवक सुरू होते. ती हळूहळू वाढत जाते, डिसेंबर, जानेवारी महिन्यात बोरांचा हंगाम बहरात असतो. फेब्रुवारी महिन्यात हा हंगाम संपतो. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने बोरांचे उत्पादन कमी झाले होते. यंदा पावसाने हात दिल्याने बाजारात आवक वाढू लागली आहे. मार्केट यार्डात सरासरी प्रति दिवस 500 ते 600 गोण्या इतकी आवक होत आहे. ती पुढील काळात आणखी वाढेल. सध्या बाजारात सोलापूर जिल्ह्यातील आष्टी, मोहोळ, खंडाळी आदी गावांतून बोरांची आवक होत आहे. यामध्ये चमेली, चेकनट, उमराण या बोरांचा समावेश आहे. राजस्थानात उत्पादन होणारी चन्या-मन्या ही बोरे पुण्याच्या बाजारात येत आहे. नगर जिल्ह्यातून \"बकुळा' या प्रकाराच्या बोरांची आवक साधारण जानेवारी महिन्यात सुरू होईल. त्याचप्रमाणे \"ऍपल बोरा'ची आवक त्याच काळात सुरू होईल. आकाराने मोठे, रंगाने हिरवे आणि गर जास्त असलेले ही बोरे आता लोकप्रिय होऊ लागले आहे.\nयाबाबत व्यापारी अरविंद शहा म्हणाले, \"\"बोरांची आवक वाढली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत ती चांगली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने बोरांना सध्या भाव मिळत आहे. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे अशा भागातील उत्पादनावर परिणाम झाला आहे. उजनी धरणाच्या कालव्यातून पाणी मिळणाऱ्या बोरांच्या बागांतून उत्पादन चांगले आहे. यावर्षी हंगाम समाधानकारक राहील.''\nआष्टी गावातील बोर उत्पादक शेतकरी मोतीराम कदम म्हणाले,\"\"सोलापूर जिल्ह्या यावर्षी पाऊस उशिरा झाला. तसेच परतीचा पाऊसही कमी झाला. त्यामुळे बोरांचे उत्पादन कमी होणार आहे. झाडांची निगा वर्षभर राखावी लागते. तसेच औषध फवारणी, छाटनी करावी लागते. साधारणपणे प्रति एकर दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळते.''\nबोरांचे भाव पुढील प्रमाणे (प्रति दहा किलो)\nचमेल : 220 रुपये\nचेकनट : 600-700 रुपये\nउमराण : 150-200 रुपये\nचन्या-मन्या : 250-300 रुपये\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा...\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद...\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nसंपामुळे कोल्हापूरातून दक्षिण भारतात जाणारी माल वाहतुक ठप्प\nकोल्हापूर - इंधन दरवाढ कमी करावी तसेच माल वाहतुक भाड्यात वाढ व्हावी यासह विविध माण्यासाठी ऑल इडीया कॉम्फ्युडरेशन ऑफ गुडस व्हेईकल्स ओनर्स...\nकालव्याला सरंक्षण भिंत नाही\nपुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%A6-%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-06-19T18:31:24Z", "digest": "sha1:PRSXFJ4HZQHFGA46NKJFNKZCN2MNQ6QM", "length": 13493, "nlines": 137, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "द. भा. धामणस्कर | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on जून 18, 2018 by सुजित बालवडकर\t• Posted in द. भा. धामणस्कर\t• Tagged द. भा. धामणस्कर\t• यावर आपले मत नोंदवा\nउत्साहाने घरचा आकाशकंदील करण्याच्या वयात त्यांना\nपरोपरीने सजवून विकणारी ही मुले या\nदिवाळीची खरेदी करीत हिंडणा-या\nश्रीमंत गर्दीची कुणीच लागत नाहीत…\nत्यांचे खानदान मुळातच वेगळे :\nती आली आहेत उपासमारीच्या अर्धपोटी संसारातून;\nदेशोधडीला लागलेल्या कुटुंबांतून; Continue reading →\nPosted on जुलै 25, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in द. भा. धामणस्कर\t• Tagged द. भा. धामणस्कर\t• 2 प्रतिक्रिया\nप्राक्तनाचे संदर्भ, द. भा. धामणस्कर\nPosted on फेब्रुवारी 15, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in द. भा. धामणस्कर\t• Tagged द. भा. धामणस्कर\t• १ प्रतिक्रिया\nप्राक्तनाचे संदर्भ, द. भा. धामणस्कर\nफुलता येत नाही म्हणून\nPosted on जानेवारी 28, 2016 by सुजित बालवडकर\t• Posted in द. भा. धामणस्कर\t• Tagged द. भा. धामणस्कर\t• यावर आपले मत नोंदवा\nप्राक्तनाचे संदर्भ – प्राक्तनाचे संदर्भ\nPosted on जुलै 9, 2015 by सुजित बालवडकर\t• Posted in द. भा. धामणस्कर\t• Tagged द. भा. धामणस्कर\t• यावर आपले मत नोंदवा\n– “बरेच काही उगवुन आलेले”, द भा धामणस्कर\nPosted on जून 9, 2015 by सुजित बालवडकर\t• Posted in द. भा. धामणस्कर\t• Tagged द. भा. धामणस्कर\t• यावर आपले मत नोंदवा\nPosted on मार्च 23, 2015 by सुजित बालवडकर\t• Posted in द. भा. धामणस्कर\t• Tagged द. भा. धामणस्कर\t• यावर आपले मत नोंदवा\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-06-19T18:02:40Z", "digest": "sha1:A44R6CEEPOBJ5HXMC4UH5BNC5HJCK3L3", "length": 10283, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रान्सचे पहिले साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\n← १८०४ – १८१५ →\n१८१२ सालचे आपल्या सर्वोच्च शिखरावर असतानाचे फ्रेंच साम्राज्य.\nराष्ट्रीय चलन फ्रेंच फ्रँक\nआजच्या देशांचे भाग आंदोरा\nफ्रान्सचे साम्राज्य (फ़्रेंच:Empire Français) फ्रान्सचे मोठे साम्राज्य, फ्रान्सचे पहिले साम्राज्य किंवा नेपोलियनिक साम्राज्य या नावांनीही ओळखले जाणारे नेपोलियन बोनापार्टचे हे साम्राज्य होते. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील ही एक मोठी शक्ती होती.\nडिसेंबर २, १८०४ रोजी नेपोलियन सम्राट झाला. त्याने ऑस्ट्रिया, प्रशिया, रशिया, पोर्तुगाल व मित्रराष्ट्रे यांविरुद्धचे तिसर्‍या संघाचे युद्ध जिंकले. ऑस्टर्लिट्झची लढाई (१८०५) व फ्रीडलँडची लढाई (१८०७) ही त्याची युद्धे उल्लेखनीय आहेत. दोन वर्षांचा युरोपातील रक्तपात तिल्सितच्या तहामुळे जुलै १८०७ रोजी संपुष्टात आला.\nनेपोलियनने लढलेली युद्धे एकत्रितपणे नेपोलियोनिक युद्धे म्हणून ओळखली जातात. ही युद्धे पश्चिम युरोपपासून पोलंडपर्यंत लढली गेली.\nअ‍ॅकेडियन · इजिप्शियन · कुशाचे राज्य · पुंताचे राज्य · अ‍ॅझानियन · असिरियन · बॅबिलोनियन · अ‍ॅक्सुमाइट · हिटाइट · आर्मेनियन · पर्शियन (मीड्ज · हखामनी · पर्थियन · सासानी) · मॅसिडोनियन (प्टॉलेमिक · सेल्युसिद) · भारतीय (मौर्य · कुषाण · गुप्त) · चिनी (छिन · हान · जिन) · रोमन (पश्चिमी · पूर्वी) · टेओटिवाकान\nबायझेंटाईन · हूण · अरब (रशिदुन · उमायद · अब्बासी · फातिमी · कोर्दोबाची खिलाफत · अय्युबी) · मोरक्कन (इद्रिसी · अल्मोरावी · अल्मोहद · मरिनी) · पर्शियन (तहिरिद · सामनिद · बुयी · सल्लरिद · झियारी) · गझनवी · बल्गेरियन (पहिले · दुसरे) · बेनिन · सेल्झुक · ओयो · बॉर्नू · ख्वारझमियन · आरेगॉनी · तिमुरिद · भारतीय (चोळ · गुर्जर-प्रतिहार · पाल · पौर्वात्य गांगेय घराणे · दिल्ली) · मंगोल (युआन · सोनेरी टोळी · चागताई खानत · इल्खानत) · कानेम · सर्बियन · सोंघाई · ख्मेर · कॅरोलिंजियन · पवित्र रोमन · अंजेविन · माली · चिनी (सुई · तांग · सोंग · युआन) · वागदोवु · अस्तेक · इंका · श्रीविजय · मजापहित · इथिओपियन (झाग्वे · सॉलोमनिक) · सोमाली (अजूरान · वर्संगली) · अदलाई\nतोंगन · भारतीय (मराठे · शीख · मुघल) · चिनी (मिंग · छिंग) · ओस्मानी · पर्शियन (सफावी · अफ्शरी · झांद · काजार · पहलवी) · मोरक्कन (सादी · अलोइत) · इथियोपियन · सोमाली (देर्विश · गोब्रून · होब्यो) · फ्रान्स (पहिले · दुसरे) · ऑस्ट्रियन (ऑस्ट्रॉ-हंगेरीयन) · जर्मन · रशियन · स्वीडिश · मेक्सिकन (पहिले · दुसरे) · ब्राझील · कोरिया · जपानी · हैती (पहिले · दुसरे)\nपोर्तुगीज · स्पॅनिश ·डॅनिश · डच · ब्रिटिश · फ्रेंच · जर्मन · इटालियन · बेल्जियन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०१३ रोजी १६:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/strategic-balance-required-china-23233", "date_download": "2018-06-19T18:09:22Z", "digest": "sha1:F2I2Z3BLXGXBDG7X5L5MHH2N5JWGDRMT", "length": 11923, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Strategic balance required : China सामरिक समतोलाची चीनला अपेक्षा | eSakal", "raw_content": "\nसामरिक समतोलाची चीनला अपेक्षा\nबुधवार, 28 डिसेंबर 2016\nबीजिंग - चीनला टप्प्यात आणणाऱ्या अण्वस्त्रवाहू अग्नी-5 क्षेपणास्त्राची काल भारताने यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आज चीनने भारतीय उपखंडांत सामारिक समतोल राखला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या, की भारताने घेतलेल्या क्षेपणास्त्र चाचणीची माहिती घेत आहोत.\nबीजिंग - चीनला टप्प्यात आणणाऱ्या अण्वस्त्रवाहू अग्नी-5 क्षेपणास्त्राची काल भारताने यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आज चीनने भारतीय उपखंडांत सामारिक समतोल राखला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या, की भारताने घेतलेल्या क्षेपणास्त्र चाचणीची माहिती घेत आहोत.\nसुरक्षा परिषदेत अण्विकसंदर्भातील ठरावात स्पष्ट नियम असताना भारत अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र विकसित करू शकेल का दक्षिण आशियात नेहमीच चीनने स्थैर्यावर आणि सुरक्षिततेवर भर दिला आहे, असे नमूद करत दक्षिण आशियातील देशांत शांतता नांदावी, विकास व्हावा, हीच अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.\nकाल भारताने अग्नी-5 क्षपेणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याने संरक्षण सिद्धतेत भर पडली आहे. या चाचणीमुळे पाच हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि आता भारताचे नाव जोडले गेले आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची क्षमता 5500 पासून 5800 किलोमीटरपर्यंत आहे. ओडिशाच्या अब्दुल कलाम बेटावरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. ही चाचणी चीन आणि पाकिस्तानसाठी धक्कादायक ठरली आहे.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\n'धडक'साठी जान्हवीचे मानधन ईशान पेक्षा कमी\nमुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर हे नवोदित कलाकार 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'धडक' हा सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चा...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/famine-like-situation/articleshow/61631336.cms", "date_download": "2018-06-19T18:10:30Z", "digest": "sha1:OD4GNROTQSFZSMTW4GE3OIW2ZKZESJK5", "length": 27270, "nlines": 223, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "famine like situation | दुष्काळछाया भिवविती… - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nमहाराष्ट्रावरील दुष्काळछाया सरण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाने यावर्षीही दगा दिला आणि निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्र पुन्हा एकदा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे पावसाच्या नोंदी सांगतात. यावर्षी जूनमध्ये महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात दिलासादायक चित्र होते, मात्र जुलैत पावसाने मोठी ओढ दिली. मध्य महाराष्ट्र आणि कोकण हे विभाग सुदैवी ठरले, पण कायम पाण्याची ओरड असलेल्या विदर्भ, मराठवाड्यावर यंदाही वरूणराजाची अवकृपा झाली. विदर्भात पावसाळ्याच्या एकाही महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली नाही. मराठवाड्यात जून आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, पण जुलैमधील घट तब्बल ५६ टक्के होती. परिणामी पावसाळा सरताना एकूण तूट सहा टक्के नोंदविली गेली. विदर्भात तब्बल २३ टक्के पाऊस कमी पडला. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.\nभूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालानुसार राज्यातील तब्बल २४१ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद आहे. त्यात विदर्भातील ११९पैकी ११५ आणि मराठवाड्यातील ५० तालुके आहेत. भूजल खोल गेल्यामुळे राज्यातील तब्बल सात हजार १३९ गावांत यावर्षी पाणीटंचाई जाणवेल. कोकण, पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, विदर्भालगत असलेले नांदेड, परभणी, हिंगोली हे मराठवाड्यातील जिल्हे हामखास पावसाचे म्हणून ओळखले जातात. यंदा विदर्भासह मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरविली. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर व सोलापूरमधील प्रत्येकी तीन तालुक्यांतही कमी पाऊस पडला. त्याचा परिणाम धरणांतील जलसाठ्यांवर झाला. विदर्भातील सिंचन प्रकल्पांत जेमतेम ३९ टक्क्यांपर्यंत उपयुक्त जलसाठा आहे. मराठवाड्यात जलसाठा ६९ टक्क्यांवर आहे. मात्र, मध्यम आणि लघु प्रकल्पांत गेल्यावर्षीच्या तुलनेत जलसाठा कमी आहे. विदर्भातील इसापूर, गोसीखुर्द, तोतलडोह, इटियाडोह, मराठवाड्यातील येलदरी, निम्न मानार या मोठ्या प्रकल्पातील जलसाठा उन्हाळ्यापर्यंत टिकण्याची शाश्वती नाही. नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पातून पाणी सोडावे लागले. मुंबई, कोकणाला पुराने तडाखे दिले. त्याचवेळी विदर्भातील धरणांची पाणीपातळी मात्र घसरत असल्याचे महाराष्ट्राने यंदा अनुभवले. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर या जिल्ह्यांत यंदा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या जिल्ह्यांत यावर्षी पाण्याचे टँकर दिसणार नाहीत, अशी आशा आहे. बहुतांश पावसाळा कोरडा गेल्याचा परिणाम म्हणून राज्यात सुमारे दोनशे तालुक्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. नव्या वर्षाच्या आरंभीच पाणीटंचाईची तीव्रता वाढेल. त्यामुळे सरकारने पाणी देण्याचे नियोजन आताच केले पाहिजे. दुष्काळमुक्तीसाठी सरकारने ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेतील कामांमध्ये पाऊस कमी पडल्याने नेमके किती पाणी अडविले गेले, याचे तटस्थ मूल्यमापन सरकारने केले पाहिजे. त्यातून योजनेची दिशा योग्य आहे की नाही, हेही समजेल. त्यानुसार दुष्काळमुक्तीचा अचूक आराखडा तयार करता येईल. गेली अनेक दशके महाराष्ट्र पाणीटंचाईच्या चक्रात सापडला आहे. व्यापक आणि अचूक जलनियोजन केल्याशिवाय महाराष्ट्राला या दुष्टचक्रातून बाहेर पडणे अवघड आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nया पगडीखाली दडलंय काय\nपंचांग - १९ जून २०१८ -\nतपास पुरा कधी होणार\n2त्याच तिकिटावर तोच खेळ\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/music-launched-of-upcoming-marathi-movie-bus-stop-13482", "date_download": "2018-06-19T18:31:46Z", "digest": "sha1:E3CZZIYABU5W33BHFYKBANLAZBFWBLWH", "length": 8374, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मल्टीस्टारर 'बसस्टॉप'चं म्युझिक लाँच; आता प्रतिक्षा सिनेमाची!", "raw_content": "\nमल्टीस्टारर 'बसस्टॉप'चं म्युझिक लाँच; आता प्रतिक्षा सिनेमाची\nमल्टीस्टारर 'बसस्टॉप'चं म्युझिक लाँच; आता प्रतिक्षा सिनेमाची\nमराठी सिनेसृष्टीतील मल्टीस्टार्सना एकत्र आणणारा 'बसस्टॉप' हा सिनेमा २१ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आजचे तरुण कलाकार आणि ज्येष्ठ अनुभवी कलावंतांच्या ताफ्यात बनलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानीच ठरणार आहे. मराठी रॅपर श्रेयश जाधवने या सिनेमाची निर्मिती केली आहे, तर समीर जोशींनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचं नुकतंच धम्माल, मस्तीत म्युजिक लाँच करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच बसस्टॉपचा टीजर पोस्टर बसवर लाँच करण्यात आला होता.\nनवीन फ्रेश चेहऱ्याच्या 'बसस्टॉप' या सिनेमातील गाणी रसिकांचा मूडदेखील फ्रेश करुन टाकतात. या सिनेमातील 'मूव्ह ऑन', 'आपला रोमान्स', 'घोका नाही तर होईल धोका' आणि 'तुझ्या सावलीला' ही गाणी तरुणाईला भुरळ घालणारी आहेत.\nअमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे अशी तगडी स्टारकास्ट यात पहायला मिळणार असून, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी या ज्येष्ठ कलाकारांची देखील यात प्रमुख भूमिका आहे. स्टारकास्टच्या जल्लोषपूर्ण वातावरणात लाँच करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चित्रपटाचा ट्रेलरदेखील रसिकांना दाखविण्यात आला. या ट्रेलरमध्ये दोन पिढ्यांचे वैचारिक मतभेद आणि आपुलकी अधोरेखित करण्यात आली असल्यामुळे, हा सिनेमा निव्वळ धम्माल, मस्ती नव्हे, तर नात्यांची भावनिक गुंफणदेखील लोकांसमोर सादर करणारा आहे.\nअसा आहे 'बसस्टॉप' सिनेमाचा ट्रेलर\nडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट\nमुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा\n(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)\nमराठमोळी मनिषा इंग्रजी सिनेमात\nसुबोध, श्रुतीची पुन्हा जमली जोडी\nअमृताने दिवसभरात ओढल्या ४० सिगरेट्स\nExclusive: हिरानींच्या ‘संजू’मधील मराठमोळा आवाज\n'फर्जंद'ला प्राइम टाइम शो मिळेना\nExclusive: सुबोधच्या आठवणींचं ‘पुष्पक विमान’\n'बिग बॅास'च्या घरात स्मिता घालणार का बिकीनी\nबूट पॉलिश करणाऱ्या मुलांना शरद पवारांच्या हस्ते आर्थिक मदत\nसईने पटकावला सॅव्ही पुरस्कार\nमराठमोळी मनिषा इंग्रजी सिनेमात\nभूषण कडूची ‘बिग बॅास’मधून गच्छंती\nजिया बनली डीआयडी लिटील मास्टर्सची विजेती\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/whats-app-viral-messages-on-shivsena-vs-bjp-7096", "date_download": "2018-06-19T18:31:11Z", "digest": "sha1:6HVQW4CLMNIA6YGFVJALKHV4YYBVWO5T", "length": 4727, "nlines": 110, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "भाजप-शिवसेनेत आता वॉट्सअप वॉर!", "raw_content": "\nभाजप-शिवसेनेत आता वॉट्सअप वॉर\nभाजप-शिवसेनेत आता वॉट्सअप वॉर\nमुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी युती तोडल्याची घोषणा केली. मात्र आता वॉटस्अपवरून शिवसेनेला जोरदार टार्गेट केले जात आहे. वॉटस्अपवरून शिवसेनेवर भाजपाकडून जोरदार टीका होतेय. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाविरूद्ध शिवसेना असा वॉटस्अप वॉर रंगताना पहायला मिळतोय.\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\n'आता राजकीय अपघात नकोच, 2019 स्वबळावरच'\n'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'\nउद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे\nअागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे\n'आता राजकीय अपघात नकोच, 2019 स्वबळावरच'\n'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'\nकधी पाहिली आहे का अशी रॅली\nरस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना\nउमेश कामत सांगतोय 'भेटते ती अशी'\nपापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम\nकाळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल\nमराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://ssdindia.org/tag/ssd/page/2/", "date_download": "2018-06-19T18:04:40Z", "digest": "sha1:UMB4JVNL3EMCUJT4V3JAUYJOJ6AG65SJ", "length": 7562, "nlines": 60, "source_domain": "ssdindia.org", "title": "ssd Archives - Page 2 of 9 - Samata Sainik Dal", "raw_content": "\n12/03/2017, बौद्धिक प्रशिक्षण शिबीर, अकोला.\nदि.12/03/2017 रविवार रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बुद्ध विहार भीमनगर, अकोला येथे प्रबोधनपर तसेच प्रशिक्षणात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम भीम नगरातून समता सैनिक दलाच्या वतीने रॅली काढण्यात आली. समाजाला त्याद्वारे आवाहन करण्यात आले. नंतर विहारात कार्यक्रम घेण्यात आला ज्यात समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु.बोध गणसिह, अरिय बौद्ध, […]\n११/०३/२०१७ सत्कार समारंभ व चळवळ बांधणी थुंगाव, अमरावती.\nसमता सैनिक दलाच्या वतिने थुगाव, अमरावती येथे दि. ११:०३:१७ रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. जवळपासच्या सर्व विभांगांतील सर्व भिमसैनिकांनी सदर कार्यामधे सहभाग नोंदवला. संत गाडगेबाबा विद्यापीठात संपन्न झालेल्या दीक्षांत समारंभात सात सुवर्णपदके मिळविली यानिमित्य प्रोत्साहन म्हणून कु. प्रज्ञा सरोदे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागपूर वरील HQ, […]\n२२ जाने. २०१७ आपणाजवळ जर मजबुत संगठन नसेल तर देशाच्या राजकारणात आपणाला कोणतेही स्थान असु शकत नाही\nजयभिम मित्रांनो, २२ जाने. २०१७ रोजी दीक्षाभूमी येथे बाबासाहेबांच्या साहित्याचे (DBAWS 18/3) सामुहिक वाचन करण्यात आले, त्यातील काही अंश खालीलप्रमाणे : आपला सर्वांचा प्रयत्न हाच आहे की भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रबुध्द राष्ट्र बनावे. त्यासाठी आम्हाला एक संगठन, एक विचार आणि एक मार्गदर्शक नेता असने जरुरी आहे. बाबासाहेब म्हणतात “आपणाजवळ मजबुत […]\nभीमा कोरेगाव शौर्य दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती संयुक्त रूपाने साजरी, बजेरिया, नागपूर\nदि.08/01/2016 रविवार रोजी सायंकाळी सद्धम्म उपासक संघ बजेरिया चौक संत्रा मार्केट रोड, नागपूर येथे प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती संयुक्त रूपाने साजरी करण्याच्या उद्देशाने विचार मांडण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु.प्रशिक आनंद तसेच तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्या आयुष्यमती वंदनाताई […]\n01/04/2018, सम्राट अशोक जयंती संपन्न आयु. विशाल राऊत व आयु. प्रशिक आनंद यांनी रिपब्लिकन विचार मांडले, यवतमाळ.\n19/08/2017, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, वक्ता: आयु. प्रशिक आनंद, जागृती नगर, उत्तर नागपूर, HQ दीक्षाभूमी.\nदि.३०/७/१७ समता सैनिक दला मार्फत शिवाजी नगर , इगतपुरी , जि. नाशिक येथे बौद्धिक प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न\n24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी 19/04/2018\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव 02/04/2018\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम) 26/02/2018\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 18/12/2017\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 16/12/2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/digital-system-includes-cooperative-banks-27590", "date_download": "2018-06-19T17:52:05Z", "digest": "sha1:D3FKVRFLF2YZPIWH3VV3EZDBZEILZN4A", "length": 12796, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "The digital system includes cooperative banks सहकारी बॅंकांचा समावेश डिजिटल प्रणालीत करा | eSakal", "raw_content": "\nसहकारी बॅंकांचा समावेश डिजिटल प्रणालीत करा\nबुधवार, 25 जानेवारी 2017\nमुंबई - ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकारी बॅंकांची भूमिका महत्त्वाची असून, या बॅंकांवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंट प्रणालीत सहकारी बॅंकांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथील नीती आयोगाच्या बैठकीत मंगळवारी केली.\nमुंबई - ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकारी बॅंकांची भूमिका महत्त्वाची असून, या बॅंकांवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंट प्रणालीत सहकारी बॅंकांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथील नीती आयोगाच्या बैठकीत मंगळवारी केली.\nरोखरहित अर्थव्यवस्थेच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीची बैठक आज नवी दिल्ली येथे पार पडली. त्यानंतर या समितीने डिजिटल पेमेंट संदर्भातील आपला अंतरिम अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला. या वेळी समितीचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आदी उपस्थित होते.\nसमितीच्या बैठकीत डिजिटल पेमेंट संदर्भात चर्चा झाली. ग्रामीण भागातील बहुतांश व्यवहार सहकारी बॅंकांच्या माध्यमातून केले जातात. सरकारी योजनांचा निधीही सहकारी बॅंकांच्या माध्यमातून वितरित केला जातो. त्यामुळे या बॅंकांना डिजिटल प्रणालीत आणल्यास ग्रामीण जनतेला लाभ होणार असल्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. शिवराजसिंह चौहान यांनीही या सूचनेला अनुमोदन दिले. बॅंकांद्वारे करण्यात येणाऱ्या \"एनईएफटी', \"आरटीजीएस' आदी ऑनलाइन आदान-प्रदानावरील कररचना निश्‍चित करण्यात यावी, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली. \"यूआयडी'चे माजी प्रमुख तथा या समितीचे सदस्य नंदन नीलकेणी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2010/04/blog-post.html", "date_download": "2018-06-19T18:25:16Z", "digest": "sha1:DP4M55OQTD66HALHYQT7YNEGBL2XIHOU", "length": 15157, "nlines": 324, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: ‘इंच.इंच विकू हाच राष्ट्रवादीचा अजेंडा’", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nगुरुवार, 8 अप्रैल 2010\n‘इंच.इंच विकू हाच राष्ट्रवादीचा अजेंडा’\n‘इंच.इंच विकू हाच राष्ट्रवादीचा अजेंडा’\nमहापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आणि टेंडर, कंत्राटे काढण्याची आगारे बनत चालली आहेत. पाच वर्षे कसेही वागलो, तरी पैसा फेकून, दारु पाजून निवडणुका जिंकता येतात, अशा गुर्मीत सध्या काही पक्ष वागत आहेत. नवी मुंबईत तर खारफुटी कापून त्यावर मोठ-मोठय़ा इमारती उभ्या रहात आहेत. येथील डोंगर पोखरुन दगडखाणी तेजीत आहेत. महापालिका खरवडली जात आहे. ‘इंच इंच विकू’ असा विडाच राष्ट्रवादी कॉग्रेसने उचलला असून जे समोर दिसेल ते विकण्याचा धंदा या पक्षाचे सुरु केला आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नेरुळ येथे केली. नवी मुंबईकरांनी मला एकदा आजमावून बघावे नाशिक शहराप्रमाणे नवी मुंबईच्या विकास प्रक्रियेत मी जातीने लक्ष घालेन, असे आवाहनही राज यांनी यावेळी नवी मुंबईकरांना केले.\nमहापालिका निवडणुकांच्या प्रचारानिमीत्त नेरुळ येथील रामलिला मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य प्रचार सभेत राज यांनी आपल्या नैहमीच्या शैलीत मुख्यमंत्री अशोक चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टिका केली. भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी राष्ट्रवादीने नवी मुंबईचा जो जोहीरनामा प्रसिद्ध केला आहे, त्यावर शरद पवारांच्या छायाचित्रामागील जी गर्दी दिसते, ती मनसेच्या शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेची आहे, असे सांगत या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. यानंतर राज्य सरकारच्या धोरणावर त्यांनी जोरदार प्रहार केले. कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकार्त्यां सरकारमुळे मागून आलेली राज्य आज महाराष्ट्राच्या पुढे जाऊ लागली आहेत. टाटांचे मुख्यालय मुंबईत आहे, पण बंगालमधून बाहेर पडलेला नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये जातो. या बावळटांना (राज्य सरकारला) तो राज्यात आणता आला नाही. बीएमडब्लू सारखी मोठी मोटार कंपनी महाराष्ट्रात प्रकल्प उभा करु पहात होती. परंतु, राज्य सरकारने न-न्नाचा पाढा वाचल्याने हा प्रकल्पही तमिळनाडूत गेला. मुंबईतील एका मोठय़ा गुजराथी बांधवाला पनवेलजवळ मोठे विद्यापीठ उभारायचे होते. दोन वर्षे सतत पाठपुरावा करुनही त्याला परवानगी दिली गेली नाही. नरेंद्र मोदींनी एके दिवशी त्याला फोन करुन गुजरातमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. स्वतच्या देशाबद्दल, राज्याबद्दल प्रेम असेल, तर विकास होत असतो. परंतु, महाराष्ट्रातील राजकर्त्यांनी हितसंबंधाच्या राजकारणात विकासाचा बट्टयाबोळ केला, अशी टीका राज यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांच्यावरही राज बरसले. तुम्ही मला महापौर द्या मी तुम्हाला एफएसआय देतो, अशी घोषणा परवा मुख्यमंत्र्यांनी केली. औरंगाबाद येथे अजित पवार यांनीही आम्हाला सत्ता द्या, २४ तास पाणी देतो, असे आश्वासन दिले. यांना सत्ता दिली नाही, तर मुख्यमंत्री एफएसआयच्या फायलीवर सही करणार नाहीत. २४ तास पाणी देतो असे म्हणता, म्हणजे पाणी आहे. सत्ता दिली मगच हे पाणी देणार, नाही तर तुम्हाला पाण्यावाचून ठेवणार. याला कसला विकास म्हणायचा, असा थेट सवालही राज यांनी उपस्थित केला. गणेश नाईक म्हणतात, झाडे कशाला वाचवायची. नवी मुंबईसारख्या शहरात एकही विद्युत दाहिनी नाही. तेथे आजही स्मशाणात लाकडे वापरतात. असले नेते काय कामाचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\n‘इंच.इंच विकू हाच राष्ट्रवादीचा अजेंडा’\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/congress-has-decide-whether-it-will-join-federal-front-said-mamata-banerjee-112334", "date_download": "2018-06-19T18:47:10Z", "digest": "sha1:MOU7HZU3VYZVYZKZKQAOWKVVKW2LOICE", "length": 10565, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress has to decide whether it will join federal front said by Mamata Banerjee काँग्रेसने फेडरल फ्रंटमध्ये सामील होण्याबाबत विचार करावा - ममता बॅनर्जी | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेसने फेडरल फ्रंटमध्ये सामील होण्याबाबत विचार करावा - ममता बॅनर्जी\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\n2019 च्या लोकसभा निवडणूका भाजपला जिंकणे कठीण आहे. असे मत एका स्थानिक वृत्तवाहिेनीशी बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.\nकोलकाता - काँग्रेस सोबत आल्यास फेडरल फ्रंटची ताकद वाढेल याचा फायदा राज्यात भाजपला रोखण्यास होईल. काँग्रेसने फेडरल फ्रंटमध्ये सामील होण्याबाबत विचार करायला हवा. 2019 च्या लोकसभा निवडणूका भाजपला जिंकणे कठीण आहे. असे मत एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.\nसर्व स्थानिक पक्षांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, किमान देशाचे हित सर्व स्थानिक पक्षांनी लक्षात घेऊन एकत्र यायला हवे. राज्यातील राजकारणात आपण आनंदी आहोत, लोकांच्या हिेताचे काम कायम करत राहण्याची इच्छा यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nपदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष - अशोक जाधव\nदेवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ssdindia.org/category/hq-nagpur/", "date_download": "2018-06-19T17:58:29Z", "digest": "sha1:K535D5J3F33VB3LOFQSCNCQUSBBPCHA4", "length": 7549, "nlines": 59, "source_domain": "ssdindia.org", "title": "HQ Nagpur Archives - Samata Sainik Dal", "raw_content": "\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी बुधवार, दिनांक १८/०४/२०१८ रोजी पंचशील बौद्ध विहार, भीम नगर, दुर्गापूर, चंद्रपूर येथे समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने डॉ.आंबेडकर जयंती व बुद्ध जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात […]\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव\nसमता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर सम्पन्न….. दि.१/४/१८ रविवार रोजी भुसावळ जि. जळगाव येथे समता सैनिक दलाचे शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षण शिबिर सम्पन्न झाले. समाजावर वाढत्या अन्याय अत्याचाराच्या घटना बघता येथील तरुण एका मंचावर येउन कार्य करण्याच्या उदात्त हेतूने संघटित झाला आहे. याकरिता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संघटनेत ( […]\n०९ सप्टें २०१७, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, यवतमाळ\n यवतमाळ येथे रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न दि. 09/09/2017 रोजी, लॉर्ड बुद्धा टीव्ही सभागृह, बस स्थानक जवळ, यवतमाळ येथे आयु. नाईक सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात आपली नेमकी चळवळ कोणती या विषयाच्या अनुषंगाने नागपूर येथून आलेले समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु. प्रशिक आनंद यांनी सर्वप्रथम या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. चळवळीची […]\n२४/०३/२०१७ रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीसाठी प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न, पुसदा, अमरावती\n रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीसाठी समता सैनिक दलातर्फे प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न दि.24/03/2017 रविवार रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत बुद्ध विहार, पुसदा, अमरावती येथे प्रबोधनपर तसेच प्रशिक्षणात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम समता सैनिक दलाच्या वतीने घरोघरी जाऊन कार्यक्रमाचे पत्रके वाटण्यात आली. समाजाला त्याद्वारे कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. […]\n01/04/2018, सम्राट अशोक जयंती संपन्न आयु. विशाल राऊत व आयु. प्रशिक आनंद यांनी रिपब्लिकन विचार मांडले, यवतमाळ.\n19/08/2017, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, वक्ता: आयु. प्रशिक आनंद, जागृती नगर, उत्तर नागपूर, HQ दीक्षाभूमी.\nदि.३०/७/१७ समता सैनिक दला मार्फत शिवाजी नगर , इगतपुरी , जि. नाशिक येथे बौद्धिक प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न\n24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी 19/04/2018\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव 02/04/2018\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम) 26/02/2018\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 18/12/2017\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 16/12/2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/", "date_download": "2018-06-19T17:49:10Z", "digest": "sha1:W26UL7MQKRC2WABCQRXEH7LNZSLINDLJ", "length": 17458, "nlines": 177, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Janshakti | Latest News, Marathi News, Marathi Latest News | eJanshakti", "raw_content": "\nचंद्रपूर,गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा\nपावसाळी अधिवेशनात सरकारी वाहनांच्या ऐवजी ‘ओला’\nडॉ.आंबेडकर स्मारकाच्या जमिनीचे हस्तांतरण झालेय\n4 ते 20 जुलै 2018 पर्यंत नागपूर अधिवेशन\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव ठाकरे\nअपयश झाकून स्वत:ला वाचवण्यासाठी भाजप सत्तेबाहेर\nजम्मू-काश्मीरमधील देशद्रोही युती तुटल्याचा शिवसेनेला आनंद : संजय राऊत\nदडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन\nजम्मू काश्मिरात भाजपने काढला पीडीपी सरकारचा पाठींबा\nपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना तीन महिन्यात सेवेत घ्या- मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव ठाकरे\nकरचुकवेप्रकरणी भारतीय आयुर्विमा महामंडळाला नोटीस\n‘राहुल गांधींना पंतप्रधान झालेलं पाहायचंय’ : सुधीर कुलकर्णी\nकार तलावात कोसळून सहा मुलांचा मृत्यू\nचंद्रपूर,गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा\nकेंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची माहिती ६ हजार कोटींच्या रस्ते विकास कामांना उच्चस्तरीय बैठकीत …\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव ठाकरे\nजम्मू काश्मिरात भाजपने काढला पीडीपी सरकारचा पाठींबा\n‘अकोला-खंडवा’ रेल्वे मार्गाच्या ब्रॉड गेजचा मार्ग सुकर\nकरचुकवेप्रकरणी भारतीय आयुर्विमा महामंडळाला नोटीस\nआजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज\n पावसाळा सुरू झाला की गॅस्ट्रो, अतिसार, लेप्टोस्पायरोसिस इ. साथीचे आजार तसेच मलेरिया, …\nपोलादपूर नगरपंचायतीत पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले\nश्रीवर्धन आगारातील खासगी शिवशाही बसेसचा गलथान कारभार\nमल्लखांब हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार -चवरकर\nपावसाळी अधिवेशनात सरकारी वाहनांच्या ऐवजी ‘ओला’\nनव्या शैक्षणिक वर्षात पहिलीच समिती स्थापन\nइसिएतर्फे पर्यावरण साहित्याचे वाटप पिंपरी : 2004पासून पर्यावरण संवर्धन समितीतर्फे आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात 376 शाळांमध्ये …\nपिंपळे गुरवमध्ये ‘तेजस्विनी’ बस सेवा सुरु करावी\nकसदार अभिव्यक्तीमुळे मराठीला नाही मरण\nई टॉयलेट सेवा निशुल्क सुरु केली पाहिजे\nमहात्मा फुले शाळा नवीन जागेत सुरू\nआपत्कालीनसाठी 84 कर्मचार्‍यांची बदली\n शहरात मोठ्या प्रमाणांवर पर्जन्यवृष्टी होवून आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी …\n‘मविप्र’च्या ताब्यावरून भोईटे-पाटील गटात हाणामारी\nवाकडी प्रकरणातील चौघांना पोलीस कोठडी\nआकाशवाणी चौकात सुबोनियो रोटरी ईस्ट कट्ट्याचे लोकार्पण\nजळगावात राष्ट्रवादीचे ‘केळी फेक‘ आंदोलन पेटले\nअभिनेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा\nमुंबई : शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती …\nमुख्यमंत्र्याच्या शहरात पोलिसांनीच जुगार खेळणाऱ्या पोलिसांना पकडले\nमारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या सासऱ्याच्या नाकाला जावयाने घेतला चावा\nसांगलीत राष्ट्रवादीकडून भाजपला धक्का;भाजप नेत्याचे रा.कॉ.प्रवेश\nमंत्रिमंडळात खडसेंचे पुनरागमन; गिरीश महाजन यांना गृहमंत्री पद\nयुवा सेनाअध्यक्ष आदित्य ठाकरेंची गर्जना भाजपने पालघर निवडणुकीत चीटिंग केली मुंबई : शिवसेनेची ताकद आख्ख्या …\nभाजपा जिल्हाध्यक्षांचे ड्रग्ज माफियांना संरक्षण- नवाब मलिक\nमनसेच्या नव्या दमाच्या टीमची घोषणा\nनितीश कुमारांना आपल्याकडे वळविण्यासाठी कॉंग्रेसचा प्रयत्न\nमोदींचे नीती आयोगातील भाषण अर्धसत्य\n‘मविप्र’च्या ताब्यावरून भोईटे-पाटील गटात हाणामारी\n बहुचर्चित जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेत ताब्या घेण्यावरून पुन्हा आज पाटील-भोईटे गट समोरासमोर …\nवाकडी प्रकरणातील चौघांना पोलीस कोठडी\nधुळे भूसंपादनप्रकरणी तिघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी\nजेवणावरून वाद; पत्नीने केला पतीचा खून\nकार तलावात कोसळून सहा मुलांचा मृत्यू\n‘मला लाट व्हायचंय’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा\n जलतरण क्षेत्रात जागतिक पातळीवर विक्रमी कामगिरी करणार्‍या शुभम वनमाळी या नवी मुंबईतील …\n….सगळे नाचू लागले अन भूकंप झाला\nमेसीला रोखण्यासाठी गोलकिपरने वापरली ही ट्रिक\nसुपर इगल्स ठरले क्रोएशियासमोर निष्प्रभ\nइंग्लंड दौऱ्यासाठी रायडूऐवजी रैना\nअॅथलेटिक्स वर आधारित ‘रे राया… कर धावा’ येतोय २० जुलैला\n‘रेस ३’ ने तीनच दिवसात १०० कोटींचा टप्पा केला पार\nरस्त्यावर कचरा फेकणाऱ्यावर चिडली ‘अनुष्का’; चांगलीच केली झपाई\nअभिनेता अरमान कोहलीला कोर्टाकडून दिलासा; तुरुंगातून सुटका\nमहेश मांजरेकरची मुलगी दिसणार ‘दबंग-3’मध्ये\n‘यमला पगला दिवाना फिरसे’चे लूक लॉन्च\nशाहरूख, सलमान एका पडद्यावर; शाहरूखच्या ‘झिरो’चा टीजर रिलीज\nनाट्य संमेलनाच्या होर्डिंगवर जिवंत व्यक्तीला श्रद्धांजली\nआलिया-रणबीरच्या लग्नाची गोष्ट पुढे सरकतेय\nअक्षयकुमारच्या २.० कडून चाहते निराश होण्याची शक्यता\nदबंग खान सुरु करतोय थिएटर्स\nसलमान खानच्या हत्येचा कट\nनवी दिली-जगातील दिग्गज कार उत्पादक कंपनीपैकी एक फॉक्सवॅगनच्या ऑडी डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रूपर्ट …\n….सगळे नाचू लागले अन भूकंप झाला\nजपानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; तीन जणांचा मृत्यू\nस्वित्झर्लंडमध्ये वर्षभरात तीन भारतीय नकली चलन आढळले\nअमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानी म्होरका ठार\nतिसऱ्या दिवशीही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे संप सुरु\nमुंबई : राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशीही संपावर आहेत. बुधवारपासून इंटर्न डॉक्टरांनी संपाचे हत्यार …\nदुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप कायम; रुग्णांचे हाल\nहृदयात जास्त स्टेंट टाकल्यास होऊ शकतो मृत्यू\nसमाधानकारक बातमी…माता मृत्यूदरात घसरण\nशनिवारपासून मोफत आरोग्य तपासणी\nआयसीआयसीआय बँकेच्या प्रमुखपदी संदीप बक्षी; चंदा कोचर यांना दणका\nरेल्वेतील स्वयंपाक घरात सीसीटीव्ही बसविले जाणार-रेल्वेमंत्री\nसेंसेक्स, निफ्टीत वाढ; ऑटो क्षेत्रातील शेअर वधारले\nआर्थिक विकासदर दोन अंकी करण्याचे आव्हान; नीती आयोगाच्या बैठकीत चर्चा\nस्वित्झर्लंडमध्ये वर्षभरात तीन भारतीय नकली चलन आढळले\nस्टील व एल्‍यूमीनियम उत्पादनावरील कर वाढविले जाणार\nनिर्लेप कंपनीला बजाज इलेक्ट्रिकल्सने घेतले विकत\n२०२५ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होईल-मुख्यमंत्री\nआज पासून एसटी भाडेवाढ लागू\nअमेरिकेने चीनी वस्तूंवर आयात शुल्क वाढविल्याने शेअर मार्केटमध्ये घसरण\nआज पेट्रोल पुन्हा स्वस्त\nजनरल मोटर्सच्या सीएफओपदी भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा\nआपत्कालीनसाठी 84 कर्मचार्‍यांची बदली\n‘मविप्र’च्या ताब्यावरून भोईटे-पाटील गटात हाणामारी\nवाकडी प्रकरणातील चौघांना पोलीस कोठडी\nआकाशवाणी चौकात सुबोनियो रोटरी ईस्ट कट्ट्याचे लोकार्पण\nनव्या शैक्षणिक वर्षात पहिलीच समिती स्थापन\nपिंपळे गुरवमध्ये ‘तेजस्विनी’ बस सेवा सुरु करावी\nजळगावात राष्ट्रवादीचे ‘केळी फेक‘ आंदोलन पेटले\nकसदार अभिव्यक्तीमुळे मराठीला नाही मरण\nई टॉयलेट सेवा निशुल्क सुरु केली पाहिजे\nमहात्मा फुले शाळा नवीन जागेत सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/amit-shah-is-come-when-modi-comes/articleshow/63254607.cms", "date_download": "2018-06-19T17:48:44Z", "digest": "sha1:FZWFFRTACD7TD5EFSJ3USR5BHITEXJYF", "length": 30081, "nlines": 235, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "amit shah is come:amit shah is come, when modi comes | शहा आले, मोदी केव्हा? - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nशहा आले, मोदी केव्हा\nनागपूर : राष्ट्रनिर्मितीसाठी कंबर कसलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तमाम स्वयंसेवक ‘इमे सादरं त्वाम नमामो वयम्’ या संघप्रार्थनेतील ओळींद्वारे दैनंदिन शाखांमधून रोज जगंन्नियंत्याला कुर्निसात करतात. तथापि, निर्भेळ बहुमत प्राप्त करून प्रथमच सत्तारुढ झालेले पंतप्रधान अद्याप नागपुरातील संघभूमीपुढे नमस्कारासाठी सादर न झाल्याने अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकामध्ये दबकी अस्वस्थता पसरली असल्याचे समजते. पोटातली गोष्ट ओठात न आणण्याच्या संघशिरस्त्यातून या वयोवृद्ध स्वयंसेवकांनी मौन स्वीकारले असले तरी प्रतिनिधी सभेच्या पार्श्वभूमीवर अंतस्थ गोटापर्यंत ही जाणीव पोहोचविण्याचे ‘शिस्तबद्ध धाडस’ केले असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे.\nराजकारणातील कार्यबाहुल्यानंतरही नागपूरच्या संघस्थानावरील आशीर्वादाला संघपरिवारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासारख्या ‘ओरिजिनल’ स्वयंसेवकांनाही संघकृपेखेरीज पदप्रतीक्षेत कायम तिष्ठावे लागते, असा या दंडकाचा अलिखित दबदबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर अद्यापही संघ मुख्यालयाला भेट दिलेली नाही. एखाद-दोन कार्यक्रमांचा अपवाद वगळता सरसंघचालक आणि पंतप्रधानांची ‘जाहीर’ भेटही झालेली नाही. भाजपशी तसा संबंध नाही, अशी स्पष्टोक्ती संघाने वारंवार दिली असतानाच मुख्यालयातील शिफारशी डावलण्याचे धारिष्ट्य भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांकडेही नाही, असे नागपुरातील प्रभात शाखांचा कानोसा घेतला असता प्रकर्षाने लक्षात येते. लोकसभा निवडणुकीच्या वर्षभराआधी पंतप्रधानपदासाठी मोदी यांचे नाव जाहीर करण्यापूर्वी भाजपच्या बड्या नेत्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. तत्कालीन अध्यक्ष राजनाथसिंह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सरतेशेवटी नरेंद्र मोदी या दिग्गजांनी दोन दिवसांच्या अंतराने सरसंघचालकांशी चर्चा केली. सध्या केंद्रीय पाणीपुरवठामंत्री उमा भारती आणि मुरलीमनोहर जोशी संघनेतृत्वाच्या नियमित संपर्कात आहेत. अनेक मुख्यमंत्री संघस्थानावर हजेरी लावतात. राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याही दोन-तीन भेटी झाल्या. सत्ताप्रमुखांची अधिकृत भेट का नाही, असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ मुख्यालयात येणे अभिप्रेतच नाही, असे मुरलेल्या पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. केंद्र सरकार अडचणीत येईल किंवा चुकीचे संकेत जातील, असा कुठलाही प्रस्ताव मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या दोन्ही प्रतिनिधी सभांमधून आलेला नाही. परिवारातील संघटनांच्या कामाचा फायदा सरकारला व पर्यायाने वर्षभराने होणाऱ्या निवडणुकीत व्हावा, असेच संघाचे धोरण असते. अलीकडील त्रिपुरा निकालाने त्या धोरणावर शिक्कामोर्तबच केले असल्याचे अनेक स्वयंसेवकांना वाटते. पंतप्रधानांना संघभूमीवर आणून सध्याच्या नाजूक राजकीय स्थितीत विरोधकांच्या हाती कोलित देण्याचे काम संघधुरीण करणार नाहीत, असेही अनेकांना वाटते. वाजपेयी किंवा मोदींच्या राजकीय उंचीपेक्षाही स्वयंसेवकांना आद्य सरसंघचालक प्रणाम महत्त्वाचा होता आणि असेल, असे मानणाऱ्यांचा मोठा वर्ग संघात आहे.\nपंतप्रधानपदासाठी नाव जाहीर होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी १६ जुलै २०१३ रोजी संघ मुख्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर ५ फेब्रुवारी २०१४ ला ते नागपुरात आले. त्यापूर्वी त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान २१ ऑक्टोबर २०१२ साली मुख्यालयाला भेट दिली होती. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर १० मे २०१४ रोजी मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत व अन्य पदाधिकाऱ्यांची दिल्लीच्या झंडेवाला कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत एकत्र आले होते. वर्षभरापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी नागपुरात आले होते. दीक्षाभूमीसोबत ते संघभूमीतील स्मृतीमंदिराला अधिकृत भेट देतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मोदी यांनी त्यावेळी दीक्षाभूमीचे दर्शन घेतले, पण संघ मुख्यालय टाळले. ज्येष्ठ स्वयंसेवकांची आस मात्र कायम राहिली.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबाळाचं नाव ठेवण्यासाठी थेट मतदान\nपाच जणांची हत्या जादुटोण्यातून \nराहुल गांधी यांचे ‘दूर’दर्शन\nगडलिंग, सेन, ढवळेंसाठी 'सोशल' कॅम्पेन\n1शहा आले, मोदी केव्हा\n3गरजा पूर्ण करणारा अर्थसंकल्प;भाजप आमदार...\n4RSS सरकार्यवाहपदी पुन्हा भय्याजी जोशी...\n5आर्थिक तंगीतही मेट्रोला दिले पैसे...\n6जिल्ह्यात ३१७ कोटींची कर्जमाफी...\n7चोवीस तासांत तीन खून...\n8छोट्या राज्यांचे स्वप्न राजकीय फंडा...\n9वीज कर्मचारी, अभियंते दोन दिवसांच्या संपावर...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-06-19T18:21:19Z", "digest": "sha1:S3IG2RP6OX5E6QIRIJBEYSGYTU6L3RJD", "length": 10789, "nlines": 69, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "चंद्रशेखर सानेकर | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nCategory Archives: चंद्रशेखर सानेकर\nपुन्हा वाटते की तुला गुणगुणावे\nPosted on मार्च 7, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in चंद्रशेखर सानेकर\t• Tagged चंद्रशेखर सानेकर\t• यावर आपले मत नोंदवा\nपुन्हा वाटते की तुला गुणगुणावे\nतुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे…..\nदिले कोवळे स्वप्न मी जीवनाला\nतुझे स्वप्न माझ्या उशाला असावे……\nतुझी याद आली अवेळी अशी ही\nजसे चांदण्याने दुपारीच यावे……\nआता लावला हा खरा चेहरा मी\nआता माणसांनी मला ओळखावे……\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-06-19T18:23:04Z", "digest": "sha1:CHVFZDKIZ2YOJMIGVT6APXCEMDVWOTTK", "length": 17391, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुंदरबन राष्ट्रीय उद्यान - विकिपीडिया", "raw_content": "\nपश्चिम बंगाल • भारत\n— राष्ट्रीय उद्यान —\nIUCN वर्ग Ia (संरक्षित वनक्षेत्र)\n• उंची १,३३०.१२ चौ. किमी\n• १,९२० मिमी (७६ इंच)\nजिल्हा दक्षिण २४ परगणा जिल्हा\nगुणक: 21°56′42″N 88°53′45″E / 21.945°N 88.89583°E / 21.945; 88.89583 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यात असून बांगलादेशाच्या सीमेलगत आहे. जगातील सर्वाधिक वाघांची संख्या या उद्यानात आढळते. अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर आढळणारे वन्यप्राणी व पक्षी यांमुळे सुंदरबनची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड झाली आहे.[१]\nयाचे जंगल हे मुख्यत्वे खारफुटीचे जंगल आहे. खारफुटीला इंग्रजीत मॅग्रोव्ह म्हणतात. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. सुंदरबनमध्ये ६४ प्रकारच्या वनस्पती आढळतात. जगातील खारफुटीच्या ५० टक्यांपेक्षाही अधिक वनस्पतीच्या प्रजाती येथे आहेत. सुंदरी नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते त्यामुळेच सुंदरबन नाव पडले आहे. इतर वनस्पतीमध्ये गेनवा, धुंदाल, पासुर, गर्जन, गोरान या प्रमुख वनस्पती आहेत[२].\nहे उद्यान मुख्यत्वे गंगेच्या त्रिभुज प्रदेशात आहे. या प्रदेशात ५४ बेटे आहेत. सुंदरबनचा विस्तार कित्येक हजार चौ किमीचा आहे त्यातील खूपच छोटा भाग भारतात येतो बहुतांशी भाग हा बांगलादेशात आहे. जिथे गंगेचे गोडे पाणी समुद्रात मिळते अशा ठिकाणी हे सुंदरबन आहे. त्यामुळे उद्यानात काही जागी गोडे तर काही जागी खारे पाणी आढळते. त्रिभुज प्रदेश हा गंगेने हजारो वर्षात आणलेल्या गाळामुळे तयार झालेला प्रदेश आहे. या प्रदेशात काही ठिकाणी जमीन उंचावली आहे तर काही जागी कायम दलदल असते[३]. अशा कारणांमुळे अतिशय वैविध्यपूर्ण असे हे जंगल तयार झाले आहे. पावसाळ्यात प्रचंड पुराने येथील पाण्याची पातळी वाढते.\nसमुद्राजवळ असल्याने येथे वर्षभर अत्यंत दमट हवा असते. पावसाळ्याच्या महिन्यात म्हणजे जून ते सप्टेंबर मध्ये प्रचंड पाऊस पडतो. सरासरी तापमान ३४ ते २० अंश सेल्शियस असते. हिवाळा नाममात्रच असतो. वादळे व चक्रीवादळे ही येथे नेहमीची आहेत.[४]\nसुंदरबन चे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील वाघांची संख्या. भारतातील सर्वाधिक वाघ येथे आढळून येतात. जंगल हे खारफुटीचे व दलदलमय असल्याने जंगलात प्रवेश करून वाघ पहाणे येथे अवघड असते. तसेच येथील वाघ माणसांच्या बाबतीत अत्यंत आक्रमक आहेत. वाघांच्या माणसावरील हल्याच्या सर्वाधिक घटना सुंदरबनच्या प्रदेशात होतात. अभ्यासकांच्या मते खार्‍या पाण्यामुळे येथील वाघ जास्त आक्रमक आहेत व त्यामुळे नरभक्षक बनतात; तरीही कोणीही ठामपणे सांगू नाही शकत की येथीलच वाघ माणसांबाबतीत आक्रमक का आहेत[५] . काही भक्ष्य न मिळाल्यास येथील वाघ मासे देखील मारुन खातात.\nवाघांच्या मुख्य खाद्यामध्ये चितळ व बाराशिंगा ही हरणे येतात. चितळांची संख्याही बरीच आहे. येथील चितळांचे खूर इतर चितळांपेक्षा थोडीसे वेगळी असून दलदलीमध्ये व पाण्यामध्ये पोहोण्यासाठी अनूकूल बनले आहेत. इतर प्राण्यांमध्ये माकडे, रानडुक्कर, मुंगुस, खोकड, रानमांजर, खवलेमांजर येतात[६].\nसापांच्या अनेक प्रजाती येथे आढळतात. विविध प्रकारचे पाणसाप, अजगर, नाग, नागराज, फुरसे, घोणस, मण्यार, पट्टेरी मण्यार, समुद्री साप यांसारखे अनेक विषारी साप सुंदरबनात आढळतात. शिवाय, इतर सरपटणार्‍या प्रजाती उदा: घोरपडी, मगरी, अनेक प्रकारची समुद्री कासवे, तसेच जमिनीवरील काही जातीची कासवेही येथे आढळतात [७].\nपक्ष्यांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात मुख्यत्वे पाणथळी पक्ष्यांचा समावेश होतो. पहा सुंदरबनातील पक्षी\nजवळचे गाव-गोसाबा ५० किमी\nजवळचे शहर- कोलकाता ११२ किमी\nजवळचे विमानतळ- कोलकाता डम डम विमानतळ ११२ किमी\nजवळचे रेल्वेस्थानक- कॅनिंग ४८ किमी वर\nभेट देण्याचा सर्वोत्तम काळ - नोव्हेंबर ते फेब्रुवारी\nइतर - उद्यानाला भेट देण्यासाठी खास परवाने मिळवावे लागतात. पश्चिम बंगाल वनखात्याकडून ते मिळतात. उद्यानातील गाभा क्षेत्रात मनुष्य वावरावर पूर्ण बंदी आहे. पर्यटकांनी वनखात्याच्या कर्मचार्‍यांच्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित असते.\nयुनेस्कोच्या यादीवर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान (इंग्रजी मजकूर)\nभारतातील जागतिक वारसा स्थाने\nआग्रा किल्ला • अजिंठा लेणी • सांचीचा स्तूप • चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान • छत्रपती शिवाजी टर्मिनस • वेल्हा गोवा • घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) • वेरूळची लेणी • फत्तेपूर सिक्री • चोल राजांची मंदिरे • हंपी • महाबलिपुरम • पट्टदकल • हुमायूनची कबर • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान • केवलदेव राष्ट्रीय उद्यान • खजुराहो • महाबोधी विहार • मानस राष्ट्रीय उद्यान • भारतामधील पर्वतीय रेल्वे • कालका−सिमला रेल्वे • दार्जीलिंग हिमालयन रेल्वे • निलगिरी पर्वतीय रेल्वे) • नंदादेवी राष्ट्रीय उद्यान • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने • सह्याद्री पर्वतरांग • कुतुब मिनार • लाल किल्ला • भीमबेटका • कोणार्क सूर्य मंदीर • सुंदरबन राष्ट्रीय उद्यान • ताजमहाल • जंतर मंतर •\n• भारतातील राष्ट्रीय उद्याने •\nआंशी • इंदिरा गांधी • एराविकुलम • कँपबेल बे • करियन शोला • करीम्पुळा • काझीरंगा • कान्हा • कुद्रेमुख • केवलदेव घाना • कॉर्बेट • गलाथिया • गुगामल • ग्रास हिल्स • चांदोली • ताडोबा • दाचीगाम • दुधवा • नवेगाव • नागरहोळे • पलानी पर्वतरांग • पेंच • पेरियार • बांदीपूर • बांधवगड • नामढापा • मरू(वाळवंट) • मानस • मुकुर्थी • मुदुमलाई • रणथंभोर • वासंदा • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स • संजय गांधी • सायलंट व्हॅली • इंद्रावती • कांगेर • संजय\nभारतातील जागतिक वारसा स्थाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-political-news-raj-babbar-quits-congress-chief-104391", "date_download": "2018-06-19T18:40:02Z", "digest": "sha1:6YNUNYIUAYDGINQAZV4QCRBHSIUDELRP", "length": 12494, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Political News Raj Babbar quits as Congress UP chief राज बब्बर यांचा उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा | eSakal", "raw_content": "\nराज बब्बर यांचा उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nबुधवार, 21 मार्च 2018\n''मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये नवी व्यवस्था केली जात आहे. काँग्रेस अध्यक्षांकडून ज्या नव्या जबाबदाऱ्या देण्यात येतील, त्या स्वीकारून 2019 च्या निवडणुकांच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील''.\n- राज बब्बर, काँग्रेसचे नेते\nनवी दिल्ली : 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून पक्ष संघटनेत बदल करण्याबाबत सूचना येत आहेत. त्यादृष्टीने काँग्रेसच्या रणनीतीमध्येही बदल केला जात आहे. त्यानुसारच उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, बब्बर यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.\nकाँग्रेसच्या संघटनेत बदल करण्यात येणार असल्याचे संकेत काही दिवसांपासून मिळत आहेत. त्यानुसार पक्षामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज बब्बर यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. राज बब्बर यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्याजागी एखाद्या ब्राह्मण चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पक्ष संघटनेत मोठे बदल केले जाणार असल्याचे संकेत दिले होते. या नव्या रचनेत तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. मात्र, उत्तरप्रदेशची कमान कोणाच्या खांद्यावर द्यायची, याचा निर्णय हायकमांडच घेणार आहे. तोपर्यंत राज बब्बर हेच प्रदेशाध्यक्ष पदावर असतील, असे सांगण्यात येत आहे.\n''मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये नवी व्यवस्था केली जात आहे. काँग्रेस अध्यक्षांकडून ज्या नव्या जबाबदाऱ्या देण्यात येतील, त्या स्वीकारून 2019 च्या निवडणुकांच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील'', असे राज बब्बर म्हणाले.\nपदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष - अशोक जाधव\nदेवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात...\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाबाहेर 'भीक मांगो' आंदोलन\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच्. डी व एम.फिल् च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन मार्च महिन्यापासून बंद केले असून या विरोधात...\nभाजपने जम्मू-काश्मीरची वाट लावली : काँग्रेस\nनवी दिल्ली : भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर...\nकाश्मीरमध्ये मुफ्ती सरकार का कोसळलं\nनवी दिल्ली - भाजपाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nकाश्मीरमध्ये मुफ्ती सरकारच्या सत्तेतून भाजप बाहेर\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2018-06-19T18:19:17Z", "digest": "sha1:7IR2IJZNYKXTONTS6GDXTTDDHJEO4RJN", "length": 18584, "nlines": 701, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सप्टेंबर १५ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< सप्टेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nसप्टेंबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५८ वा किंवा लीप वर्षात २५९ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१८१२ - नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.\n१८२० - पोर्तुगालच्या लिस्बन शहरात उठाव.\n१८२१ - ग्वातेमाला, एल साल्वादोर, हॉन्डुरास, निकाराग्वा आणि कोस्टा रिका या देशांनी स्पेनपासून आपण स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.\n१८३० - लिव्हरपूल आणि मँचेस्टर शहरांमधील रेल्वेसेवा सुरू.\n१८३१ - न्यू जर्सीमधील कॅम्डन अँड अँबोय रेलरोड या शहरांमधील लोहमार्गावरून जॉन बुल या रेल्वे इंजिनाची सर्वप्रथम धाव.\n१८३५ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोस द्वीपांत पोचला.\n१८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने हार्पर्स फेरी, व्हर्जिनिया हे शहर काबीज केले.\n१८७३ - फ्रान्स-प्रशियन युद्ध - फ्रान्सने खंडणीचा शेवटचा हप्ता चुकता केल्यावर जर्मन सैन्याच्या शेवटच्या तुकडीने फ्रान्स सोडले.\n१८९४ - पहिले चीन-जपान युद्ध - प्याँगयांगच्या लढाईत जपानने चीनला हरवले.\n१९१६ - पहिले महायुद्ध-सॉमची लढाई - सगळ्यात पहिल्यांदा लढाईत रणगाड्यांचा वापर केला गेला.\n१९३५ - भारतातील दून स्कूलची स्थापना.\n१९३५ - जर्मनीने देशातील ज्यू व्यक्तींचे नागरिकत्व रद्द केले.\n१९३५ - जर्मनी स्वस्तिक असलेला ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून अंगीकारला.\n१९४० - दुसरे महायुद्ध-बॅटल ऑफ ब्रिटन - लढाईच्या चरमसीमेवर रॉयल एअर फोर्सने लुफ्तवाफेची असंख्य विमाने पाडली.\n१९४२ - दुसरे महायुद्ध - [ग्वादालकॅनाल]]जवळ अमेरिकेच्या यू.एस.एस. वास्प या विमानवाहू नौकेवर टॉरपेडोहल्ला.\n१९४४ - दुसरे महायुद्ध-पेलेल्यूची लढाई.\n१९४५ - फ्लॉरिडामध्ये मोठे हरिकेन किनाऱ्यावर येउन ३६६ विमाने व २५ ब्लिंप नष्ट झाली.\n१९४७ - आर.सी.ए. कंपनीने १२एक्स७ निर्वात नळीचे उत्पादन सुरू केले.\n१९४७ - जपानला टायफून कॅथलीन या मोठ्या वादळाचा तडाखा. १,०७७ ठार.\n१९४८ - एफ-८६ सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.\n१९५० - कोरियन युद्ध - अमेरिकेचे सैन्य इंचॉन येथे उतरले.\n१९५२ - संयुक्त राष्ट्रांनी एरिट्रिया इथियोपियाच्या हवाली केले.\n१९५८ - सेंट्रल रेलरोड ऑफ न्यू जर्सी कंपनीच्या लोकल गाडीला अपघात होऊन ५८ ठार.\n१९५९ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाचा अमेरिकेला भेट देणारा पहिला नेता झाला.\n१९६८ - सोवियेत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.\n१९७२ - स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स सिस्टमच्या ग्यॉटेबर्गहून स्टॉकहोमला जाणाऱ्या विमानाचे अपहरण.\n१९७४ - आर व्हियेतनाम फ्लाइट ७२७ या विमानाचे अपहरण. त्यानंतर उतरताना विमान कोसळले. ७५ ठार.\n१९८१ - सांड्रा डे ओ'कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सर्वप्रथम महिला, न्यायाधीश झाली.\n१९८१ - व्हानुआतुला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळाले.\n१९९८ - एम.सी.आय. कम्युनिकेशन्स आणि वर्ल्डकॉम या कंपनीचे एकत्रीकरण.\n२००८ - लेहमान ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले.\n२०१३ - नीना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.\n९७३ - अल बिरुनी, अरबी गणितज्ञ.\n१२५४ - मार्को पोलो, इटालियन फिरस्ता.\n१८३० - पोर्फिरियो दियाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.\n१८५७ - विल्यम हॉवर्ड टाफ्ट, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\n१८६० - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.\n१८७६ - शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक.\n१८७९ - जोसेफ ल्योन्स, ऑस्ट्रेलियाचा १०वा पंतप्रधान.\n१८८१ - एत्तोरे बुगाटी, इटालियन अभियंता.\n१८८७ - कार्लोस दाविला, चिलीचा राष्ट्राध्यक्ष.\n१९०४ - उंबेर्तो दुसरा, इटलीचा राजा.\n१९०९ - सी.एन. अण्णादुराई, तामीळनाडूचे मुख्यमंत्री.\n१९३७ - फर्नान्डो दि ला रुआ, आर्जेन्टिनाचा ५१वा राष्ट्राध्यक्ष.\n१९४६ - टॉमी ली जोन्स, अमेरिकन चित्रपट अभिनेता.\n१९४६ - ऑलिव्हर स्टोन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.\n१९६४ - रॉबर्ट फायको, स्लोव्हेकियाचे पंतप्रधान.\n१९७१ - नेथन ॲसल, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.\n१९८९ - चेतन रामलू, न्यू झीलँडचा संगीतकार.\n६६८ - कॉन्स्टान्स दुसरा, बायझेन्टाइन सम्राट.\n१८५९ - इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेल, ब्रिटिश अभियंता.\n१९७३ - गुस्ताफ सहावा ॲडॉल्फ, स्वीडनचा राजा.\nभारतात मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून पाळला जातो.\nबीबीसी न्यूजवर सप्टेंबर १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nसप्टेंबर १३ - सप्टेंबर १४ - सप्टेंबर १५ - सप्टेंबर १६ - सप्टेंबर १७ - सप्टेंबर महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: जून १९, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०१६ रोजी ००:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2009/04/", "date_download": "2018-06-19T18:03:13Z", "digest": "sha1:M57TXNCU4SXDIFARZ45HMSU6SSHDR5OT", "length": 22953, "nlines": 73, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: April 2009", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nअयोध्याकांड - भाग ५\nसर्व रात्र कैकेयीच्या विनवण्या करण्यात गेली पण कैकेयीने आपल्या मागण्या मागे घेतल्या नाहीत. संपूर्ण नाइलाज झाल्यामुळे रात्र संपल्यावर दशरथाने रामाला बोलावण्याचे ठरवले. सुमंत्र आल्यावर कैकेयीनेच त्याला पाठवून रामाला बोलावून घेतले. तो आल्यावर दशरथाला काहीच बोलवेना तेव्हां कैकेयीनेच रामाला सांगितले कीं ’ते तुला स्वत: सांगणार नाहीत पण तू ताबडतोब १४ वर्षांसाठी वनात जायचे आहेस व राज्य भरताला मिळायचे आहे.’ रामाने ताबडतोब मान्य केले व म्हटले ’मी तुझ्या आज्ञेनेच सर्वस्व त्यागीन मग राजाला कशाला त्रास दिलास’ कैकेयीने त्यावर म्हटले कीं ’तूं खुषीने राज्य सोडून वनात गेल्याशिवाय महाराज स्नान वा भोजन करणार नाहीत.’\nयापुढील प्रसंग आपणाला परिचित आहेत. सीता व लक्ष्मण रामाबरोबर वनात जाण्याचा आग्रह धरतात व राम तें मान्य करतो. कौसल्या व सुमित्रा विलाप करतात. उर्मिळेचा अजिबात उल्लेख कोठेच नाही कौसल्येच्या तोंडी येथे एक उल्लेख येतो ’रामा तुझे उपनयन होऊन सतरा वर्षे झालीं’ यावरून यावेळी रामाचे वय २५ वर्षे व सीतेचे २०-२१ वाटते. उर्मिळा बहुधा सीतेपेक्षा थोडी लहान असावी तरी १८-१९ वर्षांची असणार, म्हणजे अजाण नव्हे. मात्र लक्ष्मणासकट कोणीच तिला काही महत्व दिले नाही. सासवांची सेवा करण्यासाठी तिला मागेच ठेवले कौसल्येच्या तोंडी येथे एक उल्लेख येतो ’रामा तुझे उपनयन होऊन सतरा वर्षे झालीं’ यावरून यावेळी रामाचे वय २५ वर्षे व सीतेचे २०-२१ वाटते. उर्मिळा बहुधा सीतेपेक्षा थोडी लहान असावी तरी १८-१९ वर्षांची असणार, म्हणजे अजाण नव्हे. मात्र लक्ष्मणासकट कोणीच तिला काही महत्व दिले नाही. सासवांची सेवा करण्यासाठी तिला मागेच ठेवले भरत-शत्रुघ्नांच्या बायका यावेळी नवर्‍यांबरोबर कैकय देशालाच असणार.\nसुमंत्राने कैकेयीला समजावले कीं ’भरत राजा झाला तर आम्ही सर्व रामाकडे वनात जाऊं’ कैकेयीवर परिणाम शून्य. (सुमंत्र खरेतर राजाचा व राज्याचा सेवक, त्याला नवीन राजा भरत याची सेवा करणे हेच उचित) दशरथाने सुमंत्राला म्हटले ’रामाबरोबर मोठी सेना व धनवैभव पाठवा.’ कैकेयीने ठाम विरोध केला. सुने सुने वैभवहीन राज्य तिला भरतासाठी नको होते. तिने आग्रह धरला कीं ’पूर्वी इक्ष्वाकु घराण्यातील असमंज नावाच्या राजपुत्राला दुर्गुणी निघाल्यामुळे राज्याबाहेर घालवून दिले होते तसे रामाला घालवा.’\n’ही तुझी मूळची अट नव्हती’ असे दशरथ म्हणाला पण कैकेयीने तेहि मानले नाही. तिने राम व असमंज यांना एकाच पायरीला बसवले याचा वसिष्ठासकट सर्वांनाच फार राग आला. सीतेने वल्कले नेसण्याची वेळ आली तेव्हा मात्र वसिष्ठाने व दशरथाने ठाम विरोध केला. दशरथ म्हणाला कीं ’सीता माझ्या आज्ञेमुळे नव्हे तर स्वखुषीने वनात जाते आहे. तेव्हां ती सर्व वस्त्रालंकारांसकटच वनात जाईल’. (सीतेला रामाने वल्कले नेसावयास शिकविले अशी एक थाप आपले हरदास-पुराणिक मारतात, त्यांत तथ्य नाहीं) लक्ष्मणाने वल्कले नेसल्य़ाचा उल्लेख नाही. आपल्या आईला संभाळण्याची पित्याला विनंति करून राम वनांत जाण्यास निघाला. दशरथाने सुमंत्राला त्या तिघांना वनांत सोडून येण्यास सांगितले.\nया सर्व प्रसंगांत, एकदां मंथरेचा सल्ला पटल्यावर, कैकेयीने दाखवलेला मनाचा खंबीरपणा लक्षणीय आहे.\nअयोध्याकांड - भाग ४\nकैकेयीने भरताला राज्य व रामाला वनवास मागण्याचे ठरवले. इकडे अभिषेकाची तयारी करण्यास सांगून दिवस संपल्यामुळे दशरथ नेहेमीप्रमाणे कैकेयीच्या महालीं आला. रामायण म्हणते कीं राजा म्हातारा असल्यामुळे त्याला तरुण कैकेयी फार प्रिय होती कैकेयी बेताप्रमाने रुसून बसलेली होती. तिची समजूत काढण्यासाठी ’काय हवे ते माग’ असे दशरथ म्हणाला. पूर्वी दिलेल्या वरांची आठवण देऊन कैकेयीने भरताला राज्य व रामाला १४ वर्षे वनवास, व तोही ताबडतोब, अशा मागण्या केल्या. भरताला राज्य देण्याचे दशरथाने ताबडतोब व बेलाशक मान्य केले कैकेयी बेताप्रमाने रुसून बसलेली होती. तिची समजूत काढण्यासाठी ’काय हवे ते माग’ असे दशरथ म्हणाला. पूर्वी दिलेल्या वरांची आठवण देऊन कैकेयीने भरताला राज्य व रामाला १४ वर्षे वनवास, व तोही ताबडतोब, अशा मागण्या केल्या. भरताला राज्य देण्याचे दशरथाने ताबडतोब व बेलाशक मान्य केले कैकेयीच्या पित्याला दिलेले वचन त्याच्या स्मरणात असणारच कैकेयीच्या पित्याला दिलेले वचन त्याच्या स्मरणात असणारच तेव्हां ठरवल्या बेताप्रमाणे ते डावलता येत नाही असे दिसल्यावर त्याने रामाला बाजूस सारण्याचे लगेच मान्य केले. मात्र रामाबद्दल कोणतीही तक्रार नसताना वा त्याचा काही अपराध नसताना त्याला वनवासाला पाठवणे त्याने मान्य केले नाही. त्याने अनेक युक्तिवाद केले, कैकेयीच्या विनवण्या केल्या पण कैकेयीला मंथरेने दाखवून दिलेला धोका पक्का पटला होता. ती ठाम राहिली. दशरथाचे युक्तिवाद असे –\n१. रामाशिवाय भरत राज्य स्वीकारणारच नाही.\n२. जमलेल्या राजे लोकांना, मंत्र्यांना, जनतेला कसे सांगूं कीं कैकेयीच्या दबावामुळे मी रामाला वनवासाला पाठवतो आहे\n३. कौसल्या, सुमित्रा, सीता सर्व दु:खित होतील. मी जिवंत राहणार नाही.\n४. तुला वरताना मला कळले नाहीं कीं तूंच माझ्या मृत्यूला कारण होशील.\n५. रामाने वनवासाला जाण्याची आज्ञा मानली नाही तर मला आनंदच होईल पण तसे होणार नाही.\n६. रामाला राज्य देण्याची घोषणा मी भर राज्यसभेत केली आहे ती कशी मोडूं\nकैकेयीने फक्त येवढेच म्हटले कीं ’तुम्ही मोठे सत्यवादी व दृढप्रतिज्ञ म्हणवता मग मी मागत असलेले वर कां देत नाही’ रामाला वनवासाला पाठवण्याचे कारण कैकेयीने सांगितले नाही पण दशरथानेहि विचारले नाही’ रामाला वनवासाला पाठवण्याचे कारण कैकेयीने सांगितले नाही पण दशरथानेहि विचारले नाही त्याला ते कळलेच असणार. त्याबद्दल कैकेयीचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्नहि दशरथाने केला नाही. दशरथ काकुळतीला येऊन ’मी तुझे पाय धरतों’ असेहि म्हणाला पण अखेर कैकेयीने म्हटले कीं ’सत्याचे अनुकरण करा. मी माझे मागणे त्रिवार मागत आहे आणि ते मानले नाही तर मी प्राणत्याग करीन’ बोलणेच खुंटल्यामुळे दशरथाने अखेर त्राग्याने म्हटले कीं ’विवाहाचे वेळी धरलेला तुझा हात मी सोडून देतो आहे. तूं माझी कोणी नव्हेस. तूं वा भरत मला तिलांजलिही देऊं नका त्याला ते कळलेच असणार. त्याबद्दल कैकेयीचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्नहि दशरथाने केला नाही. दशरथ काकुळतीला येऊन ’मी तुझे पाय धरतों’ असेहि म्हणाला पण अखेर कैकेयीने म्हटले कीं ’सत्याचे अनुकरण करा. मी माझे मागणे त्रिवार मागत आहे आणि ते मानले नाही तर मी प्राणत्याग करीन’ बोलणेच खुंटल्यामुळे दशरथाने अखेर त्राग्याने म्हटले कीं ’विवाहाचे वेळी धरलेला तुझा हात मी सोडून देतो आहे. तूं माझी कोणी नव्हेस. तूं वा भरत मला तिलांजलिही देऊं नका\nदशरथ येवढ्या टोकाला जाऊन कठोर बोलल्यावरही कैकेयीने आपली मागणी सोडली नाही.\nअयोध्याकांड - भाग ३\nरामाच्या अभिषेकाची बातमी मंथरेकडून कळल्यावर कैकेयीला प्रथम आनंदच वाटला. त्याअर्थी ती बहुधा भोळी-भाबडी असावी. मात्र मंथरेने तिला फटकारून समजावले कीं ’तूं राणी असून तुला राजधर्मातील उग्रता समजत कशी नाही तुझा पति समाधानासाठी तुझ्याकडे येतो पण आता कौसल्येचे हित करतो आहे. तुला कळत कसे नाही तुझा पति समाधानासाठी तुझ्याकडे येतो पण आता कौसल्येचे हित करतो आहे. तुला कळत कसे नाही सवतीचा पुत्र हा शत्रू असतो. भरत व राम यांचा राज्यावर सारखाच अधिकार आहे त्यामुळे रामाला भरतापासूनच भय आहे. लक्ष्मण रामभक्त तर शत्रुघ्न शेवटचा त्यामुळे त्याचा राज्यावर मुळीच अधिकार नाही. उत्पत्तिक्रमाने रामापाठोपाठ भरताचाच राज्यावर अधिकार आहे तेव्हा रामाला त्याचेच भय वाटणार आणि त्यामुळे तो तुझ्या पुत्राला क्रूरतापूर्वक वागवील. भरताला त्याची गुलामी करावी लागेल.’\nकैकेयीला हे ऐकूनहि धोका कळला नाही व ती पुन्हा भाबडेपणाने मंथरेला म्हणाली ’रामानंतर १०० वर्षांनी कां होईना, भरत राजा होईलच. तूं कशाला संतापतेस मला भरताइतकाच रामहि प्रिय आहे. रामाला राज्य मिळणार म्हणजे भरतालाच मिळाल्यासारखे मला वाटते मला भरताइतकाच रामहि प्रिय आहे. रामाला राज्य मिळणार म्हणजे भरतालाच मिळाल्यासारखे मला वाटते’ मंथरेने तिला पुन्हा समजाविले कीं ’मूर्खे, रामानंतर त्याचा पुत्रच राजा होईल आणि भरत कायमचाच बाजूला पडेल. तुला काहीच कसे कळत नाही’ मंथरेने तिला पुन्हा समजाविले कीं ’मूर्खे, रामानंतर त्याचा पुत्रच राजा होईल आणि भरत कायमचाच बाजूला पडेल. तुला काहीच कसे कळत नाही रामाला राज्य मिळाले तर तो भरताला बाहेरच घालवील रामाला राज्य मिळाले तर तो भरताला बाहेरच घालवील भरताला तू दीर्घकाळ आजोळी राहूं दिलेस त्यामुळे त्याचे नुकसान होणार आहे. तो येथेच असता तर राजाला त्याचेहि रामासारखेच प्रेम वाटले असते व त्याला अर्धे राज्य तरी मिळाले असते. शत्रुघ्नहि येथे नाही मग भरताचे हितरक्षण तुझ्याशिवाय कोण करणार भरताला तू दीर्घकाळ आजोळी राहूं दिलेस त्यामुळे त्याचे नुकसान होणार आहे. तो येथेच असता तर राजाला त्याचेहि रामासारखेच प्रेम वाटले असते व त्याला अर्धे राज्य तरी मिळाले असते. शत्रुघ्नहि येथे नाही मग भरताचे हितरक्षण तुझ्याशिवाय कोण करणार राम लक्ष्मणावर प्रेम करतो पण भरताचा तो तिरस्कार आणि द्वेष करील. तुं भरताच्या हिताचे रक्षन केले पाहिजे. ज्या कौसल्येचा तूं अनादर करतेस ती राम राजा झाला तर तुझा सूड घेईल.’\nया संवादावरून दोघीच्या स्वभावावर प्रकाश पडतो व आपल्या पूर्वग्रहांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाहीं. कैकेयी भोळी दिसते तर मंथराही ’अकारण’ रामाचा द्वेष करणारी नसून कैकेयी-भरताचें हितरक्षण हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून तिला जाणवणारा धोका तिने कैकेयीला स्पष्टपणे दाखवून दिला आहे. राजवाड्यातील राजकारणात तिची बाजू कोणती याबाबत तिला संदेह नाही\nआता कैकेयीचे मन पालटले. दशरथाने, पूर्वी एका युद्धप्रसंगात कैकेयीने कौशल्याने व धैर्याने त्याचे सारथ्य करून त्याचा जीव वाचवला तेव्हां तिला वर दिले होते व ते कैकेयीने लगेच न मागतां राखून ठेवले होते. त्या वरांची मंथरेनेच कैकेयीला आठवण करून दिली व ’त्या वरांचा वापर करून, भरताला राज्य व रामाला चौदा वर्षे वनवास मागून घे व भरताला निष्कंटक राज्य मिळवून दे’ असे सुचवले. ’चौदा वर्षांच्या काळात भरत जनतेचे प्रेम मिळवून स्थिर होईल व रामाचा सध्याचा प्रभाव राहणार नाही’ असा दूरदृष्टीचा व रास्त सल्ला तिला दिला. दुर्योधनाने पांडवांना वनवासाला धाडताना हाच हेतु बाळगला होता याची आठवण सहजच होते. सल्ला पटला व कैकेयीचा बेत पक्का झाला. मंथरेची तिने स्तुति केली.\nपुढे एका ठिकाणी उल्लेख आहे कीं दशरथाने कैकेयीशी विवाह करताना तिच्या पित्याला वचन दिले होते कीं तिच्या पुत्राला राज्य मिळेल. तोंपर्यंत कौसल्या-सुमित्रेला पुत्र नसल्यामुळे दशरथाने तसे वचन दिले होते. (महाभारतात, सत्यवतीच्या बापाने असे वचन शंतनूपाशी मागितले पण ते शंतनु देऊ शकत नव्हता कारण पुत्र देवव्रत भीष्म वयात आला होता, त्याला कसे डावलणार) या वचनाची मंथरा वा कैकेयी दोघींनाहि माहिती नसावी कारण याप्रसंगी तसा काही उल्लेख नाही. भरताला राज्य देण्याचे वचन खरे तर जुनेच होते आणि वरांचा वापर करण्याची गरजच नव्हती. पण दशरथानेच आपले वचन पाळले नव्हते) या वचनाची मंथरा वा कैकेयी दोघींनाहि माहिती नसावी कारण याप्रसंगी तसा काही उल्लेख नाही. भरताला राज्य देण्याचे वचन खरे तर जुनेच होते आणि वरांचा वापर करण्याची गरजच नव्हती. पण दशरथानेच आपले वचन पाळले नव्हते ( रघुकुलकी रीत, जान जाय परि वचन न जाय हे खरे ठरले नव्हते ( रघुकुलकी रीत, जान जाय परि वचन न जाय हे खरे ठरले नव्हते\nयापुढील कथा पुढील भागात.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nअयोध्याकांड - भाग ५\nअयोध्याकांड - भाग ४\nअयोध्याकांड - भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://prajakta-prajaktamorankargmailcom.blogspot.com/2011/11/blog-post.html", "date_download": "2018-06-19T18:19:08Z", "digest": "sha1:OTGJ5VPJ5EYMIEOPXGHJFB5XBRDFAYIG", "length": 6258, "nlines": 55, "source_domain": "prajakta-prajaktamorankargmailcom.blogspot.com", "title": "आयुष्यावर बोलू काही.....: तार्यांचे बेट", "raw_content": "\nबऱ्याच दिवसांनी काहीतरी लिहायचा ठरवेले कारण निघालं ते खगोल मंडळ. नेहमी ट्रेकला गेल्यावर रात्री तारे बघत बघत मस्त अंधारात प्रचंड आवडता मला ,पण हे नक्की काय आहेत किती आहेत नेमकं विश्व तरी किती आहे ह्या अवकाशाचा हे जाणून घायची इच्छा खगोल मंडळामुळे पूर्ण झाली\nशाळेत असताना ह्याबद्दल एवढे प्रश्न मला कधी पडले होते का हेही मला आठवत नाही. पण कळायला लागल्यापासून उत्सुकता वाटायला लागली,कि नक्षत्र कुठेलेग्रह कुठले चंद्राची बदलती जागा का असते तो कुठल्या ग्रहाच्या जवळ कधी असतो\nह्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली ,ज्यावेळी मृग नक्षत्र बघितला आणि ज्या प्रकारे त्यांनी सांगितला कि त्यात हरिणाचा आकार दिसतोय,त्याला व्याधऋषींनी मारलेला बाण समोरच दिसणारा व्याध तारा,बाजूला दिसणारे रोहिणी नक्षत्र ,जवळ असणारा वृषभ ,त्यात खरच बैलाचाच आकार आहे हे सगळ भासवणारा वे अवकाश मला थक्क करून सोडत होता. तार्यांचे गुच्छा दिसणारे कृतिका अक्षरश: सुंदर दिसत होते.त्यात ब्रम्हारुदय नावाचे सुंदर तारा आहे हे ऐकल्यावर तार्यापेक्षा नावाचाच मला कौतुक वाटत होत.ययाती -देवयानी-शर्मिष्ठा हे त्रिकुट परत एकदा छळून गेले मला .सगळ्यांना त्रासदायक शनी हाच फक्त आम्हाला दिसला नाही.\nत्यातल्या त्यात मला एक बर वाटत होत निदान मला गुरु,शुक्र आणि सप्तर्षी हे शाळेत आल्यापासून ओळख येत होते,पण त्या सप्तर्षी मध्ये दडलेला मोठा अस्वल दाखवल्यावर मात्र गम्मतच वाटली कि नक्की किती प्राणी,राशी,तारे,नक्षत्र कसे एकमेकांना धरून आहेत\nआज २१व्या शतकात आपण कुठलीही माहिती कशीही मिळाऊ शकतो पण जुन्या काळात तार्यांच्या हालचालींवरून ग्रहांच्या स्थितींवरून झालेल्या वा होणार्या घडामोडींविषयी कसे काय निष्कर्ष लावायचे हे मला न सुटलेला कोड आहे\ni know कि बरेच जण वाचून म्हणतील कि इतक्या उशिरा अशा बालिश गोष्टी कशा काय आठवल्या ,थोडा शाळेत अभ्यास केला असता तर कळल्या असत्या कि पण ज्यावेळी तुम्ही चांदण्यांनी,तार्यांनी भरलेल्या आकाशाखाली झोपाल तेव्हा कदाचित तुम्हालाही बर्याच गोष्टी विचार करायला लावेल अशा कित्येक किमया घडवणार हे अवकाश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_32.html", "date_download": "2018-06-19T18:29:30Z", "digest": "sha1:5FAE7OHRKOPD2GITGDQ7P6BZAKV6TTMS", "length": 16767, "nlines": 313, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: फास्ट वर्गमूळ कसे काढावे ?", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \n1 मिनीटात वर्गमुळ काढण्यासाठी पुढील दोन Chart फक्त एकदा वाचा सहज पाठ होवून जातील..\nएक मिनीटात वर्ग शोधा....\nएक मिनीटात वर्गमुळ कसे शोधायचे....\n2116 या संख्या चे वर्गमुळ काढायचे आहे....\n*एकक स्थानचा अंक आधी शोधा\n16 च्या एकक स्थानी 6 हा अंक आहे म्हणून ....chart -1 पहा.\n*वर्गमुळात एकक स्थानी 4 किंवा 6 असेल\n*दशक स्थानचा अंक शोधने\n2116 ही संख्या कोणत्या संख्या च्या दरम्यान येते....\n1600 - 2500 च्या दरम्यान येते.\nम्हणजे ... दशक स्थानी 4 असेल .\nम्हणजे वर्गमुळ - 44 किंवा 46 असेल .\nआता ....2116 ही संख्या ....\n1600 व 2500 पैकी कोणाच्या जवळ आहे ठरवा....\nतर 2116 ही संख्या 2500 च्या जवळ आहे\nम्हणजे ....44 वा 46 पैकी वर्ग 2500 च्या जवळ 46 चा असेल .\nश्री .प्रविण बनकर मो.8856046142\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nवेळापत्रक व तासिका विभागणी\nपालकांनी नक्की वाचावा असा लेख\nसचिन तेंडुलकर यांना पत्र..\nआपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु क...\nनवीन नियमाने तासिका नियोजन व संचमान्यता\nअतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे\nध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली\nवाडगेभर निर्जीव अन्न :\nकंबर दुखी व मान दुखीपासून कायमची सुटका\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\nस्वतः साठी एवढं तरी करा...\nशाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड\nनवीन 9 तासांचे वेळापत्रक\n'हॅकर्स' पासून वाचण्यासाठी हे नियम पाळा.\nघन आकृती महत्त्वाची सूत्रे\nसामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \nसंगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे....\nYou tube वरील videos कसे डाउनलोड करावेत \nविद्यार्थी प्रमोट करणे विषयी\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nशासनाची ई - नाम योजना\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/12-cent-affected-32340", "date_download": "2018-06-19T18:37:37Z", "digest": "sha1:CJO3QGF3TWSGBDIHODZKAOQRUCHRT7ZK", "length": 12611, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "12 per cent of the affected लोकसभेच्या तुलनेत भाजपला 12 टक्‍क्‍यांचा फटका | eSakal", "raw_content": "\nलोकसभेच्या तुलनेत भाजपला 12 टक्‍क्‍यांचा फटका\nशनिवार, 25 फेब्रुवारी 2017\nनागपूर - लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तब्बल 12 टक्के मते कमी मिळाली आहेत. महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची एकूण कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली तरी मतांच्या टक्केवारीत मात्र कॉंग्रेसला काहीसा दिलासा मिळाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.\nनागपूर - लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तब्बल 12 टक्के मते कमी मिळाली आहेत. महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची एकूण कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली तरी मतांच्या टक्केवारीत मात्र कॉंग्रेसला काहीसा दिलासा मिळाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.\nगेल्या लोकसभा (2014) निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी 2 लाख 85 हजार मताधिक्‍यांनी विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत नागपुरात 10 लाख 85 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत गडकरी यांना 5 लाख 87 हजार 767 मते मिळाली होती. ही टक्केवारी 54.17 टक्के एवढी येते. कॉंग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांना 3 लाख 2 हजार 939 मते मिळाली होती. ही टक्केवारी 27.92 टक्के एवढी येते. विजयी व पराभूत उमेदवारांच्या टक्केवारीमध्येच 27 टक्‍क्‍यांचा फरक होता.\nजवळपास तीन वर्षांनी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला 4 लाख 78 हजार 609 मते मिळाली आहेत. एकूण मतदानाच्या ही टक्केवारी 42.55 एवढी येते. तर कॉंग्रेसला या निवडणुकीत 3 लाख 76 हजार 894 मते मिळाली आहेत. ही टक्केवारी 33.51 एवढी येते. लोकसभा निवडणुकीपेक्षा महापालिका निवडणुकीत भाजपला 1 लाख 9 हजार मते कमी मिळाली आहेत तर कॉंग्रेसला या निवडणुकीत 3 लाख 76 हजार 894 मते मिळाली आहेत. ही टक्केवारी 33.51 एवढी येते. याचा अर्थ लोकसभा निवडणुकीपेक्षा महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला 74 हजार मते अधिक मिळाल्याचे स्पष्ट होते. लोकसभा निवडणुकीपेक्षा कॉंग्रेसला साडेपाच टक्के अधिक मतदान झाल्याचे स्पष्ट होते.\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\nपदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष - अशोक जाधव\nदेवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/godrej-2-ton-gsc-24-fr-3-wlt-split-ac-price-p7vNUu.html", "date_download": "2018-06-19T18:17:28Z", "digest": "sha1:A6KRMH3KFCY4HVIULBX7JSUUVQLKGE3W", "length": 12892, "nlines": 360, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट असा सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट असा\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट असा\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट असा\nवरील टेबल मध्ये गोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट असा किंमत ## आहे.\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट असा नवीनतम किंमत Jun 07, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट असा दर नियमितपणे बदलते. कृपया गोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट असा नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट असा - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट असा वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 2 Ton\nस्टार रेटिंग 3 Star\nगोदरेज 2 टन गसकं 24 फार 3 वळत स्प्लिट असा\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/voltas-242dyi-split-ac-white-20-tons-price-p8RT5D.html", "date_download": "2018-06-19T18:17:03Z", "digest": "sha1:CZOVWLPHYQQSPZBTHML2THOKOXZ6Y64B", "length": 15364, "nlines": 403, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nवोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स\nवोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स\nवोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये वोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स किंमत ## आहे.\nवोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स नवीनतम किंमत Jun 14, 2018वर प्राप्त होते\nवोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्सफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nवोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 39,636)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nवोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स दर नियमितपणे बदलते. कृपया वोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nवोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nवोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nवोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 2.0 Tons\nकूलिंग कॅपॅसिटी 2164 W\nकॉम्प्रेसर तुपे High EER Rotary\nइतर फिल्टर्स Nano Silver\nइनेंर्गय रेटिंग 2 Star\nपॉवर कॉन्सुम्पशन 2164 W\nरुंनींग करंट 9.6 A\nवेइगत व आऊटडोअर 41 kg\nवोल्टस २४२द्यी स्प्लिट असा व्हाईट 2 0 टोन्स\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/controversy-over-army-chiefs-appointment-21781", "date_download": "2018-06-19T18:10:14Z", "digest": "sha1:DORILEBYBS4RNC4A6DHMQ3KIFH3JZ33G", "length": 11105, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Controversy Over Army Chief's Appointment लष्करप्रमुखांची निवड शंकास्पद: कॉंग्रेस,डाव्यांची टीका | eSakal", "raw_content": "\nलष्करप्रमुखांची निवड शंकास्पद: कॉंग्रेस,डाव्यांची टीका\nरविवार, 18 डिसेंबर 2016\nलष्कर हे सर्व भारताचे आहे. अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्याची निवड कशी होते, यासंदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावयास हवे. अशा नेमणुकांना देशाची मान्यता असावयास हवी\nनवी दिल्ली - लेफ्टनंट जनरल प्रदीप रावत यांची भारतीय लष्करप्रमुखपदी करण्यात आलेली निवड राजकीय वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रावत यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांना डावलून रावत यांची निवड करण्यात आल्यासंदर्भात कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.\n\"नव्या लष्करप्रमुखांच्या क्षमतेबद्दल आम्ही शंका घेत नाही. मात्र त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या तीन अधिकाऱ्यांना डावलून त्यांची करण्यात आलेली निवड शंकास्पद आहे,'' असे कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.\nयाशिवाय, कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा यांनीही सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. लष्करप्रमुखांसारख्या उच्चपदस्थ व्यक्तींची निवड वादग्रस्त ठरणे \"दुदैवी' असल्याची भावना राजा यांनी व्यक्त केली आहे.\n\"\"लष्कर हे सर्व भारताचे आहे. अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्याची निवड कशी होते, यासंदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावयास हवे. अशा नेमणुकांना देशाची मान्यता असावयास हवी,'' असे राजा म्हणाले.\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\nखूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा\nसातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी...\nगोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्\nगोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50 बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\n..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%AE_%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-06-19T17:55:25Z", "digest": "sha1:IPU27XXJ3UCCOXKPPU4J33Y43DADD74E", "length": 8268, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:८ वी लोकसभा सदस्य - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:८ वी लोकसभा सदस्य\n\"८ वी लोकसभा सदस्य\" वर्गातील लेख\nएकूण १२५ पैकी खालील १२५ पाने या वर्गात आहेत.\nए.बी.ए. घनी खान चौधरी\nबेगम अकबर जहान अब्दुल्ला\nकिशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २००८ रोजी ०६:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://ssdindia.org/2018/04/02/", "date_download": "2018-06-19T17:56:37Z", "digest": "sha1:GTBOAHSYTVW3KMBXLUUZMENZSLSXQWPS", "length": 3971, "nlines": 51, "source_domain": "ssdindia.org", "title": "02/04/2018 - Samata Sainik Dal", "raw_content": "\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव\nसमता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर सम्पन्न….. दि.१/४/१८ रविवार रोजी भुसावळ जि. जळगाव येथे समता सैनिक दलाचे शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षण शिबिर सम्पन्न झाले. समाजावर वाढत्या अन्याय अत्याचाराच्या घटना बघता येथील तरुण एका मंचावर येउन कार्य करण्याच्या उदात्त हेतूने संघटित झाला आहे. याकरिता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संघटनेत ( […]\n01/04/2018, सम्राट अशोक जयंती संपन्न आयु. विशाल राऊत व आयु. प्रशिक आनंद यांनी रिपब्लिकन विचार मांडले, यवतमाळ.\n19/08/2017, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, वक्ता: आयु. प्रशिक आनंद, जागृती नगर, उत्तर नागपूर, HQ दीक्षाभूमी.\nदि.३०/७/१७ समता सैनिक दला मार्फत शिवाजी नगर , इगतपुरी , जि. नाशिक येथे बौद्धिक प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न\n24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी 19/04/2018\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव 02/04/2018\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम) 26/02/2018\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 18/12/2017\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 16/12/2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://umarecipesmarathi.blogspot.com/2015/04/masala-dosa.html", "date_download": "2018-06-19T17:44:26Z", "digest": "sha1:UO47NB5GND6VTJONYXQINPAILRH3RS6G", "length": 9240, "nlines": 81, "source_domain": "umarecipesmarathi.blogspot.com", "title": "भारतीय शाकाहारी पाककृती : मसाला डोसा / Masala Dosa", "raw_content": "\nशनिवार, २५ एप्रिल, २०१५\n(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)\n१. ३ वाट्या तांदूळ, १/२ वाटी पोहे, ६ वाट्या पाण्यात भिजत टाकावेत. तसेच १ वाटी उडदाची डाळ व १ टेबलस्पून मेथी दाणे २ वाट्या पाण्यात भिजत टाकावेत. दोन्ही ७-८ तास भिजत ठेवावे.\n२. तांदूळ व डाळ भिजल्यावर मिक्सर मध्ये वेगवेगळे बारीक वाटावेत.\n३. आता दोन्ही मिसळावे व एका उंच पातेल्यात आंबण्यासाठी ८-९ तास उबदार ठिकाणी झाकून ठेवावे. पातेल्यात पीठ फुगून वर येण्यासाठी भरपूर जागा ठेवावी.\n४. आंबलेले पीठ फसफसून वर येईल. ते सर्व मिसळावे व थोडे पाणी घालून तव्यावर पसरता येईल इतपत पातळ करावे. चवीप्रमाणे मीठ घालावे.\n१. मध्यम आकाराचे ४ बटाटे घेऊन सोलून घ्यावेत व हातानेच त्यांचे छोटे छोटे तुकडे करावेत. पूर्ण कुस्करु नयेत.\n२. एका कढईत ४ टीस्पून तेल घ्यावे व गरम करून त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी.\n३. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, १/२ टीस्पून हळद, ३-४ कढिलिंबाची पाने, व एक छोटा कांदा बारीक चिरून घालावा. कांदा पारदर्शक होईपर्यंत परतावे.\n४. आता बटाटे घालून सर्व मिसळावे. गॅस बारीक करावा व चवीप्रमाणे मीठ घालावे. सर्व मिसळून २ मिनिटांनी गॅस बंद करावा.\n१. गरम तव्यावर अंदाजे २ टेबलस्पून पीठ तव्याच्या मधोमध घालावे व एका पळीने गोलगोल बाहेरच्या बाजूस पसरून पातळ व गोल डोसा पसरावा.\n२. डोस्यावर कडेला व मधे १/२ टीस्पून तेल पसरावे.\n३. थोडी मोळगापोडी डोस्यावर पसरावी.\n४. डोस्याची खालची बाजू गुलाबी होईपर्यंत शिजू द्यावे.\n५. डोस्याच्या मध्ये २ टेबलस्पून बटाट्याचा मसाला घालून डोसा दोन्ही बाजूंनी दुमडावा.\n६. गरम डोसा नारळाची चटणी व सांभार बरोबर वाढावा.\nद्वारा पोस्ट केलेले Uma Abhyankar येथे ११:२० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकोशिंबीर व सलाद (8)\nपोळी / परोठे (10)\nमधल्या वेळी किंव्हा नाश्त्याला खायचे पदार्थ (snacks) (47)\nलिंबाचे उपासाचे/गोड लोणचे (सर्व सामग्री रेखांकित केली आहे ) साधारण १२ छोटी लिंबे घेउन ती स्वच्छ धुऊन कोरडी करावीत. लिंबांच्या ...\nफोडणीचे वरण : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १ वाटी तुरीची डाळ धुऊन त्यात २ वाट्या पाणी घालावे. प्रेशर कुकर मधे ३ शिट्ट्...\nकणकेचा शिरा : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका कढईत ४ & १/२ टेबलस्पून तूप घ्यावे व त्यात १ वाटी कणीक तपकिरी रंगाची...\nओल्या नारळाची मद्रासी चटणी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १ वाटी ताजं खोवलेलं खोबरे , ४-५ कढीलिंबाची पाने , २ टेबलस्पून डा...\nकरंजी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) कवाचासाठी : १. १/२ वाटी रवा थोड्या दुधात भिजत ठेवावा. दूध अगदी थोडे, फक्त रवा पूर्ण ओ...\nझुणका (४ जणांसाठी): (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) एका भांड्यात १ वाटी पाणी घेऊन त्यात १ टीस्पून तेल , चवीप्रमाणे मी...\nझटपट ढोकळा : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका पातेल्यात १ मोठी वाटी डाळीचे पीठ घेऊन त्यात १/४-१/२ टीस्पून citric acid किंव...\nमिसळ-पाव : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) उसळीसाठी : १ मोठी वाटी मोड आलेली मटकी घ्यावी. त्यात २ वाट्या पाणी घालून प्रेशर कुकर...\nशेंगदाण्याची चटणी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) १. एका कढईत २ वाट्या शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यावेत. शेंगदाण्याच्या सालांव...\nगवारीची भाजी : (सर्व सामग्री रेखांकित केली आहे) २ वाट्या गवार, शिरा काढून निवडून , हाताने मोडून घ्यावी व पाण्याने स्वच्छ धुआवी. २...\nऑसम इंक. थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=98&product_id=602", "date_download": "2018-06-19T18:20:08Z", "digest": "sha1:UJXY4OTV27ULQLL55SUNZHKTWSCEUDBY", "length": 3419, "nlines": 67, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Antari Tala Pade |अंतरी ताळा पडे", "raw_content": "\nNewly Released | नवीन प्रकाशने\nविनय अपसिंगकर यांनी आपल्या अंतर्मनाच्या खिडकीतून स्वत:च्या आयुष्याकडे पाहिले आणि त्यांना जे आपले गतआयुष्य दिसले, ते इथे त्यांनी जसेच्या तसे वाचकांच्या समोर मांडले आहे.\nनिजामशाही, रझाकारांचे अत्याचार आणि तत्कालीन मराठवाडा डॉ. अपसिंगकरांच्या आत्मकथेतून अनुभवता येतो. या सर्व घटनांशी, काळाशी त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे संबंध आले.\nत्या सगळ्या पडझडीतून पुढे येण्याचा त्यांचा प्रयत्न व जिद्द वाचताना आपलाही त्या काळाला स्पर्श होतो.\nआत्मचरित्र लिहिताना आपल्या आयुष्यातील डाव्या बाजू लपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. अवहेलना, अपमान, तुरुंगवास अशा अनेक गोष्टी त्यांनी मनमोकळेपणाने सांगितल्या आहेत.\nगुराखी, पोलिस, शिक्षक, प्राध्यापक असा त्यांच्या आयुष्याच्या स्थित्यंतराचा संघर्ष भावपूर्ण आहे.\nडॉ. अपसिंगकर वृत्तीने कवी, त्यांचे नऊ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. एका कवीच्या संवेदनशील वृत्तीतून साकारलेल्या आत्मचरित्राचे वाचक नक्की स्वागत करतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95_%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2018-06-19T18:20:17Z", "digest": "sha1:FHIKFDSN5IMUQOBETVBEQSZISCGNLEPF", "length": 13525, "nlines": 234, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अशोक चव्हाण - विकिपीडिया", "raw_content": "\nडिसेंबर ८, इ.स. २००८ – नोव्हेंबर ११, इ.स. २०१०\n२८ ऑक्टोबर, १९५८ (1958-10-28) (वय: ५९)\nअशोक शंकरराव चव्हाण (ऑक्टोबर २८, इ.स. १९५८ - हयात) हे डिसेंबर ८, इ.स. २००८ ते नोव्हेंबर ११, इ.स. २०१० या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. २००८ साली मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री बनले. ५ डिसेंबर इ.स. २००८ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची निवड केल्यानंतर ८ डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही मंत्री होते. चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.\nइ.स. २००९ सालातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे विलासराव देशमुख यांची अशी सलग दोन वेळा निवड झाली होती. मात्र इ.स. २०१० साली आदर्श हाउसिंग सोसायटी या कारगिलमधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ होऊन त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले.\n१४/०३/२०१२ रोजी संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी लोकसभेत सांगितल्या प्रमाणे अशोक शंकरराव चव्हाण हे मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी एक आरोपीं आहेत.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसद्मा ते नांदेड लोकसभा मतदार संघातुन खासदार आहेत\nव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nविलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री\nडिसेंबर ८, इ.स. २००८ – नोव्हेंबर ११, इ.स. २०१० पुढील:\nय. चव्हाण · कन्नमवार · व. नाईक · शं. चव्हाण · पाटील · पवार · अंतुले · भोसले · पाटील · निलंगेकर · शं. चव्हाण · पवार · सु. नाईक · श. पवार · जोशी · राणे · देशमुख · सुशीलकुमार शिंदे · देशमुख · अशोक चव्हाण · पृ. चव्हाण · फडणवीस\n१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\nभारतीय जनता पक्ष (२३)\nउप-निवडणुकांआधी: गोपीनाथ मुंडे – मृत\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (४)\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२)\nप्रीतम मुंडे (गोपीनाथ मुंडे (मृत) यांच्या जागी)\n१५व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\n१७व्या लोकसभेतील महाराष्ट्रातील खासदार\nइ.स. १९५८ मधील जन्म\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\n८ वी लोकसभा सदस्य\n१६ वी लोकसभा सदस्य\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑक्टोबर २०१७ रोजी १८:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://kothare-marathi.blogspot.com/", "date_download": "2018-06-19T17:37:28Z", "digest": "sha1:D2JATQY5AQJ5ZFBBS5ILGHRXJJJ4IQHJ", "length": 37641, "nlines": 121, "source_domain": "kothare-marathi.blogspot.com", "title": "मला असे वाटतें", "raw_content": "\nएक विचार करायला लावणारा\nसोमवार, ११ जून, २०१८\nहिंदू कोण – ५४\nमागील भागातून पुढे –\n११. विचार करण्या बाबतचे मार्गदर्शन –\nविचारांबाबत कांहीं गोष्टी विशेष लक्षात घ्यावयाच्या असतात त्या अशा, जेव्हा आपण एकाद्या ज्ञानेंद्रियावर आपले लक्ष एकचित्ताने केंद्रीत करतो त्यावेळी आपण कोणताही इतर विचार करू शकत नाही. म्हणजे समजा तुम्ही एकादे गाणे एकचित्ताने ऐकत असाल तर त्या क्षणी तुम्ही इतर कोणताही विचार करू शकत नाही. म्हणजे जर विचार करणे बंद करावयाचे असेल तर कोणत्याही एका ज्ञानेंद्रियावर आपले लक्ष केंद्रित करावयाचे असते. ते ज्ञानेंद्रिय कान असेल अथवा डोळा असेल, त्वचा असेल, किंवा नाक असेल, जीभ असेल, किंवा तुमचा श्र्वासोंश्र्वास असेल.\nदुसरा विचार प्रक्रियेचा गुण असा किं, एका वेळी एकच विचार मनांत असतो. जसें समजा तुम्ही जप करत आहात, त्यावर एकचित्त झाले आहे असें झाले असेल तर त्यावेळी बाकी सर्व विचार बंद झालेले असतात.\nतिसरा गुण असा किं. विचार प्रक्रिया सवय प्रधान असते. म्हणजे एका प्रकारे विचार करण्याची जर तुम्हाला सवय झाली तर तुमच्या मेंदूत आपसूकपणे तेंच तेंच विचार येत रहातात. योग्य विचारांची सवय करण्याने चांगल्या सवयी आपण स्वताला लावू शकतो. समजा तुम्ही लैंगिक विचार करण्याची सवय लावली तर तेंच तेंच विचार येत रहातात व तुम्ही त्या वासनेत अडकत जाता. समजा तुम्ही तुमच्या आराध्य दैवतेचा जप करण्याची सवय मेंदूला लावली तर तुमचा मेंदू सतत जप करीत राहील व इतर विचार येणे बंद होईल. हिंदूंच्या अध्यात्म साधनेत विचारांचे हे तीन गुण हुशारीने वापरून साधक चांगली प्रगती करू शकतो. माणसाचे विचार प्रथम परा वाणीत व्यक्त होत असतात. नंतर ते इतर वाणींत येतात. हे असें जरी असले तरी जीव त्याच्या देह संवर्धनार्थ जे आवश्यक विचार उत्पन्न करतो ते विचार नेहमीच प्राथमिकतेने मेंदूत येत असतात. आपण नेहमी अनुभवतो किं, विचारशुन्य अवस्थेत असतांना अचानक भलतेंच विचार उसळी मारून मेंदूत येतात. ते साधकाला मोठे आव्हान असते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही विचारशुन्य अवस्थेत आहात व तुम्हाला भूक लागली तर मेंदूत खाण्याचे विचार उसळी मारून येतात.\nहिंदूंना आपले जीवन सुखी व्हावे असें वाटत असेल तर त्यांने त्याच्या विचारांचे सुयोग्य नियमन व नियंत्रण करण्याची सवय स्वताला लावावी लागेल. त्यासाठी कांहीं प्रश्र्न त्यांनी त्याच्या मेंदूत येणार्या विचारांबद्दल विचारावयाचे असतात. ते असें, हा विचार माझ्या डोक्यात कां आला कोठून आला अशारितीने जर बिनकामाचे विचार येत असतील तर असें प्रश्र्न विचारू लागल्यास ते वाह्यात विचार येणे सवयीने बंद होते. आपल्या डोक्यात बिनकामाच्या विचारांची संख्या जास्त असेल तर त्यांचे नियंत्रण करणे जरुरीचे असते. बिनकामाच्या विचारांमुळे मानसिक व्यसने लागतात. तसेंच अशा विचारांमुळे कांहीं दैहीक व्यसनेसुद्धा लागतात.\nविचार हे सर्वच गोष्टींचे मूळ असल्याकारणांने हिंदूंना त्यांच्या विचाराचे चांगले व्यवस्थापन करता आले पाहिजे. अधिक चर्चा मनाचे विचार मध्ये आहे ती पहावी.\nक्रमशः पुढे चालू -\nमनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – २७१ -२८०\nजर शूद्र द्विजाबद्दल अपमानकारक बोलला तर, लोखंटाचा खिळा दहा अंगुले इतका लांब असा लाल करून त्याच्या तोंडात खुपसावा अशी शिक्षा असावी. २७१\nजर शुद्र द्विजाला त्याचे कार्य काय ते सांगण्याच उद्धटपणा करील तर राजा त्याच्या तोंडात व कानात गरम तेल ओतेल. २७२\nजर कोणी खोटी निर्भत्साना एकाद्याच्या जातीची, कुळाची, त्याच्या हक्काची, करील तर त्याला दोनशे पना दंड भरावा लागेल. २७३\nजग कोणी दुसर्याला जरी खरे असले तरी दुखवण्याच्या उद्देशाने काण्या, लुळ्या, लंगड्या, असें हिणवण्याचा प्रयत्न करील तर त्या गुन्ह्यासाठी तसें हिणवणार्याला एक कर्षपना दंड होईल. २७४\nजो स्वताच्या माता, पिता, बंधू, बहिण, मुलगा, शिक्षक ह्यांचा अपमान करतो त्याला शंभर पना दंड होईल. २७५\nजर ब्राह्मण, व क्षत्रिय ह्यांत भांडण झाले व त्यात त्या दोघांनी एकमेकांस शिवीगाळी केली तर त्यातील ब्राह्मणाला खालचा अमसर्पण दंड होईल. क्षत्रियाला मधला अमसर्पण दंड होईल २७६\nवैश्य व शूद्र ह्यांच्या शिक्षा त्यांच्या वर्णानुसार त्या प्रमाणात असतील. अशा परिस्थितीत शूद्राची जिभ कापली जाणार नाही हे निश्र्चित २७७\nअशारितीने बदनामीचे नियम पाहिले. आता हल्ला झाला तर काय निर्णय घ्यावयाचा ते पहावयाचे आहे. २७८\nजर हलक्या जातीच्या माणसांने पायाने इतर वरच्या जातीच्या मामसास लाथ मारली तर त्याचा तो पाय छाटून टाकावा असें मनू सांगतो. २७९\nजर हाताने हल्ला केला (काठी वगैरे घेऊन) तर तो हात कापून टाकावा. जर रागाच्या भरात त्यांने लाथ मारली तर त्याचे ते पाउल छाटून टाकावे. २८०\nमनुस्मृती आठवा भाग पुढे चालू –\nपुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.\nआपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.\nद्वारा पोस्ट केलेले Ashok Kothare येथे ६:५५ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २१ मे, २०१८\nहिंदू कोण – ५३\nमागील भागातून पुढे –\n११. विचार करण्या बाबतचे मार्गदर्शन –\n६७. आहार विहार झाल्यानंतर विचार हिंदूंनी कशाप्रकारे करावेत हे पहावे लागेल. माणसाच्या डोक्यात सतत विचार येत असतात. त्यांचे नियंत्रण करणे आवश्यक असते. कारण, ह्या विचारांतूनच आपण पाप, पुण्य करीत असतो. आणि ही पाप व पुण्य आपल्या ह्या व नंतरच्या जन्माची दिशा ठरवित असतात. जर विचार सुनियंत्रित असतील तर माणसाचे जीवन सुखी होत असते व जर ते अनियंत्रित असतील तर त्याचे जीवन दुःखमय होऊ शकते. आपल्या डोक्यात दोन प्रकारचे विचार येत असतात. एका प्रकारच्या विचारांना मनाचे विचार व दुसर्या प्रकारच्या विचारांना बुद्धीचे विचार असें समजले जाते. मनाचे विचार भावना व्यक्त करतात व बुद्धीचे विचार तर्कशुद्ध दृष्टीकोन व्यक्त करतात. मनाच्या विचारांत तर्कशुद्धता नसल्यामुळे ते अनियमित व कल्पनारम्य असतात. आपल्याला अशा दोनही प्रकारच्या विचारांची जगण्यासाठी आवश्यकता असते. तरी जर मनाला आवर घातला नाही तर त्याचे विचार माणसाला मार्गभ्रष्ट करू शकतात. त्यासाठी मनाच्या विचारांना नियंत्रित करण्यासाठी बुद्धीच्या विचारांची गरज असते. देहाच्या विविध गरजा पुरवण्यासाठी जीवाला विविध प्रकारचे विचार करावे लागतात. त्यात कांहीं मनाचे असतात व कांहीं बुद्धीचे असतात. मनांची माहिती ह्या भागात मनांचे प्रकार सांगितले आहेत त्यानुसार लिंगदेहाचे मन जीवाच्या मनावर दबाव आणण्याचा सतत प्रयत्न करीत असते. ह्या दोनही मनांचे विचार प्रामुख्याने भावनामय व बहुधा कल्पनारम्य असतात.\nआत्म्याची बुद्धि ह्या दोन मनांना नियंत्रित करीत असते. अशारितीने विचारांच्या ह्या गुंतागुंतीतून आपले डोके विविध विचार सोडत असते. सामान्य माणूस हे विचार नियंत्रित करण्याचा सहसा प्रयत्न करीत नाही तर तो उलट अशा अनेक विचारात स्वताला गुंतून घेत असतो. जर कोणी हिंदू ह्या विचारांचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करील तर त्याला त्यात सुरुवातीला फार त्रास होतो. परंतु, सुसंस्कृत हिंदू तो जो आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवतो. असें नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम त्याला त्याच्या मनांत येणार्या विचारांचे निरीक्षण करावे लागते. ह्या नियंत्रण करणार्या विचारांना शिपाई बुद्धि असें समजतात कारण, ती अयोग्य विचारांना पायबंद घालत असते. आपल्या डोक्यात पापकारक विचार येऊ नयेत म्हणून ती तसें विचार करण्यापासून मनांला विरोध करते. एकाच वेळी परस्पर विरोधी विचार येण्याचे कारण, जीवाचे मन व लिंगदेहाचे मन अशा दोन मनांतील विचार एकाच विषयावर उत्पन्न होत असतात. आत्म्याच्या बुद्धीला त्यात निवड करावयाची असते व त्याप्रमाणे नंतर आपला देह काम करीत असतो. हिंदूंत अध्यात्म साधना करणे ही एक महत्वाची परंपरा आहे. त्यासाठी थोडे पहावे लागेल. अध्यात्म साधकाला त्याच्या विचारांचे नियमन व नियंत्रण करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी प्रथम त्यांने आपल्या सर्व मने व बुद्धि विशिष्ट शिस्तीने काबूत ठेवावे लागतात. त्यासाठी तो प्रथम डोक्यातून सर्व विचार काढून टाकतो व पूर्णतया विचारहीन अशा अवस्थेत मेंदू नेतो. बर्याच प्रयत्नाने हें साध्य करता येते. अशारितीने हिंदू साधकाची अध्यात्म साधना सुरु होते. मेंदू विचारहीन अवस्थेत ठेवणे (ह्याला ध्यानसाधना असें समजतात) ही अध्यात्म साधनेची पहिली पायरी आहे. विचारहीन अवस्थेत मेंदू ठेवण्यामुळे आत्म्यासा आराम मिळतो व त्याचे शक्ति संवर्धन होते व त्यामुळे पुण्यसंच वाढतो. म्हणजे पुण्यसंच करण्यासाठी ध्यानसाधना करणे हा एक चांगला मार्ग असतो. सतत विनाकारण विचार करण्यामुळे पुण्यक्षय होतो म्हणून बिनकामाचे विचार करणे टाळावे.\nक्रमशः पुढे चालू –\nमनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – २६१ -२७०\nअशारितीने राजा नियमित करील दोन गांवांतील सीमा आणि त्याच्या खुणा मारील. २६१\nविहीरी, टाक्या, तळी, बगीचे, आणि घरे ह्यांच्या सीमासुद्धा अशाच रितीने जुन्या शेजारीपाजारी ह्यांना साक्षीदार करून ठरविल्या जातात. २६२\nजर शेजारचे लोक खोटे बोलतात असें सिद्ध झाले तर राजा त्यांना मधील अमर्समण एवढा दंड करील. २६३\nजर कोणा धाक दडपशाही करून घर, टाकी, बगीचा, वगैरेच्या खोट्या सीमा बनवत असेल तर त्याला पांचशे पना दंड होईल. परंतु, जर तो निष्पापपणे चुकीची कबूली देईल तरी त्याला दोनशे पना दंड भरावा लागेल. २६४\nएवढे करूनही सीमा ठरवणे शक्य होत नसेल तर चांगला राजा स्वताची जमीन देऊन त्याद्वारा सीमा निश्र्चित करील. तो अंतिम निर्णय असेल. २६५\nअशारिताने सीमेचे नियम आहेत. ह्यापुढे बदनामीच्या दाव्याचे नियम पहावयाचे आहेत. २६६\nक्षत्रियांने जर ब्राह्मणाची बदनामी केली तर त्याला शंभर पना दंड होईल. वैश्याने ब्राह्मणाची बदनामी केली तर त्याला एकशेपन्नास पना दंड होईल. शूद्राने केली तर त्याला शारिरीक छळाची शिक्षा केली जाईल. २६७\nब्राह्मणांनी क्षत्रियाची बदनामी केली तर त्या ब्राह्मणाला पन्नास पना दंड होईल. ब्राह्मणानी वैश्याची बदनामी केली तर त्या ब्राह्मणाला पंचवीस पना दंड होईल. ब्राह्मणानी जर शुद्राची बदनामी केली तर तो ब्राह्मण बारा पना दंड भरेल. २६८\nएका द्विजाने दुसर्या द्विजाची बदनामी केली तर त्याला बारा पना दंड भरावा लागेल. तसेंच समान वर्णाच्या व्यक्तीने बदनामी केली तर बारा पना दंड होईल. जर शिवीगाळी केली तर दुप्पट (चोविस) दंड होईल. २६९\nएकज म्हणजे द्विज जो नाही, शुद्र, दास्यु, म्लेच्छ वगैरे, अशांनी द्विजाचा अपमान केला तर त्याची जिव्हा कापण्याची शिक्षा आहे. २७०\nक्रमशः पुढे चालू -\nमनुस्मृती आठवा भाग पुढे चालू –\nपुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.\nआपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.\nद्वारा पोस्ट केलेले Ashok Kothare येथे ६:३० म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nहिंदू कोण – ५२\nमागील भागातून पुढे –\n११. विचार करण्या बाबतचे मार्गदर्शन –\n६७. आहार विहार झाल्यानंतर विचार हिंदूंनी कशाप्रकारे करावेत हे पहावे लागेल. माणसाच्या डोक्यात सतत विचार येत असतात. त्यांचे नियंत्रण करणे आवश्यक असते. कारण, ह्या विचारांतूनच आपण पाप, पुण्य करीत असतो. आणि ही पाप व पुण्य आपल्या ह्या व नंतरच्या जन्माची दिशा ठरवित असतात. जर विचार सुनियंत्रित असतील तर माणसाचे जीवन सुखी होत असते व जर ते अनियंत्रित असतील तर त्याचे जीवन दुःखमय होऊ शकते. आपल्या डोक्यात दोन प्रकारचे विचार येत असतात. एका प्रकारच्या विचारांना मनाचे विचार व दुसर्या प्रकारच्या विचारांना बुद्धीचे विचार असें समजले जाते. मनाचे विचार भावना व्यक्त करतात व बुद्धीचे विचार तर्कशुद्ध दृष्टीकोन व्यक्त करतात. मनाच्या विचारांत तर्कशुद्धता नसल्यामुळे ते अनियमित व कल्पनारम्य असतात. आपल्याला अशा दोनही प्रकारच्या विचारांची जगण्यासाठी आवश्यकता असते. तरी जर मनाला आवर घातला नाही तर त्याचे विचार माणसाला मार्गभ्रष्ट करू शकतात. त्यासाठी मनाच्या विचारांना नियंत्रित करण्यासाठी बुद्धीच्या विचारांची गरज असते. देहाच्या विविध गरजा पुरवण्यासाठी जीवाला विविध प्रकारचे विचार करावे लागतात. त्यात कांहीं मनाचे असतात व कांहीं बुद्धीचे असतात. मनांची माहिती ह्या भागात मनांचे प्रकार सांगितले आहेत त्यानुसार लिंगदेहाचे मन जीवाच्या मनावर दबाव आणण्याचा सतत प्रयत्न करीत असते. ह्या दोनही मनांचे विचार प्रामुख्याने भावनामय व बहुधा कल्पनारम्य असतात.\nआत्म्याची बुद्धि ह्या दोन मनांना नियंत्रित करीत असते. अशारितीने विचारांच्या ह्या गुंतागुंतीतून आपले डोके विविध विचार सोडत असते. सामान्य माणूस हे विचार नियंत्रित करण्याचा सहसा प्रयत्न करीत नाही तर तो उलट अशा अनेक विचारात स्वताला गुंतून घेत असतो. जर कोणी हिंदू ह्या विचारांचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करील तर त्याला त्यात सुरुवातीला फार त्रास होतो. परंतु, सुसंस्कृत हिंदू तो जो आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवतो. असें नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम त्याला त्याच्या मनांत येणार्या विचारांचे निरीक्षण करावे लागते. ह्या नियंत्रण करणार्या विचारांना शिपाई बुद्धि असें समजतात कारण, ती अयोग्य विचारांना पायबंद घालत असते. आपल्या डोक्यात पापकारक विचार येऊ नयेत म्हणून ती तसें विचार करण्यापासून मनांला विरोध करते. एकाच वेळी परस्पर विरोधी विचार येण्याचे कारण, जीवाचे मन व लिंगदेहाचे मन अशा दोन मनांतील विचार एकाच विषयावर उत्पन्न होत असतात. आत्म्याच्या बुद्धीला त्यात निवड करावयाची असते व त्याप्रमाणे नंतर आपला देह काम करीत असतो. हिंदूंत अध्यात्म साधना करणे ही एक महत्वाची परंपरा आहे. त्यासाठी थोडे पहावे लागेल. अध्यात्म साधकाला त्याच्या विचारांचे नियमन व नियंत्रण करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी प्रथम त्यांने आपल्या सर्व मने व बुद्धि विशिष्ट शिस्तीने काबूत ठेवावे लागतात. त्यासाठी तो प्रथम डोक्यातून सर्व विचार काढून टाकतो व पूर्णतया विचारहीन अशा अवस्थेत मेंदू नेतो. बर्याच प्रयत्नाने हें साध्य करता येते. अशारितीने हिंदू साधकाची अध्यात्म साधना सुरु होते. मेंदू विचारहीन अवस्थेत ठेवणे (ह्याला ध्यानसाधना असें समजतात) ही अध्यात्म साधनेची पहिली पायरी आहे. विचारहीन अवस्थेत मेंदू ठेवण्यामुळे आत्म्यासा आराम मिळतो व त्याचे शक्ति संवर्धन होते व त्यामुळे पुण्यसंच वाढतो. म्हणजे पुण्यसंच करण्यासाठी ध्यानसाधना करणे हा एक चांगला मार्ग असतो. सतत विनाकारण विचार करण्यामुळे पुण्यक्षय होतो म्हणून बिनकामाचे विचार करणे टाळावे.\nक्रमशः पुढे चालू –\nमनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – २६१ -२७०\nअशारितीने राजा नियमित करील दोन गांवांतील सीमा आणि त्याच्या खुणा मारील. २६१\nविहीरी, टाक्या, तळी, बगीचे, आणि घरे ह्यांच्या सीमासुद्धा अशाच रितीने जुन्या शेजारीपाजारी ह्यांना साक्षीदार करून ठरविल्या जातात. २६२\nजर शेजारचे लोक खोटे बोलतात असें सिद्ध झाले तर राजा त्यांना मधील अमर्समण एवढा दंड करील. २६३\nजर कोणा धाक दडपशाही करून घर, टाकी, बगीचा, वगैरेच्या खोट्या सीमा बनवत असेल तर त्याला पांचशे पना दंड होईल. परंतु, जर तो निष्पापपणे चुकीची कबूली देईल तरी त्याला दोनशे पना दंड भरावा लागेल. २६४\nएवढे करूनही सीमा ठरवणे शक्य होत नसेल तर चांगला राजा स्वताची जमीन देऊन त्याद्वारा सीमा निश्र्चित करील. तो अंतिम निर्णय असेल. २६५\nअशारिताने सीमेचे नियम आहेत. ह्यापुढे बदनामीच्या दाव्याचे नियम पहावयाचे आहेत. २६६\nक्षत्रियांने जर ब्राह्मणाची बदनामी केली तर त्याला शंभर पना दंड होईल. वैश्याने ब्राह्मणाची बदनामी केली तर त्याला एकशेपन्नास पना दंड होईल. शूद्राने केली तर त्याला शारिरीक छळाची शिक्षा केली जाईल. २६७\nब्राह्मणांनी क्षत्रियाची बदनामी केली तर त्या ब्राह्मणाला पन्नास पना दंड होईल. ब्राह्मणानी वैश्याची बदनामी केली तर त्या ब्राह्मणाला पंचवीस पना दंड होईल. ब्राह्मणानी जर शुद्राची बदनामी केली तर तो ब्राह्मण बारा पना दंड भरेल. २६८\nएका द्विजाने दुसर्या द्विजाची बदनामी केली तर त्याला बारा पना दंड भरावा लागेल. तसेंच समान वर्णाच्या व्यक्तीने बदनामी केली तर बारा पना दंड होईल. जर शिवीगाळी केली तर दुप्पट (चोविस) दंड होईल. २६९\nएकज म्हणजे द्विज जो नाही, शुद्र, दास्यु, म्लेच्छ वगैरे, अशांनी द्विजाचा अपमान केला तर त्याची जिव्हा कापण्याची शिक्षा आहे. २७०\nक्रमशः पुढे चालू -\nमनुस्मृती आठवा भाग पुढे चालू –\nपुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.\nआपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.\nद्वारा पोस्ट केलेले Ashok Kothare येथे ६:१५ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/ravichandran-ashwin-icc-cricketer-year-22441", "date_download": "2018-06-19T17:51:29Z", "digest": "sha1:GKR5AMTVIMDCN66GJWUKAQHUGXH7Z5NS", "length": 13273, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ravichandran Ashwin is the ICC Cricketer of the Year अाश्विन बनला Cricketer Of The Year | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nसिटिझन जर्नालिस्ट बनू या\n'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे.\nआपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः\n'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ.\nई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist\nप्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर\nनवी दिल्ली - भारताचा फिरकी गोलंदाज आर. अाश्विन याची आज (गुरुवार) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. तसेच त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही निवड करण्यात आली. तर, दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.\nआयसीसीच्या वतीने आज पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोणता खेळाडू पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यामध्ये अाश्विनने बाजी मारली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात 14 सप्टेंबर 2015 ते 20 सप्टेंबर 2016 या वर्षभरात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर पुरस्कार दिले जातात.अाश्विनने नुकतीच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. आयसीसीच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व इंग्लंडच्या अॅलिस्टर कुक याला देण्यात आले असून संघात आर. अश्विन या केवळ एकाच भारतीय खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे आयसीसीच्या एकदिवसीय संघात विराट कोहली याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे, तर संघात रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा याला स्थान मिळाले आहे.\nपाकिस्तानचा कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा उल हक याला 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' हा पुरस्कार देण्यात आला. वेस्ट इंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटला टी-20 परफॉर्मन्स ऑफ द इयर आणि बांगलादेशच्या मुस्तफिझूर रेहमानला उभारता खेळाडू म्हणून निवडण्यात आले. सर्वोत्कृष्ट पंच म्हणून मरेइस इरॅस्मस यांची निवड झाली आहे. आयसीसीच्या सहयोगी देशांतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अफगाणिस्तानचा मोहम्मद शेहजाद ठरला आहे.\nमहिलांमध्ये सर्वोत्कृष्ट एकदिवसीय आणि टी-20 खेळाडू म्हणून न्यूझीलंडची सुझी बेट्सची निवड झाली आहे.\nइंग्लंडची वन-डेमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या\nनॉटिंगहॅम : मायदेशातील आगामी विश्वकरंडकाचे यजमान असलेल्या इंग्लंडने वन-डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. विशेष म्हणजे विद्यमान...\nमोदींच्या अपयशामुळे राहुल गांधीच भविष्यात पंतप्रधान: सुधींद्र कुलकर्णी\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरसारखा मोठा मुद्दा सोडविण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच भविष्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nजखमी अवस्थेतही त्यांची पराक्रमाची शर्थ\nसावळीविहीर (अहमदनगर) -''जम्मु-काश्मीरच्या सांबा बॉर्डरवरील सीमा सुरक्षा चौकीवर 23 मे रोजी पाकिस्तानी सैनिकांनी जोरदार बॉम्ब हल्ले केले. त्याला भारतीय...\nअखेरच्या क्षणी गोल अन् इंग्लंडचा विजय (मंदार ताम्हाणे)\nइंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने केलेल्या दोन गोलमुळे इंग्लंडने ट्युनिशियावर 2-1 असा विजय मिळवित विश्वकरंडक अभियानाची सुरवात गोड केली. इंग्लंडने दुसरा...\nचारपैकी एका भारतीयाला गंडा\nऑनलाइन व्यवहारांतील फसवणुकीत वाढ; 24 टक्के ग्राहकांना फटका मुंबई - देशात डिजिटल व्यवहार वाढत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.university.youth4work.com/mr/au_amity-university/study/3214-how-to-connect-router-using-serial-cable", "date_download": "2018-06-19T18:11:39Z", "digest": "sha1:NQPQNCL76JPCHIRKNBWQQKSZFDDHKMRG", "length": 6745, "nlines": 174, "source_domain": "www.university.youth4work.com", "title": "How to connect router using serial cable", "raw_content": "\nयुवकांसाठी नवीन 4 काम साइन अप करा मोफत\nपूर्व-मूल्यांकन प्रोफाइलशी संपर्क साधा\n | माझे खाते नाही \nपूर्व-मूल्यांकन प्रोफाइलशी संपर्क साधा\nकृपया या पृष्ठावर त्रुटी / गैरवापरा आढळल्यास कृपया आम्हाला सूचित करा.\nया टिप्पणीसाठी मला अद्यतनित करा\nआपल्या कॉलेज अभ्यास साहित्य आणि टिपा सामायिक करा\nकॅम्पस न्यूज आणि इव्हेंट\nव्याख्यान नोट्स, अभ्यास साहित्य, फाईल, नोकरी इ.\nशाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करण्यासाठी एक उत्तम व्हिडिओ सामायिक करणारा महाविद्यालय विद्यार्थी.\nइतर सर्व विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामायिक केलेल्या सादरीकरणे.\nशंका विचारा आणि स्पष्ट करा\nजगातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक डेटाबेस तयार करणे, अभ्यासाच्या विषयाशी संबंधित प्रश्न विचारणे, उत्तर देणे आणि शोधणे.\nआमच्या विषयी | प्रेस | आमच्याशी संपर्क साधा | करिअर | साइटमॅप\nयुवराज मूल्यमापन - कस्टम आकलन\n© 2018 युवक 4 कार्य. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2010/11/blog-post.html", "date_download": "2018-06-19T18:05:59Z", "digest": "sha1:6ZGHXM3DL3P3D24MDVZVA5WIXBQM23VH", "length": 5872, "nlines": 59, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: किष्किंधा कांड - भाग १", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nकिष्किंधा कांड - भाग १\nअरण्यकांडावरील लेखन संपून बरेच दिवस झाले काही कारणामुळे पुढील लेखन थांबवले होते. वाचकांपैकी काहीनी उत्सुकता व्यक्त केलेली दिसून आली व तिला प्रतिसाद म्हणून पुढील किष्किंधाकांडाला सुरवात करीत आहें.\nया कांडात वर्णिलेल्या कथाभागाचे दोन स्पष्ट भाग जाणवतात. राम-लक्ष्मण व सुग्रीव यांची भेट, मैत्री व परस्परांस मदतीचीं आश्वासने, रामाच्या हस्ते वालीचा मृत्यु, सुग्रीवाने किष्किंधेत व रामाने पर्वतगुहेत पर्जन्यकाळ काढणे व नंतर सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी वानराना सर्वत्र पाठवणे हा एक भाग आणि इतर दिशाना गेलेल्या वानराना अपयश पण दक्षिण दिशेला गेलेल्या हनुमान अंगदाना समुद्रकिनार्‍यापर्यंत पोचण्यात यश व मग हनुमानाने समुद्रपार होण्यासाठी सज्ज होणे हा दुसरा भाग. पहिला भाग सुस्पष्ट आहे. वालीमृत्यु हा त्यातील प्रमुख प्रसंग आहे. (मी मुद्दामच वालीवध असा शब्दप्रयोग टाळला आहे.) दुसर्‍या भागांतील अनेक स्थलवर्णने काव्यमय असलीं तरी न उलगडणारीं आहेत. मी त्याबद्दल काही लिहिणार नाही. पुढील लेखापासून पहिल्या भागाची सुरवात करणार आहें.\nकिष्किंधाकांडाची उत्सुकतेने वाट पाहात होतोच. आता पुढील लेख लवकर येउ द्यात.\nआज सगळे भाग सलग वाचुन काढले. खुप बरं वाटल. पुढचे भाग तुमच्या सोयीने पण लवकरच टाका.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nकिष्किंधा कांड भाग ३\nकिष्किंधा कांड - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B2.-%E0%A4%B0%E0%A4%BE.-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-06-19T17:46:58Z", "digest": "sha1:W25IMUSNJKTQCUV2LE3VRG6QJEM42VZW", "length": 16824, "nlines": 264, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ल. रा. पांगारकर Marathi News, ल. रा. पांगारकर Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nमोदींच्या 'त्या' फोटोची राजनं उडवली खिल्ली\nलालूप्रसाद 'एशियन हार्ट'मध्ये दाखल\nराहुल गांधी यांना बालहक्क आयोगाची नोटीस\nशिशिर शिंदे यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म...\n'राज ठाकरे हे जुन्या संकल्पना मोडीत काढणार...\nJ&K: २ दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच\nअरविंद केजरीवाल यांचे धरणे अखेर मागे\nजम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट लागू करा: उ...\nBJP-PDPची दोस्ती तुटल्यानं शिवसेना खूूश\n यूपीतील तरुणीने केले 'हे' धाडस\nमहिलांबाबत 'हे' बोलून इम्रान खान फसले\nब्रिटनने सुलभ व्हिसा योजनेतून भारतास वगळले...\n'फिफा'मध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता: अमे...\nशाहरुख खान पाकमध्ये निवडणूक प्रचार करणार न...\nअमेरिकेच्या हल्ल्यात फजलुल्ला ठार\nICICI मधून चंदा कोचर यांना डच्चू मिळणार\nव्होडाफोनची जिओला टक्कर, रोज ३जीबी डेटा\nदेशात २०२२मध्ये‘फाइव्ह जी’ सेवा\nअमेरिका, महाराष्ट्रात तीन करार\nसरकारी कंपन्यांचे२५ हजार नवे पंप\nवनडेत नवा विश्वविक्रम; इंग्लंडच्या ६ बाद ४८१ धावा\nवनडे: ऑस्ट्रेलियाची ३४ वर्षांनंतर रँकिंग घ...\nपंचांग - १९ जून २०१८ -\nतपास पुरा कधी होणार\nफेमिना मिस इंडिया: तारकांची चमचम\nAnushka Sharma वर 'त्याची' आई चांगलीच भडकल...\n; दिपिकाची पहिल्यांदाच कबुली\nअभिनेता सैफ अली खानला इंटरपोलची नोटिस\nक्वांटिको: वादग्रस्त दृश्याबाबत प्रियांकाच...\nमेघा धाडे आहे बिग बॉस कार्यक्रमाची मोठी चा...\nअभ्यास सुधारणारी प्रणाली विकसित\nहॉटेल मॅनेजमेंटच्या अर्जांसाठी २३ जूनपर्यं...\nप्रवेश प्रक्रियेचं कोडं सुटलं\nइंजिनीअरिंग शाखेचा कोणता डिप्लोमा करू\nकरिअर करा कम्प्युटर क्षेत्रांत\nनेहमीच सॉरी म्हणू नका\nवास्तवदर्शी सिनेमापासून …सिनेमॅटीक भविष्या...\nसमजूतदार ‘घरा’मुळेच सर्व काही...\nनेहमीच सॉरी म्हणू नका\nवास्तवदर्शी सिनेमापासून …सिनेमॅटीक भविष्या...\nसमजूतदार ‘घरा’मुळेच सर्व काही...\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nरसाळ वाणीचे ल. रा. पांगारकर\nआयुष्याचा उत्तरार्ध नाशिक या तीर्थक्षेत्री घालवून शहराला सधन करणारे अनेक अवलिये होऊन गेले, ज्यांच्या लेखणीची ताकद आतापर्यंत जनमानसात रुजली आहे आणि पुढेही अनेक वर्षे ती तशीच राहील. अशा या अवलियांपैकीच एक म्हणजे ल. रा. पांगारकर.\nअभिजात दर्जा दिल्यास मराठी जागतिक भाषा\nकेंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यास मराठी ही जागतिक भाषा होईल. त्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे समितीने सादर केलेला मराठी ही अभिजात भाषा असल्याबाबतचा अहवाल केंद्र सरकारने मंजूर करावा, अशी सूचना भाषा अभ्यासकांकडून करण्यात आली.\n‘तू माझा सांगाती’बाबत आक्षेप\nसध्या ‘ई-टीव्ही’वर प्रसारित होत असलेल्या ‘तू माझा सांगाती’ मालिकेतील संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई यांच्या जीवन चरित्राशी संबंधित प्रसंग विसंगत आणि अवास्तव असल्याचा आक्षेप घेऊन देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानने या मालिकेचे पुढील भाग प्रसारित करू नयेत, अशी मागणी केली आहे.\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांची पूर्तता रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली असून, त्यानुसार मराठी भाषा संस्कृतोद्भव नसून ती संस्कृतपूर्व वैदिक भाषेच्याही आधीची लोकभाषा असल्याचे सिद्ध झाले आहे.\nपंचांग गुरूवार, २९ नोव्हेंबर\nवनडेत नवा विश्वविक्रम; इंग्लंडच्या ६ बाद ४८१ धावा\nफेमिना मिस इंडिया ग्रँड फिनालेत तारकांची चमचम\nकाश्मीर: २ दहशतवाद्यांना कंठस्नान, चकमक सुरू\nलालूप्रसाद मुंबईतील 'एशियन हार्ट'मध्ये दाखल\nराहुल गांधी यांना बालहक्क आयोगाची नोटीस\nसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव\nPM मोदींच्या 'त्या' फोटोची राजनं उडवली खिल्ली\nराजभवनातील केजरीवाल यांचे धरणे अखेर मागे\nफिफा: कार्लोसला रेड कार्ड; ठरला पहिला खेळाडू\nआता स्वबळावरच लढायचं: आदित्य ठाकरे\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/project-implemented-maharashtra-15968", "date_download": "2018-06-19T17:38:38Z", "digest": "sha1:DWMFHF2KKGV5ISNO44FHAMM3JVRMCPED", "length": 16411, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "project implemented in maharashtra बीडचा मूल्यवर्धनाचा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविणार | eSakal", "raw_content": "\nबीडचा मूल्यवर्धनाचा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविणार\nगुरुवार, 10 नोव्हेंबर 2016\nबीड - 2009 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरवात सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील 500 शासकीय शाळांमध्ये झाली. 35 हजार विद्यार्थ्यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा लाभ घेतला. शिक्षणातील लोकशाही मूल्यांशी संबंधित अध्ययन निष्पत्ती लक्षणीय प्रमाणात साध्य झाल्याचे येथील मूल्यमापन अभ्यासामध्ये दिसून आले. आता बीडचा मूल्यवर्धनाचा पथदर्शी प्रकल्प राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nबीड - 2009 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरवात सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील 500 शासकीय शाळांमध्ये झाली. 35 हजार विद्यार्थ्यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा लाभ घेतला. शिक्षणातील लोकशाही मूल्यांशी संबंधित अध्ययन निष्पत्ती लक्षणीय प्रमाणात साध्य झाल्याचे येथील मूल्यमापन अभ्यासामध्ये दिसून आले. आता बीडचा मूल्यवर्धनाचा पथदर्शी प्रकल्प राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nशालेय शिक्षण विभाग आणि पुण्याच्या शांतीलाल मुथ्था फाउंडेशनतर्फे बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमासंदर्भातील आढावा बैठक मंगळवारी (ता. आठ) मंत्रालयात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह शालेय शिक्षणचे प्रधान सचिव नंदकुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, शिक्षण आयुक्त धीरजकुमार, एमसीईआरटीचे संचालक गोविंद नांदेडे, शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचे शांतीलाल मुथ्था आदी उपस्थित होते.\nयावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये रचनावादी दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी पालक आणि शिक्षक यांचा समावेश असणे आवश्‍यक आहे. तसेच मूल्यवर्धित महाराष्ट्र घडविण्यासाठी मूल्याधिष्ठित दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज आहे. या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.\nमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, आजघडीला 20 कोटींपेक्षा अधिक शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढविण्याची गरज आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम राबविताना शिक्षकांचे मूल्यसंवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनावर विशेष भर देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही नागरिकत्व रुजविण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.\nएमसीईआरटीमार्फत हा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर या उपक्रमाचे मूल्यमापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासाठी हा उपक्रम शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्या उपक्रमाला राज्य शासनाने सहकार्य केले आहे. मूल्यवर्धित महाराष्ट्र घडविण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. असे करीत असताना सेवानिवृत्त शिक्षकांची या उपक्रमात मदत घेतली जाऊ शकेल का ही बाब तपासून घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या राज्यातील अंमलबजावणीची माहिती या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. मूल्यवर्धन कार्यक्रम अधिक बळकट करण्यासाठी या संस्थेमार्फत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती तावडे यांनी यावेळी दिल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी कळविले आहे.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nअरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी...\n२५ लाख क्विंटल तूरडाळ विकताना शासनाच्या नाकेनऊ\nलातूर : राज्य शासनाने यावर्षी स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. याची तूरडाळ तयार...\nभारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक\nपणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bahujan-kranti-morcha-sangli-26429", "date_download": "2018-06-19T18:33:13Z", "digest": "sha1:MA6S4GL3AKMNSO5CTWNANYA6FQRWBPAT", "length": 9984, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "bahujan kranti morcha in sangli मोर्चासाठी सांगलीत आज प्रभात फेऱ्या | eSakal", "raw_content": "\nमोर्चासाठी सांगलीत आज प्रभात फेऱ्या\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\nसांगली - अठरापगड जाती-जमातींचा संघटित हुंकार बहुजन क्रांती मोर्चाद्वारे प्रगट होईल, असा निर्धार संयोजकांनी सोमवारी व्यक्त केला. गुरुवारी (ता. 19) येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे.\nसांगली - अठरापगड जाती-जमातींचा संघटित हुंकार बहुजन क्रांती मोर्चाद्वारे प्रगट होईल, असा निर्धार संयोजकांनी सोमवारी व्यक्त केला. गुरुवारी (ता. 19) येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे.\nलाखोंचा जनसमुदाय सहभागी होईल. जागृतीचा भाग म्हणून मंगळवारी (ता. 17) जिल्हाभर प्रभात फेऱ्या काढण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. मोर्चा मराठाविरोधी नव्हे, तर मराठा समाजाचे अन्य जाती- जमातींशी असलेले नाते घट्ट करण्यासाठी आहे, असा दावा संयोजकांनी केला आहे. माजी महापौर विवेक कांबळे, अरुण खरमाटे, दत्तात्रेय घाडगे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.\nघुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी\nघुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची...\nइंद्रजित देशमुख यांच्या स्वेच्छानिवृत्तीवर चर्चा\nकोल्हापूर - राज्याच्या ग्रामविकास विभागातील वेगळा अधिकारी, अशी ख्याती असलेले जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख...\nगौरव नायकवडी यांच्या मोटारीवर हल्ला\nइस्लामपूर - क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू आणि वाळवा गावचे माजी सरपंच गौरव नायकवडी यांच्या चारचाकी गाडीवर इस्लामपूर येथे काल सायंकाळी...\nमाहुलीत डंपरची मोटारीला धडक, तीन ठार\nविटा - माहुली (ता.खानापूर) येथे डंपरची मोटारीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले. सुरेश किसन देवकाते (वय 45), सुनंदा किसन...\nसांगली-मिरजेत \"सकाळ\"तर्फे योग शिबिरास प्रारंभ\nसांगली - शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत योगशास्त्राचे प्राथमिक ज्ञान मिळावे, त्यांच्यात आवड निर्माण व्हावी, या हेतूने \"सकाळ माध्यम समूहा'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sakal-relief-fund-helps-leaning-108538", "date_download": "2018-06-19T18:41:56Z", "digest": "sha1:LMOSMMTN7AHLWSEW6GXMSRAW3RJT7VKG", "length": 13499, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal Relief Fund Helps For Leaning पिठेवाडीमध्ये सकाळ रिलिफ फंडातून ओढा खोलीकरणास सुरवात | eSakal", "raw_content": "\nपिठेवाडीमध्ये सकाळ रिलिफ फंडातून ओढा खोलीकरणास सुरवात\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nसकाळ माध्यम समुहाने सुरु केलेल्या ओढा खोलीकरण, रुंदीकरणामुळे गावेच्या गावे पाणीदार होवू लागली आहेत.\nवालचंदनगर - पिठेवाडी (ता. इंदापूर) येथे सकाळ रिलिफ फंड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आला.\nपिठेवाडी गाव नीरा नदी काठी आहे. मात्र उन्हाळ्यामध्ये गावामध्ये तीव्र पाणी टंचाई असते. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरावे लागते. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न ही गंभीर होत असल्याने येथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी सकाळ माध्यम समुहाकडे ओढा खोलीकरणासाठी निधी देण्याची मागणी केल्यानंतर सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शुभारंभ प्रसंगी आमदार भरणे यांनी सांगितले की, सकाळ माध्यम समुहाने सुरु केलेल्या ओढा खोलीकरण, रुंदीकरणामुळे गावेच्या गावे पाणीदार होवू लागली आहेत. गावातील पाणीटंचाई कमी झाली असल्याचे सांगितले.यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस युवकचे सरचिटणीस वीरसिंह रणसिंग, सरपंच नंदादेवी बंडगर, विजय बंडगर, नवनाथ रूपनवर, दत्तू सवासे, बापूराव वाघमोडे, बळीराम डोंबाळे, दिलीप बंडगर, विजय शेंबडे, ग्रामसेवक सागर सवासे उपस्थित होते.\nदुष्काळमुक्तीच्या दिशेने गावांची वाटचाल\nसकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार,व्यस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी सकाळ रिलिफ फंडातुन सुरु केलेली ओढी खोलीकरण व रुंदीकरणाची जलसंधारणाची कामे कौतुकास्पद आहेत. यामुळे पाण्याचे जलस्त्रोत बळकट होण्यास मोलाची मदत होत आहे. सकाळमुळे इंदापूर तालुक्यातील दगडवाडी हे गाव पाणीदार झाले असून पाणीटंचाई कमी झाली आहे. सकाळमुळे दुष्काळमुक्तीच्या दिशेने गावांची वाटचाल सुरु असल्याचे माने यांनी सांगितले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना\nशेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी...\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/shiv-sena-will-house-house-30113", "date_download": "2018-06-19T18:23:11Z", "digest": "sha1:HVGAHVQWRGGJ3ZX2ESXBC2QN273VKZ3C", "length": 13105, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shiv Sena will house to house शिवसेना जाणार घराघरांत | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 11 फेब्रुवारी 2017\nकोंढवा - सत्ताधाऱ्यांकडे विकासाची दृष्टी नसल्याने कोंढवा-येवलेवाडी परिसराचा विकास खुंटला असून, जनता त्रस्त आहे. यामुळे कोंढवा-येवलेवाडीमध्ये यंदा शिवसेनेचा भगवा झेंडाच फडकेल, असा विश्‍वास व्यक्त करत शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले. घराघरात पोचण्याची व्यूहरचना पक्षाने आखली आहे.\nकोंढवा - सत्ताधाऱ्यांकडे विकासाची दृष्टी नसल्याने कोंढवा-येवलेवाडी परिसराचा विकास खुंटला असून, जनता त्रस्त आहे. यामुळे कोंढवा-येवलेवाडीमध्ये यंदा शिवसेनेचा भगवा झेंडाच फडकेल, असा विश्‍वास व्यक्त करत शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले. घराघरात पोचण्याची व्यूहरचना पक्षाने आखली आहे.\nकोंढवा-येवलेवाडी प्रभागातील (प्रभाग ४१) शिवसेनेचे उमेदवार गंगाधर बधे, संगीता ठोसर, मनीषा कामठे, रमेश गायकवाड यांनी ग्रामदैवत काळभैरवनाथाचे दर्शन घेतले. माजी आमदार महादेव बाबर यांनी प्रचाराचा श्रीफळ वाढवला. या वेळी शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते अमोल हरपळे, चिंतामणी जगताप, गणेश कामठे, मधुकर मरळ, शिवाजी बधे, हेमंत बधे, शामराव मरळ, चंद्रकांत गायकवाड, दत्ता घोडके, सचिन कामठे, आदित्य हगवणे, सुनील कामठे, दादाश्री कामठे, जयसिंग कामठे, दादा धांडेकर, भगवान शिंदे, गोरख पांगारे, सतीश गायकवाड, महिला व तरुण कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर. पी. आय. पक्षाचे चिंतामणी जगताप, वीरू सय्यद यांनी शिवसेना पक्षाला पाठिंबा जाहीर केला.\nगंगाधर बधे म्हणाले, ‘‘कोंढवा बुद्रूक येथील कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावर धोकादायक परिस्थितीत अपुऱ्या जागेत असणाऱ्या स्मशानभूमीचा प्रश्न शिवसेना मार्गी लावेल, येथील शेकडो तरुणांना आणि महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले जाईल. स्वच्छ व सुरक्षित कोंढवा बुद्रुक हे शिवसेनेचे स्वप्न आहे. या निवडणुकीत परिवर्तन होणार आहे.’’\nभगवे झेंडे घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा देत तरुणांनी कोंढवा बुद्रुक गावठाण, आंबेडकरनगर, साईनगर, हगवणे वस्ती, लक्ष्मीनगर परिसर दणाणून सोडला. तरुणांच्या प्रतिसादाने आणि धनगर, मुस्लिम बांधव, खाण कामगार, मराठवाडा, खानदेश आदी भागांतील नागरिकांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेच्या प्रचारात रंगत आणली.\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\nआमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने\nमिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/eggs-buy-scheme-32952", "date_download": "2018-06-19T17:42:05Z", "digest": "sha1:AG5SZPZU6XL57S6OCYQCZCUGSMUCNDXZ", "length": 15820, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "eggs to buy scheme पर्यवेक्षिकांना अधिकारी करताना पडद्यामागे काही घडले? | eSakal", "raw_content": "\nपर्यवेक्षिकांना अधिकारी करताना पडद्यामागे काही घडले\nनिखिल सूर्यवंशी - सकाळ वृत्तसेवा\nबुधवार, 1 मार्च 2017\nधुळे - अमृत आहार योजनेतील अंडी खरेदी आणि एकूणच प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत झालेल्या तक्रारींतून जिल्हा परिषद प्रशासनासह एकात्मिक बालविकास प्रकल्प आणि महिला व बालविकास विभागाच्या कारभाराबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. याअंतर्गत जिल्ह्यात दहा बालविकास प्रकल्प असताना आठ रिक्त पदांवर पर्यवेक्षिकांना बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नेमणूक दिली गेली. यासंबंधी निर्णयावेळी पडद्यामागे बऱ्याच मौलिक घडामोडी घडल्याचे उघडपणे बोलले जाते.\nधुळे - अमृत आहार योजनेतील अंडी खरेदी आणि एकूणच प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत झालेल्या तक्रारींतून जिल्हा परिषद प्रशासनासह एकात्मिक बालविकास प्रकल्प आणि महिला व बालविकास विभागाच्या कारभाराबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. याअंतर्गत जिल्ह्यात दहा बालविकास प्रकल्प असताना आठ रिक्त पदांवर पर्यवेक्षिकांना बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नेमणूक दिली गेली. यासंबंधी निर्णयावेळी पडद्यामागे बऱ्याच मौलिक घडामोडी घडल्याचे उघडपणे बोलले जाते.\nभारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अंडी खरेदी व एकूणच प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्यासंबंधी तक्रारीनंतर जिल्हा परिषदेतील एकात्मिक बालविकास प्रकल्प आणि महिला व बालकल्याण विभागामधील गलथान कारभाराच्या अनेक सुरस व गंभीर कथा पुढे येऊ लागल्या आहेत. त्यात रिक्त आठ जागांवर पर्यवेक्षिकांना बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून जबाबदारी देताना बऱ्याच मौलिक घडामोडी घडल्याची चर्चा फुटली आहे. एकूणच या सर्व बाबींप्रकरणी राज्य सरकारने गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी आदिवासीबहुल भागातून पुढे येत आहे.\nजिल्ह्यात दहिवेल, पिंपळनेर, साक्री, धुळे 1, 2, 3, शिंदखेडा 1, 2 आणि शिरपूर 1, 2, असे मिळून दहा बालविकास प्रकल्प आहेत. अंडी योजना प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या दहिवेल व पिंपळनेर बालविकास प्रकल्पात \"रेग्युलर' अधिकारी आहेत. मात्र, उर्वरित आठ प्रकल्पांत पर्यवेक्षिकांनाच बालविकास प्रकल्प अधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामागे बऱ्याच मौलिक घडामोडी घडल्याचे म्हटले जाते. त्यामुळे दहिवेल, पिंपळनेरपाठोपाठ शिरपूर येथील एका बालविकास प्रकल्पाकडून निकष डावलून खरेदी झालेल्या अंड्यांच्या प्रक्रियेविरोधात तक्रार झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची संमती आणि नियुक्तीवेळी पडद्यामागे घडलेल्या काही घडामोडींनंतर \"त्या' पर्यवेक्षिका मनमानी पद्धतीने कामकाज करीत असूनही त्याकडे सोईस्करपणे जिल्हा परिषद प्रशासन, महिला व बालविकास विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जाते. या प्रकरणी सरकारने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.\nअसे आहेत गंभीर आरोप...\nकुपोषणमुक्ती संदर्भात दहिवेल प्रकल्प क्षेत्रातून अंडी खरेदीच्या प्रक्रियेत काही पर्यवेक्षिकांनी \"त्या' अधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून लाखामागे थेट सरासरी दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी अंगणवाडी सेविकांकडून पैसे गोळा केले, पिंपळनेर प्रकल्प क्षेत्रातही गैरप्रकार झाला आणि शिरपूरमधील एका बालविकास प्रकल्पाने धुळे तालुक्‍यातून अंडी खरेदीचा नियमबाह्य ठेका दिल्याचा गंभीर आरोप आहे. अशा तक्रारी प्रशासनाकडेही झाल्या आहेत. या संदर्भात दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि दबाव टाकण्यासह पैसे गोळा करण्यास सांगणाऱ्या \"त्या' अधिकाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आदिवासीबहुल भागातून होत आहे.\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nबेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत नातेवाईकांचा संताप\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृततदेह त्यांच्या ताब्यात...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ghatotkatch.blogspot.com/2006/06/", "date_download": "2018-06-19T18:00:44Z", "digest": "sha1:UG27QOUKPMJVJRVBVSDPR63VANSB22ES", "length": 4465, "nlines": 107, "source_domain": "ghatotkatch.blogspot.com", "title": "1001.0010: June 2006", "raw_content": "\nब~याच (maybe सगळ्याच) अमराठी लोकांना नुसता वरण भात म्हणजे काय चीज आहे हे कळत नाही. मी त्यांना समजावून थकलोय, seriously. तरी मी, जो थोडासा माझ्यात मराठी नावाचा बाणा उरला आहे, त्याला स्मरून जमेल तसं त्याला market करत असतो, जिथं जिथं chance मिळेल तिथे. पण त्यामुळेच की काय, \"एवढंच च्यायला\" किंवा \"फोडणी नाही दिली तर कसली ती आमटी\" किंवा \"आता तुला कळलं असेलच की तू असला कडक्या का आहेस ते\" असले टोमणे (of course, हिंदी किंवा इतर भाषेत) मला नवीन नाहीत.\nपण, imagine this. कोणतेतरी मस्त तांदूळ (बासमती सोडून), गुरगुट्टया का काय म्हणतात तसे शिजवलेले. तूरडाळ, थोडीशी हळद घालून तीन शिट्टया देउन, थोडंसं मीठ मिसळून आणि अगदी हलक्या हाताने रवीने घूसळून एकसारखी केलेली. एक ताजं लिंबू. आणि तूप, preferably, घरीच लोणी कढवून (आईने - तुम्ही किंवा बाबांनी नाही) केलेलं. साजूक, रवाळ - त्याला तुम्ही काहीही म्हणा. हे सगळे ingredients एकत्र करा, जेवढं तुम्हाला आवडतं तितकं लिंबू पिळा, हातानेच (चमच्याने किंवा forkने नाही) मिसळा. आणि खा. (Duh अजून काय\n ती चव मी कितीही चांगलं लिहून तुम्हाला कळणार नाही, unless तुम्ही मराठी आहात आणि तुमचे preferences सारखं burger, pizza, Chinese वगैरे खाउन आंग्लाळलेले (अबब कसला शब्द आहे हा कसला शब्द आहे हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/ntfp.php?lang_eng_mar=Mar&fid=11", "date_download": "2018-06-19T17:46:04Z", "digest": "sha1:H3BNJPXBPIGYQLXATQAXBBXNVK7QDCO7", "length": 4693, "nlines": 137, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nवैज्ञानिक नाव Sweet Flag\nवनस्पती यांचे मूलस्थान Rhizomatous Herb\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/ntfp.php?lang_eng_mar=Mar&fid=12", "date_download": "2018-06-19T18:00:45Z", "digest": "sha1:O5RIHBBBBPFUYIY56CO6L5PGOUODVXLN", "length": 4729, "nlines": 137, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nवैज्ञानिक नाव Malabar Nut Tree\nवनस्पती यांचे मूलस्थान Shrub\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://ssdindia.org/adaranjali-dr-babasaheb-ambedkar-tukum-chandrapur/", "date_download": "2018-06-19T17:57:08Z", "digest": "sha1:VIKCEKZCTDUNNUWESDZDJGC4AFE2OT3D", "length": 5928, "nlines": 70, "source_domain": "ssdindia.org", "title": "06 Dec 2017 समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजलि काटवल (तुकुम) - Samata Sainik Dal", "raw_content": "\nHome » Blog » Chandrapur » 06 Dec 2017 समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजलि काटवल (तुकुम)\n06 Dec 2017 समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजलि काटवल (तुकुम)\nकाटवल (तुकुम) येथे समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना आदरांजलि\nदिनांक-०६/१२/२०१७ ला समता सैनिक दल शाखा काटवल(तु) च्या वतीने डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना आदरांजलि देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता विहाराचे अध्यक्ष आयु.बंडू भैंसारे सर,सचिव आनंद टेम्भुर्ने, अजय सोरदे सर ,धर्मशील टेम्भुर्ने,सीतु टेम्भुर्ने,भीमा सांगोडे सर,आशाताई भैंसारे मैडम,जोस्तना सोरदे मैडम व इतरही गणमान्य सदस्य व गावकारी मंडळी उपस्थित होते..जय भीम\nसमता सैनिक दल, चंद्रपूर शाखा.\n( संविधानिक रिपब्लिकन चळवळी च्या पुनरबांधनि साठी कट्टीबद्ध)\n← 06/12/2017 समता सैनिक दल वार्ड क्र.०४ शाखा दुर्गापुर,चंद्रपूर मार्फत संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व\n6 Dec 2017 शिवाजी पार्क दादर येथे सामुहिकरित्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना →\n01/04/2018, सम्राट अशोक जयंती संपन्न आयु. विशाल राऊत व आयु. प्रशिक आनंद यांनी रिपब्लिकन विचार मांडले, यवतमाळ.\n19/08/2017, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, वक्ता: आयु. प्रशिक आनंद, जागृती नगर, उत्तर नागपूर, HQ दीक्षाभूमी.\nदि.३०/७/१७ समता सैनिक दला मार्फत शिवाजी नगर , इगतपुरी , जि. नाशिक येथे बौद्धिक प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न\n24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती\nदुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी 19/04/2018\n01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव 02/04/2018\n25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम) 26/02/2018\n17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 18/12/2017\n15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 16/12/2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/iconic-kolhapuri-chappal-all-set-to-give-it-an-international-makeover/articleshow/61642870.cms", "date_download": "2018-06-19T18:06:08Z", "digest": "sha1:YZU7CWNLLDORTWYRMQBTLO2HSEELCEXD", "length": 24950, "nlines": 237, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapuri chappal:iconic kolhapuri chappal all set to give it an international makeover | कोल्हापुरी चप्पल टाकणार ग्लोबल 'पाऊल'! - Maharashtra Times", "raw_content": "\nचिकमंगलुरूत बुलेट टॅँकरचा स्फोट\nनातवानेच केली आजीला बेदम मारहाण\nदगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने मान..\nइरफान खानची कर्करोगाशी झुंज\nकाश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठ..\nकर्नाटक: टॅंकर स्फोटामुळे लागली भ..\nकर्नाटकः महिला पोलिसाने जखमी माकड..\nकोल्हापुरी चप्पल टाकणार ग्लोबल 'पाऊल'\nमटा ऑनलाइन वृत्त | मुंबई\nमहाराष्ट्राची शान आणि 'रुबाबदार' अशा कोल्हापुरी चपलेला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान आणि मान मिळवून देण्याचा महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचा प्रयत्न आहे. पारंपारिक आणि मूळ सौंदर्य ही वैशिष्ट्ये जपत चपलेचा 'मेकओव्हर' केला जाणार आहे. त्यानंतर बाजारपेठांमध्ये कलात्मक कोल्हापुरी या ब्रँडने तिची विक्री केली जाणार आहे.\nखादी आणि ग्रामोद्योग मंडळाने कोल्हापूरच्या कारागीरांसाठी खास कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्यात पॅरिसमधील डिझायनर नेओना स्काने या मार्गदर्शन करतील. कोल्हापुरी चपलेला आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवून देण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक व्यापारी, कारागीर, तज्ज्ञांसह 'बाटा' आणि अन्य प्रसिद्ध पादत्राणे कंपन्यांचीही मदत घेतली जाणार आहे. ही कार्यशाळा डिसेंबरमध्ये घेण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या कार्यकारी अधिकारी रिचा बागला यांनी दिली.\nकोल्हापुरी चपलेने आपले वैशिष्ट्य टिकवून ठेवले असले तरी काळानुरुप या व्यवसायाला फटका बसत असल्याचे दिसते. त्यामागील कारणे या कार्यशाळेतून जाणून घेतली जाणार आहेत. पारंपरिक आणि मूळ सौंदर्य जपून कोल्हापुरी चपलेचे रुप बदलण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या चपलेला भारतीय आणि आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, असेही बागला यांनी सांगितले. कलात्मक कोल्हापुरी या नावाने या चपलेची विक्री करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचा एक भाग म्हणून डिझायनर स्काने या कोल्हापूरमधील गावागावांत जाऊन कारागीरांच्या भेटी घेतील. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना चपला तयार करण्याच्या आधुनिक तंत्राबाबत माहिती देतील.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं: उद्धव\n'या' औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक व्हा: सेना\nमुंबईत ब्यू माँड इमारतीला भीषण आग\nसचिन तेंडुलकरनं 'या' चिमुकल्याचे वाचवले प्राण\nमोदींच्या 'त्या' फोटोची राजनं उडवली खिल्ली\nलालूप्रसाद 'एशियन हार्ट'मध्ये दाखल\nराहुल गांधी यांना बालहक्क आयोगाची नोटीस\nशिशिर शिंदे यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव\n1कोल्हापुरी चप्पल टाकणार ग्लोबल 'पाऊल'\n2बॉलिवूड अभिनेत्री श्यामा यांचं निधन...\n3दाऊदच्या तिन्ही मालमत्तांचा लिलाव...\n5‘हा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’...\n9रस्ते घोटाळ्याच्या तपासपूर्तीची मुदत ३१ जानेवारी...\n10‘गुंतवणुकीत देशात महाराष्ट्रच अव्वल’...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-nashik-railway-route-116100", "date_download": "2018-06-19T18:44:00Z", "digest": "sha1:2B3RBAGSZWN6VIFTY456GKKTKQU6WUAV", "length": 15519, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune nashik railway route गरज पुणे-नाशिक लोहमार्गाची | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 14 मे 2018\nपुणे-नाशिक हा लोहमार्ग झाला, तर शेतमाल, उद्योग, कंपन्यांतील माल व इतर माल, प्रवासी, कामगार, नागरिक, पर्यटक यांना लाभदायक ठरणार आहे. म्हणून लोहमार्गासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. विमानतळ, एसईझेड गेले. म्हणून उत्तर पुणे जिल्ह्याला खरी गरज आहे ती पुणे-नाशिक लोहमार्गाची.\nपुणे-नाशिक हा लोहमार्ग झाला, तर शेतमाल, उद्योग, कंपन्यांतील माल व इतर माल, प्रवासी, कामगार, नागरिक, पर्यटक यांना लाभदायक ठरणार आहे. म्हणून लोहमार्गासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. विमानतळ, एसईझेड गेले. म्हणून उत्तर पुणे जिल्ह्याला खरी गरज आहे ती पुणे-नाशिक लोहमार्गाची.\nचाकण परिसरात ८० च्या दशकात औद्योगिक वसाहत निर्माण होण्यास सुरवात झाली. या औद्योगिक वसाहतीसाठी सुमारे दहा हजार एकरवर जमीन संपादित होऊन अडीच हजारांवर छोटे-मोठे उद्योग या परिसरात उभे राहिले. राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे उभे राहात असताना आघाडी सरकारने विमानतळासाठी प्रयत्न केले. पण, भाजप सरकारच्या काळातही विमानतळ झाले नाही. काही शेतकरी संघटनांचे नेते व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, तसेच केईआयपीएलने एसईझेड रद्द करण्याची मागणी केली आणि एसईझेडही रद्द झाले.\nचाकण परिसरात उद्योगधंदे स्थायिक होत असताना, उद्योजकांनी या परिसरात उद्योगधंदे करावेत, यासाठी आघाडी सरकारने उद्योजकांना आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न दाखविले होते. पण, आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या काळात विमानतळ उभा राहिला नाही. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात तो पुरंदरला करण्याचे निश्‍चित झाले. स्थानिक शेतकऱ्यांनी, काही संघटनांनी विरोध केला आणि खेडमधील विमानतळ गेला. पण, विमानतळ होण्यासाठी सरकार प्रयत्नशील नव्हते. उद्योजकांना नुसती आश्वासने दिली गेली. चाकण औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळाबाबत ब्र शब्दही काढला नाही. चाकणला विमानतळ होण्याबाबत उद्योजकांना नुसती आश्वासने दिली गेली. उद्योजकांनी विमानतळाबाबत सरकारकडे पाठपुरावा कमी केला. त्यामुळे विमानतळ झाले नाही.\nपुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ, उत्तर पुणे जिल्हा, नगर आदी भागांच्या विकासासाठी चाकण परिसरात विमानतळ होणे गरजेचे होते. पण सरकारने याबाबत योग्य हालचाली केल्या नाहीत, असा आरोप उद्योजकांचा आहे. चाकण परिसरात एमआयडीसीच्या वतीने पाचव्या टप्प्यासाठी सुमारे दोन हजारांवर एकर जमिनींचे संपादन होणार आहे. त्यासाठी ही काही शेतकरी-संघटनांचा विरोध आहे. पण, सरकारने या जमिनी संपादित होण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे या जमिनींचे संपादन होणार आहे.\nऔद्योगिक विस्तार वाढणार आहे याचा फायदा, चाकण व उत्तर पुणे जिल्ह्याला निश्‍चित होणार आहे. विमानतळ गेल्यानंतर या परिसरातून लोहमार्ग झाल्यास उत्तर पुणे जिल्ह्यातील दळणवळण सुविधा वाढणार आहे. वाहतुकीवरील ताण कमी होऊन विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे लोहमार्ग होणे महत्त्वाचे आहे, असे नागरिक, उद्योजक यांचे म्हणणे आहे.\nनिती आयोगाकडे रेल्वेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आहे. लोहमार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. ५३४१ कोटींचा हा रेल्वेमार्ग आहे. लोहमार्ग लवकर मार्गी लागण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे.\n- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nबाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज...\nजम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू \nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/bhandara-district-119-villages-will-be-gramavana-30132", "date_download": "2018-06-19T17:52:58Z", "digest": "sha1:TS6WVKLSS63SVMDSOIXPGJYSEO2P3P4F", "length": 13508, "nlines": 80, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhandara district, 119 villages will be 'gramavana ' भंडारा जिल्ह्यातील 119 गावे होणार \"ग्रामवन' | eSakal", "raw_content": "\nभंडारा जिल्ह्यातील 119 गावे होणार \"ग्रामवन'\nदीपक फुलबांधे - सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 11 फेब्रुवारी 2017\nसमितीला वनोपजांवर अधिकार, रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण\nभंडारा: वन विभागाद्वारे जिल्ह्यातील 119 गावे ग्रामवन जाहीर केली आहेत. या गावांच्या सर्वांगीण विकासाकरिता 10 वर्षांचे सूक्ष्म नियोजन केले आहे. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या गावातील समित्यांना गावाच्या जंगलावर अधिकार दिला जात आहे. त्यातून गावाला मिळकत होणार आहे. तसेच विविध विभागांच्या समन्वयातून महिला व युवकांसाठी रोजगार निर्मितीही करण्यात येणार आहे.\nसमितीला वनोपजांवर अधिकार, रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण\nभंडारा: वन विभागाद्वारे जिल्ह्यातील 119 गावे ग्रामवन जाहीर केली आहेत. या गावांच्या सर्वांगीण विकासाकरिता 10 वर्षांचे सूक्ष्म नियोजन केले आहे. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या गावातील समित्यांना गावाच्या जंगलावर अधिकार दिला जात आहे. त्यातून गावाला मिळकत होणार आहे. तसेच विविध विभागांच्या समन्वयातून महिला व युवकांसाठी रोजगार निर्मितीही करण्यात येणार आहे.\nवाढत्या लोकसंख्येचा ताण जंगलावर पडत असल्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकसहभागातून जंगलांचे रक्षण व संवर्धन करण्याकरिता ग्रामवन ही योजना राबविण्यात येत आहे. भंडारा वन विभागाद्वारे डिसेंबर 2016 पासून जंगलालगतच्या गावांत ग्रामवन समितीचे गठण करून विकासाबाबत सूक्ष्म नियोजन करण्यास प्रारंभ केला. आतापर्यंत 10 वनपरिक्षेत्रांतील 119 गावे ग्रामवन जाहीर झाली आहेत.\nया गावांमध्ये ग्रामसभेतून समिती अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात स्थानिक वनपाल व वनरक्षकांचा समावेश आहे. ही समिती गावाच्या विकासाचे नियोजन करून तसे अंदाजपत्रक वन विभागाला सादर करते. त्याप्रमाणे येणाऱ्या 10 वर्षांपर्यंत गावाला निधी उपलब्ध करून दिला जाईल. एका गावाचे वार्षिक अंदाजपत्रक साधारणत: 10 लाख रुपयांपर्यंत आहे.\nया गावातील नागरिकांना ग्रामवन समितीच्या मार्गदर्शनात जंगलातील इमारती लाकूड, जळाऊ लाकूड, डिंक, लाख, मोहफुले, तेंदूपाने संकलन अशा अकाष्ठाचे संकलन, साठवण आणि निष्कासनाचे अधिकार मिळाले आहेत. मात्र, गावकऱ्यांना अनधिकृत चराई, वन्यप्राण्यांची शिकार, वृक्षतोड, वणवा, जंगलावरील अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी पार पाडावयाची आहे.\nग्रामवन झालेल्या गावांचे उत्पन्न वाढावे, याकरिता वन विभागाद्वारे कुरण विकास, औषधी वनस्पतींची लागवड, बांबू रोपवन करण्याकरिता निधी शासनाच्या मंजुरीनंतर गावाला मिळतो. गावातील लोकांनी जंगलाचे रक्षण करून त्यातून उत्पन्न मिळवावे, याकरिता वन विभागाद्वारे 10 वर्षांपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन देण्यात येणार आहे. तसेच वनोपजांची विक्री करण्यासाठीसुद्धा विभागाची मदत मिळणार आहे. गावातील महिला व सुशिक्षित बेरोजगारांना लाख बांगडी, रेशीम व्यवसाय, डिंक, तेंदूपाने, गांडूळ खत, पत्रावळी व द्रोण याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. गावांत वन विभागाद्वारे स्वयंपाकाचा गॅस वाटप व विभागाच्या खर्चातून वैयक्तिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच शासनाच्या इतर विभागांसोबत समन्वय साधून गावकऱ्यांना विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतील. त्यात आदिवासी विकास प्रकल्प, समाजकल्याण विभाग, जिल्हा नियोजन समिती आदींचा समावेश आहे.\nवनग्राम जाहीर झालेल्या गावात समितीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि योजनेचे उद्दिष्ट यांची माहिती व्हावी, याकरिता वन विभागाद्वारे सोशल मोबिलायझर, औषधी वनस्पतितज्ज्ञ यांचा समावेश असलेले पाच सदस्यांचे पथक गठित केले आहे. या पथकाद्वारे वनग्रामांत जाऊन त्यांना वनसंवर्धनासोबत गावाचा विकास साधण्याकरिता जनजागृती केली जात आहे. जानेवारीत 20 गावांत आणि फेब्रुवारीत आतापर्यंत आठ गावांत जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आलेत. या योजनेमुळे ही वनग्रामे येणाऱ्या काळात पूर्ण विकास करून पर्यावरणसंपन्न होतील यात शंकाच नाही.\nजिल्ह्यातील ग्रामवनमधील गावांची संख्या\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर...\nजलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी\nआर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या...\nमोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन...\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री...\nसत्तेसाठी भाजपशी युती नव्हती : मेहबूबा मुफ्ती\nजम्मू : भाजपने पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुफ्ती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2018-06-19T17:57:52Z", "digest": "sha1:SENZ3EZCDF662KTH42C25ND4IJMAYBMA", "length": 3665, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जनुक - विकिपीडिया", "raw_content": "\n(जीन या पानावरून पुनर्निर्देशित)\nजनुक हे सजीवांमधील आनुवांशिकतेचे एकक आहे. हा सामान्यत: DNA चा असा तुकडा जो प्रथिनाच्या एखाद्या प्रकारासाठी संकेत (code) आहे किंवा असा RNA चा तुकडा की ज्याला त्या सजीवामध्ये काहीतरी कार्य आहे. सगळी प्रथिने आणि कार्यकारी RNA साखळ्या (chains) ह्या जनुकांकडुन सांकेतल्या जातात. जनुकांमध्ये सजीव पेशी बांधण्याची तसेच जगवण्यासाठीची सर्व माहिती साठवलेली असते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०११ रोजी ०५:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2018-06-19T17:53:04Z", "digest": "sha1:6HGC2PIHTL2TCLAXG3WDIOYYIQM25RTN", "length": 31543, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जितेंद्र अभिषेकी - विकिपीडिया", "raw_content": "\n(पंडित जितेंद्र अभिषेकी या पानावरून पुनर्निर्देशित)\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग,\nजितेंद्र अभिषेकी (सप्टेंबर २१, १९३२ - नोव्हेंबर ७, १९९८) एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक होते.\nगोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणार्‍या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून,माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली.\nसंगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही.ते संस्कृतचे पदवीधर होते.त्यांचे वाचन अफाट होते.संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरी पर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते.\nसुस्पष्ट उच्चार,लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं.\nअभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवित झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे.या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं.त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिलं.गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.\nप्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा.मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्र या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं.\nअभिषेकींनी जसं स्वत: संगीत दिलं तसं दुसर्‍यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणी साठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गीतही त्यांनी म्हटले.\nआकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. १९९५ सालच्या नाटयसंमेलनाचं अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती .\n२ अभिषेकींनी संगीत दिलेली नाटके\nसंगीत नाटक अकादमी (१९८९)\nमहाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०)\nगोमांतक मराठी अकादमी पुरस्कार ((१९९२)\nसुरश्री केसरबाई केरकर पुरस्कार (१९९६)\nमा.दिनानाथ स्म्रृति पुरस्कार (१९९६)\nलता मंगेशकर पुरस्कार (१९९६)\nनाट्यपरिषदेचा बालगंधर्व पुरस्कार (१९९७)\nसरस्वती पुरस्कार(कैलास मठ नाशिक)(१९९७)\nअभिषेकींनी संगीत दिलेली नाटके[संपादन]\nधाडिला राम तिने का वनी\nनक्षत्रांचे देणे-पं.जितेंद्र अभिषेकी आणि पं.जितेंद्र अभिषेकींचे संकेतस्थळ.\n'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेली गाणी\nआर्योद्धारक नाटक मंडळी ·इचलकरंजी नाटकमंडळी · किर्लोस्कर संगीत मंडळी ·कोल्हापूरकर नाटकमंडळी · गंधर्व संगीत मंडळी ·तासगावकर नाटकमंडळी · नाट्यमन्वंतर · पुणेकर नाटकमंडळी ·बलवंत संगीत मंडळी · रंगशारदा · ललितकलादर्श · सांगलीकर नाटकमंडळी ·\nसंगीत नाटककार आणि पद्यरचनाकार\nअण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर ·गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर ·माधवराव जोशी ·माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर ·राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर ·वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर ·वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे · ·\nसंगीत अमृत झाले जहराचे ·अमृतसिद्धी ·आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद ·संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप ·संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा ·संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा ·संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला ·संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी · नंदकुमार ·संगीत पंडितराज जगन्नाथ ·पुण्यप्रभाव ·प्रेमसंन्यास ·संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा ·संगीत मदनाची मंजिरी ·संगीत मंदारमाला · संगीत मानापमान ·संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी ·राजसंन्यास ·लेकुरे उदंड जाहली ·संगीत वहिनी ·वासवदत्ता ·वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला ·वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम ·संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्‌ग ·संगीत संशयकल्लोळ ·सावित्री · सीतास्वयंवर ·संगीत सुवर्णतुला ·संगीत स्वयंवर ·संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे · · ·\nजितेंद्र अभिषेकी ·भास्करबुवा बखले · रामकृष्णबुवा वझे · वसंतराव देशपांडे · ·\nअजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर ·प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर ·मास्तर भार्गवराम ·मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे ·वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले ·श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर · ·\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nइ.स. १९९८ मधील मृत्यू\nइ.स. १९३२ मधील जन्म\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी २३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2011/07/", "date_download": "2018-06-19T18:16:26Z", "digest": "sha1:BSQON2YA7JJNYQZUN5ZOUBIH4Y2M7443", "length": 13733, "nlines": 96, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: July 2011", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nटीप :- सर्व फोटो बिंगसर्चइंजिनच्या सहकार्याने\nजीवनात प्रत्येक वळनावर कोणी साथसंगत करीलच का हें सांगता येत नाही. पण जर प्रबळ शब्दच आपल्या सोबत असतील तर जीवनातील कोणतेही संकट परतवता येते आणि त्यामधून सहीसलामत तारून जाता येते हेच मी आजपर्यंतच्या जीवन प्रवाहात शिकलो तेच हें शब्दांचे प्रबळ शब्दसमर्थ रणांगण . पण या रणांगणात अनेकान अनेक प्रकारे दिन होउन शेवटी जगण्याची धडपड करावी लागतेच त्याचेच हे सचित्र वर्णन\nजीवनात प्रत्येक वळनावर कोणी साथसंगत करीलच का हें सांगता येत नाही. पण जर प्रबळ शब्दच आपल्या सोबत असतील तर जीवनातील कोणतेही संकट परतवता येते आणि त्यामधून सहीसलामत तारून जाता येते हेच मी आजपर्यंतच्या जीवन प्रवाहात शिकलो तेच हें शब्दांचे प्रबळ शब्दसमर्थ रणांगण . पण या रणांगणात अनेकान अनेक प्रकारे दिन होउन शेवटी जगण्याची धडपड करावी लागतेच त्याचेच हे सचित्र वर्णन\nवेळ आता सरली आहे\nतुझ्या येण्याची पूर्ण अश्या\nआता पुरती विरली आहे.\nमन वेडे मनाला माझ्या\nअनेका पैकी एकच कोडे\nआता मला सोडवायचे आहे.\nआता खूप खूप रडायचे आहे\nओघळणारे अश्रू माझे आता\nअसेच मला थोफावयाचे आहे .\nकायमचे आता झोपवायचे आहे.\nदाटेल कंठ विरतील अश्रू\nविरल्या अश्रुना माझ्या आता.\nखोल हृदयात कुठेतरी जपायचे आहे.\nआलेले दुख वाट्याला माझ्या\nतुझ्या कडे थोडे सोपवायचे आहे.\nखूपच अश्रू ढाळलेत मी\nआता त्यांना आवरायचे आहे.\nआता माझे मलाच सावरायचे आहे.\nशाळेतल्या कांही गंमती जमंती\nमी आठवीला होतो आमचा मागचा बेंच हि आमची ठरलेली बसनेची जागा असायची. त्यामुळे प्रत्येक वेळी जेंव्हा जेंव्हा सर किंवा बाई यांनी एखादा प्रश्न विचारला की समोरचे हुस्सार आणि मागचे टवाळखोर हें ठरलेले गणित त्यामुळे पहिल्यांदा उत्तताराची अपेक्ष्या आमच्या कडूनच आमच्या गुरुजनांना असायची. त्यामुळे उत्तर येओ अगर ना येओ हात वर करायचाच.\nआणि सर मी सांगतो मी सांगतो असे उगाचच बरलायाचे . आणि तसे नाही केले तर हमखास उत्तर आम्हालाच द्यायला लागायचे . जे हात वरती करतात त्यांना उत्तर येते असे गृहीत धरून आमचे गुरुजन आम्हाला कधी उत्तर देण्यासाठी उठवत नसत हा एक फायदा असायचा.\nअसेच एकदा आमच्या सरांनी माझ्या जवळ बसलेल्या मुलाला विचारले सांगरे पाळीव प्राणी कोणते आणि झाले नेमके वेगळेच त्याला काय ऐकू गेले कुणास ठाऊक तो उठला आणि कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहू लागला. सर परत म्हणाले , पाळीव प्राणी सांग कोणते ते सांग . ते त्याला परत काहीच समजले नाही आणि तो माझ्याकडे मला उत्तर येते का या आशेने पाहू लागला. आणि त्याच वेळी माझ्या मनात त्याची खिल्ली उडवावी या हेतूने मी त्याला भलतेच कहीतरी उत्तर सांगितले. आणि मी त्याला सांगितले की सांग वाघ, सिंह, हत्ती वैगेरे तो जेंव्हा हें सांगू लागला तर सर जाग्यावरून उडालेच. आणि त्याला थांबवत म्हणाले काय रे लेका हें सगळे तुमच्या घरी आहेत का बस शहाणा आहेस. आणि सारा वर्ग हस्स सागरात बुडाला.\nनन्तर त्याला माझा राग आला आणि तो मला म्हणाला काय रे अस का रे सांगितलेस त्यावर मी त्याला म्हणालो की अरे वाघ सिंह हें सर्कशीत नसतात का ते काय पाळल्या खेरीज स्वताहून सर्कशीत येतात का ते पाळलेलेच असतात की, हें काय सरांना माहित नाही का ते पाळलेलेच असतात की, हें काय सरांना माहित नाही का त्याला देखील ते पटले आणि मी वेळ मारून नेली.\nवर्गात काहीतरी मस्ती केली , किंवा गृहपाठ नाही केला तसेच वर्गात इनशर्ट केला नाहीतर वर्गातून बाहेर जावे लागायचे. आणि मला इनशर्ट करायला कधीच आवडत नसे. त्यामुळे जे ठराविक सर आहेत ते वर्गात तास घेण्यास आले की समोरून तेवढी शर्टची घडी घालायची आणि इनशर्ट केल्याप्रमाणे सरांना दिसावे या पद्धतीने बसायचे हें आमचे ठरलेले. त्यामुळे वर्गाबाहेर पडण्याची अपत माझ्यावर शक्यतो कधी येत नसे एकवेळ असे झाले की सरांच्या मनात काय आले कुणास ठाऊक सर वर्गात आले ते तडक माझ्यापाशीच आणि त्यांनी मला उभे केले . मी उभा राहिलो तसी शर्टाची घडी निघाली आणि आणि शर्ट सरळ खाली आला. इनशर्ट केला नसल्याचे पाहून सर माझ्यावर भडकलेच . माने इनशर्ट का केला नाहीस का इनशर्ट करायची लाज वाटते का वैगेरे वैगेरे मला बोलू लागले. आणि त्यांनी सरळ मला वर्गाबाहेरचा रस्ता दाखवला. माझी चूक असल्यामुळे मी एकही शब्द न बोलता वर्गाबाहेर पडलो आणि सरळ वर्गाच्या मागच्या खिडकी पाशी येऊन थांबलो . आणि त्याच वेळी सर हजेरी घेऊ लागले, जेंव्हा माझा नंबर घेतला गेला तेंव्हा मी खिडकीतूनच एस्स सर, अशी आरोळी ठोकली पट थोडा जास्त असल्यामुळे सर भरभर नंबर उच्यारीत आणि नम्बारापुढे हजेरी लावत मी जेंव्हा बाहेरूनच एस्स सर, अशी आरोळी ठोकली तेंव्हा ती सरांनी हजेरी बुकात हजर अशी माझी हजेरी लावली आणि त्यामुळे सारा वर्ग फिदीफिदी हसू लागला पण सरांच्या नेमके काय लक्ष्यात नआल्यामुळे मी वाचलो. आणि दुसर्या दिवसही वर्ग ताट मानेन बसायला तयार कारण एक दिवस जो त्या सरांच्या एका तासाला गैरहजर तर तो वर्षभर गैर हजर हें समीकरण होते त्यामुळे जो कोणी एक दिवस जरी गैर हजर राहिला तर ते त्याला नेहमीच वर्गाबाहेर कडत. असे बरेच माझे मित्र वर्षभर वर्गाबाहेर असायचे त्या सरांच्या तासाला. आणि महत्वाचे म्हणजे ते आमचे मागच्या बेंचवाल्यांचे कोणतेच कारण ऐकून घेण्याचा मनस्थितीत कधीच नसत. ह्या माझ्या चालाखीमुळे माझ्यावर वर्षभर वर्गाबाहेर रहाण्याची अपत आली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96", "date_download": "2018-06-19T17:48:20Z", "digest": "sha1:OMVTSCOCIDYRU6TI7W3TS7R66NMGZD4I", "length": 17224, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विजय सरदेशमुख - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग,\nआर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे वत्सलाबाई जोशी पुरस्कार\nविजय सरदेशमुख (२३ जून १९५२ - हयात ) रा. पुणे, भारत हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक आहेत.\n३ सन्मान आणि पुरस्कार\nविजय सरदेशमुख हे विठ्ठलराव सरदेशमुख यांचे धाकटे चिरंजीव आहेत.\nआर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे वत्सलाबाई जोशी हा २०११ चा पुरस्कार जाहीर.\n[www.esakal.com/esakal/20111210/5502092414125061670.htm आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे वत्सलाबाई जोशी पुरस्कार बातमी - सकाळ]\nआर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे वत्सलाबाई जोशी पुरस्कार बातमी - लोकसत्ता[मृत दुवा]\nमंगलवार, 30 जून 2009, hindi.webduniya.com जो दमदार होगा, वही टिकेगा शास्त्रीय गायक पुष्कर लेले से रवीन्द्र व्यास की बातचीत\nParichay on maanbindu.com पुष्कर लेले - तरुण पिढीतील आघाडीचा चिंतनशील गायक\n26 May 2012, Maharashtara Times संगीतावरील लघुपटांच्या सानिध्यात रसिक चिंब\nZagag.net सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल\nसंगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nइ.स. १९५२ मधील जन्म\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २०१८ रोजी १२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://gajananmane.blogspot.com/2012/07/", "date_download": "2018-06-19T18:17:55Z", "digest": "sha1:TX5X2GKJL4GUKRLHEINBYEU4PVC6XD3R", "length": 3877, "nlines": 49, "source_domain": "gajananmane.blogspot.com", "title": "मराठी मन ....!!: July 2012", "raw_content": "\nज्या मातेमुळे मी ह्या सुंदर जगात आलो व त्याच मातेसाठी मी ज्या भाषेत पहिला शब्द उचारला आई..........SS ती माझी आई व माझी मातृभाषा मराठी यांचा चरणी माझा हा ब्लॉग समर्पित..............\nकाल बँकेत मी गेलो होतो, त्यावेळी सत्तरीतले एक गृहस्थ भेटले, त्यांची पैसे काडण्याची स्लीप मी भरून दिली. आणि विचारले काय आजोबा पेन्शनचे का पैसे.. आणि कुठे होता सर्विसला तुम्ही .. आणि कुठे होता सर्विसला तुम्ही .. त्यावेळी ते मला सांगू लागले सर्विस कुठली बाळा, मी ड्रायव्हर होतो आणि जी काही पुंजी मी साठवली होती. ती ह्या बँकेत मी जशी जमेल तशी काटकसर करून भरून ठेवली होती आणि आता ती जशी लागल व जशी गरज पडेल तशी इथून काढून नेतो. तेंव्हा मी विचारले मग त्यांना तुम्हाला मुले वैगेरे त्यावेळी ते मला सांगू लागले सर्विस कुठली बाळा, मी ड्रायव्हर होतो आणि जी काही पुंजी मी साठवली होती. ती ह्या बँकेत मी जशी जमेल तशी काटकसर करून भरून ठेवली होती आणि आता ती जशी लागल व जशी गरज पडेल तशी इथून काढून नेतो. तेंव्हा मी विचारले मग त्यांना तुम्हाला मुले वैगेरे तेंव्हा ते म्हणाले हो आहेत ना दोघे आहेत आणि चांगले शिकले सावरलेले आणि नोकरदार आहेत. तुला खरे सांगायचे तर खूप कष्ट केले मी मुलांसाठी त्यांना कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही मी. आणि ती कमी पडू नये म्हणून चार चार दिवस गाडीवरून उतरलो नाही मी त्यांना शाळा शिकवली, मोठे केले लग्न करून दिली त्यांना नोकर्या लागल्या तसे ते आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायाकानासोबत आता मजेत आहेत आमच्या कडे त्यांना लक्ष द्यायला आता वेळ कुठला. ती आता आपल्या संसाराला लागली आहेत ना तेंव्हा ते म्हणाले हो आहेत ना दोघे आहेत आणि चांगले शिकले सावरलेले आणि नोकरदार आहेत. तुला खरे सांगायचे तर खूप कष्ट केले मी मुलांसाठी त्यांना कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही मी. आणि ती कमी पडू नये म्हणून चार चार दिवस गाडीवरून उतरलो नाही मी त्यांना शाळा शिकवली, मोठे केले लग्न करून दिली त्यांना नोकर्या लागल्या तसे ते आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायाकानासोबत आता मजेत आहेत आमच्या कडे त्यांना लक्ष द्यायला आता वेळ कुठला. ती आता आपल्या संसाराला लागली आहेत ना तसा माझा नं आला आणि मी जागेवरून उठलो असो , तरीपण मी काय बोलणार होतो, आणि काय समजूत काडणार त्यांची तेंव्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%AA%E0%A4%82-%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-06-19T18:31:01Z", "digest": "sha1:6BI7NGQAUAQOAWHX5IIUZWXPWOVAZMNS", "length": 19072, "nlines": 210, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "पं. ह्रदयनाथ मंगेशकर | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nCategory Archives: पं. ह्रदयनाथ मंगेशकर\nरात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा\nPosted on जुलै 22, 2010 by सुजित बालवडकर\t• Posted in पं. ह्रदयनाथ मंगेशकर, सुधीर मोघे\t• Tagged सुधीर मोघे\t• १ प्रतिक्रिया\nरात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा\nसंपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा\nहा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा\nग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा\nप्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा Continue reading →\nमी रात टाकली, मी कात टाकली\nPosted on जुलै 22, 2010 by सुजित बालवडकर\t• Posted in ना. धो. महानोर, पं. ह्रदयनाथ मंगेशकर\t• Tagged ना. धो. महानोर\t• १ प्रतिक्रिया\nमी रात टाकली, मी कात टाकली\nमी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली\nहिरव्या पानांत, हिरव्या पानांत\nह्या पंखांवरती, मी नभ पांघरती\nमी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती\nअंगात माझिया भिनलाय ढोलिया\nमी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली\nमी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली\nगीत\t–\tना. धों. महानोर\nसंगीत\t–\tपं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वर\t–\tलता मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे\nचित्रपट\t–\tजैत रे जैत (१९७७)\nPosted on जुलै 27, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in ना. धो. महानोर, पं. ह्रदयनाथ मंगेशकर\t• Tagged ना. धो. महानोर\t• यावर आपले मत नोंदवा\nनभं उतरू आलं, चिंब थरथर वलं\nअंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात\nअशा वलंस राती, गळा शपथा येती\nसाता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात\nवल्या पान्यात पारा, एक गगन धरा\nतसा तुझा उबारा, सोडून रीतभात\nनगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू\nगाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा\nगायक / गायिका : आशा भोसले\nसंगीतकार : हृदयनाथ मंगेशकर\nचित्रपट : जैत रे जैत\nआज उदास उदास दूर पांगल्या साउल्या\nPosted on जुलै 21, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in ना. धो. महानोर, पं. ह्रदयनाथ मंगेशकर\t• Tagged ना. धो. महानोर\t• यावर आपले मत नोंदवा\nआज उदास उदास दूर पांगल्या साउल्या\nएकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या\nकाही केल्या करमनां, कसा जीवच लागंना\nबोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलंना\nअसा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा\nचांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी\nनिळ्या आसमानी तळ्यांत लाख रूसल्या ग गवळणी\nदूर लांबल्या वाटेला रूखी रूखी टेहाळणी\nदूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी\nसंगीतकार: पं. हृदयनाथ मंगेशकर\nगीतकार: ना. धों. महानोर[/slider]\nPosted on जुलै 6, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in ग्रेस, पं. ह्रदयनाथ मंगेशकर\t• Tagged ग्रेस\t• १ प्रतिक्रिया\nती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता\nमेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता\nतशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती\nशब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता Continue reading →\nतू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी\nPosted on डिसेंबर 17, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in आरती प्रभू, पं. ह्रदयनाथ मंगेशकर\t• Tagged आरती प्रभू\t• 2 प्रतिक्रिया\nतू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,\nतू ऐल राधा, तू पैल संध्या,\nतू काही पाने, तू काही दाणे,\nतू नवीजुनी, तू कधी कुणी\nतू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,\nतू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी\nगीत – आरती प्रभू\nसंगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वर – पं. हृदयनाथ मंगेशकर\nचित्रपट – निवडूंग (१९८९)\nसावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला\nPosted on डिसेंबर 17, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in पं. ह्रदयनाथ मंगेशकर, मंगेश पाडगांवकर\t• Tagged मंगेश पाडगावकर\t• यावर आपले मत नोंदवा\nसावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला\nसुख मला भिवविते सांगू कसे तुला \nआता आभाळ भेटले रे\nअंग फुलांनी पेटले रे\nपहा कसे ऐकू येती श्वास माझे मला\nफांदी झोक्याने हालते रे\nवाटे स्वप्नी मी चालते रे\nमिटले मी माझे डोळे, हात हाती दिला\nजुने आधार सुटले रे\nतुझ्या मिठीत मिटले रे\nसांभाळ तू बावरल्या वेड्या तुझ्या फुला\nगीत – मंगेश पाडगावकर\nसंगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वर – लता मंगेशकर\nराग – मिश्र यमन (नादवेध)\nआजची खरेदी . . #दभाधामणस्कर #मराठी #marathi #akshardhara\nश्रीमंती 😃 . . #दभाधामणस्कर #marathi\nसंसाराच्या कविता.. 😄😁😀 . . #marathi #मराठी #कविता #books\ncinema Uncategorized अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-26/segments/1529267863109.60/wet/CC-MAIN-20180619173519-20180619193519-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}